{"inputs":"\"Update: And we're back!\" असं ट्वीट पेटीएमनं केलं आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nयापूर्वी पेटीएमनं म्हटलं होतं, \"नवीन डाउनलोड्स आणि अपडेट्ससाठी पेटीएम अॅड्रॉईड अॅप गुगल प्ले स्टोअरवरून तात्पुरतं काढण्यात आलं आहे. ते पे स्टोअरवर लवकरच पुन्हा येईल. तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि तुम्ही तुमचं पेटीएम अॅप पूर्वीप्रमाणेच सामान्यपणे सुरू ठेवू शकता.\"\n\nपण, शुक्रवारी ही कारवाई करताना गुगलने म्हटलं की या अॅपच्या माध्यमांतून खेळावर पैसा लावून सट्टा खेळण्याची परवानगी आम्ही देत नाही. \n\nगुगलने 18 सप्टेंबर रोजी एक ब्लॉग प्रसिद्ध करत म्हटलं आहे, \"आम्ही ऑनलाईन कसिनोला परवानगी देत नाही आणि स्पोर्ट्स बेटिंगची सुविधा देणाऱ्या कुठल्याही अनधिकृत गॅम्बलिंग अॅपचं समर्थनही करत नाही. यात अशा अॅप्सचाही समावेश आहे जे ग्राहकाला पैसे किंवा रोख बक्षीस जिंकण्यासाठी एखाद्या पेड टुर्नामेंटमध्ये भाग घेण्याची परवानगी देणाऱ्या वेबसाईटवर नेतात. हे आमच्या नियमांचं उल्लंघन आहे.\"\n\nयूजरला कुठलाही धोका पोहचू नये, यासाठी हे नियम असल्याचं गुगलने म्हटलं आहे. \n\nआपल्या ब्लॉगमध्ये गुगलने म्हटलं आहे, \"एखादं अॅप जेव्हा नियमाचं उल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्लंघन करतात तेव्हा आम्ही संबंधित अॅप डेव्हलपरला याची माहिती देतो आणि जोवर डेव्हलपर अॅपमध्ये सुधारणा करत नाही तोवर ते अॅप गुगल प्लेमधून काढून टाकतो. वारंवार नियमांचं उल्लंघन होत असेल तर आम्ही अधिक कठोर कारवाईही करू शकतो. यात डेव्हलपरचं गुगल प्ले खातंही बंद केलं जाऊ शकतं.\"\n\nमात्र, आपल्या या ब्लॉगमध्ये गुगलने कुठेही पेटीएमचा उल्लेख केलेला नाही.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )"} {"inputs":"\"अजून राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याशी कसलीही चर्चा झालेली नाही. माझा पण आता तरी पक्षांतराचा विचार नाही,\" असं एकनाथ खडसे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं आहे.\n\nखडसे पुढे म्हणाले, \"ही चर्चा मी प्रसारमाध्यमांमधून ऐकतोय. याआधी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर आनंद होईल. त्याचबरोबर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी खडसे यांनी शिवसेनेत यावं असं म्हटलं. ही विधानं विविध पक्षाच्या नेत्यांनी केली. राष्ट्रवादीत पक्षांतर करण्याबाबत असं काही घडलेलं नाही. मी अजूनतरी पक्षांतर करण्याचा माझा विचार पक्का केलेला नाही.\"\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी\" राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्यासंदर्भातला कुठला प्रस्तावही नसल्याचं स्पष्ट करत,\" या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.\n\nएकनाथ खडसे यांची भाजपमध्ये होत असलेली कोंडी त्यांनी जाहीरपणे सांगितली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकात त्यांनी विरोधी पक्षने... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार कोसळताच खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता.\n\nयावर्षी मे महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतही भाजपने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्या आधीपासूनच खडसे भाजपच्या विद्यमान नेत्यांवर नाराज होते. \n\nदरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाण्याचा सल्ला दिला होता. यावर एकनाथ खडसेंनी बीबीसी मराठीशी बोलताना भाजपमधली लोकशाही प्रक्रिया संपलेली आहे अशी टीका केली होती. तसंच चंद्रकांत पाटील यांनीच निवृत्त व्हावं असं खडसे त्यावेळी म्हणाले होते. \n\n2016 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राजीनामा असेल, विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलं जाणं असेल, मुलगी रोहिणी खडसेंचा विधानसभा निवडणुकीतला पराभव असेल या सगळ्या गोष्टींसाठी एकनाथ खडसेंनी वारंवार भाजपच्या राज्य नेतृत्वाला जबाबदार धरलंय.\n\nपण अनेकांच्या मनातला मुख्य प्रश्न हा आहे की इतके वेळा पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप करणारे खडसे पक्षाला सोडचिठ्ठी देणार का?\n\nघरची धुणी\n\nनुकतेच खडसे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. \"फडणवीस हे ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का आहे,\" असा प्रश्न खडसेंनी विचारला होता. खडसे यांच्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्यांनी हा प्रश्न विचारला होता.\n\nखडसेंच्या याच प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंना राजीनामा नेमका का द्यावा लागला याचंही स्पष्टीकरण दिलं होतं. शिवाय, \"माझ्यामध्ये फार संयम आहे. मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही. खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही, \" असं फडणवीस म्हणाले होते.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"\"अणूकरार कायम रहावा, अशी इराणची इच्छा आहे. मात्र, युरोपातली राष्ट्रं आपलं वचन पाळत नसल्याचं\", इराणचे उप परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांनी म्हटलं आहे. \n\n2018 साली अमेरिकेने एकतर्फी निर्णय घेत या करारातून माघार घेतली. यानंतर अमेरिकेने इराणवर अनेक कठोर निर्बंध लादले. इराणने मे महिन्यात युरेनियमचं उत्पादन सुरू केलं होतं. \n\nया युरेनियमचा वापर ऊर्जा निर्मिती आणि अणु संयत्रांमध्ये केला जाऊ शकतो. त्यासोबतच अण्वस्त्र निर्मितीही त्याचा वापर होऊ शकतो. नियमांनुसार इराणजवळ जेवढं युरेनियम असायला हवं, आधीच त्याहून जास्त आहे. \n\nइराण युरेनियम उत्पादन वाढवणार आणि काही तासात त्यात 3.67 टक्क्यांची वाढ होईल, अशी माहिती अरागची यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. \n\nफ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो यांनी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्याशी चर्चा करून अणु कराराच्या उल्लंघनाविषयी काळजी व्यक्त केल्यानंतर इराणने ही घोषणा केली आहे. युरोपातल्या राष्ट्रांनी असं काहीतरी करायला हवं, जेणेकरून हा करार कायम राहील, असं रुहानी यांनी म्हटलं होतं.\n\nइराण युरेनियम उत्पादन वाढवणार असलं तरी या युरेनियमचा वापर अण्वस्त्र निर्मितीस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाठी करणार नसल्याचं इराणचं म्हणणं आहे.\n\n \"या अणूकरारावर स्वाक्षरी करणाऱ्या चीन, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि ब्रिटन या देशांना इराणने स्वतःला अमेरिकेच्या निर्बंधांपासून वाचवण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली होती. ही 60 दिवसांची मुदत संपली आहे आणि त्यामुळेच आम्ही युरेनियम उत्पादन वाढवणार असल्याचं\", अरागची यांनी म्हटलं आहे. \n\nदेशाचा युरेनियम साठा 98% कमी करून 300 किलो करण्याचं आश्वासन इराणने दिलं होतं. मात्र, हे आश्वासन तोडण्याचा निर्णय त्यांनी मुद्दाम घेतला आणि त्यांनी उचललेल्या अनेक पावलांपैकी हे एक पाऊल आहे. \n\nअण्वस्त्र निर्मितीसाठी युरेनियम 90 टक्क्यांपर्यंत संवर्धित करण्याची गरज असते आणि ते 20 टक्क्यांच्या पातळीवर घेऊन जाणं खरं म्हणजे त्याच दिशेने उचललेलं पाऊल आहे. \n\nयुरेनियम निर्मिती 20 टक्क्यांनी वाढवण्याचा अर्थ संपूर्ण जगासाठी धोका वाढवणं. त्यामुळे इराणचं समर्थन करणाऱ्या युरोपीयन राष्ट्रांना त्यांचं समर्थन करणं, यापुढे अवघड होत जाईल. \n\nसंयुक्त सर्वसमावेशक कृती आराखडा (Joint Comprehensive Plan of Action - JCPOA) म्हणजेच इराणचा अणुकरार शेवटची घटिका मोजत असल्याचं बऱ्याच दिवसांपासून सांगितलं जातंय. मात्र, कठोर पावलं उचलून याचे अनिश्चित परिणाम दूर केले जाऊ शकतात. \n\nहा दबाव दूर होऊ शकतो, असं स्वतः इराणही मान्य करतो. मात्र, दुसरीकडे हा करार पूर्णपणे रद्द व्हावा, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहेत. \n\nएकूण इराण सध्या त्यांच्या अणु करारासंबंधीच्या सर्वाधिक आव्हानात्मक परिस्थितीतून जातोय आणि येणाऱ्या काही आठवड्यात इराण काय निर्णय घेतो, यावरच त्याचं भविष्य अवलंबून असणार आहे. \n\n2015 साली इराण आणि जगातल्या शक्तीशाली राष्ट्रांमध्ये झालेल्या अणुकरारानंतर जे निर्बंध हटवण्यात आले होते, ते निर्बंध हा करार रद्द झाल्यानंतर पुन्हा एकदा इराणवर लागू करण्यात आले आहेत. \n\nयाचा मोठा परिणाम इराणच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अणू कार्यक्रमावर लावण्यात आलेले निर्बंध आपण रद्द करू शकतो, असा इशारा इराणने दिला आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"\"अर्जित यांना पाटणा स्टेशनच्या गोलंबरजवळ रात्री एक वाजता अटक करण्यात आली. पुढील कारवाईसाठी त्यांना भागलपूर पोलीस घेऊन जातील,\" अशी माहिती पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी दिली. \n\n24 तारखेला अटक वॉरंट निघाल्यावरही पोलिसांनी त्यांना अटक केली नव्हती. 25 तारखेला रामनवमीच्या उत्सवात ते सहभागी झाले होते आणि त्यांनी माध्यमांसोबत संवाद देखील साधला होता. \n\nआत्मसमर्पण केल्याचा अर्जित यांचा दावा \n\nअटक होण्याच्या काही वेळापूर्वी अर्जित यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले न्यायालयाचा मान ठेवून मी आत्मसमर्पण करत आहे. माझ्यावर कुठलाही दबाव नाही. मी हनुमानाच्या पाया पडण्यासाठी आलो होतो आणि त्यानंतर मी आत्मसमर्पण केलं आहे. मी न्यायालयाला शरण आलो आहे. \n\n\"माझा अंतरिम जामीन न्यायालयानं फेटाळला असल्याची बातमी मला संध्याकाळी मिळाली. त्यानंतर मला वाटलं न्यायालयाचा सन्मान व्हायला हवा,\" असं त्यांनी माध्यमांना सांगितलं.\n\nअर्जित यांनी नाथनगर पोलिसांच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. \n\nकाही लोकांनी यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देखील दिल्या होत्या. \n\nकाय आहे प्रकरण? \n\nहिंदू नववर्षाच्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा आरंभी, 17 मार्च रोजी भारतीय जनता पक्षानं भागलपूरच्या सैंडिस कंपाउडपासून एक मिरवणूक काढली होती. त्याचं नेतृत्व अर्जित यांनी केलं होतं. ही मिरवणूक काढण्यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. जेव्हा ही मिरवणूक भागलपूरच्या नाथनगर भागात आली तेव्हा एक वादग्रस्त गाणं लावण्यात आलं. दोन गटांमध्ये तेढ निर्माण होऊन दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. \n\nयामध्ये पोलीस आणि एक जवान जखमी झाले होते. या घटनेनंतर दोन FIR दाखल झाल्या होत्या. या प्रकरणात अर्जित यांच्यासह आणखी 12 जणांवर आरोप ठेवण्यात आला आहे. \n\nत्यानंतर पोलिसांनी अर्जित यांच्यासोबत 9 लोकांच्या अटकेचं वॉरंट मिळवलं. \n\nअर्जित यांना अटक होण्यासाठी उशीर लागत होता म्हणून विरोधी पक्षातील लोक संतापले होते. केवळ विरोधी पक्षच नाही तर सत्तेत सामील असलेल्या इतर पक्षांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली होती. अर्जित यांचे वडील अश्विनी चौबे यांनी आपला मुलगा निर्दोष आहे असं म्हटलं होतं. FIR हा केवळ एक रद्दीचा तुकडा आहे असं ते म्हणाले.\n\nकेंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्यासोबत अनेक भाजप नेते अर्जित यांच्या समर्थनार्थ उतरले होते. पण त्याच वेळी सत्ताधारी आघाडीतील जनता दल युनायटेडच्या नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त करत न्यायालयाचा मान राखावा असं म्हटलं होतं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"\"आता पवारांसोबत आरपारची लढाई असेल. आतापर्यंत चांगुलपणा पाहिला, आता आक्रमकपणा बघा.\" असं म्हणत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरातल्या 4 सप्टेंबर 2019 च्या 'जनसंकल्प' मेळाव्यात मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. अजित पवार हे त्यांच्या मुख्यत्वानं निशाण्यावर होते. \n\nहर्षवर्धन पाटील यांच्या नाराजीचं 'पवार कनेक्शन'\n\nहर्षवर्धन पाटील यांच्या नाराजीचं कारण हे शरद पवारांशी जोडलेलं आहे. \"1991 साली  हर्षवर्धन पाटील यांचे काका आणि माजी मंत्री शंकरराव पाटील यांचं बारामती मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट कापून शरद पवार यांनी पुतणे अजित पवार यांना तिकीट दिलं. तेव्हापासून शंकरराव पाटील आणि हर्षवर्धन पाटील हे पवार कुटुंबीयांबाबत नाराजी आहे,\" असं ज्येष्ठ पत्रकार दत्ता सावंत सांगतात.\n\nशंकरराव पाटील हे 1980 साली आणि 1989 साली अशा दोनवेळा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून संसदेत निवडून गेले होते. \n\n\"1994 साली हर्षवर्धन पाटील पुणे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसनं तिकीट नाकारलं गेलं. अजित पवारांमुळे तिकीट नाकारल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मुळं काँग्रेसविरोधात अपक्ष उभे राहून हर्षवर्धन पाटील झेडपीत विजयी होऊन गेले,\" असं दत्ता सावंत सांगतात. \n\nते पुढे म्हणतात, \"1995 साली हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढू इच्छित होते. मात्र, तेव्हाही त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. मग अपक्ष लढून ते विजयी झाले. त्यामुळं अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा संघर्ष सुरूच झाला.\"\n\n\"स्वपक्षातून हर्षवर्धन पाटलांना काहीच त्रास नव्हता. पक्षाअंतर्गत विश्वासू नेते होते ते. आताही निवडून आले असते आणि आघाडीची सत्ता असती, तर ते मंत्री झालेच असते. त्यामुळं स्वपक्षाकडून त्रासाचा प्रश्नच नव्हता.\" असंही दत्ता सावंत सांगतात. \n\nहर्षवर्धन पाटलांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहोचलेला असला, तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांना इंदापूर या त्यांच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित राहावं लागल्याचं चित्र आहे. \n\nपुणे जिल्हा परिषद ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री\n\nकेंद्र सरकारच्या लेजिस्लेटिव्ह बॉडीज इन इंडिया या वेबसाइटनुसार पाटलांनी भिगवणमध्ये प्राथमिक ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत शिक्षण घेतलं. पुढे बी. कॉम. आणि एलएलबीचं शिक्षण घेतलेल्या हर्षवर्धन पाटील यांचं मराठीसह हिंदी आणि इंग्रजीवरही प्रभुत्व आहे. पुणे जिल्हा परिषदेत सदस्य इथपासून हर्षवर्धन पाटलांचा राजकीय प्रवास सुरू झाला. \n\n1995, 1999, 2004 आणि 2009 अशा चारवेळा ते विधानसभेत इंदापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. \n\n1995 ते 1999 या कालावधीत हर्षवर्धन पाटलांनी कृषी, जलसंधारण आणि फलोत्पादन या तीन खात्याचं राज्यमंत्रिपद सांभाळलं. त्यानंतर 2002 ते 2004 या कालावधीत ते राज्याचे विपणन आणि रोहयो मंत्री होते. 2004 ते 2009 या कालावधीत विपणन, रोहयोसह संसदीय कामकाज मंत्रीपद सुद्धा होते. 2009 ते 2014 या दरम्यान सुद्धा ते कॅबिनेट मंत्री होते.\n\n2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता भारणेंनी हर्षवर्धन पाटलांना पराभूत केलं. तेव्हापासून राष्ट्रवादीविरोधात त्यांनी उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती आणि मित्रपक्षासोबतची धुसफूस वारंवार समोर येत राहिली. \n\nस्वपक्षामुळं नव्हे, मित्रपक्षामुळं नाराज झालेला नेता\n\nचार सप्टेंबरच्या जनसंकल्प सभेत हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. त्यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, \"मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दगाबाजी,..."} {"inputs":"\"आम्हाला सत्ता स्थापनेसाठी 48 तास हवे होते, मात्र राज्यपालांनी 6 महिन्यांचा अवधी आम्हाला दिला,\" असा टोला उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषदेदरम्यान लगावला होता. तर चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. \n\nशिवसेनेला सोबत घ्यायचं की नाही यावरून काँग्रेसच्या गोटात संभ्रम आहे का, असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, मंगळवारी (12 नोव्हेंबर) रात्री शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात चर्चा झाल्यानंतर मात्र हे पक्ष एकत्र येऊ शकतात, असे संकेत मिळाले. \n\nया घडामोडी आणि बैठकांचं सत्र सुरूच आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसंच अशोक चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांची भेट घेतली. \n\nतर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तीनही पक्ष सत्ता स्थापनेच्या दिशेनं जात असल्याचं स्पष्ट केलंय. ते म्हणाले, \"काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे. सरकारमध्ये कोण कोणत्या पदांवर काम करेल हे ठरवावं लागेल, आगामी निवडणुकांमध्ये तीनही पक्षांची काय भूमिका असेल यावर चर्चा होणं गरजेच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ं आहे,\" असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. \n\nविधानं आणि बैठकांची सत्रं पाहता पुढील घटनाक्रम कसा असू शकतो? \n\nचर्चेत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतील? \n\nलोकमत (पुणे)चे संपादक प्रशांत दीक्षित यांनी सांगितलं, \"शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचं का हा पहिला मुद्दा असेल. शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये काँग्रेस सामील होणार का, हा कळीचा मुद्दा असेल. काँग्रेसच्या दृष्टीने हा अडचणीचा मुद्दा आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचं झालं तर किती काळासाठी द्यायचं हे देखील महत्त्वाचं असेल. त्यानंतर समान नागरी कायद्याविषयी शिवसेना कशी भूमिका घेणार, 'कमिटमेंट' कशी देणार हा देखील प्रश्न आहेच. कारण शब्द पाळण्याबाबत भाजपप्रमाणेच शिवसेनेबद्दलही आक्षेप आहेतच.\"\n\n\"पण शिवसेनेकडून काहीतरी ठोस वदवून घेतलं जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नंतर येऊ घातलेल्या विविध निवडणुकांसाठी या पक्षांची आघाडी राहणार आणि ते एकत्रित भाजपविरोधात लढणार की वेगवेगळे लढणार हे ही ठरवावं लागेल. शिवाय मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसचं स्थान काय राहणार, हा मुद्दाही असेलच कारण मुंबई महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षात आहे,\" असं दीक्षित यांनी म्हटलं. \n\n\"महसूल, गृह, सार्वजनिक बांधकाम, सिंचन या खात्यांचं वाटप तिघांमध्ये समसमान होणार की राष्ट्रवादी आणि काँग्रेस महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद आणि सोबत इतर काही कमी महत्त्वीच खाती देणार हे देखील महत्त्वाचं ठरेल. काँग्रेस सरकारमध्ये सामील होते की बाहेरून पाठिंबा देते हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरेल. कारण बाहेरून पाठिंबा देणं त्यांना सर्वात सोयीचं ठरेल आणि ते मग इतर दोन पक्षांना नाचवू शकतील. म्हणून शिवसेनेच्या सरकारमध्ये काँग्रेस सामील होणार की राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये काँग्रेस सामील होणार हा कळीचा प्रश्न आहे,\" असा मुद्दा दीक्षित यांनी मांडला. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"\"एकनाथ खडसे हे पुढच्या मंत्रिमंडळात दिसावेत, अशा त्यांना शुभेच्छा आणि तशी इच्छाही व्यक्त करते. त्यांनी मंत्रिमंडळात असावं, असं मला वाटतं,\" असं राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nखडसेंवर अन्याय झालाय का, या प्रश्नाला उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं. त्या म्हणाल्या, \"नाथाभाऊंवर अन्याय झाला की नाही, हे बोलण्याच्या रोलमध्ये मी नाही. पण त्यांच्या बाबतीतले विषय मार्गी लागावे आणि त्यांनी आमच्यासोबत यावं, असं मला वाटतं.\"\n\nबीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. भाऊ धनंजय मुंडे यांच्यापासून ते अगदी भाजपमधील इनकमिंगबद्दलही आपली भूमिका मनमोकळेपणानं मांडली.\n\n'वडील गेल्यानंतर ढोलताशे घेऊन मैदानात उतरायचं का?'\n\nपंकजा मुंडे या सहानुभूतीच्या नावानं मतं मागतात, या धनंजय मुंडेंच्या आरोपावर उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, \"एखाद्या मुलीचे वडील वारल्यानंतर तिनं काय हसत, ढोलताशे वाजवत मैदानात उतरायचं का? आठवण आल्यावर दोन शब्द बोलायचे नाही का?\"\n\nत्या पुढे म्हणाल्या, \"सहानुभूती घेण्याचा प्रश्न न... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाही, लोकांची सहानुभूती आहेच. सहानुभती देखील त्याच लोकांना मिळते ज्यांचे जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध असतात.\"\n\n\"धनंजय मुंडेंच्या कुठल्याच विधानाला मी सिरियसली घेतलं नाही. त्यांचा अजेंडा एकच होता, तो म्हणजे आरोप करणं, तो पाच वर्षे त्यांनी चांगला निभावलाय. धनंजय मुंडे यांचंही भाषण मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. मुंडेसाहेब जीवंत असताना धनंजय मुंडे आग ओकत असत.\"\n\n'पक्षप्रवेशासाठी फिल्टर असावं'\n\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसात लक्षणीय संख्येनं वाढलीय. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय डावपेचांचा दाखला दिला. \n\nत्या म्हणल्या, \"मुंडे साहेबांचं एक वाक्य नेहमी असायचं की, बेरजेचं गणित केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनीही मुंडेसाहेबांसोबत काम केलंय. ते देखील हेच करत आहेत. स्थिर सरकार देणं हे आमचं दायित्व आहे.\"\n\nत्या पुढे म्हणाल्या, \"ज्या ठिकाणी आमचा कधीच स्पर्श झाला नाही, तिथला नेता जर त्याच्या पक्षाला कंटाळून किंवा लोकांसाठी आमच्याशी जोडला जात असेल, तर स्वागत आहे. त्यासाठी एक फिल्टर असावं आणि आहे. त्या फिल्टरमधून आले तर ते आमच्याबरोबर फिट होतील.\"\n\n'...तर युतीसाठी उद्धव ठाकरेंशी नक्की बोलेन'\n\nपंकजा मुंडे म्हणतात, \"युतीत सर्व आलबेल आहे. युतीमध्ये सलोखा आहे. आमच्यात कुठल्याही शाब्दिक अडचणी नाहीत. युतीशी बोलण्याची जबाबदारी माझ्याकडं नाहीय, पण युती झाली पाहिजे. युती होईल असं वाटतंय, व्हावी असतं वाटतंय. लोकसभेत युती होती आणि त्यामुळं युती झाली तर एका विचारांची ताकद एकत्र राहील.\" \n\nशिवाय, ज्या पद्धतीनं लोकसभेत एकत्र गेलो, तसं विधानसभेत एकत्र गेलो, तर आम्हाला विरोधक राहील का, असाच प्रश्न मला पडलाय, असंही त्या म्हणाल्या.\n\nयुती होण्यास काही अडचणी आल्या आणि उद्धव ठाकरे आणि तुमचे चांगले संबंध पाहता तुम्ही युतीबाबत त्यांच्याशी बोलाल का, या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, \"पक्षानं जबाबदारी दिली पाहिजे. माझे संबंध सगळ्या पक्षांशी चांगले आहेत. उद्धव ठाकरेंशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. मी त्यांना दादा म्हणते. सगळं जग त्यांना साहेब म्हणतं. पक्षानं त्यांच्याशी बोलायला सांगितलं, तर मी नक्कीच बोलेन.\"\n\n'डिस्टिंक्शनमध्ये आलेय, मेरिटमध्ये यायचंय'\n\n\"लोकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणं, हे एखाद्या नेत्याचं ध्येय असू शकतं. पण ते..."} {"inputs":"\"एकाच कुटुंबातून किती जणांनी निवडणूक लढवायची याबद्दल आम्ही चर्चा केली. माझी राज्यसभेची मुदत शिल्लक आहे. त्यामुळे स्वतः निवडणुकीला उभा न राहता नव्या पिढीतले जे लोक काम करताहेत त्यांना संधी द्यावी असा निर्णय मी घेतला,\" असं शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले. \n\n\"गेल्या सहा महिन्यांपासून पार्थ पवार यांनी मावळ मतदार संघ पिंजून काढलाय. तरुण कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांच्या नावाची शिफारस करण्याविषयी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार शेतकरी कामगार पक्षाने शरद पवार यांना त्यासंबंधी सांगितलं. शरद पवार यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता,\" असं शेकापचे राज्य अध्यक्ष जयंत पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\nपार्थ यांना उमेदवारी मिळाल्यानं आई म्हणून आनंद झाला. त्याला ज्याची आवड होती, जे काम करायचं होतं तेच मिळालं, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. \n\nपवार घराण्यातील तिसरी पिढी \n\nपार्थ पवार यांच्या रुपानं पवार घराण्यातली तिसरी पीढी राजकारणात येत आहे. 28 वर्षांचे पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र आहेत. वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंनी लंडनमधून बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं आहे. \n\nगेल्या दीड वर्षांपासून ते अजित पवार यांच्या सोशल मीडियाचं व्यवस्थापन पाहात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील ते सहभागी झाले होते. \n\n\"आज नाही तर उद्या मी राजकारणात येणार याची मला कल्पना होती. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर मी आजीला आणि वडिलांना भेटलो नाहीये. मला सर्वांना भेटायचं आहे,\" अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी बीबीसी मराठीला दिली. \n\n'राष्ट्रवादीसाठी पार्थ यांची उमेदवारी फायद्याची'\n\n\"गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही मावळ मतदारसंघातून हरलो होतो. 2014 च्या निवडणुकीत तर आम्हाला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यामुळे यावेळी तरुण उमेदवार दिल्यानंतर तरुणाईचा पाठिंबा आम्हाला निश्चित मिळेल,\" असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला. \n\n\"एकाच कुटुंबातून किती जणांनी निवडणूक लढायची हा प्रश्न आहे. त्यामुळे नवीन नेतृत्वाला संधी द्यायला हवी, असं मत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होते. त्यांनी त्याप्रमाणेच निर्णय घेतला,\" असंही नवाब मलिक यांनी म्हटलं. \n\n\"पार्थ पवार गेल्या सहा महिन्यांपासून मावळच्या सर्व भागात फिरले आहेत. विविध कार्यक्रम, स्थानिक नेत्यांशी भेटींच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. याचा पार्थ यांना फायदा होऊ शकतो,\" असं मत मावळमधील लोकमतचे प्रतिनिधी विजय सुराणा यांनी व्यक्त केला.\n\nमावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. रायगडमधील पनवेल, उरण आणि कर्जत तर पुण्यातील मावळ, पिंपरी आणि चिंचवडचा समावेश मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये होतो. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बऱ्यापैकी प्रभावी आहे, तर रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव आहे. \n\n2014 च्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता. \n\nपार्थ पवार यांना शेकापचा पाठिंबा असल्यानं यंदाच्या लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं पारडं निश्चित जड होऊ शकतं. \n\n\"मावळमध्ये पवार घराण्यातील उमेदवार देणं हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी निश्चितच फायद्याचं ठरू शकेल. या भागात राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी आहे. मात्र पवार कुटुंबातील उमेदवार असल्यानं सर्वच जण एकत्र येऊन काम..."} {"inputs":"\"कोरोना झाल्यामुळे अनिल देशमुख 5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान रुग्णालयात दाखल होते. तर 27 फेब्रुवारीपर्यंत ते क्वारंटाईन होते, त्यामुळे परमबीर सिंह यांचे आरोप चुकीचे आहेत. म्हणून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही,\" अशी भूमिका पवार यांनी घेतली आहे. \n\nदिल्ली येथे सोमवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी गृहमंत्री देशमुख यांची पाठराखण केली. \n\nत्यांच्यापाठोपाठ अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली आणि परमबीर सिंह हे खोटं बोलत असल्याचं सांगितलं. ज्या वेळेबद्दल परमबीर सिंह बोलत आहे त्यावेळी मी क्वारंटाईन होतो असं अनिल देशमुख यांनी सांगितले. \n\nभाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे की \"अनिल देशमुख हे खोटं बोलत आहे. शरद पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटले की अनिल देशमुख हे 5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान रुग्णालयात होते आणि 16 ते 27 दरम्यान क्वारंटाईन होते. पण 15 फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. याचाच अर्थ ते खोटं बोलत आहेत.\"\n\nअनिल देशमुखांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केले की 15 फेब्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रुवारीला त्यांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना पत्रकार परिषद घेतली होती. \n\nशरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे - \n\nशरद पवारांना अंधारात ठेवलं - फडणवीस\n\nनवी दिल्लीमध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंह यांनी पत्रामध्ये केलेले आरोप खोटे असल्याचे पवारांनी वाचून दाखवले. ही पत्रकार सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांचे 15 तारखेचे एक ट्वीट रिट्वीट करून पवारांना सवाल विचारला. \n\n\"15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाइन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?\" असा सवाल फडणवीसांनी केला.\n\nत्यानंतर फडणवीस यांनी आणखी एक ट्वीट केले.\n\n\"परमबीर सिंह यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नमूद केलेला 'एसएमएस'चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे.आता नेमके कोण दिशाभूल करते आहे?\" असा प्रश्न फडणवीसांनी केला आहे.\n\nशरद पवार काय म्हणाले?\n\nकाल झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले होते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनिल देशमुख यांच्याबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.\n\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पाठवलेल्या पत्रावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, \"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्यांनी चौकशी करून पुढील निर्णय घ्यावा.\"\n\nयाप्रकरणी कोणती पावलं उचलावी, हेही मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, असंही शरद पवार म्हणाले.\n\n\"सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, पण त्यामुळे काहीही होणार नाही. महाविकास आघाडी सरकारला या प्रकरणाचा धोका नाही,\" असा दावाही शरद पवार यांनी केला आहे.\n\nसचिन वाझे प्रकरणावरही शरद पवार यांनी वक्तव्य केलं. पवार म्हणाले, \"सचिन वाझेंच्या पुनर्नियुक्तीचा निर्णय गृहमंत्र्यांचा नाही. वाझेंना परमबीर सिंह यांनीच पुन्हा सेवेत घेतलं होतं.\"\n\nतर \"परमबीर सिंह यांनी केलेले 100 कोटींच्या वसुलीचे आरोप गंभीर आहेत. पण त्या पत्रावर परमबीर सिंह यांचे हस्ताक्षर नाहीत. तसंच, 100 कोटी कुणाकडे गेले याचा उल्लेख पत्रात नाही,\" असं पवार म्हणाले.\n\nगृहमंत्री अनिल देशमुखांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य दिले..."} {"inputs":"\"गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमं असेल किंवा समाजमाध्यमं असतील, अतिशय घाणेरडं राजकारण केलं जात आहे. माझी आणि माझ्या कुटुंबीयांची कृपया बदनामी करू नका,\" असं संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.\n\nपरळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.\n\n 'यासंदर्भात सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई होईल. सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. पण गेल्या काही दिवसांपासून आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय असं दिसतंय. असंही होता कामा नये आणि कोणावर अन्यायही होता कामा नये,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. \n\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं, \"या प्रकरणाची चौकशी पोलीस विभागाकडून सुरू आहे. चौकशीत काही गोष्टी समोर आल्यास पुढे कारवाई होईल.\"\n\n\"पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहाता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. पोलिसांनी स्यू मोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,\" अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"\"पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय,\" असा सवालही चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.\n\nया आरोपांबद्दल संजय राठोड यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना फोन केला होता. पण त्यांचा फोन नॉट रिचेबल होता. \n\nसंजय राठोड कोण आहेत? त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता? \n\nसंजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं. \n\nसंजय राठोड यांनी वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली. \n\nशिवसेना जिल्हाध्यक्ष असतांना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला 'संत गाडगे बाबा विमानतळ' हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.\n\nत्यानंतर त्यांनी यवतमाळच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान दिलं. \n\nअगदी ग्रामपंचायतीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहचले. \n\n2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला. \n\nराठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली. सध्या संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री आहेत. \n\nयापूर्वी भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांना काम करू दिलं जात नाही, असं..."} {"inputs":"\"जर WTOनं त्यांच्या वागणुकीत सुधारणा केली नाही तर आम्ही WTOमधून बाहेर पडू,\" असं डोनाल्ड ट्रंप यांनी ब्लूमबर्ग न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. \n\nअमेरिकेच्या हक्कांचं संरक्षण होईल अशी धोरणं ट्रंप यांना हवी आहेत. पण अमेरिका WTOला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप ट्रंप यांनी केला आहे. \n\nWTOचं धोरण खुल्या व्यापारास प्रोत्साहन देण्याचं आहे. पण ट्रंप यांचं धोरण 'अमेरिका फर्स्ट' (अमेरिकेला प्राधान्य) असं आहे. त्यामुळे व्हाइटहाउस आणि WTOमध्ये संघर्ष होत आहे. \n\nअमेरिकेत WTO संदर्भातल्या न्यायालयीन प्रकरणांवर सुनावणी घेण्यासाठी न्यायाधीशांची नियुक्ती होणं आवश्यक आहे. पण अमेरिकेतलं सरकार त्यांच्या नियुक्तीच्या मार्गात अडथळे आणत आहे, असं म्हटलं जातं. त्यामुळे WTO संदर्भातली प्रकरणं निकाली लागायला उशीर होत आहे. \n\nWTO अमेरिकेच्या धोरण प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत आहे, असा आरोप अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लाइटहायजर यांनी केला आहे.\n\nट्रंप आणि WTO मध्ये का जुंपली आहे?\n\n\"WTOच्या धोरणामुळं सर्वांचा फायदा होतो आहे केवळ आमचं नुकसान होत आहे. तुम्हीच बघा ना, आम्ही WTOमध्ये एकही केस जिंकलेलो नाही. प्रत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्येक केसमध्ये आमची हार झाली आहे.\" असं ट्रंप म्हणतात. \n\nअमेरिकेनं 'जशास तसं' उत्तर देण्याचं धोरण अवलंबल्याचं अलीकडच्या काळात पाहायला मिळत आहे. \n\nयापैकी सर्वांत महत्त्वाची लढाई चीनविरोधात सुरू आहे. जगातल्या दोन आर्थिक महासत्तांमध्ये वर्चस्वासाठी ही लढाई लढली जात आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर ट्रंप यांनी कर लादला.\n\nचीनमधून येणाऱ्या 200 अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तूंवर कर लादण्याचा अमेरिकेचा निर्णय विचाराधीन असल्याची बातमी 'ब्लूमबर्ग'नं दिली होती. त्याबद्दल ट्रंप यांना विचारले असता ते म्हणाले, ही बातमी पूर्णतः चुकीची आहे असं मी म्हणणार नाही.\n\nचीननं देखील त्यास प्रत्युत्तर दिलं आहे. तितक्याच मूल्यांच्या अमेरिकन वस्तूंवर कर लादण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच चीननं अमेरिकेविरोधात WTOमध्ये खटला दाखल केला आहे. \n\n\"अमेरिका नियमांचं उल्लंघन करत असल्याची शंका आहे,\" असं वक्तव्य चीनच्या वाणिज्य मंत्र्यांनी केलं आहे. \n\nअमेरिकेनं पहिल्या टप्प्यात चीनवर कर लादल्यानंतर चीननं WTOमध्ये धाव घेतली होती. \n\nजागतिक व्यापाराचे नियम कसे असावेत हे ठरवण्यासाठी 1994मध्ये WTOची स्थापना करण्यात आली होती. \n\nजर कोणी व्यापारी नियमांचं उल्लंघन केलं तर त्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी आणि उदारीकरणानंतर वाटाघाटी करण्यासाठी WTOची स्थापना करण्यात आली होती. \n\nहेही करार चर्चेत\n\nअमेरिका आणि मेक्सिकोनं नव्यानं व्यापारी करार करण्यासाठी पावलं उचलली आहेत. उत्तर अमेरिका मुक्त व्यापारी करारावर (NAFTA) पुनर्विचार करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. \n\nनव्या करारामध्ये जर कॅनडा सहभागी झाला नाही तर वाहन क्षेत्रावर कर लादण्यात येतील, असं ट्रंप यांनी कॅनडाला धमकावलं आहे. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"\"तुमच्याकडे लोकांना द्यायला लशी नाहीत, पण एखाद्या व्यक्तीने फोन केल्यास लसीकरणाची कंटाळवाणी कॉलरट्यून ऐकावी लागते,\" अशा शब्दांत न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलंय. \n\n\"लोकांना देण्यासाठी तुमच्याकडे लसी नाहीत, पण लसीकरण करू असं तुम्ही सांगत आहात. लशीच नसतील तर लसीकरण कोण करणार?\" अशी विचारणाही दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे.\n\nसकाळने याविषयीची बातमी प्रसिद्ध केली आहे. \n\n2. व्हायरस पुन्हा डोकं वर काढू शकतो, संसर्गाचा 'पीक' येईल - डॉ. व्ही. के. पॉल\n\nकोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट इतकी गंभीर असेल, याची कल्पना केंद्र सरकारला नव्हती हा आरोप नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी फेटाळलाय. \n\nते म्हणाले, \"कोव्हिड-19ची दुसरी लाट येईल, हा धोक्याचा इशारा आम्ही वारंवार दिला होता. सिरो सर्व्हेत 20 टक्के जण पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं होतं, पण उर्वरित 80 टक्के जनतेला संसर्गाची शक्यता आहेच. हा व्हायरस कुठेही गेलेला नाही आणि इतर देशांत त्याने पुन्हा डोकं वर काढलं होतंच.\"\n\nदेशातल्या संसर्गाच्या लाटेचा उच्चांक वा Peak नेमका कधी येईल, याविषयी सांगताना ते म्हणाले, \"या व्हायरसमध्ये होत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"असलेले बदल पाहता, कोणत्याही मॉडेलद्वारे हा उच्चांक नेमका किती मोठा असेल, हे सांगणं कठीण आहे. म्हणूनच हा पीक येण्याची आणि व्हायरस पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. म्हणूनच देशभरात त्यासाठीची तयारी करणं गरजेचं आहे.\"\n\nइकॉनॉमिक टाईम्सने याविषयीची बातमी दिली आहे.\n\n3. कोव्हॅक्सिनचं उत्पादन करण्यासाठी सरकारचं लस उत्पादक कंपन्यांना आमंत्रण\n\nदेशात असलेल्या लशींच्या तुटवड्यावर तोडगा म्हणून कोव्हॅक्सिनचं उत्पादन करण्यासाठी कंपन्यांनी पुढे यावं, असं सरकार आणि भारत बायोटेकने लस उत्पादक कंपन्यांना आवाहन केलंय. \n\nकोव्हॅक्सिनचं उत्पादन वाढवण्यासाठी इतर कंपन्यांनाही यात सहभागी करून घेण्याच्या प्रस्तावाचं कोव्हॅक्सिनची मूळ उत्पादक कंपनी भारत बायोटेकने स्वागत केल्याचं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय. \n\nज्या कंपन्यांना कोव्हॅक्सिनचं उत्पादन करण्याची इच्छा असेल, त्यांना सरकार मदत करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. \n\nऑगस्ट ते डिसेंबर 2021 या काळात देशाकडे विविध लशींचे 200 कोटींपेक्षा जास्त डोसेस असण्याची अपेक्षा असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं. NDTV ने ही बातमी दिली आहे. \n\n4. वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिव्हीरची निर्मिती\n\nवर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीमध्ये तयार करण्यात आलेल्या रेमडेसिव्हीरची पहिली बॅच गुरुवारी उपलब्ध झाली. एकूण 17 हजार इंजेक्शन्सचा साठा या पहिल्या बॅचमध्ये उपलब्ध झालाय. \n\nनागपूरसह संपूर्ण राज्यात या रेमडेसिव्हरचं वितरण केलं जाणार आहे. \n\nराज्यामध्ये रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासत असताना भाजप नेते नितीन गडकरींनी या जेनेटिक लाईफ सायन्सेस लॅबला रेमडेसिव्हीर निर्मितीची परवानगी मिळवून दिल्याचं टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृतात म्हटलंय. \n\n30 हजार इंजेक्शन्सची निर्मिती करण्याचं या कंपनीचं उद्दिष्ट असून नितीन गडकरींच्या व्हर्च्युअल उपस्थितीत या इंजेक्शन्सचं वितरण सुरू करण्यात आलं. \n\n5. गोव्याला विना पास जाणाऱ्या पृथ्वी शॉला पोलिसांनी अडवलं\n\nपास न घेता मुंबईहून कोल्हापूरमार्गे गोव्याला जायला निघालेल्या क्रिकेटर पृथ्वी शॉ याला आंबोली पोलिसांनी रोखलं. पासशिवाय पुढे जाण्याची परवानगी देणार नसल्याचं पोलिसांनी पृथ्वी शॉला सांगितलं. \n\nशॉ ने पोलिसांना विनंती करूनही पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यानंतर पृथ्वी शॉने तिथूनच या पाससाठी ऑनलाईन अर्ज केला. \n\nतासभर थांबल्यानंतर त्याचा पास आला आणि..."} {"inputs":"\"त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन,ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेईल. त्यांनी आपल्या भागातली परिस्थिती पाहून निर्णय घ्यायचा आहे,\" अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे. \n\nराज्य सरकारने सोमवारी (15 जून) शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार ग्रीन झोनमध्ये शाळा सुरू करण्यासाठी सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. इतर झोन्समध्ये ऑनलाईन शाळा सुरू करण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिलीये. \n\nशाळा सुरू करण्याबाबत आणि डिजिटल शिक्षणाबाबत अजूनही पालक, शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. म्हणूनच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची बीबीसी मराठीने मुलाखत घेतली. त्या काय म्हणाल्या आहेत ते पाहूयात. \n\nशाळा सुरू करण्याबाबत काय निर्णय घेतला आहे? \n\nसध्या जिथे डिजिटल आणि टीव्हीच्या माध्यमातूनही शिक्षण देता येणे शक्य नाही अशा डोंगराळ, दुर्गम भागात प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यात येत आहे.\n\nइतर राज्यांप्रमाणे उच्च माध्यमिक वर्ग आधी सुरू केले जाणार? \n\nशाळा सुरू करताना सरसकट सर्व इयत्तेत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ील विद्यार्थ्यांना शाळेत बोलवलं जाणार नाही. सर्वप्रथम उच्च माध्यमिक म्हणजेच नववी,दहावी,अकरावी,बारावीची शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणार. \n\nज्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण घेता येणार नाही त्यांचे काय? \n\nअशा विद्यार्थ्यांसाठी टीव्हीचा पर्याय आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. दूरदर्शनचा पर्याय 80-85 टक्के लोकांकडे असल्याने दूरदर्शनवरही शिक्षणाचे विषय शिकवले जातील. तसंच टाटा स्काय, जिओ, दिशा अॅप या माध्यमांवरही विद्यार्थ्यांना शिकवले जाईल. \n\nविद्यार्थी वर्गात एकत्र येणार त्यामुळे सोशल डिस्टंसिग पाळता येणार नाही असं शिक्षकांचे म्हणणे आहे. विद्यार्थी जर शिक्षकांच्याच नियंत्रणात नसतील तर शाळा कशा सुरू करणार ? \n\nआता अशी परिस्थिती नाही. सगळ्यांमध्ये जनजागृती झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही नियमांचे महत्त्व कळलेले असेल. माझ्यासमोर काहीजणांनी शाळा सुरू करण्याची तयारी दाखवली आहे.\n\nकेंद्र सरकारने ऑगस्टनंतर शाळा सुरू करणार असं म्हटलं असताना राज्य सरकार वेगळा निर्णय का घेत आहे? \n\nआम्ही वेगळा निर्णय घेत नाहीय. केंद्र सरकारशी आम्ही या निर्णयाबाबत बोलत आहोत. त्यांच्यापेक्षा वेगळा निर्णय नाही. त्यांचाही हाच प्रयत्न आहे. \n\nकाही खासगी शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणास सुरुवात\n\nकाही खासगी शाळांनी गेल्या महिन्यान्याभरापासून ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केलीय. पहिली ते बारावीचे विद्यार्थी ऑनलाईन वर्गासाठी हजेरी लावतायत. पण प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग काही तास ऑनलाईन शिकवलं जात असल्याने पालकांच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. \n\nसरकारच्या नवीन नियमानुसार पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. ३ ते ५ वीच्या मुलांना दररोज १ तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाईन, डिजिटल शिक्षण देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. \n\nराज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. \n\nग्राम करोना प्रतिबंधक समिती आणि शिक्षकांवर जबाबदारी\n\nशाळा सुरु करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावांमधील कोविड प्रतिबंध समिती तसंच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. \n\nगटागटाने पालक सभा घेऊन पालकांच्या मनातली भीती कमी करा. शिक्षकांनी शाळाबाह्य होण्याची शक्यता..."} {"inputs":"\"भोसरी भूखंडप्रकरणी ही नोटीस आली आहे. मुळात तो भूखंड माझ्या पत्नीने खरेदी केला आहे. याची आतापर्यंत चारवेळा चौकशी झाली आहे. आता ही पाचव्यांदा चौकशी होतेय. हा व्यवहार पाच कोटींचा आहे. त्या पाच कोटींप्रकरणी ही चौकशी आहे,\" अशी माहिती खडसेंनी दिली.\n\nईडी चौकशी लावली तर सीडी लावेन, असं एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावेळी म्हणाले होते. त्याबाबत माध्यमांनी आज प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, \"नंतर मी तुम्हाला याबाबत सांगेन. हे सीडीचं प्रकरण सर्व जगाला माहिती आहे.\"\n\nकालपासून काय झालं?\n\nएकनाथ खडसे यांना भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ईडी चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याच्या चर्चा शुक्रवार संध्याकाळपासून येत होत्या. 30 डिसेंबर रोजी खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं जातं. त्या चर्चांवर आधारित आणि सूत्रांच्या हवाल्याने विविध माध्यमांमध्ये शनिवारी या बातम्या छापूनही आल्या. पण या संपूर्ण प्रकरणात एकनाथ खडसे यांना खरंच ईडीची चौकशीची नोटीस आली की नाही हे आज 26 तारखेला दुपारपर्यंक स्पष्ट झालेलं नव्हतं.\n\nतसेच एकनाथ खडसे यांनीच इंडियन एक्सप्रेस समूहाशी बोलताना याबाबत स्पष्टीकर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ण दिलं होतं. \"गेल्या दोन-तीन दिवसांपासून याबाबत चर्चा ऐकून आहे. आपल्याला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही. पण ही नोटीस येणार असल्याची माहिती मिळाली आहे, असं खडसे म्हणाले होते. \n\n\"कदाचित ख्रिसमसच्या सुट्टीमुळे नोटीस अद्याप आपल्यापर्यंत पोहोचली नाही. कोणत्याही तपास यंत्रणेने नोटीस पाठवली तरी मी चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे. मी कोणतंही चुकीचं काम केलं नाही,\" असंही खडसे यांनी म्हटलं होतं.\n\n\"माझ्याविरोधात सुरु असलेल्या चौकशांमुळे आश्चर्य वाटत आहे. मला नेहमी वाटायचं की ईडी 100 कोटी किंवा त्याहून अधिकच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालतं. जर हे पुणे जमीन प्रकरणाबद्दल असेल तर त्यात चार कोटींहून कमी व्यवहार आहे. ज्या जमिनीबद्दल चर्चा आहे ती माझी पत्नी आणि जावयाने विकत घेतली होती. या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आहे,\" असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं होतं.\n\n'ईडी दाखवली तर सीडी बाहेर येणार'\n\nकाही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजप सोडताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. फडणवीस यांच्या त्रासाला कंटाळूनच आपण भाजप सोडत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.\n\nतसंच,माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे आता ईडीची नोटीस आल्यावर खडसे काय करतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. \n\nमात्र, याच नोटीसवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. \n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. \"भाजपची ही हुकुमशाही सुरु आहे. ईडीची नोटीस ही सूडबुद्धीने देण्यात आली आहे\", असा आरोप त्यांनी केला. \n\n\"ज्यादिवशी खडसेंनी राष्ट्रादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याचदिवशी त्यांची ईडी किंवा इतर चौकशी होईल, हे गृहित होतं. कारण जे कुणी भाजपच्या विरोधात जातात त्यांना या न त्या प्रकारे कसा न त्रास दिला जातो, मग ते ईडी किंवा इतर माध्यम असेल, चौकशा सुरु केल्या जातात. याआधी त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यासोबत केलं. आता एकनाथ खडसे यांना नोटीस दिली. \n\nएकनाथ खडसे भक्कम आहेत. ते ईडीच्या चौकशीला सामोरे जातील, त्या चौकशीतून काहीच निषपण्ण होणार नाही. पण भाजपने हे गलिच्छ आणि सूडबुद्धीचं राजकारण सोडलं पाहिजे\", अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली.\n\nशिवसेना नेते संजय राऊत यांनीही यावरून भाजपवर..."} {"inputs":"\"मराठा आरक्षणाचा मसुदा आमच्याकडे आला असून, कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार. 1 डिसेंबरला आनंदोत्सव साजरा करण्याची तयारी ठेवा,\" असं मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी अहमदनगरमध्ये एका सभेत म्हणाल्याचं ट्वीट ANIनं केलं आहे. शेतकरी-वारकरी संमेलनासाठी गुरुवारी शनिशिंगणापूरला आले असताना फडणवीस यांनी हे विधान केलं.\n\nराज्य सरकारनं मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस होता. निवृत्त न्यायाधीश M. G. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने हा अहवाल मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याकडे सादर केला आहे. \n\nया आधी हा अहवाल हाती आल्यानंतर यावर वैधानिक कामकाज पूर्ण करून अहवालातील शिफारशींची पूर्तता करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.\n\nमराठा आरक्षण लागू न झाल्यास 25 नोव्हेंबरपासून आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला. 19 नोव्हेंबर नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या दरम्यान मराठा आरक्षणाची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. \n\n\"नगरमध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत घोषणा केली आहे. यामध्ये घटनात्मक पद्धतीने मार्ग काढू, असं म्हटलं आहे. पण त्यांचं ह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े विधान संशयास्पद वाटतं,\" असं मराठा मोर्चात सक्रिय सहभाग नोंदवलेले आणि मराठा आरक्षणाचे अभ्यासक व्यंकटेश पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \"कारण राज्यघटनेनुसार मराठा समाजासाठी वेगळी तरतूद करणं शक्य नाही. त्यानुसार जात आणि धर्मावर आधारित आरक्षण देता येत नाही,\" असं पाटील पुढं म्हणाले.\n\nहा अहवाल आता येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाऊ शकतो.\n\nमुख्य सचिव D. K. जैन यांना मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सादर करण्यात आला.\n\n\"इतरांच्या आरक्षणाला बाधा न आणता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणत आले आहेत. पण आरक्षणाची मर्यादाच 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने याआधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच नव्हे तर कोणतंही सरकार असा निर्णय घेऊ शकत नाही,\" असं पाटील सांगतात.\n\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. 2014च्या अखेरीस सत्तेत आलेल्या भाजप-सेना युती सरकारच्या काळात हा मुद्दा आणि त्यावरच्या आंदोलनाने चांगलाच वेग घेतला.\n\nराज्यभर शांततेत चाललेल्या या आंदोलनाला अखेर हिंसक वळण तेव्हा लागलं जेव्हा जलसमाधी आंदोलनादरम्यान एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे आता हा मुद्दा अखेर मार्गी लागण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.\n\nआजच्या घडामोडीवर माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, \"अहवालातला मजकूर सरकारने लवकर प्रसिद्ध केला पाहिजे. अगोदरच आरक्षणाला खूप विलंब झाला आहे. या (फडणवीस) सरकारने 2015मध्ये याची अंमलबजावणी केली असती तर 40 लोकांचे बळी गेले नसते.\"\n\n\"हा अहवाल सकारात्मक असेल याची आम्ही अपेक्षा करतो. औपचारिकतेमध्ये आणखी वेळ न घालवता तो ताबडतोब अमलात आणावा,\" अशी मागणी त्यांनी यावेळी केली.\n\n\"सरकार खरच आरक्षण देण्याबाबत गंभीर असेल तर त्यांना मराठा समाजाला इतर मागासवर्गीय गटांमध्ये (OBC) समाविष्ट करावं लागेल ,तरच हे आरक्षण शक्य आहे. असं केल्याने सध्याच्या OBC समाजात नाराजी पसरू शकते. त्यामुळे सरकार याबाबत काळजीपूर्वक पावलं उचलू शकतं. मग यातून मार्ग काढायचा असेल तर OBCमध्येच मराठा समाजाचा वेगळा गट करावा लागेल,\" असं व्यंकटेश पाटील यांना वाटतं.\n\nफडणवीस सरकारपुढे आता कोणते पर्याय?\n\nराज्य मागासवर्गीय आयोगानं काही..."} {"inputs":"\"मला वाटतं, की आज ते सर्व संपलं आहे.\"\n\nयंदा 'मिस युनिव्हर्स' ठरलेली झोझिबिनी तुंसी हिने दिलेला हा संदेश आहे. झोझिबिनी ही मूळ दक्षिण आफ्रिकेची आहे. \n\nअमेरिकेतील अॅटलांटा प्रांतात गेल्या रविवारी (8 डिसेंबर) झालेल्या 'मिस युनिव्हर्स' सौंदर्य स्पर्धेत जगभरातील 90 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. \n\nझोझोबिनीने अंतिम फेरीत पोर्टो रिकोची मॅडिसन अँडरसन आणि मेक्सिकोची सोफिया अॅरागॉन या दोघींना मागे टाकत 'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकावला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचलेल्या सौंदर्यवतींना वातावरण बदल, आंदोलनं आणि सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले होते. \n\nमुलींसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची?\n\n26 वर्षांच्या झोझीबिनी हिला विचारण्यात आलेला शेवटचा प्रश्न होता, आजच्या मुलींना आपण काय शिकवलं पाहिजे?\n\nतिचं उत्तर होतं 'नेतृत्त्व'. \n\nती म्हणाली, \"प्रदीर्घ काळापासून मुली आणि महिलांमध्ये या गुणाचा अभाव दिसतो. याचं कारण आम्हाला नेतृत्त्व करायचंच नाही, असं नाही. आम्ही काय करायचं, याचे समाजानेच काही निकष ठरवून दिले आहेत.\"\n\n\"मला वाटतं, की आम्ही जगात सर्वांत सक्षम आहोत आणि आम्हाला प्रत्येक संधी म... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िळायला हवी. आणि हेच आज आपण आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे. स्वतःचं स्थान बनवा.\"\n\n2011 साली लैला लोपेज हिनं 'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकावला होता. त्यानंतर मिस युनिव्हर्स किताब मिळवणारी झोझीबिनी ही पहिली कृष्णवर्णीय आहे. \n\nझोझीबिनीच्या यशाबद्दल लोपेजने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचं अभिनंदन केलं आहे. तिनं लिहिलं आहे, \"अभिनंदन मुली. तुझ्यामुळे आमचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.\"\n\nआपल्या विजयावर झोझिबिनीनं लिहिलं आहे, \"आज रात्री एक दार उघडलं आहे आणि या दारातून जाणारी मी एक आहे, याचा मला खूप आनंद आहे.\"\n\n\"या क्षणाच्या साक्षीदार झालेल्या सर्व मुलींनी कायम आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांनी माझ्या चेहऱ्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहावं.\"\n\n\"मी माझं नाव अत्यंत अभिमानाने घेऊ शकते - झोझीबिनी तुंझी, मिस युनिवर्स 2019\"\n\nझोझीबिनीच्या विजयानंतर ट्विटरवर #MissUniverse हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आणि लोकप्रिय चॅट शो होस्ट ऑपरा विन्फ्रे यांनीही ट्विटरवरून तिला शुभेच्छा दिल्या. \n\nअनेकांनी एका कृष्णवर्णीय तरुणीची मिस युनिवर्स म्हणून निवड होणं, किती महत्त्वाचं आहे, हेदेखील सांगितलं. \n\nगेल्या ऑगस्ट महिन्यातच झोझीबिनीने 'मिस साउथ आफ्रिका' हा किताबही पटकवला होता. 'मिस युनिव्हर्स' संयोजकांनी तिचं वर्णन करताना ती \"निसर्गदत्त सौंदर्यवती\" असल्याचं म्हटलं आहे. \n\nत्यांनी पुढे लिहिलं आहे, \"ती एक कार्यकर्ती असून लिंग आधारित हिंसाचाऱ्याच्या लढ्यात तिचा सक्रीय सहभाग आहे.\"\n\nझोझीबिनीला मिळालेली पुरस्काराची रक्कम किती होती, हे जाहीर करण्यात आलं नसलं तरी तिला न्यूयॉर्कमधील एका अपार्टमेंटमध्ये वर्षभर राहण्याची मोफत व्यवस्था आणि एक लाख डॉलर्स इतकं वेतन मिळालं असेल, असा अंदाज आहे. \n\nयाव्यतिरिक्त ती मॉडेलिंगसाठी जगभर प्रवासही करू शकणार आहे. \n\nसौंदर्य स्पर्धांची गरज काय? \n\nआजच्या युगात 'मिस युनिव्हर्स' आणि इतर सौंदर्य स्पर्धांना स्थान आहे का, अशी टीकाही सातत्याने होत असते. \n\nयाविषयीच बोलताना एकाने ट्विटवर लिहिलं आहे, \"स्त्रियांमध्ये कोण सर्वात सुंदर यासाठी स्पर्धा घेणं आता आउटडेटेड झालं आहे.\"\n\nमात्र, या स्पर्धेतही काळानुरूप बदल झाले आहेत. या स्पर्धांमध्ये आता तरुणींनी मिळवलेलं यश, त्यांच्या कर्तृत्वाला अधिक महत्त्व मिळू लागलंय. शिवाय स्त्रियांना आवाज देणारं व्यासपीठ, अशी ओळख निर्माण करण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो. \n\n'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत..."} {"inputs":"\"महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली असल्याचं,\" ते पुढे म्हणाले.\n\n2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून भाजपची साथ सोडून, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. राज्यातील आघाडी सरकारला येत्या 28 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nभाजपनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2019 ला अचानक शपथ घेतली होती. त्यापार्श्वभूमीवर दानवे यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. \n\nराज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच भाजप पुन्हा महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 'ऑपरेशन लोटस' सुरू करणारी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. \n\nबिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली तर, भाजप पुन्हा महाराष्ट्राचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं राजकीय विश्लेषकांचं मत होतं. \n\nआता, रावसाहेब दानवेंच्या विधानामुळे पुन्हा राज्यात सत्तांतर होण्याच्या घडामोडी सुरू होतील का, अशा चर्चा रंगल्या आहेत. \n\nदरम्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ान 23 नोव्हेंबरला पत्रकारांशी बोलताना, \"पुढील चार वर्षं राज्यात निवडणुका होणार नाहीत,\" असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. \n\n\"ती पहाट नव्हती. तो अंध:कार होता. त्या अंध:काराच्या सत्तेची प्रकाशकिरणं पुन्हा दिसणार नाहीत. पुढील चार वर्षं तरी, त्यानंतर निवडणुका होतील. त्यानंतर परत आम्हीच जिंकणार आहोत,\" असंही ते पुढे म्हणाले. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"\"यामागे घरावर मराठी झेंडा लावला इतकंच कारण होतं. या खटल्यातून आज माझी निर्दोष मुक्तता झाली. पण बेळगावमध्ये कर्नाटक सरकारकडून प्रत्येक वेळी मराठी नगरसेवकांना अशा प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न सुरू असतो.\"\n\nबेळगावच्या माजी महापौर आणि नगरसेविका सरिता पाटील यांनी आपला अनुभव सांगितला.\n\nसरिता पाटील या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्या आहेत. घरावर गुढीसोबत 'मी मराठी' अशी अक्षरं असलेला भगवा झेंडा लावल्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. \n\n7 वर्षांनंतर कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. \n\nकाय घडलं होतं?\n\nबेळगाव मध्ये 2013 साली गुढीपाढव्याच्या निमित्ताने मराठी नागरिकांनी आपल्या घरावर गुढीसोबत भगवे झेंडे लावले होते. विधानसभा निवडणुका असल्याने झेंड्याचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका ठेवत तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला. \n\nसरिता पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आयपीसी 248 (1) ,171(F), 3, 4 आणि 5 या कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. खडेबाजार पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली.\n\nपण भगवा झेंडा हे हिंदुत्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वाचं प्रतिक आहे. आपल्या घरावर भगवा झेंडा लावण्यात गैर काय असा सवाल पाटील करतात. \n\n\"भगवे झेंडे प्रत्येक घरावर लावलेले असतात. पण जाणूनबुजून मला त्रास दिला. निवडणूक अधिकाऱ्यांनी माझी तक्रार करत माझ्यावर मध्यरात्री २ वाजता गुन्हा दाखल केला. या खटल्याचा निकाल तब्बल सात वर्षानंतर लागला. दरम्यानच्या काळात मला प्रत्येक तारखेला न्यायालयात जावं लागलं. या आधी कधीही मी कोर्टाची पायरी चढले नव्हते. त्यामुळे मला व्यक्तिगत आयुष्यात त्रास सहन करावा लागला,\" पाटील सांगतात. \n\n'मी मराठी' उल्लेख असलेले झेंडे एखाद्या राजकीय हेतूने लावण्यात आले होते, हे कर्नाटक सरकारला न्यायालयात सिद्ध करता आला नाही. त्यामुळं सरिता पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. \n\nन्यायालयात सरिता पाटील यांची बाजू माजी नगरसेवक आणि वकील रतन मासेकर यांनी मांडली. \n\nमासेकर सांगतात, \"2013 मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात सगळीकडे मराठीजनांनी आपल्या घरावर, गल्लीत भगवे ध्वज लावले होते. त्यावेळी विधानसभा निवडणूक असल्याने तत्कालीन निवडणूक निरीक्षक अधिकाऱ्यांनी मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने भगवे ध्वज लावल्याचा ठपका ठेवत नगरसेविका सरिता पाटील यांच्यावर खटला दाखल केला. कलम 171 अंतर्गत मतदारांना आकर्षित करण्याचा आरोप पाटील यांच्यावर ठेवण्यात आला होता. पण न्यायालयात सरकारला हे सिद्ध करण्यात यश आलं नाही. त्यामुळं पाटील यांची 7 वर्षानंतर निर्दोष मुक्तता झाली.\" \n\nसरिता पाटील यांची निर्दोष मुक्तता झाल्यावर बेळगावमधील भाजपचे माजी आमदार संजय पाटील म्हणाले, \"भगवा ध्वज हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता भगवा झेंडा हातात घेऊन पक्षाचं काम करतो. पण निवडणूक काळात निवडणूक आयोग काही नियम करत असतात. त्यानुसार त्यावेळी नेमकं काय झालं असेल हे पाहिलं पाहिजे. मात्र भगव्याचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे असं माझं मत आहे.\" \n\nसरिता पाटील बेळगावच्या महापौर होत्या.\n\nमहाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेविका सरिता पाटील बेळगावच्या महापौर असताना 2016 साली त्या 1 नोंव्हेबरच्या काळ्या दिनाच्या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी कर्नाटक प्रशासनाने पाटील यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. \n\nमहापालिकेच्या बैठका वेळेवर न घेणं, निधी वाटप न करणं असे आरोप ठेवत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी कागदपत्रांची पूर्तता केल्याने..."} {"inputs":"\"विमानामधील त्रुटी दूर करून त्यात सुधारणा होत नाही तोवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या विमानांचा वापर करता येणार नाही,\" असंही डीजीसीएनं म्हटलं आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nइथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग 737 मॅक्स 8 विमानाला रविवारी भीषण अपघात झाला होता. इंडोनेशियातील अपघातानंतर बोईंग विमानाला हा दुसरा भीषण अपघात होता. \n\nरविवारी झालेल्या अपघातात 157 जण ठार झाले. या अपघातानंतर बोईंग 737 मॅक्स या विमानातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.\n\nबोईंग 737 मॅक्स 8 काय आहे?\n\nबोईंग ही एक अमेरिकनं कंपनी आहे. ही कंपनी विमानं, उपग्रहं आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचं काम करते. \n\nकंपनीच्या वेबसाईटनुसार, कंपनीकडे खालील विमानं आहेत. \n\nयांपैकी बोईंग 737 मॅक्स या विमानाचा व्यावसायिक वापर 2017मध्ये सुरू करण्यात आला. \n\nयावेळी कंपनीनं म्हटलं होतं की, \"प्रवाशांना सुखद हवाई प्रवासाचा अनुभव घेता येईल अशापद्धतीनं बोईंग 737 मॅक्सची रचना करण्यात आली आहे.\" \n\n737 मॅक्समध्ये एकूण 4 मॉडेलचा समावेश होतो.\n\n737 मॅक्स 7 ची आसनक्षमता 172 तर 737 मॅक्स 10ची 230 इतकी आहे. 737 मॅक्स 7 अन्य मॉडेलहून अधिक अंतर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पार करू शकतं. \n\nहे विमान 7130 किलोमीटर एवढं अंतर पार करू शकतं. \n\nही वेळ का आली?\n\nरविवारी बोईंग 737 मॅक्सच्या विमानाला भीषण अपघात झाला होता आणि त्यात 157 जण ठार झाले होते. उड्डाणानंतर काही क्षणातच विमान क्रॅश झालं आणि हा अपघात घडला.\n\nत्यानंतर भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं बोईंग 737 मॅक्स विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nकाही अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते, बोईंग 737 मॅक्स विमानं सुरक्षित आहेत. \n\nअसं असलं तरी, अमेरिकेतल्या Association of Flight Attendantनं Federal Aviation Administrationकडे विनंती केली आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेत 737मॅक्स विमानांच्या उड्डाणास स्थगिती देण्यात यावी. \n\nEU Aviation Safety Agencyनंही या विमानांचा वापर थांबवला आहे. सावधगिरीच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. \n\nगेल्या वर्षी लायन एअरलाईन्सच्या बोईंग मॅक्स विमानानं जकार्ताहून उड्डाण घेतल्यानंतर लगेच अपघात घडला होता. यात 189 लोकांनी जीव गमावला होता. \n\nहा अपघात होण्यापूर्वी 3 महिनेआधीच त्यांनी बोईंग मॅक्सला त्यांच्या ताफ्यात सामील केलं होतं. \n\nभारतातील स्पाईसजेट आणि जेट ऐयरवेज या विमान कंपन्या बोईंगच्या या मॉडेलचा वापर करतात. \n\nस्पाइसजेट 737 मॅक्स या मॉडेलचा वापर करतं. यामुळे इंधन खर्चात 15 लाख डॉलरची बचत होते, असं कंपनीचं म्हणणं आहे.\n\nभारतावर काय परिणाम?\n\n'द टाईम्स ऑफ इंडिया'च्या बातमीनुसार, सरकारच्या आदेशामुळे स्पाइसजेटच्या 13 बोईंग 737 मॅक्स विमानांना मंगळवारी रात्री उड्डाणास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसंच यामुळे जेट एयरवेजच्या 119 पैकी 54 विमानं उड्डाण घेऊ शकणार नाहीत. \n\nयामुळे देशातल्या विमान प्रवासाचा दर वाढू शकतो, असंही बातमीत म्हटलं आहे.\n\nयाशिवाय पायलटच्या अपुऱ्या संख्येमुळे इंडिगोने एप्रिल महिन्यापर्यंत दररोज 30 विमानांची उड्डाणं रद्द केली आहेत. गो एयरनंसुद्धा काही उड्डाणं रद्द केली आहेत.\n\nस्पेयर पार्टच्या कमतरतेमुळे एअर इंडियाची सुद्धा 23 विमानं उड्डाण करू शकणार नाहीत. या सर्व बाबींमुळे विमान प्रवासाचे दर वाढण्याची शक्यता आहे, असं बातमीत म्हटलं आहे. \n\nविमानाची विशेषता काय?\n\n1967मध्ये कंपनीनं मॅक्स मॉडेल बाजारात आणलं. 2017मध्ये या विमानानं पहिल्यांदा उड्डाण घेतलं. \n\nयंदा 737 मॅक्स 8 आणि 9 सेवेत दाखल झाले आहेत. पुढच्या वर्षीपर्यंत 737 मॅक्स 10ला सेवेत आणण्याची कंपनीची..."} {"inputs":"\"शिवसेना मुख्यमंत्रिपदाची मागणी करत असल्यामुळे हा तिढा निर्माण झाला आहे. येत्या आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते,\" असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी (1 नोव्हेंबर) केलं.\n\nते म्हणाले, \"राज्यात ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती शासन लागू होऊ शकतं. महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र असं संबोधतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती यापूर्वीही कधी उद्भवली नव्हती आणि यापुढेही उद्भवणार नाही.\"\n\nतसंच राज्यात महायुतीतच सरकार स्थापन होईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.\n\n'हा धमकावण्याचा प्रकार'\n\nमुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार नवाब मलिक यांनी हा धमकावण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं. \n\nते सांगतात, \"शिवसेनेनं जर ठरवलं तर त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकतो, ते अशक्य नाही. पण देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल निमंत्रित करतील. सत्तास्थापन झाल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यात जर ते अपयशी ठरले तर पर्यायी सरकार आम्ही स्थापन करू. पण ज्या पद्धतीने सुधीर मुनगंटीवार सांगताय... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेत की भाजपचं सरकार स्थापन झालं नाही, तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल, मला वाटतं हा कुठे तरी धमकावण्याचा प्रकार आहे. \n\nसुधीर मुनगंटीवार\n\nमलिक पुढे म्हणाले, \"लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या लोकांनी सरकार स्थापन करणे गरजेचे असते. ते होत नसेल तर पर्यायी सरकार स्थापन होईल. लोकशाहीत अशा प्रकारच्या धमक्या देणं योग्य नाही. विधिमंडळ सस्पेंड करून ठेवण्याचा प्रयत्न भाजप करणार असेल तर महाराष्ट्रातील जनता ते स्वीकारणार नाही.\"\n\nयामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रात खरंच राष्ट्रपती राजवट लागू होईल का, याचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे. \n\nराज्यघटनेत नेमकी काय तरतूद?\n\nराष्ट्रपती राजवटीच्या तरतूदीबाबत बीबीसी मराठीने राज्यघटनेचे तज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधला. \n\nबापट सांगतात, विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजप-शिवसेना मिळून सहज सत्ता स्थापन करू शकतात. पण ते दोघे एकत्र आले नाहीत तर कुणालाच बहुमत नाही, अशी स्थिती राज्यात निर्माण होईल. \n\nसरकार स्थापन करण्यासाठी 288 पैकी 145 संख्याबळ पाहिजे असतं. पण यामध्ये उपस्थित असलेले सदस्य आणि मतदान करणारे सदस्य अशा प्रकारचं बहुमत आवश्यक असतं, असा नियमही आहे. \n\nसमजा, राष्ट्रवादी काँग्रेस सभागृहात गैरहजर राहिल्यास बहुमताची संख्या 115 च्या आसपासच येऊ शकते. अशा परिस्थितीत भाजप सहज बहुमत सिद्ध करू शकतं. \n\nकोणालाच बहुमत सिद्ध करता आलं नाही तर राज्यघटनेच्या भाग 18 मध्ये राज्यात आणीबाणीच्या तरतुदी आहेत. कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी आहे. युद्ध किंवा परकीय आक्रमण या परिस्थितीत ही आणीबाणी लागू होते. कलम 360 खाली आर्थिक आणीबाणी आहे. तर कलम 356 अंतर्गत राज्यातील आणीबाणीच्या तरतुदी आहेत. \n\nसरकार स्थापन झालं नाही तर काय होईल? \n\nया आणीबाणीला आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो. पण घटनेत अशा प्रकारचा शब्द नाही. घटनेत त्याला 'फेल्यूअर ऑफ कॉन्सिट्यूशनल मशिनरी इन द स्टेट' असे शब्द तिथे वापरण्यात आले आहेत. \n\nभगत सिंह कोश्यारी\n\nराज्यात सरकार बनू शकत नाही, असा राज्यपालांनी अहवाल दिल्यास किंवा राष्ट्रपतींना राज्यातील सरकार योग्य प्रकारे घटनेनुसार काम करत नसल्याचं आढळल्यास ते राष्ट्रपती राजवट लागू करतात.\n\nअसं झाल्यास राज्याची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे जाते. विधानसभेचं कार्य संसदेकडे जातं. न्यायव्यवस्थेवर याचा कोणताही परिणाम होत नाही. दोन..."} {"inputs":"\"शिवसेना शिवाजी महाराजांचं नाव घेते, पण अफझलखानाचं काम करते,\" असं आदित्यनाथ या सभेत म्हणाले. उत्तर भारतीय मतदारांची मोठी संख्या असलेल्या पालघर लोकसभा निवडणुकीसाठी 28 मेला मतदान आहे.\n\nया पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना विचारलं होतं की, महाराष्ट्रातल्या पोटनिवडणुकांसाठी भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मैदानात उतरवलं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं?\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nवाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातल्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया -\n\nविनित मयेकर लिहितात, \"हास्यास्पद आहे हे. याचा अर्थ एकच होतो, मोदींच्या जीवावर निवडून आले असल्यामुळे, काहीही कामं न केल्यामुळे त्यांना या पोटनिवडणुकीसाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं.\"\n\n\"योगीजींना तिथे (प्रचारात) आणण्यापेक्षा त्यांना मंत्रालयात आणून त्यांच्याकडून राज्य सक्षमपणे कसं चालवावे ह्याचे धडे मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांना द्यावेत,\" असंही ते पुढे म्हणाले.\n\n\"भाजप इतर पक्षांसारखी पारंपरिक पद्धतीने किंवा वरवर निवडणूक लढवत नाही हे आतापर्यंत सिद्ध झालंय. प्रत्येक निवडणुकीत ते आपलं तन-मन-धन झोकून देतात. मग अ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"शा सर्वस्व पणाला लावून लढणाऱ्या पक्षाने जर आपली सगळी ताकद वापरली तर ते योग्यच आहे,\" असं मत योगेश घावनलकर यांनी व्यक्त केलंय.\n\nतर योगेश चौधरी यांना हे \"खरंच खूप चुकीचं\" वाटतं. ते म्हणतात, \"पालघर मध्ये भैय्या लोक जास्त आहेत काय? मुळात मतदानाचा अधिकार महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठी लोकांनाच असला पाहिजे.\" \n\nसंतोष जाधव विचारतात, \"केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना युपीचा मुख्यमंत्री विधानपरिषदेचे निवडणुकीकरिता आणावा लागतो ही गोष्ट भाजपसाठी चिंतेची आणि लाजिरवाणी आहे. इथल्या मुख्यमंत्र्यावर भरवसा नाही काय?\" \n\n\"प्रत्येक निवडणूक ही सणासारखी असते. हा सण साजरा करण्याची इच्छा असणारी कुठलीही व्यक्ती लोकांमध्ये जाऊन प्रचार करू शकते. विकासाच्या मुद्दयावर चर्चा घडणं आवश्यक आहे,\" असं प्रमोद सोनुने म्हणतात. \n\n\"जो स्वतः गोरखपूर मतदार संघात पराभूत झाला, तो पालघरमध्ये काय दिवे लावणार,\" असं विचारलं आहे दिपक मगदूम यांनी. \n\nहर्षल देशपांडे यांनी ट्वीट केलं आहे की, \"उत्तर भारतीयांची संख्या जास्त असल्यामुळे भाजपानं योगींना मैदानात आणलं आहे, हे ठीक. पण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा बाकीचे नेते सक्षम नाहीयेत का?\" \n\nरणजीत राजणे लिहितात की, \"काही दिवसांनी ग्रामपंचायत निवडणुकीला मोदी आणि योगी आले तरी नवल वाटणार नाही.\"\n\n\"गैर काय आहे यात, प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठीची लढाई असते,\" असं मत व्यक्त केलं आहे सुधीर कुलकर्णी यांनी. \n\n\"योगींना बाळासाहेब ठाकरेंच्या कार्याविषयी माहीत नसेल म्हणून ते शिवसेनेबद्दल असं बोलले असावेत,\" असं कैलास गटोळेंना वाटतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"\"सद्यस्थितीत वीजबिलात सवलत मिळेल असं मला दिसत नाही,\" असं वक्तव्य राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुंबई केलं आहे. \n\nत्यामुळे वाढीव वीज बिलाचा शॉक लागलेल्या जनतेला तूर्तास तरी सरकारकडून कोणताही दिलासा मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. \n\nवीज बिल भरावं लागेल-उर्जामंत्री\n\n\"लॉकडाऊनमध्ये वीज कंपन्यांनी अखंड वीज पुरवठा केला. सामान्य ग्राहकांप्रमाणे वीज कंपन्याही ग्राहक आहेत. त्यांनाही वीजेचे पैसे द्यावे लागतात. त्यामुळे मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरली पाहिजेत,\" असं उर्जामंत्री म्हणाले. \n\n\"एक सामान्य नागरिक म्हणून मी लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सामान्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही केंद्राकडे मदत मागितली. केंद्र सरकारने 10 टक्के व्याजाने पैसे देऊ असं सांगितलं. पण, लोकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने मदतीचा हात पुढे करायला हवा होता. तो केंद्राने केला नाही,\" असा आरोप नितीन राऊत यांनी केला.\n\n\"राज्य सरकारने 69 टक्के वीजबिलाची वसुली पूर्ण झाली आहे. या विषयावर आता कॅबिनेटमध्ये पुन्हा चर्चा होणार नाही,\" अशी माहिती त्यांनी दिली. \n\n\"वीज बिलाचे हफ्ते करण्यात आले. पूर्ण बिल भरण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाऱ्यांना 2 टक्के सवलत देण्यात आली,\" असं ते पुढे म्हणाले. \n\nवाढीव वीज बिलाचा शॉक\n\nलॉकडाऊनमध्ये मीटर रिडिंग शक्य नसल्याने डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या वापराच्या सरासरी बिलं ग्राहकांना देण्यात आली होती. कोरोना लॉकडाऊननंतरच्या काळात लोकांना दुप्पट, तिप्पट बिलं आली. त्यामुळे जून-जुलै महिन्यात ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा शॉक लागला. \n\nराज्य सरकारने लोकांच्या तक्रारी सोडवून जनतेला दिलासा दिला जाईल अशी ग्वाही दिली होती. मात्र, आता उर्जामंत्र्यांच्या वक्तव्यानंतर सामान्यांना दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. \n\nही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"\"सीरियातल्या डुमामधल्या संदिग्ध अशा रासायनिक हल्ल्याला उत्तर म्हणून पश्चिमात्य देशांनी केलेला क्षेपणास्त्र हल्ला म्हणजे दादागिरी आहे,\" असं रशियाचे प्रतिनिधी वसीली नेबेंजिया यांनी म्हटलं आहे.\n\nसीरियात झालेल्या मिसाईल हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन झालं आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे.\n\nकथित रासायनिक हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी होण्यापूर्वी पाश्चिमात्य राष्ट्रांनी हा हल्ला केला असं ते म्हणाले. \"हे सर्व काही एका विशिष्ट मार्गानं करण्यात आलं आहे. यात इतरांना चिथावण्यात आलं आहे. खोटे आरोप लावण्यात आले आहेत आणि निर्णय घेऊन शिक्षा देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मुद्दे या तऱ्हेनं सोडवायला हवेत, असं तुम्हाला वाटतं का? अण्विकदृष्ट्या प्रबळ अशा दोन राष्ट्रांविषयी आपण बोलत आहोत. शिवाय आपण हे लक्षात घ्यायला हवं की आंतराष्ट्रीय मुद्द्यांबाबत केलेली ही दादागिरी आहे,\" असं ते म्हणाले. \n\nनिक्की हैली\n\nपण अमेरिकेच्या प्रतिनिधी निक्की हैली यांनी म्हटलं आहे की, रासायनिक शस्त्रांचा वापर थांबवण्यासाठी गरज पडल्यास अमेरिका पुन्हा हल्ला करण्यास तयार आहे.\n\n\"कालच्या सैन्य कारवाईतून आम्ही दिलेला संदे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"श एकदम स्वच्छ आहे. तो म्हणजे अमेरिका सीरियाला, असद सरकारला रासायनिक शस्त्रांचा वापर करू देणार नाही. ज्या तळांचा वापर रासायनिक हल्ल्यांसाठी वापर होत होता, ती अमेरिकेने या हल्ल्यात नष्ट केली आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं म्हणणं आहे की, सीरियानं पुन्हा या गॅसचा वापर केला तर अमेरिका त्याचं उत्तर देण्यासाठी पूर्णत: तयार आहे,\" असं हैली म्हणाले.\n\nबशर जाफरी\n\nसुरक्षा परिषदेच्या या आपत्कालीन बैठकीत सीरियाचे राजदूत बशर जाफरी यांनी अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांचा उल्लेख खोटारडे असा उल्लेख केला. \n\n\"माझ्या देशावर हल्ला करण्यापूर्वी तुमच्या सरकारांनी या संघटनेकडून, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्यता घेतली होती का? सीरिया रासायनिक शस्त्रास्त्र बनवत असलेल्या तळांवर हल्ला केल्याचं सांगण्यात येतं. या देशांना इतकी सखोल माहिती होती तर त्यांनी ती ओपीसीडब्ल्यू (ऑगनाइज़ेशन फ़ॉर प्रोहिबिशन ऑफ़ केमिकल वीपन्स) यांना का पुरवली नाही? या हल्ल्यापूर्वी त्यांनी ही माहिती दमास्कसमध्ये फॅक्ट-फायंडिंग मिशनला का दिली नाही?\"\n\nवसीली नेबेंजिया\n\nयावर अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष माईक पेन्स यांनी पेरूची राजधानी लीमा इथे पत्रकारांना सांगितलं की, अमेरिकेनं या हल्ल्यासाठी स्वतःच्या इंटेलीजन्सचा वापर केला होता. \n\nत्यांनी सांगितलं की, \"अशा स्थितीत पुरावे गोळा करणं अवघड काम असतं. पण रासायनिक हल्ला सीरिया सरकारनेच केला होता, हे मोठ्या प्रयत्नानंतर निष्पन्न झालं. अजूनही या हल्ल्याची चौकशी सुरू आहे. या हल्ल्यात सेरेन गॅसचा वापर करण्यात आला होता, असा आमचा निष्कर्ष आहे.\" \n\nसंयुक्त राष्ट्राचे महासचिव अॅंटोनिओ गुटेरस यांनी या संपूर्ण घटनेच वर्णन 'गंभीर परिस्थिती' असं करत संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"'10 रुपयांमध्ये सकस पदार्थांसहित पूर्ण थाळी मिळेल, अशी सध्या मनामध्ये कल्पना आहे.' (प्रतिनिधिक छायाचित्र)\n\nसुरुवातीला 50 ठिकाणी केंद्र उघडले जातील. त्याचा एक अनुभव घेतल्यानंतर, त्याचा राज्यभर विस्तार कसा करता येईल, याचा आम्ही विचार करू, असंही ते म्हणाले.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nसकस आहार देण्याचं हे धोरण शिवसेना नेमकं कशा पद्धतीनं राबवणार, हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला होता. \n\nयाविषयी शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी सांगितलं होतं, \"झुणका भाकर केंद्र योजना जशी होती, त्या धर्तीवर ही योजना असेल. यात 10 रुपयांमध्ये सकस पदार्थांसहित पूर्ण थाळी मिळेल, अशी सध्या मनामध्ये कल्पना आहे.\" \n\nया केंद्रांसाठी मुंबईत जागा कशी उपलब्ध करणार यावर ते म्हणाले होते, \"झुणका भाकर योजना आणली तेव्हा जागा होती का आपल्याकडे? आम्ही योजना आणणार आणि तिची अंमलबजावणी करणार आहोत. सरकारला जागा मिळत नाही का?\"\n\n'योजना फायद्याची, पण व्यवहार्य नाही'\n\nयापूर्वी तामिळनाडूमध्ये अम्मा कँटीनचा प्रयोग राबवण्यात आला होता. \n\nया प्रयोगाविषयी तामिळनाडूतल्या पत्रकार संध्या रविशंकर यांनी सांगितलं, \"अम्मा कँटिनसारख्या योजना ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मतं मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतात. पण तामिळनाडूचा विचार केल्यास जवळपास 99% अम्मा कँटीन बंद झाले आहेत. कारण यासारख्या योजना म्हणजे व्यवहार्य आर्थिक धोरण नसतं.\" \n\n\"1 रुपयात 1 इडली किंवा 5 रुपयांत सांबर राईस दिलं जायचं. इतक्या स्वस्तात अन्न द्यायचं म्हटल्यावर याचा सरकारवर आर्थिक दबाव येतो, सरकार देऊन देऊन किती पैसे देणार? अम्मा-कँटीन हे आर्थिकदृष्ट्या शाश्वत मॉडेल ठरेल, असं सरकारचं म्हणणं होतं. पण तसं झालं नाही,\" त्या पुढे सांगतात. \n\nलोकांना जेवण देणं सरकारचं काम?\n\nज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या मते, \"वडापाव खरेदी करायलासुद्धा 12 रुपये लागतात, मग 10 रुपयांत सकस जेवण कसं काय देणार, हा प्रश्नच आहे.\n\n\"गरिबांना चांगलं अन्न मिळण्याचा अधिकार आहे, गरिबांना यासारख्या योजनेचा फायदा होणार असेल, तर भाजप असो की सेना, कुणीही ही योजना आणली असेल तर तिचं स्वागत करायला हवं. पण, आता ही योजना राबवणार कशी, त्यासाठीची जागा कुठे शोधणार. त्यासाठीचा पैसा कसा उभारणार? हे प्रश्न पडतात,\" हेमंत देसाई सांगतात. \n\nपण, संध्या रवीशंकर या मात्र वेगळं मत मांडतात. त्यांनी सांगितलं, \"लोकांना जेवण देणं हे सरकारचं काम नाही. पण, लोकांना ज्या पद्धतीचं जेवण पसंत आहे, ते खरेदी करण्याच्या संधी देणं, म्हणजे रोजगार देणं, पायाभूत सुविधा विकसित करणं हे सरकारचं काम आहे. कमी पैशांत गहू, तांदूळ सरकार देतच आहे. तामिळनाडूत तर तांदूळ मोफत मिळतो. पण, प्रत्यक्षात पूर्ण जेवण देणं व्यवहार्य नाही.\" \n\n\"सरकारचा हा गरिबीवरचा तात्पुरता उपाय असतो. सरकारला गरिबी दूर करायची असेल, तर गरिबांना मोफत शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगारच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात, हे सरकारचं खरं काम आहे,\" त्या पुढे सांगतात. \n\nझुणका भाकर केंद्राचं काय झालं?\n\nशिवसेना आणि भाजप युती महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर 1995मध्ये गरिबांना पोषक आहार आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा या उद्देशानं 'झुणका भाकर केंद्र योजना' सुरू करण्यात आली. त्यानंतर सत्तेत आलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ही योजना बंद केली.\n\nसरकारच्या या निर्णयाविरोधात झुणका भाकर केंद्र चालकांच्या संघटनेनं मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयानं याचिकाकर्त्यांची विनंती फेटाळून लावली आणि ही योजना बंद झाली.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\n\"झुणका भाकर केंद्र मनोहर जोशी सरकारच्या काळात सुरू करण्यात आली. पण..."} {"inputs":"'2008 मध्ये उद्भवलेल्या जागतिक अर्थसंकटात अनेक फिरस्त्यांनी भटकंतीवरचा खर्च कमी केला. घराजवळच्या एखाद्या ठिकाणी जाऊन त्यांनी कमी खर्चात फिरायला सुरुवात केली,' असं मिंटेल या कन्झ्युमर रिसर्च एजन्सीचे ज्येष्ठ ट्रॅव्हल अॅनालिस्ट मार्लोस डे व्हाईस यांनी सांगितलं. \n\nपैसा आणि राहणीमान यांचा विचार करून मिलेनिअल्स यापुढेही हाच ट्रेंड कायम ठेवतील असं त्यांना वाटतं. \n\nकोव्हिड-19 मुळे आरोग्य आणि सोशल डिस्टन्सिंग यांच्या अनुषंगाने पर्यटनाचे नियमही बदलले आहेत. एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यावर असलेले निर्बंध, आर्थिक संकटाचे ढग यामुळे 'स्टेकॅशन्स' अर्थात आपल्याच देशात, राज्यात, आपल्या जवळच्या परिसरात फिरण्याचा ट्रेंड आधीपेक्षा जास्त लोकप्रिय होऊ शकतो. \n\nघरच्या घरी किंवा जवळच्या भागात जाऊन तुम्ही तुमच्या सुट्यांचा कशा चांगल्या पद्धतीने आनंद घेऊ शकता यासाठी काही टिप्स-\n\n'टू डू' लिस्ट विसरून जा\n\nखऱ्या अर्थाने थकवा दूर करायचा असेल तर मनाची कवाडं सताड उघडा आणि मगच बाहेर पडा, असं वर्क लाईफ बॅलन्स एक्झिक्युटिव्ह कोच आणि मार्केट रिसर्च कंपनीसाठी काम करणाऱ्या क्लॉडिआ उन्गर यांनी सांगितलं. \n\nजेव्हा तुम्ही तु... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मच्या स्वत:च्याच प्रश्नांमध्ये, समस्यांमध्ये मश्गुल असता, तेव्हा तुम्हाला आजूबाजूला काय चाललंय हे दिसतच नाही, असं क्लॉडिआ सांगतात. समजा तुम्ही सुटीसाठी बाहेर गावी गेलात, तर तिथे तुम्ही घरकाम, गाडीच्या विम्याचं नूतनीकरण असल्या गोष्टी करणार नाही. मग स्टेकेशनवर असतानाही तुम्ही या गोष्टी करू नका. \n\nबॅरक्लेज या संस्थेने गेल्या वर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार, युकेमधल्या 25 ते 34 वयोगटातल्या दहापैकी नऊजणांना सुट्टीच्या वेळी दैनंदिन कामापासून सुटका हवी आहे. 70 टक्के जणांना डिजिटल डिटॉक्स अर्थात स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब या विश्वापासून मुक्तता हवी आहे. \n\nवेळेची गरज काय ते ओळखा\n\nव्यक्तिमत्त्व विकास या विषयावर लेखन करणाऱ्या अमेरिकेतील योगा शिक्षिका लेना स्मिडिट यांच्या मते, जसं तुम्ही कामानिमित्ताने बाहेरगावी जाताय हे घरच्यांना, मित्रमैत्रिणींना सांगता तसंच सुट्टीवर जातानाही सांगून जा. तुमचा फोन बंद करून टाका. ते शक्य नसेल तर किमान नोटिफिकेशन्स म्यूट करा. \n\nतुम्ही ऑफिसमध्ये नाही, हे सांगणारा ऑटो इमेल रिप्लाय सेट करा. तुम्ही थोड्या वेळाने इनबॉक्स चेक करताय असं होत नाहीये ना याकडे लक्ष द्या. \n\nसुट्टीवर असताना देखील तुम्ही तंत्रज्ञानाचा आनंद लुटू शकता. अर्थात, तो वापर तुमच्या आनंदासाठी असायला हवा. मग ते गाणी ऐकणं असू शकतं, पॉडकास्ट ऐकू शकता, तुमचा आवडता कार्यक्रम पाहू शकता. तुम्ही सुट्टी का घेतली आहे याचा विचार करा. कामाचा फोन आला तर हो म्हणण्यापूर्वी तुमची सुट्टी मनासारखी झालीये ना याचा विचार करा. \n\nजुन्या गोष्टी नव्या दृष्टीने पाहा\n\nतुम्ही शहरात असाल किंवा ग्रामीण भागात. तुम्ही सवयींचे गुलाम असल्याप्रमाणे वागाल याची खात्री बाळगा. स्टेकॅशन्सच्या माध्यमातून तुम्हाला नव्या पद्धतीने गोष्टींकडे बघायचं आहे. \n\nनेहमी आपण जे करतो, जे वागतो त्यात थोडा बदल करून पाहा, असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. एखाद्या रेस्तराँमध्ये तुम्ही नेहमी जात असाल तर नेहमी ज्या ठिकाणी बसता ती जागा बदलून पाहा. एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायला आवडत असेल तर तिथे जाण्याची वेळ बदला. \n\nआयुष्य ऑटो मोडमध्ये असल्याप्रमाणे जगत असाल तर ते बदला. नवीन जे काही बघत आहात त्यात तुमचं मन गुंतवा, जुने विचार सोडून द्या, असं उन्गर सांगतात. वर्तमानात जगा. कारण असं जगणं महत्त्वाचं. \n\nस्वत:ला वेळ द्या\n\nस्वत:ला वेळ देणं हा ताणतणावांना दूर करण्याचा हुकूमी मार्ग आहे, असं लेना सांगतात...."} {"inputs":"'2014 मध्ये लोक स्वतःहून मोदींच्या रॅलीमध्ये येत होते, पण 2019 मध्ये मात्र पोलिसांच्या बळाचा वापर करून त्यांना थांबवाबं लागत आहे.' असं त्यावर लिहिलं आहे. \n\n'मणिपूर टॉक्स' नावाच्या स्थानिक वेबसाईटने हा व्हीडिओ शेअर केला आणि लिहिलं, \"मोदींच्या सभेच्या वेळेस मोठा गोंधळ उडाला. लोकांनी सभा सोडून जाऊ नये म्हणून पोलिसांना बरीच मेहनत करावी लागली. त्यांना बॅरिकेड लावून लोकांना थांबवावं लागलं. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.\"\n\nया वेबसाईटच्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केलेला हा व्हीडिओ जवळपास तीन लाख वेळा पाहिला गेला आहे आणि शेकडो लोकांनी याला रीट्वीट केलं आहे. \n\nखरंच असं झालं होतं का? \n\nहा व्हीडिओ फेसबुक आणि शेअर चॅटवरही अनेकदा शेअर झाला आहे. यातल्या अनेक युझर्सनी लिहिलंय की मोदींच्या भाषणाने निराश होऊन मणिपूरचे लोक सभा अर्ध्यातच सोडून उठून निघून गेले. \n\nसोशल मीडियावर एक-दोन व्हीडिओ असेही दिसतात ज्यात पोलिसांनी सभेच्या मैदानाचं गेट बंद केलं आहे आणि महिला त्या लोखंडी गेटवर चढून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. \n\nरविवार, 7 एप्रिल 2019 ला मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये नक्की काय झालं होतं? सभा अर्ध्यातून सोडून लो... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"क खरंच निघून गेले का? आम्ही याची पडताळणी केली. \n\nनरेंद्र मोदींच्या सभेची वेळ \n\nनरेंद्र मोदींची सभा इंफाळ ईस्ट जिल्ह्यातल्या कंगला पॅलेसपासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हप्ता कंगजेईबुंग मैदानात आयोजित केली होती. \n\nभारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींच्या सभेचं जे वेळापत्रक जाहीर केलं होतं, त्यानुसार ते संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी मणिपूरच्या या सभेला पोहोचणार होते. \n\nपण मणिपूर भाजपने या सभेचं जे पोस्टर प्रसिद्ध केलं त्यानुसार ही सभा दुपारी 2.30 वाजता होणार होती. \n\nरविवारी ही सभा कव्हर करायला गेलेल्या काही स्थानिक पत्रकारांनी बीबीसीला सांगितलं की सकाळी 10 पासूनच लोक सभेच्या मैदानात पोहोचायला लागले होते. \n\nपंतप्रधान येणार म्हणून रविवारी मणिपूरध्ये सक्रीय असणारी भूमिगत कट्टरतावादी संघटना कोरकोमने या भागात बंदचं आवाहन केलं होतं. \n\nपंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळेस आपला विरोध दर्शवण्यासाठी ही संघटना नेहमीच बंद पुकारते. \n\nभाजप समोरचं आव्हान \n\nमणिपूरचे भाजप प्रवक्ते विजय चंद्र यांनी बीबीसीचे सहयोगी पत्रकार दिलीप कुमार शर्मा यांना सांगितलं की पंतप्रधानांच्या दौऱ्यांची त्यांना बरीच काळजी होती.\n\n\"सुरक्षिततेच्या कारणाशिवाय आम्हाला याचीही चिंता होती की बंदमुळे सभेला कमी गर्दी होऊ शकते. म्हणूनच आम्ही सभेची वेळ अडीच वाजताची सांगितली होती. पण जे लोक लांबून लांबून आले होते ते सकाळी 11 वाजताच पोचले होते,\" विजय चंद्र यांनी सांगितलं. \n\nकाही स्थानिक पत्रकारांनी सांगितलं की सभेच्या ठिकाणी सूत्रसंचालक घोषणा देत होते की पंतप्रधान कोणत्याही क्षणी आता लोकांमध्ये उपस्थित होती. त्यांचं स्वागत करायला सगळे उभे राहतील आणि त्यांना नमस्कार करतील. \n\nहे सगळं घडत असताना दिवस मावळायला लागला होता, त्याची काळजी लोकांना होती. मणिपूरमध्ये संध्याकाळी 5 नंतर दिवस मावळतो. \n\nऑनलाईन मीडियामध्ये काही बातम्या आल्यात ज्यात असं म्हटलं आहे की लोकांची वाढती अस्वस्थता पाहून मणिपूरचे मंत्री थोंगम बिस्वजीत यांनी सभेच्या ठिकाणी संगीत वाजवायला सांगितलं. \n\nयूट्यूबच्या एका व्हीडिओमध्ये थोंगम बिस्वजीत यांना \"पीएम मोदींकडे मणिपूर आणि उत्तर भारतासाठी काय संदेश आहे ते ऐकायला थोडी वाट पाहा,\" असं म्हणताना आपण ऐकू शकतो. \n\nपण मोदी आपल्या ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा जवळपास दीड तास उशिरा सभास्थानी पोहचले आणि या दरम्यान काही लोकांनी मैदान सोडून बाहेर जायला सुरूवात..."} {"inputs":"'Goat Yoga' म्हणजे शेळ्यांच्या सानिध्यात योगासनं करणं किंवा 'Sound Bath' म्हणजे वेगवेगळ्या ध्वनींच्या सानिध्यात तासनतास घालवणं, हे अगदी अलीकडच्या काळातले वेलनेस ट्रेंड्स आहेत. \n\nयात भर पडली आहे नेदरलँडमधून आलेल्या एका नव्या ट्रेंडची. डच भााषेत याला 'Koe knuffelen' म्हणतात. याचा शब्दशः अर्थ होतो 'गायीला मिठी मारणे'. काही तास गायींच्या सानिध्यात घालवले की मन शांत होतं आणि नवीन ऊर्जा मिळते, असा दावा केला जातो. \n\nप्राण्यांच्या सानिध्यात मन प्रसन्न होतं, या मूळ गृहितकावर ही थेरपी आधारलेली आहे. \n\n'Cow cuddling' थेरपी कशी करतात. तर सर्वात आधी भरपूर गायी असलेल्या शेताचा फेरफटका मारतात. त्यानंतर तुम्हाला आवडतील त्या गायीसोबत पुढचे दोन ते तीस तास त्यांच्यासोबत निवांत घालवायचे. \n\nगायींचं उबदार शरीर, संथ गतीने चालणारे हृदयाचे ठोके आणि माणसापेक्षा मोठा आकार या सर्वांमुळे त्यांना मिठीत घेणं किंवा त्यांच्या अंगावरून हात फिरवणं, यातून चित्त शांत होऊन आनंदाची अनुभूती होते. \n\nइतकंच नाही तर गायीच्या पाठीवरून हात फिरवणं, तिच्यावर रेलून बसणं इतकंच नाही तर गायीचं चाटणं, हे सगळं उपचारांचाच भाग आहे. \n\nगायींन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा कुरवाळल्याने शरीरात ऑक्सिटोसीन संप्रेरक (हार्मोन) स्रवतात. या संप्रेरकामुळे ताण कमी होऊन सकारात्मकता वाढते. \n\nकुठल्याही पाळीव प्राण्यासोबत वेळ घालवल्याने मन शांत होतं. मात्र, आकाराने मोठा प्राणी असेल तर त्याचा परिणामही जास्त असतो, असं मानलं जातं. \n\nनिवांत वेळ घालवण्यासाठी गायींना मिठी मारण्याची ही पद्धत आपल्यासाठी नवीन असली तरी नेदरलँडमधल्या ग्रामीण भागात जवळपास दशकभरापूर्वीच त्याचा उदय झाला आणि आता तर लोकांना निसर्गाच्या आणि ग्रामीण जीवनाच्या अधिक जवळ आणण्याच्या व्यापक चळवळीचा तो एक भाग बनला आहे. \n\nबरं गायींना कुरवाळल्याने आपल्यालाच त्याचा लाभ होतो असं नाही. तर गायींनासुद्धा ते आवडत असतं. 2007 साली Applied Animal Behaviour Siience या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार गायींच्या मान आणि पाठीवर हाात फिरवल्याने त्याही रिलॅक्स होतात. \n\nभारतीय संस्कृतीतसुद्धा गायी, कुत्री, शेळ्या, मेंढ्या, ऊंट अशा पाळीव प्राण्यांना फार महत्त्व आहे. पाळीव प्राण्यांच्या सानिध्यात मनावरचा ताण कमी होतो, याची प्रचिती आजही गावाखेड्यात गेल्यावर येते.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"'अम्फान' चक्रीवादळाचे रूपांतर 'सुपर सायक्लोन'मध्ये झालं असून आज हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याची माहिती NDRFचे प्रमुख एस. एन प्रधान यांनी दिली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.\n\nया वादळाचा तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात 1999 मध्ये असे 'सुपर सायक्लोन' आले होते. त्यानंतर आता हे 'सुपर सायक्लोन' ओडिशाच्या किनारपट्टीला धडकणार आहे.\n\nमदत आणि बचावकार्यासाठी NDRFच्या 13 तुकड्या ओडिशात तैनात करण्यात आल्या आहेत, तर 17 तुकड्यांना सतर्क ठेवण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये 19 तुकड्या तैनात केल्या गेल्या आहेत आणि 4 तुकड्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत, अशी माहिती NDRFच्या प्रमुखांनी दिली. \n\n'सुपर सायक्लोन'चा धोका ओडिशातील 12 जिल्ह्यांना आणि पश्चिम बंगालमधील कोलकातासह 5 जिल्ह्यांना अधिक आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील 24 परगना, उत्तर 24 परगना, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर जिल्ह्यांना हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत मच्छिमारांना समुद्रात जाण्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यास बंदी घालण्यात आली आहे. 'सुपर सायक्लोन'मुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\n\n2. 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये खरी मदत केवळ 1.86 लाख कोटींची - पी. चिदंबरम \n\nकेंद्राने जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजपैकी खरी मदत ही केवळ 1.86 लाख कोटी रुपयांची असून बाजारातील मागणी वाढण्यासाठी फारसा उपयोग नाही, असं काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने 'आत्मनिर्भर भारत' योजनेच्या नावाखाली दिलेली मदत कमालीची तुटपुंजी असल्याची टीकाही त्यांनी केली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. \n\nकेंद्राने मदतीची घोषणा मागे घेऊन खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 10 टक्के रकमेची तरतूद करावी, अशी मागणीही चिदंबरम यांनी सोमवारी (18 मे) केली. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजचा तपशील सलग पाच दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला. त्यातील विविध मुद्दय़ांचे काँग्रेस येत्या काही दिवसांमध्ये विश्लेषण करणार आहे. त्यातील पहिली पत्रकार परिषद पी. चिदंबरम यांनी घेतली. \n\nत्यांनी म्हटलं की, सीतरामन यांनी दिलेले आकडे पाहिले तर मदत केवळ एक टक्का इतकीच आहे. जर केंद्राला राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 10 टक्के मदत करायची असेल तर किमान दहा लाख कोटी रुपयांची खर्चावर आधारित व्यापक वित्तीय मदत द्यावी लागेल. \n\nया प्रोत्साहन मदतीत आर्थिक सुधारणाचा कार्यक्रमही राबवला जात आहे. वास्तविक, संसदीय समित्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा केली जाऊ शकते. त्यालाही संसदेच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली नाही. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली तर गोपनीयतेचा भंग होईल असा मुद्दा काढून समित्यांच्या बैठका होत नसल्याचं चिदंबरम यांनी सांगितलं. \n\n3. आंतरराज्यीय प्रवासासाठी मिळणार ई-पास\n\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने काही सवलतीही दिल्या आहेत. त्याअंतर्गत लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या राज्यात प्रवास करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी एक नवीन वेबसाइट तयार केली आहे.\n\nएबीपी माझानं ही बातमी दिलीये. \n\nhttp:\/\/serviceonline.gov.in\/epass\/ ही वेबसाईट राष्ट्रीय माहिती केंद्राद्वारे (NIC) विकसित करण्यात आली आहे. या वेबसाईटवर..."} {"inputs":"'अॅपल' कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि त्यांचा नोकरीचा पहिला अर्ज\n\nआपल्या 'अॅपल' कंपनीची स्थापना करण्याच्या तीन वर्षं आधी स्टीव्ह जॉब्स यांनी हा अर्ज लिहिला होता. या अर्जात शुद्धलेखनाच्या आणि विरामचिन्हांच्या अनेक चुका होत्या.\n\nया अर्जात त्यांनी स्वतःचं नाव स्टीव्हन जॉब्स, असं लिहिलं होतं. तसंच, पोर्टलँड, ओरीगॉन इथल्या रीड कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. \n\nजॉब्स यांचा हा एक पानी अर्ज या क्षेत्रात येण्यापूर्वीची त्यांची तंत्रज्ञानविषयक आस्था दर्शवितो.\n\nआपल्यातील विशेष कौशल्यांबद्दल लिहिताना स्टीव्ह यांनी 'इलेक्ट्रॉनिक्स टेक किंवा डिजाइन इंजिनियर' असं लिहिलं होतं, आणि 'कम्प्युटरचं ज्ञान आहे का?' या प्रश्नापुढे त्यांनी 'हो' असं लिहीलं होतं.\n\nमात्र हा अर्ज कोणाला उद्देशून लिहिला होता आणि त्यांना नोकरी मिळाली का, याबाबतची माहिती कळू शकलेली नाही. \n\nड्रायव्हिंग लायसन्स आहे का? यापुढे त्यांनी हो असं लिहिलं आहे. पण कार आहे का? या प्रश्नापुढे त्यांनी 'Possible but not probable' असं म्हणजेच 'शक्यता आहे, पण मी त्याचा दावेदार नाही,' असं म्हटलं आहे.\n\nजगाला आयफोन देणाऱ्या जॉब्स यां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नी फोनच्या रकान्यापुढे मात्र 'नाही' लिहिलं आहे. \n\nया अर्जाचा लिलाव 8 ते 15 मार्चच्या दरम्यान अमेरिकेत बोस्टनमध्ये होणार आहे.\n\nजॉब्स यांचं 2011मध्ये वयाच्या 56व्या वर्षी कँसरनं निधन झालं. \n\nलिलावात इतरही सामान\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"'आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन'\n\nपण केंद्र सरकारने 2014 मध्ये सुरू केलेल्या 'जियो पारशी' मोहीमेनंतर आता परिस्थिती बदलत असल्याचं आशादायी चित्र आहे. या मोहीमेसाठी सरकारवर टीकाही झाली होती. पण नक्कीच या मोहिमेनंतर पारशींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. \n\n45 वर्षांच्या पारूल गरोदर आहेत. त्यांना मूल व्हावं अशी इच्छा अनेक वर्षांपासून होती. आता त्यांनी जुळं होणार आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.\n\n\"जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आई होणार आहात तेव्हा तर मी आनंदी झालेच होते,\" पारूल सांगतात\n\n\"पण लगेच ते म्हणाले, 'तुम्हाला जुळं होणार आहे'. तेव्हा तर मला इतका आनंद झाला की मी डॉक्टरांनाच कडकडून मिठी मारली. ते म्हणतात ना, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, अशी माझी स्थिती झाली होती.\"\n\nअसपी आणि पारूल यांचं लग्न उशिरा झालं होतं. त्यामुळे पालक होण्याच्या दृष्टीने ते फार गैरसोयीचं ठरलं होतं. पण जियो पारशी या मोहिमेमुळं त्यांच्या पालक होण्याच्या आशा पल्लवित झाल्या.\n\n\"IVF साठी आमच्याकडे पैसे नव्हते. 'जियो पारशी' या मोहिमेअंतर्गत आमचा खर्च रुग्णालयानेच उचलला,\" असं असपी म्हणतात.\n\nअसपी आणि पारूल\n\n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"फेरेदिह दोतीवाला एकाच मुलावर समाधानी होत्या. एके दिवशी पेपर वाचत असताना त्यांना या मोहिमेबद्दल कळलं आणि त्यांनी पुन्हा आई होण्याचा निर्णय घेतला. \n\nआता त्यांना दोन मुलं आहेत. \n\nकाय आहे जियो पारशी मोहीम?\n\nपारशी लोकांचा कमी जन्मदर पाहून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत पारशी दांपत्याला पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळते. यामध्ये उपचाराचा खर्च किंवा IVFचा खर्च सरकार उचलते. \n\nतसंच पारशी समाजातील लोकांनी जास्तीत जास्त मुलं होऊ देण्याकडे आपला कल ठेवावा, असं देखील जाहिरातींद्वारे सांगितलं जातं. \n\nकोण आहेत पारशी?\n\nपहिल्या सहस्त्रकाच्या शेवटच्या काळात झोरोस्ट्रियन धर्मियांवर इराणमध्ये हल्ले होऊ लागले होते. त्यानंतर हा समाज भारतात आला आणि गुजरातमध्ये स्थायिक झाला. \n\nभारतामध्ये झोरोस्ट्रियन पारशी म्हणून ओळखले जातात. त्यांची मातृभाषा गुजराती. ते आपल्या धर्माचं काटेकोरपणे पालन करतात. \n\nआतापर्यंत झोरोस्ट्रियन लोकांची संख्या कधीच दोन लाखांच्या वर गेली नाही, असं या समाजातील काही लोक म्हणतात. \n\nपण या समाजातील अनेक लोकांची नावं भारतात घराघरात पोहोचली आहेत. रतन टाटा, जमशेदजी टाटा, होमी जहांगीर भाभा, फिल्ड मार्शल मानेकशॉ या सर्वांचं भारताच्या जडण-घडणीत मोठं योगदान आहे. \n\nफेरेदिह दोतीवाला आपल्या दोन मुलांसह\n\nहा समाज आता नष्ट होतो की काय, अशी भीती वाटत आहे. कारण त्यांची आज लोकसंख्या केवळ 56,000 आहे.\n\nबहुसंख्य लोक मुंबईत राहतात. 2011 च्या जनगणनेनुसार समाजाचा मृत्यूदर 800 आहे तर जन्मदर 200 इतका आहे.\n\nजियो पारशी मोहीमेनंतर हा आकडा दरवर्षी 240 झाला आहे. \n\nजितकं कौतुक तितकी टीकाही?\n\nही मोहीम सुरू झाल्यापासून तीन वर्षांमध्ये 110 मुलांचा जन्म झाला आहे. सरकारचं उद्दिष्ट 200 मुलांचं होतं. त्यामुळे ही योजना फसली, असं काही टीकाकार म्हणत आहेत. \n\nया योजनेवर टीका करणाऱ्या ब्लॉगर सिमीन पटेल म्हणतात, \"ज्यांची आई पारशी आहे आणि वडील पारशी नाहीत, त्यांची पारशींमध्ये गणनाच होत नाही. जर त्यांची गणना जर आपण पारशींमध्ये केली तर लोकसंख्या आपोआपच वाढेल.\"\n\nपण या मोहिमेत सक्रिय असलेल्या शेरनाज कामा यांचं म्हणणं वेगळं आहे - \"ही मोहिम यशस्वी झाली आहे. ही मोहीम सुरू झाल्यापासून जन्मदर 18 टक्क्यांनी वाढला आहे. ही बाब उल्लेखनीय नाही का?\" \n\nमोहिमेच्या जाहिराती या सर्वसमावेशक नसल्याचंही सिमीन पटेल सांगतात. \n\n\"जर या जाहिरातींमुळे..."} {"inputs":"'आमची लढाई भाजपा-शिवसेना युतीशी'- प्रकाश आंबेडकर\n\n\"कोणत्याही परिस्थितीत आपण शिवसेना आणि भाजप या पक्षांबरोबर जाणार नाही. सेक्युलर विचारांच्या पक्षांना आमचा अजेंडा मान्य असेल तर त्यांच्याबरोबर जाऊ,\" असं मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी बीबीसी मराठीच्या 'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रमात व्यक्त केलं.\n\nते पुढं म्हणाले, \"काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्पर्धेत आहेत, असं आम्ही मानत नाहीत. सध्या रा. स्व. संघप्रणित भाजप आणि शिवसेना विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असं चित्र निवडणुकीत आहे. \n\nवंचित बहुजन आघाडी इतर दलित चळवळीतील पक्षांशी युती करणार का, असं विचारताच आम्ही कुणाशी युती करायची नाही, असा सामूहिक निर्णय घेतला आहे, असं आंबेडकर यांनी उत्तर दिलं. \"वंचित बहुजन आघाडीची चळवळ निवडणुकीनंतरही कायम राहील,\" असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\n\nगर्दीचं मतांमध्ये रूपांतर होणार नाही- रामदास आठवले\n\n\"वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना सध्या गर्दी होत आहे. वंचित बहुजन आघाडीला माझ्या शुभेच्छा आहेत.\n\nपरंतु या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होईल की नाही... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हे सांगता येत नाही\", असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं. \n\nते पुढं म्हणाले, \"खासदार म्हणून निवडून येण्यासाठी 4 ते 4.5 लाख मते मिळवावी लागतात. त्यांना एवढी मतं मिळतील असं वाटत नाही. त्यांना साधनं कुठून मिळतात हे माहिती नाही. आमच्याकडं इतकी साधनं नाहीत. वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही.\"\n\n'भाजपला मदत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत' - धनंजय मुंडे\n\n\"वंचित बहुजन आघाडीमुळे मतांमध्ये विभाजन होऊ नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी अनेकदा चर्चा केली असं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितलं. \n\nजागा वाटपाच्या बोलणीबाबत ते म्हणाले, \"आम्ही त्यांना 4 जागा देऊ केल्या होत्या. मात्र ते 12 जागांवर अडून बसले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांनी आणखी एकदोन जागांवर तडजोड करण्याची भूमिका घेतली होती. परंतु नंतर त्यांनी चर्चाच करायची नाही अशी भूमिका घेतली. ते निवडून येण्यासाठी मैदानात उतरले नसून भाजपाला मदत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांमधील अनेक उमेदवारांना त्यांच्या तालुक्यातही कोणी ओळखत नाही अशी स्थिती आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"'उपविभागीय दंडाधिकारी (SDM) दर्जाच्या अधिकाऱ्याकडून सरकारी कार्यालयातच शेतकऱ्याला बेदम मारहाण' असा दावाही हा व्हीडिओ शेअर करताना केला जात आहे. हा व्हीडिओ अधिकाधिक शेअर करण्याचं आवाहनही करण्यात येतंय. \n\nएक व्यक्ती काही लोकांसमोर हात जोडून माफी मागत आहे आणि पांढरा शर्ट परिधान केलेली दुसरी व्यक्ती सहकाऱ्यांच्या मदतीने माफी मागणाऱ्या व्यक्तीला मारहाण करत आहे. हा सर्व प्रकार जिथे चालला आहे, ते सरकारी कार्यालयासारखं दिसतं. मारहाणीदरम्यान इतरही काही लोक घटनास्थळी उपस्थित असल्याचं व्हीडिओमध्ये दिसतं.\n\nबीबीसीच्या शेकडो वाचकांनी व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून मारहाणीचा व्हीडीओ आमच्यापर्यंत पोहोचवला. त्यानंतर आम्ही या व्हीडीओची सत्यता पडताळली. \n\nया व्हीडिओसोबत वाचकांनी काही दावेही शेअर केले. कुणी हा व्हीडिओ हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशमधील असल्याचं म्हटलं, तर काही जणांनी व्हीडिओ मध्य प्रदेशातील असल्याचा दावा केला.\n\nफेसबुकवरील 'आज का सच' या पेजवरुन सात दिवसांपूर्वीच मारहाणीचा व्हिडीओ पोस्ट केल आहे. आतापर्यंत सात लाख व्ह्यूजचा टप्पा या व्हीडिओने पार केला आहे.\n\nआणखी सर्च केल्यानंतर आमच्या असं लक्षात ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आलं, की गेल्या काही दिवसात हा व्हीडिओ 10 लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला. \n\nमारहाणीचा हा व्हीडिओ अनेक ठिकाणी सारख्याच मेसेजसोबत पोस्ट केला जात आहे. \n\n\"उपविभागीय दंडाधिकाऱ्याने केलेल्या मारहाणीचा हा व्हीडिओ संपूर्ण भारतभर पसरला पाहिजे. एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केली जात आहे. थोडी तरी संवेदनशीलता शिल्लक असेल, तर हा व्हीडिओ संपूर्ण भारतभर पसरवा आणि उद्यापर्यंत या घटनेची बातमी आली पाहिजे. मारहाण करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे,\" असा मेसेज या व्हीडिओसोबत शेअर केला जात आहे. \n\nबीबीसीने या व्हीडिओची पडताळणी केली. यात आम्हाला असं आढळलं, की एका सरकारी कार्यालयात तक्रारदाराला मारहाण झाली होती. मात्र, ही घटना एक वर्षापूर्वीची असून त्यावेळी या घटनेच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात कारवाईही झाली होती.\n\nव्हीडिओमागचं नेमकं सत्य काय?\n\nमारहाणीचा व्हीडिओ राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील टोडाभीम शहरातील असल्याचं बीबीसीच्या पडताळणीतून समोर आलं. \n\nटोडाभीम येथील कमालपुरा गावातील 'अटल सेवा केंद्रात' 12 जून 2018 रोजी 'न्याय आपके द्वार' कार्यक्रमाची बैठक होती. त्यावेळी मारहाणीची ही घटना घडली होती.\n\n'न्याय आपके द्वार' अभियान राजस्थान सरकारने सुरु केलं आहे. जनता दरबारसारखा हा प्रकार आहे. या अभियानाच्या अंतर्गत गावा-गावात शिबिरं आयोजित केली जातात आणि प्रशासकीय अधिकारी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांचं निराकारण करतात. \n\nया सर्व प्रकाराची पडताळणी करत असताना मारहाणीच्या घटनेशी संबंधित अनेक बातम्या सापडल्या. या बातम्यांनुसार एसडीएम जगदीश आर्य यांनी जनसुनावणी करत असताना प्रकाश मीना नामक व्यक्तीला मारहाण केली होती.\n\nप्रकाश मीना या व्यक्तीला सरकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली 24 तास पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं होतं, असंही तत्कालीन बातम्यांमध्ये सांगण्यात आलं होतं.\n\nमारहाणीनंतर काय झालं?\n\nगावात रस्ता बांधण्याची मागणी सीडीएम जगदीश आर्य यांच्याकडे केल्यानंतर ते भडकले, असा दावा प्रकाश मीना यांनी मारहाणीच्या घटनेनंतर केला होता. \n\nदुसरीकडे एसडीएम जगदीश आर्य यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं, की जनसुनावणीदरम्यान प्रकाश मीना यांनी सरकारी कार्यालयात अपशब्दांचा वापर केला होता. त्यामुळे पुढे सर्व गोंधळ निर्माण झाला. \n\nसध्या जो व्हीडिओ व्हायरल होत आहे, त्यातून संपूर्ण घटनेची केवळ..."} {"inputs":"'कर्नाटक निवडणुकांविषयीचा एक खोटा सर्व्हे व्हॉट्सअॅपवर पसरवला जात आहे आणि त्यात दावा केला आहे की हा सर्व्हे बीबीसी न्यूजने केला आहे. आम्ही स्पष्ट करत आहोत की हा सर्व्हे खोटा आहे आणि बीबीसीने केलेला नाही. आम्ही भारतात निवडणूकपूर्व सर्व्हे करत नाही. #fakenews'\n\nफेक सर्व्हे\n\nया सर्व्हेमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजप कर्नाटकाच्या मावळत्या विधानसभेत मुख्य विरोधी पक्ष आहे. \n\nया मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की 10 लाखांहून अधिक लोकांशी बोलून हा सर्व्हे करण्यात आला आहे. या मेसेजसोबत बीबीसी न्यूजच्या इंग्रजी वेबसाईटच्या इंडिया पेजची लिंक देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. \n\nयापूर्वीही बीबीसीच्या नावाने असे मेसेज पसरवण्यात आले होते. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला शोधणं कठीण असल्यामुळे असे अनेक खोटे मेसेज सर्रास पाठवले जातात. \n\nबीबीसी न्यूज मराठीने कर्नाटक निवडणुकांचं केलेलं वार्तांकन तुम्ही इथे पाहू आणि वाचू शकता - \n\nपाहा व्हीडिओ : बेळगावमधले लोक कोणाला कुंदा वाटणार आणि का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"'जिओ फायबर'च्या वार्षिक योजनेमध्ये मोफत टीव्ही, सेट-टॉप बॉक्स आणि प्रिमियम स्ट्रिमिंग सेवा देण्यात येत आहेत. \n\n100 एमबीपीएस ते 1 जीबीपीएस पर्यंतच्या स्पीडसाठी रिलायन्स दरमहा 700 रुपये ते 10000 रुपये आकारेल. \n\nया योजनेमुळे संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा स्वस्त इंटरनेट आणि मोफत देण्यात येणाऱ्या सेवांविषयीचं प्राईस वॉर सुरू होण्याची शक्यता आहे. \n\nरिलायन्सने 2016 मध्ये जेव्हा जिओ मोबाईल सेवेमार्फत मोफत कॉल आणि डेटा द्यायला सुरुवात केली होती. यानंतर मोबाईल नेटवर्कवरील इंटरनेटच्या किंमती कमी व्हायला सुरुवात झाली आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीचं किंमत युद्ध सुरू झालं. \n\nसिनेमा थिएटर्सशी स्पर्धा\n\nजिओ फायबरचे दर जगभरातल्या दरांपेक्षा दहा पटीने कमी असतील असं रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 12 ऑगस्टला कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये शेअरधारकांसमोर जाहीर केलं होतं. \n\nही सेवा घेणाऱ्यांनी लँडलाईनवरून मोफत आऊटगोईंग कॉलपासून मोफत एलईडी टीव्हीपर्यंतच्या योजनांचा फायदा मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.\n\nप्रिमियम ग्राहकांना घरबसल्या 'रिलीजच्याच दिवशी सिनेमा घरच्या टीव्हीवर पाहता येईल'अ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"संही त्यांनी म्हटलं होतं. जिओने या सेवेला 'फर्स्ट डे फर्स्ट शो' असं नाव दिलंय. \n\nम्हणजे रिलायन्स एकाच सेवेद्वारे प्रतिस्पर्धी टेलिकॉम कंपन्या, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आणि अगदी सिनेमा थिएटर्ससोबतही स्पर्धा करणार आहे. \n\nइंटरनेटच्या झपाट्याने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी भारत एक आहे. याचा मोठा परिणाम व्हिडिओ ऑन डिमांडच्या बाजारपेठेवर होण्याचीही शक्यता आहे. \n\nकन्सलट्न्सी फर्म प्राइस वॉटरहाऊसच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतीय मीडिया इंडस्ट्रीच्या विकासातला सुमारे 46% हिस्सा टीव्ही, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आणि फिल्म उद्योगाचा आहे. \n\nरिलायन्स जिओ या वर्षाच्या सुरुवातीला देशातली सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी झाली. 30 जूनला संपलेल्या पहिल्या तिमाहीमध्ये रिलायन्स जिओला 891 कोटींचा नफा झाला. \n\nटेक्नॉलॉजी लेखक प्रशांतो रॉय यांचं मत\n\nरिलायन्सच्या कोणत्याही सेवेबाबत जे घडतं, त्याचप्रमाणेच लाँच होण्याआधी जिओ फायबरही 5 सप्टेंबरला बातम्यांमध्ये झळकलं. \n\nमुकेश अंबानींनी ऑगस्टमध्ये केलेल्या घोषणांनी टेलिकॉम सेक्टरमध्ये खळबळ उडवली. अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांनी स्पर्धेत उतरण्यासाठी घाईघाईने ऑफर्स आणल्या. \n\nजिओचा सगळ्यांत मोठा प्रतिस्पर्धी असणाऱ्या एअरटेलने जिओ फायबर लाँच होण्याआधी Xstream नावाची एक डिजिटल एन्टरटेंमेंट सेवा सुरू केली. \n\nअपेक्षेप्रमाणेच अंबानींनी आकर्षक योजना आणि सेवांची घोषणा केलेली आहे. यासाठी ग्राहकांना दीर्घ कालावधीची फ्री ट्रायल ऑफर देण्यात येईल, हेही अपेक्षितच होतं. \n\nया ट्रायल कालावधी दरम्यान 'जिओ फायबर प्रिव्ह्यू ऑफर'खाली विविध जिओ ऍप्ससोबतच 100 mbpsचं जिओ कनेक्शन मोफत मिळणार आहे. \n\n100GB डेटा यामध्ये मिळेल. युजरचा हा डेटा संपल्यास त्यांना 40GB चा ऑनलाईन टॉप-अप देण्यात येईल. 24 वेळा असा टॉप अप देण्यात येईल. म्हणजे एकंदरीत 1000 जीबीपेक्षा जास्त डेटा मोफत मिळेल. \n\nही सेवा घेणाऱ्या ग्राहकांकडून राऊटरसाठी 2500 रुपये घेण्यात येतील पण ते रिफंडेबल असतील. \n\nप्रिमियम प्लान तर अधिक आकर्षक आहे. ही सेवा घेणाऱ्या ग्राहकांना HD किंवा LED टीव्ही आणि 4K(अल्ट्रा हाय डेफिनेशन) सेट-टॉप बॉक्स मिळेल. याच्या मदतीने ग्रुप व्हिडिओ कॉलही करता येईल. \n\nआतापर्यंत तब्बल 1.5 कोटी ग्राहकांनी जिओच्या या सेवांसाठी नोंदणी केली आहे. \n\nदेशभरातील 1600 शहरांमधील दोन कोटी कुटुंबं आणि दीड कोटी उद्योगांपर्यंत जिओ फायबर पोहोचवण्याचं..."} {"inputs":"'द ग्रेटेस्ट' या नावाने अली ओळखले जात\n\nअलींची कारकीर्द जितकी यशस्वी तितकीच वादग्रस्त. अशा महंमद अली यांचा आज 75वा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकीर्दीचा घेतलेला हा मागोवा. \n\nकॅशिअर क्ले हे त्यांचं मूळ नाव\n\nकॅशिअस मार्सेलस क्ले हे त्यांचं मूळ नाव. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1942 रोजी अमेरिकेतल्या केंटकी राज्यात झाला. \n\n1960च्या रोम ऑलिंपिकमध्ये लाईट हेवीवेट गटात त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं आणि ते पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर चार वर्षात त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला आणि महंमद अली हे नवा धारण केलं. \n\nअली यांना जनमानसात मानाचं स्थान होतं\n\n'द ग्रेटेस्ट' या नावाने ते लवकरच ओळखले जाऊ लागले. 1964मध्ये सोनी लिस्टॉनला हरवून त्यांनी पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. आणि नंतर तीन वेळा विश्व हेविवेट गटात विजेतेपद पटकावणारे ते पहिले बॉक्सर ठरले होते. \n\nआपल्या कारकीर्दीत ते एकूण 61 सामने खेळले आणि त्यातले 56 त्यांनी जिंकले. 1981मध्ये बॉक्सिंगमधून त्यांनी निवृत्ती पत्करली. \n\nएका क्रीडा नियतकालिकाने त्यांचा 'शतकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू' म्हणून गौरव केला. तर बीबीसीनेही 'शतकातला सर्व... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोत्तम क्रीडापटू' असा त्यांचा सन्मान केला. \n\nबॉक्सिंग रिंगमध्ये त्यांचं कौशल्य वादातीत होतं. तर सामन्यांपूर्वी आणि नंतर त्यांच्या वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत राहिले. \n\nजाहीर मत प्रदर्शनामुळे वादग्रस्त ठरले अली\n\nरिंगच्या बाहेर ते सामजिक कार्यकर्ते होते. नागरी हक्क संरक्षणाचे खंदे पुरस्कर्ते होते. क्रीडा, जातीयवाद आणि राष्ट्रीयता या विषयांवर उघडपणे त्यांनी मतप्रदर्शन केलं. पण या सगळ्याच्या पलीकडे ते कवीही होते. \n\n'तुमची जगासमोर काय ओळख रहावी?' हा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी स्वत:चं वर्णन, \"आपल्या लोकांचा कधीही सौदा न करणारी व्यक्ती\" असं केलं होतं. \n\n\"हे अती झालं असं वाटत असेल तर मी एक चांगला बॉक्सर आहे, असं तुम्ही म्हणू शकता. मग मला तुम्ही सुंदर नाही म्हटलं याचं मला वाईट वाटणार नाही,\" अली यांनी आपलं म्हणणं पूर्ण केलं. \n\nरोम ऑलिंपिकनंतर लगेचच अली यांनी व्यावसायिक बॉक्सिंगला सुरुवात केली. 22व्या वर्षी त्यांनी हेवीवेट विजेतेपद जिंकलं आणि जगाला अक्षरश: अचंबित केलं. \n\nलिस्टॉन तेव्हाचा अजेय खेळाडू होता. 'त्याला हरवू' अशी गर्जना अली यांनी सामन्यापूर्वीच केली होती. फक्त काहीच लोकांना तेव्हा अली यांच्यावर भरवसा वाटला होता. \n\nलिस्टॉन विरुद्धच्या पहिल्या सामन्याची तयारी करताना त्यांचा ओढा मुस्लीम धर्माकडे दिसून आला होता. मग त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला आणि आपलं नाव बदललं. \n\nरिंग बाहेर वादग्रस्त व्यक्तिमत्त्व\n\n1967मध्ये अमेरिकन सरकारच्या व्हिएतनामशी युद्ध करण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला. त्यासाठी त्यांनी अमेरिकन नागरिकांची टीकाही सहन केली. \n\nअमेरिकन नागरिकासाठी अनिवार्य असलेलं सैनिकी प्रशिक्षण घ्यायला त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांचं विश्वविजेतेपद आणि बॉक्सिंगचा परवानाही रद्द करण्यात आला.\n\nत्यामुळे पुढची चार वर्षं बॉक्सिंगपासून त्यांना दूर रहावं लागलं.\n\n1971मध्ये ते बॉक्सिंग रिंगमध्ये परतले आणि काही संस्मरणीय सामने खेळले. आणि अखेर लोकांच्या मनातली आपली जुनी प्रतिष्ठा त्यांनी परत मिळवली. \n\n8 मार्च 1971रोजी न्यूयॉर्क शहरात झालेली आणि जगभर गाजलेली जो फ्रेझर विरुद्धची लढत त्यांनी गमावली. व्यावसायिक बॉक्सिंगमधला हा त्यांचा पहिला पराभव होता. \n\nत्यानंतर विश्वविजेतेपद त्यांनी परत मिळवलं ते थेट 1974मध्ये. 'रंबल इन द जंगल'मध्ये झालेल्या या लढतीत त्यांनी जॉर्ड फोरमन यांचा पराभव केला. \n\nकारकीर्दीत तीन वेळा त्यांनी..."} {"inputs":"'नवमतदारांनो, बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणारे वीर जवान, पुलवामातील शहीद, शेतकऱ्यांच्या हितासाठी, गरिबांसाठी तुम्ही आयुष्यातलं पहिलं मतदान करा. आपण आपली पहिली कमाई जशी देवाजवळ ठेवतो, त्यानंतर आईजवळ देतो तसंच आपलं पहिलं ऐतिहासिक मत बालाकोटमधल्या एअरस्ट्राईक जवानांना समर्पित करणार ना?' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथील सभेत सैनिकांच्या नावाने मतदानाचं आवाहन केलं होतं.\n\nयावर विरोधकांकडून टीका होत आहे. पण याबद्दल जवानांना, त्यांच्या कुटुंबीयांना काय वाटतं, हे आम्ही जाणून घेतलं. \n\n'नवर्‍यांच्या मरणाचं भांडवल करणं थांबवा'\n\nहे शब्द आहेत सातारा जिल्ह्यातल्या कवठे गावात राहणार्‍या कविता प्रविण डेरे यांचे. त्यांचे पती प्रविण यांना आसाममध्ये एका संघर्षादरम्यान आपले प्राण गमवावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यांवर 28 वर्षीय कविता डेरे यांनी ही भावना व्यक्त केली आहे. \n\n2009 साली कविता आणि प्रवीण डेरे यांचं लग्न झालं. 2011 साली आसाममध्ये भूसुरुंग स्फोटात प्रवीण गेले. दोन वर्षांच्या संसाराच्या आठवणी घेऊन कविता डेरे लहान मुलीसह आयुष्य जगत आहेत. \n\nप्रवीण डेरे\n\nकविता डेर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े सांगतात, \"मी आजपर्यंत कधीच मतदान केलं नाही. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार आहे. पण शहीद जवानांचा मुद्दा घेऊन मतं मागितली जात असतील तर पहिलं मत कुठल्या राजकीय पक्षाला द्यायचं की नोटाला, याचा विचार करत आहे,\" असं त्या म्हणाल्या.\n\n'...तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही'\n\n\"निवडणुकांमध्ये सैन्याला ओढलं जात असेल तर लोकशाही असलेल्या भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही,\" असं फलटण तालुक्यातील तडवळे गावात राहणार्‍या बजरंग निंबाळकरांना वाटतं.\n\nबजरंग निंबाळकर हे 2007 साली सैन्याच्या मराठा 19 तुकडीतून निवृत्त झाले. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"देशाच्या सीमेवर दररोज जवांनाचा संघर्ष सुरू असतो. जगण्याची बरीच बंधनं असतात. अशा परिस्थितीतही तो देशासाठी लढत असतो. सर्जिकल स्ट्राईक असो किंवा सीमेवरची घुसखोरी, सरकारचं काम हे मोठ्या निर्णयांमध्ये आदेश देणं असतं.\n\n\"प्रत्यक्षात जीवाची बाजी लावत तो सैनिक लढत असतो. मग हे आम्ही केलं, असं निवडणुकांमध्ये सांगणार्‍या राजकीय नेत्यांकडून शहीद जवानांचा हा अपमान आहे. पण पुढे पंतप्रधानांना सांगायला कोण जाणार? आणि आमचं कोण ऐकणार?\" ते सांगतात.\n\nजवानांचे फोटो लावून मत मागणं चुकीचं आहे, असं जरी निंबाळकर सांगत असले तरी \"देशाची सुरक्षा गेल्या 6-7 वर्षांमध्ये मजबूत झाली आहे,\" हे सांगायला विसरत नाहीत. \n\nसैनिकांचा संघर्ष कधीच संपत नाही \n\n3 डिसेंबर 1971... पाकिस्तानच्या वायुसेनेने भारतावर हल्ला केला आणि भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धाला सुरुवात झाली. 13 दिवस चाललेल्या या युद्धात अनेक जवान शहीद झाले तर काही जखमी झाले होते. नाशिकचे निवृत्त सेक्शन कमांडर रामराम लोंढेही त्यापैकीच एक होते. \n\nराजाराम लोंढे\n\nरामराम लोंढे हे युद्धात लढत असताना त्यांच्या उजव्या हाताला गोळी लागली. त्यांचा उजवा हात अधू झाला.\n\nआता लोंढे 65 वर्षांचे आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकांबाबत बोलताना ते सैनिकांच्या संघर्षाविषयी सांगतात. \n\n\"सरकार हे कायम सैनिकांचा फक्त त्यांच्या फायद्यासाठी वापर करत आलं आहे. सैनिकांना उघडपणे बोलता येत नाही. त्याचा फायदा राजकारणी नेहमीच घेत आले आहेत. जवान देशासाठी शहीद होतो, कधी जखमी होतो, पण 4 दिवसांनंतर त्याच्याकडे, त्याच्या कुटुंबीयांकडे बघायलाही कुणी जात नाही,\" अशी खंत ते व्यक्त करतात. \n\n1971च्या युद्धातील कामगिरीसाठी सरकारने त्यांना 1350 चौ. मी जमीन दिली. पण \"नंतर काही..."} {"inputs":"'बुधवारी (21 नोव्हेंबर)संध्याकाळी वसंतदादा पाटील इंजिनिअर कॉलेज, चुनभट्टी येथे शेतकऱ्यांची जाहीर सभा घेऊन त्याठिकाणी मुक्काम केला जाईल. तर गुरुवारी (22 नोव्हेंबर) रोजी आझान मैदानावर ठिय्या आंदोलन केल जाणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', अशी माहिती लोक संघर्ष मोर्चाच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. \n\nमोर्च्याच्या मागण्या काय आहेत?\n\n1) उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा म्हणजे शेतमालाला दीडपट हमी भाव हवा. त्यासाठी न्यायिक व्यवस्थेची उभारणी करा.\n\n2) शहर आणि शेतीला समान प्रमाणात वीज द्या.\n\n3) वन अधिकारांची पुरेपूर अंमलबजावणी करा.\n\n4) बेकायदेशीररित्या आदिवासींच्या वन हक्कांचे दावे रद्द करू नका. \n\n5) यावर्षी दुष्काळामुळे करपलेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या. \n\n6) वन हक्क कायद्यांतर्गत पट्टा मिळालेल्या शेतकऱ्यांना लवकर सातबारा द्या. त्यांना विनाअट विविध कार्यकारी सोसायटी आणि मार्केट कमिटीचे सभासद बनवा. \n\n7) सर्व दुष्काळी गावांना 2 आणि 3 रुपये किलो अशा दराने रेशनचे धान्य द्या. \n\n8) जनावरांना चाऱ्याची तरतूद करा. \n\n9) 100 टक्के आदिवासी गावांचा अनुसुचित सुची 5 मध्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े समावेश करण्यासाठी केंद्राला शिफारस करा. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"'भारताचं भविष्य : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन' असा या चर्चेचा विषय आहे. तीन दिवसांच्या या चर्चासत्रात पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी मत मांडलं. \n\nया चर्चासत्रात संघाच्या अनेक अजेंड्यांचा समावेश आहे. \n\nसंघ हा विचारसरणीला केंद्रस्थानी ठेवतो, असा स्पष्ट संदेश या चर्चासत्रातून संघाला द्यायचा आहे. \n\nतसंच भाजपचं राजकारण आणि धोरणावरही संघाचं नियंत्रण आहे, असंही संघ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. \n\nराहुल, भाजप आणि संघ\n\nसंघानं या चर्चासत्रासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रणं धाडली होती. संघाला 'एक्स्लुझिव्ह' संघटना असं संबोधणाऱ्या या नेत्यांना संघ या माध्यमातून स्पष्ट संदेश देऊ पाहत आहे. \n\nभाजप आणि संघ द्वेषाचं राजकारण करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी यापूर्वी केला आहे. या दोन्हींच्या तिरस्काराचं उत्तर आपण प्रेमानं देऊ, असंही राहुल यांनी म्हटलं होतं. राहुल यांनी सर्वांना चकित करत संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली होती आणि हाच संदेश द्यायचा प्रयत्न केला. \n\nराहुल ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यांना त्यांचं हे वक्तव्य तपासून घेण्यासाठी संघाने त्यांना मोहन भागवत यांचं भाषण ऐकण्यासाठी बोलावलं होतं. \n\nमोदी आणि शाह यांनाही मेसेज\n\nसंघाच्या निमंत्रणावर काँग्रेस पक्षानं मौन धारण केलं आहे. राहुल यांना कार्यक्रमात मत मांडण्याची संधी दिली असती तर ते या कार्यक्रमाला गेले असते, असं पक्षानं म्हटलं आहे. ज्या विचारसरणीचा राहुल विरोध करतात, त्या विचारसरणीला ते फक्त ऐकायला कसे काय जातील, अशी काँग्रेसची भूमिका होती. \n\nकाँग्रेसचं हे उत्तर फारस समाधानकारक वाटत नाही.\n\nदुसरीकडे अखिलेश यादव यांचं म्हणणं आहे ते संघाला खूपच कमी ओळखतात. सरदार पटेल यांनी संघावर बंदी घातली होती आणि सरदार पटेल स्वत:ला संघापासून दूर ठेऊ इच्छित होते, असं अखिलेश सांगतात. \n\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नागपूरमधील भाषणानंतर काँग्रेसनं त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांना मैदानात उतरवलं. मुखर्जींचं भाषण इतिहासजमा होईल पण त्यांचे फोटो मात्र वापरण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं होतं. \n\nविज्ञान भवनात सुरू असलेली चर्चा हा एक खेळीचा भाग आहे. या खेळीची सुरुवात मुंबईहून झाली. मुंबईतील कार्यक्रमातही मोहन भागवत यांनी भूमिका मांडली होती. \n\nसंघाची ताकद भाजपपेक्षा जास्त आहे, ही बाब संघ फक्त देश आणि विरोधकांनाच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाही या चर्चासत्रातून दाखवून देत आहे. \n\nअमित शहा यांच्या 'काँग्रेस मुक्त भारत' या घोषणेवर भाष्य करताना मोहन भागवत यांनी म्हटलं होतं की, 'ती राजकारणाची भाषा आहे, संघाची नव्हे.' \n\nमुरली मनोहर जोशी यांना राष्ट्रपती करावं, ही मोहन भागवत यांची इच्छा होती. ती डावलल्याने संघ नरेंद्र मोदी यांच्यावरही नाराज आहे. \n\nप्रतिमा बदलण्याचा संघाचा प्रयत्न\n\nसंघ हळूहळू स्वत:ला बदलत आहे. नुकतंच संघानं गणवेशात बदल केला आहे. \n\nभारताला मातृभूमी समजणारी प्रत्येक व्यक्ती आमची आहे. आम्ही हिंसेच्या विरोधात आहोत, असं भागवत नेहमी सांगत असतात, असं संघाच्या एका नेत्याचं म्हणणं आहे. \n\nलोकांपर्यंत संघाची ही प्रतिमा पोहोचावी, असा संघाचा प्रयत्न असणार आहे. पण संघ यात यशस्वी होईल का?\n\nमोहन भागवत विश्व हिंदू संमेलनाच्या कार्यक्रमासाठी शिकागोला गेले होते. रानटी कुत्री एका सिंहावर हल्ला करत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावर टीकाही झाली होती. तर आज भाजपची केंद्रात आणि देशातल्या 22 राज्यांत सत्ता आहे. \n\n\"भारत एक..."} {"inputs":"'मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही', असं वक्तव्य सुषमा स्वराज यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी केलेला हा निर्धार काहींसाठी अपेक्षित तर काहींसाठी अनपेक्षित अशी बाब आहे. \n\nज्या पक्षात वयाची ऐंशी, नव्वदी पार केलेल्या नेत्यांना 'निवृत्ती' या शब्दाची अॅलर्जी आहे, त्या पक्षातल्या स्वराज यांनी असा निर्णय घेणं अनपेक्षितच आहे.\n\nपण ज्यांना स्वराज यांच्या प्रकृतीबद्दल अंदाज होता त्यांना या बातमीने धक्का बसलेला नाही. \n\nया लोकांमध्ये सगळ्यांत पहिलं नाव स्वराज यांचे पती आणि माजी राज्यपाल स्वराज कौशल यांचं आहे. \n\nस्वराज यांच्या घोषणेनंतर त्यांच्या पतीनं म्हटलं की, \"एका ठराविक काळानंतर मिल्खा सिंग यांनीही धावणं थांबवलं होतं. सुषमा तर गेल्या 41 वर्षांपासून निवडणूक लढवत आहेत.\" \n\nपुढची लोकसभा निवडणूक न लढण्याची घोषणा करत स्वराज यांनी एका चांगला पायंडा पाडला आहे. पण असं पाऊल उचलणाऱ्या व्यक्ती आजही राजकारणात अपवादानेच आढळतात. \n\nअसं करणारी पहिली व्यक्ती म्हणजे म्हणजे नानाजी देशमुख. राजकारण्यांनी वयाच्या साठीनंतर निवृत्त व्हायला हवं, असं म्हणत त्यांनी राजकीय संन्यास घेतला होता. \n\nराजकारणातील सुनील ग... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ावस्कर\n\nलालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी अशा 'ज्येष्ठ' नेत्याच्या काळात वाटत की स्वराज 25व्या वर्षी राजकारणात आल्या आणि तितक्याच कमी वयात त्यांनी निवृत्तीची घोषणाही केली. \n\nअसं करून त्यांनी राजकीय गुरू लालकृष्ण अडवाणी यांना सर्वाधिक अस्वस्थ केलं आहे. पण या एका घोषणेमुळे स्वराज भारतीय राजकारणाच्या सुनील गावस्कर बनल्या आहेत. स्वराज यांनाही लोक तोच प्रश्न विचारतील जो गावस्कर यांना विचारण्यात आला होता - \"आताच का?\" \n\nसुषमा स्वराज या प्रभावी वक्ता, संसदपटू आणि कुशल प्रशासक आहेत. एकेकाळी भाजपमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर सुषमा स्वराज आणि प्रमोद महाजन सर्वाधिक लोकप्रिय वक्ता होते.\n\nमग गोष्ट संसदेतल्या भाषणांची असो की रस्त्यावरच्या रॅलींची, स्वराज यांचा समावेश भाजपच्या D4 ( अर्थात दिल्ली-4)मध्ये व्हायचा. बाकीचे तिघं म्हणजे प्रमोद महाजन, अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडू. भाजपच्या दुसऱ्या पिढीतील इतर नेत्यांप्रमाणेच ही मंडळीही अटल-अडवाणी, त्यातही खासकरून अडवाणी यांनी घडवलेली आहेत. \n\n2009 ते 2014मध्ये स्वराज लोकसभेत विरोधी पक्षनेत्या होत्या. हा कालावधी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला सर्वोत्कृष्ट कार्यकाळ होता. 2006मध्ये प्रमोद महाजन यांचं निधन आणि लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यामुळे पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून स्वराज यांनी बाजी मारली आहे, असंही मानलं जात होतं.\n\nअसं असतानाही स्वराज कधीच भाजपच्या अध्यक्ष बनू शकल्या नाहीत. याला दोन कारणं होती. एक संघटनेच्या कामाऐवजी संसदेच्या कामात त्यांना अधिक रस होता. \n\nदुसरं म्हणजे D-4मध्ये त्या एकट्या अशा होत्या ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी नव्हती. असं असलं तरी त्यांचे वडील संघाच्या प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते. पण त्यांचे पती कौशल हे जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी होते, ज्यांना जनता पक्षाच्या चंद्रशेखर आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी समोर आणलं. \n\nजनता पक्षाचं विभाजन झाल्यानंतर स्वराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वेगवेगळ्या पक्षांतल्या समाजवादी नेत्यांची सहानुभूती त्यांना मिळत राहिली. गोड बोलून विरोधकांना निरुत्तर करण्याच्या शैलीमुळे स्वराज यांचे पक्षात जेवढे मित्र आहेत, तेवढेच पक्षाबाहेरही आहेत. \n\nगेल्या चार दशकांत त्यांनी 11 निवडणुका लढवल्या. यात 3 विधानसभा निवडणुकांचा समावेश आहे. \n\nपक्षाला कमतरता जाणवेल?\n\n2013मध्ये नरेंद्र मोदी..."} {"inputs":"'रोमा' चित्रपटातील एक दृश्य\n\n\"जे लोक थिएटरपर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही चित्रपट हे माध्यम अधिक सोपं केलं आहे,\" असं ट्वीट करून नेटफ्लिक्सनं आपली निर्मिती असलेल्या 'रोमा'ला मिळालेल्या ऑस्करचं समर्थन केलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nनेटफ्लिक्सची निर्मिती असलेल्या 'रोमा' या चित्रपटाला यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी सर्वाधिक दहा नामांकनं होती. 'रोमा' परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर अल्फोन्सा क्युरॉन यांना 'रोमा'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. मात्र 'रोमा'च्या ऑस्करमधील समावेशावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यामध्ये एक नाव दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांचंही आहे. \n\nदोन वेळा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं ऑस्कर मिळवणाऱ्या स्पीलबर्ग यांनी नेटफ्लिक्सच्या निर्मितीला चित्रपटांच्या पुरस्कार सोहळ्यात स्थान कसं मिळालं, असा आक्षेप घेतला होता. \n\nकाय आहे स्पीलबर्ग यांचा आक्षेप? \n\nस्टीव्हन स्पीलबर्ग\n\n'नेटफ्लिक्सच्या चित्रपटांनी टीव्ही शोसाठी असलेल्या एमी पुरस्कारांसाठी आपले चित्रपट पाठवावेत,' असं विधान स्पीलबर्ग यांनी गेल्यावर्षी केलं होतं.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नेटफ्लिक्स 'टीव्ही चित्रपटां'ची निर्मिती करत असल्याचं स्पीलबर्ग यांचं म्हणणं आहे. \n\n\"मला स्वतःला टीव्ही आवडतो. पण चित्रपटाच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा एक भव्य अनुभव देत असतो. तो महत्त्वाचा असतो,\" असं स्पीलबर्ग यांनी म्हटलं होतं. \n\nस्टीव्हन स्पीलबर्ग हे ऑस्कर पुरस्कार देणाऱ्या अॅकॅडमीचे सदस्य आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या अॅकॅडमीच्या बैठकीत स्पीलबर्ग हा मुद्दा पुन्हा उपस्थित करू शकतात. \n\nनेटफ्लिक्स आपले ठराविक चित्रपट काही आठवड्यांसाठी चित्रपटगृहात प्रदर्शित करते. त्यामुळे त्यांची निर्मिती असलेले चित्रपट हे ऑस्करसारख्या पुरस्कारांसाठी पात्र ठरू शकतात. \n\nस्पीलबर्ग यांच्या मताशी सहमत नसलेले अन्य दिग्दर्शकही आहेत. ए रिंकल इन टाइम आणि सेल्मा सारखे चित्रपट बनविणाऱ्या एव्हा ड्युवेर्नाय हिनं स्पीलबर्ग यांचं मत आपल्याला मान्य नसल्याचं ट्वीट केलं होतं. \n\nएव्हानं नेटफ्लिक्ससाठीच बनविलेल्या माहितीपटाला 2017 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नामांकन होतं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"'सकाळ माध्यम समूहा'ला दिलेल्या खास मुलाखतीत पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं. \n\nकाही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारनं आंतरराष्ट्रीय माध्यमांना भारतानं हल्ला केलेल्या वादग्रस्त मदरशाची भेट घडवून आणली. पाकिस्तान सरकारच्या या कृतीवर पंतप्रधानांनी 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. \n\nपाकिस्ताननं बालाकोटमध्ये नेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये बीबीसी न्यूजच्या उस्मान झहिद यांचाही समावेश होता. उस्मान झहिद यांनी बालाकोटमध्ये अनुभवलेली वस्तुस्थिती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत मांडलेली भूमिका यांमध्ये खरंच काही तफावत आहे का? \n\n'निवडणुकीत अडथळे आणण्याचा प्रयत्न'\n\n\"सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हा 250 किलोमीटरच्या परिसरात अनेक ठिकाणी आपल्या तुकड्या गेल्या. या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं 24 तासांत माध्यमांना तिथं नेलं. 250 किलोमीटरच्या परिसरात अशा अनेक जागा होत्या, जिथं काहीच घडलं नव्हतं. या जागा दाखवणं पाकिस्तानसाठी सोयीचं होतं,\" असं मोदींनी मुलाखतीत म्हटलं आहे. \n\nत्यानंतर थेट 43 दिवस तिथे कोणालाही का जाऊ दिलं नाही, असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला. \"43 दिवसांत त्यांनी तिथं ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"साफसफाई केली असेल, नवं बांधकाम केलं असेल किंवा माध्यमांना कोणत्या तरी नवीनच जागी नेलं असेल,\" असा संशय मोदींनी व्यक्त केला. त्या भागात तेवढी एकच इमारत असल्याचंही त्यांनी सांगितलं. \n\n\"मुळात सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी काही झालंच नाही, असं दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. भारतात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन अडथळे आणण्याचा खेळ पाकिस्तान करू पाहत आहे,\" असा आरोप मोदींनी केला. \n\n'त्या' मदरशामधून बीबीसीचा ग्राउंड रिपोर्ट \n\nबीबीसी न्यूजच्या उस्मान झहिद यांना इथे आलेला अनुभव मोदींच्या कथनाशी किती सुसंगत होता? \n\nउस्मान झहिद यांनी मदरशाला दिलेल्या भेटीदरम्यान लाईव्ह कॉमेंट्री करताना म्हटलं, \"आतून काही मुलं शिकत असल्याच आवाज येतो आहे. काही सामानही समोर ठेवल्याचं दिसतं आहे. या मदरशासमोर एक मोकळं पटांगण दिसतं आहे. जिथं फुटबॉलच्या पोस्ट लागलेल्या दिसत आहेत. मुलं कदाचित ही जागा खेळण्यासाठी वापरत असावीत. इथं काही पत्रकार आणि राजदूतही उपस्थित आहेत. मोठमोठ्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये हा भाग आहे. पाकिस्तानी लष्करानं हे सगळं पाहण्यासाठी आम्हाला इथं आणलं आहे.\"\n\nअर्थात, पाकिस्तानी लष्करानं आंतरराष्ट्रीय माध्यमांसाठी आयोजित केलेल्या भेटीवर उस्मान जहिद यांनी काही प्रश्नही उपस्थित केले होते. सगळं करण्यासाठी पाकिस्तान सरकारला किंवा लष्कराला 43 दिवस का लागले? मदरशाला मध्यंतरी सुटी का देण्यात आली? असे प्रश्न त्यांनी विचारले. \n\nया प्रश्नांना उत्तर देताना लष्कराचे प्रवक्ते असिफ गफूर बाजवांनी सांगितलं, की \"ही एक जुनी-पुराणी इमारत आहे. इथं कुठलंही नुकसान झालेलं नाही. त्यामुळे भारतीय सरकार जो दावा करतंय त्यात काहीही सत्य नाही.\"\n\nइथली परिस्थिती तणावग्रस्त असल्यामुळे 27 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत हा मदरसा बंद ठेवण्यात आला होता, असं असिफ गफूर बाजवांनी म्हटलं. तिथल्या एका शिक्षकानं दिलेल्या माहितीनुसार तिथं सुट्ट्याच सुरू होत्या. इथं शिकताना दिसणारी मुलं ही स्थानिक मुलं होती. \n\nसुट्टीत एवढी मुलं पाहून आपण हैराण झाल्याचं उस्मान जहिद यांनी म्हटलं. मुलांची संख्या नीटपणे सांगितली जात नव्हती, असंही निरीक्षण त्यांनी नोंदवलं. \n\nउस्मान यांनी म्हटलं, की पाकिस्तानी लष्करानं माध्यमांच्या प्रतिनिधींना तिथं फक्त 20 मिनिटं वेळ घालवू दिला. अनेकदा लवकर आटपा. आपल्याला पुढे जायचं आहे, असं म्हणून घाई करण्यात आली. माध्यमांनी जास्त लोकांशी बोलू नये, असा त्यांचा..."} {"inputs":"'सामना'चे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीतील पहिला भाग सोमवारी प्रसिद्ध झाला. युतीचे जागावाटप, आत्तापर्यंत युतीच्या जागावाटपात मिळालेल्या निचांकी जागा, मुख्यमंत्रिपद इत्यादी विषयांवरील प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिली आहेत.\n\nलोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या चर्चेदरम्यान विधानसभेला शिवसेना आणि भाजप निम्म्या निम्म्या जागा लढवतील असं सांगितलं गेलं होतं. पण विधानसभेसाठी प्रत्यक्ष जागावाटप होताना जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला 124 जागा आल्या आहेत. तर भाजपकडे 164 जागा गेल्या असून त्यातून मित्र पक्षांना काही जागा दिलेल्या आहेत. यावर उद्धव ठाकरेंना विचारले गेले की 124 जागांवर आपण तडजोड केली आहे. यावर उत्तर देताना उद्धव सांगतात की, मी तडजोड केली नाही. भाजपकडून देवेंद्रजी आणि चंद्रकांतदादा सांगत होते की आमची अचडण उद्धवजींनी समजून घ्यावी. ती अडचण आम्ही समजून घेतली. \n\nपुढे संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना म्हटलंय की शिवसेनेच्या इतिहासात हा सगळ्यांत कमी आकडा आहे. त्यावर उद्धव म्हणतात की हा आकडा सध्या कमी वाटत असला तरी त्याचबरोबरीनं शिवसेनेच्या जास्तीत जास्त आमदारांच्या संख्येची सुरुवात क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रणारा पहिला आकडा असेल. जास्तीत जास्त आमदार जिंकायला जेव्हा सुरुवात होते, तो हा पहिला टप्पा असेल. \n\nउद्धव ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे सारवासारव?\n\nजागावाटपाबाबत उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचं विश्लेषण करताना महाराष्ट्र टाइम्सचे सहायक संपादक विजय चोरमारे म्हणतात की, \"उद्धव ठाकरेंनी जागावाटपाबाबत केलेलं जे वक्तव्य आहे ती एकप्रकारची सारवासारव आहे. भाजपनं शिवसेनेची फसवणूक केली हे स्पष्ट झालेलं आहे. कारण निम्म्या निम्म्या जागा ठरल्याचा शब्द त्यांनी पाळलेला नाही.\n\n\"मित्र पक्षांसाठी म्हणून जागा घेतल्याचं सांगितलं जातंय. पण मित्र पक्षांच्या जागाही भाजप स्वत:च्या चिन्हावर लढवणार असं सध्याचं चित्र आहे. जर भाजपला शिवसेनेला निम्म्या जागा द्यायच्या होत्या तर त्यांनी मित्र पक्षांच्या जागा शिवसेनेच्या चिन्हावर लढवण्यासाठी द्यायला हव्या होत्या. तर भाजपकडून झालेली फसवणूक स्पष्ट दिसत आहे. पण उद्धव ठाकरे फक्त सत्तेसाठी तडजोड करत आले आहेत.\"\n\n\"मागे एकदा उद्धव ठाकरेंनी विधान केले होते की शिवसेना केवळ जनतेसाठी म्हणून अपमान सहन करून सत्तेत राहिली आहे. या अशा विधानांना काय अर्थ आहे? आत्ताही त्यांनी म्हटलंय की युतीसाठी मी तडजोड केली पण ही तडजोड मी महाराष्ट्रासाठी केली. हे विधान अत्यंत पोकळ स्वरूपाचं आहे. आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर केवळ सारवासारव करण्याचा हा प्रयत्न आहे.\"\n\nशिवसेना सातत्यानं आपण युतीतील मोठा भाऊ असल्याचं सांगत आली आहे. मात्र या निवडणुकीत प्रथमच शिवसेनेला भाजपपेक्षा कमी जागा घेऊन लहान भाऊ म्हणून समाधान मानून घ्यावं लागलं आहे. \n\nनिवडणुकीनंतर समसमान वाटप होणार?\n\nशिवसेनेला 124 जागा मिळाल्यामुळे ज्या जागी उमेदवार नाहीत तेथील जे कार्यकर्ते लढण्याची तयारी करत होते त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटतं का, असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांना या मुलाखतीत विचारला गेला. त्यावर त्यांचं म्हणणं आहे की \"युतीत कमवताना काही गमवावं लागतं. पण मी सत्तेसाठी हे केलं. सत्ता असेल तर त्या उरलेल्या 164 मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी काही ना काही देऊ शकतो. म्हणून मी युती केली.\" \n\nजागावाटपाचा फिफ्टी-फिफ्टीचा करार मोडला असं तुम्हाला वाटतं का, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणालेत की, \"आम्ही समजूतदारपणा दाखवला आहे. 'ब्लू सी'च्या त्या पत्रकार परिषदेत जबाबदारी आणि अधिकार याचे समसमान वाटप हा अतिशय महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे 24 तारखेला विधानसभेचे..."} {"inputs":"'सावित्रीच्या सोबतिणी'हे खास नाव यासाठी कारण जसं सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली तसंच या सगळ्या स्त्रियांनी भारतातल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले,लढा दिला. म्हणूनच या महिला, काही सावित्रीबाईंच्या काळाच्या आधीच्या तर काही नंतरच्या पण सर्वार्थाने 'सावित्रीच्या सोबतिणी'.\n\nअनुसूया साराभाई. त्यांना प्रेमाने सगळे जण मोटाबेन म्हणायचे आणि त्या नावाला त्या आयुष्यभर जागल्या. अनुसूया साराभाई भारततल्या कामगार चळवळीच्या अग्रणी समजल्या जातात. \n\nअनुसूयांचा जन्म 1885 साली गुजरातधल्या अहमदाबादमध्ये एका धनिक परिवारात झाला. आईवडिलांचं छत्र लहानपणीच हरवल्यामुळे त्यांचा सांभाळ काकांनी केली. त्यावेळेच्या प्रथांप्रमाणे त्यांचं लग्न 13 व्या वर्षींच झालं पण ते फार काळ टिकलं नाही. त्या आपल्या माहेरी परत आल्या. यानंतर त्यांचे बंधू अंबालाल यांनी अनुसूया यांना पुढच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि लंडनला पाठवलं.\n\nअनुसूया आणि त्यांच्या भावातले बंध अतिशय घट्ट होते. आईवडिलांनंतर या भावंडांनीच एकमेकांना आधार दिला होता. लंडनला निघताना अनुसूया यांना कदाचित कल्पनाही नसेल की भविष्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त आपण भावंड एकमेकांच्या विरोधात उभे ठाकू आणि हे वादही साधेसुधे नसतील तर भारतीय समाजाचं चित्र बदलतील.\n\nया मालिकेतील हे व्हीडिओ पाहिलेत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"'हाऊडी मोदी' असं या कार्यक्रमाचं नाव असून, यासाठी साधारण 60 हजार लोकांनी तिकिटं आरक्षित केली आहे तर काहीजण चक्क वेटिंग लिस्टवर आहेत. \n\nया कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंपसुद्धा मोदी यांच्याबरोबर मंचावर उपस्थित असतील.\n\nट्रंप आणि मोदी यांची गेल्या तीन महिन्यातील ही तिसरी भेट आहे. यापूर्वी जून महिन्यातल्या जी-20 आणि गेल्या महिन्यातल्या जी-7 बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. \n\nदोन्ही देशांमधील संबंध उत्तम आहेत. व्यापारासंबंधी थोडेफार मतभेद असले तरी या भेटीत ट्रंप आणि मोदी व्यापार या विषयावर चर्चा करतील अशी आशा आहे. \n\n'हाऊडी मोदी' कार्यक्रमासाठी जोरदार तयारी \n\nह्यूस्टनमध्ये तब्बल 5000 स्वयंसेवक एनआरजी अरीनाची सजावट करण्यात गुंतले आहेत.\n\nह्यूस्टनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये मोदी यांच्या भेटीविषयी प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. \n\nभारतीय वंशाचे विश्वेश शुक्ला ह्यूस्टन शहरात राहतात. ते आणि त्यांचे अनेक मित्र या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत.\n\nशुक्ला सांगतात, \"लोकांमध्ये खूप उत्साह आहे. एनआरजी अरीनामध्ये जाण्यासाठी आमच्या प्रवेशिकेच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी वाट आम्ही पाहात आहोत. ट्रंपसुद्धा तिकडे येणार आहेत, त्यामुळे आणखी उत्साह आहे... लोकांना वाटतंय की तिकडे मज्जा येईल. तयारी जोरात सुरू आहे, खूप उत्साह आहे.\" \n\nदेशभरातील कितीतरी ठिकाणांहून भारतीय वंशाचे अनेक लोक ह्यूस्टनला येत आहेत.\n\nदुसरीकडे ह्यूस्टनमध्येच असेही लोक आहेत, ज्यांचा पंतप्रधान मोदींच्या धोरणाला वैचारिक विरोध आहे आणि त्यामुळे ते या कार्यक्रमाला जाणार नाहीत. काहींना वैयक्तिक कारणांमुळे जाता येणार नाहीये. \n\nकार्यक्रमाकडून अपेक्षा \n\nह्यूस्टनमधील भारतीय वंशाच्या पण अमेरिकन नागरिक असलेल्या आभा वैचारिक मतभेदांमुळे या कार्यक्रमाला जाणार नाहीयेत. पण 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमाबद्दल त्या म्हणतात, \"हा कार्यक्रम खूप भव्य होत आहे, संपूर्ण मैदानावर आच्छादन टाकण्यात आलंय, पाण्यासारखा पैसा खर्च केला जातोय, येथे 5000 पेक्षा जास्त स्वयंसेवक कार्यरत आहेत. एखादा शो असल्याप्रमाणे तयारी सुरू आहे. लोकांना फुकटात काहीतरी आकर्षक पाहायला मिळणार आहे, त्यामुळे सगळेच जण जाण्याच्या तयारीत आहेत.'' \n\nइतक्या गर्दीत वृद्ध आणि लहान मुलांना घेऊन कसं जाणार, असा प्रश्न भावना नावाच्या एका महिलेला पडला आहे. \n\nभावना म्हणतात, \"डाउनटाउन भागात सकाळच्या वेळी प्रचंड ट्राफिक असतं. खूप वेळ लागतो, पार्किंग मिळत नाही. ज्यांच्या कुटुंबात वृद्ध किंवा लहान मुलं आहेत त्यांना घेऊन जाणं कठीण आहे.\"\n\n'हाऊडी मोदी'मध्ये सहभागी होणाऱ्या अनेक लोकांना भारत सरकारची धोरणे आणि देशाचा विकास याबाबत मोदी काय सांगतात ते प्रत्यक्ष ऐकायचं आहे. तर मोदी आता काळ्या पैशासारख्या मुद्द्यांवर काहीतरी करून दाखवतील, अशी आशा काही लोकांना आहे. \n\nह्यूस्टनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाचे कांतीभाई पटेल सांगतात, \"मोदीजी काळा पैसा परत आणण्याविषयी काय सांगतात ते आम्हाला ऐकायचं आहे. काळा पैसा परत आणण्यासाठी आता त्यांनी काहीतरी कारवाई केली पाहिजे.''\n\nह्यूस्टनमध्ये राहणारे मुस्लीम लोकंही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, इतकेच नाही तर ते कार्यक्रमाच्या तयारीतही मदत करत आहेत.\n\nशहरातील एक मुस्लीम संस्था 'इंडियन मुस्लीम्स असोसिएशन ऑफ ग्रेटर ह्यूस्टन'चे लताफत हुसैन सांगतात \"काही लोकांना विरोध करायचाय, तर काहींना बसून चर्चा व्हायला हवी असं वाटतं. भारतातल्या अल्पसंख्याक लोकांबाबत जे काही होत आहे, ते पाहता त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने काही कृती करायला हवी...."} {"inputs":"'हॅलो... हॅलो... बोलतंय कोण?'\n\n1. ग्रॅहम बेल यांचा टेलिफोन\n\nसर्वसाधारणपणे अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांना टेलिफोनचा जनक मानतात. पण याबाबत जरा वाद आहे. कारण बेल यांच्याप्रमाणेच इतरही काही लोक पहिला टेलिफोन बनवण्यासाठी धडपडत होते.\n\nटेलिफोनचे जनक अलेक्झांडर ग्रॅहम बेल.\n\nइलिशा ग्रे या अमेरिकन तंत्रज्ञानेही पहिला टेलिफोन तयार केल्याचा दावा केला होता. बेल यांच्याप्रमाणेच ग्रे यांनीही आपल्या टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला होता. पण अखेर बेल यांना टेलिफोनचं पेटंट मिळालं. ग्रे यांच्या यंत्राला सांगीतिक धून प्रक्षेपित करणारा इलेक्ट्रिक ट्रान्समीटर असं पेटंट मिळालं.\n\nसुरुवातीचे टेलिफोन असे दिसायचे.\n\nबेल यांना पेटंट मिळाल्यानंतर त्यावरही अनेकांनी आक्षेप घेतला पण सर्वसाधारणपणे या क्षेत्रात पायाभरणीचं काम करण्याचं श्रेय त्यांनाच जातं.\n\nटेलिफोन येण्यापूर्वी टेलिग्राम म्हणजे 'तार' हा संपर्काचा सगळ्यात जलद मार्ग होता. अमेरिकेत टेलिफोन आल्यानंतर सुरुवातीला त्यालाही बाजारात खस्ता खाव्या लागल्या कारण टेलिग्रामच्या क्षेत्राचा या नव्या प्रतिस्पर्ध्याला विरोध होता.\n\nनंबरची तबकडी असलेले रोटरी फोन्स.\n\n2. लँडलाईन फ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोन \n\nग्रॅहम बेल यांच्या सुरुवातीच्या फोनमध्ये सुधारणा होत होत पुढे त्याची जागा घेतली लँडलाईन फोन्सनी. भारतात सुरुवातीचा बराच काळ टेलिफोन हे फक्त तार घरांपुरते किंवा पोस्ट ऑफिसपुरते मर्यादित होते.\n\nलँडलाईन फोन आले त्यानंतरही सुरुवातीचा काळ ते फक्त श्रीमंत घरांपुरते मर्यादित होते. 1990 च्या दशकात हळूहळू लँडलाईन फोन्स घराघरात शिरताना दिसायला लागले. \n\nकॉलनीत एक-दोन लोकांच्या घरीच फोन असणं, आसपासच्या प्रत्येकासाठी त्यांच्याच घरी कॉल येणं, मग त्यासाठी निरोप धाडले जाणं यासारख्या गोष्टी हळूहळू कमी झाल्या.\n\nतबकड्या जाऊन बटणं असलेले फोन आले.\n\nसुरुवातीचे सगळे लँडलाईन फोन हे रोटरी मॉडेलचे होते, नंबर डायल करण्यासाठी यावर एक तबकडी असायची. लँडलाईनला असलेला श्रीमंतीचा टॅग जाऊन तो जसजसा घरोघरी पोचायला लागला तशी त्याच्या मॉडेल्समध्येही प्रगती होत गेली. \n\nडायल करून करून बोटं दुखवणारे रोटरी फोन जाऊन त्यांच्या जागी पुश बटन फोन्स आले. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच मग कॉर्डलेस फोन्स, कॉलर ID यासारख्या सुविधा असणारे लँडलाईन फोन्स आले. मोबाईलने याला एक वेगळंच वळण दिलं पण त्याबद्दल थोडं पुढे जाऊन वाचा. \n\n3. टेलिफोन बूथ\n\nटेलिफोनला सार्वजनिक रूप देण्यात मोठा वाटा होता ते टेलिफोन बूथचा. शेजाऱ्यांच्या घरून फोनवर बोलताना संकोचून जाणाऱ्यांना यामुळे मोठाच आधार मिळाला. \n\nलोकल कॉलसाठी पी.सी.ओ आले.\n\nया बूथमध्ये वेगवेगळ्या सुविधा होत्या. एस. टी. डी. कॉल करायचा झाला तर नंबर डायल करायचा, तो वर लावलेल्या बोर्डवर दिसायचा. कॉल कनेक्ट झाला की मिनिट आणि सेकंदांचा हिशोबही दिसायचा. कॉल संपल्यानंतर 'पल्स'प्रमाणे त्याचं बिल मिळायचं आणि पैसे वळते केले जायचे.\n\nभारतात 1990च्या दशकात झालेल्या संपर्कक्रांतीसाठी पाया घालण्याचं काम राजीव गांधींचे सल्लागार सॅम पिट्रोडा यांना दिलं जातं. याच दशकात भारतात संगणक, इंटरनेट आणि टेलिफोन क्षेत्रात अमूलाग्र बदल झाले. जागोजाग उभे राहणारे पी. सी.ओ हे त्याच्याच खुणांपैकी एक असं मानायला हरकत नाही.\n\nमोबाईल येण्याआधी, घराबाहेर असताना फोनवरून बोलण्यासाठीचा सगळ्यात सोयीस्कर पर्याय होता तो म्हणजे पी.सी.ओ चा. केवळ लोकल कॉल करण्यासाठी पी.सी.ओ. चे लाल फोन जागोजाग होते. एक रुपयाचं नाणं टाकून लोकल कॉल करता यायचे.\n\nदूरसंचार मंत्रालाच्या आकडेवारीनुसार मार्च 2014 मध्ये भारतात 7.85 लाख पी.सी.ओ बूथ होते, पण अवघ्या पंधरा महिन्यात म्हणजे जून..."} {"inputs":"(डावीकडून) किडारी सर्वेस्वररा राव आणि सेवेरा सोमा\n\nविशाखापट्टणम जवळच्या आदिवासी भागात हा हल्ला झाला आहे. गोळी लागल्याने किडारी आणि सिवेरू हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.\n\n\"नक्षलवाद्यांनी या दोघांची गोळ्या घालून हत्या केल्याचं, पडेरुचे (विशाखापट्टणम) पोलिस उप-अधीक्षक महेंद्र मत्थे यांनी बीबीसीला सांगितलं.\n\n20 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुरक्षेला असलेल्या जवानांची शस्त्रे घेऊन त्यांनीच या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती विशाखापट्टणम पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत यांनी दिली.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nकिडारी यांचा जागीच मृत्यू झाला तर सिनेरा यांनी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. \n\nकिडारी हे आदिवासी होते. ते 2014मध्ये YSR काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. पण नंतर त्यांनी TDPमध्ये प्रवेश केला.\n\nआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेचा निषेध केला आहे. चंद्राबाबू नायडू सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्व... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"04 वाजून 10 मिनिटं: निवडणूक लढवणार की नाही या प्रश्नावर पवार म्हणाले की राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार जे सांगतील तो निर्णय मला मान्य असेल असं अजित पवार म्हणाले. \n\n04 वाजून 04 मिनिटं :या गोष्टीत वेगवेगळ्या पद्धतीनं मतप्रदर्शन होणार हे मला माहीत होतं. त्यामुळे मी माझी मानसिकता तयार केली होती. या सगळ्यापासून थोडा वेळ शांत राहण्यासाठी एका ठिकाणी राहिलो होतो.आमच्या घरात गृहकलह नाही. आमचा परिवार मोठा असला, तरी घरातील ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शन करेल तसंच आम्ही वागतो. आताही शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे मी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहे. \n\n03 वाजून 58 मिनिटं : सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या सर्वांशी शरद पवार यांचा दुरान्वयेही संबंध नव्हता. केवळ मी बोर्डावर होतो आणि आमचं नातं आहे म्हणून शरद पवारांना गोवण्यात येतंय का असा विचार माझ्या मनात येत होता. आपल्यामुळे शरद पवारांची या वयात बदनामी होतीये यामुळे मी व्यथित झालो. आणि मी राजीनाम्याचा निर्णय घेतला. \n\n03 वाजून 54 मिनिटं : सहकारी बँकेत 25 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पण या बँकेतील ठेवी 11 हजार-साडे अकरा हजार कोटीं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"च्या ठेवी आहेत. ठेवींपेक्षा मोठा घोटाळा कसा, असा विचार मी करत आहे. सहकारी सूतगिरण्या किंवा अन्य संस्था टिकणविण्यासाठी नियमबाह्य मदत करावी लागते. सरकारनंही चार नेत्यांच्या कारखान्यांना वाचविण्यासाठी सरकारनंही अशी मदत केली आहे. मग आमच्यावर ठपका काय? निवडणुकीच्या तोंडावरच ही कारवाई का? \n\n03 वाजून 36 मिनिटं : \"माझ्या सद्सदबुद्धिला स्मरुन अचानक राजीनामा दिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला. अशी वेळ माझ्यावर यापूर्वीही आली होती. मी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा असाच अचानक दिला होता. तेव्हाही मी कोणाला काही सांगितलं नव्हतं. मी न सांगता राजीनामा दिल्याबद्दल ज्यांच्या भावना दुखावल्या त्या सर्वांची मी माफी मागतो. कार्यकर्त्यांचीही माफी मागतो,\" अजित पवारांना पत्रकार परिषदेत म्हटलं. \n\n03 वाजून 43 मिनिटंः अजित पवारांची पत्रकार परिषद सुरू. अजित पवारांसोबत जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे अन्य नेते उपस्थित. \n\n02 वाजून 36 मिनिटं : आपल्या राजीनाम्याबद्दल बोलण्यासाठी अजित पवार हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं दुपारी साडे तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. ही पत्रकार परिषद धनंजय मुंडेंच्या घरी होणार होती. मात्र नंतर हे ठिकाण बदलण्यात आलं. \n\n02 वाजून 15 मिनिटं : शरद पवारांच्या घरी सुरु असलेली पवार कुटुंबियांची बैठक संपली. राजीनाम्याबद्दल बोलण्यासाठी तीन किंवा चार वाजता धनंजय मुंडेंच्या घरी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. त्यानंतर माध्यमांशी अधिक काही न बोलता अजित पवार निघून गेले. \n\nबैठकीनंतर शरद पवार बाहेर आल्यानंतर माध्यमांनी त्यांना या बैठकीसंदर्भात प्रश्न विचारले. मात्र चिंता करण्याचं कारण नाही. जे काही झालं, त्याबद्दल स्वतः अजित पवार बोलतील असं, शरद पवार यांनी म्हटलं. \n\n01 वाजून 25 मिनिटं : अजित पवारांच्या मनात लोकांच्याबद्दल अतिशय वेगळ्या भावना आहेत. या माणसाला किती वेदना होत असतील हे लोकांना लक्षात येणार नाही. पवार कुटुंब अभेद्य आहे. कुटुंबानं एकत्र बसून निर्णय घेण्यात चुकीचं काय आहे. अजित पवारांना मुद्दाम त्रास देण्यात आला, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली. \n\n01 वाजून 26 मिनिटं :गेल्या पंधरा वर्षात झालेल्या अनियमिततांबाबत कोर्टाच्या आदेशानंतर चौकशी सुरू आहे. त्याचा सरकारशी संबंध नाही. पीआयएलनुसार चौकशी सुरू आहे. त्याच्याशी आमचा संबंध नाही. ही..."} {"inputs":"1 जून म्हणजे आजपासून महाराष्ट्रातून देशभरात आणि देशभरातून महाराष्ट्रात 24 विशेष गाड्या सुरू होत असल्याचं पश्चिम रेल्वेनं रविवारी (31 मे) स्पष्ट केलं.\n\nया विशेष गाड्यांमधली पहिली ट्रेन मुंबईहून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसाठी 1 जूनच्या पहाटे सुटली. रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत प्रवाशांना गाडीमध्ये प्रवेश दिला गेला. मुख्य म्हणजे या गाड्या जिथून सुटल्या आहेत, त्याच ठिकाणी पुन्हा येणार आहेत. त्यामुळे ट्रेन पोहोचणाऱ्या दोन्ही शहरांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.\n\n1 जूनपासून या विशेष रेल्वे गाड्या सुरू झाल्याचं रेल्वे मंत्रालयाने ट्वीट करूनही जाहीर केलं आहे. या ट्वीटनुसार, देशातली पहिली विशेष रेल्वे ही महानगरी एक्सप्रेस असून ती मुंबई सीएसएमटी ते वाराणसीपर्यंत धावत आहे.\n\nसध्याच्या लॉकडाऊन - 5 दरम्यान महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून जाणाऱ्या या गाड्यांची यादी आणि त्यांच्या वेळेची माहिती स्थानिक जिल्हा प्रशासनाला द्यावी, अशी विनंती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी पत्राद्वारे महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजोय मेहता य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ांना केली.\n\nलॉकडाऊन आणि कोरोनाच्या या संकट काळात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पाळण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन केले जावे अशी विनंतीही यादव यांनी पत्रामध्ये केली आहे.\n\n\n\n\n\n\n\n\n\nया गाड्यांसाठी केवळ IRCTC च्या मोबाईल अॅपवरून किंवा वेबसाईटवरून ऑनलाईन बुकींग करता येणार आहे. रेल्वे स्थानकांवर रांगा लावून तिकीट आरक्षित करता येणार नाही. तसंच, एखाद्या तिकिटाचं आगाऊ बुकिंग केवळ 30 दिवस आधीच करता येणार आहे. त्याचबरोबर तिकिटाचं आरक्षण झालेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवेश मिळेल. या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्यांना प्रवेश मिळणार नाही. \n\n1 जूनपासून महाराष्ट्रातून देशभरात जाणाऱ्या एक्स्प्रेस\n\n1 जूनपासून महाराष्ट्रात देशभरातून येणाऱ्या एक्स्प्रेस\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"1) CAB - लोकसभेत शिवसेना भाजपच्या बाजूनं, काँग्रेस-राष्ट्रवादीनं केला विरोध\n\nभाजपप्रणित NDAमधून बाहेर शिवसेना पडली असली तरी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निमित्तानं लोकसभेत हे दोन्ही पक्ष एकत्र येताना दिसले. भाजप सरकारने मांडलेल्या या वादग्रस्त विधेयकाच्या बाजूनं शिवसेनेनं मतदान केलं, तर काँग्रेस-राष्ट्रवादीनं विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. आज तकनं ही बातमी दिलीय.\n\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्याच्या आधी 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेनं याप्रकरणी अट ठेवली होती. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळं ज्या लोकांना नागरिकत्व दिलं जाईल, त्यांना 25 वर्षांपर्यंत मतदानाचा अधिकार दिला जाऊ नये, अशी भूमिका शिवसेनेनं 'सामना' या मुखपत्रातून मांडली होती.\n\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटद्वारेही यासंदर्भात भूमिका मांडली. भारतात अवैधरीत्या राहणाऱ्यांना देशाबाहेर काढलं पाहिजे आणि हिंदू शरणार्थ्यांना नागरिकत्व दिलं पाहिजे. मात्र, मतदानाचा अधिकार देऊ नये, असं राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.\n\nकाँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या विधेयकाचा विरोध केला. हे विधेयक ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"घटनाविरोधी असल्याचं म्हटलं. मात्र, शिवसेनेनं महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेच्या विरोधात जात, विधेयकाला समर्थन दिलं.\n\n2) महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त करा - मुख्यमंत्र्याचे आदेश\n\nराज्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे, तसंच नवीन रस्त्यांच्या कामालाही गती देताना पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.\n\nराज्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते असे सुमारे तीन लाख किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पारंपरिक पद्धत वापरली जाते. \n\nया रस्त्यांचा दर्जा वाढावा, ते दीर्घकाळ टिकावेत, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर रस्ते विकासात करण्यात यावा, असं मुख्यमंत्री ठाकरेंनी अधिकाऱ्यांना सांगितलं. \n\nसध्या नवीन तंत्रज्ञान वापरून एक हजार किमी रस्ते बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\n\n3) भाजपमध्ये आदिवासी नेत्यांना त्रास होतोय - प्रकाश शेंडगे\n\nभाजपमध्ये 37 आमदारांना कोणतेही अधिकार नाहीत. त्यांना गप्प बसण्याचा सल्ला दिला गेला आहे, असं धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय. शिवाय, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर ओबीसी नेत्यांचा त्रास वाढला. तसेच आदिवासी नेत्यांनाही भाजपमध्ये त्रास होत आहे, असंही शेंडगे म्हणाले. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.\n\nशेंडगे म्हणाले, \"फडणवीसांमुळं ओबीसी नेत्यांचा त्रास वाढला. एकनाथ खडसेंना तिकीट न देता पाडलं. पंकजा मुंडेंना तिकीट देऊन पाडलं, तर अनिल गोटेंचा साधा पोस्टरही भाजप लावत नाही. त्यांचं तिकीट कापलं. तर दुसरीकडे गणेश हाकेंचे हाल केले. त्यांचे तिकीट कापले. तसेच अनेक ठिकाणी आयात करून उमेदवार दिले. बाळासाहेब सानप यांचीही मुस्कटदाबी केली. याबाबत बावनकुळेंना सगळं माहीत आहे.\" \n\nदरम्यान, यापूर्वीच प्रकाश शेंडगे यांनी आरोप केला होता की, पंकजा मुंडे ओबीसी असल्यानेच भाजपमध्ये त्यांचं खच्चीकरण केलं जातंय. \n\nपंकजा मुंडेंनी भाजप सोडून राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा, असा सल्ला शेंडगेंनी दिलाय.\n\n4) अवाढव्य पुतळ्यांपेक्षा शाळा-महाविद्यालयं उभारा - रघुराम राजन\n\nसरकारने राष्ट्रीय आणि धार्मिक महापुरुषांचे मोठे..."} {"inputs":"1) औरंगाबादमध्ये कृषिमंत्र्यांनाच मिळेना खत\n\nराज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकरी बनून रविवारी औरंगाबादमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन खत मागितलं. पण खताचा साठा असतानाही नवभारत फर्टीलायझर्स या कृषी सेवा केंद्रानं नकार दिला. त्यानंतर दादा भुसेंनी स्वत:ची खरी ओळख सांगितल्यानंतर या सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. 'सकाळ'नं ही बातमी दिलीय.\n\nखरीप हंगामात बियाणं आणि खतांची अवाजवी भावात विक्री होत असल्याच्या तक्रारी कृषी मंत्र्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्वत: कृषी सेवा केंद्रात जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं.\n\nऔरंगाबादमधील या कृषी सेवा केंद्रातील प्रकार उघडकीस आल्यानंतर दादा भुसे यांनी कृषी सचिवांना फोन करून, गुण नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले.\n\nकुणीही शेतकऱ्यांना नडाल, तर याद राखा, असा सज्जड दमही दादा भुसे यांनी कृषी सेवा केंद्र आणि कृषी अधिकाऱ्यांना दिला.\n\n2) कोरोना : मृतदेहांची चाचणी होणार नाही\n\nमृतदेहांची कोरोना चाचणी करण्याबाबत अनेक संभ्रम असल्याने, यापुढे केवळ न्यायवैद्यक प्रकरणं वगळता इतर मृतदेहांचे नमुने चाचणीसाठी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न घेण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारनं दिले आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.\n\nकोरोना साथीच्या उद्रेकामध्ये केवळ न्यायवैद्यक प्रकरणांमध्येच शवविच्छेदन करावं. इतर मृतदेहाची बाह्यतपासणी, रुग्णाची माहिती, इतर आजार, मृत्यूच्या आधीची वैद्यकीय स्थिती यावरूनच मृत्यूचं कारण देण्याचे ICMR च्या मार्गदर्शक तत्वात म्हटलंय.\n\nमात्र, तरीही मृतदेहाची चाचणी करावी का, याबाबत गोंधळ होता. तो आता राज्य सरकारनं दूर केलाय.\n\nकंटेनमेंट झोनमध्ये कुणाचा मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना चाचणीचा अहवाल येईपर्यंत ताटकळत बसावं लागत होतं. आता न्यायवैद्यक प्रकरणे वगळता इतर मृतांची कोरोना चाचणी न करण्याच्या आदेशाचं पत्रक काढण्यात आलाय.\n\n3) रेमडिसिव्हर इंजेक्शन 30 जूननंतर प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होणार - टोपे\n\nकोरोनावरील उपचारात महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शनला ICMR नं परवानगी दिल्यानंतर, आता हे इंजेक्शन 30 जूननंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून दिलं जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. टीव्ही 9 मराठीने ही बातमी प्रकाशित केलीय.\n\n\"कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिव्हर आणि फेविपिरावीर हे दोन्ही ड्रग्स एका ठराविक दरात उपलब्ध करून देऊ, अशी विनंती केंद्र सरकारकडे करणार आहे. तसंच गरज पडल्यास राज्य शासन खरेदी करून त्याचा वापर करेल,\" असंही राजेश टोपेंनी सांगितलं. \n\nदुसरीकडे, राज्यातील कोरोना रुग्णांची वाढही लक्षणीयरित्या होताना दिसतेय. रविवारी तब्बल 3870 नवे रुग्ण सापडले आणि एकूण रुग्णसंख्या 1 लाख 32 हजार 75 वर पोहोचलीय.\n\n4) चीननं आगळीक केल्यास लष्काराला कारवाईचं स्वातंत्र्य - संरक्षणमंत्री\n\nचीननं कोणतीही आगळीक केल्यास सडेतोड उत्तर देण्याचं स्वातंत्र्य लष्कराला असल्याचं भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.\n\nगलवान खोऱ्यातील भारत-चीन सैन्यातील झटापटीच्या पार्श्वभूमीवर पूर्व लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात संरक्षण दलांचे प्रमुख बिपीन रावत, लष्करप्रमुख एम. एम. नरवणे, नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, हवाईदलप्रमुख आर.के.एस. भदोरिया उपस्थित होते.\n\nदुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत रशियाच्या जर्मनीवरील विजयास 75 वर्षं पूर्ण होत असल्याने मॉस्कोत होणाऱ्या भव्य लष्करी..."} {"inputs":"1) चेंबुरमधील 3 दिवसांच्या बाळाची चाचणी निगेटिव्ह\n\nमुंबईतील चेंबुर येथील खासगी रुग्णालयात प्रसूती झालेली महिला आणि तिच्या तीन दिवसांच्या बाळाला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर हे रुग्णालय सिल करण्यात आलं.\n\nमात्र, कस्तुरबा रुग्णालयात करण्यात आलेल्या पहिल्या चाचणीत या नवजात बाळाचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिलीय.\n\nचेंबुर नाका येथील साई रुग्णालयात एका रुग्णाला कोरोना व्हायरस झाल्यानं त्याला दुसरीकडे हलवण्यात आले. मात्र, ज्या वॉर्डमध्ये हा रुग्ण होता, त्याचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं नव्हतं. धक्कादायक म्हणजे, याच वॉर्डात या रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेला बाळासह ठेवण्यात आलं. त्यामुळं त्यांनाही लागण झाली.\n\nमात्र, त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत बाळाचा अहवाल निगेटिव्ह आलाय, तर महिलेचा अहवाल अद्याप आलेला नाही.\n\n2) वसईतही नियोजित होता 'तबलिगी जमात सोहळा' \n\nमुंबईजवळील वसईतही तबलिगी जमातचा सोहळा 14-15 मार्च रोजी नियोजित होता. मात्र, पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी या कार्यक्रमाची परवानगी वेळीच रद्द केली होती. लोकमतनं ही बातमी दिलीय.\n\n\n\n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"दिल्लीतल्य निजामुद्दीन इथं तबलिगी जमातच्या मरकजला हजेरी लावलेल्या अनेकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं उघड झालंय. तसंच, हे रुग्ण देशाच्या विविध भागात गेल्यानं अनेक ठिकाणी विषाणू पसरल्याची भीती व्यक्त केली जातेय. या पार्श्वभूमीवर वसईतील सोहळा वेळीच रोखल्यानं पालघरच्या पोलीस अधीक्षकांचं कौतुक केलं जातंय.\n\nदुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की, \"निजामुद्दीनसारखे कुठलेही कार्यक्रम महाराष्ट्रात आयोजित होऊ देणार नाही. त्यासाठी परवानगीच दिली जाणार नाही.\" \n\nतसंच, \"लोकांनी स्वत:हून घरातच राहावं, अन्यथा हॉस्पिटल क्वारंटाईन व्हावं लागेल. शिवाय, लॉकडाऊनचे नियम मोडून बाहेर फिरल्यास तुरुंगात जावं लागेल,\" असा इशाराही अजित पवार यांनी दिलाय. पुणे मिररनं ही बातमी दिलीय.\n\n3) महाराष्ट्रातील 86 टक्के रुग्णांना कोणतीच लक्षणं नाहीत\n\nमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एकूण रुग्णांपैकी 86 टक्के रुग्णांमध्ये कुठलीच लक्षणं आढळली नसल्याचं वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आलंय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.\n\nवैद्यकीय शिक्षण विभागानं राज्यातील 4,751 रुग्णांचं सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणाच्या अहवालात असं मत मांडण्यात आलंय की, लक्षणं नसलेल्या व्यक्तीच समाजात विषाणूचा प्रसार करत आहेत.\n\n\"86 टक्के जणांमध्ये लक्षणं दिसत नाहीत आणि रुग्णांची वाढती संख्या यावरून अनेक जणांमध्ये विषाणू कार्यरत असल्याचे नाकारता येत नाही. अशी लक्षणं नसलेल्या आणि बाधित व्यक्ती विषाणूचा प्रसार करत आहेत, हे वास्तव आहे,\" फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद काटे यांनी लोकसत्ताला हे सांगितलं आहे.\n\n4) नियोजनशून्यतेमुळं लोकांन त्रास - सोनिया गांधी\n\n\"कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊनची आवश्यकता होतीच. मात्र, त्याचं योग्य नियोजन केलं नसल्यानं मजूर आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं,\" अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर केलीय. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.\n\nसोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंद्वारे चर्चा केली. त्यात त्यांनी कोरोना व्हायरस, लॉकडाऊन यासंदर्भात आपली मतं मांडली.\n\nत्या पुढे म्हणाल्या, \"डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी साहित्य पुरवलं पाहिजे. कोरोनावरील उपचारासाठीची रुग्णालयं, तेथील बेडची संख्या आणि इतर सुविधांची..."} {"inputs":"1) दिल्लीत 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार\n\nदिल्लीत चाणक्यपुरीत पाच वर्षांच्या मुलीवर 25 वर्षांच्या तरुणानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. परदेशी दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत ही घटना घडलीय. हिंदूस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.\n\nजखमी अवस्थेत घरी परतलेल्या चिमुकलीनं पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित चिमुकलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याच दिवशी पोलिसांनी परदेशी दूतावासाच्या कर्मचारी वसाहतीतून आरोपीला अटक केली.\n\nपाच वर्षांची पीडित चिमुकली घडलेली घटना घरी सांगणार नाही, अशा आशा आरोपीला होती, असं पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं.\n\nया घटनेतील आरोपी परदेशी दूतावासात ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याचे वडीलही दूतावासातील सपोर्ट स्टाफमध्ये काम करतात. पीडित चिमुकलीही या वसाहतीत राहत होती. तिचे पालक सुद्धा सपोर्ट स्टाफमध्ये काम करतात.\n\nदरम्यान, आरोपीवर पोक्सोअंतर्गत चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.\n\n2) वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला 51 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय वादात\n\nमहाराष्ट्र सरकारनं वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला जालना ज... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िल्ह्यात 51 हेक्टर जमीन दिलीय. शरद पवार हे या इन्स्टिट्युटचे विश्वस्त आहेत. शरद पवारांमुळेच सर्व नियम डावलून जमीन देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलाय. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली.\n\n\"वसंतदादा शुगर इन्स्ट्युट संस्थेला जमीन देण्याचा प्रस्ताव गेल्या 7 वर्षांपासून प्रलंबित आहे. याआधी महसूल, विधी आणि न्याय विभागानं यावर आक्षेप घेतला होता. हे आक्षेप धुडकावत सरकारनं निर्णय घेतला,\" असा आरोप भंडारींचा आहे.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपचा हा आरोप फेटाळला आहे. \n\n\"वसंतदादा इन्स्टिट्युटला भाडेतत्वावर जमीन देण्यात आलीय, शरद पवारांना नाही. साखर उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही संस्था काम करते. याचं राजकारण केलं जाऊ नये,\" असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले.\n\n3) ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्तींवर PSA अन्वये गुन्हा\n\nजम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्यावक सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये (PSA) गुन्हा दाखल करण्यात आलाय. द हिंदूनं ही बातमी दिलीय.\n\nकोणत्याही ट्रायलशिवाय तीन महिने कोठडी देण्याची तरतूद PSA कायद्यात आहेत. याआधी ओमर अब्दुल्ला यांचे वडील आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनाही याच कायद्याखाली कैद करण्यात आलीय.\n\nअब्दुल्ला आणि मुफ्तींसह आणखी तीन नेत्यांविरोधात PSA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात मोहम्मद सागर, बशीर अहमद विरी आणि सरताज मदनी यांचा समावेश आहे.\n\nजम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं 370 कलम रद्द करण्यात आल्यानंतर ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला यांसह अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय.\n\n4) फडणवीस दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राला उपयोगच होईल - खडसे\n\n\"देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत गेले, तर आनंदच होईल, स्वागत करेन. शिवाय ते दिल्लीत गेल्यास महाराष्ट्राला अधिक उपयोग होईल,\" असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले. एबीपी माझानं बातमी दिलीय.\n\n\"दिल्लीत येणं, न येणं हे फडणवीसांच्या मर्जीवर नाही, तर वरिष्ठ नेत्यांनी तसा निर्णय ठरवल्यास होऊ शकतो,\" असंही खडसेंनी म्हटलं.\n\nदेवेंद्र फडणवीस गेल्या आठ दिवसांपासून दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आले होते. महाराष्ट्रात परतण्याआधी त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस केंद्रात येणार का, यावरुन चर्चा..."} {"inputs":"1) महाराष्ट्रात आम्हीच जिंकलो होतो, पण सत्तेसाठी धोका झाला – नड्डा\n\nमहाराष्ट्रात आम्हीच जिंकलो होतो. पण सत्तेसाठी आमच्यासोबत धोका झाला, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नड्डांनी महाराष्ट्रातील नवीन राजकीय समीकरणांबाबत नाराजी व्यक्त केली. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केलीय.\n\nनड्डा म्हणाले, “देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असाच महाराष्ट्राचा कौल होता. मात्र, उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला.”\n\nकाँग्रेसविरोधात तुम्ही सहज निवडणूक जिंकता, मात्र प्रादेशिक पक्षांसमोर तुम्हाला आव्हानात्मक जातं, यासंदर्भात प्रश्न विचारला असता नड्डांनी महाराष्ट्रातील नव्या समीकरणांबाबत नाराजी व्यक्त केली.\n\nमहाराष्ट्र भाजपनं त्यांच्या ट्विटर हँडलवरून जे. पी. नड्डा यांच्या मुलाखतीचा व्हीडिओ शेअर केलाय.\n\nमहाराष्ट्रात शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक युतीत लढले असतानाही नंतर मात्र शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली आणि सर्वाधिक जागा असलेल्या भाजपला या तिन्ही पक्षांनी सत्तेबाहेर ठेवलं.\n\n2) ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"अर्थव्यवस्थेची स्थिती आधीपेक्षा वाईट – RBI गव्हर्नर\n\nकोरोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अपेक्षेपेक्षा विपरित परिणाम झाला असून, अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असं मत रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.\n\nदर दोन महिन्यांनी होणाऱ्या पतधोरणाच्या मुद्द्यावरील RBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक झाली. या बैठकीनंतर शक्तिकांत दास बोलत होते.\n\n“भारतात आजच्या घडीला केवळ कृषी क्षेत्रातच तेजी आहे. यावेळी मान्सून चांगला होणार आहे. यामुळे कृषी क्षेत्रात तेजी बघायला मिळेल. याशिवाय इतर क्षेत्रांची परिस्थिती वाईट आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जे काही आकडे येत आहेत, ते सर्व निराशाजनक आहेत,” असं शक्तिकांत दास म्हणाले.\n\nदुसरीकडे, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मंत्र्यांचा गट स्थापन करण्यात आला आहे, त्यांची चर्चा सुरु आहे, कोठे उत्पन्न वाढवायचे, कोठे कपात करायची याची चर्चा होत आहे. कर लागू करण्यावर निर्णय प्रक्रिया सुरु आहे, मात्र अधिक कर लागू करण्याचा निर्णय लगेच होणार नाही, त्यावर सविस्तर चर्चा आवश्यक आहे, अशी माहिती महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.\n\n3) ‘केरळमधील हत्ति‍णीनं तोंडातील जखमेमुळं दोन आठवडे काही खाल्लं नव्हतं’\n\nकेरळमध्ये स्फोटकांनी भरलेलं अननस खाल्ल्यानं मृत्यू झालेल्या गरोदर हत्तिणीचं पोस्टमार्टम रिपोर्ट आले आहेत. त्यानुसार, हत्ति‍णीच्या तोंडात जखमा झाल्या होत्या. पर्यायानं हत्ति‍णी दोन आठवडे काहीच खाऊ शकली नाही. त्यामुळं एका नदीत पडून हत्ति‍णी मृत्यूमुखी पडली. डेक्कन क्रोनिकलनं ही बातमी दिलीय.\n\nया हत्ति‍णीच्या शरीरावर कुठल्याच गोळी किंवा जाळ्याचे व्रण नाहीत. सायलेंट व्हॅली परिसरात हत्तिणीनं स्फोटकांनी भरलेलं अननस खाल्लं होतं, त्याचा स्फोट होऊन तोंडात जखमा झाल्या असाव्यात, असं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये म्हटलंय.\n\nकेरळच्या पल्लकड जिल्ह्यातील मन्नारकडमध्ये स्फोटकांनी भरलेलं अननस खाल्ल्यानं एका गरोदर हत्तिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभरातल्या प्राणीमित्रांनी संताप व्यक्त केला.\n\nकेरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ट्वीट करून सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि तीन संशयितांवर चौकशीचा रोख आहे.\n\n4) अयशस्वी झाल्याची राहुल गांधींची टीका\n\nकोरोना..."} {"inputs":"1) राष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही, हे सरकार आपोआपच कोसळेल - फडणवीस \n\n\"महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी आणि सरकार स्थापन करावं, अशी आमची कोणतीही इच्छा नाही,\" असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिलीय.\n\nफडणवीस पुढे म्हणाले, \"आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन करोनाविरोधातील लढाई लढायची आहे. अशावेळी राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण व्हावी किंवा कोणतेही राजकीय संकट उभे राहावे, असे आम्हाला अजिबात वाटत नाही.\"\n\nमात्र, यावेळी त्यांनी सरकारवर निशाणाही साधला.\n\n\"महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. हे सरकार कसेबसे चालले आहे. त्यामुळे हे सरकार कुणी पाडण्याची गरज नसून ते आपोआपच कोसळेल,\" असं फडणवीस म्हणाले. \n\n2) मोदी सरकार 2.0 साठी भाजपचं महिनाभर अभियान\n\nकेंद्रातील मोदी सरकारला उद्या (30 मे) एक वर्ष पूर्ण होईल. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात दुसऱ्यांदा केंद्रात भाजपनं सत्ता स्थापन केली. मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाची वर्षपूर्ती भाजपकडून महिनाभर साजरी केली जाणार आहे. न्यूज 18 नं ही बातमी दिलीय.\n\nभाज... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पकडून मोदी सरकार 2.0 च्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये 'डिजिटल रॅली' काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी सांगितलं.\n\nयावेळी भूपेंद्र यादव यांनी भाजप कार्यकर्त्यांनी कोरोना व्हायरसदरम्यान केलेल्या कामाचीही माहिती दिली.\n\nयादव यांच्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्त्यांनी 19 कोटी फूड पॅकेट्स आणि चार कोटींहून अधिक रेशन पॉकेट्सचं वाटप केलं.\n\n3) काँग्रेसनं प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास आनंदच - पटोले\n\nकाँग्रेसचं अध्यक्षपद महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, त्यावर अधिकृतरित्या कुणीही बोलण्यास तयार नव्हते. अखेर नाना पटोले यांनी 'पुढारी' वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं की, \"पक्षानं महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तर आनंदच होईल.\"\n\nपक्षानं जबाबदारी दिल्यास, त्या पदाला योग्य तो न्याय देऊ, असंही नाना पटोले म्हणाले. मात्र, पक्षात सध्या असा कोणताच विचार केला जत नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.\n\nविशेष म्हणजे, परवापासून नाना पटोले हे दिल्लीत आहेत. त्यामुळे काँग्रेसचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे जाणार असल्याच्या चर्चांनी आणखीच जोर धरला होता.\n\n4) मुंबई अग्निशमन दलातील 41 जवानांना कोरोनाची लागण \n\nमुंबईत कुठेही आगीची घटना घडल्यास प्राणाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवणाऱ्या मुंबई अग्निशमन दलातील 41 जणांना कोरोनाची लागण झालीय. 'आपलं महानगर'नं ही बातमी दिलीय. \n\nया 41 कोरोनाग्रस्तांमध्ये अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.\n\nदोन कोरोनाग्रस्त जवानांनी आपला प्राणही गमावला आहे.\n\n41 जणांपैकी 22 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, चार जण आयसीयूत आहेत, तर 14 जण कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.\n\n5) एक जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता - IMD\n\nअगदी दोनच दिवसात म्हणजे एक जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं (IMD) वर्तवलीय. झी न्यूजनं ही बातमी दिलीय.\n\nमालदीवमध्ये तर यंदा मान्सून अंदाजित वेळेच्या आधीच पोहोचणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. तसंच, कोमोरिन, बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि अंदामान समुद्रा या ठिकाणीही मान्सूनचं आगमन लवकर होईल.\n\nमान्सूच्या आगमनाची चाहुल लक्षात घेता, केरळ सरकारनं मासेमारी करण्यास..."} {"inputs":"1) राहुल गांधींनी सांगितलं तर महाविकास आघाडीतून बाहेर पडणार - विजय वडेट्टीवार\n\n\"महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी राहुल गांधींनी चर्चा करून काँग्रेसच्या सहभागासाठी निर्णय घेतला होता. त्यामुळे ते अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितल्यास आम्ही सत्ता सोडू,\" असं विधान महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी केलंय. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.\n\nकाँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांना पसंती आहे. सोनिया गांधी यांनी संकटात काँग्रेसला सांभाळलं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांना पसंती आहे, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं. \n\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले आहे. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा असं या पत्रात म्हटलं आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश असल्याचे बोललं जातं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्येच दोन गट पाहा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यला मिळत आहेत.\n\n2) राजू शेट्टी: '...तर आम्ही म्हशीच्या गळ्यातला लोढणं सरकारच्या पाठीत घालू.' \n\nगाईच्या दूध खरेदीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असून उत्पादन खर्चाच्या निम्माच दर त्याच्या हातात पडतोय, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे.\n\n\"आम्ही ठिकठिकाणी आंदोलन पुकारले असून त्याची दखल सरकारने घेतली नाही तर आम्ही म्हशीच्या गळ्यातला लोढणं त्यांच्या पाठीत घालू,\" असा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केलीय.\n\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकताच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाडी मोर्चा काढला.\n\nकेंद्र सरकारने दूध भुकटी आणि इतर दुग्धजन्य पदार्थाची आवक थांबवावी, दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी कर रद्द करावा आणि राज्य सरकारने गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे या मागण्या स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.\n\n3) कोव्हिड-19 मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 542 कोटी रुपयांपैकी 132 कोटींचाच खर्च \n\nराज्या सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोव्हिड-19 असे बँक खाते उघडून त्यामध्ये देणगी देण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.\n\n3 ऑगस्टपर्यंत त्यात 541 कोटी 18 लाख 45 हजार 751 रूपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. यापैकी 3 ऑगस्ट पर्यंत 132 कोटी 25 लाख 89 हजार 610 रूपये (24.43 %) इतका खर्च झाला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.\n\nया खात्यातून नागपूर जिल्ह्याला केवळ 0.22 % म्हणजेच 1 कोटी 20 लाख रुपये दिल्याचे सामाजिक कार्यकर्ते अभय कोलाकर यांनी माहितीच्या अधिकारातून सांगितले.\n\nया देणगीच्या रकमेला आयकरात सूट आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी सर्वाधिक रक्कम दिल्याचा अंदाज आहे. या खात्यातून औरंगाबाद अपघातातील 16 मजुरांना 80 लाख रुपये दिले गेलेत तर राज्यातील 3 रूग्णालयांनाही मदत करण्यात आली आहे.\n\n4) लॉकडाऊन उघडण्याची घाई महाराष्ट्र करणार नाही - उद्धव ठाकरे\n\nमुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल रेल्वे अनलॉकच्या पुढील टप्प्यात सुरू होणार का? असा प्रश्न नोकरदारवर्गाकडून सातत्याने विचारला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक सूचक विधान केले आहे.\n\nदेशभरात लॉकडॉऊन उघडण्याचे निर्णय घाईगडबडीने घेतले जात असले तरी महाराष्ट्रात अशी घाई केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबई..."} {"inputs":"1. सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांवर टीका\n\nगेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठा सुरू आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं पत्र हा त्याचाच एक भाग होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी एकच मारला, पण सॉलिड मारला, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांवर करण्यात आली आहे. \n\nराज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये, हे भगतसिंह कोश्यारी यांनी दाखवून दिलं. कोश्यारी हे कधीकाळी संघाचे प्रचारक किंवा भाजप नेते असतील. पण सध्या ते राज्याचे राज्यपाल आहेत, याचा त्यांना सोयीस्कररित्या विसर पडल्याचं दिसत आहे. राज्यातील भाजप नेते रोज सकाळी सरकारच्या बदनामीची मोहीम सुरू करतात. त्याचा चिखल राज्यपालांनी आपल्या अंगावर का उडवून घ्यावा, असा सवाल शिवसेनेने केला.\n\nभाजपने राज्यात सत्ता गमावली ही वेदना मोठी आहे. पण त्या दुखण्यावर राज्यपालांनी लेप लावण्यात अर्थ नाही. हे दुखणं पुढील चार वर्षे कायम राहणार आहे. पण, भाजपचं पोट दुखतंय म्हणून घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीला बाळंतकळा याव्यात हे गंभीर आहे. त्या बाळंतकळांवर मुख्यमंत्र्यांनी उपचार ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"केले आहेत, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.\n\n2. सरकारी मदरसे बंद करण्याचा आसाम सरकारचा निर्णय\n\nसरकारी पैशांवर धार्मिक शिक्षण देता येऊ शकत नाही, असं सांगत आसाम सरकारने राज्यातील सर्व सरकारी मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून राज्यातील सर्व सरकारी मदरसे बंद होतील, अशी माहिती आसामचे आरोग्य आणि शिक्षणमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी दिली आहे.\n\n\"सरकारी पैशांवर 'कुराण'चं शिक्षण दिलं जाऊ शकत नाही. तसं असेल तर मग आपण 'बायबल' आणि 'गीता'ही सरकारी खर्चातून शिकवली पाहिजे, अशी भूमिका हेमंत बिस्व सरमा यांनी घेतली आहे. \n\n\"राज्यात समानता आणायची असल्याने ही प्रथा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. नोव्हेंबरपासून आसाममधील सर्व सरकारी मदरसे बंद केले जातील. सर्व सरकारी मदरशांचं रुपांतर नियमित शाळांमध्ये केलं जाईल.\n\n काही प्रकरणांमध्ये शिक्षकांची सरकारी शाळेत बदली केली जाईल. सरकार लवकरच यासंबंधी परिपत्रक प्रसिद्ध करणार आहे,\" असं हेमंत बिस्व सरमा यांनी पत्रकारांना सांगितलं. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे. \n\n3. मुंबई दरवर्षी कशी तुंबते? नितीन गडकरींचं उद्धव ठाकरे, शरद पवारांना पत्र\n\nमुंबईत दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. मुंबई दरवर्षी कशी तुंबते, असा सवाल गडकरींनी दोन्ही नेत्यांना विचारला आहे. \n\nमुंबईत पूरस्थितीमुळे दरवर्षी प्रचंड नुकसान सोसावं लागतं. पूर स्थितीमुळं दरवर्षी मुंबईत जीवित आणि वित्तहानी, इमारतींची पडझड, रस्त्यांचं नुकसान होतं. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी वॉटर ग्रीडची स्थापना करता येऊ शकेल. \n\nमुंबईत ड्रेनेज वॉटर आणि गटरलाईनच्या पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा वापर करण्यात यावा, असा सल्ला नितीन गडकरींनी ठाकरे आणि पवारांना दिला. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे. \n\n4. मेट्रो कारशेड आरेमधून हलवणं चुकीचंच - देवेंद्र फडणवीस\n\nमुंबईतील आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली होती. \n\nहा निर्णय चुकीचाच असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. कारशेड कांजूरमार्गला हलवणे किती चुकीचे आहे, त्याबद्दल पुरावेच दिले आहेत. फडणवीस यांनी ट्वीट करून याबाबत..."} {"inputs":"1. 'अॅमेझॉन, फ्लिपकार्टने अॅप मराठीत आणावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईल' \n\nराज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आपला मोर्चा अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांकडे वळवला आहे. \n\nअॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी येत्या सात दिवसांत त्यांचं अॅप मराठी भाषेत सुरू करावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल, असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला आहे. \n\nअॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांचा दिवाळीच्या निमित्ताने सुरू होणारा सेल सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते यांनी दोन्ही कंपन्यांच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाला भेट दिली. \n\n\"बंगळुरूस्थित दोन्ही अॅपनी दक्षिण भारतातील इतर भाषांना प्राधान्य दिलं, पण मराठीत अॅप सुरू केलं नाही. त्यांना महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास त्यांनी अॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय द्यावा, अन्यथा दोन्ही कंपन्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल. याप्रकरणी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपन्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.\n\n2. बॉलीवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नाही - उद्धव ठाकरे\n\nबॉलीवूडला संपव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ण्याचा किंवा मुंबईतून बाहेर इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही हे कारस्थान सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता योगी आदित्यनाथ आणि भाजप यांना दिला आहे. \n\nमुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी (15 ऑक्टोबर) मल्टीप्लेक्स आणि सिनेमागृह मालकांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. \n\nराज्यात कोरोना व्हायरस साथीमुळे बंद असलेले सिनेमागृह लवकरच सुरू करण्यात येतील, असं आश्वासन यावेळी ठाकरे यांनी दिलं. \n\nदरम्यान, उत्तर प्रदेशातील नोएडा येथे चित्रपटसृष्टी निर्माण करणार असल्याच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेबाबत ठाकरे यांनी भाष्य केलं. \n\n\"मुंबईतील बॉलीवूडमध्ये हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बनतात. या चित्रपटांचे चाहते जगभरात सर्वत्र आहेत. सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योगक्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. \n\nपरंतु, गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे,\" असं ठाकरे म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.\n\n3. काश्मिरींच्या हक्कांसाठी अब्दुल्ला, मुफ्ती यांच्याकडून सहा पक्षांच्या महाआघाडीची स्थापना\n\nजम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात तेथील सहा पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडीची स्थापना केली आहे. \n\nराजकारणात आतापर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने यासाठी पुढाकार घेतला आहे. \n\nमुफ्ती आणि अब्दुल्ला हे कलम 370 हटवण्याच्या विरोधात एकत्र आले असून त्यांनी सहा पक्षांच्या संयुक्त आघाडीची स्थापना केली आहे. \n\n'पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लरेशन' असं नाव या महाआघाडीला देण्यात आलं आहे. या आघाडीत नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी, सीपीआय-एम, जम्मू-कश्मीर पीपल्स मूव्हमेंट, पीपल्स कॉन्फरन्स आणि आवामी नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांचा समावेश आहे.\n\nजम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची नुकतीच नजरकैदेतून सुटका झाली. त्यानंतर गुरुवारी या सर्व पक्षांची बैठक झाली. 5 ऑगस्ट 2019 पूर्वी कलम 370 रद्द करण्यात आलं होतं. हा निर्णय मागे घेऊन काश्मीर खोऱ्यात पूर्वीचीच स्थिती निर्माण करावी, अशी मागणी..."} {"inputs":"1. 'आगामी काळात उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार' - संजय राऊत\n\nआगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील असे भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवले आहे. तसंच कोणत्याही गोष्टीवर टीका करण्यात भाजपचे काही लोक आघाडीवर असून त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. टिव्ही 9 ने हे वृत्त दिले आहे.\n\nसंजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. आमचा एकही आमदार फुटणार नाही असा विश्वास विरोधी पक्षाला असला तरी राज्यात तीन पक्ष एकत्र आल्याने येत्या काळात एकाच पक्षातून पक्षांतर होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. \n\nभविष्यात ज्या घडामोडी घडतील त्याच्या भूकंपाचे केंद्रबिंदू शिवसेना भवन असेल असा गौप्यस्फोटही राऊतांनी केला.\n\nउत्तर महाराष्ट्र, नाशिक आणि धुळ्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नाशिक कायम शिवसेनेचा बालेकिल्ला असून महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवायचा आहे असंही यावेळी राऊत म्हणाले.\n\n2. मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडू यांचा राजीनामा मागितला असता - प्रकाश आंबेडकर\n\nदिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"दोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाईक रॅलीत सहभागी होत दिल्लीत गेले आहेत. \n\nपण सरकारमधील मंत्र्यांना आंदोलनात सहभागी होण्याचा अधिकार नाही अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. लोकमतने हे वृत्त दिले आहे. \n\nते म्हणाले, \"मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आंदोलन करण्याचा अधिकर नसून तुम्ही एकतर मंत्री राहा नाहीतर आंदोलन करा. मी मुख्यमंत्री असतो तर राजीनामा मागितला असता.\"\n\nराज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर केलेला पाठिंबा फसवा असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने पंजाब सरकारप्रमाणे कृषी कायद्यांविरोधात निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकारने अधिवेशनाचे दोन दिवस कांजूरमार्ग आणि कंगनावर घालवले अशी टीकाही त्यांनी केली.\n\n 3. RT-PCR टेस्ट कोरोनाचा नवीन प्रकार झाल्याचे ओळखण्यात सक्षम आहे का?\n\nब्रिटन येथे कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार स्ट्रेन समोर आला आहे. पण कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न करणारी RT-PCR टेस्ट कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण झाल्याचे सांगण्यासाठी सक्षम आहे का? असा प्रश्न अन्न व औषध संघटनेने उपस्थित केला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. \n\nयासंदर्भात अन्न व औषध संघटनेने ICMR ला पत्र लिहिले आहे. कोरोनाच्या नवीन प्रकारासंदर्भात टेस्टिंग अपग्रेड करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.\n\nब्रिटनहून भारतात आलेल्या सर्व लोकांची RT-PCR टेस्ट केली जात आहे. पण ही टेस्ट कोरोना स्ट्रेनची लागण झाल्याचा रिपोर्ट देण्यासाठी सक्षम आहे का? याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.\n\n 5. पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी विरुद्ध स्थानिक रहिवासी असा वाद का होतोय? \n\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका विरुद्ध स्थानिक असा वाद रंगला आहे. कोरोनाच्या नावाखाली रहिवासी अभ्यासिकांबाबत तक्रार करत असल्याचे समोर आले आहे. सकाळने हे वृत्त दिले आहे.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\n\"तुम्हाला अभ्यासिका सुरू करण्यासाठी परवानगी कोणी दिली? तुम्ही अभ्यासिका बंद करा नाहीतर मी पोलीस घेऊन येईल, मी वकील आहे,\" अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.\n\nप्रशासनाने या समस्येची दखल घेत वेळीच रोखले पाहिजे अशी मागणी किरण डोके या..."} {"inputs":"1. 'उद्या निवडणुका घेतल्या तर मोदी 400पेक्षा जास्त जागा जिंकतील' - चंद्रकांत पाटील\n\n'पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचं षड्यंत्र रचण्यात येत असून उद्या निवडणुका घेतल्या तर मोदींना 400 पेक्षा जागा मिळतील,' असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. \n\nदेवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मंगळवारी (18 मे) भाजपची मराठा आरक्षणविषयक बैठक झाली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते. \n\nयावेळी त्यांना काँग्रेसचं 'कथित' टूल किट आणि राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्यावर करत असलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आलाय. त्यावेळी त्यांनी मोदी यांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला. \n\nपाटील यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. \n\nराज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, मराठा समाज रस्त्यावर उतरेल म्हणून लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याचं पाटील यांनी म्हटलंय. \n\nTV9 मराठीने याविषयीचं वृत्त दिलं आहे.\n\n2. ग्रामीण भागातली बेरोजगारी दुप्पटीने वाढली- CMIE चा अहवाल \n\nलॉकडाऊन आणि ग्रामीण भागात वाढलेला कोरोना संसर्ग याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालेला दिसतोय. \n\n9 मेच्या आठवड्यामध्ये ग्रामीण ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"भागातल्या बेरोजगारीचा दर 7.29 टक्के होता. 16मेच्या आठवड्यामध्ये बेरोजगारीचा हा दर वाढून 14.34 टक्के झाल्याचं सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE)च्या पाहणीत आढळल्याचं वृत्त मिंटने दिलंय. \n\nगेल्या 50 आठवड्यांतला हा सर्वात चढा बेरोजगारीचा दर आहे. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात ग्रामीण बेरोजगारीचा दर इतका मोठा होता.\n\nयासोबतच शहरी बेरोजगारीतही गेल्या आठवड्याच्या तुलनेत 3 टक्क्यांनी वाढ झाली असून शहरी बेरोजगारीचा दर 14.71 टक्के झाला असल्याचं या पाहणीत आढळलंय. \n\n3. पंतप्रधान मोदी करणार गुजरातची हवाई पाहणी\n\nतौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (19 मे) गुजरातचा दौरा करणार आहेत. \n\nया हवाई दौऱ्यामध्ये ते गुजरात आणि दीवमध्ये वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करतील. \n\nया हवाई पाहणीसाठी पंतप्रधान सकाळी साडेनऊ वाजता दिल्लीहून निघणार असल्याचं वृत्त झी 24 तासने दिलंय. \n\nतौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्रात मोठं नुकसान झालंय. महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळून हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीला धडकलं. गुजरातच्या किनारपट्टी भागात ताशी 185 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. \n\nगुजरातमध्ये या चक्रीवादळाने 13 लोकांचा मृत्यू झालाय. \n\n4. चक्रीवादळाचा फटका आंबा बागायतीला\n\nतौक्ते चक्रीवादळाचा फटका आंबा बागायतीला बसलाय. चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांमधल्या आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय. \n\nपहिल्या हंगामात फारसं उत्पादन नसल्याने दुसऱ्या हंगामाकडून आंबा बागायतदारांना उत्पन्नाची अपेक्षा होती. पण वादळामुळे दुसऱ्या हंगामाच्या फळाचं नुकसान झालंय. \n\nआंबा बागायतदारांचं जवळपास 100 कोटींचं नुकसान झाल्याचं वृत्त लोकसत्ताने दिलंय. \n\nगेल्या वर्षी मोहोर लागण्याच्या काळात परतीच्या पावसामुळे मोहोर गळून पडला होता.\n\n5. उजनीच्या पाण्यासंदर्भातला आदेश रद्द, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची घोषणा\n\nउजनी जलाशयाच्या बिगरसिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारं सांडपाणी उजनीतून उचलून शेटफळगढे या नवीन प्रकल्पात टाकण्याचा निर्णय जलसंपदा खात्याने घेतला होता. इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचाही निर्णय झाला होता. \n\nपण हा निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलीय. \n\nमुख्यमंत्र्यांची दिशाभूल करुन काढण्यात आलेला आदेश रद्द करण्यात येत असल्याचा..."} {"inputs":"1. 'कुठलंही बटण दाबा, मत कमळालाच'\n\nमहाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. हरयाणातील एका भाजपा उमेदवाराने EVMचं कोणतंही बटण दाबा, मत कमळालाच जाणार आहे असं खळबळजनक विधान केलं आहे. \n\nअसांध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बख्शीशसिंह याचां एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मतदारसंघातील एका सभेच्या भाषणावेळी बख्शीशसिंग यांनी EVM सेट केल्याचं सूचवलं आहे. तुम्हीही कुठलंही बटन दाबा, मत कमळाचा पडणार असा दावा विर्क यांनी केला आहे. \n\nजर तुम्ही आज चूक केली, तर त्याची सजा तुम्हाला 5 वर्षे भोगावी लागेल. कोणी कुठं मतदान केलं, याची आम्हाला माहिती मिळेलच. जर तुम्ही म्हणाल तर तेही सांगू. मोदी आणि मनोहरलाल यांच्या नजरा तीक्ष्ण असून तुम्ही कुठेही मत द्या, ते जाणार तर कमळालाच. तुम्ही कुठलेही बटन दाबा, मत तर कमळाच पडणार, आम्ही मशिन सेट केल्या आहेत, असे खळबळजनक विधान विर्क यांनी केलं आहे. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.\n\n2. मतदानावर पावसाचे सावट\n\nमहाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मात्र मतदानावर पावसाचं सावट असल्याचं चित्र आहे. कोल्हापूर, सातारा ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सांगली, पुण्यासह कोकण आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये रविवारपासून (20 ऑक्टोबर)मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मतदानाच्या पूर्वतयारीला फटका बसला आहे.\n\nसाताऱ्यातील पालमधील मतदान केंद्र 31 मध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.\n\n3. भारतात 9 लोकांना 100 कोटींपेक्षा अधिक पगार\n\nआयकर विभागाने 2017-18 या आर्थिक वर्षात उपलब्ध झालेल्या आयकर परतावा माहितीचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून देशात 100 कोटी इतका पगार घेणारे लोक असल्याची माहिती मिळाली आहे. लोकमत न्यूज 18ने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.\n\nदेशातील 9 लोकांना 100 कोटी रुपये इतका पगार मिळतो. तसेच 50 हजार लोकांना वर्षाला 1 कोटी इतका पगार मिळतो. देशातील 2.9 कोटी करदात्यांपैकी 81.5 लाख लोकांचा पगार 5.5 लाख ते 9.5 लाख इतका आहे. \n\n10-15 लाख पगार घेणारे 22 लाखांहून अधिक लोक आहेत. 15 ते 20 लाख पगार असणाऱ्यांची संख्या 7 लाखांहून अधिक आहे. तर 20 ते 25 लाख पगार घेणाऱ्यांची संख्या 3.8 लाख इतकी आहे. \n\n25 ते 50 लाख पगार घेण्याऱ्यांची संख्या 5 लाखांच्या आसपास आहे. तर 50 लाख ते 1 कोटी दरम्यान पगार घेणाऱ्यांची संख्या 1.2 लाख इतकी आहे. एक कोटीपेक्षा जास्त पगार घेणाऱ्यांची संख्या 49 हजार 128 इतकी आहे. \n\n4. कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन 9 नोव्हेंबरला\n\nकर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन 9 नोव्हेंबर होणार असून शीख भाविकांसाठी ती खुली केली जाईल, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी (20 ऑक्टोबर) सांगितलं. \n\nही मार्गिका पाकिस्तानातील कर्तारपूरच्या दरबार साहिब या धार्मिक ठिकाणाला पंजाबमधील गुरुदासपूर डेरा बाबा नानक या धर्मस्थळाशी जोडणार आहे. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.\n\nपाकिस्तानातील कर्तारपूरच्या दरबार साहिब येथे व्हिसा नसतानाही भेट देण्याची भेट देण्याची सुविधा शीख भाविकांना उपलब्ध झाली आहे. कर्तारपूर या स्थानाची स्थापना 1522 साली गुरु नानक देव यांनी केली होती. गुरु नानक देव यांच्या 550 व्या जयंतीच्या निमित्तानं 9 नोव्हेंबर रोजी ही मार्गिका सुरू होईल. \n\nहा जगातील सर्वात मोठा गुरुद्वारा असून त्याला भारतासह जगातील शीख भाविक भेट देऊ शकतील असं इम्रान यांनी..."} {"inputs":"1. 'चुकीला माफी नाही, मग उदयनराजे का असेना' \n\nपूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणावर भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. \n\n\"चुकीचं काम केलं असेल तर शिक्षा ही झालीच पाहिजे. मग त्या ठिकाणी उदयनराजे का असेना,\" असं स्वतः भाजप नेते आणि खासदार उदयनराजे म्हणाले. \n\nउदयनराजे भोसले यांनी शनिवारी (27 फेब्रुवारी) राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पूजा चव्हाण प्रकरणावर उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. \n\n\"लोकशाहीत सर्व लोकप्रतिनिधींनी नैतिक जबाबदारीने वागायला हवं. कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. चुकीचं केलं असेल तर शासन व्हायलाच हवं. त्याठिकाणी उदयनराजे असले तरी शासन हे व्हायलाच हवं,\" असं उदयनराजे भोसले म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे. \n\n2. सीताराम कुंटे यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती\n\nराज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त सचिव असलेले सीताराम कुंटे यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे.\n\nसीताराम कुंटे हे 1985 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. कुंटे यांच्या नियुक्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नी शिक्कामोर्तब केलं. \n\nपण याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात कुंटे हे निवृत्त होणार असल्यामुळे ते सचिवपदावर केवळ 9 महिनेच काम करू शकणार आहेत. \n\nसीताराम कुंटे हे सध्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. \n\nराज्याचे विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार हे 28 फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या ठिकाणी कुंटे यांची वर्णी लागणार आहे. \n\nराज्यात कोरोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली असून ही परिस्थिती हाताळण्यास आपण प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया सीताराम कुंटे यांनी यावेळी दिली. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली. \n\n3. रंजन गोगोई यांच्याविरोधात खटल्यास परवानगी नाही\n\nभारतीय न्यायव्यवस्थेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी सरन्यायाधीश आणि विद्यमान राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांच्याविरोधात न्यायालयीन अवमानाचा खटला सुरू करण्यास महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी परवानगी नाकारली आहे.\n\n\"भारताची न्यायव्यवस्था जीर्ण व मोडकळीस आलेली असून आपण तरी कुठल्या प्रश्नावर न्याय मागण्यासाठी न्यायालयाची पायरी चढणार नाही, न्यायालयात लोकांना वेळीच न्याय मिळण्याची शक्यता फार कमी असते,\" असं वक्तव्य गोगोई यांनी एका मुलाखतीत केलं होतं. \n\nयावर आक्षेप घेत माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी याप्रकरणी रंजन गोगोई यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला दाखल करण्यासाठी परवानगी मागितली होती. \n\nपण, रंजन गोगोई यांच्या वक्तव्याबाबत आपण विचार केला. त्यांचं वक्तव्य चुकीचं असलं तरी ते न्यायसंस्थेच्या भल्यासाठीच होतं, त्यामध्ये न्यायव्यवस्थेतील कमतरतांवर बोट ठेवलं गेलं होतं. त्यातून न्यायालयीन अधिकाऱ्यांचं प्रतिमाहनन होत नाही, असं वेणूगोपाल म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. \n\n4. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर महिलेचा छळाचा आरोप, कोर्टात धाव\n\nमुंबईतील एका महिला मानसोपचार तज्ज्ञ महिलेने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर छळाचा आरोप केला आहे. याप्रकरणी महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. गेल्या सात वर्षांपासून (2013 पासून) संजय राऊत आपला छळ करत असल्याचं महिलेने याचिकेत म्हटलं आहे. \n\nसंजय राऊत यांनी आपल्या मागे पाळत ठेवण्यासाठी माणसं लावली, तसंच हेरगिरी करणं, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करणं, धमक्या देणे असे प्रकार आपल्यासोबत घडल्याचा आरोप महिलेने केला आहे. \n\nयाप्रकरणी..."} {"inputs":"1. 'भीक मागा, उधार घ्या, चोरी करा; पण ऑक्सिजन द्या' - दिल्ली उच्च न्यायालय\n\n'भीक मागा, उधार घ्या, चोरी करा; पण ऑक्सिजन द्या', अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सुनावलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.\n\nदिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलनं दिल्ली उच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यासंदर्भात याचिका दाखल केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं मोदी सरकारला खडे बोल सुनावले.\n\nदिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विपिन संघी आणि न्यायमूर्ती रेखा पाटील यांच्या खंडपीठासमोर मॅक्स हेल्थकेअरनं दाखल केलेल्या याचिकेची तातडीची सुनावणी घेण्यात आली. ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होत असल्याची तक्रार मॅक्सनं आपल्या याचिकेमध्ये केली होती. \n\nयावेळी उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला म्हटलं, \"लोकांचे जीव सरकारसाठी एवढे महत्त्वाचे नाहीत का? ऑक्सिजनसारख्या महत्त्वाच्या बाबीकडे केंद्र सरकार करत असलेल्या दुर्लक्षामुळे आम्हाला धक्का बसला आहे. सरकारच्या प्रस्थापित स्त्रोतांमधून ऑक्सिजनची गरज भागत नसेल, तर ही सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दुसऱ्या मार्गांची सोय करावी.\n\nजर आवश्यक असेल, तर स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्टील, पेट्रोलियम अशा उद्योगांकडून ऑक्सिजन उपचारांसाठी वळवा. या उद्योगांच्या प्लांटमधून ऑक्सिजन आवश्यक तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व मार्गांचा विचार करा. त्यासाठी खास कॉरिडॉर देखील तयार करावा लागला तरी सरकारनं ते करावं.\"\n\n2. लस दर नियंत्रणासाठी केंद्राचं नवं मॉडेल\n\n1 मे पासून कोरोनाची लस 18 वर्षांवरील सगळ्यांना उपलब्ध होत आहे. तेव्हापासून खुल्या बाजारातील कोरोनाविरोधी लशीच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार एक यंत्रणा तयार करत आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. \n\nलस उत्पादक कंपन्यांना त्यांच्या लशीची खुल्या बाजारातील किंमत ठरवण्याचा अधिकार आहे, तर दवाखाने आणि इतर लस पुरवठादार लशीवर अधिक फी आकारू शकतात. \n\nत्यामुळे मग या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार एक नवीन यंत्रणा तयार करण्याचा विचार करत आहे. \n\n1 मे पासून 18 वर्षांवरील लोकांच्या लशीकरणासाठी खासगी दवाखाने, राज्य सरकारं कोरोनाची लस थेट उत्पादकांकडून खरेदी करू शकणार आहेत. त्यासाठी ठरावीक किंमत मोजावी लागणार आहे. असं असलं तरी 45 वर्षांवरील सर्वांना सरकारी केंद्रांवर मोफत लस पुरवण्यात येणार आहे.\n\n3. घरोघरी जाऊन लसीकरण अशक्य - आरोग्य मंत्रालय\n\n75 वर्षं पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी बाहेर जाणे शक्य नसल्यानं त्यांना घरोघरी जाऊन लस देण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.\n\nया याचिकेवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. \n\nत्यात म्हटलंय की, घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम राबविल्यास लसीकरण केल्यानंतर 30 मिनिटांचा परीक्षण कालावधी पाळता येणार नाही, दुर्दैवानं जर कोणावर लसीचा काही दुष्परिणाम दिसून आल्यास त्याला ताबडतोड वैद्यकीय उपचार देता येणार नाहीत. कोरोनाची लस ही विशिष्ट तापमानात ठेवणं गरजेचं आहे. मात्र, लस ठेवण्यात आलेले कंटेनर घरोघरी घेऊन फिरल्यास लस प्रभावित होऊ शकते. लसीचे डोस प्रवासादरम्यान वायाही जाण्याची शक्यता आहे. अशी अनेक कारणं केंद्र सरकारनं आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद कली आहेत. \n\nयासाठी येत्या काळात अधिक लसीकरण केंद्र उभारण्यात येणार असून लसीकरणासाठी नागरिक संकतेस्थळावर नोंदणीदेखील करू शकत असल्याचंही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे\n\n4. मोदी सरकारनं नागरिकांना प्राधान्य का दिलं नाही? - प्रियंका गांधी\n\n'कोरोनाची दुसरी..."} {"inputs":"1. 'मातोश्री'वरच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री' या ठिकाणी पाळीव कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. 'मिडडे' या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.\n\n'मातोश्री' येथिल कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण बंगला सॅनिटाईज करण्यात आला आहे. ठाकरे कुटुंबीयांनी कोरोना टेस्ट केल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसली तरी, त्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. \n\nएच ईस्ट वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांनी सांगितलं, \"एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलं असून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. 'मातोश्री' येथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. बहुतांश जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. काही रिपोर्ट येणं बाकी आहे. \n\n\"मुख्यमंत्र्यांचाया कुटुंबातील कोणत्याही सदस्याला होम क्वारंटाईन होण्यास सांगितलं नाहीय, कारण कुणीही रुग्णाच्या थेट संपर्कात आलेलं नाही,\" असंही ते म्हणाले.\n\n2. महाविकासआघाडीतच नाराजी असेल तर ठाकरे सरकार स्वत:च पडेल - अमित शहा\n\nमहाविकास आघाडीचं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सरकार चालवणाऱ्या तीन राजकीय पक्षांमध्येच अंतर्गत नाराजी असेल तर सरकार स्वत:च पडेल, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. नेटवर्क18 ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. \n\nअमित शाह म्हणाले, \"एकत्र आलेल्या तीन राजकीय पक्षांचा एकमेकांवर विश्वास असेल तर सरकार कसे पडेल ? पण सत्तेत असलेल्यांमध्ये नाराजी असेल आणि ते सत्ता सोडून जाणार असतील तर हे सरकार पडेल.\" शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार पडले तर त्याला त्यांच्यातला आंतरविरोध कारणीभूत असेल असंही शहा म्हणालेत. \n\nभाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडद्यामागे काही बोलणी सुरू आहेत का ? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी पुन्हा एकदा सरकारमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे बोलून दाखवले. तसेच कोरोनाचे संकट असताना भाजप कुठल्याही राज्यात सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करणार नसल्याचा दावा त्यांनी केला. \n\n3. पुण्यात 30 माकडांवर करोना लस चाचणी \n\nकोरोना व्हायरसवर लस शोधण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातही सुरू आहेत. कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी SARS COV 2 या लसीचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेला 30 माकडांची आवश्यकता आहे. लोकमत या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.\n\n30 माकडांवर सर्वप्रथम या लशीची चाचणी केली जाणार आहे. ही माकडं राज्यातूनच आणली जाणार असून तसे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. वन विभागाने या प्रयोगासाठी काही अटींसह मान्यता दिली आहे. \n\n4. पंढरपुरात 460 मठ आणि धर्मशाळांना नोटीस\n\nआषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात कुणीही मठ किंवा इतर ठिकाणी राहण्याची सोय करुन दिली तर जागा मालकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. पंढरपूर प्रातांधिकारी सचिन ढोले यांनी तसे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी 460 मठ आणि धर्मशाळांना नोटीसही बजावली आहे. सामना या वृत्तपत्राने ही बातमी दिलीय.\n\nयंदा वारी होणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. पण तोपर्यंत कुणीही परवानगी न घेता पंढरपूरात दाखल झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे. \n\n5. नोकऱ्या गेल्या असतील तर संपर्क साधा - मनसेचे मराठी तरुणांना आवाहन \n\nकोरोना संकट काळात अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. तसंच अनेकांचे पगार कापले जात आहेत. मराठी तरुणांना असा काही अनुभव येत असल्यास त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवावे असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. त्यासाठी मनसेकडून संपर्क क्रमांक..."} {"inputs":"1. 'मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली'\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी पन्हाळा तालुक्यातल्या गोलिवडे या त्यांच्या मामाच्या गावाला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. सत्कारानंतर बोलताना मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली, अशी टिप्पणी पवार यांनी केली. \n\n2. शेतकऱ्यांना गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा\n\nमागील आठवडाभर राज्यात ढगाळ वातावरण असल्यानं रविवारी त्याचा परिणाम दिसून आला. \n\nलोकसत्तातल्या बातमीनुसार, रविवारी जालना, परभणी, बुलडाणा, बीडसह मराठवा़डा आणि विदर्भातल्या अनेक तालुक्यांमध्ये जोरदार गारपीट झाली.\n\nकमी उत्पादन आणि कर्जमाफीच्या घोळामुळे त्रस्त शेतकऱ्यांना आता या अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे, असं या बातमीत म्हटलं आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आणि विमा कंपन्यांना आकडेवारी सादर करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.\n\n3. मराठी अभियंत्याची ऑस्करवर मोहोर\n\nमराठी चित्रपटांवर ऑस्करची नाममुद्रा कोरली जावी, हे मराठी माणसांचं स्वप्न विकास साठ्ये या मुंबईकर युवकाने सत्यात उतरविले आहे. लोकमतनं य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा संदर्भात बातमी दिली आहे.\n\n'के 1 शॉटओव्हर' या कॅमेऱ्याची निर्मिती करण्यात मोलाचा वाटा उचलणारे साठ्ये यांना 90 व्या ऑस्कर अकॅडमी अवार्डच्या 'सायंटिफिक अँड टेक्निकल' पुरस्कारानं लॉस अंजलिस येथे गौरविण्यात आलं आहे. \n\nहरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाच्या कथानकाशी साजेशी धडपड करत विकास साठ्ये यांनी 'के 1 शॉटओव्हर' कॅमेरा तंत्र विकसित करून जागतिक सिनेमाचे छायांकन सुस्पष्ट केल्याचा बातमीत उल्लेख आहे.\n\n4. जगातल्या पहिल्या 15 श्रीमंत शहरांमध्ये मुंबई\n\nजगातल्या पहिल्या 15 श्रीमंत शहरांमध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबईचाही समावेश आहे. महाराष्ट्र टाईम्सनं दिलेल्या बातमीनुसार, मुंबईची एकूण संपत्ती 950 अब्ज डॉलर्स (साधारण 61 लाख कोटी रुपये) एवढी आहे. \n\nबाँबे स्टॉक एक्सचेंज\n\nजगातल्या सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत 3 ट्रिलियन डॉलर्स (सुमारे 193 लाख कोटी) संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहे, न्यू यॉर्क शहर. 'न्यू वर्ल्ड वेल्थ' या संस्थेच्या अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.\n\n5. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न\n\nमहानगरपालिकेतून बडतर्फ झालेल्या चार कर्मचाऱ्यांनी नोकरीत पुन्हा सामावून घेण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या नागपूर इथल्या रामगिरी या निवासस्थानासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सकाळनं ही बातमी दिली आहे. पोलिसांनी वेळीच या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"1. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांची नोटीस\n\nरिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गोस्वामी यांच्याविरोधात पोलिसांनी चाप्टर प्रक्रिया सुरू केली आहे.\n\nत्यांच्या 'पूछता है भारत' या कार्यक्रमात समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये अटक का करू नये, असा प्रश्न मुंबई पोलिसांनी अर्णब यांना नोटीसमध्ये विचारला आहे. \n\nपोलिसांनी बजावलेल्या नोटिशीवर अर्णब गोस्वामी यांना यापुढे प्रक्षोभक वक्तव्य करणार नाही, असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे. तसंच, 10 लाख रुपये जामिनासाठी भरावे लागणार आहेत. जामीनदार अर्णब यांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणारे हवेत, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. \n\nवरळी न्यायालयाचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जांबवडेकर यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 11 अन्वये ही नोटीस बजावली आहे. अर्णब यांना 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता न्यायालयात समक्ष हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.\n\n2. राज्यात साडेबारा लाख सदोष RTPCR किट वितरित - राजेश टोपे\n\nराज्यात कोर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोना व्हायरसच्या चाचणीसाठी वितरीत करण्यात आलेले किट्स खराब निघाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.\n\nराज्यात पाठवण्यात आलेल्या किट्सपैकी सुमारे साडेबारा लाख RTPCR किट सदोष आढळले आहेत. हे किट्स राज्य सरकारने GCC Biotech Ltd कंपनीकडून खरेदी केले होते. हे किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले. \n\nसदोष किट्स वितरित केल्याचं आढळून आल्यानंतर GCC Biotech Ltd या कंपनीच्या किट्सचा वापर थांबवण्यात आला असून त्यांच्यावर सदोष किट्सचा पुरवठा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे. \n\n3. नाथाभाऊंना राजकारण कळतं, ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत - फडणवीस\n\nनाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते आमच्यासोबत राहावेत, अशी सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण अधिक कळतं, त्यामुळे ते पक्षांतरासारखा चुकीचा निर्णय कधीच घेणार नाहीत, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. \n\nजामनेर येथे ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. सकाळने याबाबत बातमी दिली आहे. \n\nयावेळी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना, खडसे यांना अद्याप भेटलो नसून त्यांच्याशी आपण योग्य वेळी चर्चा करू, असंही फडणवीस यांनी सांगितलं. \n\n4. मला सतत देशद्रोही बोलाल, तर मी भाजपात प्रवेश करीन - कन्हैय्या कुमार\n\nज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असताना ते वाईट होते, त्यांनी गंगेत डुबकी मारली तेव्हापासून ते भाजपाचे झाले. त्याप्रमाणे तुम्ही मला सतत देशद्रोही म्हणाल, तर मी भाजपात प्रवेश करीन, ज्यांना हे शिव्या देतात, त्यांना पाच मिनिटांनंतर काका म्हणायला सुरुवात करतात, असं वक्तव्य भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि स्टार प्रचारक कन्हैय्या कुमार यांनी केलं. \n\nकन्हैय्या कुमार यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आपल्या भाषणात ते वरील वाक्य बोलताना दिसत आहेत. \n\nबिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून राजकारण तापलं आहे. कन्हैय्या कुमार यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं असून ते भाकपसाठी स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरले आहेत.\n\nदरम्यान बेगूसराय जिल्ह्यातील बखरी विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले असता त्यांनी..."} {"inputs":"1. अर्णब गोस्वामींच्या अटकेवरून आक्रमक प्रतिक्रिया देणाऱ्या अमित शहांना शिवसेनेचे प्रत्युत्तर\n\nरिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर अनेक केंद्रीय नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घटना इंदिरा गांधींनी देशात लावलेल्या आणीबाणीसारखीच आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.\n\nअमित शाह म्हणाले, \"अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक म्हणजे वैयक्तीक स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. स्वतंत्र माध्यमांनी या कारवाईला विरोध करायला हवा. ही घटना आणीबाणीची आठवण करून देते.\" असे ट्वीट त्यांनी केले आहे.\n\nअमित शहा यांच्या ट्विटला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांनी प्रत्युत्तर दिले आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे. \n\nते म्हणाले, \"अर्णब गोस्वामींच्या अटकेचा पत्रकारितेशी काय संबंध? एका खासगी व्यवसायिकेचे पैसे बुडवल्यानं आणि त्याने आत्महत्या केल्याने गोस्वामी यांना अटक झाली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी माहिती घेऊन बोलावे.\"\n\nआपल्या ट्वीट मध्ये अमित शाह यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मित्र पक्षाने लोकशाहीची लाज काढली अशी टीकाही त्यांनी केली आहे. \n\nशिवसेनेचे मुखपत्र सामनाने अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे. भाजपला सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मौज वाटते असं या अग्रलेखात म्हटलं आहे. \n\n2. ठाकरे सरकार पाठोपाठ केरळचाही निर्णय, सीबीआयला परवानगीशिवाय तपास करता येणार नाही\n\nमहाराष्ट्र पाठोपाठ केरळनेही केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडून थेट तपास करण्याची परवानगी काढून घेतली आहे. यापुढे सीबीआयला केरळमध्ये तपास करण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. टीव्ही 9 हे वृत्त दिले आहे.\n\nकेरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सीबीआय़ आपली मर्यादा ओलांडत असून राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असाही आरोप पिनरई विजयन यांनी केला.\n\nकेंद्र सरकारच्या यंत्रणा राज्याच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.\n\nयापूर्वी पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड आणि महाराष्ट्राने असा निर्णय घेतलेला आहे.\n\n3. केंद्राचे पाहणी पथक अद्याप आलेले नाही, विरोधक गप्प का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल\n\nराज्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पण 18 दिवस उलटले तरी केंद्र सरकारचे पथक अद्याप पाहणीसाठी आलेले नाही.\n\nयासंदर्भात विरोधक काहीच बोलत नसल्याने यामागे नेमके काय गौडबंगाल आहे? असा प्रश्न मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. दैनिक प्रभातने हे वृत्त दिले आहे.\n\nराज्य सरकारने मदत जाहीर केली असली तरी केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात आलेले नाही. यावर आता भाजपचे नेते का गप्प आहेत? त्यांनी किमान पोपटासारखा आवाज तरी काढावा असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपला टोला लगावला.\n\nराज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.\n\n4. 'पोलिसांनी मला बाजूला फेकले' - किरीट सोमय्या\n\nदेशभरातील भाजप नेत्यांकडून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे. याविरोधात बुधवारी (4 नोव्हेंबर) भाजपकडून अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात आले.\n\nभाजपचे नेते किरीट सोमय्या अर्णब गोस्वामी यांची भेट घेण्यासाठी अलिबाग येथे गेले असता पोलिसांनी आपल्याला उचलून बाजूला फेकले असा आरोप त्यांनी केला आहे. लोकमतने हे वृत्त दिले आहे. \n\nकिरीट सोमय्या म्हणाले, \"पोलिसांच्या कामात कोणताही..."} {"inputs":"1. आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार - देवेंद्र फडणवीस\n\nआदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास कोणतीही अडचण नाही, आम्ही आताही त्यांना हे पद देऊ शकतो. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे ठाकरे परिवारातील पहिले सदस्य ठरतील, तसेच त्यांना सरकारमध्ये पाहायलाही आवडेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. \n\nही बातमी लोकसत्ताने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.\n\nकोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपा एकत्र लढणार आहेत. भाजपा जरी मोठा पक्ष ठरला असला तरी आमच्या जुन्या मित्रपक्षांना बाजूला काढण्याची आमची संस्कृती नाही. राज्यात शिवेसना भाजपा समान जागांवर निवडणूक लढतील. \n\nप्रत्येकी 130 ते 140 जागांवर आम्ही लढणार असून उर्वरित जागा आमच्या मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.\n\n2. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्टपासून\n\n'नव्या स्वराज्याचा नवा लढा' या टॅगलाईनसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला 6 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर येथून यात्रेला सुरूवात होईल. शिवस्वराज... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्य यात्रेत 22 जिल्हे, 80 तालुके आणि 3 हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. \n\nयात्रेच्या माध्यमातून शिवस्वराज्य सनद सादर केली जाणार असून हाच पक्षाचा जाहीरनामा आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. \n\n3. ओबीसींच्या आरक्षणाला संरक्षण देणार: मुख्यमंत्री\n\n'जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला पूर्णत: संरक्षण देण्यात येईल. अध्यादेश जारी केल्यानंतर जागा कमी होणार नाहीत तर, त्यात वाढच होऊ शकते. भाजपची सत्ता आहे तोपर्यंत ओबीसींच्या हिताचे पूर्णत: रक्षण करण्यात येईल', अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये दिली. \n\nमहाजनादेश यात्रा शनिवारी मौद्याकडे रवाना होण्यापूर्वी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'यासंदर्भात जारी केलेला अध्यादेश का काढला हे विरोधकांना कळले नाही. त्यातून उलटसुलट भाष्य करण्यात आले. \n\nराज्यात ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे. राज्यघटनेनुसार अनुसूचित जाती व जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे. काही जिल्ह्यांमध्ये जागा कमी होण्याची शक्यता होती. \n\n34 जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण होत असल्याने 90-95 जागा कमी झाल्या असत्या. परंतु, 34 पैकी 14 जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्क्यांहून कमी आरक्षण आहे. 20 जिल्ह्यांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्यावर जात होते. \n\nसरकारने कायदा आणून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण कायम राखण्याचे प्रयत्न केले आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारच्या अखत्यारीतील आहे.' याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. \n\n4. आरपीआयची विधानसभेसाठी 10 जागांची मागणी \n\nविधानसभेसाठी भाजपला 22 जागांसाठी पत्र दिले आहे. त्यातील 10 जागा मिळाल्या पाहिजेत. पुण्यातून कँटोनमेंट आणि पिंपरी या दोन जागांची मागणी केली आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. याबाबतचे वृत्त ईसकाळने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. \n\nमोदींना मतदान मिळतंय म्हणून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. राज ठाकरे यांना दुसरा कोणताही उद्योग नाही. त्यामुळे ते ईव्हीएमबाबत बोलत आहेत. त्यांनी आता पक्ष वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असं आठवले म्हणाले. \n\n5. कर्नाटकचे मुख्यमंत्री..."} {"inputs":"1. उद्धव ठाकरेंचं काम उत्तम, देवेंद्र फडणवीसांनी राजकारण करण्यापेक्षा कामात लक्ष द्यावं - शरद पवार\n\n\"कोरोना संकटाच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय उत्तम काम करत आहेत. पण विरोधी पक्षनेते त्यांच्या विषयी राजकारण करत आहेत. फडणवीसांनी राजकारण करण्यापेक्षा कामात लक्ष घालून कोरोना दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत,\" असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. \n\nकोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार विविध शहरांना भेटी देत आहेत. या दरम्यान नाशिक दौऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. \n\n\"या दौऱ्यावर येण्याची उद्धव ठाकरे यांचीही इच्छा होती, पण ते येऊ शकले नाहीत. ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आम्ही आमचं निरीक्षण त्यांना कळवणार आहोत,\" असं पवार म्हणाले. \n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या, त्यांच्यावरील उपचार पद्धती, मृत्यूंचे आकडे, चाचण्या वाढवणे या मुद्द्यांवर अनेक प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ली. \n\n\"कोरोना चाचण्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या काळात देवेंद्र फडणवीस राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी या कालावधीत राजकारण करण्यापेक्षा कोरोनावरच्या कामावर लक्ष द्यावं, सहकार्याच्या भावनेने काम करावं,\" अशी टीका पवार यांनी केली. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. \n\n2. ...आधी 60 वर्षांपुढील राजकारण्यांनी राजीनामे द्यावे - विक्रम गोखले\n\nकोरोना व्हायरस लॉकडाऊनदरम्यान चार महिने घालवल्यानंतर विविध क्षेत्रांतील कामांना आता हळूहळू शिथीलता देण्यात आहे. पण यात काही अटी व शर्थींचे पालन नागरिकांना करावं लागणार आहे. \n\nचित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांचं चित्रीकरण सुरू करण्याबाबतही काही अटी घालून राज्य सरकारने अनलॉकची परवानगी दिली होती. पण यातील अटींबाबत नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. \n\nया निर्णयाला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही विरोध केला आहे. 65 वर्षांपुढील कलाकार काळजी घेऊन काम करतील, सरकारने त्यांना काम करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गोखले यांनी केली आहे. \n\nराज्य सरकार याबाबत कायदा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ते चुकीचं आहे. अशा प्रकारचा कायदा केल्यास ज्येष्ठ कलाकारांसमोर अडचणी निर्माण होतील. त्यामुळे असा कोणताही कायदा आणण्याआधी 60 वर्षांवरील राजकारणी नेत्यांनी सर्वप्रथम राजीनामा द्यावा, असं मतही गोखले यांनी नोंदवलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे. \n\n3. यंदा वर्गणी नाही, पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचा निर्णय\n\nकोरोना व्हायरसचा फटका देशातील प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना बसलेला आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी इतर सणांप्रमाणेच गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय यापूर्वीच पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला होता. \n\nयानुसार, गणेशोत्सव साधेपणाने करत असताना कोणत्याही नागरिकाकडून वर्गणी घेण्यात येणार नाही, असा निर्णयही पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. \n\nलोकांकडून वर्गणी गोळा करण्यापेक्षा कोरोना साथीबाबत जनजागृती, हातावर पोट असलेल्या लोकांना मदत, आरोग्य शिबिरं, अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील, असं मंडळांनी कळवलं आहे. ही बातमी लोकमतने दिली. \n\n4. नैतिकता, सहानुभूती संपली का? - रतन टाटा \n\nकोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा आर्थिक बसल्याचं कारण देत विविध कंपन्यांमध्ये नोकरकपात करण्यात येत आहे. अशा प्रकारे संकटकाळात नोकरकपात करणाऱ्या कंपन्यांवर उद्योजक रतन..."} {"inputs":"1. कर्जमुक्त झालेला एकही शेतकरी दिसला नाही - आदित्य ठाकरे\n\nजनआशीर्वाद यात्रेदरम्यान आतापर्यंत 76 विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले. राज्यात शेतकरी आणि बेरोजगाऱ्यांचा आक्रोश प्रचंड आहे. शासनाने अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली, पण अद्याप एकही शेतकरी मला दिसून आलेला नाही, असं युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे. \n\nजनआशीर्वाद यात्रा औरंगाबादला आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे कर्जमाफीबद्दल बोलत होते. \"शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर यंत्रणेत कुठेतरी दोष असल्याची जाणीव होत आहे. या त्रुटी भरून काढाव्या लागतील,\" असं ठाकरे यांनी म्हटलं. \n\nतसंच शिवसेनेत होत असलेल्या मेगा पक्षप्रवेशावर बोलताना आदित्य म्हणाले की सेनेत \"स्किल-बेस्ड इनकमिंगवर भर दिला जात आहे\".\n\n2. पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकणाऱ्यांनाच देशद्रोही ठरवता? - खरगे\n\n\"हिंदूचा मक्ता फक्त भाजपनेच घेतलाय, असं दाखवले जात आहे. आम्ही देखील हिंदू आहोत. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी काँग्रेसला कितीही शिव्या दिल्या तरी काँग्रेस संपणार नाही,\" असं काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जु... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न खरगे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत म्हटलं आहे. \n\n\"पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिंकणारे आम्हीच होतो आणि आम्हालाच देशद्रोही म्हटलं जात आहे. हे कितपत योग्य आहे,\" असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला आहे. ही बातमी झी 24 तासने दिली आहे. \n\n3. स्विस बँकेतील पैशाची माहिती मिळणार\n\nभारत आणि स्वित्झर्लंडदरम्यान माहितीची विनाअडथळा देवाणघेवाण पद्धती रविवारपासून लागू होणार आहे. यामुळे भारतीयांच्या स्विस बँकेतील पैशासंबंधीची माहिती उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस (CBDT)ने दिली. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने प्रकाशित केली आहे. \n\n'काळा पैसा'विरोधात केंद्र सरकारच्या लढ्यातील ही महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे. 'CBDT'ने प्राप्तिकर विभागासाठी या संदर्भात एक धोरण आखले असून, या संदर्भात स्विस अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. \n\n4. मनुष्यबळ विकास मंत्र्यांना आमंत्रणावरून IIT मुंबईत विद्यार्थ्यांचा विरोध\n\nचरक ऋषींनी अणू-रेणूंचा शोध लावला, तसंच नासानेही संस्कृतच्या पायावर कॉम्प्युटरची यंत्रणा असल्याचं वक्तव्य केलं आहे, अशी वक्तव्य करून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल 'निशांक' चर्चेत आले होते. आता त्यांनाच IIT मुंबईच्या पदवीदान सोहळ्यासाठी आमंत्रण दिल्यावरून संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. \n\n\"देशाच्या एका मोठ्या वैज्ञानित संस्थेत भाषण करताना त्यांनी तथ्यांची मोडतोड करून देशप्रेमासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला होता. ही तार्किक भ्रष्टाचार आहे,\" असं इन्साईट या विद्यार्थ्यांच्या एका मासिकात म्हटलं आहे. \n\nIIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी या वक्तव्याचा निषेध करत संस्थेच्या व्यवस्थापनाला विनंती केली आहे की त्यांनी या पदवीदान सोहळ्यासाठी दुसऱ्या पाहुण्याचा विचार करावा. ही बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. \n\n5. बारामतीची सिद्धी पवार मोदींसोबत बसून चंद्रयान 2चं लँडिंग पाहणार\n\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (ISRO) प्रक्षेपित करण्यात आलेलं चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर लवकरच उतरणार आहे. हा क्षण पाहण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, पंतप्रधान मोदींसोबत या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.\n\nया स्पर्धेत बारामतीच्या सिद्धी पवार या विद्यार्थिनीने विजय मिळवला आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे. \n\nबारामती येथील विद्या प्रतिष्ठान..."} {"inputs":"1. काय झालं?\n\nभारतीय वायुदलाने पाकिस्तानमधल्या बालाकोट इथे 26 फेब्रुवारीच्या पहाटे हवाई हल्ला केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा कँप आम्ही नष्ट केला, असं भारताचे परराष्ट्र सचिव वियज गोखले यांनी सांगितलं. या हल्ल्यात 'अनेक अतिरेकी मारले गेले' असंही ते म्हणाले. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nपाकिस्तानने हल्ला झाल्याचं मान्य केलं, पण तिथे जैशचा तळ नव्हता असा दावा केला आहे. तिथे कुणीही मारलं गेलं नाही, फक्त भारताने स्फोटकं टाकून झाडांची नासधूस केली, असं पाकिस्तानी लष्कराने म्हटलं आहे.\n\nसविस्तर बातमी इथे वाचू शकता - 'बालाकोटमधला जैश-ए-मोहम्मदचा सर्वांत मोठा कँप नष्ट' - भारत \n\n2. नेमका कुठे झाला हल्ला?\n\nहा हल्ला पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये झाला, असा दावा पाकिस्तानने केला. पण बीबीसीला दोन्ही बाजूंच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा हवाई हल्ला खैबर पख्तुनख्वा या पाकिस्तानी राज्यात झाला. याचा अर्थ असा की भारताने ताबा रेषाच नाही तर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून हा हल्ला केला. \n\nपण आम्ही खैबर पख्तुनख्वामध्ये हल्ला केला, असा स्पष्ट उल्लेख करण्याचं भारताने टाळलं. \n\nसविस्तर बातमी इथे वाचू शकता - पाकि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"स्तानची सीमारेषा ओलांडून खैबर पख्तुनख्वा राज्यात भारताने केला हल्ला\n\nबालाकोटमधल्या घटनास्थळाचा पाकिस्तानी लष्काराने ट्वीट केलेला फोटो.\n\n3. प्रत्यक्षदर्शी म्हणतात 'भूकंप झाला...'\n\nबालाकोटच्या जाबा टॉपमध्ये राहणारे मोहम्मद आदिल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"हा हल्ला इतका भयंकर होता, की एका क्षणी असं वाटलं जणू भूकंपच आला आहे.\n\nसविस्तर बातमी इथे वाचू शकता - असं वाटलं की बालाकोटमध्ये भूकंपच आला आहे - प्रत्यक्षदर्शी : BBC Exclusive \n\n4. का केला हल्ला?\n\nजैश-ए-मोहम्मद आणखी हल्ले करण्याच्या तयारीत होता, म्हणून भारताने ही प्रतिबंधात्मक कारवाई केली, असं भारताने म्हटलं आहे. तर पाकिस्तानाने आरोप केला आहे भारतात निवडणुका होणार आहेत, म्हणून हा हल्ला करण्यात आला. \n\n5. मोदी म्हणाले 'सौगंध खाते हैं....'\n\nराजस्थानच्या चुरूमध्ये प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत सुरक्षित हातांमध्ये आहे. \n\n6. भारतीयांनी काय म्हटलं?\n\nअनेक भारतीयांनी ठिकठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. त्यांनी सोशल मीडियावरही आनंद साजरा करत पाकिस्तानवर टीका केली. त्यातल्या काही प्रतिक्रिया तुम्ही बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर वाचू शकता:\n\n7. पाकिस्तान म्हणतं बदला घेणार\n\nपाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतानं केलेले दावे खोडून काढले आहेत.\n\nभारतानं केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, \"आम्ही याचं प्रत्युत्तर देऊ, आमचं प्रत्युत्तर वेगळं असेल, त्याची वेळ आणि जागा आम्ही ठरवू. तुम्हाला काय करायचं होतं ते तुम्ही केलं आहे आता आमची पाळी आहे.\"\n\n8. पाकिस्तानी लोकांना काय वाटतं?\n\nपाकिस्तानी लोकांमध्ये विविध तऱ्हेच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. आधी पाकिस्तानी माध्यमांनी म्हटलं की भारताने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण ते पळून गेले. नंतर जसं स्पष्ट होत गेलं की भारताने हल्ला केला होता, तसतसा माध्यमांचा आणि लोकांचा सूर बदलत गेला. \n\nपाकिस्तानी नेते, पत्रकार आणि सर्वसामान्य लोकही विचारू लागले की पाकिस्तानी वायुसेनेने प्रतिकार का नाही केला? \n\nपण पाकिस्तान प्रत्युत्तर का देऊ शकला नाही याची कारणं तुम्ही इथं वाचू शकता.\n\n9. चीन पाकला मदत करणार?\n\nचीनने भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. चीन आणि पाकिस्तानचे संबंध घनिष्ट आहेत, त्यामुळे यापुढे चीन काय भूमिका घेतं,..."} {"inputs":"1. काहीजण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीडमध्ये येतात- धनंजय मुंडे \n\n \"काही जण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीडमध्ये येतात. वर्षभरात या मातीतल्या माणसांची कुणाला आठवण होत नाही,\" अशी टीका धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली.\n\nपंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. धनंजय मुंडे यांनी त्या टीकेला उत्तर दिलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. \n\nपंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावरही धनंजय मुंडे यांनी टीका केली. \n\n\"कोरोनाच्या संकटात घरामध्ये बसले. संकटातच्या काळात मदतीला आले नाहीत,\" असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना टोला लगावला. \n\nआम्ही सुद्धा 2014 मध्ये पराभूत झालो पण जनतेला वाऱ्यावर सोडलं नव्हतं असंही धनंजय मुंडेंनी म्हटलं. \n\nदरम्यान, दसरा मेळाव्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, भागवत कराड यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. \n\n2. खुर्चीसाठी सोयीनुसार हिंदुत्व वापरणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये- चंद्रकांत पाटील \n\n\"बाळासाहेबांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा भाजणार? खुर्चीसाठी हिंदुत्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये,\" असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीये. \n\nशिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासह विविध मुद्यांवरून भाजपावर टीका केली. यानंतर आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिलं जात आहे.\n\n\"राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात आपली अर्वाच्य भाषा एका अभ्यासशून्य व भाषणातून सादर केली. राज्यप्रमुख असूनही आपल्या भाषणात एकही सेकंद शेतकऱ्यांसाठी दिला नाही, मग त्या पदाचा काय उपयोग?\" असं ट्वीट करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.\n\nया ट्वीटसोबत त्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पत्र देखील लिहिलं आहे.\n\n3. खाजगी प्रयोगशाळेत आता कोरोनाची चाचणी 980 रुपयांत- राजेश टोपे \n\nराज्यात खाजगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर बदलण्यात आले आहेत. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे. \n\nआता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खाजगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खाजगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. \n\n4500 रुपयांवरुन 980 रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं.\n\nकोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले आहेत. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात असून प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 70 हजार चाचण्या केल्या जात असून त्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.\n\n4. मेहबूबा मुफ्तींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत पीडीपीच्या तीन नेत्यांचे राजीनामे\n\nजम्मू आणि काश्मीरमधील पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या तीन नेत्यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्यांवर नाराजी दाखवत राजीनामे दिले आहेत. राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये टीएस बाजवा, वेद महाजन आणि हुसेन-ए-वफा यांच्या नावांचा समावेश आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे. \n\nत्यांनी मेहबुबा मुफ्ती यांना पत्र लिहून आपल्या राजीनाम्याची कारणं सांगितली. \n\nया नेत्यांनी मेहबुबा मुफ्ती यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की \"आम्ही तुमच्या काही कामांवर,..."} {"inputs":"1. कृषी विधेयकाची महाराष्ट्रात अंमलबजावणी नाही - अजित पवार\n\n\"कृषी विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले असले तरी ते शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक शेतकरी संघटनांनी त्याला विरोध केला आहे. हे विधेयक लागू करण्याची इतकी घाई का? कृषी विधेयकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होऊ नये, असा आमचा प्रयत्न राहील,\" असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. \n\nपुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी कृषी विधेयकाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.\n\n\"कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्यामुळे या विधेयकाची अंमलबजावणी राज्यात करण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे नाही. त्यामुळे कृषी विधेयकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होऊ नये, असा आमचा प्रयत्न राहील, तसंच संसदेच्या विधेयकांची अंमलबजावणी न केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात. या निर्णयाविरोधात कुणी न्यायालयात गेलं तर काय होईल, याचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेतला जाईल,\" असं अजित पवार म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली आहे. \n\nदरम्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न, कृषी विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाही, असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. 'ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है, असं वक्तव्य राणे यांनी केलं आहे.\n\n2. देशात कोरोना संपला का? - संजय राऊत\n\nदेशात कोरोना व्हायरसचा कहर सुरू असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावर शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. \n\n\"देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या भीतीने विधिमंडळ आणि संसदेलाही अधिवेशन गुंडाळावं लागलं. एक मंत्री आणि तीन खासदारांचा मृत्यू झाला. अशा स्थितीत बिहारमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचं कारण काय? देशात कोरोना संपला आहे का? तसं असेल तर एकदाचं जाहीर करून टाका,\" अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.\n\nनिवडणुका घेण्यास सध्याची परिस्थिती योग्य आहे किंवा नाही, याबाबत विचार करण्याची गरज होती, असंही राऊत म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे. \n\n3. CSMT च्या खासगीकरणाची तयारी सुरू\n\nमुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाचं खासगीकरणाबाबत तयारी सुरू करण्यात आली आहे. या रेल्वे स्थानकाचा ताबा घेण्यात अदानी समूह तसंच टाटा समुहाने रस दाखवला आहे. \n\nCSMT च्या खासगीकरण संदर्भात चर्चेसाठी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली होती. तिथं याबाबत चर्चा झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. \n\nनीती आयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेशाकील या बैठकीस रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. यादव उपस्थित होते. तसंच बैठकीत अदानी समूह, टाटा प्रोजेक्ट्स, जीएमआर, एल्डेको, जेकेबी इन्फ्रास्ट्रक्चर, एल अँड टी आणि एस्सेल समुहांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही बातमी लोकमतने दिली आहे. \n\n4. मातांचा आवाज 'मातोश्री'पर्यंत कधी पोहोचणार? - चित्रा वाघ\n\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेली तरुणी गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणी दाखल तरूणीचा गेल्या 27 दिवसापांसून घरच्यांशी संवाद नाही. सदर मुलगी घरीदेखील परतली नाही, असं सांगत मुलीची आई कोव्हिड सेंटरबाहेर उपोषणास बसली आहे. \n\nया प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. \n\n'माझं कुटुंब, माझी जबाबदारी', असं मुख्यमंत्री म्हणतात, मग राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या कुटुंबाची..."} {"inputs":"1. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह बस स्टँडवर आढळला\n\nगेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह अहमदाबादेत एका बस स्टँडवर सापडल्याने खळबळ उडाली.\n\nNDTVने दिलेल्या बातमीनुसार, या 67 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी (15 मे) अहमदाबादमधल्या दानिलिम्डा बस स्टँडवर आढळल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. या मृतदेहाची ओळख पटल्याचंही पोलिसांनी सांगितलं.\n\nमृताच्या कुटुंबीयांनी रुग्णालय आणि पोलिसांनी योग्य वेळेत यासंबंधीची माहिती दिली नाही, असा आरोप केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी आरोग्य खात्याचे माजी मुख्य सचिव जेपी गुप्ता यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.\n\n2. अर्थमंत्र्यांचा दावा खोटा, मजुरांचा संपूर्ण प्रवास खर्च राज्य सरकारने केलाय : अनिल देशमुख \n\nस्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकीटचा 85 टक्के खर्च केंद्र सरकार उचलत आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी (17 मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र, निर्मला सीतारामन यांचं ते वक्तव्य खोटं असल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.\n\nअ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"निल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला. TV9 मराठीनं ही बातमी दिली आहे. \n\n\"स्थलांतरित मजुरांच्या ट्रेनचा 85 टक्के खर्च केंद्र सरकार करत आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री यांनी सांगितल्यानंतर मला धक्काच बसला. परंतु ते खोटं आहे. रेल्वेचं तिकीट केंद्र सरकार देत नाही. त्याचा सर्व भार राज्य शासन उचलत आहे,\" असं अनिल देशमुख यांनी म्हटलं. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 55 कोटी रुपये मजुरांच्या प्रवास खर्चासाठी दिले. महाराष्ट्रातून गेलेल्या सर्व मजुरांच्या प्रवासाचा खर्च राज्य सरकारने उचलला आहे, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं. \n\n3. बेस्ट कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर \n\nकोरोना काळात अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने 18 मेपासून बेमुदत बंद पुकारला आहे. यासंदर्भात मागणी करून दोन दिवस उलटल्यानंतरही बेस्ट उपक्रमाकडून चर्चेसाठी प्रतिसाद न मिळाल्याने बेस्टचे कर्मचारी 'घरी राहा, सुरक्षित राहा' या सरकारच्या घोषणेचा अवलंब करून कामावर रुजू होणार नाहीत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. \n\nयाचा सर्वात मोठा फटका अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना ने-आण करण्याला बसणार आहे. याशिवाय 'बेस्ट'ची वीजपुरवठा विभागाचे कर्मचारीही या आंदोलनात सहभागी होणार असल्याने मुंबईतल्या वीजसेवेवर परिणाम होण्याची भीती आहे.\n\n'बेस्ट' मधील जवळपास शंभरहून अधिक कर्मचारी आतापर्यंत करोनाबाधित झाले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची आसपासच्या शहरांतून आणि मुंबईतून ने-आण करत असताना या कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचं कामगार संघटनांचं म्हणणं आहे.\n\n4. फेसबुक, सिल्व्हर लेकपाठोपाठ अटलांटिक जनरलची रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक \n\nअमेरिकेतील गुंतवणूक कंपनी जनरल अटलांटिक रिलायन्स जिओमध्ये 6 हजार 600 कोटींची गुंतवणूक करणार आहे. जनरल अटलांटिक 1.34 टक्के समभाग खरेदी करत असल्याची माहिती रिलायन्स उद्योग समूहाकडून देण्यात आली आहे. लोकमतनं ही बातमी दिलीये. \n\nगेल्या चार आठवड्यात जिओमध्ये चौथ्यांदा एवढी मोठी गुंतवणूक झाली आहे. गेल्या महिन्यात फेसबुकनं जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रुपये गुंतवून 9.9 टक्के भागिदारी विकत घेतली होती. त्यानंतर सिल्व्हर लेक आणि व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सनंही जिओमध्ये गुंतवणूक केली होती. \n\nजिओमधील या सर्व कंपन्यांची..."} {"inputs":"1. कोरोनाचं संकट गंभीर आहे. सरकारनं गंभीर पावलं टाकली पाहिजेत.\n\n2. सरकार करत असलेल्या सूचना पाळायला हव्यात. सरकारला सहकार्य करायला हवं. घरात थांबा, हात धुवा, स्वच्छता पाळा, ही प्रत्येक गोष्ट तंतोतंत पाळली पाहिजे. नाहीतर त्यांची मोठी किंमत मोजावी लागेल. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\n3. शेती, उद्योग, कारखानदारी, बेरोजगारी या सगळ्या क्षेत्रावर कोरोना व्हायरसचा मोठा परिणाम होणार आहे.\n\n4. सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज शेतीसाठी पुरेसं आहे असं वाटत नाही. कारण पीककर्जाची परतफेड होईल, असं वाटत नाही. कारण आजही अनेक पीकं शेतातच आहेत. द्राक्ष, संत्रा बागा-शेतात आहेत. त्यांची तोड कशी करायची, ते बाजारात कसं आणायचे, हे प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे या कामासाठी त्यानं जे कर्ज काढलं, त्यासाठी ४ ते ५ वर्षं हप्ते दिले पाहिजेत. आणि पहिलं वर्षं व्याजामध्ये पूर्ण सूट दिली पाहिजे. \n\n5. धान्य मोफत देण्याचं मी स्वागत करतो, पण त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम काय असेल, याचाही विचार सरकारनं करावा.\n\n6. सामान्य नागरिकांच्या हितासाठी आणखी काही निर्णय केंद्र आणि राज्य सरकारनं घ्यावेत. \n\n7. राष्ट्रव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ादीच्या आमदार आणि खासदारांचं एक महिन्याचं वेतन सहाय्यता निधीत देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. अजून जे काही करता येईल, त्यात आम्ही सहकार्य करू.\n\n8. पोलिसांनी सुरुवातीला काही कठोर भूमिका घ्यावी लागली, ती थोडे दिवस सहन केली पाहिजे, त्यामुळे आता लोकांच्या वर्तणुकीत फरक आला आहे. पण आता परिस्थिती बदलत आहे, हे लक्षात घेऊन पोलिसांनी आपलं धोरण बदलायला हवं.\n\n9. लगेच नवीन कोरोना हॉस्पिटल उघडणं शक्य होणार नाही. राज्यातील मेडिकल कॉलेजेसची कशाप्रकारे मदत घेता येईल, याचीच चाचपणी केली जाईल.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"1. कोल्हापुरातील गोकुळ दूधसंघात सतेज पाटील यांचा विजय, 30 वर्षांनी सत्तांतर\n\nगोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत जवळपास 30 वर्षांनी सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पॅनेलने विजय मिळवला. पाटील यांच्या पॅनेलने माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या पॅनेलला पराभूत केलं. \n\nगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत 21 पैकी 17 ठिकाणी सतेज पाटील यांच्या आघाडीचे उमेदवार विजयी झाले. तर सत्ताधारी महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलंय. \n\nविशेष म्हणजे, या निवडणुकीत विजय मिळवताच सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांना थेट 2 रुपयांची घसघशीत भाववाढ जाहीर केली आहे. हा दूधसंघ आता दूध उत्पादकांच्या मालकीचा झाला, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे. \n\n2. टीव्हीवर येऊन बोलणारे नेते आता गप्प का? - देवेंद्र फडणवीस\n\nपश्चिम बंगालमध्ये लोक लोकशाहीला काळीमा फासणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहे. \n\nकार्यकर्त्यांची घरे जाळली जात आहेत. महिलांसोबत दुर्व्यवह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ार केले जात आहेत. टीव्हीवर येऊन बोलणारे नेते यावर आता गप्प का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. \n\nनागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी तृणमूल काँग्रेस पक्षावर तसंच त्यांचं समर्थन करणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका केली. स्वतःला पुरोगामी म्हणून सकाळपासून माध्यमांसमोर येणारे नेते यावर एकही शब्द बोलत नाही. साधा निषेध करायला तयार नाही, यामुळे या हिंसाचाराला समर्थन आहे का, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे. \n\n3. ऑक्सिजन कंटेनर आणि टँकरमध्ये जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस अनिवार्य\n\nदेशातील कोरोना संकटामुळे गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. देशात ऑक्सिजनचा तुटवडाही निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. \n\nया पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची कमतरता आणि पुरवठ्यात होणारा विलंब यांचा विचार करता वाहतूक मंत्रालयाने ऑक्सिजन कंटेनर, टँकर आणि वाहनांमध्ये व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस (VLT) बसवणे अनिवार्य केलं आहे.\n\nजीपीएस ट्रॅकिंग या टँकर्सची योग्य देखरेख आणि सुरक्षितता सुनिश्चित करेल. या व्यतिरिक्त, कोणतेही डायव्हर्जन किंवा उशीर होणार नाही याची काळजी घेता येईल, असं वाहतूक मंत्रालयाने ट्वीट करून म्हटलं. ही बातमी न्यूज 18 हिंदीने दिली आहे. \n\n4. मोदींच्या घराऐवजी कोरोना रुग्णांवर खर्च करा - प्रियंका गांधी\n\nदेशातील नागरिक ऑक्सिजन, लस, हॉस्पिटल बेड आणि औषधांच्या कमरतेशी लढत असताना सरकार 13 हजार कोटी रुपये खर्चून पंतप्रधानांचं नव घर बांधत आहे. त्याऐवजी सगळी संसाधनं लोकांचा जीव वाचवण्याच्या कामात लावली असती तर बरं होईल, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर केली आहे. \n\nदिल्ली येथे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत विविध कामे करण्यात येत आहेत. त्यामद्ध्ये नवी संसद आणि इतर कार्यालयांच्या बांधकांमांचा समावेश आहे. यावरून गांधी यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. प्रियंका गांधी यांनी ट्वीट करताना विविध वृत्तपत्रांमधील बातम्याही सोबत शेअर केल्या. \n\nसेंट्रल व्हिस्टा हा प्रकल्प डिसेंबर 2022 पर्यंत तयार होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 13,450 कोटी रुपये खर्च येणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा एक भाग पंतप्रधानांच्या निवासस्थानही असणार आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली. \n\n5. अभिनेत्री दीपिका पादुकोनला कोरोनाची लागण\n\nवडील आणि बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोन..."} {"inputs":"1. कोल्हापूरमधील पाऊस आजवर पडलेल्या पावसाच्या 12 पट \n\nकोल्हापूरच्या 12 तालुक्यांमध्ये झालेला पाऊस हा आजवरचा सर्वाधिक पाऊस ठरला आहे, गेल्या 24 तासांमध्ये कोल्हापूरमध्ये 12 पट पाऊस पडला आहे, अशी बातमी एबीपी माझानं दिली आहे. \n\nयामुळे पूर्वेकडील नद्यांना पूर आला आणि ही स्थिती उद्भवली. येत्या 48 तासांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.\n\nदरम्यान, \"पुराच्या तडाख्यानं पिकांचं आणि मालमत्तेचं नुकसान सोसत असलेल्या सांगली आणि कोल्हापूर भागातील सर्व शेतकऱ्यांना सरकारनं 100 टक्के कर्जमाफी द्यावी,\" अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. \n\n\"पुरात पीक वाया गेलं असताना, संसार उद्धवस्त झाला असताना शेतकऱ्यांना नवीन पेरणीचा खर्च करावा लागणार आहे, त्यासाठी सरकारनं 100 टक्के कर्जमाफी करण्याची गरज आहे. यामुळे द्राक्ष, ऊस आणि इतर भाज्या पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल,\" असं त्यांनी म्हटलंय. \n\n2. केरळमध्ये पूर, 8 जणांचा मृत्यू\n\nमहाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्येही पूर आला आहे. यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"5 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. सामनानं ही बातमी दिली आहे. \n\nकेरळच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं 3 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे 12 जिल्ह्यांत जनजीजन विस्कळीत झालं आहे.\n\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघात दरड कोसळल्यानं 20 जण बेपत्ता झाले आहेत. \n\n3. प्रफुल्ल पटेलांची सीबीआय चौकशी\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांची गुरुवारी (8 ऑगस्ट) सीबीआय चौकशी झाली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.\n\nदीपक तलवार यांच्याशी कथित संबंधाच्या संशयावरून पटेल यांची चौकशी सुरू आहे. दीपक तलवार यांनी परदेशी विमान कंपन्यांसाठी लॉबिंग केले होतं, त्याचा फटका एअर इंडियाला बसल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. \n\n2004-2011 या काळात प्रफुल्ल पटेल नागरी उड्डाण मंत्री म्हणून कार्यरत असताना हा आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय आहे.\n\n4. देशातील 57 टक्के डॉक्टर बोगस?\n\nदेशातील अलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे बहुसंख्य डॉक्टर बोगस असल्याचं सरकारी आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. \n\nदेशात अलोपॅथिची प्रॅक्टिस करणारे 57.3 टक्के डॉक्टर बोगस आहेत, यांच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील शैक्षणिक अर्हता नाही, असा अहवाल 2016मध्ये जागतिक व्यापार संघटनेनं दिला होता. जानेवारी 2018मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी हा अहवाल फेटाळून लावला होता. \n\nपण, 6 ऑगस्टला PIBनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, देशात अलोपिथीची प्रक्टिस करणाऱ्या 57.3 टक्के डॉक्टरांकडे कोणतंही वैद्यकीय शिक्षण नाही.\n\n5. हिंदू-मुस्लीम दोन्ही पक्षांनी अयोध्येला रामजन्मभूमी मानावं\n\nरामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणातील हिंदू आणि मुस्लीम दोन्ही पक्षांनी अयोध्येला रामाचं जन्मस्थान मानायला हवं, यात काहीएक मतभेद असता कामा नये, असं रामलला विराजमानच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय. \n\nयाविषयी बाजू मांडताना वरिष्ठ वकील के. परासरन यांनी म्हटलं की, जन्मस्थान म्हणजे फक्त ठिकाण असा त्याचा अर्थ होत नाही, तर सगळ्या आजूबाजूच्या परिसराचा त्यात समावेश असू शकतो. \n\nअयोध्येतील वादग्रस्त जागेविषयी सर्वोच्च न्यायलयात सध्या दररोज सुनावणी सुरू आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक,..."} {"inputs":"1. गर्भाच्या जगण्याच्या अधिकारावर उच्च न्यायालय विचार करणार\n\nमुंबई उच्च न्यायालय एका गर्भपाताच्या प्रकरणात गर्भाच्या जगण्याच्या अधिकारवर विचार करणार आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे. \n\nगरोदर असलेल्या 18 वर्षांच्या बलात्कार पीडितेनं गर्भपात करण्याची परवानगी मिळावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही तरुणी साताऱ्याची असून गर्भ 27 आठवड्यांचं आहे.\n\nया तरुणीनं याचिकेत म्हटलं आहे की लैंगिक अत्याचारांतून तिला गर्भधारणा राहिली. लैंगिक अत्याचार झाले त्यावेळी ती अल्पवयीन होती, असंही याचिकेत म्हटलं आहे. गर्भाला 20 आठवडे होऊन गेले असल्यानं तिला गर्भपात करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. \n\nन्यायमूर्ती अभय ओक आणि महेश सोनाक यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी गर्भाच्या जगण्याच्या हक्काचाही विचार करावा लागेल, असं म्हटलं आहे. या याचिकेवर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. \n\n2. बंद : राज्यात 'मनसे', 'राष्ट्रवादी'चा पाठिंबा\n\nइंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज (सोमवारी) भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"राष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाठिंबा दिला आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. \n\nसमाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, तृणमूल काँग्रेस, आरएलडी, आरजेडी, सीपीएम, नॅशनल कॉन्फरन्स, डीएमके, आम आदमी पक्ष, लोकतांत्रिक जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पक्ष या बंदमध्ये सहभागी झाले आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे. \n\n3. HDFC बँकेच्या बेपत्ता उपाध्यक्षांचा खून\n\nमुंबई येथील कमला मिल्स परिसरातू बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांचा खून झाल्याचं निष्पन्न झालं आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.\n\nया प्रकरणात मुख्य संशयित सर्फराज शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. हत्येप्रकरणी सहभागी असल्याच्या संशयावरून अन्य तिघांना ताब्यात घेतलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे. \n\nनवी मुंबई पोलिसांना त्यांची कार कोपरखैरणे भागात निर्जनस्थळी मिळाली होती. या कारमध्ये रक्ताचे डाग आणि चाकू आढळून आला होता. \n\nपोलिसांनी केलेल्या तपासात सर्फराज शेखचं नाव पुढं आलं. त्याला अटक केल्यानंतर त्यानं सिद्धार्थ यांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी तिघांनी दिली होती, असं कबुली जबाबात म्हटलं आहे. संघवी यांचा मृतदेह हाजी मलंग रस्त्यावर टाकून दिला होता. पोलीस त्यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत, असंही त्यात म्हटलं आहे. \n\n4. पोळ्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या\n\nयवतमाळ इथल्या मनपूरमध्ये पोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. विजय विश्वनाथ पारधी असं त्यांच नाव आहे. शेतात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. ही बातमी News 18 लोकमतनं दिली आहे. पारधी यांच्यावर 80 हजारांचं कर्ज होतं. \n\nगुलाबी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम बँकेत जमा झाली होती, या पैशांसाठी ते 8 दिवस बँकेत फेऱ्या मारत होते. पण पोळ्याचा सण येऊनही मदतीची रक्कम न मिळाल्यानं त्यांनी पोळ्याच्या दिवशीच आत्महत्या केली, असं या बातमीत म्हटलं आहे. \n\nराजीव गांधी हत्या : दोषींना मुक्त करण्याची तामिळनाडूची शिफारस\n\nदिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेल्या आणि गेली 7 वर्षं तुरुंगात असलेल्या 27 जणांची मुक्तता करावी, अशी शिफारस तामिळनाडू सरकारने केली आहे. ही शिफारस राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. NDTVने ही बातमी दिली आहे. \n\nराज्यात सत्तेत असलेल्या AIADMK पक्षाचे नेते आणि मंत्री डी. जयकुमार म्हणाले की राज्यातील जनतेची भावना या दोषींना..."} {"inputs":"1. गोपीचंद पडळकर यांना भाजपकडून घरचा आहेर, शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर चंद्रकांत पाटलांकडून समज \n\nभाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तीव्र शब्दात टीका केल्यानंतर भाजपनेच आता पडळकर यांचे कान टोचले आहेत.\n\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना सभ्य भाषेत बोलण्याची समज दिली आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिले आहे. \n\nते म्हणाले, \"यापूर्वीही पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समजावलं होतं. आताही आम्ही जाहीरपणे सांगत आहोत. जे बोलायचं ते नीट आणि योग्य भाषेत बोलायला हवे.\"\n\nतर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि पडळकर यांच्यातही जोरदार वाद रंगलाय. \"चोरासारखे धंदे बंद करा. शरद पवार यांची बरोबरी करण्यासाठी कित्येक जन्म घ्यावे लागतील,\" अशी टीका मिटकरी यांनी केली.\n\nअहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार होतं. पण त्यापूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी पहाटेच्या वेळी घटनास्थळी जाऊन पुतळ्याचे अनावरण केलं.\n\n\"या पुतळ्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चं अनावरण चारित्र्यसंपन्न, निष्कलंक माणसाच्या हातून व्हावं अशी आमची इच्छा होती. पण शरद पवार यांचे विचार आणि वागणं हे अहिल्यादेवींच्या उलट आहे,\" अशी टीका पडळकर यांनी केली होती.\n\n2. 'प्रियंका गांधी दुर्गा मातेचा अवतार' - आचार्य प्रमोद कृष्णम\n\nकाँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवणारे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी दुर्गा मातेचा अवतार असून त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार, असं विधान त्यांनी केलं आहे. दैनिक प्रभातने हे वृत्त दिले आहे. \n\nयासंदर्भात त्यांनी एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी प्रियंका गांधी सर्वांत मोठ्या हिंदू असल्याचंही म्हटलं आहे.\n\n\"प्रियंका गांधींचं प्रयागमध्ये स्थान करणं, हातात रुद्राक्ष घालणं, मंदिरात दर्शन करणं या त्यांच्या वैयक्तिक गोष्टी असल्या तरी त्यांच्या या मोहिमेमुळे भाजपची हवा गेली आहे. त्यामुळे भाजपचा वध प्रियंका गांधी यांच्या हातूनच होणार आहे,\"असं वक्तव्य कृष्णम यांनी केलं आहे. \n\n3. एकनाथ खडसेंचा भाजपला मोठा धक्का\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का दिला आहे. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या 18 विद्यमान आणि 13 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.\n\nभाजपचे हे सर्व नगरसेवक भुसावळमधील असून राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद कार्यक्रमात त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहेत.\n\nशेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.\n\nते म्हणाले, \"2024 नंतर नरेंद्र मोदींची सत्ता पुन्हा आल्यास 90 टक्के कामगार कायदे मोडीत निघतील. कामगार संघटना करता येणार नाहीत. कामगारांना आपल्या सुरक्षेसाठी कायदे करता येणार नाहीत.\"\n\nनितीन गडकरी\n\n4. गायीचं शेण 5 रुपयांनी विकलं जाणार - गडकरी\n\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या एका कार्यक्रमात जनतेला गीर गायींचं महत्त्व पटवून दिलं. ब्राझीलची गीर गाय एका वेळी 62 लीटर दूध देते अशी माहिती त्यांनी दिलीय. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.\n\nलवकरच भारतातही गीर गायींच्या पशूपालनाचा व्यवसाय केला जाण्याची शक्यता आहे...."} {"inputs":"1. देवेंद्र फडणवीस : नाणार प्रकल्पाचा पुर्नविचार, शिवसेनेला धक्का\n\nआरे कारशेडचं देखील नाणार होणार असल्याचं विधान करत उद्धव ठाकरेंनी दबावतंत्राची भाषा केल्यानंतर, नाणारमध्येच पुन्हा रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे. \n\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा कोकणात दाखल झाली. रत्नागिरीमध्ये महाजनादेशच्या रथावरून बोलताना देवेंद्र फडणवीसांनी नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव बोलून दाखवला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सकारात्मक घोषणा सुरू केल्या.\n\nदरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वी युती करताना शिवसेनेनं नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्याची अट घातली आणि तसं करण्यासाठी भाजपला भाग पाडलं. \n\nमात्र विधानसभेपूर्वी शिवसेनेनं आरेवरून दबावाचं राजकारण सुरू केलं असताना, मुख्यमंत्र्यांनी नाणारसंदर्भात मोठं विधान केलं आहे.\n\n2. स्वाभिमानचे लवकरच भाजपमध्ये विलिनीकरण\n\nनारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाचं लवकरच भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची शक्यता आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे. \n\nभाजपत प्रवेश केल्यानंतर कणकवली मतदार संघातील काँग्रेस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चे विद्यमान आमदार नीतेश राणे हे कमळ चिन्हावर निवडणूक लढतील.\n\nभाजपमध्ये माझा लवकरच प्रवेश होईल. हा कार्यक्रम मुंबईतच होईल. मीच तशी इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कणकवली विधानसभेची जागा आमदार नीतेश राणे यांनाच मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी व्यक्त केला. \n\n3. पाकव्याप्त काश्मीर भारताकडे येईल - परराष्ट्रमंत्री\n\n\"पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून, एक दिवस हा प्रदेश भारताच्या भौतिक अधिकारक्षेत्राखाली येईल,\" असा विश्वास मंग‌ळवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला. \n\nपरराष्ट्र मंत्रालयाचा १०० दिवसांचा ताळेबंद सादर करताना त्यांनी पाकिस्तान प्रशासित काश्मीरविषयी स्पष्ट आणि आक्रमक संकेत दिले. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. \n\n\"आमची पाकव्याप्त काश्मीरविषयीची भूमिका पूर्वी, आज आणि भविष्यातही स्पष्ट राहिली आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे,\" असं ते म्हणाले. \n\n\"काश्मीरविषयी लोक काय म्हणतील, यावर एका मर्यादेपलीकडे जास्त विचार करण्याची गरज नाही. काश्मीरविषयी अधिकच प्रचार झाला आणि भविष्यातही होईल. पण त्यामुळे स्थिती बदलणार नाही, हे सन १९७२पासूनच स्पष्ट झालं आहे,\" असं जयशंकर पुढे म्हणाले.\n\n4. राज्यात पुढचे तीन दिवस पाऊसच पाऊस \n\nमध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी वेधशाळाने हा अंदाज वर्तवला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. \n\nस्कायमेटच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे समुद्रसपाटीपासून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. \n\nही परिस्थिती गेल्या काही काळापासून कायम आहे. याचा परिणाम म्हणून काही भागांमध्ये सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात पूरस्थितीही निर्माण होऊ शकते. तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगाणातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.\n\n5. मनरेगाची मजुरी वाढवणार\n\nग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेत आलेली सुस्ती झटकून टाकण्यासाठी तसंच ग्रामीण भागातल्या लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी सरकार महात्मा..."} {"inputs":"1. देशातल्या सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे\n\nसी-व्होटर संस्थेने देशातल्या नेत्यांच्या लोकप्रियतेविषयीची एक पाहणी केली. यामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे पाचव्या क्रमांकावर आहेत. या अहवालानुसार उद्धव ठाकरेंची लोकप्रियता 76.53% आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंची लोकप्रियता जास्त आहे. महाराष्ट्र टाईम्समध्ये याविषयीचं वृत्त आहे. \n\nओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल तर तिसऱ्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी वियजन आहेत. चौथ्या क्रमांकावर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आहेत. अशोक गेहलोत, ममता बॅनर्जी, योगी आदित्यनाथ या नेत्यांनाही त्यांनी मागे टाकल्याचं सी-व्होटरने म्हटलं आहे. \n\n2. विजय मल्ल्यांना मुंबईत आणणार\n\nफरार मद्यसम्राट विजय मल्ल्या बुधवारी रात्री मुंबईत दाखल होण्याचा अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. मुंबईत दाखल झाल्यानंतर मल्ल्यांना काही काळ सीबीआयच्या कार्यालयात ठेवण्यात येईल आणि नंतर न्यायालया... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त हजर केलं जाईल. युके कोर्टाने 14 मे रोजी मल्ल्यांच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. लोकमतने याविषयीची बातमी छापलीय. \n\nविजय मल्ल्यांना आर्थर रोड तुरुंगाच्या परिसरातल्या दोन मजली इमारतीत ठेवण्यात येणार असून यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. \n\n3. मध्य आणि पश्चिम रेल्वेचे विलगीकरण डबे वापराविना\n\nकोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मध्य आणि पश्चिम रेल्वेने गाड्यांच्या डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार केले. पण या डब्यांचा अजूनही वापर न करण्यात आल्याने ते पडून आहेत. या प्रत्येक डब्यात 16 बेड्स, वैद्यकीय उपकरणं, रक्त पुरवठा, व्हेंटिलेटर, प्रसाधगृह अशी सज्जता आहे. लोकसत्तामध्ये याविषयीची बातमी आहे.\n\nमुंबईतल्या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या 400 पेक्षा जास्त डब्यांचं रूपांतर विलगीकरण केंद्रांमध्ये करण्यात आलेलं आहे. \n\n4. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या चाचण्या सुरू होणार\n\nकोरोना व्हायरसवरच्या उपचारांविषयी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या क्लिनिकल ट्रायल्स पुन्हा सुरू होणार असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय. या चाचण्या WHO ने 25 मे रोजी स्थगित केल्या होत्या. NDTV ने याविषयीची बातमी दिलीय. \n\nजगभरातल्या 35 देशांमधल्या 3500 पेक्षा जास्त रुग्णांवर या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची चाचणी करण्यात येणार आहे. \n\n5. APMC कायद्यात बदल, देशभरात शेतमाल कुठेही विकता येणार\n\nशेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या 2 कॅबिनेट निर्णयांना मंजुरी देण्यात आलीय. यानुसार आता शेतकऱ्याला देशभरात कुठेही शेतमाल विकण्याची मुभा असेल. तर जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यातून शेतमालाच्या किंमतीवरचं सरकारी नियंत्रणही हटण्यात आलेलं आहे. एबीपी माझाने याविषयीची बातमी दिलीय. \n\nडाळी, तेल, कांदे - बटाटे या गोष्टींना आता जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून हटवण्यात आलंय. या वस्तूंच्या साठ्यावर आणि किंमतींवर आता सरकारचं नियंत्रण नसेल. बाजारतल्या मागणीनुसार शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा फायदा घेता येईल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"1. नरेंद्र मोदींच्या शपथविधीला शरद पवार अनुपस्थित\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा 30 मेला पार पडला. पण या सोहळ्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित नव्हते. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे. \n\nशरद पवार यांना शपथविधी सोहळ्यासाठी पाचव्या रांगेत जागा देण्यात आली होती. यावर शरद पवार नाराज होते. या नाराजीमुळे शरद पवार यांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातल्याचं सांगण्यात येत आहे, असं बातमीत म्हटलं आहे. \n\nदरम्यान, शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. \n\nया भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात येणार का, सुप्रिया सुळे यांना केंद्रात विरोधी पक्ष नेतेपद दिले जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.\n\n2. निलेश राणेंचा शिवसेनेवर आरोप \n\n\"जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार,\" असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर केला आहेत. लोकमतनं ही बातमी दिलीय.\n\nशिवसेनेकडून दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"'जो मातोश्रीला पैसे पाठवणार तोच मंत्री होणार, यालाच उद्धव ठाकरे म्हणतात' असं ट्वीट निलेश राणेंनी केलं आहे. \n\n3. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग \n\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्ष्यी प्रभावानं सातवा वेतन आयोग लागू केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. \n\n1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे. 1 जानेवारी 2019 पासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत मागील 3 वर्षांतील वेतनसुधारणेतील फरकाची रक्कम कशी द्यायची हा प्रश्न होता.\n\nया पूर्वी सहाव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा केली होती. परंतु 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत प्रवेश केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नवीन राष्ट्रीय आणि परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली.\n\n4. आर्थिक आरक्षणाचा लाभ या वर्षात नाहीच : सर्वोच्च न्यायालय\n\nमहाराष्ट्रात पदव्युत्तर मेडिकल अभ्यासक्रमासाठी 2019-20 या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया 10 टक्के आर्थिक आरक्षण लागू होण्याच्या आधीच सुरू झाली असल्यामुळे, या शैक्षणिक वर्षासाठी आर्थिक आरक्षणाची तरतूद लागू करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. \n\n'मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया'ने या अभ्यासक्रमासाठी अतिरिक्त जागा निर्माण केल्या नाहीत, तर हे आरक्षण लागू करता येणार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.\n\nसरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. \n\n5. राज्यात 3 दिवस उष्णतेची लाट कायम\n\nपुढील काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात तीव्र उष्णतेची लाट येईल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. सामनानं ही बातमी दिली आहे.\n\nपुढील तीन दिवसांत विदर्भ मराठवाड्यात तापमान वाढणार आहे. अनेक ठिकाणी तामपान हे 46 अंशाच्या पुढे जाणार आहे. दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्लाही हवामान विभागानं दिला आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"1. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीचं बोईंग 777 विमान भारतात दाखल\n\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खरेदी केलेले 'एअर इंडिया वन' हे विमान अमेरिकेहून भारतात दाखल झालं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे. \n\nअमेरिकेतल्या बोईंग या कंपनीनं हे विमान बनवलं आहे. भारतानं अशी दोन विमानं खरेदी केली असून दुसरे विमान लवकरच भारतात आणले जाणार आहे. भारताचे राष्ट्रपती. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या तीन व्यक्तींसाठी ही विमानं असणार आहेत.\n\nदोन्ही विमानांची खरेदी आणि त्यातील सुधारणा यासाठी भारताला एकूण 8,400 कोटी रुपये खर्च आला आहे. \n\nअत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेल्या या विमानात मिसाईल डिफेन्स सिस्टिम आहे, यामुळे क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका ओळखण्यास मदत होते.\n\n2. पार्थ आतला आवाज ऐकतात, त्यांचा प्रवास 'सत्यमेव जयते'च्या दिशने : चंद्रकांत पाटील\n\nपार्थ पवार यांनी मराठा आरक्षणावर केलेल्या ट्विटमुळे ते पुन्हा चर्चेत आले. \n\nराज्य सरकारने याप्रश्नी लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. पार्थ यांच्या याच भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पार्थ पवार आतल्या आवाजाला जास्त महत्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त्व देतात, असं वक्तव्य केलं. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.\n\nपाटील म्हणाले, \"पार्थ त्यांच्यातल्या आतल्या आवाजाला जास्त महत्त्व देतात. त्यांचा प्रवास 'सत्यमेव जयते'च्या दिशने सुरु आहे. मात्र याचवेळी त्यांच्या भाजप प्रवेशाचा कोणताही प्रस्ताव अजून आला नाही\".\n\nमराठा आरक्षणावरून चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.\n\nते म्हणाले, \"मराठा आरक्षणाचा अध्यादेश केंद्र सरकार काढू शकत नाही. आरक्षण हा राज्याच्या अखत्यारितील विषय आहे. इतकी वर्ष राजकारणात घालवलेल्या पवारांना हे माहिती नाही की काय?\"\n\n3. महाराष्ट्रात बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे\n\nगेल्या वर्षी देशभरात 286 महिलांची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. त्यापैकी सर्वाधिक 47 महिला महाराष्ट्रातील होत्या. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.\n\nराष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) बुधवारी जारी केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी महाराष्ट्रात अशा प्रकारचे सर्वाधिक गुन्हे नोंद केले गेले. त्याखालोखाल 34 गुन्हे उत्तर प्रदेशात, तर 7 गुन्हे राजस्थानात नोंदवण्यात आले. \n\nमहाराष्ट्रात 2018च्या तुलनेत गेल्या वर्षी 30 गुन्हे वाढले, तर उत्तर प्रदेशात 7 गुन्हे कमी झाले.\n\nएनसीआरबीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी सर्वाधिक 59 हजार 853 गुन्हे (महिलांविरोधी) उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आले. त्याखालोखाल राजस्थानात 41 हजार 550, तर महाराष्ट्रात 37 हजार 144 गुन्हे नोंद केले गेले. \n\nबलात्कार-हत्येपाठोपाठ महिलांना विविध कारणांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्यातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात 808, उत्तर प्रदेशात 359 आणि राजस्थानात 186 महिलांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडण्यात आले. 2018 मध्ये महाराष्ट्रात 900 महिला-तरुणींनी दबावाला बळी पडून आत्महत्या केल्या होत्या.\n\n4. कर्जमाफीनंतर महाराष्ट्रात 1568 शेतकरी आत्महत्या\n\nमहाराष्ट्रात यंदा 1568 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे. \n\nसर्वाधिक आत्महत्या 201 यवतमाळ जिल्ह्यात झाल्या असून त्याखालोखाल अमरावती 184, बुलडाणा 165 आत्महत्या झाल्या आहेत. \n\nजानेवारी ते ऑगस्ट या काळात आत्महत्या केलेल्या 988 कुटुंबीयांना मदत मिळालेली नाही, त्यातील 504 प्रकरणांची चौकशीच झाली नसल्याचं बातमीत म्हटलं आहे. \n\n5. अनुराग कश्यपची 7 तास चौकशी\n\nलैंगिक शोषण केल्याच्या आरोपाप्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची वर्सोवा..."} {"inputs":"1. पालघरमध्ये चोरीच्या संशयावरून तिघांची जमावाकडून ठेचून हत्या\n\nगुजरातमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या तिघांची संतप्त जमावाने चोर समजून हत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी 110 लोकांना ताब्यात घेतलं आहे. \n\nकांदिवली येथील तिघेजण गुजरातमधल्या सुरतला जाऊ इच्छित होते. मात्र चारोटी इथं त्यांना रोखण्यात आलं. त्यामुळे त्यांनी विक्रमगड-दाभाडी-खानवेलमार्गे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गडचिंचले गावाजवळ संतप्त जमावाने साडेनऊच्या सुमारास त्यांची गाडी अडवली.\n\nकाहींना गाडीतून उतरवून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक झाल्याने त्यांना परतावं लागलं. जमावाने दगड, काठ्या आणि अन्य साहित्याने मारहाण सुरूच ठेवली.\n\n यात चिकणेमहाराज कल्पवृक्षगिरी, सुशीलगिरी महाराज आणि नीलेश तेलगडे या तिघांचा मृत्यू झाला.\n\nही घटना अफवा आणि भीतीमुळे घडल्याचं पालघरचे जिल्हाधिकारी कैलाश शिंदे यांनी सांगितलं. \"राज्यात लॉकडाऊन असताना चोर, दरोडेखोर आणि मूत्रपिंड काढण्यासाठी वेशांतर करून येत असल्याची अफवा पसरली होती. त्यातून हा प्रकार घडला. \n\n\"मी पालघरच्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा नागरिकांना विनंती करतो की कृपया घाबरू नका, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कुणीही तुमच्या मुलांना किडनॅप करायला, तुमची किडनी चोरून न्यायला येत नाहीये. अशा अफवा पेरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,\" असं त्यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.\n\n2. तीन महिने भाडे न घेण्याच्या घरमालकांना सूचना\n\nघरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागाने राज्यातील घरमालकांना दिल्या आहेत. \n\nएबीपी माझाने ही बातमी दिली आहे.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nयामध्ये 23 मार्च ते 3 मे 2020 या काळात लॉकडाऊन असल्याकारणाने बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने आणि एकूणच आर्थिक व्यवहार बंद आहे. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावरही परिणाम झाला असून अनेकांचे उदरनिर्वाहचे साधन बंद आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. \n\nया बिकट आर्थिक स्थितीमध्ये घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या काळात भाडे भाडेकरू कडून थकल्याने त्याला भाड्याच्या घरातून निष्कसित करण्यात येऊ नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागाकडून घर मालकांना देण्यात आल्या आहेत.\n\nराज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या सर्वांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.\n\n3. कोरोनाबाबतचं समुपदेशन करणाऱ्या नर्सची वाहने जाळली\n\nलॉकडाऊन असतानाही बाहेर खेळणाऱ्या मुलांना, कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे, तो संपर्कामुळे होतो, असं वारंवार सांगणाऱ्या एका नर्सची गाडी जाळण्यात आल्याचा प्रकार सोलापुरात घडला.\n\n महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. \n\nसुरेखा पुजारी असं या नर्सचं नाव आहे. त्यांच्या घरासमोरील मोकळ्या मैदानात रोज 8 ते 10 तरुण खेळायचे. या मुलांना कोरोनापासून सावध राहण्यासाठी पुजारी रोज हटकायच्या, पण ही मुलं त्यांना उलट उत्तर द्यायची. \n\nत्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांना त्यांच्या घराबाहेरील दोन्ही गाड्या जळालेल्या दिसल्या. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. \n\n4. 'त्या' रोहिंग्यांना शोधा, केंद्रीय गृहमंत्रालयाचं राज्यांना पत्र\n\nरोहिंग्या आणि तबलीगी जमातमधील कनेक्शनचा तपास करावा, अशा सूचनेचं पत्र केंद्रीय गृहमंत्रालानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलं आहे. \n\nरोहिंग्या मुस्लीम आणि त्यांच्याशी संबंधीत असलेल्यांची करोना तपासणी करावी...."} {"inputs":"1. पुरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत मोदींना झुकते माप\n\nपुरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत राज्याच्या शिक्षण विभागाने महात्मा गांधी यांच्या पुस्तकांसाठी 3 लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रांसाठी 24 लाख तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकांसाठी तब्बल 59 लाख रुपये खर्च केले आहेत. दिव्य मराठीनं या संदर्भात बातमी दिली आहे.\n\nपुरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत पुस्तक खरेदीची ई-निविदा नुकतीच मंजूर करण्यात आली आहे. \n\nया निविदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाच्या 35 रुपयांप्रमाणे 72 हजार 933 मराठी प्रती, तर 33 गुजराती, 425 हिंदी आणि 7 हजार 148 इंग्रजी भाषेतील प्रतींचा समावेश आहे.\n\n2. जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारविरोधात आंदोलने करा: उद्धव\n\nसरकारमध्ये असल्याने सरकारविरोधात आंदोलनं करायचे नाही, असं कुणीही सांगितलेलं नाही. जनतेची कामं होत नसतील तर सरकारचे कान उपटले पाहिजेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. \n\nलोकसत्तानं ही बातमी दिली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काम करावं, त्यासाठी गरज पडल्यास आक्रमक व्हावं, आंदोलन करावं असा आदेश शिवसेना पक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. शिवसेना भवनात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. \n\n 3. 15 फेब्रुवारीपासून बेस्ट कर्मचारी संपावर\n\nबेस्ट समितीच्या सभेत 450 बसगाड्या भाड्याने आणि हंगामी तत्त्वावर कर्मचारी घेण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याच्या निषेधार्थ बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र टाईम्सनं या संदर्भात बातमी दिली आहे. \n\nहा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे, असा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी बंदची हाक दिली आहे.\n\n4. साक्षीदार 'फितूर' होत असताना तुम्ही गप्प का? : उच्च न्यायालय\n\nगुजरात येथील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात आणखी दोन साक्षीदार फितूर झाल्याची गंभीर दखल घेताना उच्च न्यायालयाने सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, असं लोकसत्तातील वृत्तात म्हटलं आहे. \n\nलोकसत्तानं दिलेल्या बातमीनुसार, सुनावणीदरम्यान आवश्यक असलेले सहकार्य सीबीआयकडून मिळत नसल्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसंच सीबीआयची हीच भूमिका असेल तर खटला चालवलाच का जात आहे, अस संतप्त सवालही न्यायालयाने यावेळी उपस्थित केला. \n\n5. आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयात जाळी\n\nहर्षल रावते या तरुणाने गेल्या आठवड्यात मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुख्य इमारतीच्या मधल्या भागात जाळी बसवण्यात आली आहे.\n\nसकाळनं दिलेल्या बातमीनुसार, शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले होते. तसंच हर्षल रावते तरुणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली होती. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सरकारनं खबरदारीचे पावलं उचलली आहेत. तसंच मंत्रालयाच्या पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे, असं या बातमीमध्ये म्हटले आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"1. फडणवीसांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही - संभाजी ब्रिगेड\n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक कार्यकर्ता असा उल्लेख करून बदनामी केली आहे. याबाबत फडणवीस माफी मागणार नाहीत, तोपर्यंत त्यांना कोल्हापुरात प्रवेश बंदी करत आहोत, असं संभाजी ब्रिगेडने एक पत्रक प्रसिद्ध करून म्हटलं आहे. याबाबतची बातमी ई-सकाळने दिली आहे.\n\nजगातील विद्वानांच्या यादीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख केला जातो. लोकराजा शाहू महाराजांना पिलर ऑफ सोशल डेमोक्रसी म्हणजेच सामाजिक लोकशाहीचे स्तंभ असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे फडणवीस यांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचा इतिहास वाचून घ्यावा, असा टोला संभाजी ब्रिगेडने लगावला आहे. \n\nदेशभर ज्या राजांचा उल्लेख राजर्षी म्हणून केला जातो. त्यांना सामाजिक कार्यकर्ते म्हणून बदनामी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडने केली आहे. \n\nराजर्षी शाहू महाराज यांचा बुधवारी स्मृतिदिन होता. यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी एक ट्विट केलं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"होतं. पण यात त्यांनी शाहू महाराजांचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून उल्लेख केल्याने यावर टीका झाली. त्यामुळे आधीचा ट्विट डिलीट करून फडणवीस यांनी शाहू महाराजांच्या कार्याची महती सांगणारा एक व्हीडिओ पोस्ट केला, अशी बातमी लोकसत्ताने दिली आहे.\n\n2. हिजबुल्लाचा कमांडर रियाझ नायकू ठार\n\nपुलवामामध्ये सुरक्षा दल आणि कट्टरवाद्यांच्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाझ नायकू ठार करण्यात आलं आहे. \n\nरियाझ नायकू हा घटनास्थळी लपलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहिम राबवली. मंगळवारी रात्री ११.०० वाजता हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं.\n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nभारतीय लष्करानं हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाझ नायकू याच्यावर १२ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. सबजार भट याच्या मृत्यूनंतर रियाझला हिजबुलचा कमांडर बनवण्यात आलं होतं. रियाझ हा बुरहान वानीच्या दलाचा सदस्य होता असा आरोप आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.\n\n3. 'अतिश्रीमंतांच्या संपत्तीवर 2 टक्के कर लावा'\n\nकोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने देशातील सर्वांत श्रीमंत 1 टक्के लोकांच्या संपत्तीवर 2 टक्के आपत्कालीन कोरोना कर लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.\n\nया सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये डॉ. जी. जी. पारिख, मेधा पाटकर, अरुणा रॉय, अनिल सद्गोपाल, डुनु रॉय, जिग्नेश मेवानी, माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील, प्रा. सुभाष वारे, नीरज जैन इत्यादींचा समावेश आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली. \n\nअति श्रीमंतांच्या संपत्तीवर आपत्कालीन उपायाअंतर्गत 2 टक्के संपत्ती कर लावला, तरी सरकारला त्यातून 9.5 लाख कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळेल. याचा उपयोग कोरोना संकटाचा सामना करण्यासाठीच्या उपायांवर करता येईल, असं त्यांनी म्हटलं आहे. \n\n4. आर्थर रोड कारागृहातील कैद्याला करोनाची लागण\n\nमुंबईच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्याला करोनाची लागण झाली. या कैद्याला हाताळणाऱ्या दोन शिपायांनाही लागण झाल्याचं समजतं. या कैद्याबरोबर आणखी दीडशे कैदी कारागृहातील कक्षात बंद होते. त्यामुळे कारागृह विभागासह गृहमंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.\n\nआर्थर रोड कारागृहातील एका कैद्याला लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कैद्याला हाताळणाऱ्या दोन शिपायांना भायखळा येथील महिला कारागृहातील..."} {"inputs":"1. बंदुकीचा धाक दाखवून मुलीवर सामूहिक बलात्कार, पाचजणांना अटक\n\nझारखंडच्या जमशेदपूरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून एका 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी (10 ऑक्टोबर) दिली. \n\nमंगळवारी पीडिता तिच्या प्रियकरासोबत बागबेडा परिसरात गेली होती. त्यावेळी आरोपींनी त्यांना पकडलं आणि बंदुकीचा धाक दाखवून कालियाडीह गौशाला परिसरात घेऊन गेले. \n\nतिथं त्यांनी मुलीच्या प्रियकराला बांधून ठेवलं आणि त्याच्यासमोरच मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. त्यापेकी एक अल्पवयीन असून त्याला बालसुधारगृहात पाठवून देण्यात आलं आहे. \n\nपोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी बंदूक आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक तमील वानन यांनी दिली. \n\nघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरू केला. मुलीने सुरुवातीला डान्स स्कूलवरून परतताना अपहरण झाल्याचं सांगितलं पण ती माहिती चुकीची असल्याचं पोलिसांना आढळून आलं. ही बातमी फर्स्टपोस्टने दिली आहे. \n\n2. 'तुम्हाला कळत नाह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी हे मोंदींना सांगण्याची हिंमत नसणं अधिक धोक्याचं' - राहुल गांधी\n\nकाँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पवनचक्क्यांविषयी पंतप्रधान मोंदींनी डेन्मार्कमधल्या एका अधिकाऱ्यासोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. या संभाषणाचा व्हीडिओ राहुल गांधींनी ट्विटरवर शेअर केला होता. \n\n'पवनचक्क्यांच्या मार्फत हवेतलं बाष्प गोळा करून पाण्याची निर्मिती करता आली, तसंच हवेतला ऑक्सिजन वेगळा करून तो वापरता आला तर ते फायद्याचं ठरेल. त्यादृष्टिनं काही प्रयत्न करता येतील का?' असं मोदींनी म्हटलं होतं. \n\nत्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना संबंधित अधिकाऱ्यानं म्हटलं, \"तुमचा प्रश्न ऐकताना मी हसत होतो, तुमचा आनंद आणि उत्साह ऐकून मला आनंद वाटला असं त्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.\"\n\nयाच संभाषणावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. \n\n\"तुम्हाला समजत नाही, हे मोदींना सांगण्याची हिंमत त्यांच्या आजूबाजूचे लोक करत नाहीत, हे देशासाठी अधिक धोक्याचं असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. लोकसत्ताने याविषयीची बातमी दिली आहे. \n\n3. कंगना राणावतविरोधात गुन्हा दाखल करण्याचा कर्नाटकमधल्या न्यायालयाचा आदेश \n\nकेंद्राच्या कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केल्याबद्दल अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश कर्नाटकमधल्या तुमकुर न्यायलयाने दिला आहे. TV9 मराठीने याविषयीची बातमी दिली आहे. \n\nरमेश नाईल एल. यांनी यासंबंधी याचिका दाखल केली होती. कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान कंगनाने केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. \n\nपुरावा म्हणून याचिकाकर्त्यांनी कंगनाची ट्वीट्स कोर्टासमोर सादर केली. यावरच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. \n\n4. IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचं कोव्हिडमुळे निधन\n\n2015 सालच्या IAS बॅचचे अधिकारी सुधाकर शिंदे यांचं कोव्हिड 19मुळे पुण्यात निधन झालं. मूळ परभणीचे असणारे शिंदे त्रिपुराच्या अर्थमंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते. \n\nदोन आठवड्यांपूर्वीच शिंदे सुटीसाठी कुटुंबासह गावी आले होते. इथेच त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आणि त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना सुरुवातीला नांदेडमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तिथून औरंगाबादला हलवण्यात आलं. पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना..."} {"inputs":"1. ब्रिटन\n\nडॅनी लॉसन यांनी युनायटेड किंगडममध्ये सूपर ब्लड मूनचं घेतलेलं छायाचित्र. दिडशे वर्षांनी हा योग जगभरातील नागरिकांना अनुभवता आला. \n\nयुनायटेड किंगडम\n\n2. माद्रिद, स्पेन\n\nमाद्रिद शहराच्या स्कायलाईनच्या पार्श्वभूमीवर मेहदी अमर यांनी टिपलेला हा ब्लड मून.\n\nमाद्रीद\n\n3. स्वॅलबर्ड, नॉर्वे\n\nनॉर्वेतील स्वॅलबर्ड भागातही सूपर ब्लू ब्लड मून पहायला मिळाला.\n\nनॉर्वे\n\n4. न्यूयॉर्क, अमेरिका\n\nवेस्ट हँपशायरमध्येही हा दुर्मीळ योग पहायला मिळाला. जसं की न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इथं टिपलेलं हे छायाचित्र.\n\nन्यूयॉर्क\n\n5. म्यानमार\n\nएकाच महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येत असेल तर ब्लू मूनचा योग जुळून येतो. म्यानमारमधील हे नयनरम्य दृश्य.\n\nम्यानमार\n\n6. सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका\n\nअमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सॅन फ्रान्सिस्कोच्या स्कायलाइनशी स्पर्धा करणारा हा चंद्र.\n\nसॅन फ्रान्सिस्को\n\n7. कॅलिफोर्निया, अमेरिका\n\nसूर्य अस्ताला जात असताना पश्चिम क्षितिजावर सुपर मूनचं आगमन झालं. संधिप्रकाशाचा हा खेळ अनुभवता आला कॅलिफोर्नियाच्या अवकाशात.\n\nकॅलिफोर्निया\n\n8. लंडन, ब्रिटन\n\nसेंट पॉल कॅथेड्रलच्या मागील बा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"जूनं क्षितिजावर आलेला हा सुपर मून. लंडनमधील हे छायाचित्र.\n\nलंडन\n\n9. बँकॉक, थायलंड\n\nसुपरमून आणि ब्लड मूनच्या वेळीच चंद्र ग्रहणही होते. आणि बँकॉकच्या प्रसिद्ध मंदिर आणि ब्लड मून.\n\nबँकॉक\n\n10. सिंगापूर\n\nजगभरात विविध ठिकाणी ही खगोलीय घटना अनुभवता आली. सिंगापूरमध्ये अब्दुर रहमान यासीन यांनी काढलेलं हे छायाचित्र.\n\nसिंगापूर\n\n11. नवी मुंबई, भारत\n\nनवी मुंबईच्या कोपरखैरणे या भागातून हे चंद्रग्रहण असं दिसलं. सर्व सामान्यांनाही अगदी सहज हे ग्रहण पाहाता येत असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये उत्साह होता.\n\nमुंबई\n\n12. जकार्ता, इंडोनेशिया\n\nइंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये घेतलेला चंद्राचा क्लोज-अप.\n\nजकार्ता\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"1. मंत्री सुभाष देशमुख यांचा बंगला आरक्षित जागेवर\n\nराज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापुरातला बंगला फायर ब्रिगेडसाठी आरक्षित जागेवर बांधण्यात आला आहे, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. या संदर्भात देशमुख आणि या जागेचे सहमालक असलेल्यांना महापालिकेत सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे. हे प्रकरण 2000सालातील असून त्यावेळी देशमुख आणि इतर 9 जणांनी ही 2 एकर जागा 50 लाख रुपयांना विकत घेतली होती. याबाबात देशमुख यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, असं या बातमीत म्हटलं आहे. \n\n2. बहुपत्नीत्वाची घटनात्मक वैधता तपासणार\n\nमुस्लीम धर्मातील तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवल्यानंतर सुप्रीम कोर्ट बहुपत्नीत्व आणि निकाह हलालासह लग्नाच्या अन्य काही प्रथांची घटनात्मक वैधता तपासणार आहे. \n\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचं खंडपीठ यावर विचार करणार आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. बहुपत्नीत्व आणि हलालासह इतर काही लग्नांच्या प्रथांमुळे महिलांच्या घटनात्मक हक्कांवर गदा येते का, हे सुप्रीम कोर्ट तपासणार आहे. \n\n3. मंत्री न... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िलंगेकरांना 51 कोटींची कर्जमाफी?\n\nराज्याचे कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी घेतलेले 76 कोटींचं कर्ज 25 कोटींत सेटल करण्यात आलं आहे, अशी बातमी एबीपी माझानं दिली आहे. निलंगेकर यांच्या व्हिक्टोरिया अॅग्रो फूड प्रोसेसिंग कंपनीनं महाराष्ट्र बँक आणि युनियन बॅंकेकडून 20 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. 2011पासून कंपनीनं व्याज आणि मुद्दलाचे पैसे भरणे बंद केलं. दोन्ही बॅंकाचं मिळून 76 कोटी 90 लाख एवढं देणं होतं. यात वन टाईम सेटलमेंट करण्यात आली असून 25 कोटी 50 लाख रुपये इतका भरणा ते करणार आहेत, असं या बातमीतं म्हटलं आहे. \n\n4. रायगडवर सापडल्या ऐतिहासिक वस्तू\n\nरायगड किल्ल्यावर उत्खनन सुरू असून त्यात अनेक ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे. रायगड प्राधिकरण समितीच्या वतीनं किल्ल्यावर 350 ठिकाणी उत्खनन सुरू करण्यात आलं आहे. \n\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी रायगड किल्ल्याला भेट दिली.\n\nया उत्खननामध्ये शस्त्रास्त्र, नाणी, वस्तू यांचे अवशेष मिळाले आहेत. या वस्तूंचं प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. संभाजीराजे यांनी रविवारी या ठिकाणी भेट दिली. \n\n5. मुंबईकरांत मधुमेह वाढला\n\nविविध कारणांमुळे मुंबईत मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे, अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेनं केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढं आली आहे. \n\nऑक्टोबर 2016 ते सप्टेंबर 2017 या कालावधीमध्ये पालिकेच्या चार प्रमुख हॉस्पिटलमध्ये मिळून 1 लाख 30 हजार 27 जणांनी मधुमेहावर उपचार केले. तर ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2016 या कालावधीत ही संख्या 62 हजार 315 इतकी होती, असं या बातमीत म्हटलं आहे. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"1. मनुष्यबळ विकास आणि सांस्कृतिक मंत्रालयांचं विलिनीकरण करा - RSSच्या शाखेची मागणी\n\nमनुष्यबळ विकास मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयांचं विलिनीकरण करा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शाखेनं केंद्र सरकारकडे केली आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे. \n\nराष्ट्रीय शिक्षण मंडळ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शाखा आहे. ही शाखा शिक्षण क्षेत्रात काम करते.\n\nकेंद्र सरकारनं मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयाचं विलिनीकरण करावं, जेणेकरून भारतीय शिक्षणपद्धतीला खऱ्या अर्थानं हातभार लागेल, अशी मागणी या मंडळानं केंद्र सरकारकडे केली आहे. \n\nया एकत्रीकरणानंतर संबंधित मंत्रालयाचं नाव शिक्षण मंत्रालय ठेवावं, असं शाखेनं म्हटलं आहे.\n\nमनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नाव बदलून शिक्षण मंत्रालय करावं, राष्ट्रीय शिक्षण मसुद्यात सुचवण्यात आलं आहे. डॉ. के. कस्तुरीरंजन आणि मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांच्या समितीनं हा मसुदा तयार केला आहे.\n\nराष्ट्रीय शिक्षण मंडळ शाखेची स्थापना 1969मध्ये करण्यात आली. भारतीय शिक्षणपद्धतीचं राष्ट्रीय स्तरावर पुनरुत्थान करणं, असं या शाखेचं उद्दिष... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्ट असल्याचं शाखेच्या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे. \n\n2. माहिती अधिकार सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर\n\nकेंद्र आणि राज्य स्तरावरील माहिती आयुक्त आणि माहिती अधिकारी यांचा कार्यकाळ आणि वेतन ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला देणारे माहिती अधिकार सुधारणा विधेयक लोकसभेत संमत करण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे. \n\nसोमवारी (22 जुलै) लोकसभेत 218 विरुद्ध 79 मतांनी हे विधेयक मंजूर झालं आहे. पण सभागृहात आणि संसदेच्या बाहेर आंदोलकांनी त्याला विरोध केला आहे.\n\nकेंद्र सरकारनं शुक्रवारी सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केलं. ते सादर करण्याआधी सुधारणांबाबत कोणतीही जाहीर चर्चा सरकारनं केली नाही. शनिवार-रविवार संसदेला सुट्टी होती. तिसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता हे विधेयक सरकारनं लोकसभेत चर्चेला आणलं.\n\nकेंद्र सरकारच्या या घाईवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. भारतीय लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याची टीका काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमकेच्या सदस्यांनी केली आहे.\n\n3. मराठी न शिकवणाऱ्या शाळांना दंड\n\nराज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी न शिकवल्यास दंडात्मक कारवाई आणि शाळेची मान्यता रद्द करण्याची तरतूद मराठी शिक्षण कायद्याच्या मसुद्यात करण्यात आली आहे. तसंच या कायद्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही, असंही मसुद्यात स्पष्ट करण्यात आलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.\n\n'मराठीच्या भल्यासाठी' या मुक्त व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील 24 संस्थांनी मुंबईत धरणे आंदोलन केलं होतं. त्यानंतर विधिज्ञांच्या मदतीने 'महाराष्ट्र (शाळांमध्ये मराठीचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन) अधिनियम 2019' या शीर्षकांतर्गत मसुदा तयार करण्यात आला आहे.\n\nयाअंतर्गत, इयत्ता पहिलीसाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 आणि दुसरीसाठी 2021-22 या वर्षांपासून मराठी शिकवणे अनिवार्य करून टप्प्याटप्प्यानं सर्व शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत मराठी शिकवण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी किंवा इंग्रजी नाही, अशा विद्यार्थ्यांना वैकल्पिक विषय म्हणून त्यांची मातृभाषा निवडता येईल. \n\nCBSE, ICSEसह सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हा कायदा लागू असेल. मराठी शिक्षण कायद्याचे पालन न करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाला दोन टप्प्यांत 15 हजारांपर्यंत दंड केला जाईल. त्यानंतरही शाळा व्यवस्थापनाने सुधारणा न केल्यास संस्थेची परवानगी आणि ना हरकत..."} {"inputs":"1. ममता बॅनर्जींवर निवडणूक प्रचाराची 24 तासांची बंदी \n\nनिवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक प्रचाराची 24 तासांची बंदी लादली आहे. \n\nसोमवार रात्री आठ वाजेपासून ते मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे. \n\nयाआधी, \"पश्चिम बंगालचा भूमिपुत्रच मुख्यमंत्री होईल,\" असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा प्रचारासाठी सध्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. उत्तर 24 परगणामधील एका बैठकीत त्यांनी हे सूचक विधान केलं. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.\n\nमुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याला प्रत्युत्तर देत अमित शहा म्हणाले, \"जनता सांगेल तेव्हा मी राजीनामा देईन. पण ममता दीदींना 2 मे रोजी राजीनामा द्यावा लागणार आहे.\"\n\nते पुढे म्हणाले, \"पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 130 भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. पण एकावरही कारवाई करण्यात आलेली नाही. पण आमची सत्ता आल्यावर आम्ही तृणमूलच्या एकाही कार्यकर्त्याची हत्या होऊ देणार नाही.\"\n\n2. ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"'भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी?' \n\nमहाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेने का मोजावी?, असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. \n\nमहाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन लावण्याचे स्पष्ट संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 एप्रिलला महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते चंद्रकांत पाटील हेसुद्धा उपस्थित होते. \n\nलॉकडाऊन संदर्भात भाजपनं सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. या मागण्यांवर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे. \n\n\"महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे, पण बाजूच्या गुजरातमध्ये लसीचा महापूर आहे. करोना काळात महाराष्ट्राचीच काय, देशाचीच अर्थव्यवस्था कोसळली हे मान्य करावेच लागेल, पण त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे केंद्राकडून काही राज्यांना मिळत असलेली सापत्न वागणूक. पृथ्वीराज चव्हाण यांनी परखडपणे सांगितले आहे की, महाराष्ट्राला पीपीई किटस्, एन-95 मास्क आणि व्हेंटिलेटर अशी महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे पुरविण्यात सापत्न वागणूक देण्यात आली,\" असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. \n\nया अग्रलेखात केंद्र सरकारवरही निशाणा साधण्यात आला आहे. यामध्ये म्हटलं आहे, \"केंद्र सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, पळ काढता येणार नाही. शेवटी देश मोदींच्याच नावाने चालत आहे व प्रत्येक लसीपासून लॉकडाऊनपर्यंत 'मोदी नामा'चाच उत्सव सुरू असताना राज्यांना मदत करून उत्सवाचे रंग अधिक तेजोमय करणे हे केंद्राचेच कर्तव्य ठरत नाही काय? राज्यातील विरोधी पक्षाने दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची ही बाजू भक्कमपणे मांडली तर राज्यहिताचे श्रेय त्यांनाच मिळेल व लॉकडाऊन झाले तरी जनतेला दिलासा देता येईल.\"\n\n3. लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात डॉक्टर्स काय म्हणतात?\n\nराज्यात लॉकडॉऊन लागू करायला हवे की नको? यावरून वैद्यकीय क्षेत्रात दोन मतं आहेत. डॉक्टरांचा एक गट लॉकडॉऊनच्या विरोधात आहे, तर दुसरा गट लॉकडॉऊनच्या समर्थनार्थ आहे. आता लॉकडॉऊन लागू करून काही उपयोग नसल्याचं काही तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (11 एप्रिल) कोव्हिड..."} {"inputs":"1. मला आणि फडणवीसांना कोणतीही टोपणनावं दिलेली चालतात का? - चंद्रकांत पाटील \n\nभाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी टीका केली होती. त्याबाबत प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. \n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मला कोणतीही टोपणनावं दिली, आमच्याबद्दल काहीही बोललं तर राष्ट्रवादी काँग्रेसला चालतं का, असा प्रतिप्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. \n\n\"गोपीचंद पडळकर समजूतदार कार्यकर्ते आहेत. त्यांचे शब्द चुकले. पण शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. पवार यांनी छोट्या जातीला महत्त्व दिलं नाही, हा पडळकर यांचा अनुभव असू शकतो. पण अनादर व्यक्त करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. याबाबत त्यांना फडणवीसांनी समजही दिली आहे. पण माझ्याबद्दल कुणीही काहीही बोलतं, फडणवीस आणि मला कोणतीही टोपणनावं ठेवली जातात.\n\n शिवसेनेच्या अग्रलेखातही कशी भाषा असते. हे त्यांना चालतं का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रात काय चाललंय?\", असं पाट... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ील म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे. \n\n2. राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून लाखोंची देणगी - भाजपचा आरोप\n\nकाँग्रेस आणि चीनचे छुपे संबंध असून चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला लाखोंची देणगी दिली आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे.\n\nकाही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यातील भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या जवानांमध्ये संघर्ष होऊन त्यात 20 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने केंद्र सरकारच्या चीन धोरणावर टीका करत आहेत. \n\nइतकंच नव्हे तर नरेंद्र मोदी हे 'सरेंडर' मोदी असून त्यांनी चीनसमोर शरणागती पत्करल्याची टीकाही गांधी यांनी केली होती.\n\nया पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे दिले. काँग्रेसच्या कार्यकाळातच चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला होता. \n\nभारतीय कायद्यानुसार कोणताही राजकीय पक्ष सरकारच्या परवानगीशिवाय विदेशातून पैसा स्वीकारू शकत नाही. मग काँग्रेसने चीनकडून पैसे स्वीकारताना सरकारची मंजुरी घेतली होती का, असा सवाल केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला. \n\nतर राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने देणगी देणं धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया जे. पी. नड्डा यांनी दिली. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. \n\n3. रुग्णालयाबाहेर झालेले 1 हजार मृत्यू अधिकृत आकडेवारीत नाहीत - फडणवीस\n\nकोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊनच्या काळात रूग्णालयाबाहेर झालेले सुमारे 1 हजार मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखविण्यात आलेले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. \n\nया पत्रात फडणवीसांनी म्हटलं, \"मुंबईत रुग्णालयाबाहेर झालेल्या मृत्यूंची नोंद अद्याप करण्यात आलेली नाही. याबाबत वॉर्ड अधिकारी आणि तत्सम प्राधिकरणांनी प्रमाणपत्र दिलं आहे. पण हा आकडा अजून जाहीर करण्यात आलेला नाही. सुमारे 1 हजार मृत्यूंची अद्याप नोंद करण्यात आलेली नाही.\n\n प्राथमिक संकलनात आतापर्यंत 450 मृत्यूंची नोंद झाली. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर 72 तासांत नोंद होणं आवश्यक आहे. पण ही संख्या एकदम जास्त दिसू नये यासाठी रोज थोडे-थोडे करून नोंद केली जात आहे. हे चुकीचं आहे.\" ही बातमी लोकसत्ताने दिली आहे...."} {"inputs":"1. महाराष्ट्र सरकारनं वारंवार केंद्राकडे बोट दाखवू नये - देवेंद्र फडणवीस\n\n\"राज्यात जिथं बलशाली नेते तिथं ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठा योग्य प्रमाणात होतो. पण हा पुरवठा रुग्णसंख्येनुसार होणं अपेक्षित आहे. मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं, पण त्यांनी आपण राज्याचे मंत्री आहोत हे विसरू नये,\" असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.\n\nशुक्रवारी (30 एप्रिल) नाशिक येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.\n\nते पुढे म्हणाले, \"केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन मिळालं आहे. त्याचं समान वाटप राज्यात झालं पाहिजे. ज्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे, तिथं अधिक पुरवठा करण्यात यावा.\" \n\n\"राज्य सरकारने वारंवार केंद्राकडे बोट दाखवू नये. आपल्याकडे उपलब्ध साधनांचा योग्य प्रमाणात वापर करायला हवा,\" असं फडणवीस यांनी म्हटलं. ही बातमी ई-सकाळने दिली आहे. \n\n2. शाळांना 1 मेपासून सुट्ट्या, 14 जूनपासून सुरू होणार नवं वर्ष\n\nमहाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 1 मे पासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे. 1 मे ते 13 जून दर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"म्यान शाळांना सुट्टी राहणार आहे. तर 14 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल, असा आदेश राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिला आहे. \n\nकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द करून व त्यांना पास करून पुढील वर्गात प्रमोट करण्यात आलं आहे. \n\nतर इयत्ता 9 वी, 10 वी आणि 11 वीच्या परीक्षा सुद्धा रद्द केल्या आहे. तरीसुद्धा, अनेक शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग शिक्षकांकडून घेतले जात होते. त्यामुळे यंदाचं शैक्षणिक वर्ष समाप्त करून सुट्टी जाहीर करावी, अशा आशयाचं पत्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येत होते. याची दखल घेत, शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला.\n\nनवे शैक्षणिक वर्ष जरी 14 जूनपासून सुरू होणार असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याबाबतचा निर्णय कालांतराने कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत कळवण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली. \n\n3. मुख्यमंत्री सहायता निधीला राष्ट्रवादी काँग्रेसची 2 कोटींची मदत \n\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दोन कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nराष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर याबाबत पक्षाला सूचना केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ट्विट करून याबाबत सर्वांना माहिती दिली. \n\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला साहाय्य करण्यास कटीबद्ध आहे. म्हणूनच करोनासोबत लढण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहोत, असे पक्षाने जाहीर केलं आहे. \n\nनुकतीच काँग्रेस पक्षानेही लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत दिली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली. \n\n4. दोन लाख मृत्यू, जबाबदारी शून्य, सिस्टिमने केलं आत्मनिर्भर - राहुल गांधी\n\nदेशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. \n\n\"देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या दोन लाख झाली असून सरकारची त्याबाबत जबाबदारी शून्य आहे. सिस्टिमने लोकांना..."} {"inputs":"1. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही - देवेंद्र फडणवीस\n\nशिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्याप्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. \n\n\"चांगलं काम केलं तर कुणाला नोटीस मिळत नाही, त्यामुळे जर चांगलं काम केलं असेल आणि कुठलीही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं कारण नाही,\" असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.\n\nभाजपाच्या आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप कार्यक्रमानंतर इस्लामपूरमध्ये माध्यमांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर फडणवीस यांनी उत्तर दिलं. \n\nयावेळी फडणवीस म्हणाले, \"मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. याबाबत तुम्ही ईडीला विचारलं पाहिजे.\" लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.\n\nदरम्यान, पीएमसी बॅंक कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस पाठवली आहे.\n\nअंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.\n\nराकेश टिकैत\n\n2. शेतकरी नेते राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी\n\nदिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांचं आंदोलन सुरू असून भारतीय... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"किसान युनियनचे राकेश टिकैत त्यात सहभागी आहेत. \n\nराकेश टिकैत यांना निनावी नंबरवरून जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील कौशांबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी फोन करणा-याचा शोध सुरू केला आहे. आज तकनं ही बातमी दिली आहे. \n\nअज्ञात व्यक्तीने फोनवरून टिकैत यांना किती हत्यारे पाहिजेत? असा प्रश्न विचारला. टिकैत यांनी प्रतिप्रश्न केला असता, तुम्हाला मारण्यासाठी किती हत्यारे घेवून यावे लागतील, असं उत्तर या व्यक्तीनं दिलं. \n\n3. नागपूरात महिलेला जिवंत जाळलं\n\nभांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका महिलेला भर चौकात जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. \n\nही घटना नागपूरमधील अंजुमन पॉलिटेक्निक महाविद्यालयाजवळ घडली आहे. त्यानंतर आरोपी फरार झाला. दरम्यान, पीडित महिलेला जळताना पाहून नागरिकांनी धाव घेऊन आग विझवली. तसंच त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. \n\nमात्र, उपचारादरम्यान आज पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण नागपूर जिल्हा हादरला असून याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.\n\nपोलीसनामानं ही बातमी दिलीय.\n\nअशोक चव्हाण\n\n4. शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये- अशोक चव्हाण\n\nयूपीएचे अध्यक्षपद काँग्रेस नेत्या सोनिया गांधींऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी केली जात आहे. \n\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सामनाच्या अग्रलेखातून यूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार असावेत, असं म्हटलं होतं. त्यावरून आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.\n\nमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की, \"शिवसेना हा पक्ष यूपीएमध्ये सहभागी नाही. महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरुनच शिवसेनेला पाठींबा दिला आहे. त्यामुळे यूपीएच्या नेतृत्वाबाबत शिवसेनेने सल्ला देऊ नये.\"\n\nदिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.\n\n5. पोलीस विभाग लाचखोरीत अव्वल\n\nराज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्षभरातील 596 सापळ्यात 814 अधिकारी, कर्मचारी अडकले आहेत. लाचखोरीत विभाग अव्वल आहे, तर महसूल-भूमी अभिलेख विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे. \n\nएक जानेवारी ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीत एसीबीनं राज्यात 596 सापळे रचले. त्यात 814 अधिकारी, कर्मचारी अडकले आहेत. यात वर्ग एकचे 41, दोनचे 69, तीनचे 490, चारचे 21, तर इतर..."} {"inputs":"1. मुंबई मनपा निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रच लढावी - नवाब मलिक\n\nमुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं उघड झालंय. एकीकडे काँग्रेस स्वबळाची भाषा करत असताना राष्ट्रवादीने मात्र एकत्रित निवडणूक लढण्याची भूमिका मांडलीय. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक म्हणाले, \"राज्यात सरकार म्हणून एकत्र काम करत असताना मुंबई महापालिका निवडणूक देखील एकत्रच लढली जावी.\"\n\nविशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही हीच भूमिका असल्याचं मलिक यांनी सांगितलं.\n\nशरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात बैठक झाली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांवर चर्चा झाली.\n\nयावेळी काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवरही नवाब मलिक यांनी भाष्य केले. \"आता काँग्रेस नेते बोलत राहात आहेत, पण त्याबाबत अधिकृत चर्चा सुरु झालेली नाही. आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, तिन्ही पक्षांनी एकत्र लढायला हवं, पण काँग्रेसची भूमिका ते ठरवतील. पण आमची भूमिका स्पष्ट ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आहे,\" असं मलिक म्हणाले.\n\n2. कोरोना लसीकरणाचा खर्च केंद्रानं करावा - राजेश टोपे\n\nकोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च हा केंद्र सरकारनं करायला हवा, अशी मागणी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. जालन्यात ते माध्यमांशी बोलत होते. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.\n\nलशीकरणासाठीच्या कोल्ड चेन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारने द्यावा, अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली. \n\nपहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा पहिला डोस अंदाजे अडीच महिन्यात पूर्ण होऊ शकेल, असा अंदाजही टोपेंनी व्यक्त केला आहे.\n\nदुसरीकडे, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी मोफत लशीची मागणी केली आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.\n\n\"पहिल्यांदा फ्रंट लाईन वर्करला लस मोफत मिळणार आहे, अनेक राज्यांनी सर्वांना लस मोफत देणार हे घोषित केले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रानेदेखील केंद्र सरकारची मदत घ्यावी आणि किमान गरीब आणि मध्यमवर्गीयांना ही लस मोफत देता येईल,\" असं फडणवीस म्हणाले.\n\n3. सहकारी बँकांचे सक्तीने खासगीकरण होऊ देणार नाही - गडकरी\n\nसहकार क्षेत्राला पाठबळ देण्याचंच केंद्र सरकारचे धोरण असून, सहकारी बँकांचे सक्तीने खासगीकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.\n\nमहाराष्ट्रातील सहकारी बँकांना केंद्र सरकारचे अर्थ आणि सहकार खाते, रिझव्‍‌र्ह बँक, नाबार्ड आणि राज्य सरकार या पातळ्यांवर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकारचा प्रतिनिधी या नात्याने एक दुवा म्हणून काम करण्याचे आश्वासन यावेळी नितीन गडकरी यांनी दिलं.\n\nसहकारी बँकांनी दिल्लीतील धोरणकर्त्यांवर आपला प्रभाव किंवा वजन वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता असून खासगी बँकांबरोबर स्पर्धेला सक्षम, तसंच कायम तयार राहिलं पाहिजे, असं गडकरींनी स्पष्ट केलं.\n\n4. औरंगाबाद विमानतळाला अजिंठा वेरूळ लेणींचं नाव द्या - आठवले\n\nऔरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा ठराव महाराष्ट्र सरकारनं संमत केला असताना, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या विमानतळाला अजिंठा-वेरूळ लेणींचं नाव देण्याची मागणी केली आहे. दिव्य मराठीने ही बातमी दिली आहे.\n\n\"अजिंठा-वेरूळ या दोन्ही बौद्ध संस्कृतीच्या लेण्या असून जागतिक वारसास्थळ आहेत. आठ जागतिक आश्चर्यस्थळांपैकी एक आहेत. त्यामुळे औरंगाबाद विमानतळाला..."} {"inputs":"1. मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात, कारभार फेसबुकवरून चालणार का?- राधाकृष्ण विखे पाटील\n\nकोरोनाच्या संकटात राज्यातील जनतेला दिलासा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री फेसबुकवरच संवाद साधतात. त्यामुळे सरकारचा कारभार यापुढे आता फक्त फेसबुकवर चालणार का? असा सवाल भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे. \n\nकेंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची राज्यात अंमलबजावणी केली जात नाही. केंद्राने दिलेल्या निधीचा योग्य उपयोग राज्य सरकार करत नाही असा आरोपही त्यांनी केला. \n\nभाजपतर्फे 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात आलं. परप्रांतीय कामगारांसाठी उपाययोजना नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. \n\n2. आता आदेश मीच देणार- गोंधळ टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंचा निर्णय\n\nलॉकडाऊन आणि कोरोनाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील आदेशांमध्ये राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने परस्पर आदेश काढल्याने संभ्रमाचे वातावरण होते. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी अशी टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर 'आता आदेश फक्त मीच देणार' असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 'झी 24तास'ने ही बातमी दिली आहे. \n\nराज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. या सूचनांमध्ये स्थानिक पातळीवर परस्पर कोणतेही बदल करू नका, असे बजावण्यात आले. \n\n3. मोदींचं पॅकेज म्हणजे फसवणूक- के.चंद्रशेखर राव\n\n'कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. त्यातून त्यांनी आकड्यांचा खेळ केला आहे. केंद्राकडून राज्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक दिली जाते,' असा आरोप तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी केला आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे. \n\n\n\n\n\n\n\n\n\nचंद्रशेखर राव यांनी म्हटलं, की मोदींचं पॅकेज म्हणजे केंद्राने केलेली हवा आहे. केंद्राने स्वत:ची प्रतिष्ठा कमी करून घेतली आहे. या पॅकेजमधून सामंतशाही आणि हुकूमशाही दिसते. \n\nकोरोनामुळे राज्यांचा महसूल घटला आहे. त्यामुळे राज्य सरकारांना निधीची आवश्यकता आहे. संघराज्य पद्धतीत अशा प्रकारचं धोरण असू शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. \n\n4. अर्णब गोस्वामी खटला सीबीआयकडे तपास सोपवण्यास कोर्टाचा नकार\n\nपालघर झुंडबळी प्रकरणातील चर्चेवेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बदनामी केल्याच्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांना दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर इतर राज्यात दाखल असलेल्या सर्व प्राथमिक माहिती अहवालांच्या चौकशा रद्दबातल केल्या. \n\nमुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ाची चौकशी रद्द करण्यास मात्र नकार दिला आहे. या प्रकरणाचीचौकशी केंद्रीय अन्वेषण शाखेकडे (सीबीआय) वर्ग करण्याची गोस्वामी यांच्या वतीने करण्यात आलेली विनंती न्यायालयाने फेटाळली आहे. 'दैनिक जागरण'ने ही बातमी दिली आहे. \n\nपत्रकारितेचे स्वातंत्र्य हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूळ गाभा आहे, वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यातून लोक व देशाचे स्वातंत्र्य मजबूत होत असते. भारतातील स्वातंत्र्य जोपर्यंत पत्रकार सुडाच्या कारवाईला न घाबरता सत्तेविरुद्ध सत्य बोलतात तोपर्यंतच आहे, असे स्पष्ट मत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी मांडले.\n\nरिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर निर्णय देताना त्यांनी हे मत मांडले.\n\n5. अॅसिड हल्ल्यावर व्हीडिओ बनवणं टिकटॉक स्टारला महागात..."} {"inputs":"1. मुख्यमंत्र्यांना शक्य नसेल तर राज्यपालांकडे जातो - संभाजीराजे छत्रपती\n\nअतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची मदत करण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून होत नसेल, तर मी राज्यपालांना विनंती करू शकतो, असं वक्तव्य राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. \n\nपुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संभाजीराजे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. \n\nराज्यात फक्त दौरे करून काहीही होणार नाही. मंत्रिमंडळाची बैठक लवकरात लवकर बोलावून पुरग्रस्तांना तातडीची मदत मिळाली पाहिजे. हे काम मुख्यमंत्र्यांकडून होत नसेल तर मी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे जाईन, तुम्ही या विषयात लक्ष घाला, असं मी राज्यपालांना बोलू शकतो, असंही संभाजीराजे म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे. \n\n2. पंकजा मुंडे आमच्या भगिनी, त्यांनी शिवसेनेत यावं - गुलाबराव पाटील\n\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. \n\n\"भाज... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पमध्ये अनेक नेत्यांवर अन्याय होतोय, त्यात पंकजा मुंडेही आहेत. त्या आमच्या भगिनी आहेत, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत यावं, अशी विनंती गुलाबराव पाटील यांनी केली. \n\nपंकजा मुंडे या जमिनीवरील नेत्या आहेत. त्यांनी पक्ष वाढवण्याचं काम केलं. त्यांच्यासारखे नेते पक्षात आले तर स्वागतच आहे. \n\nत्यांना बाळासाहेबांबाबत प्रेम आहे. पंकजा आणि त्यांच्या भगिनी निवडणुकीत उभ्या असताना त्यांच्याविरुद्ध शिवसेना उमेदवार देत नाही, त्यामुळे त्या पक्षात आल्यास स्वागतच आहे, असं पाटील म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली.\n\n3. मुंबई वीज खंडितप्रकरणी सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश\n\nमुंबईत वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी विशेष समितीची स्थापन करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.\n\n\"मुंबई आणि परिसरातील वीजपुरवठा खंडीत घटनेची चौकशी तसंच तांत्रिक लेखापरीक्षण करून उपाययोजना सुचविण्यासाठी तांत्रिक, लेखापरीक्षण समिती नेमण्यात येणार असून याबाबत शासन निर्णयही जाहीर झाला आहे. तसंच सात दिवसात याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले आहेत,\" असं ऊर्जामंत्र्यांनी ट्वीट करून सांगितलं. \n\nमुंबईत 12 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे असं झाल्याचं 'बेस्ट'ने म्हटलं होतं. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे. \n\n4. अकाली दल, लोकजनशक्ती पार्टीनंतर गोरखा जनमुक्ती मोर्चा NDA तून बाहेर\n\nलोकसभा निवडणुकीच्या दीड वर्षानंतर NDA मधील पक्ष एक-एक करून भाजपची साथ सोडताना दिसत आहेत. \n\nशिवसेना, अकाली दल, लोकजनशक्ती पार्टी यांच्यानंतर आता ईशान्य भारतातील गोरखा जनमुक्ती मोर्चा हा पक्ष NDA मधून बाहेर पडला आहे. पक्षाचे अध्यक्ष बिमल गुरुंग यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.\n\nकेंद्र सरकारने गोरखालँडसाठी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे आम्ही बाहेर पडत असल्याचं गुरुंग यांनी सांगितलं. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आश्वासने पूर्ण केली असून विधानसभा निवडणुका तृणमूलसोबत युती करून लढविण्याची घोषणाही गुरुंग यांनी केली. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.\n\n5. संजय दत्त यांची कॅन्सरवर मात\n\nगेल्या अनेक दिवसांपासून फुफ्फुसांच्या कर्करोगावर उपचार घेत असलेले बॉलीवूड अभिनेते संजय दत्त आता त्यातून बरे झाले आहेत. संजय दत्त यांनी सोशल..."} {"inputs":"1. मॉस्को\n\nसर्कल लाईन मेट्रो स्टेशन\n\nराजधानी मॉस्कोच्या अगदी मध्यवर्ती भागात ऐतिहासिक क्रेमलिनची भव्य इमारत आहे. या इमारतीत 5 महाल आहेत, तर जवळच 2,000 वर्षांपूर्वींचे चार कॅथेड्रल्स आहेत.\n\nमॉस्को शहरातले मेट्रो स्टेशन पाहून तुम्ही थक्क व्हाल. त्यापैकी सर्कल लाईन स्टेशन सगळ्यांत भारी आहे.\n\n2. सेंट पिटर्सबर्ग\n\nया शहरात पर्यटन स्थळं पाहण्यासाठी सगळ्यात स्वस्त पर्याय म्हणजे ट्राम नंबर 3.\n\nउन्हाळ्यात या ठिकाणी तब्बल 19 तास सूर्यप्रकाश राहतो. उन्हाळ्यात दिवसरात्र शहर गजबजलेलं राहतं. रस्त्यावर कॅफे, मनोरंजानाची ठिकाणं असं सगळीकडे लोकांची लगबग पाहायला मिळते. \n\n3. निझनी नोव्हगोरॉट\n\nव्होल्गा नदी काठच्या रस्ते दोन्ही बाजूंनी लोककलेनं नटलेले दिसतील. शहराची खरी मजा घ्यायची असेल तर तिथल्या जुन्या लाकडी घरांपासून एक तरी फेरफटका नक्की मारा.\n\n4. कॅलिनिनग्राड\n\nपोलंड, लिथुएनिया, बाल्टिक समुद्र यामध्ये या शहराचं सँडविच झालं आहे. \n\nकॅलिनीनग्रॅड हे रशियाच्या पश्चिमेचं सर्वात शेवटचं शहर आहे. याच ठिकाणी प्रसिद्ध तत्वज्ञ इमॅनुएल कांत यांनी शेवटचा श्वास घेतला होता.\n\n5. येकातेरिनबर्ग\n\nसोव्हिएत काळतल्या वास्तुरचन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. \n\nउरल पर्वतावरचं हे शहर पॅरिससारखं दिसतं.\n\n6. व्होल्गोग्राड\n\nयाआधी या शहराचं नाव स्टॅलिनग्राड होतं. दुसऱ्या महायुद्धाची ही एक मोठी रणभूमी होती. हजारो लोक आणि सैनिकांना इथे प्राण गमवावा लागला होता. \n\nया शहरात दुसऱ्या महायुद्धाला समर्पित केलेली अनेक संग्रालय आहेत. इथल्या स्टेडियमचं बांधकाम करताना आजही दुसऱ्या महायुद्धात मरण पावलेल्या सैनिकांचं अवशेष मिळत आहेत.\n\n7. कझान\n\nकझान हे रशियाचं सहावं सगळ्यांत मोठं शहर आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरात मोठे पार्क आहेत. \n\nइथे विविध सांकृतिक जीवनाचा अनुभव येतो. \n\n8. समारा\n\nऐसपैस लाकडी घराच्या शेजारीच तुम्हाला मोठे बिझनेस टॉवर्स दिसतील, अशी या शहराची रचना आहे.\n\n9. रोस्टोव्ह\n\n या शहरातल्या रोन नदीवर फेरफटका मारायला विसरू नका. सेंट्रल मार्केट, कॅफे आणि इथल्या कॅथेड्रललाही नक्कीच भेट द्यायला हवी. \n\n10. सोची\n\nहे शहर एका दिवसात फिरून होत नाही, कारण इथली प्रेक्षणीय स्थळं एकमेकांपासून दूर आहेत. \n\nस्वच्छ आणि आल्हाददायक हवामान, पर्वतावरून दिसणारा सुंदर नजारा, कॅफे अशा गोष्टींनी इथली भेट आठवणीत राहते. \n\n11. सारन्स्क\n\nबहुतेक सर्व प्रेक्षणीय स्थळं आणि करमणुकीच्या गोष्टी इथल्या फुटबॉल स्टेडियमपासून जवळच आहेत.\n\nया ठिकाणचा मांसाहाराची चव घ्यायला विसरू नका.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"1. रफाल करारादरम्यान वाटाघाटींमध्ये भ्रष्टाचारविरोधी कलम वगळला\n\nरफाल करारादरम्यान झालेल्या वाटाघाटींमध्ये भ्रष्टाचारविरोधी कलम शेवटच्या क्षणी वगळण्यात आला, असा दावा 'द हिंदू'ने एका बातमीत केला आहे. भ्रष्टाचारविरोधी धोरणाचा झेंडा वर करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने असं का केले, हा प्रश्न या वृत्तात उपस्थित करण्यात आला आहे.\n\nफ्रान्सच्या दसॉ आणि भारताच्या अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स या दोन कंपन्यांमध्ये 36 रफाल लष्करी विमानांसाठी हा करार झाला आहे. दोन्ही देशांच्या सरकारांनी या 7.87 अब्ज पाउंडांच्या करारासंबंधीच्या वाटाघाटी केल्या होत्या. त्यात खुद्द पंतप्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपावर संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतल्याची एक नोट 'द हिंदू'नेच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती.\n\nआज प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार अशा करारामध्ये सामान्यतः आढळणारी \"Penalty for use of Undue Influence, Agents\/Agency Commission, and Access to Company accounts\" ही कलम शेवटच्या करार मसुद्यात वगळण्यात आली होती. या कराराअंतर्गत भ्रष्टाचारासाठी कठोर दंड तसंच दोन्ही पक्षांमधला व्यवहार थेट व्हावा, त्यात कुठल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्याही तिसऱ्या व्यक्ती किंवा खात्याचा हस्तक्षेप नको, अशा तरतुदींसाठी ही कलम म्हणून महत्त्वाची मानली जाते.\n\nकरारादरम्यान दलाली किंवा पैशांची अफरातफर यांसारख्या गोष्टींना चपराक बसेल, हे यामागचं उद्दिष्ट. मात्र रफाल करारावर दोन्ही सरकारांच्या प्रतिनिधींनी सही करण्याच्या काही दिवसांपूर्वी ही कलम वगळण्यात आल्याचं या बातमीत म्हटलं आहे.\n\n2. तृणमूल आमदाराच्या खुनाप्रकरणी भाजप नेत्यावर गुन्हा \n\nपश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित बिस्वास यांच्या हत्येनंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. या प्रकरणी भाजप नेते मुकुल रॉय यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. \n\nरॉय हे तृणमूलचे माजी सरचिटणीस असून गेल्या वर्षी ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर ते भाजपमध्ये सामील झाले होते.\n\nबिस्वास यांचा बळी अंतर्गत वादातून गेला आहे, असं सांगत मुकुल रॉय यांनी हे आरोप फेटाळले आहेत. फुलबारी येथे सरस्वती पूजेदरम्यान सत्यजित बिस्वास यांची हत्या करण्यात आली होती. \n\n3. स्वाईन फ्लूने डोके वर काढले; महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर \n\nथंडीचा जोर वाढल्यामुळे स्वाईन फ्लुनेही डोकं वर काढलं आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 1 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या काळाक देशात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक 85 बळी राजस्थानात गेले आहेत.\n\nत्या खालोखाल गुजरात, पंजाब, आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे. लोकमतने यासंदर्भात बातमी दिली आहे. \n\nदेशभरात या आजाराने महिन्याभराच्या कालावधीत, 6,701 रुग्णांना स्वाईन फ्लूचं निदान झालं असून, आतापर्यंत 226 बळी गेले आहेत.\n\nमहाराष्ट्रात 138 लोकांना या रोगाची लागण झाली असून 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. \n\n4. श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात सात जवानांसह 11 जखमी \n\nरविवारी सकाळी कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या हल्ल्यात पाच दहशतवादी ठार झाले आहेत. त्यानंतर काही तासांतच श्रीनगरच्या लाल चौकात रविवारी संध्याकाळी कट्टरतावाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात सुरक्षा दलाच्या सात जवानांसह 11 जण जखमी झाले.\n\nजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे. \n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nजखमींमध्ये चार पोलीस, CRPF चे तीन जवानांचा समावेश आहे. जैश-ए-मोहम्मदने एका स्थानिक वृत्तसंस्थेकडे पाठवलेल्या निवेदनाद्वारे..."} {"inputs":"1. राजगृह तोडफोडप्रकरणी एक आरोपी अटकेत\n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह येथील तोडफोडप्रकरणी गुरुवारी माटुंगा पोलिसांनी उमेश जाधव (35) या तरुणाला अटक केली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. \n\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीनं राजगृह बंगल्यात प्रवेश केल्यानंतर अटक आरोपी बाहेर पहारा देत होता.\n\nउमेश जाधव परळ टीटी परिसरात वास्तव्यास असून बिगारी काम करतो. \n\nत्याच्या चौकशीतून मुख्य आरोपीबाबत महत्त्वपूर्ण माहिती हाती आली असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू यांनी व्यक्त केला.\n\n2 दिवसांपूर्वी मुंबईच्या दादरमधील 'राजगृह' या डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.\n\nराजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन या घटनेनंतर म्हटलं होतं.\n\n2. ICSE बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल आज\n\nकाउन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) चा इयत्ता दहावी (ICSE) आणि बारावी (ISC) चा निकाल शुक्रवार (10 जुलै) रोजी जाहीर केला जाणार आहे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":". आयसीएसई बोर्डानं यासंबंधी अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.\n\nआयसीएसई बोर्ड 10 जुलै रोजी दुपारी 3 वाजता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करणार आहे. शाळांना काउन्सिलच्या करिअर पोर्टलवर जाऊन प्रिंसिपल लॉग इन आयडी आणि पासवर्ड देऊन निकाल डाऊनलोड करता येणार आहे. \n\nविद्यार्थ्यांना काउन्सिलच्या वेबसाईटवर आपला निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.\n\nकसा पाहाल निकाल?\n\n3. श्रमिक स्पेशल ट्रेनच्या काळात 110 मजूरांचा मृत्यू\n\nदेशात श्रमिक स्पेशल ट्रेन धावल्या त्या काळात रेल्वेच्या परिसरात 110 मजूरांचा मृत्यू झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे. \n\nवेगवेगळ्या राज्य सरकारांकडून आलेल्या आकडेवारीनुसार, 4 हजार 611 श्रमिक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून 63 लाख स्थलांतरित मजूर हे आपापल्या मूळ गावी पोहोचले. यादरम्यान 110 मजूरांचा मृत्यू झाला. \n\nकोरोना आणि इतर आजारामुळे हे मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. \n\nअसं असलं तरी अन्न आणि पाण्याच्या अभावानं एकाही मजूराचा मृत्यू न झाल्याचं केंद्र सरकार सातत्यानं म्हणत आहे.\n\n4. उद्धव ठाकरेंच्या 'त्या' व्यवहाराची चौकशी करा - संजय निरुपम\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वांद्रे कलानगरमध्येच मातोश्री-2 या निवासस्थानाचे बांधकाम करत आहेत. ज्या जमिनीवर हे बांधकाम सुरू आहे, त्या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे. \n\nज्या व्यक्तीकडून ठाकरे यांनी ही जमीन घेतली, त्या व्यक्तीची सक्तवसुली संचालनालयाकडून सध्या चौकशी सुरू आहे. त्यामुळे या जमिनीचा व्यवहार ही जनतेसमोर आला पाहिजे, असं निरुपम यांनी म्हटलं आहे. \n\nनिरुपम यांनी म्हटलं की, \"कलानगर येथील मातोश्री दोनच्या बांधकामासाठी ठाकरे यांनी 2016 साली इंस्टोलिंग बायोटेक कंपनीचे संचालक राजभूषण दीक्षित यांच्याकडून 5.80 कोटी रुपयांना जमीन विकत घेतली. पण वांद्रे येथील मोक्याच्या जागेवर इतक्या कमी किमतीत ही जमीन मिळणे शक्य नाही. जमिनीची किंमत कमी करून सांगण्यात आली आहे. तसंच ज्या दीक्षित यांच्याकडून ही जमीन विकत घेण्यात आली. त्या दीक्षित यांच्यावर मनी लॉडरिंग प्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे.\"\n\n5. येस बँक घोटाळ्याप्रकरणी राणा कपूरची 2200 कोटींची संपत्ती जप्त\n\nयेस बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं..."} {"inputs":"1. राजीव गांधींचा भारतरत्न काढून घेण्याचा प्रस्ताव मंजूर \n\nभारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्याचा प्रस्ताव दिल्ली विधानसभेत संमत करण्यात आला आहे. \n\nलोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार सत्ताधारी आम आदमी पार्टीच्या बहुतांश आमदारांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.\n\n1984 मध्ये उसळलेल्या शीख दंगलीत राजीव गांधी दोषी होते, असा आरोप आप सरकारने करत गांधी कुटुंबाकडून हा पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी या प्रस्तावात नमूद केली आहे. \n\nदरम्यान, हा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे आम आदमी पार्टीत रणकंदन माजल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. आप पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकारांना सांगितलं की त्यांना मिळालेल्या मूळ प्रतीत राजीव गांधी यांच्याशी संबंधित ओळी नव्हत्या. मालवीय नगर भागातील आमदार सोमनाथ भारती यांच्या मागणीनुसार या ओळी मूळ प्रस्तावात घालण्यात आल्या.\n\nतसंच आप पक्षाच्या आमदार अलका लांबा यांनी या प्रस्तावाला असहमती दर्शवली आहे. पक्षाने त्यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या कारवाई केली असून त्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे.\n\n2. दिल्लीत पेट्रोलच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा दर 34 रुपये, पण...\n\nराजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 34.04 रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर 38.67 रुपये आहे, कर आणि वितरकांचे कमिशन वगळता, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. लोकसभेत दिलेल्या एका लेखी उत्तराचा संदर्भ घेऊन सकाळने ही बातमी दिली आहे.\n\nदिल्लीत कर आणि वितरकांचे कमिशन पेट्रोलवर 96.9 टक्के आणि डिझेवर 60.3 टक्के आहे. दिल्लीत 19 डिसेंबरला पेट्रोलचा दर प्रतिलिटर 70.63 रुपये होता. यामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क 17.98 रुपये, राज्याचा मूल्यवर्धित कर 15.02 रुपये आणि वितरकाचे कमिशन 3.59 रुपये आहे. \n\nदिल्लीत डिझेलचा दर 19 डिसेंबरला प्रतिलिटर 64.54 रुपये होता. यात केंद्रीय उत्पादन शुल्क 13.83 रुपये, राज्याचा मूल्यवर्धित कर 9.51 रुपये आणि वितरकाचे कमिशन 2.53 रुपये होतं.\n\nपेट्रोल आणि डिझेलचा दर दररोज बाजारभावानुसार बदलत असून, प्रत्येक राज्यात स्थानिक करांच्या प्रमाणानुसार वेगवेगळे दर आहेत, असे शुक्‍ला यांनी उत्तरात नमूद केले आहे. \n\n3. केंद्राकडून दुष्काळाच्या स्थितीची पाहणी\n\nगेल्या उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचं अवलोकन करण्यासाठी केंद्राने विविध मंत्रालयातून काही टीमची स्थापना केली आहे. द हिंदूने दिलेल्या बातमीनुसार दुष्काळाने प्रभावित झालेल्या दोन कोटी हेक्टर जमिनीसाठी जवळजवळ 17,000 कोटीं रुपयांच्या मदतीची मागणी राज्य सरकारांनी केंद्राकडे केली आहे. \n\nया दुष्काळाचा सगळ्यांत जास्त फटका महाराष्ट्राला बसला असून 85 लाख हेक्टर जमीन या दुष्काळाने प्रभावित झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी गेल्या आठवड्यात संसदेत दिली आहे. \n\n4. आनंद तेलतुंबडे यांची याचिका फेटाळली\n\nकोरेगाव भीमा प्रकरणात दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीची आनंद तेलतुंबडे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.\n\nकोरेगाव भीमा हिंसाचाराशी माझा काही संबंध नाही आणि मी कोणत्याही बेकायदेशीर कामात सहभागी नाही, असा दावा करत तेलतुंबडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. \n\n31 डिसेंबर 2017 ला पुण्यातील शनिवार वाड्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत चिथावणीखोर भाषणं केल्यामुळे 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान, या निर्णयावर अपील करण्यासाठी उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. \n\n5. 30,000 बेस्ट..."} {"inputs":"1. राहुल बजाज यांच्यावर मोदी सरकारच्या मंत्र्यांचा पलटवार\n\nमोदी सरकार भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण करत असल्याचं वक्तव्य उद्योगपती राहुल बजाज यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर मोदी सरकारच्या मंत्र्यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीये.\n\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटलं, \"राहुल बजाज यांच्या वक्तव्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे. प्रश्न आणि टीका ऐकून घेतली जात आहे, तिला उत्तर दिलं जात आहे. आपल्या वैयक्तिक आकलनावरून मतं बनवून देशहिताला बाधा आणण्यापेक्षा प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी प्रयत्न करणं कधीही चांगलं. \"\n\nतर केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट करून म्हटलं, की लोकांना मत व्यक्त करण्याची भीती वाटत आहे, या राहुल बजाज यांच्या वक्तव्यावर अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, असं मला वाटत नाही.\"\n\nकेंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं, \"राहुल बजाज अमित शाह यांच्यासमोर उभं राहून त्यांच्याबरोबर मोकळेपणाने चर्चा करू शकतात. तसंच इतरांनाही त्यासाठी प्रेरित कर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ू शकतात, याचा अर्थ देशात आजही लोकशाही मूल्य जिवंत आहेत.\"\n\n2. सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा : बच्चू कडू\n\nसिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा करा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.\n\nत्यांनी म्हटलं, \"मधल्या काळात सिंचन घोटाळ्याच्या फाईल बंद झाल्या. या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. सिंचनाची अवस्था विदर्भ-मराठवाड्यात खराबच आहे. मराठवाडा विदर्भात सिंचनाचा अनुशेष कमी झालेला नाही. माझ्या मतदारसंघात आणि अमरावती जिल्ह्यात किमान 8 ते 9 प्रकल्पाची सुप्रमा (सुधारित प्रशासकीय मान्यता) भेटलेली नाही.\"\n\nबच्चू कडू\n\n\"पुढचे 6 महिने मंत्री, आमदार आणि वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना पगार देऊ नका. ती मदत शेतकऱ्यांना द्या,\" अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली आहे. \n\n\"सभागृहात बोलताना बच्चू कडू यांनी अपक्ष आमदारांना बोलण्यासाठी कमी वेळ मिळतो. प्रमुख पक्षांच्या सदस्यांना जास्त वेळ दिला जातो आणि आम्ही प्रश्न मांडायला लागतो, तेव्हा वेळ कमी का होतो?\" असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याचं बातमीत म्हटलं आहे. \n\n3. हैदराबाद बलात्कार प्रकरण: सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात\n\nहैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याचे आदेश तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिले आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. \n\nया प्रकरणाचा तपास त्वरित पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. \n\nलवकर तपास पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार येईल, असं मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. \n\nचार दिवसांपूर्वी हैदराबामध्ये डॉक्टर तरुणीला बलात्कारानंतर जाळल्याची घटना समोर आली होती. तिचा मृतदेह गुरुवारी (28 नोव्हेंबर) एका पुलाखाली आढळून आला होता.\n\n4. शेतकऱ्याची स्पष्ट व्याख्या सरकार दरबारी नाही?\n\nशेतकरी म्हणजे कोण, या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना देता आलं नसल्याची बातमी द हिंदू या वर्तमानपत्रानं दिली आहे. \n\nशेतकरी कुणाला म्हणायचं, देशभरातील शेतकरी कुटुंबाची संख्या किती, असा प्रश्न राज्यसभेचे खासदार अजय प्रताप सिंग यांना विचारला होता. \n\nयाला उत्तर देताना तोमर यांनी म्हटलं की, \"शेतकरी हा राज्य सरकारच्या अखत्यारित येणारा विषय आहे.\" यानंतर त्यांनी शेतजमिनीची मालकी असलेल्या कुटुंबाची माहिती सादर..."} {"inputs":"1. शिवाजींच्या चेहऱ्यावर मोदी - व्हीडिओवरून वाद\n\nदिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'तान्हाजी' चित्रपटातील दृश्यांचा वापर केलेला एक व्हीडिओ मंगळवारी (21 जानेवारी) दिवसभर चर्चेत राहिला. या व्हीडिओमध्ये 'तान्हाजी' सिनेमातील दृश्यांशी छेडछाड करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान मोदी, तर तान्हाजी यांच्या चेहऱ्यावर अमित शाहांचा फोटो मॉर्फ करण्यात आला होता.\n\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उदयभानच्या रूपात दाखविण्यात आलं होतं. एबीपी माझानं ही बातमी दिलीये. \n\nदिल्ली निवडणुकांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओवरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि वाद सुरू झाल्यानंतर 'पॉलिटिकल कीडा' या पेजने वादग्रस्त हा व्हीडीओ युट्यूबवरून काढून टाकला. \n\n\"हा व्हीडिओ 'पॉलिटिकल कीडा' नावाच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला तरी त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. भाजपा त्या व्हिडीओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही. भाजप या व्हिडीओचा निषेध करत आहे. या व्हिडीओवरून भाजपाला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे आहे,\" असं भाजपचे प्रदेशा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.\n\n2. अशोक चव्हाण - मुस्लीम बांधवांच्या आग्रहामुळेच सत्तेत सहभागी झालो\n\n\"भाजप हा मुस्लिमांचा सर्वांत मोठा शत्रू आहे आणि भाजपला सत्तेपासून रोखावे, असा पक्षातील अनेक नेत्यांचा आग्रह होता. तसंच महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांचेही तोच आग्रह होता. त्यामुळेच काँग्रेसने महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला,\" असं वक्तव्यं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. \n\nनांदेडमध्ये मंगळवारी (21 जानेवारी) नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध (CAA) निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलंय. \n\nयाचा एक व्हीडिओ अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. त्यात नागरिकत्व कायदा कोणत्याही स्थितीत महाराष्ट्रात लागू होणार नाही, अशी खात्री त्यांनी उपस्थितांना दिली आहे. \n\n3. उद्धव ठाकरे - 'नाईट लाइफ' हा शब्द आवडत नाही\n\nपर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी 'मुंबई 24 तास' पुन्हा सुरू होणार, अशी घोषणा केली होती. यालाच अनेक जण 'मुंबई नाईटलाईफ'ही म्हणत आहेत.\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र यासंदर्भात बोलताना मला 'नाईटलाईफ' हा शब्दच आवडत नाही, असं विधान केल्याची बातमी सकाळने दिलीये. \n\nIPS अधिकाऱ्यांच्या एका कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. \n\n\"प्रत्येक शहराची एक संस्कृती असते. त्यामुळे 'नाईटलाइफ'चा प्रस्ताव राज्यभर राबवणं योग्य ठरणार नाही. मुंबईत ठराविक ठिकाणी प्रायोगिक स्वरूपात हे राबवू शकतो. मुळात मला 'नाईटलाइफ' हा शब्दच आवडत नाही,\" असं उद्धव ठाकरे म्हणाले. \n\nदरम्यान, 'नाईटलाइफ'मुळे सुरक्षा व्यवस्थेवर ताण येऊ शकतो, असं विधान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं होतं. \n\n4. संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन राज्यातील शाळांमध्ये होणार \n\nप्रजासत्ताक दिनापासून (26 जानेवारी) महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये दररोज सकाळी घटनेच्या प्रास्ताविकाचं वाचन केलं जाईल. \"सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे' या उपक्रमांतर्गत प्रास्ताविकाचे वाचन केले जाईल. 'द इंडियन एक्सप्रेस'नं ही बातमी दिलीये. \n\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून (CAA) देशभरात तसंच राज्यातील विविध ठिकाणी निदर्शनं सुरू असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. \n\nशालेय शिक्षण विभागानं यासंबंधीचा शासनादेश (GR)..."} {"inputs":"1. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास त्यांच्या असंतोषाचे नेतृत्व आम्ही करू - उदयनराजे\n\nशेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत देऊन धीर द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. शेतकरी आमच्या जीवाभावाचे असल्यामुळे त्यांच्या असंतोषाचे नेतृत्व आम्ही करू, असा इशारा माजी खासदार उदयनराजे यांनी सरकारला दिला आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे. \n\nउदयनराजे यांनी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. \"यावर्षी ऑगस्ट महिन्यात पूर आला. त्यात शेतकऱ्यांच्या साधनसंपत्तीचे नुकसान झाले होते. आता वादळ, चक्रीवादळ, हवामान बदलामुळे हातातोंडाशी आलेली पिकं गेली आहेत. आम्ही दहा वर्षांपासून करत असलेली विमा योजनेची अंमलबजावणी झाली असती तर शेतकऱ्यांना मदतीसाठी हात पसरावे लागले नसते,\" असं उदयनराजे म्हणाले. \n\nदरम्यान, सरकारनं शेतकऱ्यांसाठी वेगळं धोरण घेतल्याशिवाय शेतकरी वाचणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. \n\nशुक्रवारी परतीच्या पावसात नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यास... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाठी नाशिक दौऱ्यावर होते. तेव्हा माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, \"शेतकऱ्यांना जीव देण्यात आनंद वाटत नाही. हे वेगळं धोरण घेतलं नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील.\" टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे. \n\n2. देशाचा बेरोजगारी दर 8.5 टक्क्यांवर\n\nभारतातील बेरोजगारीचा दर ऑक्टोबर महिन्यात 8.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. गेल्या तीन वर्षांतील बेरोजगारीचा हा उच्चांक आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने नुकतीच बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. ही बातमी इंडिया टुडेने दिली आहे.\n\nऑगस्टनंतर प्रथमच देशातील बेरोजगारीचे प्रमाण आठ टक्क्यांवर गेले आहे. सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.2 टक्के होता. देशातील उद्योगांना मंदीने ग्रासले आहे.\n\nदेशांतर्गत बाजारपेठेतील वस्तू आणि सेवांची मागणी वाढवण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करत आहे. मात्र वाढत्या बेरोजगारीमुळे सरकारपुढे नवं संकट उभं राहिल्याचं बातमीत म्हटलं आहे. \n\n3. झारखंडमध्ये 5 टप्प्यांत निवडणूक, 23 डिसेंबरला निकाल\n\nझारखंडमध्ये 81 जागांसाठी 5 टप्प्यांत मतदान होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली. शुक्रवारी राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. \n\nपहिल्या टप्प्यातील मतदान 30 नोव्हेंबरला तर मतमोजणी 23 डिसेंबर रोजी होणार आहे. पहिला टप्पा 30 नोव्हेंबर, दुसरा 7 डिसेंबर, तिसरा 12 डिसेंबर, चौथा टप्पा 16 डिसेंबर, पाचवा आणि अंतिम टप्पा 20 डिसेंबरला असेल.\n\nझारखंडच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवरी 2020 ला संपुष्टात येणार आहे. \n\nपहिल्या टप्प्यात 30 नोव्हेंबरला 13 जागांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यांत 20 जागांसाठी 7 डिसेंबरला मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यात 12 डिसेंबरला 17 जागांवर मतदान होईल. चौथ्या टप्प्यात 16 डिसेंबर रोजी 15 जागांवर तर पाचव्या आणि अंतिम टप्प्यात 20 डिसेंबर रोजी 16 जागांवर मतदान होईल. 23 डिसेंबरला निकाल जाहीर होईल.\n\nही बातमी हिंदुस्तान टाईम्स मराठीने दिली आहे. \n\n4. 'अयोध्या निकाल काहीही लागो, शांतता राखा'\n\nरामजन्मभूमी जमीन वादाचा निकाल येत्या 15 दिवसांत अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सर्व इमामांनी मुस्लिम बांधवांना राज्यघटना आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्याचं आवाहन करावं, तसंच धार्मिक सलोखा कायम राखावा, असं आवाहन मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने केले आहे. \n\nतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सर्वोच्च न्यायालयात हिंदूंच्या..."} {"inputs":"1. संजय राऊत यांनी जे लिहिलं होतं, ते खरं नव्हतं - सोनू सूद \n\nबॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहता असल्याचं सांगितलं आहे. तसंच संजय राऊत यांनी जे लिहिलं होतं, ते खरं नव्हतं असंही त्यानं म्हटलं आहे. \n\nइंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदनं असं मत मांडलं आहे. \n\n\"ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी सर्वसामान्य लोकांशी जोडले जातात ते मला आवडतं. मोदींचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे. मी त्यांचा आदर्श घेतो पण याचा अर्थ मी भाजपात प्रवेश करणार असा होत नाही,\" असं सोनू सूदनं म्हटलं आहे.\n\nसामना संपादकीयमधून करण्यात आलेल्या टीकेवर बोलताना सोनू सूदनं म्हटलं, \"या संपूर्ण वादाची मला काहीच माहिती नव्हती. लोकांनी मला फोन करण्यास सुरुवात केली होती. काँग्रेस नेते अस्मल शेख माझे चांगले मित्र असून त्यांचाही मला फोन आला. तुला यावर काही स्पष्टीकरण द्यायचं आहे का, असं त्यांनी विचारलं. तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटण्याची इच्छा आहे का,असंही विचारलं. यावर मी भेटण्यासाठी सहमती दर्शवली\".\n\n\"संजय राऊत यांनी जे लिहिलं होतं ते खरं नव्हतं. ठाकरेंनाही हे योग्य नसल्याचं माहिती होतं.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ते मला फार आधीपासून ओळखतात. या बैठकीत आपण सर्वजण स्थलांतरितांना मदत करत आहोत हाच निष्कर्ष निघाला. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं, तसंच लागेल ती मदत करण्याचं आश्वासनही दिलं. संजय राऊत यांनी माझ्याबद्दल एक समज निर्माण केला होता आणि लिहिलं होतं,\" असं सोनू सूदनं सांगितलं आहे.\n\n2. भारतात चायनीज फूडवर बंदी घाला - रामदास आठवले\n\nजगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांचा धम्म चीनमध्ये आणि सर्व जगात प्रसारित झाला आहे. भारताने चीनला बुद्ध दिला असून युद्ध दिलेले नाही. आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण चीनला जर युद्धाची खुमखुमी असेल तर चीनला कायमचा धडा शिकवू, अशी ताकद भारतीय सैन्यात आहे, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.\n\nचीन धोकेबाज राष्ट्र आहे. चीनच्या भारतातील वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे. चिनी खाद्य पदार्थांवर ही बहिष्कार घातला पाहिजे. चायनीज फूडचे हॉटेल्स आणि चायनीज फूडवर भारतात बंदी घाला, असंही आवाहन त्यांनी केलं आहे. \n\nलडाख येथील गलवान भागात चीनच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला आहे. \n\n3. आता ग्रामपंचायत उपसरपंचांनाही मानधन - हसन मुश्रीफ\n\nराज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांसोबत आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होतं. \n\nआता सरपंचांसोबतच उपसरपंचांनाही मानधन सुरू करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 15.72 कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे. \n\nराज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे. \n\nहसन मुश्रीफ\n\n2000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 1000 रुपये, तर 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 1500 रुपये आणि 8001 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा 2000 रुपये इतके मानधन देण्यात येत आहे. \n\n4. भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी निवड\n\nसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे. भारत 2021-22 पर्यंत संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च संस्थेचा अस्थायी सदस्य असेल. \n\n193 सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेनं..."} {"inputs":"1. सरकार पाडणारी शक्ती तयार करा - अण्णा हजारे \n\n\"कोणतंही सरकार फक्त आंदोलनाला घाबरत नाही. मात्र ते पडण्याला घाबरतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाही आणायची असेल तर सरकारला झुकवणारी शक्ती उभी करा,\" असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नागरिकांना केलं आहे. \n\nसंविधान दिनाचे औचित्य साधून अण्णा हजारे यांनी एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अण्णांनी वरील वक्तव्य केलं. पण या वक्तव्याचा उद्देश नेमका काय, अण्णा हजारेंचा रोख नेमका कुणाकडे, हा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. \n\nआंदोलानांच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार केल्यास त्याला घाबरून सरकार जनतेच्या मागण्या मान्य करते. म्हणून आता लोकपालप्रमाणे ग्रामसभेला जादा अधिकार देणारा कायदा करून घेण्यासाठी देशातील जनतेने अशी देशव्यापी शक्ती निर्माण करावी, असं मत हजारे यांनी मांडलं. \n\nदेशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं झाली तरी लोकशाही राज्य प्रस्थापित झालं नाही. पक्ष पद्धतीमुळं राज्यकर्त्यांनी जनतेला खरी लोकशाही मिळू दिली नाही. ब्रिटिशांच्या राजवटीविरूद्ध जनशक्तीचा दबावच यशस्वी झाला होता. त्याच पद्धतीनं आता लोकांनी पुन्हा संघटित हो... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ण्याची गरज आहे. आपल्या मागण्यांसाठी सरकारवर अहिंसेच्या माध्यमातून दबाव आणावा लागेल,' असं अण्णा हजारे म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.\n\n2. नितीन राऊतांनी सवलतीच्या घोषणेची घाई केली - अशोक चव्हाण\n\nवाढीव वीजबिलात सवलती देण्याची घोषणा करण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. त्याआधी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत थोडी चर्चा करायला हवी होती, अशा शब्दात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. \n\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वीज बिल माफीच्या मागणीसाठी गुरुवारी (27 नोव्हेंबर) राज्यभर आंदोलन केलं. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण बोलत होते. \n\n\"ऊर्जामंत्र्यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करताना जरा घाईच केली. त्यांनी घोषणा करण्याआधी पक्षात आणि सरकारशी चर्चा करायला हवी होती. मात्र, त्यांनी तसं केलं नाही. ही आमच्याकडून चूक झाली. त्यामुळे समस्या झाली. आधीच राज्यात आर्थिक स्थिती बिकट, त्यात वीजबिल माफी बोजा सोपा नाही. म्हणूनच सरकारनं अद्याप वीज ग्राहकांना दिलासा दिला नाही,\" असं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे. \n\n3. मुंबईत सुरू होणार स्वदेशी कोव्हॅक्सिन लशीची चाचणी\n\nमुंबई महापालिकेच्या सायन आणि राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयात कोव्हॅक्सिन या स्वदेशी लशीची वैद्यकीय चाचणी येत्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. या चाचणीला नैतिक समितीकडून (Ethic committee) परवानगी मिळाली आहे. \n\nत्यामुळे कोव्हॅक्सिन लशीच्या चाचणीला हिरवा कंदील मिळाला आहे. या लशीची चाचणी इतरांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे. \n\nभारत बायोटेक या कंपनीने कोव्हॅक्सिन ही लस बनवली आहे. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात कंपनीने नैतिक समितीकडे या लशीच्या चाचणीसाठी प्रस्ताव पाठवला होता. आता त्याची परवानगी देण्यात आली आहे. \n\nलवकरच ही लस स्वयंसेवकांना देण्यात येईल. यासाठीची सर्व तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.\n\n4. 'आंब्याच्या झाडाखाली पाच वर्ष आंबे खाणाऱ्यांवर आता बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ'\n\nआंब्याच्या झाडाखाली पाच वर्षं बसून आंबे खाल्ले, त्यांच्यावर आज बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर टीका केली आहे. \n\nमराठवाडा पदवीधर..."} {"inputs":"1. सामनातून नरेंद्र मोदींवर टीका \n\n\"भारताच्या सीमेवरील एकाही राष्ट्राशी आपले सलोख्याचे संबंध नाहीत आणि आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघाले याचं आश्चर्य वाटतं. नेपाळने भारताचा नकाशा कुरतडला आहे. पाकिस्तानची मस्ती सर्जिकल स्ट्राइकनंतरही कायम आहे,\" असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.\n\nसोमवारी भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला आहे. \n\nचीन तर एक फसवा आणि मायावी देश आहे, पण नेपाळही भारताकडे वाकड्या नजरेने पाहात असेल, आव्हानाची भाषा करीत असेल तर जगाचा नेता, महासत्ता वगैरे होऊ पाहणाऱ्या आपल्या देशाची अवस्था बरी नाही हे मानावे लागेल, असं अग्रलेखात म्हटलं आहे. \n\n\"सीमेवरील संघर्षाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते. चीनबरोबर जो संघर्ष आज सुरू आहे त्याचं कूळ आणि मूळ पंडित नेहरूंच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणात आहे, असं जाहीर सभांतून सांगितल्यानं टाळ्या मिळतील, पण आज जवानांची बलिदाने सुरू आहेत ती थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे. 'गडबड सीमेवर नसून दिल्लीत आहे. दिल्लीची सरकारे नामर्द आहेत म्हणून सीमेवर शत्रू अरेरावी करतो', अ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"से सहा वर्षांपूर्वी जोरकसपणे सांगणारे नरेंद्र मोदी आज दिल्लीचे सर्वसत्ताधीश आहेत. त्यामुळे आज जे घडले आहे त्याचा प्रतिकार मोदींनाच करावा लागेल,\" असंही पुढे म्हटलं आहे. \n\n2. सुशांतच्या आत्महत्येची चौकशी व्हाही - जितेंद्र आव्हाड\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. \n\nआव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं की, \"मला असं वाटतं की सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. आपण एका प्रतिभावान अभिनेत्याला गमावलोय, जो बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी पाटणाहून आला होता. ज्या काही कथा ऐकायला मिळत आहेत, त्या खूप भयानक आहेत. कोणत्याही नवोदित कलाकारासोबत अशा प्रकारचा छळ नाही झाला पाहिजे.\"\n\nसुशांतला चित्रपटांतून का काढण्यात आलं? त्याच्या चित्रपटांवर बंदी का घालण्यात आली, असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. तसंच याप्रकरणी गृहमंत्र्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. \n\n3. भाजप नेत्याने जिनपिंगऐवजी जाळला किम जोंगचा पुतळा\n\nगलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरात चिनी सामानावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात येत आहे. \n\nपश्चिम बंगालमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनीही मोर्चा काढून आणि चीनच्या नेत्यांचे पुतळेही जाळले. मात्र पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे चीनचा निषेध म्हणून पुतळा जाळताना भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून एक चूक झाली. \n\nइथे पुतळा जाळण्यासाठी जमलेल्या भाजप नेत्यांना आपण कुणाचा पुतळा जाळायचा आहे याचीच माहिती नव्हती. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याऐवजी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याचा पुतळा जाळला. आता या घटनेचा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.\n\n4. बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारचा उपक्रम\n\nबेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारनं एक उपक्रम हाती घेतला आहे. \n\nराज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत सांगितलं की, \"बेरोजगार तरुणांना राज्यातील उद्योगांमध्ये उपलब्ध रोजगार संधी तसंच उद्योजकांना राज्यातील विविध भागात उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळाची माहिती एकाच क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी कौशल्य विकास मंत्रालयाकडून..."} {"inputs":"1200 एन्काऊंटरमध्ये 40 गुन्हेगार मारल्याचा योगी आदित्यनाथ यांचा दावा आहे.\n\nदेशातल्या सर्वांत मोठ्या राज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात आज बोलबाला आहे तो एन्काऊंटरचा. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतंच विधान परिषदेत याचं श्रेयही घेतलं आहे. राज्यातल्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेले हे एन्काऊंटर थांबणार नाहीत, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. \n\nमुख्यमंत्र्यांनी राज्यात आतापर्यंत 1200 एनकाऊंटरमध्ये 40हून अधिक जणांचा खात्मा करण्यात आल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. \n\nया मुद्द्यावर विरोधी पक्षानं योगी सरकारला धारेवर धरलं आहे. राज्य सरकार प्रत्येक बाबतीत अयशस्वी ठरत आहे आणि यापासून वाचण्यासाठी ते एन्काऊंटरचा आश्रय घेत आहे, असं विरोधकांचं म्हणणं आहे.\n\nउत्तर प्रदेशचे समजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी बीबीसीला सांगितलं की, \"उत्तर प्रदेशचं सरकार घटना धाब्यावर बसवून काम करत आहे. त्यामुळे राज्यातील 22 कोटी जनता सरकारच्या निशाण्यावर आहे.\"\n\n\"राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही. न्याय मागण्यां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"साठी राजधानी लखनऊला येणाऱ्या नागरिकांवर लाठीचार्ज केला जात आहे,\" असं ते पुढे सांगतात.\n\nआरोपांच्या फैरी\n\n18 जानेवारीला एन्काऊंटर दरम्यान मथुरेतल्या एका लहान मुलाला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला होता. तसंच नोएडामध्ये झालेल्या कथित एन्काऊंटरमध्ये मुस्लीम समाजातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर राज्य सरकारवर आरोप करण्यात येत आहेत की, सरकारच्या एन्काऊंटर मोहिमेत अल्पसंख्याक लोकांना टार्गेट केलं जात आहे.\n\nएन्काऊंटरमध्ये अल्पसंख्याक समुदायाला टार्गेट केलं जात असल्याचा समाजवादी पक्षाचा आरोप आहे.\n\nयावर चौधरी सांगतात की, \"एन्काऊंटरमध्ये सामान्य माणसं मरत आहेत आणि सूड उगवण्याच्या भावनेनं राज्यात काम सुरू आहे.\"\n\n\"ठरवून काही लोकांवर अन्याय केला जात आहे आणि त्यांना शिक्षा केली जात आहे. मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक आणि शेतकऱ्यांना लक्ष बनवण्यात आलं आहे. यामुळे या घटनांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे,\" अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.\n\nविरोधकांच्या आरोपांवर सत्ताधारी भाजपनं पलटवार केला आहे. गुन्हेगारांबद्दल सहानुभूती दाखवणं लोकशाहीसाठी धोकादायक आहे, असं योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेमध्ये म्हटलं होतं.\n\nउत्तर प्रदेश भाजपचे माध्यम प्रमुख हरिश्चंद्र श्रीवास्तव यांनी बीबीसीशी बोलताना सागितलं की, \"अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात अराजकता होती. रस्त्यांवर नंग्या तलवारींचे जुलूस निघत होते. गुंड लोक जमिनी बळकावत होते आणि समाजवादी पक्षाचे मुख्यमंत्री कार्यालयात बसून हे सर्व बघत होते.\"\n\nएन्काऊंटरमध्ये दलित आणि अल्पसंख्याक लोकांना टार्गेट केलं जात असल्याच्या आरोपावर त्यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, \"जातीवर आधारित राजकारण करण्याचं समाजवादी पक्षाचं धोरणच आहे. त्यांचे सर्व आरोप खोटे आहेत.\"\n\nएन्काऊंटरदरम्यान मथुरेत एका मुलाचा मृत्यू झाल्याबद्दल कारवाई झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, \"या प्रकरणात तिथल्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.\" \n\nएन्काऊंटरमध्ये कोण निशाणावर?\n\nपोलीस एनकाऊंटर राजकीय हेतूनं प्रेरित आहे का आणि त्यामध्ये विशेष लोकांना टार्गेट केलं जात आहे का?\n\nया प्रश्नाचं उत्तर देताना उत्तर प्रदेशचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक एस. आर. दारापुरी सांगतात, \"बरेच पोलीस एन्काऊंटर हे राज्य पुरस्कृत असतात आणि 90 टक्के एन्काऊंटर खोटे असतात.\"\n\nएन्काऊंटर सुरूच..."} {"inputs":"14 आकाशगंगांची कलात्मक प्रतिमा\n\nशास्त्रज्ञांना विश्वाच्या सुरुवातीच्या काळातल्या आकाशगंगांचा एक मोठा साचलेला 'गठ्ठा' सापडला आहे.\n\nविश्वाची सीमारेषा असं अंदाजानं मानलं जातं, त्याच भागात विलक्षण तेजस्वी अशा 14 गोष्टींची टक्कर झाली आणि त्यातून एक अतिभव्य अशी आकाशगंगा तयार झाली.\n\nविश्वात सगळ्यांत मोठी असलेली ही वस्तू आता आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आहे.\n\nविशेष म्हणजे, हे सगळं 12 अब्ज, होय 12 अब्ज वर्षांपूर्वी घडलं आहे.\n\nविश्वाच्या पसाऱ्यात एवढ्या दूरवर पाहायचं म्हणजे भूतकाळात डोकावून पाहण्यासारखं आहे. कारण आपण आता अनेक प्रकाशवर्षं पुढे निघून आलेलो आहोत.\n\nम्हणजे हा जो आकाशगंगांच्या सापडलेल्या गठ्ठ्यांचा आपण हिशेब मांडतो आहोत तो थोड्याथोडक्या नव्हे 1.4 अब्ज वर्षांपूर्वीचा आहे. \n\nथोडक्यात हे जे घडलं आहे ते तेवढ्याच वर्षांपूर्वी. पण आपल्याला ते आता दिसत आहे.\n\nआकाशगंगांची टक्कर होण्यापूर्वीची स्थिती\n\nदक्षिण ध्रुवावर असलेल्या दुर्बिणीतून खुल्या अवकाशाचं निरिक्षण सुरू असताना आकाशगंगांचा हा समूह पहिल्यांदा दिसला. त्या गोष्टी एवढ्या एकमेकांजवळ असल्याचं, म्हणजे एकमेकांवर आदळत असल्याचं पाहून खगोलशास्त्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रज्ञांना आश्चर्य वाटलं. \n\n\"निरिक्षणादरम्यान प्रथम चमकते बिंदू आढळले. जे पाहिलं त्यातून फार काही जगावेगळी माहिती मिळेल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. पण, महत्त्वाची माहिती कळेल, अशी उत्सुकता होती,\" असं येल विद्यापीठातील टिम मिलर यांनी 'नेचर'मधल्या लेखात म्हटलं आहे.\n\nताऱ्यांची शाळा\n\nस्टारबर्स्ट गॅलक्सीज् या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या गोष्टी अतिशय तेजोमय आहेत. त्यांची तारे बनवण्याची क्षमता ही आपल्या आकाशगंगेपेक्षा एक हजारपट अधिक आहे.\n\nस्टारबर्स्ट गॅलक्सीज्... येथेच होतो ताऱ्यांचा जन्म\n\nया अभ्यासात सहभागी नसलेले प्रा. कॅटलीन केसी यांनी हा शोध अभूतपूर्व असल्याचं म्हटलं आहे. \n\n\"दोन आकाशगंगा एकत्र दिसल्या तरी आम्ही भारावून जातो. कारण सर्वसामान्य आकाशगंगांच्या तुलनेत त्या खूपच वेगळ्या असतात. शिवाय, तिथं हजारोपट वेगानं तारे तयार होत असतात. तशा 14 स्टारबर्स्ट गॅलक्सीज् एकत्र सापडणं हे आजवर कधीच ऐकलेलं नाही,\" अशी टिप्पणी टेक्सास विद्यापीठातल्या संशोधकांनी केली आहे. \n\nगर्दीच गर्दी...\n\nअवकाशातला पाच पट भाग या आकाशगंगांनी व्यापला आहे. त्यामुळे तिथं दाटीवाटी झाली आहे. \n\n\"म्हणजे असं समजा की, पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये सगळे ग्रह मांडले तर जशी दाटीवाटी होईल, तशीच ही स्थिती आहे,\" असं या अभ्यासात सहभागी असलेले डॉ. एक्सेल वेब यांनी समजावून सांगितलं.\n\nआकाशगंगा\n\nआकाशगंगेची एवढी घनता तिथं कशी विकसित झाली? विश्वाच्या इतिहासात एवढ्या सुरुवातीच्या काळात ते कसं घडलं? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. \n\nमिलर यांच्या मते, \"ताऱ्यांनी आकार घेणं ऐन भरात असतानाच हे घडलं आहे.\"\n\nकाळाचं नेमकं गणित कसं?\n\nमग या आकाशगंगा कोट्यवधी वर्षं काय करत होत्या?\n\nआतापर्यंत, वेगवेगळ्या मांडणीनुसार, या आकाशगंगा एकत्र येऊन एका आणखी मोठ्या समूहाचा गाभ्याचा भाग असावा.\n\nकॉमा क्लस्टरमध्ये एक हजाराहून जास्त आकाशगंगा असतात.\n\nखगोलशास्त्रज्ञांच्या अपेक्षेनुसार, सुमारे एक हजार आकाशगंगांचा समावेश असलेल्या 'कॉमा क्लस्टर' एवढा मोठा हा समूह असेल असं मिलर यांनी स्पष्ट केलं.\n\nअवकाशात पूर्ण चंद्रानं व्यापलेल्या आकाराच्या चौपट जागा व्यापेल एवढा 'कॉमा क्लस्टर'चा आकार राक्षसी असतो.\n\nआतापर्यंत, अशा मोठ्या आकाशगंगांचं क्लस्टर आढळलेलं नाही. पण आणखी क्लस्टर असतील, अशा शक्यतेला वाव मिळाला आहे.\n\nदुसऱ्या एका अभ्यासात, दहा आकाशगंगांच्या क्लस्टरचा शोध लावणाऱ्या डॉ. वेब यांच्या मते असे आणखी..."} {"inputs":"14 फेब्रुवारीला काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यात CRPFचे चाळीसच्यावर जवान मृत्युमुखी पडले. भारताने या हल्ल्यासाठी थेट पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे. हा हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील कट्टरपंथी संघटना जैश ए मोहम्मदने घेतली आहे. \n\nइम्रान खान म्हणाले, \"पाकिस्तानवर कोण्याताही पुराव्यांशिवाय आरोप केले आहेत. पाकिस्तानसाठी सौदी अरेबियाच्या राजकुमारांचा दौरा अतिशय महत्त्वाचा होता. पाकिस्तान स्थैर्याकडे वाटचाल करत असताना पाकिस्तान असं का करेल?\"\n\n\"पाकिस्तान असं का करेल? त्यामुळे पाकिस्तानला काय फायदा होणार आहे? मी सातत्याने सांगत आहे हा नवा पाकिस्तान आहे. पाकिस्तान स्वतःच दहशतवादाचा सामना करत आहे. मी तुम्हाला प्रस्ताव देतो, या आणि चौकशी करा. जर कुणी दहशतवादासाठी पाकिस्तानच्या भूमिचा वापर करत असेल, तर तो आमच्यासाठी शत्रू आहे.\"\n\n\"मी विचारू इच्छितो कोणत्या आंतरराष्ट्रीय कायद्याने एक देश किंवा एक बाजू किंवा एक पक्ष न्यायाधीश, वकील आणि अंमलबजावणी करणारा असू शकतो? हे तुमचं निवडणुकीचं वर्ष आहे. पाकिस्तानला धडा शिकवला तर राजकीय फायदा मिळू शकतो.\"\n\nइम्रान खान म्हणाले, \"दहशतवाद हा या संपूर्ण परिसर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाचा प्रश्न आहे. दहशतवादामुळे पाकिस्तानचं 100 अब्ज डॉलरचं नुकसान झालेलं आहे. भारतातही नवा विचार येण्याची गरज आहे. कशामुळे काश्मीरमध्ये मृत्यूचं थैमान संपत नाही? या समस्येचा उपाय फक्त चर्चा हाच आहे. भारताने यावर विचार करू नये का? भारतातील माध्यमांतून आणि राजकीय क्षेत्रातून सांगितलं जात आहे की पाकिस्तानवर सूड उगवला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानवर हल्ला झाला तर पाकिस्तान विचार करेल? विचार नाही करणार, पाकिस्तान उत्तर देईल.\"\n\n\"पण पुढं काय होणार? युद्ध सुरू करणं सोप आहे पण ते थांबवणं कोणाच्याच हातात नाही. चांगल्या संवेदना जाग्या राहाव्यात. आम्ही शहाणपणं वापरू. समस्या फक्त चर्चेतून सुटतील. तेच आता अफागाणिस्तानात घडत आहे,\" असं ते म्हणाले.\n\nभारताची भूमिका\n\nइम्रान खान यांनी केलेल्या या भाषणाला प्रत्युत्तर दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भारताने विश्वासार्ह कारवाईची मागणी केली आहे. \n\nपरराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात प्रसिद्धीस दिलेलं निवेदन असं :\n\n\"पुलवामातील हल्ला 'दहशतवादी' हल्ला मानण्यास इम्रान खान यांनी नकार दिला आहे याचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या हल्ल्याचा निषेधही केलेला नाही आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचं सांत्वनही केलेलं नाही.\"\n\n\"पाकिस्तानने दहशतवाद्यांशी संबंध वारंवार नाकारले आहेत. हा हल्ला ज्यांनी घडवला त्या जैश ए महम्मद आणि 'दहशतवाद्यां'नी केलेलं दाव्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. जैश ए महम्मदचा नेता मसुद अझहर पाकिस्तानात आहे हा पाकिस्तानने कारवाई करण्यासाठी पुरेसा पुरावा आहे.\"\n\n\"भारताने पुरावे दिले तर या हल्ल्याचा तपास करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. पण ही पळवाट आहे. मुंबईवरील हल्ल्याचेही पुरावे दिले गेले होते, पण 10 वर्षांत यात काहीही प्रगती झालेली नाही. पठाणकोट हल्ल्यातही असाच प्रकार घडला आहे. पाकिस्तानचा या संदर्भातील इतिहास पोकळ आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी 'नव्या पाकिस्तान'बद्दल मत मांडलं आहे. पण या 'नव्या पाकिस्तान'तील मंत्री हाफीज सईदसोबत व्यासपीठावर असतात. हाफीज सईदला संयुक्त राष्ट्रांनी 'दहशतवादी' ठरवलं आहे.\" \n\n\"पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संवाद व्हावा असं म्हटलं आहे. भारताने दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरण असेल तर द्विपक्षीय चर्चेची तयारी नेहमीच दर्शवली आहे. पाकिस्तान 'दहशतवादा'चा सर्वांत मोठा बळी आहे, हा दावाही खोटा..."} {"inputs":"1929 साली एटापे शहराजवळ सापडलेली ही कवटी सहा हजार वर्षांपूर्वीची आहे. सुरुवातीला आधुनिक मानवाचा पूर्वज असलेल्या होमो इरेक्टस प्रजातीशी तिचा चुकीच्या पद्धतीनं संबंध लावण्यात आला होता.\n\nशास्त्रज्ञांच्या मते, पापुआ न्यू गिनीच्या बेटांचा समूह भूकंपप्रवण क्षेत्रात होता. या बेटांचं सहा हजार वर्षांपूर्वी त्सुनामीनं मोठं नुकसान केलं.\n\nत्सुनामीच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ही कवटी असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.\n\nसमुद्र क्षेत्रातील गाळ आणि 1998 साली आलेल्या त्सुनामीत उद्धवस्त झालेली जमीन यांची तुलना केल्यानंतर हे समोर आलं आहे. \n\n\"कवटीच्या हाडांचा योग्य प्रकारे अभ्यास करण्यात आला. तसंच पूर्वी काही ठिकाणी अवशेष सापडले होते, त्यावरही विशेष लक्ष देण्यात आलं,\" असं न्यू साऊथ वेल्स विद्यापीठाचे प्राध्यापक जेम्स गॉफ यांनी सांगितलं. \n\nसर्वात पहिल्या त्सुनामीचा बळी \n\n\"अवशेषांमध्ये असलेली भौगौलिक समानता ही इथल्या लोकांनी हजारो वर्षं त्सुनामी अनुभवल्याचं निदर्शक आहे,\" असं प्रा. जेम्स गॉफ सांगतात.\n\n\"अनेक वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेला हा माणूस जगातील सर्वांत पहिल्या त्सुनामीचा बळी असल्याच्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"निष्कर्षावर आम्ही आलो आहोत,\" असं त्यांनी सांगितलं.\n\n'त्सुनामीच्या काही दिवस अगोदरच त्या व्यक्तीचं निधन झालं आणि त्याला दफन करण्यात आलं, ही देखील शक्यता असू शकते,' असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. \n\nया अभ्यासासाठी किनारी भागातील गाळाचा, समुद्रातील सूक्ष्म जीवांचा अभ्यास करण्यात आला आणि त्याची तुलना करण्यात आली 1998 साली आलेल्या त्सुनामीनंतरच्या परिस्थितीशी.\n\n1998 साली आलेल्या त्सुनामीमुळं दोन हजारपेक्षा जास्त लोख मृत्युमुखी पडले होते. या त्सुनामीनंतर समुद्रात सापडलेले सूक्ष्म जीव आणि त्या गाळातील सूक्ष्म जीवांशी साधर्म्य सांगणारे होते.\n\nमानवनिर्मित वस्तूंचं वय ठरवण्यासाठी वापरण्यात येणारी 'रेडिओकार्बन डेटिंग' पद्धतदेखील संशोधनादरम्यान वापरण्यात आली. \n\nकिनारपट्टीच्या क्षेत्रातील अन्य पुराशास्त्रीय शोधांचं पुनर्मूल्यांकन करायला हवे की नाही, असा प्रश्न या शोधावरून उपस्थित होत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. 'PLOS One' जर्नलमध्ये या शोधाशी संबंधित निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"1965मधील हा प्रबंध केंब्रिज विद्यापीठाच्या वेबसाईटवर ऑनलाईन प्रसिद्ध झाल्यानंतर जोरदार प्रतिसादामुळे वेबसाईट क्रॅश झाली होती. \n\nहॉकिंग यांच्या प्रबंधासह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील 22 वस्तूंचाही लिलाव christiesकडून करण्यात येणार आहे. हा प्रबंध त्याचाच एक भाग आहे. \n\nयात हॉकिंग यांची व्हीलचेअर आणि अंगठ्यांचा ठसा असणाऱ्या एका पुस्तकाचा समावेश असेल.\n\n\"या लिलावामुळे लोकांना आमच्या वडिलांच्या विलक्षण आयुष्याचे स्मरण होत राहील,\" असं हॉकिंग यांची मुलगी ल्यूसीनं म्हटलं आहे.\n\nहॉकिंग यांच्याशी संबंधित पदकं, पुरस्कार, शास्त्रीय निबंध आणि The Simpsons या मालिकेतील हॉकिंग यांच्या उपस्थितीविषयीच्या स्क्रीप्ट यांचा या 22 वस्तूंत समावेश असेल. 'Shoulders of Giants' या नावानं हा लिलाव होणार आहे. \n\nहॉकिंग यांची व्हीलचेअर या लिलावातील सर्वांत शेवटची वस्तू असेल आणि या लिलावातून मिळालेली सर्व रक्कम Stephen Hawking Foundation आणि Motor Neurone Disease Associationकडे जमा करण्यात येणार आहे. \n\n31 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान या 22 वस्तूंसाठी ऑनलाईन बोली लागण्याची शक्यता आहे. \n\n\"आमच्या वडिलांच्या वैयक्तिक आणि ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"व्यावसायिक वस्तूंच्या मौल्यवान संग्रहाचं व्यवस्थापन करण्यासाठी Christies आम्हाला मदत करत आहे,\" असं Ms Hawking यांनी म्हटलं आहे. \n\n\"Acceptance in Lieu या प्रक्रियेद्वारे वडिलांचा संग्रह आम्ही देशाला अर्पण करू, हा त्यांच्या परंपरेचा आणि या देशाच्या वैज्ञानिक इतिहासाचा मोठा भाग आहे,\" असं आम्हाला वाटतं, असं त्यांनी म्हटलं आहे. \n\nस्टीफन यांचं मार्च महिन्यात वयाच्या 76व्या वर्षी निधन झालं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"1975 साली फेअर अँड लव्हली भारतीय बाजारात आली आणि उदारीकरणानंतर फेअरनेस क्रीम बनवणाऱ्या अनेक कंपन्यांनीही शिरकाव केला. इथे त्यांना मोठं मार्केट मिळालं.\n\nपण गेल्या काही वर्षात गोरेपणा म्हणजेच सौंदर्य असं म्हणणं हा रंगभेद आहे, असा आवाज दृढ होऊ लागला. सौंदर्याचा गोरेपणाशी संबंध नाही आणि ते प्रत्येकाने जाणलं पाहिजे, यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. त्यातच हा महत्त्वाचा निर्णय आला आहे. \n\nयाच विषयावर, अनेक उत्तम चित्रपटात सुरेख भूमिका बजावणारी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेली अभिनेत्री उषा जाधव हिच्याशी बीबीसी मराठीने गप्पा मारल्या. उषा सांगते, \"खरं सौंदर्य मनाचं असतं. मन सुंदर असेल तर ते सौंदर्य चेहऱ्यावरही झळकतं.\" \n\nपाहा संपूर्ण मुलाखत -\n\nहिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने 'फेअर अँड लव्हली' या क्रीमच्या नावातून फेअर शब्द काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल तुला काय वाटतं?\n\nमाझ्या डोक्यात पहिला विचार आला की 'फेअर अँड लव्हली'ने घेतलेला निर्णय खूपच 'फेअर' आहे. माझ्या आठवणी आहेत लहानपणीच्या, तेव्हा परवडतही नव्हतं. तरीही माझ्या बहिणी बाबांकडे हट्ट करून फेअर अँड लव्हली आणायच्या... वापरायच्या. काटकसरीन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े वापरायच्या. कारण काय तर गोरं व्हायचं आहे. त्यामुळे गेली वर्षानुवर्ष सुरू असलेल्या भेदभावाकडे बघता हा निर्णय खूप स्वागतार्ह आहे, असं मला वाटतं.\n\nहा निर्णय सेलिब्रेट करण्याचं कारण नाही, पण तो अधोरेखित केला गेला पाहिजे. \n\nगोरेपणाचं आकर्षण आपल्या संस्कृतीत, परंपरेतच आहे. पण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमुळे त्या आकर्षणाचं ऑब्सेसशन झालं आहे का? गोरेपणा म्हणजेच सौंदर्य हे खोलवर रुजवण्यात या इंडस्ट्रीचा हातभार आहे, असं वाटतं का?\n\nहे आपल्या समाजातच आहे. लहानपणापासूनच आपण बघत आलोय, मी म्हणेन अनुभवत आलो आहोत की मुलगी जन्माला आली आणि ती सावळी असेल तर आईवडिलांची काळजी तिथूनच सुरू होते. तिच्या लग्नाचं काय होईल, याची काळजी तेव्हापासूनच सुरू होते. \n\nविवाहसंस्था किंवा मॅट्रिमोनिअल साईट्सवरसुद्धा तुमचा रंग कोणता, असा एक कॉलम असतो. तुमचा वर्ण कसा आहे, गव्हाळ आहे की गोरा आहे, हे भरावं लागतं. मग फिल्म इंडस्ट्री यातून कशी सुटेल? कारण शेवटी हा समाजाचाच भाग आहे. जोवर समाजात बदल होत नाही सिनेमातही बदल दिसत नाही. सिनेमातला मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा सावळ्या रंगामुळे बरेच रिजेक्शन मिळालं, 'अरे हमें तो खूबसूरत लड़की चाहिए', असं म्हटलं जायचं.\n\nमग खूबसूरतीची काय व्याख्या आहे तर गोरेपण. तुम्हाला अभिनय येत असो किंवा नसो. तुम्ही नाकी-डोळी दिसायला कसे आहात, हे बघितलं जात नव्हतं. 'हमे गोरे लोग चाहिए', असं ते होतं. त्यामुळे हे आहेच इंडस्ट्रीत. पण मी हेसुद्धा सांगेन की आता इंडस्ट्रीत नवीन दिग्दर्शक आलेत, येत आहेत ज्यांचा या सगळ्यांवर विश्वास नाही. त्यामुळे गोष्टी बदलत आहेत. हळूहळू ती प्रक्रिया सुरू आहे. पण अजूनही सुंदर असणं म्हणजे गोरं असणं, ही संकल्पना अजूनही आहे. \n\nम्हणजे इंडस्ट्रीत गोरेपणावर कामं मिळतात?\n\nगोऱ्या रंगाचा किती हव्यास आहे, याचं उदाहरण म्हणजे सिनेमांमध्ये किती परदेशी हिरॉइन्स दिसतात बघा. त्या मुख्य भूमिकेत दिसतात, यशस्वी आहेत, तथाकथित स्टार्स आहेत. पण त्यांना कोणत्या निकषावर काम देण्यात आलं? त्यांना आपली भाषा येते का? सुरुवातीला यायची का? नाही. त्या गोऱ्या आहेत, म्हणजे ब्युटीफुल आहेत. मग लगेच कामं मिळाली, मग लगेच शोज मिळाले. मग लगेच ते स्टार झालेत, म्हणजे आपण किती ऑबसेस्ड आहोत. \n\nमला आणखी एक सांगायचं आहे की हल्ली असंही दिसतंय की मालिकांमध्ये गोऱ्या लोकांना कास्ट करून त्यांना सावळा मेकअप करून मग..."} {"inputs":"1984 साली दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीत हजारो शिखांना ठार मारण्यात आलं, कलम 356चा दुरुपयोग करून लोकशाही मार्गानं निवडून आलेली सरकारं काँग्रेसनं बरखास्त केली, MGR, करुणानिधी. नंबुद्रीपाद, बादल यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा काँग्रेसने सतत अपमान केला. या सर्वांना काँग्रेस कसा न्याय देणार आहे? हे सर्व प्रकरण काँग्रेसला महागात पडणार आहे असं मोदी यांनी या योजनेबाबत बोलताना सांगितलं.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'दूरदर्शन' आणि राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या सरकारची बाजू मांडली. राज्यसभा टीव्हीचे एडिटर-इन-चिफ राहुल महाजन आणि अशोक श्रीवास्तव यांनी पंतप्रधान मोदी यांची मुलाखत घेतली.\n\nयावेळेस मोदी यांनी काँग्रेसच्या काळात झालेल्या कर्जमाफीवरही टीका केली. त्यावेळेस देशात शेतकऱ्यांचे 6 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र काँग्रेसने केवळ 52 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. त्यातही अनेक खोट्या लाभार्थ्यांना कर्जमाफीचा फायदा उठवला.\n\nराफेलचा मुद्दा खोटा असल्याचं आता सिद्ध झालं आहे याचा पुनरुच्चार मोदी यांनी या मुलाखतीत केला. आपल्या वडिलांच्या काळातील बोफोर्सचं प्रकरण विस्मृतीत जावं य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ासाठी राफेलचा मुद्दा निर्माण केला गेला असा आरोप त्यांनी केला.\n\nयेत्या सरकारमध्ये आम्ही पाच वर्षं पूर्ण होण्याआधीच म्हणजे 2022 साली कामाचा हिशेब देणार आहोत. यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षं पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्तानं आम्ही विविध क्षेत्रामध्ये विकासाची 75 पावलं टाकणार आहोत, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. \n\nपूर्वी जगभरामध्ये भारत एक दर्शकाची भूमिका पार पाडत होता. आता भारत या जागतिक राजकारणातील एक खेळाडू बनला आहे. आपला देश अनेक क्षेत्रांमध्ये नेतृत्व करत आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यामध्ये वितुष्ट आहे, परंतु भारताचे दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत, असं मोदी म्हणाले.\n\nमध्य पूर्वेतील देश आणि इराण यांच्यामध्ये वितुष्ट आहे, पंरतु भारताचे या सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आता भारत एका बाजूला राहू शकत नाही. जग आज एकमेकांशी जोडलं गेलं आहे. त्यात भारताला सहभागी व्हावं लागेल असं मोदी यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबत बोलताना सांगितलं.\n\nविरोधक एकत्र आले तरी पराभूत करू\n\nउत्तर प्रदेशात विरोधक एकत्र आले तरी आम्ही विजयी होऊ. कर्नाटक, महाराष्ट्र अशा राज्यांमध्ये विरोधक एकत्र आले तरी आम्ही त्यांना पराभूत करू. दक्षिण भारतातही आम्ही चांगल्या प्रकारे कामगिरी करू. \n\nगेल्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही गुजरातमध्ये सर्व 26 जागांवर भाजपाचा विजय होईल. पश्चिम बंगालमध्ये ममता बँनर्जी यांनी सर्व लक्ष भाजपावर केंद्रीत केलं आहे.\n\nयाचाच अर्थ आमची ताकद तेथे वाढत आहे, असे मोदी म्हणाले. सरकारी संस्थांचा दुरुपयोग करतं असा तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस करत असलेला आरोप साफ चुकीचा आहे असंही मोदी यांनी सांगितलं.\n\n'अजूनही लाट आहे'\n\nआपल्याला प्रचाराच्यावेळेस आजही आमच्या बाजूने जनमताची लाट असलेली दिसून येते. सर्व सभांमध्ये जनसागर उसळतो. सामान्य माणसाला घर, गॅस, शिक्षण, वीज अशा विविध क्षेत्रामध्ये आमच्या सरकारने मदत केल्यामुळे हा परिणाम दिसून येतो, असं मोदी यांनी सांगितलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"1998 साली 'हम साथ साथ हैं' च्या चित्रिकरणाच्या वेळी घडलेल्या या प्रकरणात जोधपूर कोर्टाने सलमान खानला दोषी ठरवलं, मात्र सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची निर्दोष सुटका केली आहे.\n\nदरम्यान, आज सलमानला झालेल्या शिक्षेविषयी आम्ही वाचकांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या होत्या. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nअनेकांनी कोर्टाचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी सलमानचं संजय दत्त तर होणार नाही ना? असा प्रश्न विचारला आहे. \n\n\"असं ग्राह्य धरलं की त्याने खरंच पाच वर्षं शिक्षा भोगली आणि तो बाहेर आला, तरी पाच वर्षांनी त्याचा \"माज\" उतरलेला नसेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे,\" असं मत सुशील कुमार बुरकुल यांनी व्यक्त केलं आहे. तसंच, \"सलमान खान सोबतच्या जोडीदारांनाही शिक्षा होणं गरजेचं आहे, कारण नाही म्हटलं तरी सर्वांनीच काळवीटाचं मांस यथेच्छ चाखलं आहे,\" असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. \n\n\"इथे किंचित चुकतोय का आपण? तो एक प्रसिद्ध नट असला तरी कायद्यापुढे सामान्य माणूसच आहे. आपण, म्हणजेच फक्त मीडिया नाही तर आपण सगळेच या गोष्टीला इतकं महत्त्व का देतो,\" असं प्रश्न सुवर्ण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा दामले यांनी विचारला आहे.\n\n\"त्याने गुन्हा केला, त्याची शिक्षा त्याला मिळाली. इतकं साधं गणित आहे. तसंच, या घटनेमुळे लोकांना वन्यजीव संरक्षण कायदा आणि वन्य प्राण्यांशी संबंधित असलेले इतर कायदे समजले का? तर नाही, सफारी करताना, झू पाहताना आपल्या कोणत्या वागणुकीमुळे आपल्याला शासन होऊ शकतं हे कळलं का? नाही,\" असंही त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. \n\n\"20 वर्षांनंतर झालेल्या पाच वर्षाच्या शिक्षेत सलमान घरी किती आणि जेलमध्ये किती काळ राहतो, हे पुढे पहायला मिळेलच,\" असं मत रोहीत गवाळे यांनी व्यक्त केलं आहे.\n\nकाळवीट प्रकरणात सलमानला झालेली शिक्षा योग्यच आहे, असं मत हर्षल जाधव यांनी व्यक्त केलं आहे. परंतु ज्याप्रकारे मुक्या प्राण्यांच्या हत्येमध्ये सलमानला शिक्षा झाली त्याचप्रकारे \"हिट अँड रन\" प्रकरणातही शिक्षा झाली असती तर अजून आनंद झाला असता, असं ही त्यांनी पुढे नमूद केलं आहे. \n\nतुषार व्हनकटे यांनी \"एक तर या शिक्षेची नीट अंमलबजावणी होणार का? की सुट्टी घेऊन सलमान सतत बाहेर येणार?\" असा शंका उपस्थित केली आहे. तसंच, \"हिट अँड रन केसमध्ये कोणीच कसं सापडलं नाही? गाडी auto drive होती का?\" असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. \n\n\"काळवीट शिकार प्रकरणी \"टायगर\" दोषी, तैमुरचे पप्पा आणि तीन आत्त्या निर्दोष मुक्त! जंगलात उत्साही वातावरण,\" अशी मिश्किल प्रतिक्रिया प्रदीप पाटील यांनी दिली आहे.\n\n\"साखळदंड हत्तीचं जितकं नुकसान करू शकत नाही त्याहीपेक्षा कित्येक पटीने एक बारीकशी मुंगी महागात पडते. त्याने सशर्त माफी मागितली असती तर गोष्टी सोप्या झाल्या असत्या. दोन काळविटांच्या बदल्यात तो दोनशे काळविटांची काळजी सहज घेऊ शकतो पण इगोमुळे सोपा मार्ग अवघड केला,\" असं मत गौरी चौधरी यांनी व्यक्त केलं आहे. \n\nतर \"दंड लावून सोडून द्या किंवा त्या बदल्यात हजार काळविटांच्या पालन पोषणाची शिक्षा द्यायला पाहिजे,\" असा सल्ला विजय कांबळे यांनी दिला आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"2 वेगवेगळ्या खटल्यांमध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.   \n\nलाहोरमधील दहशतवादविरोधी विशेष पथकानं लाहोर आणि गुजरांवाला इथे दाखल करण्यात आलेल्या खटल्यांसाठी हाफिझ सईदला साडेपाच वर्षांची शिक्षा आणि 15 हजार रुपये दंड ठोठावला आहे. \n\nहाफिझ सईद हा 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड होता असा दावा अमेरिका आणि भारताने केला आहे. सईद पाकिस्तानातील एक कट्टरवादी म्हणून ओळखला जातो. त्याच्या जमात-उद-दावाचा संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. \n\nपाकिस्तानमधील इम्रान खान सरकारनं जमात-उद-दावावर केवळ बंदीच घातली नाही, तर त्यांच्या 'फलाह-ए-इन्सानियत' म्हणजे धर्मादाय निधीवरही निर्बंध लादले होते. 'फलाह-ए-इन्सानियत'च्या अँब्युलन्स जप्त करण्यात आल्या होत्या तसंच मोफत वैद्यकीय मदतीची केंद्रंही बंद करण्यात आली होती. \n\nबीबीसी प्रतिनिधी जुलग पुरोहित यांचे विश्लेषण \n\nहाफिझ सईदला पाकिस्तानच्या न्यायालयानं दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये साडेपाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पण त्यातला पहिला मुद्दा पाकिस्तानसाठी कळीचा आहे. \n\nफायनान्शिअल टास्क फोर्सने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकू नये यादृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. पु... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ढच्या आठवड्यात टास्क फोर्सची बैठक होत आहे. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध चांगले आहेत. गेल्या वर्षभरात दोन्ही देशांचे प्रमुख एकमेकांना भेटले. दोन्ही देशांच्या लष्कराचे संबंधही सुधारत आहेत. गेल्या वर्षी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना भेटण्यापूर्वी सईदला गुजरांवाला न्यायालयाच्या काऊंटर टेररिझम डिपार्टमेंटने अटक केली होती. या कारवाईकरता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानची पाठ थोपटली होती. सईदवर कारवाई व्हावी, यासाठी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दबाव टाकण्यात आला होता.\n\nदुसरा मुद्दा भारतासाठी महत्त्वाचा आहे. \n\nभारतासाठी सईद महत्त्वाचा आहे. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाईंड आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान कागदपत्रांची देवाणघेवाणही झाली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या गटाविरोधात खंबीर, भक्कम आणि अधिकृत कारवाई व्हावी तसंच पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचं समूळ उच्चाटन व्हावं असं भारताला वाटतं. पाकिस्तानच्या कारवाईकडे भारताचं बारीक लक्ष असेल.\n\nफायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सनं काळ्या यादीत टाकू नये, यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानी सरकारनं कट्टरतावादी संघटनांना मिळणाऱ्या फंडिंगबद्दल काय कारवाई केली आहे, याचा आढावा फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सकडून पुढील आठवड्यात घेण्यात येणार होता. \n\n2014 साली अमेरिकेनं हाफिझ सईदची संघटना जमात-उद-दावावर आर्थिक निर्बंध लादले होते. अमेरिकेनं जमात-उत-दावाचा समावेश दहशतवादी संघटनांच्या यादीतही केला होता. हाफिझ सईदची माहिती देणाऱ्यांना अमेरिकेकडून 1 दशलक्ष डॉलर्सचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. \n\nपाकिस्तानात न्यायालयातून बाहेर पडताना हाफीज सईद.\n\nजमात-उद-दावासह सर्व कट्टरतावादी संघटनांची खाती संयुक्त राष्ट्रांनी गोठविली असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं जानेवारी 2015 मध्ये जाहीर केलं होतं. \n\nहाफिझ सईद आणि त्याचा साथीदार जफर इक्बालवर कट्टरतावादासाठी आर्थिक मदत म्हणजेच बेकायदेशीर फंडिंग करण्याचा आरोप आहे. \n\nहाफिझ मोहम्मद सईद सध्या अटकेत आहे आणि न्यायालयीन कोठडीत आहे. अटक करण्यापूर्वी हाफिझ सईदला अनेक महिने नजरकैदेतही ठेवण्यात आलं होतं. \n\nवर्षभरापूर्वी हाफिझ सईदला अटक \n\nपाकिस्तानमधील पंजाबची राजधानी लाहौरमधील कट्टरतावाद..."} {"inputs":"20 जुलै 1969रोजी चंद्रावर पहिल्यांदा उतरल्यानंतरचे नील आर्मस्ट्राँग यांचे हे उद्गार. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने 50 वर्षांपूर्वी गाठलेल्या मोठ्या ध्येयाला उद्देश्यून हे वाक्य होतं. \n\nपण ही एक अशीही गोष्ट होती जिचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर झाला. \n\nआजच्या मूल्यांमध्ये मोजायचं झालं तर या अपोलो प्रोग्रामचा खर्च होता सुमारे 200 बिलियन डॉलर्स. पण याच अपोलो कार्यक्रमामुळे असे काही बदल झाले जे आपल्या कधी लक्षातही आले नाहीत. \n\nवायरींच्या गुंत्यात न अडकता साफसफाई करणं सोपं झालं\n\nअपोलो उड्डाणांच्या आधीही कॉर्डलेस उपकरणं (वायर नसलेली) अस्तित्त्वात होती. पण त्यांचा खरा विकास झाला तो अपोलो उड्डणांनंतरच. \n\nब्लॅक अॅंड डेकर या साहित्य तयार करणाऱ्या अमेरिकन कंपनीने वायर नसलेलं ड्रिल मशीन 1961मध्ये बाजारात आणलं. पण याच कंपनीने नासाला चंद्रावरून नमुने गोळा करण्यासाठी खास ड्रिल मशीन पुरवलं होतं. \n\nहे मशीन त्याचं इंजिन आणि बॅटरीज विकसित करण्यासाठी लागलेल्या माहितीच्या आधारे ब्लॅक अॅंड डेकरने बाजारात अप्लायन्सेसची एक नवी रेंज 1979मध्ये आणली. यामध्येच जगातल्या पहिल्या कॉर्डलेस कमर्शियल व्हॅक्युम क्लिनरच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाही समावेश होता. 30 वर्षांमध्ये एकूण 150 दशलक्ष 'डस्टबस्टर्स' विकले गेले. \n\nवेळ मोजण्याच्या पद्धती सुधारल्या\n\nचंद्रावर उतरण्याच्या प्रक्रियेमध्ये अचूकपणा सगळ्यांत जास्त महत्त्वाचा होता. सेंकदाच्या काही अंशांच्या कालावधीची जरी गडबड झाली असती तरी तो चांद्रवीरांच्या जीवन-मरणाचा प्रश्न ठरला असता. \n\nम्हणूनच मग या मिशनवर लक्ष ठेवण्यासाठी नासाला अचूक घड्याळांची गरज होती. यासाठी अत्याधुनिक 'क्वार्टझ क्लॉक्स' तयार करण्यात आली. \n\nपण गमतीची गोष्ट म्हणजे महत्त्वाचं काम या घड्याळ्यांनी करूनही प्रसिद्धी मिळाली ती अपोलो मिशनदरम्यान नील आर्मस्ट्राँग आणि त्यांच्यासोबत चंद्रावर उतरणाऱ्या बझ ऑल्ड्रिन यांनी लावलेल्या 'जुन्या पद्धतीच्या' मेकॅनिकल घड्याळांना. \n\n आपल्याला पिण्याचं अधिक स्वच्छ पाणी मिळालं.\n\nअपोलो अंतराळयानामध्ये तेव्हा वापरण्यात आलेलं पाणी शुद्ध करण्याचं तंत्रज्ञान आता अनेक पद्धतींनी वापरलं जातं. पाण्यातला बॅक्टेरिया, व्हायरस आणि अल्गी मारण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो. \n\nया अपोलो कार्यक्रमातूनच क्लोरिन-मुक्त टेक्नॉलॉजी वापरण्यास सुरुवात झाली. जगभरात अजूनही ही पद्धत मोठ्या प्रमाणावर स्विमिंग पूल्स आणि पाण्याच्या कारंजांसाठी वापरली जाते. \n\nस्पेससूट्मुळे आपल्याला अधिक टिकाऊ पादत्राणं मिळाली. \n\nअपोलो 11 मधील चांद्रवीरांचं चंद्रावर चालताना संरक्षण करण्याच्या दृष्टीने 1965मध्ये स्पेससूट तयार करण्यात आला होता. आताच्या घडीलाही अंतराळवीर घालत असलेल्या स्पेससूटचं डिझाईन 1965च्या याच मूळ डिझाईनवर आधारित आहे. \n\nपण या टेक्नॉलॉजीचा फायदा शूज तयार करण्यासाठीही झाला. गेल्या काही दशकांमध्ये अधिक फ्लेक्झिबल, अधिक मजबूत आणि पायाला हिसके बसू न देणारे बूट बाजारात आलेले आहेत. \n\nफायर रेझिस्टंट कपडे \n\n1967मध्ये ट्रेनिंग दरम्यान अपोलो 1 यान आगीत भस्मसात झालं. यामध्ये 3 अंतराळवीरांचा बळी गेला आणि यानंतर अमेरिकेचा अवकाश कार्यक्रम मागे पडला. \n\nपण यामुळेच नासाने अशा नव्या प्रकारच्या कापडाची निर्मिती केली जे फायर रेझिस्टंट (आगीमध्येही टिकाव धरणारं) होतं. आता जगभर या कापडाचा वापर सर्रास होतो. \n\nअवकाशात जाणाऱ्या अंतराळवीरांना थंड ठेवण्यासाठी जी पद्धत वापरण्यात येते त्याचाही फायदा सर्वसामान्यांना होतो. मल्टिपल स्क्लेरोसिसच्या पेशंट्पासून ते घोड्यांच्या शरीराचं तापमान कायम राखण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. \n\nआयुष्य वाचवणाऱ्या हदयरोग..."} {"inputs":"2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सिन्हा नाराज झाले होते. या नाराजीतूनच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. \n\nसिन्हा यांचे चिरंजीव जयंत सिन्हा अजूनही भाजपमध्येच आहेत. झारखंडमधल्या हजारीबाग मतदारसंघाचे ते खासदार आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना मंत्रीपदही देण्यात आलं होतं. मात्र असलं तरी यशवंत सिन्हा सातत्याने पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. \n\nयशवंत सिन्हा 1960मध्ये आयएएससाठी निवडले गेले. देशभरातून त्यांचा बारावा क्रमांक आला होता. आरा आणि पटणा याठिकाणी काम केल्यानंतर त्यांची संथाल परगण्यात डेप्युटी कमिशनर म्हणून नियुक्ती झाली. \n\nयशवंत यांनी 2009 मध्ये निवडणूक जिंकली. 2014मध्ये त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. तेव्हापासून नरेंद्र मोदी आणि त्यांच्यातलं अंतर वाढत गेलं. 2018मध्ये पक्षासाठी 21वर्ष काम केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. \n\nत्यावेळी यशवंत सिन्हा म्हणाले होते, नरेंद्र मोदी यांच्या नावाचा पंतप्रधानसाठी विचार होईल याची मी कल्पना केली होती. मात्र2014 निवडणुका येईपर्यंत त्यांच्याबरोबर काम करता येणार नाही हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मीच निवडणूक न लढवण्याचा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"निर्णय घेतला. \n\nयशवंत सिन्हा यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी नव्हती. आयएएस अर्थात प्रशासकीय अधिकारी म्हणून 24 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी 1984मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1990मध्ये ते चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अर्थमंत्री होते. \n\nअर्थशास्त्र किंवा अर्थकारण यामध्ये विशेष आवड नसल्याचं खुद्द यशवंत यांनीच प्रांजळपणे सांगितलं होतं. कन्फेशन्स ऑफ अ स्वदेशी रिफॉर्मर या पुस्तकात यशवंत यांनी लिहिलं होतं की त्यांनी बारावीपर्यंत अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"2014 मध्ये मात्र भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या आणि NDAला 336 जागा मिळल्या होत्या. यावेळी NDAला तेवढ्या जागा मिळू शकतील, असा अंदाज फक्त अॅक्सिस या संस्थेने इंडिया टुडेसाठी केलेल्या सर्व्हेत व्यक्त केला आहे. NDAला 339-365 जागा मिळू शकतील, असा अंदाज अॅक्सिसने व्यक्त केला आहे. \n\nन्यूज एक्स आणि एबीपीनं त्यांच्या सर्व्हेत NDAला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असं भाकित वर्तवलं आहे. न्यूज एक्सनं एनडीएला 242 जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर एबीपीनं 267 जागा NDAला मिळतील असं भाकित वर्तवलं आहे. या दोन्ही वृत्तवाहिन्यांच्या सर्व्हेनुसार NDAला सत्ता स्थापनेसाठी 15 ते 30 जाग कमी पडू शकतात. \n\nसर्व एक्झिट पोल्सचं सखोल विश्लेषण तुम्ही इथं पाहू शकता.\n\nमहाराष्ट्रात पुन्हा युतीची सरशी होण्याची शक्यता\n\nमहाराष्ट्रातल्या आकड्यांवर एक नजर टाकली तर भाजप आणि शिवसेनेला मिळून 34 जागा मिळतील असं बऱ्यापैकी सर्वच संस्थांना वाटत आहे.\n\nएबीपी-नील्सनच्या सर्व्हेनुसार भाजपला आणि शिवसेनेला 17 तर काँग्रेसला 4, राष्ट्रवादीला 9 तर इतरांना एक जागा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. \n\nतसंच साम सकाळच्या भाकितानुसार भाजपला 19, श... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िवसेनेला 10, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 8 तसंच इतर पक्षांना 3 जागा मिळतील. \n\nसकाळच्याच सर्वेक्षणातील ज्या 3 जागा इतर पक्षांसाठी दाखवण्यात आल्या आहेत, त्या वंचित बहुजन आघाडी किंवा नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाला जातात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.\n\nयूपीमध्ये भाजपच्या जागा कमी\n\nउत्तर प्रदेशात भाजपच्या जागा मात्र यंदा कमी होतील असं सर्वच संस्थांच्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. 2014 मध्ये भाजपला 71 जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र हा आकडा 60 पुढे जाताना दिसत नाही आहे. एबीपी नेल्सनच्या सर्व्हेत तर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना 22 जागा मिळतील असी शक्यता वर्तवण्यात आली आहे. \n\nयूपीमध्ये भाजपनं अपना दल आणि निषाद पार्टी सारख्या छोट्या पक्षांना बरोबर घेतलं आहे. \n\nबसप, सपा आणि राष्ट्रीय लोकदलानं केलेली महाआघाडी मात्र यंदा यूपीत भाव खाऊन जाईल असं चित्र एक्झिट पोलच्या आकड्यांवरून दिसत आहे. \n\nएक्झिट पोलवर विश्वास नाही - ममता बँनर्जी \n\nबंगालच्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करून एक्झिट पोलवर त्यांचा विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. तसंच या एक्झिट पोलची चर्चा करून त्यांचा ईव्हीएममध्ये छेडछाड किंवा त्या बदलण्याचा प्लॅन आहे, अशावेळी विरोधीपक्षांनी एकत्र राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. \n\nपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला तोटा होताना दिसून येत आहे. 2014 मध्ये त्यांच्या पक्षाला इथं 42 पैकी 34 जागा मिळाल्या होत्या, पण यंदा मात्र 25च्या आसपास जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. \n\nभाजपची मात्र पश्चिम बंगालमध्ये सरशी होताना सर्वच सर्वेक्षणातून दिसून येत आहे. 2 वरून भाजप इथं किमान 10 जागांपर्यत मजल मारू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. \n\nतर काँग्रेसला 2 जागांवर तोटा होऊ शकतो जवळपास सर्वंच सर्व्हेंमध्ये काँग्रेसला 2 जागा मिळू शकतील असं सांगण्यात येत आहे. काँग्रेसला बंगालमध्ये गेल्यावेळी 4 जागा मिळाल्या होत्या. \n\nमध्य प्रदेश\n\nएबीपी आणि नेल्सन यांच्यानुसार मध्य प्रदेशात 29 जागांपैकी 24 जागा भाजपला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काँग्रेसला 5 जागा मिळण्याचं अनुमान आहे. \n\nकर्नाटक \n\nटाईम्स नाऊ-व्हीएमआरनुसार कर्नाटकमध्ये एनडीएला 21 तर काँग्रेसला 7 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. माय-एक्सिसनुसार भाजपला 23 तर यूपीएला 4 तर अन्य पक्षांना एक जागा मिळू शकते...."} {"inputs":"2016 मध्ये घेण्यात आलेल्या जनमत चाचणीच्या निकालांचा सन्मान करण्यासाठी राजीनामा देत असल्याचं मे यांनी म्हटलं होतं. ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण करू न शकल्याचं अतीव दु:ख झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. \n\nनवीन पंतप्रधानांनी ब्रेक्झिट प्रक्रियेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं देशाच्या हिताचं आहे, असं त्या म्हणाल्या.\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nनवीन पंतप्रधान नियुक्त होईपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान असतील. त्यामुळे मे यांच्यानंतर पंतप्रधानपदासाठी दावेदार कोण, यासाठी वेगवेगळी नावं पुढे येत आहेत.\n\nपण हे पद जितकं प्रतिष्ठेचं आहे, तितकंच डोकेदुखीचंही ठरू शकतं, हे 2016मध्ये झालेल्या ब्रेक्झिट सार्वमतानंतर स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अनेक चर्चा रंगू लागल्या आहे.\n\nब्रिटनचे बारा खासदार पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहेत. यापैकी पाच नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत - परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, माजी परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन, आरोग्य मंत्री मॅट हॅनॉक, रोरी स्टुअर्ट आणि एस्टर मॅके. \n\nपंतप्रधानपदाच्या उमेदवाराला ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर इतर खासदारांची सहमती मिळवण्यासाठी आणखी कसोशीने प्रयत्न करावे लागतील, असं मॅ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ट हॅनॉक यांनी म्हटलं आहे. \n\nमॅट हॅनॉक\n\nथेरेसा मे यांच्या राजीनाम्यासह सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात यावी, अशी मागणी विरोधी लेबर (मजूर) पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांच्यासह अन्य नेत्यांनी केली आहे. \n\nतातडीने सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येऊ नयेत, असं हॅनॉक यांनी आपली उमेदवारी जाहीर करताना म्हटलं आहे. \"सार्वत्रिक निवडणुका घेऊन ब्रेक्झिटचा प्रश्न सुटणार नाही, उलट निवडणुका घेणं ब्रिटनसाठी भयावह असेल. विद्यमान खासदारांशी चर्चा करून ब्रेक्झिटप्रश्नी तोडगा काढू,\" असं हॅनॉक यांनी सांगितलं.\n\n'बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वामध्ये काम करणार नाही'\n\n\"ब्रेक्झिटप्रश्नी बोरिस जॉन्सन यांची भूमिका योग्य नाही, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काम करणार नाही,\" असं रोरी स्टुअर्ट यांनी स्पष्ट केलं आहे. सर्व नेते, खासदार आणि मंत्री यांनी ब्रेक्झिटप्रश्नी खरं बोलण्याची आवश्यकता आहे, असं स्टुअर्ट यांचं मत आहे. \n\nस्टुअर्ट पुढे म्हणाले, \"असं बोलताना मला कसंतरीच वाटतंय, परंतु बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वात मी काम करणार नाही. बोरिस यांच्या भूमिका अनेकदा पटणाऱ्या नसतात. काही दिवसांपूर्वीच मी त्यांच्याशी चर्चा केली होती, त्यावेळी ते म्हणाले होते की कोणत्याही कराराविना युरोपियन युनियनमधून बाहेर पडू. मात्र आता ते याच्या अगदी उलट बोलत आहेत. त्यांचं अलीकडचं वक्तव्य तर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला धुळीस मिळवून देईल. \n\nबोरिस जॉन्सन यांनी 2016 मध्ये युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याविषयीच्या सार्वमतावेळी LEAVE गट अर्थात युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या चळवळीचं नेतृत्व केलं होतं. \n\nसत्ता हातात आल्यानंतर ऑक्टोबरमध्ये करारवर स्वाक्षरी करत किंवा कराराविना युरोपियन युनियनमधून बाहेर पडू, असं जॉन्सन यांनी म्हटलं आहे.\n\nब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण करणं युरोपियन युनियनचं प्राधान्य आहे, असं युरोपियन कमिशन जो क्लॉ यंकर यांनी म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"2016 मध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून अटक करण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. हेरगिरी आणि पाकिस्तानविरुद्ध दहशतवादी कटात सामील असण्याच्या आरोपांखाली पाकिस्तानच्या न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. \n\nजाधव यांचा खटला निष्पक्ष चाललाच नाही, असा आरोप करत भारताने त्यांच्या सुटकेसाठी हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर सोमवारपासून ही चार-दिवसीय सुनावणी सुरू आहे. सध्या पुलवामा हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध अधिकच ताणलेले आहेत.\n\nभारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी भारताची बाजू मांडली. आंतरराष्ट्रीय सुनावणीच्या पहिल्याच दिवशी साळवे यांनी जाधव यांची फाशीची शिक्षा माफ करावी आणि त्यांना तत्काळ सोडवावं, अशी मागणी केली. \n\n\"पाकिस्तानकडे जाधव यांच्याविरोधात बळजबरीने तयार केलेल्या पुराव्यांशिवाय काहीही नाही,\" असं भारताचं म्हणणं आहे.\n\n\"आंतरराष्ट्रीय न्यायालयातल्या चौकशीपासून वाचण्यासाठी पाकिस्तान कुलभूषण जाधव यांचा वापर करत आहे. देशातल्या कायद्याचं कारण देऊन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्यांच उल्लंघन कर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ू शकत नाही,\" असंही साळवे म्हणाले.\n\nमुंबई हल्ला आणि कसाबचा उल्लेख\n\n\"कुलभूषण जाधव प्रकरणातली सुनावणी पाकिस्ताननं 4-5 महिन्यांत पूर्ण केली. मग मुंबई दहशतवादी हल्ल्यात 150 लोकांचा मृत्यू झाला त्याचं काय झालं?\" असा सवाल हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात विचारला. \n\nभारताच्या सुप्रीम कोर्टानं अजमल कसाबबाबत दिलेल्या निकालाचाही साळवे यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, \"कसाब प्रकरणात सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावताना भारतातल्या कनिष्ठ न्यायलयात दिलेल्या साक्षींचीही चौकशी केली. याला म्हणतात पूर्ण न्यायदान.\"\n\nदुसऱ्या बाजूला भारताच्या दाव्याला उत्तर देताना, जाधव यांच्य सुटकेची भारताची मागणी 'अजब' आहे, असं म्हटलं आहे.\n\nपाकिस्तानच्या असभ्य भाषेवर भारताचा आक्षेप\n\nपाकिस्तान त्यांची बाजू मांडताना वारंवार shameless (निर्लज्ज), nonsense (मूर्खपणा), digraceful (लज्जास्पद) अशा शब्दांचा वापर केला. यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला आहे. \n\n\"आंतरराष्ट्रीय न्यायलयात पाकिस्तानने केलेल्या अपमानास्पद भाषेवर भारत तीव्र आक्षेप नोंदवत आहे. भारताची संस्कृती त्यांना त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची मुभा देत नाही.\"\n\nदरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायलायतली ही सुनावणी एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. कुलभूषण जाधव प्रकरणातला आंतरराष्ट्रीय न्यायलयातला निकाल या वर्षी मे-जूनच्या दरम्यान येणं अपेक्षित आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"2016मध्ये 7 वर्षांच्या मुर्तजा अहमदीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्याने मेस्सीच्या जर्सीसारखी दिसणारी एक प्लास्टिक बॅग टी-शर्ट म्हणून घातली होती.\n\nत्यानंतर कतारमध्ये मुर्तजाला त्याचा हिरो मेस्सीला भेटण्याची संधी मिळाली होती.\n\nमुर्तजा आणि त्याचे आई-वडील हे गजनी प्रांताच्या दक्षिण-पूर्व भागात राहत होते. यावेळी तालिबानने हल्ला केल्यानंतर त्याच्या परिवाराला घर सोडून काबूल गाठावं लागलं होतं. \n\n2016 मुर्तजाने मेस्सीच्या जर्सीसारखी दिसणारी एक प्लास्टिक बॅग टी-शर्ट म्हणून घातली होती.\n\n2016ला पाकिस्तानात घेतला होता आश्रय\n\nमुर्तजाच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की त्यांना अफगाणिस्तानातील त्यांचं घर सोडावं लागलं आहे. त्याचं असं मत आहे की त्यांना तालिबानकडून सतत धमक्या येतात. \n\nयापूर्वी 2016मध्ये मुर्तजा प्रकाशझोतात आल्यानंतर तालिबानने धमक्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर घर सोडून पाकिस्तानात आश्रय घ्यावा लागला होता. \n\n2016मध्ये तालिबानच्या धमक्यानंतर मुर्तजाला घर सोडून पाकिस्तानमध्ये जावं लागलं होतं.\n\nपण, पुरेसे पैसे न उरल्यामुळे त्यांना काही दिवसातच परत मायदेशी परतावं लागल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ं, अशी माहिती AFP या वृत्तसंस्थेने दिली आहे. \n\nप्लास्टिकच्या त्या जर्सीनं आयुष्य बदललं\n\nमुर्तजा त्यावेळी केवळ 5 वर्षांचा होता. त्याने निळ्या-पांढऱ्या पट्ट्याची प्लास्टिकची पिशवी जर्सी म्हणून घालून फुटबॉल खेळत होता. \n\nतो प्लास्टिकचा टी-शर्ट अर्जेंटीनाच्या नॅशनल फुटबॉल टीमच्या जर्सीसारखा दिसत होता. मेस्सी हा त्या टीमचा कॅप्टन आहे. त्या शर्टवर पुढच्या बाजूने मार्करने 10 नंबर लिहिलं होतं. \n\nप्लास्टिकचा टी-शर्ट घातलेला मुर्तजाचा तो फोटो बघता-बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला. मेस्सीने तो फोटो पाहिल्यावर मुर्तजासाठी एक गिफ्ट पाठवलं. त्यामध्ये मेस्सीने सही केलेली 10 नंबरची जर्सी होती. \n\nपुढं मेस्सीला भेटण्याचं मुर्तजाला आमंत्रणही मिळालं. 2016मध्ये मेसी कतारची राजधानी दोहा येथे फुटबॉल मॅच खेळण्यासाठी आला होता. \n\nमुर्तजाने मैदानात जाऊन त्याच्या हिरोची भेट घेतली. ती एक भावनिक क्षण होता. \n\nतालिबानची भीती\n\nजग भलंही मुर्तजाला 'छोटा मेस्सी' या नावाने ओळखत असेल पण या प्रसिद्धीनंतर त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे, असं त्याच्या कुटुंबाचं म्हणणं आहे.\n\n\"स्थानिक गुंड आम्हाला सारखं बोलावतात. तुम्ही आता श्रीमंत झाला आहात असं म्हणत खंडणीची मागणी करतात. मुलाला पळवून नेण्याची धमकी देतात,\" असं मुर्तजाची आई शफिका यांनी AFPला सांगितलं. \n\nघरातून पळ काढताना सोबत काहीच घेता आलेलं नाही, असं त्या सांगतात. मध्यरात्री बंदुकींच्या गोळ्यांचा आवाज एकू येताच घरातून पळून जावं लागलं. त्यावेळी मेस्सीने गिफ्ट केलेली जर्सीही घेता आली नाही असं त्या सांगतात. \n\nमुर्तजाचं कुटुंब हे हजारा समुदायाशी निगडित आहे. त्यामुळे ते सुन्नी बहूल तालिबानच्या निशाण्यावर आहेत. \n\nतालिबानच्या भीतीने मुर्तजाला गेल्या 2 वर्षांपासून शाळेला पाठवलेलं नाही, त्याला इतर मुलांसारखं बाहेर खेळायलाही पाठवता येत नाही, असं त्याचा मोठा भाऊ हुमायूने एका वृत्तसंस्थेला सांगितलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"2016मध्ये राजा भूमिबोल अद्युल्यदेज यांच्या निधनानंतर महा वाजिरालाँगकोन यांना राजपद बहाल करण्यात आलं होतं. शनिवारी त्यांच्या राज्याभिषेकाची सुरुवात होण्यापूर्वी त्यांच्या या विवाहाच्या घोषणेमुळे थायलंडमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.\n\n66 वर्षांचे नियोजित राजा वाजिरालाँगकोन यांचं यापूर्वी तीन वेळा लग्न होऊन तीन घटस्फोट झाले आहेत. त्यांना 7 अपत्य आहेत. \n\n\"वाजिरालाँगकोन यांनी सुथिदा यांच्याशी लग्न करायचं ठरवलंय. यापुढे त्याही राणी असतील आणि शाही परिवाराचा एक भाग असतील,\" असं शाही परिवारानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. \n\nसुथिदा या वाजिरालाँगकोन यांच्यासोबत अनेक वर्षांपासून आहेत. हे दोघं अनेकदा सार्वजनिकरीत्या सोबत दिसले आहेत, पण त्यांच्या नात्याविषयी अधिकृत घोषणा झालेली नव्हती. \n\nबुधवारी रात्री उशिरा थाय टीव्हीवर लग्नसमारंभाची काही क्षणचित्रं दाखवण्यात आली. त्यात शाही कुटुंबातील इतर सदस्य आणि सल्लागार उपस्थित होते. \n\nराणी सुथिदा यांच्या डोक्यावर राजा पवित्र पाणी ओतताना दिसत आहेत. यानंतर या जोडप्यानं विवाहाची नोंदणी केली. परंपरा म्हणून राणीला आणि इतरांना यावेळी राजासमोर सजवण्यात आलं होतं. \n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"थाय एयरवेजच्या माजी फ्लाईट अटेंडंट सुथिदा तिजाई यांना राजानं 2014 मध्ये त्यांच्या सुरक्षारक्षक विभागाची उपप्रमुख म्हणून नेमलं होतं. डिसेंबर 2016मध्ये राजाने त्यांना लष्करात जनरल म्हणून नियुक्त केलं. \n\nयापूर्वीचे राजा भूमिबोल अद्युल्यदेज यांनी 70 वर्षं थायलंडवर राज्य केलं. 2016मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते जगातील सर्वांत जास्त काळ राज्य केलेले राजा होते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"2019 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे सुनील मेंढे तर राष्ट्रवादीकडून नाना पंचबुद्धे रिंगणात आहेत. या दोघातच थेट लढत होईल असं म्हणत असताना भाजप नेते डॉ. खुशाल बोपचे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि नंतर त्यांनी अर्ज परत घेतला. \n\nशिवसेना माजी जिल्हाप्रमुख आणि काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झालेले बंडखोर नेते राजेंद्र पटले अद्यापही रिंगणात आहेत. त्यामुळे लढत रंगतदार होईल असं बोललं जात आहे. ही लढत कशी होईल हे पाहण्याआधी आपण या मतदारसंघाचा इतिहास जाणून घेऊ या. \n\nमतदारसंघाचा इतिहास \n\n1952च्या निवडणुकांवेळी हा मतदारसंघ अस्तित्वात आला. आतापर्यंत एकूण 17 खासदार या मतदारसंघाने लोकसभेत पाठवले आहेत. त्यापैकी 13 खासदार हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे आहेत. तर उरलेले चार खासदार भाजपकडून निवडून आले होते. \n\n1954मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोटनिवडणुकीसाठी याच मतदारसंघातून उभे राहिले. त्यात त्यांचा पराभव झाला होता. 1999मध्ये चुन्नीलाल ठाकूर यांनी श्रीकांत जिचकार यांना तर 2014 मध्ये नाना पटोलेंनी प्रफुल पटेलांना पराभूत केलं होतं. त्यामुळे या मतदारसंघाला दिग्गजांना पराभूत करणारा मतदारसंघही म्ह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"णतात, असं दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे सांगतात. \n\nनाना पटोले याच मतदारसंघातून लोकसभेवर गेले होते.\n\n2014 मध्ये नाना पटोले यांनी मोदींची काही धोरणं पटत नाहीत, असं म्हणत राजीनामा दिला आणि ते काँग्रेसमध्ये गेले. \n\nयावेळी ते नागपूरमधून गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. बोपचे हे देखील 1989मध्ये भाजपच्याच तिकिटावर निवडून आले होते. आता त्यांनी बंडखोरी करत भाजपविरोधातच दंड थोपटले आहेत. \n\nनाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयी झाले होते. यावेळी त्यांना तिकीट मिळालं नाही तर नाना पंचबुद्धेंना तिकीट देण्यात आलं आहे. \n\nमुख्य उमेदवार कोण आहेत? \n\nभाजपकडून सुनील मेंढे रिंगणात आहेत. ते भंडाऱ्याचे नगराध्यक्ष आहेत. ते व्यवसायाने बिल्डर आहेत. तसंच संघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांची या भागात ओळख आहे. \n\nराष्ट्रवादीकडून नाना पंचबुद्धे उभे आहेत. नाना पंचबुद्धे हे माजी आमदार आणि माजी शिक्षण मंत्री होते. त्यांच्याकडे कामाचा अनुभव आहे आणि या मतदारसंघात 'हेवीवेट' समजल्या जाणाऱ्या प्रफुलभाई पटेलांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. नानांना मत म्हणजेच मलाच मत असा प्रचार प्रफुल पटेल करत आहेत. \n\nतिसरे उमेदवार आहेत राजेंद्र पटले. राजेंद्र पटले हे पोवार समाजाचे आहेत. ते शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख होते. दहा महिन्यांपूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. \n\nमतदारसंघाचे प्रश्न? \n\nमतदारसंघात विकासाची अनेक कामं रखडली आहेत असं लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे सांगतात. मतदारसंघात सर्वांत बिकट प्रश्न आहे तो रोजगाराचा. \n\nइथं बहुसंख्य शेतकरी हे धान उत्पादक आहेत. त्यांच्याकडे अत्यंत कमी जमीन असते. एकदा का धान काढलं की त्यांच्याकडे काम नसतं. त्यांना मजुरी करून जगावं लागतं. \n\nत्यामुळे गरीबी तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. जिल्ह्यात खाणी आहेत, पण या ठिकाणी असलेले मजूर हे बिहार किंवा इतर राज्यातले आहेत. उद्योगधंदे नाहीत. BHELचा प्रकल्प भंडाऱ्यात येणार येणार असं म्हणत होते पण फक्त तिथे कंपाउंडच बांधण्यात आलं आहे, ज्ञानेश्वर मुंदे सांगतात. \n\nभंडाऱ्यात गोसे प्रकल्प आहे. धरण बांधून तयार आहेत पण कालवे नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न नेहमी भेडसावतो.\n\nदुसरी गोष्ट म्हणजे 84 गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे,..."} {"inputs":"2019 सालच्या ISWOTY च्या नॉमिनीज\n\nया पुरस्कारासाठी पाच खेळाडूंना नामांकन दिलं जाणार असून 8 फेब्रुवारीपासून तुम्ही तुमच्या आवडत्या खेळाडूला ऑनलाईन मतदान करू शकता.\n\n'बीबीसी स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराचं हे दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी 8 मार्च रोजी BBC ISWOTY 2019 हा पुरस्कार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांना देण्यात आला होता. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीही 'बीबीसी स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2020' पुरस्काराची घोषणा 8 मार्च रोजी केली जाणार आहे.\n\nक्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार तसंच बीबीसीचे संपादक पाच खेळाडूंची नामांकनं ठरवली जातील. या खेळांडूंसाठी मतदान करण्याचं आवाहन बीबीसीच्या विविध भाषांच्या वेबसाईट्सवरून तसंच बीबीसी स्पोर्ट्सच्या जगभरातील वाचक-प्रेक्षक आणि क्रीडाप्रेमींना करण्यात येईल. सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या खेळाडूला 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' म्हणून निवडण्यात येईल.\n\nगेल्या वर्षीच्या 'बीबीसी स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यातील चित्रे.\n\nया वर्षी BBC ISWOTY सोबतच स्पोर्ट्स हॅकेथॉन उपक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये विविध भाषांमधील पत्रकारितेचं शि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"क्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. हे विद्यार्थी भारतातील महिला खेळाडूंबद्दलची माहिती विकिपीडियावर अपडेट करतील.\n\nइंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, पंजाबी, तामीळ आणि तेलुगू भाषांमध्ये या महिला खेळाडूंविषयीची परिपूर्ण माहिती विकिपीडियामध्ये अपडेट करून दिली जाणार आहे. यामुळे या खेळाडूंची महत्त्वाची माहिती सर्वांना उपलब्ध होऊ शकेल. याबाबत अधिक माहिती 8 फेब्रुवारी रोजी दिली जाईल.\n\nटीम डेव्ही - डायरेक्टर जनरल, बीबीसी\n\n\"बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवुमन पुरस्काराचं दुसऱ्यांदा आयोजन होत असल्याचा मला अतिशय आनंद वाटतो. महिला खेळाडूंसाठी ही एक सर्वोत्कृष्ट संधी आहे. यामधून महिला खेळाडूंचा सन्मान करण्याची संधी देशातील नागरिकांना मिळणार आहे. या महिला खेळाडूंनी मिळवलेल्या यशाची दखल घेण्यात बीबीसीने पुढाकार घेतला, याचा मला अभिमान वाटतो, \" असं बीबीसीचे डायरेक्टर जनरल टीम डेव्ही यांनी म्हटलं आहे.\n\nरूपा झा - भारतीय भाषा प्रमुख, बीबीसी.\n\n\"बदल घडवणाऱ्या खेळाडूंकडे लक्ष वेधण्यासाठी बीबीसीने या पुरस्काराचं आयोजन केलं आहे. कोरोना संकटाच्या काळातही अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून यश संपादित करणाऱ्या महिला खेळाडूंचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून केला जाणार आहे. बीबीसीच्या या उपक्रमात जगभरातील वाचक-प्रेक्षकांचा सहभागसुद्धा आवश्यक आहे. सर्व वाचक-प्रेक्षकांनी स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरच्या मतदानात सहभाग नोंदवून आपल्या आवडत्या खेळाडूला मत द्यावं, असं आवाहन मी करते.\"\n\nBBC ISWOTY 2020 साठीची नामांकनं जाहीर होताच 8 फेब्रुवारी 2020 पासून सर्वांना ऑनलाईन मतदान करता येणार आहे. या पाच खेळाडूंची संघर्षाची कहाणी आपल्याला बीबीसीच्या वेबसाईट्स तसंच सोशल मीडियाच्या पानांवर पाहायला मिळेल. लेख, व्हीडिओ आणि डॉक्युमेंट्रीच्या स्वरूपात बीबीसी आपल्यासाठी या खेळाडूंचा रंजक प्रवास घेऊन येणार आहे. त्यासाठी बीबीसीने स्पोर्ट्स चेंजमेकर या मालिकेचे आयोजनही केले आहे.\n\nगेल्या वर्षीप्रमाणे यंदाही क्रीडा क्षेत्रातला जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल. क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महिला खेळाडूला बीबीसीकडून हा पुरस्कार देण्यात येतो. तसंच सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूलाही इमर्जिंग प्लेयर पुरस्कार देण्यात येणार आहे.\n\nगेल्या वर्षी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांना बीबीसी ISWOTY तर माजी धावपटू पी. टी. उषा यांना जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. यात..."} {"inputs":"2020-21च्या पहिल्या तिमाहित म्हणजेच एप्रिलपासून जूनपर्यंत विकास दरात 23.9 टक्के घसरण पाहायला मिळाली. जीडीपीच्या या घसरणीला आधीच सुस्तावस्थेत पडलेल्या अर्थव्यवस्थेदरम्यान लॉकडाऊनचा जो निर्णय घेण्यात आला, त्याला जबाबदार ठरवण्यात आलं आहे.\n\nमोदी सरकारनं 8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदीची घोषणा केली होती आणि त्यानंतर अर्थव्यस्था मंदावलेली दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत बेरोजगारीचा दरही वाढलेला दिसून येत आहे\n\nजानेवारी महिन्यात बीबीसीशी बोलताना जागतिक बँकेचे वरिष्ठ उप-उध्यक्ष कौशिक बसु यांनी म्हटलं होतं, \"तुम्ही बेरोजगारीचे आकडे पाहिले तर ते गेल्या 45 वर्षांमधील सर्वाधिक आहेत. गेल्या 45 वर्षांत कधीच बेरोजगारीचा दर इतका मोठा नव्हता. तरुण बेरोजगारीचा दर खूपच जास्त आहे. बेरोजगारीचा वाढता दर आणि ग्रामीण विक्रीतील घट, या गोष्टींना आपत्कालीन स्थिती समजून त्यावर काम करायला हवं.\"\n\nश्रम भागीदारीतून अर्थव्यवस्थेतील सक्रिय मनुष्यबळाची माहिती मिळते.\n\nसेंटर फॉर इंडियन इकॉनॉमीनुसार, 2016मध्ये लागू केलेल्या नोटबंदीनंतर श्रम भागीदारी 46 टक्क्यांहून 35 टक्क्यांवर आली आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर वाईट प... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रिणाम झाले.\n\nस्वातंत्र्यानंतर भारतावर आर्थिक संकट 1991दरम्यान आलं होतं. तसं पाहिलं तर 2008मध्ये आलेल्या जागतिक मंदीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर थोडासा परिणाम झाला होता, पण तेव्हा भारताचं देशांतर्गत उत्पादन चांगल्या स्थितीत होतं. तसंच 2008मध्ये जीडीपी जवळपास 9 टक्के होता.\n\nदोन्ही संकटांत काय अंतर?\n\nसध्याचे आकडे पाहिले तर आताचं आर्थिक संकट हे 1991च्या आर्थिक संकटापेक्षा बरंच मोठं असल्याचं दिसून येतं. पण, ही दोन्ही आर्थिक संकटं एक दुसऱ्याहून बऱ्याच कारणांनी वेगवेगळे आहेत, असं अर्थतज्ज्ञ सांगतात.\n\nअर्थतज्ज्ञ रीतिका खेडा सांगतात, \"1991मध्ये भारतात आर्थिक संकट आलं होतं, तेव्हा जगभरातील दुसऱ्या देशांची स्थिती चांगली होती. तेव्हा आपण दुसऱ्या देशांकडून मदत घेऊ शकत होतो, कारण ते चांगल्या स्थितीत होते. पण, आता कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर दबाण आला आहे. जवळपास सगळेच देश या संकटातून जात आहेत.\"\n\nत्या पुढे सांगतात, \"त्याकाळी डॉलरची गंगाजळी कमी होती आणि आयातीची क्षमता संपली होती. तेव्हा सोनं गहाण ठेवून कर्ज काढावं लागलं होतं. पण, आज जे संकट निर्माण झालं आहे ते बहुतेक स्वत:च स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून निर्माण करण्यात आलं आहे. जेव्हा कोरोनाचे रुग्ण खूप कमी होते, तेव्हाच अत्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला. खरं तर काही ठरावीक ठिकाणी हा लॉकडाऊन लागू करायला हवा होता. यामुळे मग अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला.\n\n\"नोटबंदी आणि जीएसटी या दोन चुकीच्या निर्णयांमुळे देशाचा विकास दर आधीच कमी झाला होता. नोटंबदी चुकीचा निर्णय होता आणि त्याची अंमलबजावणीही वाईट पद्धतीनं झाली. जीएसटीच्या फायद्याविषयी काही तर्क आहेत, पण या निर्णयाच्या अंमलबजावणीतही गडबड झाली. काही बाहेरील कारणांमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत होता. यात आता लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला.\"\n\nआर्थिक विषयांचे जाणकार भरत झुनझुनवाला सांगतात, यावेळच्या आर्थिक संकटात कोरोनासारखा घटक आहे, जो 1991च्या काळात नव्हता. 1991मध्ये भारतात जे आर्थिक संकट आलं, त्यासाठी आपली धोरणं जबाबदार होती, त्यात बदल करून आपण त्यातून बाहेर आलो होतो.\n\nते सांगतात, \"एकतर आता आपल्या धोरणांमुळे संकट निर्माण झालं आहे. जीडीपीमध्ये गेल्या 4 वर्षांत घसरण नोंदवली जात आहे. दुसरं यात कोरोनानं संकट अधिक वाढवलंय. त्यामुळे गेल्या 4 वर्षांमध्ये ज्या कारणांमुळे घसरण झाली त्यांना दुरुस्त..."} {"inputs":"223 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचं इमरजन्सी लॅंडिंग\n\nया विमानाचे पायलट दमिर युसुपोव्ह यांना रशियाकडून 'हिरो' पदवी देऊन गौरवण्यात येणार आहे. दमिर यांचं रशियासह जगभरातून कौतुक होत आहे.\n\nपक्ष्यांच्या थव्याची विमानाला धडक (बर्ड स्ट्राईक) बसली आणि आपात्कालीन परिस्थितीत मक्याच्या शेतात इमरजन्सी लॅंडिंग करण्यात आलं. यामुळे जवळपास 74 प्रवासी किरकोळ जखमी झाले. मात्र, इमरजन्सी लँडिंगमुळे Ural Airlines Airbus 321 विमानातील 233 प्रवाशांचा जीव वाचला.\n\nरशियातील या घटनेची तुलना 'मिरॅकल ऑन द हडसन'शी तुलना होतेय. 2009 साली न्यूयॉर्कमध्येही ही घटना घडली होती. या विमानालाही पक्ष्यांच्या थव्याची धडक बसली होती आणि इंजिनात बिघाड झाला होता. त्यानंतर पायलटने विमान हडसन नदीत यशस्वीपणे उतरवून प्रवाशांचे प्राण वाचवले होते.\n\nरशियाच्या 'ए-321' ला नेमकं झालं काय?\n\nमॉस्कोतून क्रीमियाच्या सिमलरपूर येथे जाण्यासाठी 'Ural Airlines Airbus 321' या विमानाने 226 प्रवाशांसह उड्डाण घेतलं. ही नियमित फ्लाईट होती. \n\nपायलट दमिर युसुपोव्ह यांनी या घटनेचा थरार सांगताना म्हटलं, \"विमानाने उड्डाण घेतल्यानंतर वेग पकडत होता, तेवढ्यात... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"अचानक एक इंजिन बिघडलं, नंतर दुसरंही. त्यानंतर अचानक दोन्ही इंजिनं बंद पडली.\"\n\n\"पहिलं इंजिन बंद पडलं, तेव्हा असं वाटलं की विमानतळावर पुन्हा आपण परतू शकतो. मात्र, दुसरं इंजिनही बिघडू लागल्यानंतर आमच्या प्रयत्नांना अपयश येऊ लागलं आणि विमान हेलकावे खात जमिनीच्या दिशेने झेपावू लागलं.\" असं युसुपोव्ह सांगतात.\n\nयुसुपोव्ह सांगतात, \"विमानाची उंची कायम ठेवण्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. मात्र, विमान केवळल 243 मीटर उंचीवर आहे, असं फ्लाईट ट्रेडर डेटा दाखवत होता. तरीही विमानाला उंच नेत स्थिर करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळी इंजिनात नेमकं कुठं बिघाड झालंय, हेही शोधत होतो. मात्र, नंतर आमच्या लक्षात आलं की, आमच्याकडे खूप कमी वेळ उरला होता.\"\n\nकॅप्टन युसुपोव्ह आणि त्यांचे सहकारी पायलट जॉर्जी मुर्झीन यांनी इंजिनला पुरवठा करणारं इंधन रोखलं आणि विमानाला स्थिर करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी मक्याच्या शेतात विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र लँडिंग, रनवेऐवजी शेतात करत असल्याने विमानाच्या चाकांसह इंधनाच्या टाकीचा स्फोट होण्याची भीती होती.\n\nयुरल एअरलाईन्स फ्लाईटच्या इमर्जन्सी लँडिंगबाबत सराव केला होता, असं युसुपोव्ह सांगतात.\n\nमी 'हिरो' असल्याचं मला वाटत नाही. विमान, त्यातील प्रवासी आणि कर्मचारी यांना वाचवण्यासाठी त्यावेळी जे करायला हवं होतं, ते मी केलं, असं युसुपोव्ह नम्रपणे सांगतात.\n\nरशियातील टॉप पायलटपैकी एक असणाऱ्या युरी सित्निक यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय की, \"कर्मचाऱ्यांनी जे करायला हवं, ते सर्व केलंय. इंजिन बंद करून विमानाला अत्यंत योग्य पद्धतीने जमिनीकडे आणलं आणि लँडिंग केलं. यावेळी वेग महत्त्वाचा असतो. अत्यंत कठीण वेळ असते ही.\"\n\nज्यावेळी विमानचं मक्याच्या शेतात इमर्जन्सी लँडिंग केलं गेलं, त्यावेळी इमर्जन्सी एक्झिटमधून प्रवाशांना बाहेर जाण्यास सांगितलं गेलं. \n\nवित्य बाबिन हा 11 वर्षीय मुलगा सांगतो, \"विमानातून धूर येत असल्याचं एका हवाईसुंदरीने सांगितलं. त्यानंतर सगळ्यांमध्येच भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर एका व्यक्तीने त्याच्या मागे येण्यास सांगितलं. माग आम्ही त्यांच्या मागे धावत सुटलो.\"\n\nविमानातील जवळपास 70 प्रवाशांना वैद्यकीय मदतीची गरज लागली. कारण लँडिंगवेळी त्यांना किरकोळ जखम झाली होती. यातील एका महिलेला फक्त रुग्णालयात भरती करावं लागलं.\n\nविमानाचं..."} {"inputs":"23 जानेवारी 2020 रोजी मनसेचा मेळावा झाला. यात राज ठाकरेंनी शॅडो कॅबिनेटचा उल्लेख केला होता. \n\nपण हे 'शॅडो कॅबिनेट'असतं तरी काय? ही संकल्पना मूळची पाश्चिमात्य देशांमधील आहे. पण आपल्याकडे असं काही आधी झालंच नाही, असंही नव्हे. किंबहुना, भारतात या 'शॅडो कॅबिनेट'चा पहिला प्रयोग महाराष्ट्रातच झाला होता. \n\nशॅडो कॅबिनेट म्हणजे नेमकं काय, उद्देश काय, सध्या कुठं अशी शॅडो कॅबिनेट आहेत इत्यादी गोष्टी पाहूच. तत्पूर्वी, भारतात असा प्रयोग झालाय का आणि राज ठाकरेंनी शॅडो कॅबिनेट जाहीर केल्यास मनसेला नक्की काय फायदा होईल, हे आपण आधी पाहूया.\n\nब्रिटनमध्ये शॅडो कॅबिनेटची बीजं\n\nशॅडो कॅबिनेट ही संकल्पना पाश्मिमात्य जगतात ज्या देशांमध्ये लोकशाही आहे, तिथली आहे. उदाहरणादखल सांगायचं तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांचं नाव घेता येईल.\n\nया संकल्पनेची सुरुवात ब्रिटनमध्ये एकोणिसाव्या शतकात झाली. \n\nअगदी नेमकं सांगायचं, तर 1836 साली. लॉर्ड मेलबर्न हे 1835 ते 1841 या कालावधीसाठी दुसऱ्यांदा ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यावेळी सर रॉबर्ट पिल हे विरोधक होते. त्यांनी त्यांच्या खासदारांना मेलबर्न मंत्र... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िमंडळावर नजर ठेवायला सांगितली. तिथंच पहिल्यांदा 'शॅडो कॅबिनेट'ची बिजं सापडतात.\n\nपुढे त्यात काळानुसार, नव्या चर्चांनुसार, गरजांनुसार बदल होत गेला. \n\nब्रिटीश संसद इमारत\n\nसुरुवातीला सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी म्हणून सुरू शॅडो कॅबिनेटला पुढं मान-सन्मानही मिळू लागला. आता तर ब्रिटनमध्ये सत्ताधाऱ्यांइतकंच शॅडो कॅबिनेटच्या कामाकडंही लोकांचं लक्ष असतं.\n\nशॅडो कॅबिनेटची नेमकी व्याख्या उपलब्ध नसली, तरी ब्रिटीश संसदेच्या वेबसाईटवरील व्याख्यानुसार, \"सत्ताधारी मंत्रिमंडळावर लक्ष ठेवणारी विरोधकांमधील वरिष्ठ प्रवक्त्यांची टीम म्हणजे शॅडो कॅबिनेट होय. खातेनिहाय शॅडो मंत्री बनवून, ते त्या त्या खात्याशी संबंधित सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात. शॅडो कॅबिनेट पर्यायी सरकार म्हणूनही एकप्रकारे तयारी करत असते.\"\n\nब्रिटनमधल्या आताच्या शॅडो कॅबिनेटचं नेतृत्त्व लेबर पार्टीचे जेरेमी कॉर्बिन करतायत. लेबर पार्टीच्या वेबसाईटवर शॅडो कॅबिनेटबद्दल माहितीचं आणि शॅडो मिनिस्टर्सच्या यादीचं वेगळं सेक्शनच आहे.\n\nऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या दोन देशातही प्रभावीपणे या संकल्पनेचा वापर केला जातो. ऑस्ट्रेलियातल्या शासन-प्रशासनाच्या वर्तुळात शॅडो कॅबिनेटला खूप महत्त्व आहे.\n\nजेरेमी कॉर्बिन\n\nफ्रान्स, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या देशांमध्येही शॅडो कॅबिनेट संकल्पना राबवली जाते. या सगळ्या देशांमध्ये 'शॅडो कॅबिनेट' हेच नाव नाहीय. देशनिहाय संकल्पनेचं नाव बदलल्याचं पाहायला मिळतं. मात्र, मूळ हेतू आणि कामाची पद्धत जवळपास सारखीच असल्याचे दिसून येते.\n\nया शॅडो कॅबिनेटला कुठले अधिकार नसतात, सत्ताधाऱ्यांसारखे कुठलेच लाभ घेता येत नाहीत किंवा कुठल्याच सरकारी सोयी-सुविधाही मिळत नाहीत. \n\nऑस्ट्रेलियन सरकारच्या वेबसाईटवरील माहितीनुसार शॅडो कॅबिनेटचे तीन उद्दिष्ट आहेत - 1) विरोधकांची संसदीय आयुधं एकत्र करणं 2) पर्यायी सरकार म्हणून विरोधकांना तयार करणं आणि 3) भविष्यात मंत्रिपदी विराजमान होण्याची क्षमता असलेल्या नेत्यांना योग्य मार्गदर्शन.\n\nब्रिटनच्या शॅडो कॅबिनेटचा इतिहास पाहिल्यास लक्षात येतं की, विरोधक सत्तेत आल्यानंतर अनेकदा शॅडो कॅबिनेटमधीलच नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जातं. 'रेडिमेड रिप्लेसमेंट' असा शब्द ब्रिटनमध्ये यासाठी वापरला जातो. त्यामुळं शॅडो कॅबिनेटमध्ये नियुक्ती होणं म्हणजे आगामी मंत्रिमंडळात वर्णी असंही समजलं जातं.\n\nभारतात सेना-भाजप युतीचं पहिलं 'शॅडो..."} {"inputs":"23 जानेवारीला मनसेचं पहिलं अधिवेशन मुंबईत होणार असल्याचंही त्यांनी या परिषदेत जाहीर केलं. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलचं मत या अधिवेशनात मांडू, असं ते यावेळी म्हणाले. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nNRC आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बोलताना ते म्हणाले, \"भारत देश काही धर्मशाळा नाही, माणुसकीचा ठेका फक्त भारतानं घेतलेला नाही. बाहेरून आलेल्या लोकांना या देशात स्थान नाही. आधीच 135 कोटी लोक या देशात राहात आहेत. त्यामुळे बाहेरून नव्या लोकांना घेण्याची गरजच नाही.\"\n\nNRC आणि CAA \n\nआज देशात जी दंगलसदृश परिस्थिती आहे. त्या करणाऱ्या किती लोकांनी ही स्थिती माहिती आहे. देशातल्या आर्थिक मंदीवरून लोकांचं लक्ष उडवण्यासाठी अमित शाह यांनी केलेल्या प्रयत्नासाठी त्यांचं अभिनंदन करतो, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. \n\nआपल्या देशाला अजून माणसांची गरज आहे का? सध्या निघणाऱ्या मोर्चांमध्ये स्थानिक नागरिक किती आहेत हे पाहाण्याची गरजही राज यांनी बोलून दाखवली आहे.\n\nजे सध्या भारतात राहात आहेत त्यांची सोय झालेली नाही. बाहेरून लोक घेण्याची गरजच काय, असा प्रश्नही त्यांनी विचारला. जे इथं पिढ्यानपिढ्या राहात आहेत. त्यांन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा असुरक्षित वाटण्याची गरज काय? असा प्रश्न राज ठाकरे यांनी मांडला.\n\n\"नागरिकत्व सुधारणा कायद्यात गोंधळ आहे. त्याच्या अंमलबजावणीबद्दल शंका आहे. अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी या कायद्याबद्दल आपली मतं मांडली. खरी गोष्ट लोकांसमोर कोणीही आणत नाहीये, केवळ तर्कावर सुरू आहे. ते होऊ नये याची खबरदारी केंद्र सरकारने घ्यायला हवी होती,\" असं राज म्हणाले. \n\nजर आधार कार्डामुळे राष्ट्रीयत्व सिद्ध होत नसेल तर लोकांना रांगेत कशाला उभं केलं असंही राज ठाकरे म्हणाले. \n\nमहाविकास आघाडी\n\nसत्तेसाठी महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी केलेले प्रयत्न दुर्दैवी आहेत. या सर्व घडामोडींवर लोक नाराज आहेत. त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येईल. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं लोकांना मान्य नाही, ही जनतेनं दिलेल्या मताधिक्याशी केलेली प्रतारणा आहे असंही त्यांनी म्हटलं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर हल्ला झाला होता. कसाब या दहा हल्लेखोरांपैकी एक होता. या हल्ल्यात 174 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. \n\nअजमल कसाब हा फक्त एकटा हल्लेखोर पोलिसांच्या तावडीत सापडला होता. सुरक्षा दलांनी इतर नऊ जहालवाद्यांचा खात्मा केला होता. \n\nतीन दिवस चाललेल्या या हल्ल्यात ऑटोमॅटिक गन पकडलेल्या कसाबचं छायाचित्र खूप प्रसिद्ध झालं होतं. \n\nकसाबच्या खऱ्या ओळखीबाबत सुरूवातीला अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. तो लष्कर-ए-तय्यबा सदस्य असल्याचा दावा केला होता. पण, त्याविषयी अतिशय कमी माहिती त्यांच्याकडे होती. काही महिन्यानंतर पाकिस्तान सरकारने तो पाकिस्तानचा नागरिक असल्याची माहिती दिली होती.\n\nएका स्थानिक न्यूज चॅनेलला नंतर कळलं की, तो पाकिस्तानच्या मध्य पंजाब भागातील फरिदकोट गावातला होता.\n\nआम्ही तिथे निघालो...\n\nपत्रकार म्हणून त्याच्या मूळ गावात काय परिस्थिती आहे हे बघायला जाण्याची माझी तीव्र इच्छा झाली.\n\nकसाबच्या आयुष्याबद्दल आणि कुटुंबीयांची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेल्या पत्रकारांना मारहाण करण्यात आली होती त्यामुळे मी जरा घाबरले होते.\n\nमी माझ्या कॅमेरामन सोबत प्रवास ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"करत होते. पण, मी तिथल्या स्थानिक पत्रकाराशी संपर्क साधला. त्याला त्या भागातील माहिती होती. तोसुद्धा आमच्याबरोबर आला.\n\nआम्ही एका निमुळत्या गल्लीसमोर असलेल्या एका रस्त्यावर थांबलो. \"ही जागा आहे. यापुढे आता आपल्या जबाबदारीवर पुढे जा\" त्या स्थानिक पत्रकारानं आम्हाला सांगितलं. मी धैर्य एकवटलं आणि पुढे चालायला सुरुवात केली.\n\nमाझा कॅमेरामन आणि स्थानिक पत्रकार माझ्या मागे आले.\n\nपंजाबमधल्या इतर गावांसारखंच तिथं वातावरण होतं. तिथे काही लहान घरं होती. काही छोटी दुकानं होती आणि लहान मुलं बाहेर खेळत होती. पहिल्या पाहण्यात सगळं व्यवस्थित दिसलं. काही लोकांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे झळकत होती.\n\nविचित्र नजरा आणि प्रतिसाद \n\nमी तिथल्या एका माणसाला विचारलं की अजमल कसाबचं घर कुठे आहे? त्यानी माझ्याकडे बघितलं आणि तो माझ्यावर ओरडला, \"मला माहिती नाही.\" तो निघून गेला. मी थोडी घाबरले. पण मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर चालत राहिले. \n\nआणखी एक माणूस तिथं आला आणि मी त्याला तोच प्रश्न विचारला. त्यानं माझ्याकडे रागानं पाहिलं आणि तोंड फिरवून घेतलं.\n\nमी मनातल्या मनात तिथं जाण्यात किती धोका आहे, मी तिथे जावं की जाऊ नये याचे आडाखे बांधत होते. थोडं अजून पुढे गेल्यावर मला तिथे काही मुलं खेळताना दिसली आणि त्यांनासुद्धा मी तोच प्रश्न विचारला.\n\nरस्त्याच्या शेवटी असलेल्या एका हिरव्या गेटकडे त्यांनी बोट दाखवलं. \n\nमी त्या रस्त्यावर मुलांबरोबर चालायाला लागले, ते गेट थोडंसं उघडं होतं. ती मुलं आम्हाला आत घेऊन गेली. तिथे मला एक मोठं अंगण दिसलं.\n\nतिथं एका कोपऱ्यात दोन म्हशी चरत होत्या आणि जमिनीवर लाकडाचा मोठा ढीग पडला होता. ते घर रिकामं वाटत नव्हतं.\n\nमी दोन तीन वेळा दरवाजा ठोठावला आणि कोणी आत आहे का? असं विचारलं. कोणीही प्रतिसाद दिला नाही.\n\nजीव वाचवण्याची कसरत \n\nमाझा कॅमेरामन बाहेरच्या भागाचं शूटिंग करत होता. तेवढ्यात काही माणसं आली आणि बखोटीला धरून त्याला बाहेर जा, म्हणून सांगू लागली.\n\nमी तिथं उभ्या असलेल्या एका माणसाशी बोलले आणि कसाबच्या कुटुंबीयांची चौकशी केली. \n\nत्यांच्यापैकी एका माणसाने सांगितलं की, हे पाकिस्तानला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे आणि असा कोणताही माणूस इथं राहत नव्हता.\n\nलवकरच आम्हाला धमकावणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्याचं आमच्या लक्षात आलं आणि आम्ही तडक तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. \n\nआम्ही आमच्या कारच्या दिशेनं निघालो आणि आणखी काही..."} {"inputs":"26 फेब्रुवारीला वायुदलाने हल्ला करण्याआधीच राज ठाकरे यांनी राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं होतं.\n\n\"पुलवामामध्ये मृत्युमुखी पडलेलेले CRPF जवान हे राजकीय बळी आहेत. अजित डोवाल यांची चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येईल,\" असं विधान राज यांनी केलं होते. 14 फेब्रुवारीला झालेल्या या हल्ल्याची बातमी कळल्यनंतरही मोदी हे उत्तराखंडच्या कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात शूटिंग करण्यात व्यग्र होते, असंही ते म्हणाले होते.\n\nभारतीय जनता पार्टीनेही राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. \"राज ठाकरेंनी आजवर फक्त नकलाच केल्या आहेत. आता असे आरोप करून ते राहुल गांधींची नक्कल करत आहेत,\" अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी PTI वृत्तसंस्थेशी बोलताना दिली होती.\n\nराज ठाकरे यांनी काढलेल्या पत्रावर भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी \"राष्ट्रीय राजकारणात मनसे अदखलपात्र आहे. हिसेंचं राजकारण करत भाषिक वादातून पक्ष मोठा करणारे तसेच ज्यांचा लोकसभेत एकही खासदार नाही, अशांच्या सल्ल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना गरज नाही,\" अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.\n\nयेडियुरप... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्पांच्या वक्तव्यावर पाकिस्तानची टीका\n\nदोनच दिवसांपूर्वी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते B. S. येडियुरप्पा यांच्या एका वक्तव्यावरूनही वाद झाला होता. \n\n\"पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारतीय वायुदलाने केलेल्या हल्ल्यामुळे मोदींच्या बाजूने लाट तयार झाली आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये लोकसभेच्या 28 जागांपैकी 22 जागांवर भाजपा विजयी होईल,\" असं ते म्हणाले होते. \n\nत्यांच्या या विधानावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली. यानंतर 'आपल्या विधानाचा विपर्यास केला,' अशी सारवासारव येडियुरप्पा यांनी केली आहे.\n\nपण येडीयुरप्पा यांचं हे वक्तव्य सीमेपलीकडे पाकिस्तानमध्येही पोहोचलं.\n\nपंतप्रधान इम्रान खान यांनीही पुलवामा हल्ल्यानंतर दिलेल्या पहिल्या संदेशात असं म्हणाले होतं की \"या हल्ल्यामुळे पाकिस्तानविरुद्ध द्वेष पसरवून तुम्ही निवडणुका जिंकू पाहत आहात,\" \n\nत्यांच्या पाकिस्तान 'तेहरीक-ए-इन्साफ' पक्षानेही नंतर येडीयुरप्पा यांच्या विधानाचा आधार घेत \"भारतातले राजकीय पक्ष अंतर्गत राजकारणामुळे युद्धाचा पर्याय स्वीकारत आहेत,\" अशी टीका केली आहे. \n\nलाभ मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न- काँग्रेस\n\nराज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर मत व्यक्त करताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणतात, \"पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचं सरळ दिसत आहे. वैमानिकांचे जीव धोक्यात घालून पाकला कोणता धडा मिळाला? मसूद अझरचं काय झालं? यांची उत्तरं कोण देणार?\"\n\nसचिन सावंत यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही टीका केली. \n\nअमित शाह यांनी पुलवामा हल्ल्यानंतर सभा सुरूच ठेवल्या. त्याचप्रमाणे येडीयुरप्पा यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले.\n\n\"भारताच्या हवाई हल्ल्यानंतर प्रचारसभा, तातडीनं होर्डिंग्ज लागणं, हे भाजपचं राजकीय स्टेटमेंट आहे. खरंतर अशावेळी देशहितासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे.\"\n\nभाजपानं फेटाळले मनसेचे आरोप\n\nराज ठाकरे यांच्या प्रसिद्धीपत्रकावर भाजपानं टीका केली आहे. भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"मुळात प्राण गमावलेल्या 44 जवानांच्या कुटुंबीयांच्या भावना, 130 कोटी लोकांच्या भावना काय आहेत याचा विचार मनसेच्या नेत्यांनी करायला हवा होता. भारत सरकारने जे केलं ते 130 कोटी लोकांना आवडलं असताना त्यावर राजकारण कोण..."} {"inputs":"27 मार्चपासून या राज्यांमधील मतदानाच्या टप्प्यांना सुरुवात होणार आहे. यातील काही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात तर काही राज्यांमध्ये एकाहून अधिक टप्प्यात निवडणुका होतील. मात्र, पाचही राज्यांचे निकाल 2 मे 2021 या एकाच दिवशी जाहीर होतील.\n\nआजपासूनच (26 फेब्रुवारी 2021) विधानसभा निवडणुका होणाऱ्या पाचही राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.\n\nमतदारांच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं जाईल आणि कोरोना गाईडलाईन्सचं पालन केलं जाईल, असं भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं.\n\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक\n\nपश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. \n\nतामिळनाडू विधानसभा निवडणूक (234 जागा)\n\nकेरळ विधानसभा (140 जागा)\n\nआसाम विधानसभा निवडणूक\n\nपुदुचेरी विधानसभा निवडणूक (30 जागा)\n\nनिवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :\n\nनिवडणूक होत असलेले पाचही राज्य बिगर-हिंदी भाषिक राज्य म्हणून ओळखले जातात. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूत अण्णाद्रमुक, केरळमध्ये डावे पक्ष तर आसाममध्ये भाजप सत्तेत आहे. \n\nपुदुच्चेरीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र काही दिवसांपूर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्वीच येथील सरकार कोसळलं आहे. \n\nवरील सर्व राज्यांमध्ये सर्वात लक्षवेधी लढत ही पश्चिम बंगालमध्ये असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगतात. \n\nपश्चिम बंगालमध्ये भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेससमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. याठिकाणी भाजपमध्ये इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं. त्यातही सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील बरीच नेतेमंडळी आता भाजपवासी झाली आहे. त्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. \n\nत्याचप्रमाण, तामिळनाडूची यंदाची निवडणूक सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि विरोधी पक्ष द्रमुक या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. \n\nअण्णाद्रमुकच्या जयललिता आणि द्रमुकचे करूणानिधी या दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांचं गेल्या तीन वर्षांत निधन झालं. त्यांच्याा अनुपस्थितीत होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाची असेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"28 वर्षांचे प्रेमचंद पाठीवर एक गाठोडं लटकवून उत्तरप्रदेशच्या रामपूरजवळ दिसले. ते चालतच बरेलीच्या दिशेने जात आहेत. या हायवेवर ते काय एकटे नाहीत. त्यांच्यासारखे शेकडो लोक संपूर्ण रस्त्यावर तुम्ही पाहू शकता. त्यांच्यापासून काही अंतरावरच चालत असलेल्या तिघांनीही आपली बॅग पाठीवर लटकवली आहे. एक मोठी बॅग आलटून-पालटून दोघे पकडत आहेत.\n\nतोंडावर मास्क लावलेले प्रेमचंद दिल्लीत एका ठिकाणी ते हंगामी स्वरूपाची नोकरी करत होते. लॉकडाऊनमुळे त्यांचं कार्यालय बंद झालं. त्यामुळे नोकरीही गेली. जमा केलेल्या पैशातून दोन-चार दिवस पोट भरणंसुद्धा कठीण होतं. म्हणूनच ते गावाच्या दिशेने निघाले. पण गावी जाण्याचा हा निर्णय एव्हरेस्ट पर्वत चढण्यापेक्षाही अवघड ठरणार, हे बहुतेक त्यांना माहीत नव्हतं.\n\nप्रेमचंद सांगतात, रेल्वे, बस सगळं काही बंद आहे. पायीच ते दिल्लीच्या आनंद विहार आंतरराज्य बस स्टँडला आले. तिथून एखादं वाहन मिळेल, असं वाटलं. पण जाण्याची कोणतीच सोय झाली नाही. त्यावेळी काही लोक चालत जाताना दिसले. त्यांच्या सोबतच पुढे निघालो. बॅगेत बिस्किटं वगैरे ठेवलेली आहेत. त्यानेच पोट भरत आहे. तीन दिवस चालत चालत इथंपर्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंत पोहोचलो आहोत. पुढेसुद्धा वाहन मिळालं नाही तरी हरकत नाही. असंच चालत राहीन. वाचलो तर घरापर्यंत पोहोचू शकतो. नाहीतर जे व्हायचं ते होणारंच आहे.\n\nहे सांगताना प्रेमचंदच्या डोळ्यात पाणी आलं. ते पुढे चालू लागले.पोलीस आणि प्रशासनाला त्यांनी मदत का नाही मागितली, या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं, आमचं नशीब चांगलं म्हणून 200 किलोमीटर चालूनसुद्धा पोलिसांचा मार नाही खाल्ला. मदतीचं जाऊ द्या. इथं सोबत चालत असलेल्या कित्येक लोकांनी त्यांचा मार खाल्ला आहे.\n\nप्रेमचंद यांचं घर फैजाबाद म्हणजेच अयोध्यामध्ये आहे. त्यांना फक्त इतकंच माहिती की हा रस्ता बरेलीला जातो. तिथून पुढे लखनऊ आणि पुढे फैजाबाद. म्हणजेच त्यांच्या घरापासून ते अजूनही 350 किलोमीटर दूर आहेत.\n\nयाच रस्त्याने इतर लोकसुद्धा आपल्या इच्छित स्थळी चालले आहेत. काहींना फक्त बरेलीपर्यंतच जायचं आहे. थकलेले असूनही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. त्यांचं गाव आता जवळ आलं आहे.\n\nप्रेमचंद\n\nदीनानाथ त्यांची पत्नी आणि दोन मुलांसोबत दिल्लीच्या मंडावलीवरून पायीच निघाले होते. त्यांना पीलिभितला जायचं आहे. सोबत थोडंफार खाण्यासाठी घेतलं होतं. रस्त्यात जाताना इतर वस्तूसुद्धा मिळाल्या. सुदैवाने त्यांना थोड्या थोड्या अंतरापर्यंत वाहनंही मिळत गेली. पण या दरम्यान त्यांनी 100 किलोमीटरचा प्रवास चालतच केला. \n\nजनता कर्फ्यू ज्यादिवशी लावण्यात आला. त्या दिवसापासून अशी दृश्यं दिसत आहेत. खरंतर, सगळी कार्यालयं, मॉल आणि इतर आस्थापना त्याआधीच बंद करण्यात आल्या होत्या. तिथं काम करणाऱ्या सगळ्या मजुरांना सुट्टी देण्यात आली. \n\nयाशिवाय बांधकाम व्यवसायात मोठ्या संख्येने असलेल्या मजूरांनाही घरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. इथं त्यांच्याकडे ना राहण्यासाठी जागा आहे, ना उपजीविकेसाठीचे पैसे.\n\nगुरुवारीसुद्धा दिल्लीहून बरेली, रामपूर, मुरादाबाद आणि लखनौच्या दिशेने मोठ्या संख्येने लोक चालत जाताना दिसले. \n\nदिलावर दिल्लीहून पायी लखीमपूर खीरीला जात होते. आपल्याजवळचे सगळे पैसे संपल्याचं त्यांनी रडतच सांगितलं. \n\nअशा स्थितीत त्यांना एखादं वाहन मिळालं तरी भाडं देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. \n\nहीच परिस्थिती देशातील अनेक महामार्गांवर दिसून येईल. तिथं चालणाऱ्य लोकांची गर्दी पाहायला मिळेल. फरीदाबादहून बदायूंला जात असलेल्या तिघांशी स्थानिक पत्रकार बीपी गौतम यांनी चर्चा केली. त्यांना पोलिसांनी त्रास दिला नाही पण सीमा पार..."} {"inputs":"3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. \n\nपण, ही योजना नेमकी काय आहे, यासाठी अर्ज कसा करायचा, याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत.\n\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना\n\nमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे. \n\nया योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या 4 कामांसाठी अनुदान दिलं जाणार आहे. यामध्ये...\n\nआता कोणत्या कामासाठी किती अनुदान दिलं जाणार, ते पाहूया.\n\n1.गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम\n\nयात 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77,188 रुपये इतकं अनुदान दिलं जाणार आहे. \n\n6 पेक्षा अधिक गुरांसाठी 6च्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे. \n\n2.शेळीपालन शेड बांधकाम\n\n10 शेळ्यांकरता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट, तर 30 शेळ्यांकरता तिप्पट अनुदान दिलं जाणार आहे. \n\nपण, अर्जदाराकडे 10 शेळ्या नसेल तर किमान 2 शेळ्या असाव्यात, असं शासन निर्णयात न... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मूद करण्यात आलं आहे. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\n3.कुक्कुटपालन शेड बांधकाम\n\n100 पक्ष्यांकरता शेड बांधायचं असेल तर 49, 760 अनुदान दिलं जाणार आहे. 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास दोनपट निधी दिला जाणार आहे. \n\nपण, समजा एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जामिनदारांसह शेडची मागणी करायची आहे. त्यानंतर यंत्रणेनं शेड मंजूर करावं आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणं बंधनकारक राहिल. \n\n4.भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग \n\nशेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीनं कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. \n\nआता या चारही कामांमधील बांधकामासाठी लांबी, रुंदी जमिनीचं क्षेत्रफळ किती असावं याची माहिती शासन निर्णयात सविस्तर दिली आहे. \n\nअर्ज कसा करायचा? \n\nया योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. यासंबंधीच्या अर्जाचा नमुना असा असेल.\n\nइथं सुरुवातीला तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात, त्यांच्या नावावर बरोबरची खूण करायची आहे. त्याखाली ग्रामपंचायतचं नाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे. उजवीकडे दिनांक टाकून फोटो चिकटवायचा आहे.\n\nत्यानंतर अर्जदाराचं नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. आता तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करणार आहात, त्या कामासमोर बरोबरची खूण करायची आहे. \n\nतुम्ही पाहू शकता की मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची इथं यादी आहे. पण, आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्यानं नाडेप कंपोस्टिंग, गाय म्हैस गोठ्यांचं कॉंक्रीटिकरण, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी तुम्हाला ज्या कामासाठी अनुदान हवं त्या कामासमोर बरोबरची खूण करायची आहे. \n\nइथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे इथं प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.\n\nत्यानंतर तुमच्या कुटंबाचा प्रकार निवडायचा आहे. यात अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचीत जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी, 2008च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी, यापैकी ज्या प्रकारात तुमचं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करायची आहे. तुम्ही जो..."} {"inputs":"32 देश, एकच विजेता\n\n210 देश वर्ल्डकपमध्ये स्थान मिळावं यासाठी प्रयत्नशील असतात. यातून केवळ 32 देशांना प्रत्यक्ष विश्वचषकात खेळण्याची संधी मिळते. या 32 संघांपैकी कोणता संघ जिंकणार हे तुम्ही सांगू शकता का? ट्रेंड्स, आकडेवारी आणि पॅटर्न्स यांचा अभ्यास करून बीबीसी स्पोर्ट्सनं विजेता कोण हा निष्कर्ष काढला आहे. विजेता होण्यासाठी त्या संघानं काय करायला हवं\n\nविश्वचषकात सहभागी होणारे 32 संघ\n\nमानांकन मिळवा, कप जिंका \n\n1998 पासून वर्ल्डकपची व्याप्ती वाढली आणि 32 संघ सहभागी होऊ लागले. तेव्हापासून विजेत्या संघांना मानांकन देण्यात आलं आहे. बिगरमानांकित संघानं वर्ल्डकप जिंकण्याची किमया 1986 मध्ये साधली होती. त्यावेळी दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनानं वर्ल्डकपवर नाव कोरलं होतं. \n\nअव्वल आठ संघ\n\nमानांकन मिळालेले म्हणजेच अव्वल आठ संघच जेतेपदावर कब्जा करतात या गृहितकानुसार आपण 24 बिगरमानांकित संघांना बाजूला ठेऊया आणि मानांकित संघांबद्दलच बोलूया. \n\nआयोजक असण्याचा फायदा \n\nवर्ल्डकपचं आयोजन करणाऱ्या संघाला आपसूकच मानांकन मिळतं. 44 वर्षांपासून चालत आलेल्या नियमाचा फायदा रशियाला मिळाला. जागतिक क्रम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वारीत रशिया 66व्या स्थानी आहे. वर्ल्डकपचं आयोजनाचे अधिकार मिळाले नसते तर अव्वल आठमध्ये त्यांना स्थान मिळालं नसतं. मात्र वर्ल्डकपचं आयोजन करणं जिंकण्याचा मंत्र नाही. \n\nआयोजक असण्याचे फायदा रशियाला मिळणार का?\n\n1930 ते 1978 या कालावधीत झालेल्या वर्ल्डकपमध्ये पाच यजमानांनी जेतेपद पटकावलं. मात्र त्यानंतर झालेल्या नऊ वर्ल्डकपमध्ये केवळ एकदा यजमानांनी जेतेपदावर नाव कोरलं आहे. मात्र अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका जेतेपदाचे दावेदार होते असं ठामपणे म्हणता येणार नाही. 1990 मध्ये इटली, 2006 मध्ये जर्मनी आणि 2014 मध्ये ब्राझील यांना यजमान असल्याचा फायदा घेता आला नाही. \n\nगोलरक्षणातून जेतेपदापर्यंतचा प्रवास \n\nवर्ल्डकप 32 संघांचा झाल्यापासून पाच विजेत्या संघांपैकी कोणीही सात सामन्यांमध्ये आपल्याविरुद्ध चारपेक्षा जास्त गोल होऊ दिलेले नाहीत. अन्य सात संघांकडे नजर टाकल्यास पोलंडचा बचाव तोकडा आहे. \n\nप्रत्येक सामन्यागणिक स्वत:विरुद्ध त्यांनी 1.4 गोल होऊ दिले आहेत. जर्मनी आणि पोर्तुगाल यांनी स्वत:विरुद्ध 0.4 गोल होऊ दिले आहेत तर बेल्जियम आणि फ्रान्स यांनी 0.6 गोल होऊ दिले आहेत. ब्राझीलची आकडेवारी 0.61 तर अर्जेंटिनाची 0.88 एवढी आहे. \n\nयुरोपची सद्दी \n\nवर्ल्डकपचे विजेते युरोप किंवा दक्षिण अमेरिका खंडातीलच असतात. गेल्या काही वर्षात युरोपियन संघांची कामगिरी चांगली झाली नव्हती मात्र दक्षिण आफ्रिकेत स्पेनची कामगिरी तसंच ब्राझीलमध्ये जर्मनीने जेतेपदासह गाजवलेलं वर्चस्व ट्रेंडला छेद देणारं होतं. \n\nयुरोपात झालेल्या स्पर्धांमध्ये मात्र घरच्या संघांनी जेतेपदावर मक्तेदारी सिद्ध केली आहे. युरोपातील दहा संघांकडे यजमानपद असताना बिगरयुरोपच्या देशांना केवळ एक जेतेपद पटकावता आलं आहे. शेवटचा अपवाद म्हणजे स्वीडनमध्ये ब्राझीलने 1958 मध्ये मिळवलेलं जेतेपद. \n\nगोलकीपर ठरवतो विनर \n\nदोनदा विजेत्या संघातील खेळाडूने गोल्डन बूट पुरस्कार पटकावला आहे. 2002 मध्ये ब्राझीलच्या रोनाल्डोने तर 2010 मध्ये स्पेनच्या डेव्हिड व्हिलाने गोल्डन बूट पटकावला होता.\n\nविजेता संघ त्याच्या गोलकीपरच्या क्षमतेवर ओळखला जातो. गेल्या पाच वर्ल्डकपमध्ये गोल्डन ग्लोव्ह अर्थात सर्वोत्तम गोलकीपरचा पुरस्कार विजेत्या संघाच्या गोलकीपरने पटकावला आहे. \n\nउर्वरित चार संघांपैकी मॅन्युअल न्युअर (जर्मनी), ह्युगो लोरिस (फ्रान्स) आणि थिबाऊट कौर्टिस (बेल्जियम) हे यंदा सर्वोत्तम गोलकीपरचा..."} {"inputs":"40 ते 80 वयोगटादरम्यानच्या लोकांची आकडेवारी संशोधकांनी सरकारी कार्यालयातून मिळवली आणि त्या आधारावर हा अभ्यास केला. ज्या लोकांनी कुत्रा पाळलं आहे, त्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो असं त्यांना आढळलं. विशेषतः शिकारी कुत्रे पाळणाऱ्यांना अत्यंत कमी धोका असतो असं संशोधकांचं म्हणणं आहे.\n\nकुत्रे पाळणारे लोक हे न पाळणाऱ्यांच्या तुलनेत अधिक 'अॅक्टिव्ह' असतात. कुत्रे पाळल्यावर लोक अधिक सक्रिय राहतात. किंवा शारीरिकदृष्ट्या सक्रिय लोकांनाच कुत्रा पाळण्याची इच्छा होऊ शकते, अशी देखील शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. \n\nकुत्रे पाळणारे लोक अधिक आनंदी असतात आणि त्यांचा सामाजिक संपर्कही तुलनेनं अधिक असतो. कुत्र्यामुळे मालकाच्या मायक्रोबायोममध्ये बदल घडतात. त्यामुळं हृदयरोगाचा धोका कमी होतो. पोटात असणाऱ्या सुक्ष्मजीवांच्या समूहाला मायक्रोबायोम म्हणतात. \n\nकुत्रे पाळणारे लोक वेगळ्या प्रकारच्या जीवाणूंच्या संपर्कात येतात. कुत्र्यामुळं घरात घाण निर्माण होते आणि त्यातून मायक्रोबायोमवर परिणाम होतो. \n\n\"जर तुम्ही एकटे राहत असाल आणि तुम्ही कुत्रा पाळला असेल तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो,\" असं उपासला विद्यापीठाच्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा म्वेनिया मूबांगा यांचं असं म्हणणं आहे. कुत्रा न पाळणाऱ्यांच्या तुलनेत कुत्रा पाळणाऱ्यांना मृत्यूचा धोका 33 टक्क्यांनी कमी असतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण 11 टक्क्यांनी कमी होतं. \n\n\"एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळं कुत्रा पाळल्यास हा धोका टळू शकतो,\" असं संशोधक म्हणतात. \"जे लोक एकटे राहतात त्यांच्यासाठी कुत्रा कुटुंबातील सदस्यांप्रमाणे असतो. त्यामुळे तणाव कमी होतो,\" असं मूबांगा म्हणतात. \n\nकुत्रा पाळायचा असल्यास स्वीडनमध्ये नोंदणी करणं आवश्यक असतं. 2001 पासून ही पद्धत अवलंबण्यात आली आहे. तसेच, रुग्णालयांना भेट दिल्यास त्यांची नोंद सरकारकडून ठेवली जाते. \n\nसंशोधकांनी 2001 ते 2012 या कालखंडातला डेटा अभ्यासला. त्यातून हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. टेरियर, रिट्रीव्हर, सेंट हाउंड्स अशा शिकारी जातींचे कुत्रे पाळले तर हृदयरोगाचा धोका कमी होतो, असं निरीक्षण 'नेचर' या प्रतिष्ठित जर्नलमध्ये नोंदवण्यात आलं आहे. \n\n\"यापूर्वी देखील अशा प्रकारचं संशोधन झालं होतं, पण यावेळी झालेल्या संशोधनांमुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. हे संशोधन महत्त्वपूर्ण आहे कारण या संशोधनात वापरण्यात आलेली आकडेवारी खूप मोठी आहे,\" असं ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे डॉक्टर माइक नॅपटन यांचं म्हणणं आहे. \n\nत्यांचं म्हणणं आहे, \"कुत्रे पाळण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याबरोबरचं हृदयरोगाचा धोका टळणं हे महत्त्वपूर्ण कारणदेखील त्यात सामील झालं आहे.\"\n\n\"पण खरं कारण हेच आहे की तुमच्याकडे कुत्रा असेल तर त्याच्यासोबत तुमचा वेळ मजेत जातो. तुमच्याकडे कुत्रा असो अथवा नसो, पण शारीरिदृष्ट्या सक्रिय राहणं हे फायदेशीर ठरतं,\" असं नॅपटन म्हणतात. \n\n\"रोगासंदर्भात असलेल्या अशा संशोधनांना काही मर्यादा आहेत. या संशोधनातून हे तर समजलं की कुत्रा पाळणाऱ्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो, पण त्यांना हा धोका नेमका का कमी असतो त्याचं नेमकं कारण या अभ्यासातून समोर आलं नाही,\" अशी खंत वरिष्ठ संशोधक टोव्ह फॉल यांनी व्यक्त केली.\n\n\"कुत्रा सांभाळण्याचा निर्णय घेण्याआधी कुत्रा पाळणाऱ्या आणि न पाळणाऱ्या लोकांच्या शारीरिक स्थितीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कदाचित, शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणारे आणि फिरायला जाणाऱ्या लोकानांच कुत्रा सांभळण्याची इच्छा होत असेल असं मला वाटतं,\" नॅप्टन म्हणाले. \n\nसंबंधित बातम्या:\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही..."} {"inputs":"87 वर्षांचे सिंग यांना छातीत दुखू लागल्याने कार्डिओ-थोरासिक वॉर्डमध्ये दाखल करण्यात आहे. त्यांना ताप आल्याचंही आता समजतंय.\n\nत्यांना ताप कशामुळे आला आहे याचं निदान करण्यात डॉक्टर व्यग्र आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nवेगवेगळ्या नेत्यांनी त्यांच्या आरोग्यात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. \n\nकाँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून डॉ. सिंग यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे. \n\nतसंच महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही ट्वीट करून हीच इच्छा आणि प्रार्थना व्यक्त केली आहे. \n\nतर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी ट्वीट करून डॉ. सिंग लवकर बरे होतील, यासाठी प्रार्थना केली आहे. \n\n2004 साली संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली होती. तेव्हापासून 2014 पर्यंत दोन कार्यकाळ ते पंतप्रधान होते.\n\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान \n\n1991 मध्ये नरसिंह राव यांचं राजकीय करिअर जवळपास संपलं होतं. रोजर्स रिमूव्ह कंपनीचा ट्रक त्यांच्या पुस्तकांची 45 ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"खोकी घेऊन हैदराबादला रवाना झाला होता. \n\nमात्र त्यावेळी नरसिंह राव यांना त्यांच्या एका मित्रानं ही पुस्तकं इथंच ठेवा, असा सल्ला दिला होता. ते प्रशासनात बडे अधिकारी होते. आणि हौशी ज्योतिषीही. त्यांनी नरसिंह रावांना सांगितलं होतं, की माझ्या अंदाजानुसार तुम्ही पुन्हा दिल्लीत येणार आहात. त्यामुळे ही पुस्तकं इथेच राहू द्या. \n\nविनय सीतापती आपल्या 'हाफ लायन- हाऊ पी. व्ही. नरसिंह राव ट्रान्सफॉर्म्ड इंडिया' या पुस्तकात लिहितात की \"राव रिटायरमेंट मोडमध्ये गेले होते. त्यांनी दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला होता. कधी दिल्लीत यावं लागलं तर राहण्याची अडचण होऊ नये, हा त्यामागे हेतू होता.\" \n\nमात्र काहीच दिवसात सगळं चित्र पालटलं. 21 मे 1991 या दिवशी श्रीपेरंबदूरमध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. या घटनेनंतर बीबीसीचे पत्रकार परवेज आलम यांनी जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना दूरदूरपर्यंत असं वाटलं नव्हतं की राव पुढच्या काही दिवसांत देशाचे पंतप्रधान होणार आहेत. \n\nनटवर सिंह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, जेव्हा राजीव यांच्या हत्येनंतर विदेशी नेते आणि पाहुणे सोनियांना भेटून परतले त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींचे माजी मुख्य सचिव पी. एन. हक्सर यांना 10 जनपथला बोलावून घेतलं. आणि काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोण योग्य व्यक्ती आहे, असा प्रश्न विचारला. त्यावेळी हक्सर यांनी तत्कालीन उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या नावाची शिफारस केली. \n\nनरसिंह राव यांना आदरांजली वाहताना डॉ. मनमोहन सिंग\n\nशंकर दयाळ शर्मांचं मन वळवण्याची जबाबदारी नटवर सिंह आणि अरुणा असफ अली यांच्यावर होती. शर्मांनी दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं. सोनियांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास हा आपला सन्मान असल्याचं त्यांनी म्हटलं. \n\nपण \"भारताच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी हे पूर्णवेळ काम आहे. माझं वय आणि प्रकृती पाहता देशातील सर्वांत मोठ्या पदाला मी न्याय देऊ शकेन असं वाटत नाही\" असं शर्मांनी स्पष्ट केलं. \n\nनटवर सिंह आणि अरुणा असफ अलींनी शंकर दयाळ शर्मांचं म्हणणं सोनियांच्या कानावर घातलं. सोनियांनी पुन्हा पी. एन. हक्सर यांना बोलावून घेतलं. आणि यावेळी हक्सर यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांचं नाव पुढे केलं. त्यानंतर जे घडलं तो केवळ इतिहास आहे.\n\nनरसिंह राव राजकीय खाचखळग्यातून मार्ग काढत देशातील सर्वोच्च पदावर पोहोचले होते. कुठल्याही पदावर..."} {"inputs":"99.3 टक्के जुन्या नोटा बँकेत परतल्या असं RBIने जाहीर केलं. नोटाबंदीचा तोटा झाला की फायदा? यावर बीबीसी मराठीनं वाचकांना मतं विचारली होती.\n\nरिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालातून समोर आलेल्या या माहितीवर होऊ द्या चर्चामध्ये वाचकांनी व्यक्त केलेली निवडक आणि संपादीत मतं इथं देत आहोत.\n\nतुषार व्हनकाटे म्हणतात, \"नोटबंदी हे जगातलं सर्वात मोठं अपयशी ठरलेलं आर्थिक धोरण आहे. ज्यात खूप मोठा खर्च, त्रास झाला पण तो सगळा खर्च, ती मेहनत पाण्यात बुडाली. कारण त्याचा 130 कोटी जनतेला त्रास झाला. करदात्यांचे हजारो करोड रुपये नोटा छापायला, ते देशभरात पाठवायला खर्च झाले. खोट्या नोटा चलनातून बाद झाल्या तर ते जरी खरं असलं तरी परत नवीन नोटांच्याही खोट्या नोटा बाजारात आल्याच की? नोटाबंदीने काय फरक पडला?\" \n\n\"नोटाबंदीमुळे फायदाच झाला\", असं सत्या गावंकर यांना वाटतं. ते म्हणतात \"नोटाबंदीमुळे चोरांच्या कपाटात पडून असलेल्या नोटा बॅंकेत आल्या. त्या चलनात आल्यावर त्यातून टॅक्स मिळाला. मार्केटिंग वाढलं, कर्ज देण्यास पैसा मिळाला. हे अप्रत्यक्ष फायदे लक्षात घ्या.\"\n\nमदन काळे यांच्यामते, \"अगदी झोपडपट्टीपासून ते महालात राहणाऱ्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंनीसुद्धा दिवसाला 500 रुपये घेऊन रांगेत राहून पैसे बदलून दिले. तर कोणी 25 ते 30 % कमीशन घेऊन बदलून दिले. सामान्य नागरिकांना नक्कीच त्रास झाला पण ज्यांनी काळा पैसा साठवला होता त्यांचं खूप नुकसान झालं आहे.\"\n\nसंदीप बोऱ्हाडे म्हणतात, \"डोंगर खोदून उंदीर मिळणं अशी अवस्था झाली सरकारची. या नोटाबंदीच्या निर्णयाचा उद्देश सुरुवातीपासूनच स्पष्ट नव्हता. नोटाबंदी म्हणजे मोठय़ा किमतीचे चलन बंद करणे, वापरात असलेल्या नोटा वर्षं-दीड वर्षांच्या काळात नष्ट करणे. पण आपल्याकडे काही दिवसांतच दोन हजाराच्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या, हा विरोधाभास होता. वेगवेगळ्या टप्प्यावर वेगळं सांगितलं गेलं. भारताचा GDP सुद्धा 2% ने खाली आला. आणि सगळ्यात महत्वाचे लोकांनी काळा पैसा हा पांढरा करून घेतला.\"\n\nनोटाबंदी पूर्णतः अपयशी ठरली आहे, याची जबाबदारी भाजपने आणि नरेंद्र मोदींनी घेतली पाहिजे. आधीच बेरोजगारी आणि नोटाबंदी करून लोकांचे रोजगार हिरावून घेतले. देशात सध्या आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, असं भूषण मोडक म्हणतात.\n\nभाऊ पांचाळ यांच्यामते, \"हा सर्वस्वी फसलेला निर्णय आहे. तो घेण्यासाठी दाखवलेला आतातायीपणा, दुरदृष्टीचा अभाव दाखवून गेला. RBIच्या नुकसानीचा नेमका आकडाही समोर येईल. पण त्यावरून अपयश मोजता येणार नाही. जे सामान्य जनतेनं या काळात भोगलं, त्याचा आकडा त्यात नसेल. पण निर्णयातून सरकार भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या नियंत्रणासाठी गंभीर असल्याचे समोर आले. जो निर्णय घेतला तो अपयशी व निष्क्रिय ठरला, हे अपयश मान्य करण्याचे औदार्य सरकारने दाखवले असते तर, सरकारची विश्वासार्हता अधिक दृढ झाली असती. त्यांनी ती संधी गमावलीच.\"\n\nसागर भंडारे म्हणतात, \"एका मनमानी करणाऱ्या अहंकारी माणसाने लोकांना वेठीस धरले. द्राविडी प्राणायाम करणाऱ्या या नोटाबंदीच्या निर्णयाने करोडो लोक प्रभावित झाले. शेकडो मृत्यू झाले. नव्या नोटा तयार करताना त्या ATM मशिन्स मध्ये बसणार नाहीत अशा आकाराच्या निर्माण केल्या गेल्या.\" \n\nराजेंद्र निऱ्हाळी म्हणतात, \"नोटा बदलण्यासाठी 50 दिवसांचा मोठा कालावधी दिला. यात काळ्याचे पांढरे करुन घेतले अनेकांनी. खास करुन जिल्हा बँका. जनता हुशार आहे एक पाऊल पुढेच असते.\"\n\nकौस्तुभ जोशी यांच्यामते, \"रिझर्व्ह बँकेच्या अहवालात जे पुढे आलंय त्यातून स्पष्ट दिसतंय की हा निर्णय अपयशी ठरला. मग उगाच चर्चा का करायची?\"\n\nजावेद पटेल म्हणतात, \"नोटाबंदीचा निर्णय..."} {"inputs":"ANI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nदक्षिण-पूर्व दिल्लीचे DCP चिन्मय बिस्वाल यांनी गोळीबार झाल्याचे सांगून एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याचं आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली.\n\nसोशल मीडियावर याचा एक व्हीडिओ फिरत असून, पोलिसांच्या ताब्यात असणारी व्यक्ती \"आमच्या देशात फक्त हिंदूचंच चालेल, बाकी कुणाचंही चालणार नाही,\" असं म्हणत आहे.\n\nदुसऱ्या एका व्हीडिओत युवक 'जय श्रीराम'च्या घोषणा देत आहे आणि आपली ओळख सांगत आहे. व्हीडिओमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव कपिल गुर्जर असून तो दिल्लीच्या दल्लूपुरा गावचा रहिवासी आहे.\n\nतो व्हीडिओत म्हणतो, हे हिंदू राष्ट्र आहे, त्यामुळे इथं हे खपवून घेणार नाही.\n\nशाहीनबाग ऑफिशिअल नावाच्या ट्विटर हँडलवर या घटनेची माहिती देण्यात आलेली आहे.\n\nगोळीबारानंतर आता स्थिती पूर्ववत आहे, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. \"48 तासांच्या आत दुसऱ्यांदा गोळीबार झाला, आधी जामियाजवळ आणि आता शाहिन बाग.\"\n\nजामियातील गोळीबार\n\nगुरुवारी जामिया परिसरात एका व्यक्तीने गोळीबार केला होता.\n\nया विभागाचे DCP चिन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्मय बिस्वाल यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितलं, एका व्यक्तीने पिस्तूल काढत गोळीबार केला आणि त्यात एक तरुण जखमी झाला आहे.\n\nबिस्वाल म्हणाले, \"ही व्यक्ती गर्दीमध्येच होती आणि त्याने विद्यार्थ्यांच्या दिशेन पिस्तूल रोखलं. एक विद्यार्थी जखमी झाला आहे. तो आता सुरक्षित आहे. हा जखमी विद्यार्थी जामिया विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. हा विद्यार्थी गोळ लागून जखमी झाला की नाही हे समजण्यासाठी वैद्यकीय अहवाल येण्याची वाट पाहावी लागेल.\"\n\n\"दिल्लीतल्या घटनेबद्दल मी दिल्ली पोलीस आयुक्तांशी बोललोय. अशी कोणतीही घटना मोदी सरकार खपवून घेणार नाही, दोषी व्यक्तीला सोडणार नाही\", असं ट्वीट अमित शाह यांनी केलं होतं\n\nत्याआधी काँग्रेसने या घटनेचा निषेध करून अमित शाह यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सॅम पित्रोदा म्हणाले होते, \"1984चं आता काय घेऊन बसलात? तुम्ही पाच वर्षांत काय केलं? त्याबद्दल बोला ना. 1984मध्ये जे झालं ते झालं तुम्ही काय केलं?\" \n\nत्यांच्या या वक्तव्यानंतर शीख समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर सॅम पित्रोदांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझं हिंदी खराब आहे आणि मला जे म्हणायचं होतं, त्याचा अर्थ पूर्णपणे चुकीचा लावण्यात आला. मला म्हणायचं होतं जे झालं ते चुकीचं झालं, आता आपण पुढं जाऊ,\" असं ते म्हणाले. \n\nत्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तसेच काँग्रेसने एका निवेदनात पक्षाला पित्रोदांच्या या वक्तव्यापासून लांब केलं आहे. सॅम पित्रोदांचं मत हे पक्षाचं मत नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. \n\n\"1984च्या शीख दंगलीतील पीडितांना न्याय मिळावा, ही काँग्रेसची भूमिका आहे. या दंगलीतील गुन्हेगारांना योग्य शिक्षा व्हावी असं देखील काँग्रेसला वाटतं. पक्षाच्या या भूमिकेव्यतिरिक्त जो कोणी ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आपलं मत मांडेल ते त्या व्यक्तीचं वैयक्तिक मत समजलं जाईल,\" असं काँग्रेसने म्हटलं आहे.\n\n1984च्या दंगलीतील तसंच 2002च्या गुजरात दंगलीतील पीडितांना न्याय मिळावा, असं आम्हाला वाटतं हे काँग्रेसनं म्हटलं आहे. \n\nसॅम पित्रोदांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींनी पित्रोदांवर टीका केली आहे. पित्रोदांच्या या वक्तव्यातून काँग्रेसची विचारधारा स्पष्ट होते, असं मोदी म्हणाले.\n\n\"1984 मध्ये जेव्हा दंगली झाल्या त्यानंतर राजीव गांधी म्हणाले होते 'जेव्हा एखादं मोठं झाड पडतं तेव्हा जमीन हादरते'. त्यानंतर आयोग बनले, समित्या बनल्या पण कुणाला शिक्षा झाली नाही.\n\n\"इतकंच नाही तर त्यांनी कमलनाथ यांना पंजाबचं प्रभारी बनवलं, पण पंजाबमध्ये त्यांच्या नावाला विरोध झाला. आता ते (मध्य प्रदेशचे) मुख्यमंत्री झाले आहे. पित्रोदा यांचं वक्तव्य हे काँग्रेसच्या विचारधारेचं प्रतिबिंब आहे,\" असं मोदी म्हणाले. \n\nराहुल यांनी खडसावलं\n\nदरम्यान, यावरून उठलेल्या वादंगानंतर बोलताना पित्रोदा म्हणाले की आपलं अपयश झाकण्यासाठी भाजपने माझं वक्तव्य फिरवलं. \n\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे की सॅम पित्रोदाचं वक्तव्य हे अनुचित आहे. त्यांनी माफी मागायला हवी. \n\nसॅम पित्रोदा यांनी अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. त्यांनी माफी मागायला हवी. याबाबत मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणार आहे असं राहुल म्हणाले. \n\n'माफी शब्दाचा उच्चार महत्त्वाचा'\n\nबीबीसी पंजाबीचे संपादक अतुल संगर यांनी केलेलं विश्लेषण: \n\n1984 साली झालेल्या हत्याकांड प्रकरणी आजपर्यंत गांधी कुटुंबीयांनी कधी इतक्या पटकन प्रतिक्रिया दिली नव्हती. पण राहुलनी ताबडतोब प्रतिक्रिया देऊन गांधी कुटुंबीयांच्या निकटवर्तीय असलेल्या सॅम पित्रोदांना माफी मागायला सांगितली. \n\nआता पंजाबमध्ये मतदान होणार आहे आणि सॅम पित्रोदांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचं नुकसान होऊ शकलं असतं. पण मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळे ते नुकसान कमी होईल, असं मला वाटतं. \n\nराहुलनी असंही म्हटलं की सोनिया गांधींनी यापूर्वीच माफी मागितली आहे. पण वास्तवात सोनिया गांधींनी 1998 साली चंदिगडमध्ये खेद व्यक्त केला होता. राहुलनी माफी हा शब्द उच्चारून शिखांचे गांधी कुटुंबासोबतचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. \n\nपंजाबमध्ये शीख नेत्याच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 84 नंतर विजय मिळवला आहे, पण गांधी घराण्याविषयी आजही अनेक..."} {"inputs":"BBC मराठीच्या वाचकांना याबाबत काय वाटतं? \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nकाहींनी या निष्कर्षाला पाठिंबा देत महिलांच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलं आहे. तर अनेकांनी याच्या विरोधात. \n\nशिल्पा तांडेल, ज्योती कोचुरे, दोपाल बेहरे, गणेश चव्हाण, यांनी 'हो' असं उत्तर दिलं आहे. तर अतुल पाटील, मारुती काटे, सागर हजारे यांच्यासह अनेकांनी 'नाही' उत्तर दिलं आहे. उल्लेखनीय म्हणजे यामध्ये पुरुषांचीच संख्या जास्त आहे.\n\nआनंद भोसले म्हणतात,\"हो, हा निष्कर्ष योग्य आहे. महिला गडबड करत नाहीत. आणि बेदरकारपणे वाहनं चालवत नाहीत. त्यात त्यांचा वेगही नियंत्रित असतो.\"\n\nया उलट अक्षय काळे म्हणतात, \"महिलांना अतिशय असभ्यपणे गाड्या चालावतात. त्यात त्यांना पार्किंगचंही काही तारतम्य नसतं. फ्लायओवरवरून उतरल्यावर मध्येच ब्रेक मारून गाडी थांबवतात. पार्किंग करताना, बाकीच्या गाड्यांचे आरसे फोडतात.\"\n\nओम शिंदे यांनी या प्रश्नावर आभ्यसपूर्वक उत्तर दिलं आहे. ते म्हणतात- \n\nसागर यादव म्हणतात, \"अनेक गाड्या ऑटोमॅटिक गेअरवर असल्यामुळे पूर्वीसारखं अवघड राहिलं नाही आहे आता.\" \n\n\"हेल्मेट न घालता वाहन चालवणं हा बेजबाबदारपणा स्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त्रियांच्याच बाबतीत दिसून येतो,\" असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. \n\nसौरभ दामले यांनी \"महिला स्वत: सुरक्षित राहून दुसऱ्या ड्रायव्हरचा जीव धोक्यात घालतात, याला तुम्ही सुरक्षित ड्रायव्हिंग म्हणतात का?\" असा प्रश्न उपस्थित केला आहे. \n\nतर मानसी लोनकर म्हणतात, \"हो, महिला नेहमी सतर्क असतात. मुळात जबाबदारीने कसं वागावं ह्याचं कौशल त्यांना अवगत असतं. स्वतःपेक्षा इतरांच्या जिवाची पर्वा त्या करतात.\"\n\nमोहन अडसूळ सांगतात, \"महिलांचं ड्रायव्हिंग बिल्कुलही सुरक्षित नसतं. पण त्याला काही अपवादही असू शकतात.\"\n\nमिलिंद पाटील यांनी सविस्तर मत नोंदवलं आहे. \"गाडीला आरसे असतात, त्यात त्या स्वतःशिवाय दुसरं कोणालाच बघत नाही. कुठेही वळताना सिग्नल (त्यांना कदाचित इंडिकेटर म्हणायचं आहे!😀 ) देत नाही, रस्त्यात कुठेही थांबतात. मागून कोणी धडकल्यावर धडकणाऱ्याची चूक काढतात आणि एक स्त्री म्हणून सहानुभूती मिळवतात. म्हणून कोणी स्त्रियांच्या विरुध्द तक्रार नाही करत.\"\n\n\"ज्या शहरात सिग्नलची व्यवस्था आहे, तिथल्या महिला व्यवस्थित गाडी चालवतात. परंतु नवी मुंबईत जे खेडेगाव आत्ता शहरांचे रूप पाहू लागलेत, इथल्या स्त्रिया कुठल्याही साईडला जायचं असो, डायरेक्ट टर्न घेतात. मागच्यांचा विचारच करत नाहीत! आणि मग त्यांना वाचवताना पुरुष मंडळींचे अपघात होतात,\" असं मनोज म्हात्रे सांगतात. \n\nतर विकास सणस यांनी, \"महिला शौक म्हणून किंवा आवड म्हणून गाडी चालवत नाहीत. काही कामानिमित्तच त्या गाडी चालवतात.\" तर पुरुष बेजबाबदारपणे चालवतात या बाबतीत ते सहमत आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"CBIचं एक पथक कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करायला गेलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं . त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पोलीस आयुक्तांच्या घरी पोहोचल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी या विरोधात ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.\n\nघटनास्थळी उपस्थित असलेले बीबीसी प्रतिनिधी अमिताभ भट्टासाली यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं की CBI अधिकाऱ्यांना सध्या पोलीस ठाण्यात थांबवून ठेवलेलं नाही. \n\nममता बॅनर्जी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या, \"माझ्या घरीही CBIचं पथक पाठवलं जात आहे. 2011मध्ये आमच्या सरकारने चिटफंड घोटाळ्यात चौकशी सुरू केली होती. आम्ही गरिबांचे पैसे परत केले होते. दोषी लोकांना पकडण्यासाठी आम्ही एका समितीची स्थापना केली होती. डाव्या पक्षांच्या कार्यकाळात या घोटाळ्याची सुरुवात झाली होती तेव्हा त्याची चौकशी का झाली नाही?\n\n\"मी राज्यघटना वाचवण्यासाठी मेट्रो सिनेमाच्या समोर निदर्शनं करेन. मी दु:खी आहे. मी घाबरणार नाही. देशातील लोक मला पाठिंबा देतील असा मला विश्वास आहे,\" असं त्या पुढे म्हणाल्या. \n\nसोमवारी पश्चिम बंगालच्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा विधानसभेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की त्या फोनवरून अधिवेशनात भाग घेतील.\n\nममता म्हणाल्या, \"CBI अधिकाऱ्यांवर गेल्या काही दिवसांपासून काहीतरी करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा लोक चिटफंडाचं नाव घ्यायला सुरुवात करतात. हे सगळं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालच करत आहे.\"\n\nममता बॅनर्जी म्हणतात, \"माझ्या पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात डांबलं. मी हा अपमानही सहन केला. मी राज्याची प्रमुख आहे त्यामुळे सगळ्यांचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. तुम्ही कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांकडे विना वॉरंटचं जाता. तुमची इतकी हिंमत कशी झाली? मी सगळ्या पक्षांना आवाहन करते की केंद्र सरकारविरुद्ध एकजूट व्हावं लागेल.\"\n\nराजीव कुमार\n\nPTI वृत्तसंस्थेनुसार पोलीस आयुक्त या घोटाळ्यासंबंधी एका विशेष पथकाचं नेतृत्व करत होते आणि CBIला काही फायली आणि दस्तावेजांसंदर्भात त्यांची चौकशी करायची होती.\n\nवृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं की अनेकदा नोटीस पाठवूनही पोलीस आयुक्त CBIच्या समोर आले नाहीत.\n\nआंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी CBI च्या कारवाईसाठी साधारणपणे जी संमती असते ती मागे घेतली होती. दोन्ही राज्यांचा आरोप होता की केंद्र सरकार CBIचा गैरवापर करत आहे.\n\nममता बॅनर्जी यांनी रविवारी सकाळी या प्रकरणात पोलीस आयुक्तांचा बचाव केला होता. तसंच भाजपवर CBI चा गैरवापर केल्या आरोप लावला होता. \n\nभाजपची राष्ट्रपती राजवटीची मागणी\n\nममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी एक ट्वीटही केलं होतं. त्या लिहितात, \"कोलकाता पोलीस आयुक्त उत्कृष्ट अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि धैर्याबद्दल प्रश्न उपस्थित करू शकत नाही. ते रात्रंदिवस काम करतात. त्यांनी नुकतीच फक्त एक दिवस सुटी घेतली होती. तुम्ही जेव्हा एखादी खोटी गोष्ट पसरवता तेव्हा ती खोटीच असते.\"\n\nकेंद्रीय राज्यमंत्री आणि असनसोलचे भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी बीबीसी हिंदीशी संवाद साधला. \n\nते म्हणाले, \"पश्चिम बंगालची परिस्थिती चिघळली आहे. भाजप खासदार आणि एक नागरिक म्हणून मी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहे. ये राजकारण नाही. उलट भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईचा हा मुद्दा आहे.\"\n\nते पुढे म्हणाले, \"मला हे समजत नाही की हजारो कोटींचा रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड घोटाळा झाला आहे. त्याची चौकशी का करू नये? पोलीस आयुक्त असो किंवा आणखी कोणता अधिकारी..."} {"inputs":"Florida shooting suspect appears in court\n\n19 वर्षीय निकोलस क्रूझ फ्लोरिडाच्या पार्कलँड परिसरातल्या याच शाळेचा माजी विद्यार्थी असून, त्याला शाळेतून काढण्यात आलं होतं.\n\nगुरुवारी त्याने शाळेच्या कॅम्पसमध्ये प्रवेश करताच गोळीबारास सुरुवात केली आणि त्याचं पिस्तूल काढून घेईपर्यंत त्यानं गोळीबार सुरूच ठेवला होता, असं कोर्टात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. \n\nशुक्रवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं आणि 17 जणांच्या पूर्वनियोजित हत्येचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. क्रूझबद्दल गेल्या वर्षी काही माहिती हाती लागल्याचं FBIने यावेळी स्पष्ट केलं.\n\nविद्यार्थ्यांनी शाळेतून सुखरूप बाहेर पडल्यावर प्रथम आपल्या पालकांना फोन लावले.\n\nगुरुवारी झालेला हा हल्ला 2012नंतरचा अमेरिकेतला शाळेत झालेला हा मोठा हल्ला मानला जात आहे. \n\nक्रूझनं पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात सांगितलं की, \"मी माझ्या जवळच्या काळ्या बॅगमध्ये गोळ्यांचा अतिरिक्त साठा करून ठेवला होता.\" \n\nकोण आहे आरोपी क्रूझ?\n\nक्रूझ याला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. तसंच हा एक दिवस शाळेवर गोळीबार करेल, असा विनोद काही विद्यार्थ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यांनी त्याच्यावर केला.\n\nक्रूझ हा बंदुकींचा शौकीन आहे, असं त्याच्या शाळेतला माजी विद्यार्थी चॅड यानं सांगितलं. त्याचा शस्त्रांमधला रस त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर दिसून आला होता.\n\nसध्या डिलीट करण्यात आलेल्या त्याच्या दोन इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचे बंदुका आणि सुरे-चाकू घेतलेले फोटो होते.\n\nशाळेतील काही विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.\n\nतसंच कोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार क्रूझनं हत्याकांडासाठी वापरलेलं शस्त्र नंतर गायब करण्याचा आणि घटनास्थळाहून पळून जाण्याचा प्रयत्नही केला होता. \n\nघटनास्थळावरून पळून गेल्यानंतर क्रूझ प्रथम वॉलमार्ट आणि नंतर मॅकडॉनल्डच्या दालनात शिरला होता. मात्र या घटनेनंतर एका तासात त्याला पोलिसांनी एका ठिकाणी अटक केली. \n\nआपल्या पालकांशी भेटल्यावर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.\n\nव्हाईट हाऊसचे प्रवक्ते लिंडसे वॉल्टर्स यांनी या हल्ल्याचा निषेध केला. \"फ्लोरिडा राज्यातील शाळेत झालेल्या या दुर्देवी घटनेची राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना कल्पना देण्यात आली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. पीडितांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.\"\n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनीही ट्विटरच्या माध्यमातून पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली. \n\n2013 पासून अमेरिकेत शाळेत गोळीबाराची 291 प्रकरणं समोर आली आहेत. दुसऱ्या शब्दांत, दर आठवड्याला एखाद्या शाळेत गोळीबाराचं प्रकरण घडतं, असं आकडेवारी दर्शवते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"PSLV C30 उड्डाण घेताना.\n\nइंडियन स्पेस रिसर्च ऑगर्नायझेशनच्या शास्त्रज्ञांच्या मते पंतप्रधान मोदीं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1.28 अब्ज डॉलर इतका अधिकचा निधी लागणार आहे आणि 40 महिन्यांच्या आत हा उपग्रह अवकाशात झेपावेल. \n\nहे शक्य आहे, असं शास्त्रज्ञांना वाटतं आणि त्यामागे बरीच कारणं आहेत. \n\nया मोहिमेसाठी देशातालं सर्वांत जास्त वजनाचं रॉकेट वापरलं जाईल. हे रॉकेट आहे Geosynchronous Satellite Launch Vehicle Mark III किंवा GSLV Mk-III. \n\nयाचं वजन 640 टन असून उंची 43 मीटर आहे. या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण 2017मध्ये झालं होतं. या रॉकेटच्या प्रक्षेपणाला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. पाच जंबो जेट किंवा 200 हत्तींच्या वजनाचं रॉकेट असं याचं वर्णन झालं होतं. \n\nअॅस्ट्रोसॅट प्री लाँच\n\nहे रॉकेट अवकाशात 10 टन वजनाचं पेललोड प्रक्षेपित करू शकतं. पृथ्वीच्या कक्षेत 2000 किलोमीटर उंचीवर हे प्रक्षेपण होऊ शकतं. अवकाशात अंतराळवीर सोडण्यासाठी हे पुरेसं आहे, असं संशोधकांना वाटतं. \n\nबंगालच्या उपसागराजवळ असलेल्या लाँचपॅडमध्ये काही बदल करून अंतराळवीर अवकाशात पाठवता येतील, असं संशोधकांना वाटतं. \n\nइस्रोनं जुलै महिन्यात ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पॅड अबॉर्ट टेस्ट यशस्वीरीत्या घेतली होती. या चाचणीत जे टेस्ट व्हेईकल वापरलं होतं त्यात माणसाच्या जागी डमी वापरण्यात आला होता.\n\nहे टेस्ट व्हेईकल शक्तिशाली अंतर्गत थ्रस्टरमुळे अवकाशाच्या दिशेनं फेकलं गेलं. या प्रात्यक्षिकातून जर लाँचपॅडवर रॉकेट अपयशी ठरलं तर क्र्यू शीपचं काय होईल, याची कल्पना यातून आली. \n\nअंतराळयानाच्या (स्पेस व्हेईकल) बाहेरून लावण्यासाठी कमी वजनाच्या सिलिकॉन टाईल्स लागतात. त्या भारतीय शास्त्रज्ञांनी बनवल्या आहेत.\n\nस्पेस व्हेईकल किंवा हे यान जळू नये यासाठी या टाईल्स लागतात. अंतराळयान पृथ्वीवर परत येत असताना पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण होऊन तापमान 1000 डिग्री सेल्सियस इतकं पोहोचलेलं असतं, त्यामुळे या सिलिकॉन टाईल्सची गरज असते. \n\nPSLV C11 लाँचपॅडच्या दिशेने\n\nअहमदाबाद इथल्या प्रयोगशाळेनं अंतराळवीरांना लागणारे खास सूट यापूर्वीच विकसित केले आहेत. \n\nपण खरं आव्हान आहे ते म्हणजे अंतराळवीरांना द्यावं लागणारं प्रशिक्षण, असं संशोधकांना वाटतं. याशिवाय अंतराळात जिवंत राहाण्यासाठी आवश्यक ती लाईफ सपोर्ट सिस्टिम विकसित करणे, हे मोठं आव्हान असणार आहे. \n\nइस्रोचे चेअरमन आणि प्रसिद्ध रॉकेट शास्त्रज्ञ के. सीवन यांनी मला सांगितलं की, \"अंतरळवीरांचा हा कार्यक्रम राष्ट्रीय अभिमानात भर घालेलच शिवाय युवकांना विज्ञानात करीअर करण्यासाठी प्रेरणा देईल.\"\n\nडॉ. सीवन म्हणाले, \"अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याची पूर्ण क्षमता आपल्याकडे अजूनही नाही. या मोहिमेची डेडलाईन लक्षात घेता इतर संस्थांची यात मदत घेतली जाईल.\"\n\nजीसॅट 9 श्रीहरिकोटाहून प्रक्षेपित होताना.\n\n1984ला सोव्हिएट रशियाच्या मोहिमेत अंतराळात भ्रमण केलेले भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा म्हणाले, \"एका उंचीवर पोहोचलेल्या कोणत्याही अवकाश कार्यक्रमासाठी अवकाशात माणूस पाठवणं नैसर्गिक म्हणावं असं असतं. तुम्ही हे करू शकला तर काळाच्या पुढचं पाऊल ठरतं.\"\n\nआतापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनी अंतराळात माणूस पाठवला आहे. जर भारत या मोहिमेत यशस्वी ठरला तर अवकाशात माणूस पाठवणारा भारत हा 4था देश ठरेल.\n\nपण काही संशोधकांना वाटतं की या मोहिमेचा उद्देश चुकीचा आहे. \n\nसंशोधक व्ही. सिद्धार्थ म्हणाले, \"नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर 50 वर्षांनी भारतानं अंतराळात मनुष्य पाठवणं म्हणजे सर्वांत मूर्ख कल्पना आहे.\" \n\nनील यांचं 2012ला निधन झालं. 20 जुलै 1969ला त्यांनी चंद्रावर..."} {"inputs":"Plane followed by fighter jets\n\nएअरपोर्ट प्रशासनानुसार एअरलाईन्सच्या एका कर्मचाऱ्यानेच परवानगीशिवाय हे टेकऑफ केलं होतं. त्यानंतर लगेच दोन F15 फायटर जेट त्याचा पाठलाग करू लागले. विमानतळही बंद करावं लागलं.\n\nपण काही वेळाने ते विमान समुद्रात एका बेटावर क्रॅश झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यात तो पायलट वाचला की गेला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तो वाचला असण्याची शक्यता कमी आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे. \n\nविमान उडवणारी व्यक्ती 29 वर्षांचा एक स्थानिक तरुण असल्याचं सांगत पोलिसांनी कट्टरवादी हल्ल्याची शक्यता फेटाळली आहे.\n\nपीअर्स काउंटीच्या शेरिफनी सांगितलं, \"मला वाटतं की तो फक्त मजा करायला प्लेन घेऊन पळाला होता. पण काहीतरी खूप भंयकर झालं.\" ABC7 News बरोबर बोलताना त्यांनी अतिरेकी हल्ल्याची शक्यता फेटाळून लावली. \"कुठलाही अतिरेकी समुद्रावर विमानातून अशा घिरट्या घालणार नाही.\"\n\nविमानाचं प्रातिनिधिक छायाचित्र\n\nसॅटलाईट टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार एअर ट्रॅफिक विभागाने त्याला विमान लँड करण्याचं आवाहन केलं. पण तो \"मस्तीत आणि बेफिकीर वाटत होता\". \n\nया विचित्र उड्डाणाचं व्हीडिओ सोशल मीडियावर काही क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्षणांतच झळकले. \n\nHorizon Air Q400 नावाचं हे विमान हॉरिझॉन एअरलाईन्सचे पार्टनर अलास्का एअरलाईन्सचं होतं. या विमानात साधारणपणे 78 लोक बसू शकतात. \n\nदक्षिण केट्रॉन बेटावर एक सैनिकी केंद्राजवळ ते कोसळलं. उपलब्ध झालेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये विमानात किती इंधन आहे, याची त्या व्यक्तीला काळजी वाटत असल्याचं लक्षात येतं. \n\nविमान कोसळलं ती जागा\n\nविमानतळाने जारी करून सांगितलं की विमानतळावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"Twitter पोस्ट समाप्त, 1\n\nकर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ते कोव्हिड-19 चे संशयित होते. ते कोरोना विषाणूनेच दगावल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाचे आयुक्तांनी सांगितले आहे. \n\n13 मार्च : राज्यातल्या शाळा बंद करण्याची पालकांची मागणी \n\nकोरोना व्हायरसपासून बचावासाठी दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद केल्यानंतर आता महाराष्ट्रातही शाळा बंद कराव्यात अशी मागणी इंडिय वर्ल्ड वाईड पॅरेंट असोसीएशनने केली आहे.\n\n महाराष्ट्रातही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळत आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या आरोग्याला कोणताही धोका उद्भवू नये म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्याची मागणी आता पालक करत आहेत. \n\nतर दुसऱ्या बाजूला मुंबईतील काही खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच काही शाळांच्या व्यवस्थापन समितीने शाळा बंद करण्याचा निर्णय घेत काही कालावधीपर्यंत शाळा बंद केल्या आहेत. तर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने पालकांची चिंता वाढत चाललीय. \n\nविद्यार्थ्यांना घराबाहेर पाठवण्याबाबत पा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लकांच्या मनात संभ्रम आहे. बहुतांश विद्यार्थी स्कूलबसने प्रवास करतात. त्यामुळे या मुलांचा संबंध सार्वजनिक जागांशी येत असल्याने पालक अधिक काळजी करत आहेत. याबाबतीत, राज्य सरकारकडून मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. गरज पडल्यास शाळा बंद करु असं वक्तव्य नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. पण त्यानंतर अजूनही सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. \n\nमहाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 14 वर\n\nराज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 14 झाली आहे. राज्यात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. याआधी, रुग्णांची संख्या 11 होती. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. \n\nसर्व कोरोना बाधित रुग्णाच्या निकटवर्तियांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरू आहे. आज राज्यात एकूण 50 नवीन संशयित भरती झाले आहेत. \n\n12 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1295 विमानांमधील 1 लाख 48 हजार 706 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशाहून येणा-या प्रवाशांची तपासणी राज्यातील या 3 विमानतळांवर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. \n\n12 मार्च:दिल्लीत 31 मार्चपर्यंत चित्रपटगृह बंद \n\nकोरोनाचा वाढता संसर्ग पाहता खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील चित्रपटगृहं 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे.\n\nकोरोनाच्या भीतीने शेअर बाजार कोसळला \n\nकोरोना व्हायरसने जगभर घातलेल्या थैमानामुळे पुन्हा एकदा शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. सकाळी कामकाज सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये घसरण झाली. गेल्या आठवड्यापासून जगभरातील शेअर बाजारांमध्ये पडझड दिसून आली.\n\nमुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सकाळीच 2500 पेक्षा जास्त अंकांनी खाली असल्याचं दिसून आलं तर निफ्टीही 700 अंकांनी कोसळला. 2017 नंतर निफ्टी पहिल्यांदाच 10,000 च्या पातळीखाली आला. \n\nगुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांनी युरोपातून अमेरिकत येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध जाहीर केले. \n\nयाचे परिणाम अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवर उमटले. डाऊ जोन्समध्ये 1500 अंकांची (5.8%) घसरण झाली. \n\nअमेरिकेतल्या घसरणीचे परिणाम आज सकाळी आशियाई बाजारातल्या ट्रेडिंगवर झाला. \n\nजपानचा निक्केई 225 इंडेक्स सकाळच्या ट्रेडिंगमध्ये 4.5%, हाँगकाँगचा..."} {"inputs":"Twitter पोस्ट समाप्त, 1\n\nतो निर्णय योग्य की अयोग्य यावरून राजकीय चर्चाही सुरू झाली. शिवाजी महाराजांचा आपले नायक असा उल्लेख करतानाच, आदित्यनाथ यांनी \"गुलामीच्या मानसिकतेच्या प्रतीकचिन्हांना नव्या उत्तरप्रदेशात स्थान नाही,\" अशा आशयाचं विधान ट्वीट केलं. \n\nआदित्यनाथ यांनी मुघल वारसा नाकारण्याची आणि अशा प्रकारे एखादा नामबदल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. असा बदल करणारे आदित्यनाथ देशातले पहिलेच राजकारणीही नाहीत. \n\nपण आग्र्यामधल्या या नामांतरणाविषयी इतिहासकारांना काय वाटतं? मुघल भारतातलं योगदान काय आहे आणि मुख्य म्हणजे मराठ्यांसोबतचं त्यांचं नातं नेमकं काय होतं? \n\nनामबदलाविषयी काय वाटतं? \n\nइतिहास संशोधक आणि लेखक उदय कुलकर्णी सांगतात, की नाव बदलण्याचा निर्णय सहसा ऐतिहासिक कारणांनी घेतला जात नाही. त्यामागची कारणं सांस्कृतिक, राजकीय, अशीही असतात. \n\nते म्हणतात, \"असे निर्णय योग्य की अयोग्य हे त्या निर्णयाकडे पाहणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे. इतिहासाचा अर्थ कसा लावला जातो हे त्या त्या वेळच्या राज्यकर्त्याच्या हातात असतं. हे नवं नाही, सत्तर वर्षांपासून असंच होत आहे. \n\n\"एखाद्या रस्त्याला ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कुणाचं नाव द्यावं यापासून कुणाला भारतरत्न द्यावं हे निर्णय व्यक्तीनिष्ठ असतात. त्यावर टिप्पणी करणं योग्य नाही. आपण ज्या काळातून या घटना पाहतो आहोत, तेव्हाच्या राजकीय परिस्थितीनुसारही दृष्टीकोनही वेगळा असतो.\" खरं तर इतिहासकारांनी कुठल्याही कालखंडातील व्यक्तींकडे निष्पक्षपणे पाहणं गरजेचं असतं. तसंच इतिहासाच्या दृष्टीनं पाहता कुणी एक व्यक्ती नायक किंवा खलनायक नसते, अनेकदा गतकाळातील व्यक्तीमत्त्वांना 'ग्रे' शेड्स असतात. \n\nपण तरीही आजच्या भारतातील बहुसंख्य लोकांना औरंगजेबापेक्षा शिवाजी महाराज अनेकांना आपले नायक वाटतात, असं ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांचं निरीक्षण आहे. \n\n\"मानवतेच्या दृष्टीनं पाहिलं, तर औरंगजेबाच्या तुलनेत शिवाजी महाराज उजवे ठरतात असं मला वाटतं. एका बाजूला वडिलांना कैद करणारा आणि सत्तेसाठी भावांची कत्तल करणारा बादशाह आणि दुसरीकडे वडिलांना आदिलशाहकडून सोडवण्यासाठी राज्याचा काही भाग सोडणारा, सावत्र भावाला दक्षिणेतलं राज्य देणारा राजा अशी ही तुलना होते. \n\nशिवाजी महाराज हे त्या काळातल्या अनेक राज्यकर्त्यांपेक्षा वेगळे ठरले, कारण ते एक सेनानी किंवा राजा नव्हते तर उत्तम प्रशासक होते. शेतकऱ्यांवरचा कर साठ टक्क्यांवरून त्यांनी निम्म्यावर आणला. त्यांच्या अशा धोरणांमुळेच त्यांना 'रयतेचा राजा' हे बिरुद मिळालं. ही धोरणं फक्त हिंदूंनाच नाही, तर सर्वांना फायदा देणारी होती.\" \n\nमुघलांकडे पाहण्याचे मतप्रवाह वेगवेगळे \n\nशिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं कौतुक करतानाच, मुघल म्हणजे परधर्मी, परकीय आक्रमक सत्ता असं वर्णन करण्याकडे काहींचा कल असतो. आदित्यनाथ आपल्या विधानातून तेच सूचित करतात. पण मुघलांकडे कुठल्या नजरेनं पाहावं याविषयी वेगवेगळे मतप्रवाह दिसतात. \n\nउदय कुलकर्णी सांगतात, \"एका बाजूला मुघलांच्या काळात बहुतांश मानकरी सरदार, मनसबदार हे दुर्रानी, इराणी होते. त्याखालोखाल भारतीय वंशाच्या व्यक्तींचा क्रमांक लागायचा. मुघल आपली भाषा, संस्कृती, धर्म इथे घेऊन आले आणि त्यांनी ते सोडलं नाही. त्यांचा राज्यकारभार फारसीतच चालायचा. या सगळ्या गोष्टी पाहता मुघलांना कुणी परदेशी म्हणू शकतं. \n\n\"पण ब्रिटिश जसे हा देश सोडून गेले, तसं मुघल गेले नाहीत. ते इथे स्थायिक झाले, रुजले त्यातल्या पुढच्या राज्यकर्त्यांचा जन्मही भारतातला होता. त्यामुळे मुघल इथले असाही दावा दुसरीकडून केला जातो.\" \n\nतसंच अठराव्या शतकातल्या भारताकडे कसं पाहावं..."} {"inputs":"Twitter पोस्ट समाप्त, 1\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने करण्याचं आवाहन केलं होतं. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची मूर्ती जास्तीत जास्त 4 फुटांची ठेवावी असेही निर्देश देण्यात आले होते. मात्र लाल बागच्या मंडळाने यावेळी गणेशोत्सवच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nगणेशोत्सवाऐवजी या वर्षी रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन कॅंप घेण्यात असल्याची माहिती लाल बाग गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. \n\n\"आरोग्य उत्सव\" साजरा करण्याचा निर्णय\n\nलालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाचा 87 वा गणेशोत्सव मूर्ती स्थापना व विसर्जन असा कोणताही सोहळा साजरा न करता \"आरोग्य उत्सव\" म्हणून श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. \n\nआरोग्य उत्सव साजरा करीत असताना प्लाझ्मा थेरपी ला प्राधान्य देवून अधिका अधिक रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प, गलवान खोर्‍यात शहीद झालेल्या जवानां च्या कुटुंबाप्रति योग्य मान सन्मान, तसेच कोरोना रोगाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस बांधव यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हातभार लावण्याचा संकल्प मंडळाने घेतला आहे. \n\nलालबागचा राजा हे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आमचे श्रद्धा स्थान दैवत आहे यात कोणतीही शंका असण्याचे कारण नाही पण त्याच्या स्थापना व विसर्जन या बाबीकडे जनता जनार्दनाच्या आरोग्य सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्याचा मंडळाचा निर्णय आहे असं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. \n\nमुख्यमंत्री सहायता निधीला 25 लाख रुपये देण्याचा मंडळाने निर्णय घेतला आहे. \n\n'उत्सवाची उंची वाढवा'\n\nउद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की यावेळी गणपतीची नाही तर गणेशोत्सवाची उंची वाढवा. \n\n\"लोकमान्यांची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे पण ती सुरक्षित व्हायला पाहिजे. मी मुख्यमंत्री झाल्यावर एका पाठोपाठ वादळ संकटं येत आहेत... मी कुठल्याही वादळाला आणि संकटाला घाबरत नाही. आता आपली परीक्षा आहे. विघ्नहर्ताही आपल्याकडे पहात असतील की आपण काय शिकलो आणि कसं वागतोय.\"\"गणेश मूर्तींची उंची हा प्रश्न आहेच. जर आपण उत्सव साधेपणाने करतोय तर मग गणेश मूर्ती संदर्भात आपण निर्णय घेतला पाहिजे,\" असं उद्धव ठाकरे म्हणाले. \n\n\"वारी आपण सुरक्षित पार पाडतोय तसंच आपण गणेशोत्सवही सुरक्षित पार पडला पाहिजे. गणेशमूर्ती दोन जणांना उचलता येईल अशीच बनवावी. जेणे करून सुरक्षेचे इतर प्रश्नंही सुटतील. उद्या तुम्ही उत्सव केला आणि तो विभागच कंटेनमेंट झोन झाला तर मग अनेक अडचणी उभ्या रहातील. त्यामुळे सुरक्षित उत्सव केला पाहिजे. गणेशमूर्ती एव्हढ्या उंचीची असावी जेणे करून ती कृत्रिम तलावात सुरक्षितपणे विसर्जित करता येईल,\" असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. \n\n'लोकप्रिय पण वादग्रस्त मंडळ'\n\nलालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ एक लोकप्रिय मंडळ म्हणून ओळखलं जातं. पण तितकंच ते वादग्रस्तही आहे. अनेक माध्यम समूहांनी या मंडळावर बहिष्कार टाकला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून इथं दर्शनाला येणाऱ्या पत्रकार, पोलीस आणि महिलांबाबत आदर राखला जात नसल्याचं अनेकवेळा दिसून आलं आहे. \n\nपरळ स्टेशनजवळ लालबाग परिसरात राहणाऱ्या कोळी बांधवांकडून या गणेशाची स्थापना होते. लालबागचा राजा गणपतीला मागितलेला नवस पूर्ण होत असल्याची श्रद्धा लोकांमध्ये वाढत जाऊन हे मंडळ अतिशय लोकप्रिय बनलं. नवस मागितलेल्या लोकांकरिता इथं वेगळी रागं असते. या रांगेतून दर्शन घेण्यासाठी 24 ते 30 तास लागू शकतात. \n\nबॉलीवूडचे सेलिब्रिटी, उद्योजक, विविध पक्षांतील राजकीय नेते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी येतात. दक्षिण-मध्य मुंबईतील अतिशय चिंचोळ्या गल्लीत हे मंडळ स्थापन करण्यात येतं. \n\nगणेशोत्सव काळात इथं एकाच..."} {"inputs":"Twitter पोस्ट समाप्त, 1\n\nराऊत यांनी ट्वीट करत म्हटलं, \"कंगना रानावत म्हणते, मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते. अभिनयाच्या क्षेत्रात 'रन-आउट' होण्यापूर्वी इथेच नशीब काढायला आला होतात ना बाईसाहेब? की पर्यटनाला?\"\n\nभाजप नेते राम कदम यांनी मात्र कंगना रानावत ही झांशीची राणी असून ती महाविकास आघाडीला घाबरणार नाही, असं म्हटलं आहे.\n\nकदम यांनी ट्वीट केलं आहे, महाविकास आघाडी सरकारनं मुंबई पोलिसांवर दबावतंत्राचा अवलंब करत आहे आणि यामुळे सुशांतला न्याय मिळत नाहीये. बॉलीवूडमधल्या ड्रग माफिया साखळीला त्यांना वाचवायचं आहे, पण, अशा पोकळ धमक्यांमुळे कंगना रानावतसारखी झांशीची राणी घाबरणार नाही. \n\nकाय म्हणाली होती कंगना?\n\nमला मुंबईबाहेर जायला सांगून पुन्हा परत येऊ नका अशी खुली धमकी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. हे पाहाता आणि मुंबईतले आझादीच्या ग्राफिटी पाहाता मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाल्यासारखी का वाटत आहे? असा प्रश्न कंगना यांनी ट्वीटरवर विचारला आहे. कंगनाच्या या ट्वीटवर आता आमची मुंबई असा ट्रेंड सुरू झाला असून ट्विटरवर मुंबईच्या बाजूने ट्वीट्स केले जात आहेत. मुंबई किती सुरक्षित आहे हे ट्वी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ट्समधून कंगनाला सांगितलं जात आहे. \n\nसंजय राऊत यांनी दिलेल्या उत्तराला हे प्रत्युत्तर म्हणून कंगनाने ट्वीट केले आहे.\n\nमला मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असं ट्वीट करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.\n\n'पोलीस यंत्रणेवर अविश्वास दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल कर त्यांनी आपलं चंबूगबाळं आवरावं आणि आपल्या राज्यात जावं,' असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.\n\nबॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असं अभिनेत्री कंगना राणावतने म्हटलं होतं. \"अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांविषयी माहिती देण्यास तयार आहे. मात्र, यासाठी तिला सुरक्षा देणं जरुरीचं आहे. दुर्देव म्हणजे महाराष्ट्र सरकारने अजूनही तिला सुरक्षा दिलेली नाही\", असं राम कदम ट्विटरवर म्हणाले.\n\nराम कदम यांच्या या ट्विटला कंगनाने उत्तर दिलं. \"माझ्या काळजीसाठी धन्यवाद, बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी\" असं कंगनाने म्हटलं होतं\n\nया सर्व वादानंतर आता आमची मुंबई नावाचा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने काम करण्यासाठी मुंबई सर्वात जास्त सुरक्षित शहर असल्याचं म्हटलं आहे. \n\nकंगनाच्या ट्वीटवर भाजपा नेते राम कदम यांनी अशा पोकळ धमक्यांना 'झाशीची राणी' कंगना घाबरणार नाही असं लिहिलं आहे.\n\nकाँग्रेसचे मुंबई प्रदेश सरचिटणीस भूषण पाटील यांनीही कंगनाचा ट्वीटरवर निषेध केला आहे. मुंबई स्वप्ननगरी असल्याचं त्यांनी कंगनाला सांगितलं आहे. पाकव्याप्त हा शब्द वापरल्याबद्दल त्यांनी कंगनाचा निषेध केला आहे.\n\nयापूर्वी एका मुलाखतीत संजय राऊत यांच्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला अशी चर्चा सुरू झाली होती.\n\n\"कोरोना काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही,\" असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. \n\nजागतिक आरोग्य संघटना आता राजकीय संघटना झाली असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात असं म्हणत संजय राऊत यांनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे. \n\nसंजय राऊत यांनी एबीपी माझावरील कार्यक्रमात बोलताना मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं असं विधान केलं होतं...."} {"inputs":"WHO च्या जिनिव्हामधल्या मुख्यालयातील आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. माईक रायन यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना डॉ. रायन यांनी हा इशारा दिला.\n\nगेल्या वर्षाच्या शेवटी चीनमधून कोरोनाच्या साथीला सुरुवात झाली. त्यानंतर आजवर जगभरात 10 लाखांहूनही अधिक लोकांचा कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झाला आहे. \n\nजगाच्या कानाकोपऱ्यात ही साथ पसरली आहे. 3 कोटी 20 लाखांहूनही जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. \n\nडॉ. माईक रायन\n\nउत्तर गोलार्धात जसजसे थंडीचे दिवस येत आहेत, तसतसे इथल्या अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट डोकं वर काढत असल्याची चिन्हं आहेत.\n\nआतापर्यंत अमेरिका, भारत आणि ब्राझिल या तीन देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. या तीन देशांमध्ये मिळून तब्बल 1 कोटी 50 लाख कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. \n\nमात्र, गेल्या काही दिवसात युरोपात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे युरोपातल्या काही देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत दिले आहेत. \n\nयुरोपातल्या वाढत्या रुग्णसंख्येविषयी बोलताना डॉ. रायन म्हणाले, \"एकूणच त्या मोठ्या प्रदेशात आजार पुन्हा बळावत असल्याने का... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ळजी वाटू लागली आहे.\"\n\nत्यामुळे लॉकडाऊन पुन्हा लागू होऊ नये, यासाठी आपण पुरेसे प्रयत्न केले आहेत का, हा प्रश्न प्रत्येक युरोपातील व्यक्तीने स्वतःला विचारायला हवा, असं डॉ. रायन यांचं म्हणणं आहे. तसंच टेस्टिंग, ट्रेसिंग, क्वारंटाईन आणि सोशल डिस्टंसिंग यांचं योग्य पालन झालं का, हेदेखील तपासायला हवं.\n\nडॉ. रायन पुढे म्हणाले, \"लॉकडाऊन अगदी शेवटचा उपाय असतो आणि सप्टेंबर महिन्यात आपण पुन्हा त्याच ठिकाणी आलोय, हा विचारच काळजीत टाकणारा आहे.\"\n\nमृत्यूदराविषयी काय म्हणाले डॉ. रायन?\n\nकोरोनावर लस येण्याआधी जगभरात 20 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. रायन म्हणाले, \"हे अशक्य नाही?\"\n\nकोव्हिड-19 आजारावरील उपचारांमध्ये आलेल्या सुधारणांमुळे मृत्यूदर कमी झाला असला तरी उत्तम उपचार आणि इतकंच नाही तर प्रभावी लस आली तरीदेखील 20 लाखांपेक्षा जास्त मृत्यू रोखण्यासाठी ते पुरेसं ठरणार नसल्याचं डॉ. रायन यांचं म्हणणं आहे. \n\n\"इतके मृत्यू रोखण्यासाठी जे करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण तयार आहोत का?\" असा प्रश्न विचारत डॉ. रायन म्हणतात, \"जोवर आपण ते करत नाही तोवर तुम्ही जी आकडेवारी सांगत आहात तिची केवळ कल्पनाच करता येते, असं नाही तर दुर्दैवाने ते शक्यही आहे.\"\n\nसध्याची परिस्थिती काय?\n\nकोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी जगभरात सोशल डिस्टंसिंगच्या कठोर मार्गदर्शक सूचना आणि व्यापार-उद्योगांवर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. \n\nस्पेनमध्ये मॅड्रीड शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने या भागात अंशतः लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस सरकारने केली आहे. तर स्थानिक अधिकाऱ्यांनी शहरातल्या काही भागांमध्ये कठोर निर्बंध लागू केल्याने त्याचा लाखों लोकांवर परिणाम झाला आहे. \n\nतर फ्रान्सच्या दक्षिणेकडच्या मार्सेले शहरातल्या बार आणि रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी आस्थापनं बंद ठेवण्याविरोधात निदर्शनं केली. दुसरीकडे कोरोनाग्रस्तांच्या रोजच्या आकडेवारीत सातत्याने होत असलेली वाढ बघता शुक्रवारी युकेतल्या अनेक भागांमध्ये काही अधिकचे निर्बंध घालण्यात आले. \n\nयाउलट संपूर्ण अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असूनही तिथल्या काही प्रांतामध्ये व्यवसायांवरचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. \n\nअमेरिकेत कोरोना साथीचा उद्रेक झाल्यापासून कोरोनाग्रस्तांची संख्या पुरेशा प्रमाणात कमी झालेली नसल्याने जागतिक आरोग्य संकटाची पहिली..."} {"inputs":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\n''लोकशाही, मूलभूत हक्कं, सर्वधर्मसमभाव धोरण आहे. आपल्या देशाचं नाव म्हणजे हे सगळं ओघाने येतं. संविधानाचा गाभा असणाऱ्या या गोष्टी दिसेनाशा झाल्या आहेत. अनेक ठिकाणी असहिष्णूता वाढली आहे. द्वेषाचं आणि सूडाचं राजकारण होतं आहे. नॉर्मल राजकारण जसं होतं तसं होत नाही. \n\nपाच वर्षं द्वेषाच्या आणि सुडाच्या राजकारणात गेली. अशी वेळ आली आहे की काही गोष्टी करायला भाग पाडलं जातंय. गेल्या 5 वर्षात देशात ज्या घडामोडी घडल्या आहेत ते बघता सामान्य नागरिक म्हणून सामाजिक बांधिलकी जागृत होते. त्याविषयी लोकांना तत्परतेने सांगावसं वाटतं. त्याकरता राजकारणात येण्याचा निर्णय घेतला'', असं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं. \n\nअचानक राजकारणात का यावंसं वाटलं यावर त्या सांगतात, ''जावेद अख्तर, नसिरुद्दीन शाह बोलले. इतके मोठे लोक आहेत. आपण बोलून काय होणार? असं मला वाटलं. काय बोलून फरक पडणार आहे. ही मानसिकता लोकांची झाली आहे. उदासीनता आली आहे. कोणत्याही गोष्टींबाबत असो. कोणत्याही विषयावर भूमिका घेणं त्यांना उचित वाटत नाही. त्यातलीच मी एक होते. त्यात काय चुकीचं आहे?\n\n तीन-चार वर्षांपूर्वी माझं लग्न... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"झालं. आयुष्यातल्या नवीन पर्वात होते. मात्र अशी वेळ येते जेव्हा आपण स्वत:ला प्रश्न विचारू लागतो. जसा आपण विचार करतोय तसा पूर्वीच्या लोकांनी केला असेल. स्वातंत्र्यलढ्यातल्या लोकांनी केला असेल. समाजसुधारकांनी केला असेल. त्यांनी दगडधोंडे खाल्ले, लोकांची टीका पचवली. स्त्रियांच्या शिक्षणाकरता प्रयत्न केले. सामाजिक बदलांकरता झटले. ते सगळे गप्प बसले असते तर काहीच झालं नसतं''. \n\nघरी राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी आहे का यावर त्यांनी सांगितलं की, ''मी अशा घरातली मुलगी आहे जिथे सामाजिक बांधिलकी हा मुद्दा लहानपणापासून आमच्या मनात रुजलेला आहे. आपण आपापल्या परीने करावं. तेवढ्यातच मला काँग्रेस पक्षाकडून विचारणा झाली. \n\nमाझा कोणताही हेतू नाहीये. तसं असतं तर मी काँग्रेसबरोबर नसते, भाजपबरोबर असते. जो पक्ष केंद्रात सत्तेवर नाही अशा पक्षाबरोबर नसते. माझी विचारधारा आहे, ती काँग्रेसच्या विचारधारेशी मिळतीजुळती आहे म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मी सामाजिक उपक्रमात सहभागी होत होते. \n\nगेली 20 वर्ष मी चित्रपट करिअरमध्ये व्यग्र होते. नंतर लग्न झालं त्यामुळे वेळ देता येणं शक्य नव्हतं. त्याआधी मी सामाजिक व्यासपीठांवर जायचे मात्र त्याला प्रसिद्धी द्यावी असं मला वाटलं नाही. माझे वडील राष्ट्रसेवा दलाशी संलग्न होते. मी लहानपणी स्मिता पाटील यांच्यासारख्या अभिनेत्रीला या व्यासपीठावर पाहिलं. \n\nअनेक लहानमोठे कार्यक्रम, शिबिरं यांना मी जात असे. एका कार्यक्रमात जयवंत दळवी यांची भेट झाली होती. तेव्हा मला राजकारणात प्रवेश करण्याची आवश्यकता वाटली नाही. आपण समाजासाठी केलं तर ते समाजावर उपकार नाहीत. त्याला प्रसिद्धी देणं मला कधीच गरजेचं वाटलं नाही. सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्तीनेच या क्षेत्रात यावं''. \n\nउर्मिला मातोंडकर\n\nभाजप सरकारच्या काळातील घटनांवर बोलताना त्या म्हणाल्या, ''ज्या पक्षाने देशाला विकासाची वाट दाखवली नाही. बुद्धिजीवी वर्गाला घाबरुन विचारात कोंडून टाकलं आहे. भाजपमुळे समाज म्हणून आपण मागे गेलो. उचलली जीभ लावली टाळ्याला असं वागणं आहे. लोकांना ट्रोल केलं जातं. असहिष्णुता दाखवणं या सगळ्या गोष्टींनी व्यथित झाले. म्हणूनच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. \n\nमॉब लिंचिंगविषयी तुम्ही आधी कधी ऐकलं होतं का? मांस खाताय तर त्यावरून लोकांच्या हत्या होत आहेत. मनुष्याचा जीव महत्त्वाचा आहे की काय? हे प्रश्न विचारायला नकोत का आपण? असा मुख्यमंत्री आहे,..."} {"inputs":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\n25 वर्षांची अभिलाषा आणि 21 वर्षांची दीपशिखा यांचं लग्न त्यांच्या आई-वडिलांनी दुसरीकडे करून दिलं होतं. पण या दोघी एकमेकींच्या प्रेमात इतक्या आकंठ बुडाल्या होत्या की, अगोदर त्यांनी एकत्र राहायला सुरुवात केली आणि नंतर लग्न केलं. \n\n\"आम्ही एकमेकींना गेल्या 6 वर्षांपासून ओळखतो आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आमच्या घरच्यांनाही याबद्दल माहिती होती. त्यामुळेच मग त्यांनी आमची लग्नं आमच्या इच्छेबाहेर लावून दिली. माझ्या लग्नाला तीन वर्षं झाली होती. मी माझ्या पतीला याबाबत सांगितलं आणि नंतर घटस्फोट घेतला. गेल्या महिन्यात मी आणि दीपशिखानं लग्न केलं,\" अभिलाषा सांगते. \n\nपण दीपशिखाचं तिच्या पतीपासून घटस्फोटाचं प्रकरण अजून प्रलंबित आहे. ती पतीसोबत राहत नाही.\n\nअभिलाषा आणि दीपशिखा\n\n\"माझ्या आई-वडिलांनी घरातून हाकलून लावलं आहे आणि नाते-संबंध तोडले आहेत. अभिलाषाच्या वडिलांनी आम्हाला राहायला जागा दिली आहे,\" दीपशिखा सांगते. \n\nमाध्यमांमुळे बदनामी\n\nलग्नानंतर या दोघी राठ इथल्या पठानपुरा भागात अभिलाषाच्या वडिलांच्या घरी राहत आहेत. आम्ही त्यांच्या घरासाठीचा रस्ता विचारल्यावर एका तरुणाने उत्तर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"होतं, \"तेच का, जिथं दोन मुलींनी लग्न केलं आहे?\"\n\nत्याच्या चेहऱ्यावरील हावभावातूनही बरंच काही स्पष्ट होत होतं.\n\nअभिलाषाच्या घरी पोहोचल्यानंतर आम्ही या दोघी आणि अभिलाषाच्या वडिलांशी चर्चा केली. काही क्षणातच तिच्या घरासमोर लोकांची गर्दी जमली, तेव्हा मात्र दीपशिखानं बोलायला नकार दिला. \"मीडियामुळे आमची बदनामी होत आहे,\" तिची तक्रार होती. \n\n\"ज्या दिवशी आम्ही लग्न केलं आणि कचेरीत नोंदणीसाठी गेलो, तेव्हापासून लोक आमच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहात आहेत. यामुळे आम्ही घराच्या बाहेरही निघत नाही. आम्ही दोघीही शिकलेल्या आहोत. कुठे नोकरी मिळाली तर आम्हाला दुसरीकडे जाऊन राहता येईल. तसंच कुणावर अवलंबून राहायचं कामही पडणार नाही,\" दीपशिखा सांगते. \n\nशेजारच्या गावांतील दोघी\n\nदीपशिखा सध्या B.A.चं शिक्षण घेत आहे तर अभिलाषाचं B.A. पूर्ण झालं आहे. सध्या तरी त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचं कोणतही साधन उपलब्ध नाही आणि त्या अभिलाषाच्या वडिलांवर अवलंबून आहेत.\n\nअभिलाषाचे वडील अजय प्रताप सिंह हे गुडगावमध्ये एका खासगी संस्थेत नोकरीला आहेत. \"दोघींनी मंदिरात जाऊन लग्न केलं आणि त्यानंतर त्या घरी परतल्या, तेव्हा मला हे समजलं,\" ते सांगतात. \n\n\"माझ्या मुलीनं घटस्फोट घेतला होता. पण या दोघींच्या नात्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. त्या दिवशी दोघी जेव्हा गळ्यात माळा टाकून घरी आल्या तेव्हा मला हे कळालं. त्या दोघींनी एकत्र राहायचा निर्णय घेतला होता, मग आम्ही काय करू शकतो?\" ते म्हणाले.\n\nया दोघी स्वत:च्या पायावर उभं राहत नाही तोवर त्यांना घरीच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. \"मला यात काहीच अडचण वाटत नाही. तसंच कोण काय विचार करतं, याबद्दल परवा नाही.\" \n\n\"अभिलाषाच्या घरच्यांकडून मला खूप मदत मिळत आहे. अन्यथा आमचं एकत्र राहणं खूपच कठीण झालं असतं,\" असं दीपशिखा सांगते. \n\nदोन्ही मुली आसपासच्या गावांत राहणाऱ्या आहेत. बाहेरचं जग म्हणाल तर त्यांनी आतापर्यंत फक्त राठ हे तालुक्याचं ठिकाण आणि हमीरपूरचं जिल्हा मुख्यालय, एवढंच काय ते बघितलं आहे. तेही समलैंगिक संबंधांना सामाजिक आणि कायदेशीररीत्या योग्य ठरवण्यासाठीच.\n\nबेधडक अंदाज\n\nया मुलींची सामाजिक जडणघडण बघितल्यास समलैंगिक संबंधांवर त्या इतक्या बेधडपणे बोलू शकतात, यावर विश्वास ठेवणंही अवघड जातं.\n\n\"सुप्रीम कोर्टानं समलैंगिक संबंधांना कायदेशीर ठरवलं असतानाही आमच्या लग्नाची नोंद होत नाहीये. अजून तसा आदेश आलेला नाही, असं..."} {"inputs":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\nत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी, शिवसेना, शरद पवार, माध्यमं आणि अनेक विषयांवर सविस्तर आणि रोखठोक मतं मांडली. ही संपूर्ण मुलाखत तुम्ही बीबीसी मराठीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्यातले मुख्य मुद्दे प्रश्नोत्तर स्वरूपात देत आहोत. \n\n1.तुम्ही सभांच्या सादरीकरणावर एवढी मेहनत घेत आहात, तर स्वतःचे उमेदवार का नाही उभे केले?\n\nराज - मी आधीच सांगितलं होतं की मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. गेल्या पाच वर्षांत मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची वाटचाल पाहिली. ती भविष्यात देशासाठी धोकादायक आहे आणि ते लोकांना सांगणं मला कर्तव्य वाटतं. \n\nमी लोकसभा लढवली काय आणि नाही लढवली काय, माझा फोकस विधानसभा आहे आणि मी विधानसभेला उमेदवार उभे करीनच. \n\n2.तुमच्या सभांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होतोय, हे तुम्हाला मान्य आहे का?\n\nराज - मला देणं-घेणं नाही. ही दोन माणसं नकोत, एवढंच मला म्हणायचं. काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला तर होऊ देत. \n\n3.मुख्यमंत्री फडणवीस आरोप करत आहेत की तुम्ही विरोधकांची सुपारी घेतली.\n\nराज - मी चार वर्षांपासून हेच बोलतोय. मी आधी काँग्रेसविरोधात प्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रचार करत होतो, तेव्हा यांना गुदगुल्या होत होत्या. तेव्हा भाजपने दिली होती का सुपारी? \n\nआता इम्रान खान सांगतोय की मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत. मग कुणी कुणाची सुपारी घेतली?\n\n4.मुख्यमंत्र्यांनी हेही विचारलंय की या सभांचा खर्च कोण करतंय?\n\nराज - मी करतोय. फडणवीसांना खर्चाबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही. भाजप एवढा खर्च निवडणुकीत करतो. हे पैसे आले कुठून? सभेला खर्च असतो तरी किती? मला यांच्यासारखे सभेला भाड्याने माणसं नाही आणावी लागत. \n\n5.तुमचा राग फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर आहे की संपूर्ण भाजपवर?\n\nराज - फक्त मोदी आणि शहा. भारतीय जनता पक्षाचाही राग त्यांच्यावरतीच आहे. \n\n6.फडणवीसांवर राग नाही?\n\n राज - तो बसवलेला माणूस आहे. हे बोल सांगितलं की बोलणार. जे वरून सांगणार ते करणार. स्वतःच्या हिमतीवरती बसलेला माणूस आणि दुसऱ्याने कुणी बसवलेला माणूस यात फरक आहे.\n\nदेवेंद्र फडणवीस हे माझ्यावर टीका करत असतील किंवा करावी लागत असेल. त्यांनी माझ्या मूळ प्रश्नांची उत्तरं द्या. नोटबंदी आणि GSTचं काय झालं, हे पंतप्रधानांनी सांगावं. बेरोजगारी का वाढली, हे सांगावं. सुप्रीम कोर्टाचे जजेस बाहेर येऊन सांगतात की लोकशाही धोक्यात आहे. RBI, CBIमध्ये जे चाललंय ते आजवर कधी घडलं नाही. या स्वायत्त संस्थांमध्ये या दोघांची ढवळाढवळ सुरू आहे. \n\n7. हेच पंतप्रधान मोदी आणि शाह आधी गुजरातमध्ये होते, तेव्हा तुम्ही त्यांची स्तुती केली होती. आता घूमजाव का?\n\nराज : तेव्हा माझ्यासोबत तिथले IAS अधिकारी होते. जे वातावरण तिथे होतं, त्यावेळी वाटलं की हा माणूस काहीतरी करेल. त्या वेळी तिथे काय प्रकारचा कारभार होता, हे नीट बाहेर आलं नव्हतं.\n\nनंतर तो माणूस पंतप्रधान झाल्यावर वेगळाच झाला. ज्या योजना त्यांनी सांगितल्या देशाला, त्या फसल्या. आता ते जवानांच्या नावाने मतं मागत आहे. परवा दिवशी त्यांनी स्वतःची जात काढली. \n\n8. तुम्ही जे मुद्दे मांडत आहात, ते मांडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी यशस्वी ठरले, असं तुम्हाला वाटतं का? आणि जर नाही, तर तुम्ही त्यांच्याविषयी काही का बोलत नाही?\n\nराज - ते अजिबात यशस्वी ठरले नाहीत. पण आता ते सत्तेत आहेत का? प्रश्न सत्तेत असलेल्यांना विचारतात. \n\n9.तुमच्या सभांचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होतोय आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करत नाही. तुमचं त्यांच्यासोबत काय नातं आहे?\n\nराज - काही नातं नाही. माझा त्यांच्याशी काय संबंध? मी जाहीर सभेत सांगितलं की..."} {"inputs":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\nत्याच दरम्यान काँग्रेसच्या काही खासदारांनी संसदेत कागदाची विमानं फेकल्याने गोंधळ उडाला आणि नंतर अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभा अर्ध्या तासासाठी तहकूब केली.\n\nलोकसभेत ही चर्चा झाली - \n\nराहुल गांधी काय म्हणाले?\n\n1. वायुदलाला 126 विमानांची गरज असताना घाई-घाईत 36 विमानांचा करार का केला गेला? आणि हा बदल कुणी केला, हे सरकारनं स्पष्ट करावं.\n\nजर (काँग्रेसच्या नेतृत्वाखालील) संपुआ सरकार 526 कोटी रुपयात 126 रफाल विमानं खरेदी करणार होतं तर मग आता मोदी सरकार 1600 कोटीत फक्त 36 विमानं का खरेदी करतंय?\n\n2. फ्रान्सने स्वतः म्हटलंय की सरकारने रफाल कंत्राट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीकडून हिसकावून ते मोदींचे मित्र अनिल अंबानी यांच्या कंपनीला दिलं आणि त्यांच्या खिशात 30 हजार कोटी रुपये टाकले. \n\nयापूर्वी HAL ने अनेक लष्करी विमानं बनवली आहेत, मग असं का करण्यात आलं? 10 दिवसांपूर्वी बनवलेल्या अंबानींच्या कंपनीला, जी 45 हजार कोटींच्या कर्जाखाली दबलेली आहे, तिला हे कंत्राट का देण्यात आलं?\n\nराहुल गांधी, अरुण जेटली\n\n3. देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री (मनोहर पर्रिकर) यांन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी माझ्याजवळ रफालची फाईल आहे आणि रफालचं संपूर्ण सत्य माझ्याजवळ आहे, असं म्हटल्याची एक टेप माझ्याजवळ उपलब्ध आहे.\n\n4. रफालवर निर्णय देणं आमच्या अखत्यारित नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. पण रफाल व्यवहाराच्या चौकशीसाठी संसदीय संयुक्त समिती स्थापन करू शकत नाही, असं कोर्टानं म्हटलेलं नाही. संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करावी, अशी आमची मागणी आहे. यानंतरच सर्वकाही समोर येईल. \n\nअरुण जेटली काय म्हणाले? \n\n1. राहुल गांधी सदनाचीच नव्हे तर देशाची दिशाभूल करत आहेत. टेपची सत्यता न पडताळताच राहुल गांधी एक टेप प्ले करणार होते. ही टेप त्यांच्याच पक्षानं बनवली असेल. \n\n2. राहुल गांधीची शिकवणी A, B ,C पासून सुरू करायला हवी. त्यांना संरक्षण करारातील काही कळत नाही. बोफोर्स, ऑगस्टा वेस्टलँड, हेराल्ड प्रकरणांत काँग्रेसचे हात दगडांखाली आहेत. \n\nगांधी कुटुंबीयांना पैशाचं गणित समजतं पण राष्ट्रीय सुरक्षेबाबत त्यांना काही कळत नाही.\n\n3. रफाल खरेदीवर सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की आम्ही खरेदीच्या किमतीवर निर्णय देऊ शकत नाही. सरकारनं बंद पाकिटात माहिती दिली. त्यानंतर आमचं समाधान झालं, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. \n\nसुप्रीम कोर्टानं यापूर्वी रफालवर निर्णय सुनावला आहे. रफाल प्रकरणावर संशय घ्यायचं कारण नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. मला सांगा अशी कोणती समिती आहे जी या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकते? म्हणून आम्ही JPC स्थापन करायच्या विरोधात आहे.  \n\nपण काँग्रेसला सत्य नाकारायचं आहे. कारण काँग्रेसची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकली नाही.  \n\n4. तत्कालीन संरक्षण मंत्री (पर्रिकर) एक साधे माणूस आहेत.\n\n5. काँग्रेसच्या काळात सर्वोच्च न्यायालयानं रफालवरील आदेशातील 15 क्रमांकाच्या पानावर म्हटलंय की, HAL आणि सरकारची चर्चा पूर्ण झालेली नाही. त्यात काही अडचणी होत्या. \n\nHAL ला विमान बनवण्यासाठी 2.7 पट अधिक मानवी श्रम लागतात. यामुळे खर्चही वाढतो. पण लष्कराला विमानं लवकर हवी होती.\n\nराहुल गांधींची पत्रकार परिषद \n\nलोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेत रफाल प्रकरणी सरकारवर पुन्हा सडेतोड टीका केली.\n\n\"मनाहेर पर्रिकरांनी कॅबिनेट मीटिंगमध्ये सांगितलं की, 'रफालची संपूर्ण फाईल माझ्याजवळ आहे. त्यामुळे मला कुणी अडचणीत आणू शकत नाही,' असं एका क्लिपमध्ये गोव्याचे आरोग्य मंत्री म्हणत आहेत. तेव्हा..."} {"inputs":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\nपण याचा अर्थ कोरोना व्हायरसची लागण झाली म्हणजे आता मृत्यू अटळ आहे, असं अजिबात नाहीये. संशोधकांना वाटतं की दर हजारपैकी मृतांचं प्रमाण हे पाच ते 40 असू शकतं. पण सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार हे प्रमाण हजारात नऊ, म्हणजेच साधारण 1 टक्के नक्कीच आहे. म्हणजेच हजारातले 991 लोक बरे होऊन घरी परतत आहेत.\n\nअशाच जगभरातल्या काही लोकांशी बीबीसीने संपर्क साधला आणि कोरोनाच्या जबड्यातून बाहेर ते कसे बाहेर पडले याची गोष्ट जाणून घेतली. \n\n11 जणांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार करणारा बरा झाला\n\nब्रिटनमध्ये राहणारे उद्योगपती स्टीव्ह वॉल्श जानेवारीत सिंगापूरला गेले होते, तेव्हा त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला. मात्र ते कळण्याच्या आतच ते सिंगापूरहून फ्रान्सला गेले आणि तिथे एका रिसॉर्टवर थांबले.\n\nतिथे त्यांच्यापासून आणखी 11 जणांना लागण झाली. यांच्यापैकी पाच जण इंग्लंडमध्ये आले, पाच फ्रान्समध्येच होते आणि एका व्यक्ती स्पेनच्या मायोरका बेटावर आहे.\n\nमग मायदेशी परतल्यावर दोन डॉक्टरांना त्यांच्यापासून लागण झाल्यामुळे दोन स्थानिक दवाखानेही बंद करावे लागले होते. अखेर दोन आठवड्यांच्या उपचारा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नंतर ते आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत.\n\nस्टीव्ह वॉल्श\n\nबीबीसीला त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं मी ऐकलं. \"मला आधी एका खोलीमध्ये वेगळं ठेवण्यात आलं होतं. मग मला घरीही इतरांपासून दूर राहण्यास सांगण्यात आलं.\n\n\"लक्षणं कोरोनाचीच असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मला विलगीकरण वॉर्डात ठेवण्यात आलं. आत्ता मी तिथेच आहे आणि बचावात्मक उपाय म्हणून माझ्या घरच्यांनाही वेगळं राहायला सांगण्यात आलंय.\"\n\nविलगीकरण वॉर्डातला अनुभव कसा होता?\n\nसिंगापूरमध्ये राहणाऱ्या जुली कोरोना व्हायरसची लागण झालेल्या देशातल्या पहिल्या काही पेशंट्सपैकी होत्या. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांना कोव्हिड-19 झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांना नऊ दिवस विलगीकरण वॉर्डात ठेवण्यात आलं होतं.\n\nआता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. कोरोनामुळे काय काय त्रास झाला आणि एका बंद खोलीत इतक्या वेळ राहण्याचा अनुभव त्यांनी बीबीसीच्या करिष्मा वासवानी आणि ख्रिस्टीन हा यांना सांगितला.\n\nज्युली आता पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत\n\n\"आयसोलेशन रुम म्हणजे चार भिंती आणि एक दार. शिवाय एक सुरक्षित पेटी असते जी दोन्हीकडून उघडते. त्यातूनच मला माझं अन्न, कपडे, औषधं वगैरे दिलं जायचं.\n\n\"एक बरंय की तुमच्याकडे तुमचा फोन असतो, म्हणजे तुम्ही कुणाला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. पण एकाही व्यक्तीच्या थेट संपर्कात नसल्यामुळे चिडचिड व्हायची. शेजारच्या खोलीतील लोकांशी तरी बोलावं, कुणाशी तरी बोलावं, असं मला सतत वाटत होतं.\n\n\"जेव्हा माझी स्थिती खूप वाईट होती, तेव्हा मला जाणवत होतं की मला खूप जास्त दम लागतोय. इतर दिवशी आपण एवढं लक्ष नाही देत की आपण श्वास कसा घेतोय, आपली फुप्फुसं कशी काम करत आहेत.\n\nमात्र माझ्या बेडवरून बाथरूमपर्यंत जायलाही खूप जोर लागत होता... ते साधारण 5 मिटरचं अंतर असेल, पण तेवढं चालून जायलाही खूप त्रास होत होता.\n\nनऊ दिवस या वॉर्डात राहिल्यानंतर त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली. त्या आता पूर्णपणे बऱ्या झाल्या असल्या तरी त्यांना वाटतं की त्यांना सध्याच जास्त लांब चालता येणार नाही. \"मला वाटतं मी जास्त चालू शकणार नाही, कारण मला दम लागून मला बसावं लागेल. आधी असं होत नव्हतं.\"\n\n'मला आफ्रिकेत हा रोग न्यायचा नाहीये'\n\nकेम सेनू पॅव्हेल डॅरील हा 21 वर्षांचा विद्यार्थी मूळ अफ्रिकेतल्या कॅमरूनचा आहे. तो चीनमधल्या जिंगझू शहरात शिकतोय. \n\nजानेवारीत त्याला अचानक सर्दी, खोकला, ताप..."} {"inputs":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\nभाजपने सकाळी अकरा वाजेपर्यंत 300हून अधिक जागांवर आघाडी घेतल्यानंतर मुंबई शेअर बाजार 40 हजार अंकांच्या पुढे गेला आहे तर निफ्टीने 12 हजार अंकांची पातळी गाठली आहे.\n\nरुपयाही डॉलरच्या तुलनेत 0.26 पैशांनी वधारून 69.40 रुपये प्रति डॉलर झाला आहे. \n\nआकड्यांमधून स्थिर सरकार येण्याचे संकेत असतील किंवा निकालांमधून केंद्रात प्रबळ सरकार येण्याची शक्यता दिसली की शेअर बाजारात तेजी येते. हे आतापर्यंत अनेकदा दिसून आलं आहे.\n\nअगदी यंदाचे एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतरसुद्धा मार्केटमध्ये चांगलीच उसळी दिसून आली. \n\nजगभरातल्या आणि आशियातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये पडझड होत असताना भारतीय शेअर बाजारात मात्र सकारात्मक वातावरण दिसत आहे. \n\nशेअर बाजार आणि स्थिर सरकार, शेअर बाजार आणि सरकारी धोरणं, यांचा नेमका संबंध काय आहे? लोकसभा निकालांच्या दिवशी स्थिर सरकार येण्याचं चित्र दिसताच निर्देशांक उसळी का घेतात? किंवा कडबोळं सरकारची शक्यता दिसताच बाजार का घसरतात? \n\nनिवडणूक निकाल आणि शेअर बाजार कनेक्शन\n\nराजकीय स्थैर्य. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची युती भाजपला पछाडेल, असा अंद... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाज वर्तवण्यात आला होता. \n\nमात्र एक्झिट पोल्सनुसार NDA बाजी मारेल, असं चित्र जाहीर करण्यात आल्याने धास्ती कमी झाली आणि शेअर बाजाराने उसळी घेतली. लोकसभा निकाल हाती येताच बाजाराने आणखी झेप घेतली.\n\nराजकारण आणि आर्थिक घडामोडी यांचा परस्परसंबंध जवळचा आहे. कोणत्या विचारसरणीचं सरकार येतं? राजकीय स्थिरता राहील का? आर्थिक धोरण कसं असेल आणि आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी कशी होईल, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. \n\n1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील NDAला सत्तास्थापनेसाठी सर्वाधिक संधी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तेव्हा सेन्सेक्स 6.6 टक्क्यांनी उसळला होता. \n\n2014मध्ये मोदीप्रणित भाजप सत्तेत येणार, अशा अंदाजांनंतर सेन्सेक्स 6.8 टक्क्यांनी वधारला होता. मात्र NDAला बहुमत गाठता येणार नाही, असा दावा करण्यात आल्यानंतर निर्देशांक 7.5 टक्क्यांनी घसरला होता. \n\n2009 मध्ये UPA सत्तेवर येणार या अंदाजानंतर सेन्सेक्स फक्त 1.9 अंशांनी वधारला होता. \n\nनिकालांनी हुरळून जाऊ नका\n\nआर्थिक क्षेत्रात कार्यरत कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना निकालाच्या पार्श्वभूमीवर काळजीपूर्वक व्यवहार करण्याचा सल्ला देतात. यासंदर्भात मेलच्या माध्यमातून सल्लाही दिला जात आहे. \n\nशेअर बाजारातून मिळणारा परतावा हा आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रवाह, कच्च्या तेलाच्या किमती, वित्तीय तूट, भाववाढ, व्याजदर, परकीय चलनाचं मूल्य यावर अवलंबून असतं. आंतरराष्ट्रीय बाजारात व्याजदर वाढण्याचं प्रमाण कमी झालं आहे आणि पैशांचा ओघ विकसनशील देशांच्या दिशेने सध्यातरी दिसत आहे. \n\nसध्याच्या स्थितीबाबत बीबीसी मराठीने अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की, \"शेअर बाजार अपेक्षा-आकांक्षांवर चालतो. स्थिर सरकार येणार हे स्पष्ट झालं की अनिश्चिततेचं सावट दूर होतं. स्थिर सरकार चांगल्या योजना राबवणार अशी बाजाराला खात्री असते.\"\n\nते पुढे म्हणतात, \"शिवाय निर्णय प्रक्रिया आघाडी किंवा कडबोळं सरकारच्या तुलनेनं अधिक गतिशील असते. मित्रपक्षांच्या जागा वाढल्या तर राष्ट्रीय आर्थिक धोरणात प्रादेशिक मुद्यांचा विचार केला जाईल. संघराज्य व्यवस्थेवरील विश्वास बळकट होईल, असा विश्वास जर बाजाराला एक्झिट पोल किंवा निवडणूक निकालांमधून दिसला तर बाजारात उत्साह संचारतो.\"\n\nआधीच्या सरकारने राबवलेलं धोरणं नवं सरकार पुढे चालवणार का, यात शेअरशी निगडीत व्यक्तींना..."} {"inputs":"अंकित सेथिया यांच्या SS हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये चारपैकी दोनच ऑक्सिजन सिलिंडर भरलेले होते. \n\nया रुग्णालयात 50 पैकी 44 बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी अनेकांना ऑक्सिजनची गरज पडते.\n\nरुग्ण वाढत चालल्याने लहान ऑक्सिजन टँक सहा तासांतच संपत आहे. इतर वेळी हा सिलिंडर किमान 9 तास तरी चालतो. \n\nअंकित नेहमी ज्यांच्याकडून ऑक्सिजन खरेदी करतात, त्यांच्याकडेच सध्या पुरवठा झालेला नाही. \n\nत्यांनी रात्रभर मुंबई आणि परिसरातील सुमारे 10 पुरवठादार आणि चार रुग्णालयांमध्ये चौकशी केली. पण त्यांना कुणाकडूनच मदत मिळू शकली नाही. \n\nअखेर, रात्री दोन वाजता एका रुग्णालयात 20 मोठे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याची माहिती त्यांना मिळाली. पण हे रुग्णालय 30 किलोमीटर लांब होतं. \n\nऑक्सिजन आणण्यासाठी कोणतंच वाहन उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी अँब्युलन्सला त्या कामासाठी पाठवलं. \n\nपाच फेऱ्या मारून सगळे सिलिंडर त्या ठिकाणाहून आणण्यात आले. \n\nआता ऑक्सिजन सिलिंडरचा शोध घेऊन ते तत्काळ उपलब्ध करून घेण्याच्या कामासाठी चार कर्मचाऱ्यांना जबाबदारी दिली आहे. डिलर किंवा उत्पादक यांच्याकडून शक्य त्या पद्धतीने ऑक्सिजन मिळवण्याचं काम त्यांच्यावर ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सोपवण्यात आलं आहे. \n\nअंकित यांनी रविवारी सांगितलं, \"आता माझ्याकडे पुढील 12 तासांसाठीचं ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन मिळवण्यासाठी आम्ही रोज लढत आहोत. \n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या 15 टक्के रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासासाठी ऑक्सिजनची गरज भासते. \n\nकाही रुग्ण श्वासाशी संबंधित कोणत्याही तक्रारीशिवाय येतात. पण त्यांच्यातील ऑक्सिजनची पातळी खालावलेली असते. याला सायलेंट हायपोक्सिया म्हटलं जातं. अनेक गंभीर रुग्णांना व्हेंटीलेटरची गरज पडते. \n\nदेशात 500 कारखान्यांमध्ये ऑक्सिजन बनवण्याचं काम केलं जातं. यामध्ये 15 टक्के ऑक्सिजनचा वापर रुग्णालयात होतो. उर्वरित ऑक्सिजन स्टील आणि ऑटोमोबाईल कारखान्यांमध्ये ब्लास्ट फरनेस चालवण्यासाठी केला जातो. \n\nकारखाने द्रवरुपात ऑक्सिजन तयार करून एका टँकमध्ये भरतात. हे टँक हॉस्पिटल्सना पाठवण्यात येतात. त्यानंतर ऑक्सिजन पुन्हा वायूरुपात बदलून रुग्णाला पुरवठा करण्यात येतो. \n\nकाही रुग्णालयांमध्ये स्टील आणि अल्यूमिनिअमचेही सिलेंडर वापरले जातात. यामध्ये वायूरुपातील ऑक्सिजन असतं. पण हे सिलिंडर प्रत्येक बेडसाठी बदलावं लागतं. \n\nदेशातील लॉकडाऊन हटवण्यात आल्यानंतर लोक आता कामावर परतू लागले आहेत. दरम्यान, लहान शहरं आणि ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. \n\nआतापर्यंत भारतात 50 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. \n\nगेल्य़ा एका आठवड्यातच भारतात सहा लाख रुग्ण वाढले. गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे 90 हजारपेक्षाही जास्त रुग्ण वाढत आहेत. \n\nअशा स्थितीत ऑक्सिजनची मागणी वाढणार, हे स्वाभाविक आहे. \n\nया महिन्यात रुग्णालयं आणि केअर सेंटर्समध्ये 2700 टन ऑक्सिजनचा वापर होत आहे. एप्रिल महिन्यात हेच प्रमाण 750 टन इतकं होतं. \n\nही माहिती ऑल इंडिया इंडस्ट्रीयल गॅसेस मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनकडून मिळाली आहे. \n\nदेशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तेलंगण आणि आंध्र प्रदेशमधून सापडत आहेत. \n\nजगणं-मरणं विरुद्ध पोटा-पाण्याचा प्रश्न\n\nसध्या भारतात जगणं-मरणं विरुद्ध पोटा-पाण्याचा प्रश्न अशी स्थिती आहे. \n\nमॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष साकेत टिक्कू यांच्या मते, \"सध्या 45 टक्के ऑक्सिजन उद्योगासाठी वापरली जात आहे तर 55 टक्के रुग्णालयांना. सरकारचाही एक प्रकारे नाईलाज झाला आहे. \n\nआपण..."} {"inputs":"अंजली बीबीसीशी बोलत होत्या, सखी सेंटरमधून मुक्त झाल्यावर पती मोहम्मद इब्राहिमबरोबर राहायचंय, असं त्यांनी सांगितलं. अंजली जैन आणि इब्राहिम या जोडप्याचा विवाह म्हणजे छत्तीसगढमधला 'लव जिहाद' मानला जात होता. \n\nगेल्या आठ महिन्यांपासून अंजलीला आपल्या घरच्यांबरोबर राज्यातल्या आंदोलनं, निदर्शनांना सामोरं जावं लागत होतं. तसंच कारवाईनुसार गेल्या आठ महिन्यांपासून त्यांची रवानगी सखी सेंटरला करण्यात आली होती. \n\nइब्राहिम आणि अंजली यांच्या वकील प्रियंका शुक्ला म्हणाल्या की, \"हायकोर्टाने पोलीस अधीक्षकांच्या समोर अंजली जैन यांना सखी सेंटरमधून मुक्त करण्याचे आदेश आहेत. या कारवाईदरम्यान सखी सेंटरचे उच्च अधिकारी उपस्थित असावेत असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत.''\n\nअंजली जैन यांच्या धाकट्या बहिणीच्या पत्राच्या आधारे छत्तीसगड हायकोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली. याशिवाय अंजलीच्या कुटुंबाच्यावतीने हाय कोर्टात आणि सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. \n\nअंजली जैन यांनी तिच्या वतीने उच्च न्यायालयात पत्र देखील लिहिले. \"मी आठ महिने अतिशय वाईट अवस्थेतून गेले आहे. पण उशिरा का होईना मला निर्णय मिळालाय. ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कोर्टावरचा माझा विश्वास आणखीनच दृढ झाला आहे,\" अंजली बीबीसीला सांगत होत्या. \n\nहे प्रकरण नेमकं काय होतं?\n\nअंजली जैन इब्राहिम यांनी 25 फेब्रुवारी 2018 रोजी रायपूरच्या आर्य मंदिरात हिंदू पद्धतीनं लग्न केलं आणि यावेळेस इब्राहिम यांनी हिंदू धर्म स्वीकारून स्वतःचं नाव आर्यन आर्य असं बदललं. त्यांच्या प्रेमविवाहाला घरच्यांबरोबरच समाजानंही \"लव जिहाद\"चा टॅग लावला. त्यावरून राज्यभरात फारच हलकल्लोळ माजला. \n\n\"आमच्या लग्नाची बातमी मिळाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी तिला घरात कोंडून ठेवलं. माझ्या पत्नीला सोडवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण त्याचा फायदा झाला नाही.'' असं मोहम्मद इब्राहिम सिद्दीकी ऊर्फ आर्यन आर्य यांनी सांगितलं. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं. इब्राहिम यांनीही छत्तीसगढच्या हायकोर्टात पत्नीला घरात कोंडल्याबद्दल याचिका दाखल केली. \n\nअंजलीचे वडील आणि साधू\n\nपरंतु यावेळेस या जोडप्याला न्याय मिळाला नाही. याप्रकरणी अंजलीनं विचार करावा आणि तोपर्यंत आपल्या आई-वडिलांच्या घरीच राहावं असा आदेश कोर्टानं दिला. पण अंजली जैन बधणार नव्हत्या. त्यांनी आपल्या आई-वडिलांचं घर सोडून हॉस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना पतीच्या घराऐवजी हॉस्टेमध्ये जाऊन राहावं लागलं. \n\nछळ केल्याचा आरोप \n\nघरी परत गेल्यावर घरच्यांनी शारिरीक आणि मानसिक छळ केल्याचे आरोपही अंजली यांनी कुटुंबियांवर ठेवले आहेत. मी आजारी राहावे म्हणून माझ्या वडिलांनी मला कसलीतरी औषधं दिली, असा आरोप अंजली यांनी केला आहे. \n\nमोठ्या मुश्किलीनं पोलिसांचा नंबर मिळवून अंजली यांनी आपल्याच घरातून सुटका करून घेतली आणि घरातून बाहेर राहू द्यावे अशी विनंती कोर्टाला केली. त्यांनी घरच्यांबरोबरच हिंदू संघटना आणि पोलीस अधिकाऱ्यांवर छळ केल्याचे आरोप केले आहेत. \n\nकोर्टाकडून अंजली आणि इब्राहिम यांच्या पक्षात निर्णय आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी जी लढाई दिली आहे त्यात त्यांना यश प्राप्त झालं आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"अंड्यांच्या किंमती चिकनपेक्षा वाढल्या आहेत.\n\nगेल्या 15 दिवसात अंड्यांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्यानं त्यांची नोंद चैनीच्या वस्तूंमध्ये झाली आहे. \n\nगृहिणी असलेल्या दीपा यांना अंड्यांच्या महागाईचा फटका बसतो आहे. \"अंडी आमच्या न्याहरीचा अविभाज्य घटक आहे. लहान मुलांना प्रथिनांच्या पुरवठ्यासाठी अंडी महत्त्वाची असतात. प्रत्येकी 5 या दरानं अंडी मिळतात. मात्र आता एका अंड्यासाठी 7 रुपये मोजावे लागतात. घरातला प्रत्येकजण दोन अंडी खातो. पण आता आम्ही एकच अंडं खातो\", असं दीपा यांनी सांगितलं. \n\nराजधानी दिल्लीतल्या मध्यवर्ती कनॉट प्लेस परिसरात नरसिंग यांचं अंड्यांपासून तयार होणाऱ्या पदार्थांचं दुकान आहे. 35 वर्षीय नरसिंग यांच्या दुकानात मिळणारं बटर ऑम्लेट लोकप्रिय आहे. ग्राहकांना यासाठी 30 रुपये द्यावे लागतात. मात्र गेल्या आठवड्यापासून या डिशची किंमत 35 रुपये झाली आहे. \n\nभारतात ब्रॉयलर आणि देशी अशा दोन प्रकाराची अंडी मिळतात.\n\nअंड्यांच्या किमती वाढल्या आहेत. मी काय करू? मला माझ्या पदार्थांचे दर वाढवण्यावाचून पर्याय नाही असं नरसिंग यांनी सांगितलं. \n\nनरसिंग डिलरकडून तीन क्रेट अंडी खरेदी करतात. प्रत्येक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"क्रेटमध्ये 30 अंडी असतात. त्यासाठी नरसिंग दीडशे रुपये खर्च करत. मात्र आता त्यांना 180 रुपये द्यावे लागतात. \n\nदिल्लीत अंड्यांचा पुरवठा करणाऱ्या व्यवसायातील प्रमुख मानव कुमार यांनी अंड्यांची किंमत वाढण्यामागचं कारण सांगितलं. एकूण अंड्यांच्या संख्येत घट झाली आहे. \n\nदिल्ली शहरात दिवसाला साधारण दहा लाख अंड्यांची आवश्यकता असते. मात्र पोल्ट्री फार्मकडून होणारा पुरवठा अत्यंत कमी आहे. \n\nकोंबड्यांचं प्रमुख खाद्य असलेल्या मक्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पोल्ट्री फार्म्सना एक किलो मक्यासाठी 32 रुपये द्यावे लागतात.\n\nयाआधी एका किलोसाठी 22 रुपये द्यावे लागत. थेट दहा रुपयांनी किमती वाढल्यानं अंड्यांचं उत्पादनच थांबलं आहे. त्यांच्याकरता कोंबडी विकणं सोपं आहे असं डच फार्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी मानव कुमार यांनी सांगितलं. \n\nनरसिंग आपल्या दुकानात ऑम्लेट तयार करताना\n\nयोगायोग म्हणजे सध्या अंड्यांची किंमत चिकनपेक्षा जास्त झाली आहे. भारतीय बाजारात दोन प्रकारची अंडी मिळतात. ब्रॉइलर अंडं साधारण प्रत्येकी सात रुपयांना मिळतं तर देशी अंडी प्रत्येकी 12 रुपयांना उपलब्ध असतं. \n\nएक किलो चिकनची किंमत 270 रुपये आहे तर 30 देशी अंड्यांच्या एका क्रेटसाठी 360 रुपये मोजावे लागत आहेत. घाऊक विक्री करणाऱ्या दुकानदारांनी अंड्यांची साठवणूक केल्यानं अंड्यांच्या किमती झपाट्यानं वाढल्या आहेत असं बोललं जात आहे. मात्र घाऊक विक्रेत्यांचं म्हणणं वेगळं आहे. \n\nनूरजेहान गेली अनेक वर्ष अंड्यांच्या विक्री व्यवसायात कार्यरत आहेत.\n\n\"अंडी हा नाशवंत पदार्थ आहे. त्याची साठवणूक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अंड्यांचा मुख्य पुरवठा हरियाणातून होतो आणि या प्रक्रियेत असंख्य मध्यस्थ असतात.\" \n\n\"हे मध्यस्थ त्यांचा वाटा घेतात. मध्यस्थांनी वाट्याची रक्कम वाढवली तर आम्हालाच ही रक्कम द्यावी लागते. आम्हाला मिळणारा नफा अगदी तुटपुंजा आहे. मध्यस्थच बहुतांशी नफा स्वत:कडे ओढून घेतात. पोल्ट्रीवाल्यांना प्रत्येक अंड्यासाठी जेमतेम 50 पैसे एवढी मामुली रक्कम मिळते,\" असं अंड्यांच्या घाऊक व्यापाराचा खानदानी व्यवसाय असलेल्या नूरजेहान यांनी सांगितलं. \n\n\"अंडी साठवण्यासाठी आवश्यक असलेली कोल्ड स्टोरेजची सुविधा अपुऱ्या प्रमाणात आहेत. अंडं कोल्ड स्टोरेज अर्थात फ्रीजमध्ये 20 दिवस टिकू शकतं मात्र कोल्ड स्टोरेज यंत्रणा नीट नसल्याने अनेक अंडी प्रवासादरम्यानच खराब होतात,\" असंही त्यांनी सांगितलं...."} {"inputs":"अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील परीक्षा युजीसीच्या गाईडलाईननुसार 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत होऊ शकतात, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. \n\nमंत्री उदय सामंत यांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद साधला. \n\nपरीक्षा रद्द करण्यात आलेल्या वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना आधीच्या परीक्षांतील मार्क्सचा विचार करून मार्क देण्यात येतील. मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याची मुभा आहे. असे विद्यार्थी असतील तर संबंधित युनिव्हर्सिटीने त्या परीक्षांचं वेळापत्रक पुढच्या वर्षी ठरवावं, असं सामंत म्हणाले. \n\nनापास विद्यार्थ्यांबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षात एखादा विद्यार्थी नापास झाल्यास विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील वर्षी होतील. एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्षी प्रवेश देण्यात येईल. त्यांच्या परीक्षा पुढील वर्षी कॉलेज सुरू झाल्यानंतर 120 दिवसांत घेण्याची सूचना करण्यात आली आहे.\n\nअंतिम वर्षातील अंतिम सत्रातील परीक्षा युजीसीच्या गाईडलाईननुसार 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत होऊ शकतात, पण कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनची परिस्थिती न बदलल्यास 20 ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ऑगस्टपर्यंत त्याचा निर्णय घेण्यात येईल. \n\nअंतिम वर्षात सध्या महाराष्ट्रातील 8 ते 9 लाख विद्यार्थी आहेत. या परीक्षा घेताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जाईल. प्रात्यक्षिक परीक्षा वैयक्तिकपणे न घेता जर्नल आणि ऑनलाईन तोंडी परीक्षा घेऊन मार्क देण्यात येतील, असं सामंत यांनी सांगितलं. \n\nअंतिम परीक्षा रद्द करणं सध्याच्या युजीसीच्या गाईडलाईनमध्ये नाही. तीन तासांच्या परीक्षा दोन तासांवर घेण्यात येऊ शकतात. 100 गुणांच्या परीक्षा 50 गुणांच्या स्वरूपात घेण्यात येऊ शकतात. \n\nपुढील वर्षाचं शैक्षणिक वेळापत्रक कुठल्याही परिस्थितीत 1 सप्टेंबरपासून सुरू करायचं आहे. उन्हाळी सुटीच्या बाबतीत निर्णय युनिव्हर्सिटीनं स्वतः घ्यावेत. अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्या किंवा नाही याचा निर्णय त्या-त्या वेळी परिस्थिती बघून घेण्यात येईल, असं सामंत यांनी स्पष्ट केलं. \n\nस्वायत्त युनिव्हर्सिटींनी शासनाशी चर्चा करून परीक्षांचा निर्णय घ्यावा. त्यांनी याच फॉरमॅटमध्येच वेळापत्रक तयार करावं, असा सल्ला सामंत यांनी दिला. \n\nविद्यार्थ्यांना शंका असल्यास कुलगुरूंकडून माहिती घ्यावी. येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांचं शंकानिरसन करण्यासाठी केंद्र तयार करावं. युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यासाठी केंद्र निर्माण करण्याची सूचना मंत्री सामंत यांनी कुलगुरूंना केली.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"अक्षर पटेल\n\n'लाईक अ लाईक रिप्लेसमेंट' ही संकल्पना क्रिकेटविश्वात प्रसिद्ध आहे. समान गुणकौशल्यं असणाऱ्या एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूची जागा घेणे. दुखापत किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव एखाद्या क्रिकेटपटूला खेळता येऊ शकत नसेल तर तो ज्याकरता ओळखला जातो तशी कौशल्यं असणाऱ्या खेळाडूला प्राधान्य मिळतं. जेणेकरून संघाचं संतुलन आणि समीकरण बदलावं लागत नाही. \n\nरवींद्र जडेजा स्थानिक क्रिकेटमध्ये सौराष्ट्रसाठी खेळतो. अक्षर पटेल गुजरातसाठी खेळतो. अक्षर पटेलची कारकीर्दीत सदैव जडेजाचा लाईक अ लाईक रिप्लेसमेंट म्हणून गणना केली जाते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झाल्याने जडेजा खेळू शकणार नसल्याने अक्षरचा भारतीय संघासाठी टेस्ट खेळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. जडेजाच्या छायेतून बाहेर पडत वेगळी छाप उमटवण्यासाठी अक्षर सज्ज आहे. \n\nलेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग, त्यातही शिस्तबद्ध असा विकेट टू विकेट मारा, झटपट ओव्हर संपवण्याची हातोटी, बॅटिंगची चांगली क्षमता, उत्तम फिल्डर या सगळ्यासाठी गुणवैशिष्ट्यांसाठी जडेजा ओळखला जातो. हेच सगळं अक्षर पटेलही करतो. एकाच कालखंडात समान कौशल्यं असणारी माणसं एकत्र काम करणं अवघ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ड असतं. \n\nशेन वॉर्न ऐन भरात असताना स्टुअर्ट मॅकगिल होता. मुथय्या मुरलीधरन असताना रंगना हेराथ होता. मॅकगिलची कारकीर्द बहरलीच नाही तर हेराथने मुरलीधरन निवृत्त झाल्यानंतर आपला दबदबा प्रस्थापित केला. हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे हे टेस्ट क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी स्पिन बॉलिंगचा गड समर्थपणे सांभाळला आहे. \n\nअक्षर सहकाऱ्यांसह विकेटचा आनंद साजरा करताना\n\nमायदेशात या दोघांच्या बॉलिंगसमोर प्रतिस्पर्धी बॅट्समनची अक्षरक्ष: फेफे उडते. या दोघांनी विकेट्स पटकावणं आणि रन्स रोखणं या दोन्ही आघाड्यांवर सुरेख भागीदारी रचली आहे. हे दोघे सुसाट फॉर्ममध्ये खेळत असल्याने अमित मिश्रा, जयंत यादव, कुलदीप यादव आणि शाहबाझ नदीम यांना खेळण्याची संधी अभावानेच मिळते. \n\nएकाचं नुकसान दुसऱ्याची संधी ठरू शकते या उक्तीचा प्रत्यय अक्षरच्या निवडीत आहे. 27वर्षीय अक्षरने याआधी 38 वनडे आणि 11 ट्वेन्टी-20 मॅचेसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र आता क्रिकेटमधल्या पारंपरिक प्रकारासाठी त्याची निवड झाली आहे. \n\nसातत्यपूर्ण प्रदर्शन\n\nगुजरात संघासाठी बॉलिंग ऑलराऊंडर ही भूमिका गेली अनेक वर्ष चोख सांभाळतो आहे. गुजरातसाठी खेळताना दुसऱ्याच सामन्यात अक्षरने डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली होती. रन्स देण्यात अत्यंत कंजुषी हे अक्षरच्या बॉलिंगचं वैशिष्ट्य आहे. छोटाश्या रनअपमुळे अक्षर अतिशय वेगात ओव्हर पूर्ण करतो \n\n2013 मध्ये आशियाई इमर्जिंग कप U23 स्पर्धेत सात विकेट्सह भारताला जेतेपद मिळवून देण्यात अक्षरचा महत्त्वाचा वाटा होता. \n\nअक्षर अपील करताना\n\n 2014मध्ये अक्षरने भारतासाठी वनडे पदार्पण केलं. 2015 वर्ल्डकपवेळी अक्षरची भारतीय संघात निवड झाली होती. \n\nआयपीएल स्पर्धेत अक्षर सुरुवातीला मुंबई इंडियन्सकडे होता. मात्र तिथे त्याला खेळण्याच्या फारशा संधी मिळाल्याच नाहीत. 2014 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने अक्षरला ताफ्यात समाविष्ट केलं. मुख्य स्पिनर, उपयुक्त बॅट्समन आणि उत्तम फिल्डर अशा तिन्ही आघाड्या अक्षरने पंजाबसाठी समर्थपणे सांभाळल्या. त्याच हंगामात अक्षरला इमर्जिंग प्लेयर ऑफ द इअर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. \n\n2016मध्ये आयपीएल स्पर्धेत अक्षरने पाच बॉलमध्ये चार विकेट्स घेण्याचा विक्रम केला. यादरम्यान त्याने हॅट्ट्रिकही नोंदवली. 2018मध्ये पंजाबने अक्षरचं योगदान लक्षात घेऊन त्याला संघात कायम राखलं होतं. \n\n2019 मध्ये..."} {"inputs":"अजोय मेहता\n\nसंजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. \n\nकोण आहेत अजोय मेहता?\n\nअजोय मेहता यांनी आयआयटी बीएचयूमधून बीटेकची पदवी घेतली. यानंतर त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) रूजू होण्याचे ठरवले. तसेच इंलंडमधून त्यांनी एमबीए पूर्ण केले. तर मुंबई विद्यापीठातून त्यांनी एलएलबीची पदवी घेतली आहे. 1984 च्या बॅचचे अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. धुळे जिल्ह्यातून मेहता यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर नाशिक,अहमदनगर महानगरपालिकेचे ते आयुक्त होते. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले. तसेच विविध विभागात सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मे 2019 पासून ते राज्याच्या मुख्य सचिव पदावर रूजू आहेत. \n\nकोविड -19 च्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे असं स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आले आहे.\n\nउद्धव ठाकरेंसाठी अजोय मेहता महत्त्वाचे का ? \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रत्यक्षपणे प्रशासनात काम करण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वाधिक जवळच्या प्रशासकीय पदावर काम करणारा अधिकारी त्यांच्या विश्वासातला असणं गरजेचे आहे. अजोय मेहता यांनी मुंबई महानगरपालिकेत आयुक्त म्हणून काम केलेले असल्याने शिवसेनेच्या कार्यपद्धतीची त्यांना कल्पना आहे.\n\n\"अजोय मेहता यांची प्रशासकीय कामावर चांगली पकड आहे. ते राजकीय दबावाला बळी पडत नाहीत. शिवाय, राजकीय वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंधही आहेत. हेच अजोय मेहता यांचे कौशल्य आहे. अजोय मेहता असल्याने प्रशासनात नवख्या असलेल्या उद्धव ठाकरेंना कोरोना आरोग्य संकटात प्रशासकीय कामकाजात अपेक्षित अडचणींना सामोरे जावे लागले नाही,\" असं विश्लेषण मंत्रालयातील प्रशासन कव्हर करणारे पत्रकार संजय बापट यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केलं. \n\nकोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात प्रशासन योग्यरित्या हाताळण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यांत अजोय मेहता यांनी प्रशासकीय निर्णयांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले सल्ले त्यांच्यासाठी उपयुक्त ठरले आहेत. \n\n\"अजोय मेहतांनी उद्धव ठाकरेंचा विश्वास संपादन केला. महानगरपालिकेत असताना शिवसेना विरुद्ध अजोय मेहता असं चित्र जरी आपल्याला दिसलं असलं तरी प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंशी त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले होते.\" असंही बापट म्हणाले. \n\nमुख्य सचिवपदासाठी खरं तर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सीताराम कुंटे यांच्या नावाचीही चर्चा होती. राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेले संजय कुमार आणि अजोय मेहता यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. \n\n\"संजय कुमार यांची नियुक्ती झाली असल्याने अप्रत्यक्षपणे अजोय मेहताच मुख्य सचिव असणार आहेत,\" असंही बापट यांनी नमूद केलं.\n\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा मेहतांना विरोध का ? \n\nअजोय मेहता यांचा कार्यकाळ वाढवू नये अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची होती. अजोय मेहता त्यांचे ऐकत नसल्याच्या तक्रारीही मंत्र्यांकडून करण्यात आल्या होत्या. तसेच काही विभागांमध्ये ते थेट हस्तक्षेप करत असल्याच्या तक्रारी मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या..."} {"inputs":"अटल बिहारी वाजपेयी\n\nसकाळी 9.50 - निवासस्थानाहून पार्थिव निघाले\n\nअटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव लष्करी वाहनावरून भाजप मुख्यालयाकडे निघालं. मोठा जनसमुदाय उपस्थित.\n\nभाजप मुख्यालयात दुपारी एकपर्यंत वाजपेयींचं दर्शन घेता येणार.\n\nसकाळी 8.00 - थोड्याच वेळात पार्थिव भाजप मुख्यालयात\n\nअटल बिहारी वाजपेयी याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक त्यांच्या 6, कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी येत आहेत. थोड्याच वेळात वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयाकडे रवाना होणार आहे.\n\nरात्री 9.19 - एका युगाचा अंत - नरेंद्र मोदी \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हीडिओ संदेश जारी करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते मला वडिलांसारखे होते, त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कुणीही भरून काढू शकत नाही, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. \n\nरात्री 8.45 - 'राजकीय संवाद सुरूच राहावा' \n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीबीसी मराठीशी बोलताना अटल बिहारी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला. राजकारणात राजकीय संवाद कधीच बंद होऊ नये, ही वाजपेयींची शिकवण महत्त्वाची वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. \n\n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रात्री 8.30 - 'अटलजींचे स्वप्न पूर्ण करणे हीच श्रद्धांजली'\n\nकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बीबीसी प्रतिनिधी रोहन टिल्लू यांनी संवाद साधला. \n\nरात्री 8.16 - पार्थिव निवासस्थानी आणण्यात आलं\n\nवाजपेयी यांचं पार्थिव त्यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. दिल्लीतल्या स्मृतीस्थळमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.\n\nरात्री 8 - पार्थिव निवासस्थाकडे रवाना \n\nवाजपेयी यांचं पार्थिव एम्स रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी रवाना करण्यात आलं आहे. तिथं ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. \n\nसंध्याकाळी 7.49 - पद्मजा फेणाणींकडून आठवणींना उजाळा \n\nगायिक पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी अटलजींची कविता गाऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.\n\nसंध्याकाळी 7.42 - विरोधकांचा सन्मान केला - सुमित्रा महाजन \n\nवाजपेयी राजकारणाच्या आकाशात एका लखलखत्या ताऱ्या प्रमाणे होते, त्यांच्यात सर्वांना एकत्र आणण्याची हातोटी होती, तसंच त्यांनी कायम विरोधकांचा सन्मान केला, असं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटलं आहे. \n\nसंध्याकाळी 7.34 - देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर \n\n देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.\n\nसंध्याकाळी 7.28 - प्रणव मुखर्जींनी व्यक्त केला शोक \n\nवाजपेयींच्या जाण्यानं देशात एक पोकळी निर्माण झाली आहे. भारताच्या या सुपुत्राला माझी श्रद्धांजली, असं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे. \n\nसंध्याकाळी 7.16 - आरएसएसकडून श्रद्धांजली\n\nभारतीय संस्कृतीच्या मूल्यांना आपल्या विचारांतून राष्ट्र जीवनात प्रतिष्ठा देणारं एक व्यक्तीमत्व हरपलं, असं ट्वीट आरएसएकडून करण्यात आलं आहे. \n\nसंध्याकाळी 7 - ते सतत प्रेरणा देत राहतील - फडणवीस \n\nवाजपेयी आपल्यात नसले तरी त्याचं द्रष्टेपण कायम राहील, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते सतत प्रेरणा देत राहतील असं एएनआयशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे. \n\nसंध्याकाळी 6.45 - 'माझ्यावर दुंःखाचा डोंगर कोसळला आहे'\n\n\"अटल बिहारी वाजपेयी यांच्या जाण्यानं माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी त्यांना वडिला समान मानत होते. माला माझे वडिल गेल्यासारखंच दुःख झालं आहे,\" असं लता मंगेशकर यांनी ट्वीट केलं आहे. \n\nसंध्याकाळी 6.38 -..."} {"inputs":"अडचण अशी आहे की या प्रश्नाला कुठलंही एक उत्तर नाही. उत्तरावर आपल्या साऱ्यांचं एकमत नाही. काही उत्तरं ही तरुण पुरुषी समाजाची आहेत. काही उत्तरं स्त्रियांकडून आलेली आहेत. काही उत्तर अधिक गंभीर आणि व्यापक प्रश्नांना जन्म देतात. मीही प्रयत्न केला. हेच उत्तर आहे, असा माझा दावा नाही. प्रयत्न आहे. \n\nकुणाच्याही इच्छेविरुद्ध केलेलं काम म्हणजे बलात्कार. कुणावर आपली इच्छा थोपवणं म्हणजे बलात्कार. बलात्काराची ही कायदेशीर व्याख्या नाही. त्यावर पुन्हा कधी चर्चा करूया. सध्या आपण ढोबळमानाने चर्चा करूया. \n\nप्रश्न हाच आहे की पुरुष बलात्कार का करतात?\n\nआम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्हाला 'आपली स्वतःची' कामेच्छा पूर्ण करायची असते. यात इतर कुणाच्या इच्छेचा प्रश्न नसतो. आम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्हाला आपल्या तणावपूर्ण उत्तेजनेला इतर कुणाची इच्छा आणि त्याची संमती न घेता शांत करायची असते. \n\nआम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्ही आमची क्षणिक उत्तेजना शांत करण्यासाठी एक ठिकाण शोधत असतो. स्त्री शरिरात आम्हाला ते ठिकाण दिसू लागतं. मात्र, कधी कधी हे ठिकाण आम्हाला लहान मुलं-मुली आणि प्राण्यांमध्येही स्पष्ट दिस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ते. \n\nआम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्हाला स्त्री देहाला स्वतःच्या नियंत्रणात ठेवायचं असतं. आम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्ही स्त्री देहाला स्वतःची मालमत्ता समजतो. \n\nआम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्हाला सूड उगारायचा असतो. आम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्हाला आमच्यापेक्षा वेगळ्या जाती किंवा धर्माच्या पुरुषांना धडा शिकवायचा असतो. त्यांचा अपमान करायचा असतो. \n\nआम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्हाला आमच्यापेक्षा वेगळ्या जाती, धर्म किंवा समाजाची 'इज्जत' घालवायची असते. \n\nआम्ही पुरुष बलात्कार करतो आणि बलात्कार करण्यासाठी नातं जोडतो. नात्याला सुंदर नाव देतो. त्यातून बलात्काराचा हक्क प्राप्त करतो. आणि मग हक्काने बलात्कार करतो. \n\nआम्ही पुरुष आहोत आणि म्हणून बरेचदा आम्ही लाचार आणि दुर्बलांना शोधत असतो. चॉकलेटवर हुरळून जाणारीच्या शोधात असतो. आम्ही पुरुष आहोत आणि आमच्या हेतूतच बलात्कार आहे. \n\nआम्ही पुरुष आहोत. धूर्त आहोत. रंग बदलण्यात पटाईत आहोत. म्हणून बलात्कार करतो आणि आम्हाला कुणी बलात्कारीही म्हणत नाहीत. नात्यात हक्काने बलात्कार करतो. \n\nखुलेआम बलात्कार करत असतो आणि धर्माचे रक्षक म्हणवून घेतो. आम्ही बंदुकीच्या टोकावर बलात्कार करतो आणि 'आपल्या' श्रेष्ठ जातीचे श्रेष्ठ योद्धे ठरतो. आम्ही ज्यांच्या सावलीपासूनही दूर राहू इच्छितो, त्यांच्याच देहाच्या सुखासाठी झुरत असतो. आम्ही बलात्कार करतो. आम्ही पुरुष आहोत. \n\nबलात्कार ही हिंसा आहे, यात काही शंका नाही ना?\n\nआम्ही पुरुष बलात्कारी आहोत कारण आमचा हिंसेवर विश्वास आहे. आणि म्हणून आम्ही अहिंसेला नपुसंकत्व मानतो. अहिंसेची कास धरणाऱ्यांना नामर्द, नपुंसक, घाबरट, भित्रा अशी त्यांची संभावना करतो. \n\nआम्ही बलात्कारी पुरुष आहोत आणि एखाद्यावर चढाई करून त्याला ठार करण्याला 'पौरुषत्व'ची ओळख मानतो. अनेक शतकांपासून दुसऱ्या मोहल्ल्यांवर चढाई करत आहोत. इतर राज्यांवर चढाई करत आहोत. दुसऱ्या देशांवर चढाई करत आहोत. म्हणूनच आजही चढाईल 'खऱ्या पौरुषत्वाची' निशाणी मानतो आणि चढाई तर मर्जीविरुद्ध होत असते. हाच तर बलात्कार आहे. \n\nआम्ही पुरुष आहोत. बलात्कार करतो आणि बलात्कार करण्यासाठी आमचा मेंदू कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने चालतो. आम्ही 'इनोव्हेशन' करतो.\n\nतसं तर आम्ही कधीही बलात्कार करू शकतो. घरी, पलंगावर, बसमध्ये, ट्रेनमध्ये, शाळा-महाविद्यालय-विद्यापीठात, बाजारात, मॉलमध्ये, शेतामध्ये, आलीशान..."} {"inputs":"अण्णा हजारे रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत.\n\nशेतकऱ्यांचे प्रश्न आणि लोकपाल या दोन प्रमुख विषयांवर हे उपोषण केंद्रित असल्याचं सांगितलं जात आहे. या आंदोलनाची बीबीसी मराठीनं टिपलेली दृश्य.\n\nसकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनाला सुरुवात झाली. 10 वाजता राजघाट इथे जाऊन अण्णांनी महात्मा गांधींना अभिवादन केलं. त्यानंतर शहीद पार्कवर जाऊन त्यांनी शहिदांना अभिवादन केलं. \n\nसकाळी 11 वाजता अण्णा रामलीला मैदानावर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी नेते राजपाल पुनिया, नागेंद्र शेखावत, राजेंद्र सिंग, विजय तालियान उपस्थित होते. \n\nलाखभर लोक आंदोलनाला उपस्थित राहतील अशी आयोजकांनी इच्छा व्यक्त केली असली तरी दुपारी 1 वाजेपर्यंत पाचशे-सातशे निदर्शक उपस्थित होते.\n\nराजस्थान येथील शेतकऱ्यांच्या पारंपरिक नृत्यानंतर 12 वाजता अण्णांनी भाषणाला सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आपण शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत असल्याचं सांगत सरकारवर जोरदार टीका केली. भाषणात त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर त्यांनी भर दिला.\n\nअण्णांच्या प्रमुख मागण्या काय?\n\nअण्णांच्या सकाळच्या भाषणातले प्रमुख मुद्दे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":":\n\n1. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, कारण कृषिमूल्य आयोगावर सरकारचा दबाव आहे. म्हणून कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता द्या ही आमची मागणी आहे.\n\n2. कृषिप्रधान देशाच्या पंतप्रधानांना मी गेल्या 4 वर्षांत 43 पत्रे लिहिली, पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली.\n\n3. शहीद दिनाला आंदोलनाला मी सुरुवात केली, कारण भगत सिंगांना देशात लोकशाही हवी होती. पण आज कुठे आहे लोकशाही? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोरे गेले आणि काळे आले एवढाच काय तो फरक झाला. \n\n4. उपोषण करू नका म्हणून सरकार मागे लागलंय. तुमच्या मागण्या मान्य करू असं त्यांचं म्हणणं आहे. पण गेल्या 4 वर्षांत यांनी कोणत्या मागण्या मान्य केल्या? नुसती आश्वासन दिली. म्हणून आता शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नाही.\n\n5. जनलोकपालची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार चर्चा करणार असेल तर तीही करण्यात येईल. पण जोवर सरकारकडून ठोस पावलं उचलण्यात येत नाही तोवर माझं उपोषण सुरूच राहील.\n\nआंदोलकांनी उपोषणस्थळी पोहोचू नये म्हणून सरकार गाड्या आणि रेल्वे अडवून ठेवत आहेत, असा आरोप अण्णांनी यावेळी केला.\n\nगेल्या दोन दिवसांपासून सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्रीय कृषिमंत्री, राज्यातले अनेक मंत्री माझी मनधरणी करत आहेत पण मी स्वस्थ बसणार नाही, असं अण्णा यावेळी म्हणाले.\n\nअण्णा हजारे यांनी उपोषणाबाबत बीबीसी मराठीशी चर्चा केली. त्यांची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अनंत लुटे यांनी 3 एकर कापसाच्या पिकावर ट्रॅक्टर चालवलं.\n\nयाच गुलाबी बोंड अळीचा नायनाट करण्यासाठी करण्यात आलेल्या फवारणीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान 30 पेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. \n\nयवतमाळमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 41 त्वचाविकार रुग्णांची नोंद झाली आहे. तर ग्रामीण भागातल्या आरोग्य केंद्रात दररोज 100 पेक्षा जास्त त्वचारोगाचे रुग्ण उपचाराकरिता दवाखाना गाठत आहेत.\n\nसंपूर्ण कुटुंबाला अॅलर्जी \n\nअनंत लुटे या शेतकऱ्याचं संपूर्ण कुटुंब शरीराला सुटलेल्या खाजेमुळे बेजार झालं आहे. अनेकदा दवाखान्यात जाऊनही त्यांना बरं वाटत नाहीये. घरात साठवून ठेवलेल्या कापसामुळे त्यांना अॅलर्जी झाली आहे. \n\n\"बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे तीन एकरात फक्त चार क्विंटल कापसाचं उत्पादन झालं. त्यावेळी कापसाला 5100 इतका हमीभाव होता. चांगला भाव येईल म्हणून कापूस घरातच साठवून ठेवला. भाव तर मिळालाच नाही, पण हा कापूस आमच्या जीवावर उठला आहे,\" असं लुटे सांगतात. \n\nलुटे दरवर्षी तीन एकरमध्ये किमान 25 क्विंटल कापसाचं उत्पादन घ्यायचे. यावर्षी उत्पादन तर कमी झालंच, पण आरोग्यावरही परि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"णाम होण्याच्या मार्गावर आहे. \n\nत्यामुळे त्यांनी पराटीला (कापसाचं शेत) समूळ उपटून टाकण्याचा निर्णय घेतला. आता घरात साठवलेल्या कापसाचं काय करायचा हा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे.\n\nत्यांच्यासह घरातल्या इतर सदस्यांनाही त्रास व्हायला सुरुवात झाली आहे. ते म्हणतात, \"त्वचाविकारामुळे कापूस वेचण्यासाठी गावामध्ये मजूरही मिळणं कठीण झालं आहे. या पिकांवर गुरं-ढोरंही चरायला जात नाहीत,\" अशा परिस्थितीत त्यांनी स्वत:च पराटीवर ट्रॅक्टर चालवला. \n\nदररोज 20 ते 25 त्वचारोगाचे रुग्ण\n\nअमरावती जिल्ह्यातल्या मार्डीमधल्या आरोग्य केंद्रात दररोज 20 ते 25 त्वचारोगाचे रुग्ण येत असल्याचं स्थानिक मेडिकल ऑफिसर डॉ. गौरव शेगेकर यांनी सांगितलं. \n\nयंदा कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे.\n\n\"कमी जास्त प्रमाणात शरीरावर खाज सुटल्याने रुग्ण उपचाराकरिता आमच्याकडे येतात. काही सामान्य असतात, पण काहींना शरीरावर पुरळ आणि गंभीर स्वरूपाचे संसर्ग झाल्याचं दिसून येतं,\" असं डॉ. शेगेकर सांगतात. \n\n\"घरात कापूस ठेवलेल्या कुटुंबातल्या सदस्यांनी कापसाच्या संपर्कात येणं टाळावं, कापसाच्या गंजीवर कापड ठेऊ नये. तसंच मुलांना या परिसरात खेळण्यास मनाई करावी,\" असा सल्ला डॉ. शेगेकर त्वचाविकार टाळण्याकरता देतात.\n\nयवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यात मोठ्या संख्येत रुग्ण आढळल्यानं तिथं तपासणी शिबिर घेण्यात आलं. त्याठिकाणी डॉक्टरांनी 51 रुग्णांची तपासणी केली. बहुतांश शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवल्याची माहिती दिली. मात्र तपासणीत रुग्णांच्या शरीरावर कीटक आढळले नाहीत. \n\nडॉक्टरांच्या चमूनं घरातल्या कापसाची तपासणी केल्यानंतर कापसावर काही कीटक आढळून आले. तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. तसंच एक नमुना कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधकाकडे पाठवण्यात आला आहे.\n\n'त्वचाविकाराला सरकारनं गांभीर्यानं घ्यायला हवं'\n\nवसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना विदर्भासह नांदेड जिल्ह्यात त्वचाविकाराचे शेकडो रुग्ण आढळल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nत्वचाविकारामुळे लुटे यांच्या शरीरावर पुरळ उठल्याचं दिसून येतं.\n\nबीबीसीशी याबाबत बोलतांना त्यांनी सांगितलं, \"गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर 50 टक्के कापसाचं उभं पीक नष्ट झालं आहे. 10 हजार कोटींचं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागलं आहे. पण आता बाजारात कापसाला भाव नसल्यामुळे घरात ,शेताच्या बंड्यात..."} {"inputs":"अनुकृती वास\n\nमंगळवारी रात्री मुंबईत एका प्रतिष्ठित सोहळ्यात 'मिस वर्ल्ड 2017' मानुषी छिल्लरने अनुकृतीला 'मिस इंडिया'चा मुकुट घातला. मानुषी हिच्याशिवाय अभिनेत्री मलायका अरोरा, अभिनेता बॉबी देओल, कुणाल कपूर, फॅशन डिझायनर गौरव गुप्ता, क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि इरफान पठाण तसंच पत्रकार फाये डिसूझा यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं.\n\nतर अभिनेत्री माधुरी दीक्षित, करीना कपूर, जॅकलिन फर्नांडिस यांच्या धमाकेदार डान्स परफॉ़र्मन्सनी या सोहळ्याची रंगत वाढवली. दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता आयुषमान खुराना यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.\n\nकोण आहे अनुकृती?\n\n19 वर्षांची अनुकृती वास मूळ तामिळनाडूची असून ती एक खेळाडू आणि नृत्यांगनाही आहे. बॉलिवुड नाईटमध्ये तिने माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स केला होता. \n\nआपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनुकृती फ्रेंच भाषेत B.A. करत आहे. चेन्नईच्या लोयोला कॉलेजमध्ये ती दुसऱ्या वर्षाला आहे. पुढे तिला सुपर मॉडल व्हायचं आहे. \n\nआपल्या एका व्हीडिओमध्ये ती सांगते, \"मी तामिळनाडूच्या त्रिचीमध्ये लहानाची मोठी झाली जिथे अजूनही मुलींचं आयुष्य बंदिस्त आहे. इथे संध्याकाळी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"6 नंतर घराबाहेर पडू शकत नाही. मी अशा वातावरणाच्या पूर्ण विरोधात आहे. मला ही साचेबद्ध विचारसरणी मोडून काढायची आहे. म्हणूनच मी मिस इंडियाच्या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला.\"\n\n\"आता मी इथपर्यंत पोहोचल्यानंतर हे सांगू इच्छिते, की तुम्ही सुद्धा आता या रूढी परंपरांच्या कैदेतून बाहेर पडा आणि तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे, त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करा,\" ती म्हणाली.\n\n'मिस वर्ल्ड २०१७' मानुषी छिल्लर अनुकृतीला 'मिस इंडिया' चा मुकुट घालताना\n\nअनुकृती सांगते की तिची इमेज टॉम बॉय मुलीसारखी आहे, जिला बाईक चालवण्याची क्रेझ आहे. नुकतंच 'पॉप डायरीज' नावाच्या एका YouTube चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनुकृतीने या बाईकप्रेमाचा उल्लेख केला आहे. \n\nसोनम कपूर, कायली करदाशियान आणि रणवीर सिंग तिला खूप आवडतात, असंही तिने यावेळी सांगितलं होतं.\n\nअनुकृती सांगते, \"मला आजवर कधीच जग फिरण्याची किंवा बघण्याची संधी मिळाली नाही. पण आता जर संधी मिळाली तर तुम्हाला मी घरी दिसणारच नाही. कारण मला फिरायला आणि अॅडव्हेंचर करायला आवडतं.\"\n\n\"मी एक अॅथलीट आहे, आणि माझे मित्र मला सांगतात की पॅराग्लाइडिंग हा सगळ्यांत थरारक अनुभव आहे. मला जर संधी मिळाली तर मी नक्कीच हिमाचल प्रदेशात जाऊन पॅराग्लाइडिंग करेन. मी असं ऐकलं आहे की पॅरा ग्लाइडिंग करण्यासाठी ते जागातलं सर्वांत सुंदर ठिकाण आहे,\" ती सांगते.\n\nहेही वाचलंत का?\n\nनक्की पाहा :\n\nवर्णभेद असल्याचं सांगतेय गडद रंगावरून टोमणे सहन करणारी आफ्रिकन मॉडल\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अनुदीप दुराशेट्टी भरभरून सांगत होते. \"माझ्या आई-बाबांचा तर अजूनही विश्वास बसत नाहीये.\"\n\nभारतीय आयकर विभागात काम करणाऱ्या अनुदीप यांच्यासाठी हा दिवस सर्वसामान्य दिवसांप्रमाणेच होता. पण 'त्या' क्षणी सर्वकाही बदललं. केंद्रीय लोकसेवा आयोगानं 2017 या वर्षासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. सेवेसाठी पात्र ठरलेल्या 990 जणांची निवड झाल्याची घोषणा UPSCनं केली आणि अनुदीप एका अभूतपूर्व क्षणाचा साक्षीदार बनले. देशातल्या सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये अनुदीप पहिले आले. \n\n\"हा निश्चितच माझ्या कुटुंबासाठी सर्वांत मोठा आनंदाचा क्षण आहे. जेव्हा मी माझ्या आईला सांगितलं मी परीक्षेत पहिला आलो तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि माझ्या वडिलांचं तर विचारुच नका. त्यांचा तर अजूनही विश्वास बसत नाहीये की मी देशात पहिला आलो आहे. हा खरंच माझ्यासाठी अविश्वसनीय क्षण आहे,\" भारावलेल्या अनुदीप यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nUPSCमध्ये पहिला आल्याचा आनंद अनुदीप यांना नक्कीच आहे पण ते सांगतात, \"मी खूप आनंदी आहे, पण रॅंकपेक्षा मोठी जबाबदारी मात्र पुढेच आहे. त्या जबाबदारीची मला पूर्ण कल्पना आ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हे.\" \n\nया ठिकाणी येण्यासाठी आपल्याबरोबरच अनेकांना कष्ट करावे लागले याची अनुदीप यांना जाणीव आहे. \"मी माझ्या कुटुंबीयांचे, मित्रांचे, शिक्षकांचे आणि त्या सर्वांचे आभार मानतो ज्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो,\" ते सांगतात. \n\nआतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला असं बीबीसी हिंदीनं त्यांना विचारलं आणि त्यांनी त्यांचा प्रवास उलगडून सांगितला. \n\nराजस्थानच्या बिट्स पिलानीमधून इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इंस्ट्रुमेंटेशन या विषयातून पदवी घेतलेल्या अनुदीपनं UPSCचा ध्यास घेतला. यशाचा पहिला अनुभव त्यांना 2013 साली आला. त्यावेळी त्यांची निवड IRSसाठी झाली. पण या ठिकाणी थांबायचं नाही असा निश्चय करून पुढच्या तयारीला ते लागले. \n\nते सांगतात, \"मी नोकरी सांभाळून अभ्यास करू लागलो. मी हैदराबादमध्ये असिस्टंट कमिश्नर या पदावर काम करतोय. मला साप्ताहिक सुटीच्या दिवशी अभ्यासाला वेळ मिळत असे. जो काही वेळ मिळत असे त्या वेळी मात्र मी अभ्यासच करत असे.\" \n\n\"मला असं वाटतं की, या परीक्षेत गुणवत्ता हा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर त्याला एकाग्रतेची जोड हवी. आपण नेहमी सर्वोत्कृष्ट बनण्याचा ध्यास धेतला पाहिजे. केवळ मेहनत आणि उत्कृष्ठतेचा ध्यास याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याचं फळ तुम्हाला आपोआप मिळतं.\" \n\nदेशात UPSCची तयारी लाखो जण करतात. ही देशातली सर्वांत मोठी, कठीण आणि प्रतिष्ठेची स्पर्धा परीक्षा मानली जाते. \n\n\"ही खूप अवघड परीक्षा आहे. कारण देशातील अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात. आज ही तुम्ही यादी बघाल तर तुमच्या लक्षात येईल की, अनेक पात्र विद्यार्थी या यादीमध्ये झळकले आहेत. आपण किती तास अभ्यास करतो यापेक्षा महत्त्वाचं आहे, आपण कसा अभ्यास करतो.\"\n\n'प्रेरणास्रोत तुमच्या आजूबाजूलाच असतात'\n\nइतकं मोठं यश मिळवायचं म्हणजे साहजिकच त्या पाठीमागे कुणीतरी प्रेरणास्रोत असायला हवा. तुमची प्रेरणा काय असं बीबीसीनं विचारलं असता अनुदीपनं दोन व्यक्तींचा उल्लेख केला. \n\nअनुदीपला इतिहासाची आवड आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा आपल्यावर प्रभाव आहे, असं अनुदीप म्हणाले.\n\n\"लिंकन माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहिले आहेत. त्यांनी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीमध्ये देशाचं नेतृत्व केलं. महान नेता कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण आहेत. मी नेहमी त्यांच्यापासून प्रेरणा घेतो.\"\n\nअनुदीप यांचा दुसरा प्रेरणास्रोत आहेत त्यांचे..."} {"inputs":"अनेक ऑनलाईन यूजर्सने हा निर्णय 'सेक्सिस्ट' असल्याची टीका केली आहे. मात्र, असा समज होण्यामागे काहीप्रमाणात चीनमधले सेलिब्रिटीही जबाबदार असल्याचं काहींचं म्हणणं आहे. \n\nचीनमधले पुरुष मॉडेल 'सैन्यातल्या नायकांसारखे' बळकट आणि धष्टपुष्ट नसल्याची चिंता चीन सरकारने व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग स्वतः फुटबॉलप्रेमी आहेत आणि चीनमध्ये उत्तम खेळाडू तयार व्हावेत, अशी त्यांचीही इच्छा आहे. \n\nयामुळेच गेल्या आठवड्यात चीनच्या शिक्षण मंत्रालयाने हे पत्रक जारी केलं आहे. \n\nकिशोरावस्थेत मुलांमध्ये मुलींसारखे गुणधर्म येऊ नये, यासाठी शारीरिक शिक्षणात सुधारणा करणार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. यासाठी उत्तम शिक्षक भरती करण्यात येणार आहे. \n\nनिवृत्त अॅथलिट आणि खेळाची पार्श्वभूमी असणाऱ्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती करावी, असा सल्ला पत्रकात देण्यात आला आहे. इतकंच नाही 'विद्यार्थ्यांमध्ये पुरुषत्व जागवण्यासाठी' फुटबॉलसारख्या खेळावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. \n\nचीनमध्ये प्रसार माध्यमांना स्वच्छ चारित्र्याचे 'सामाजिकदृष्ट्या जबाबदार' सेलिब्रेटी वगळता इतर कशाचंही वा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र्तांकन करण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत शिक्षण मंत्रालयाचं हे पत्रक या दिशेने महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. \n\nमात्र, अशाप्रकारचा काहीतरी निर्णय होईल, याचे संकेत याआधीच मिळाले होते. \n\nचिनी पुरुषांमध्ये 'स्त्रियांसारख्या' आवडी\n\nगेल्या वर्षी मे महिन्यात चीनच्या वरिष्ठ सल्लागार समितीचे प्रतिनिधी सी जेफू यांनी चीनमधले अनेक तरुण 'दुबळे, घाबरट आणि न्यूनगंडाने' ग्रासले जात असल्याचं म्हटलं होतं. \n\nचिनी तरुणांमध्ये 'स्रियांसारख्या' आवडी वाढू लागल्याचा दावा त्यांनी केला होता. या समस्येवर 'प्रभावी उपाय काढला नाही' तर यामुळे 'चिनी राष्ट्राचा विकास आणि अस्तित्वालाच' धोका निर्माण होईल, असं त्यांचं म्हणणं होतं. \n\nमुलांची देखभाल घरातल्या स्त्रियाच करतात आणि त्यामुळे या परिस्थितीसाठी काही अंशी घरातलं वातावरणही जबाबदार असल्याचं सी जेफू म्हणाले होते. \n\nइतकंच नाही तर पुरूष सेलिब्रेटींची वाढती क्रेझही यासाठी जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. ते म्हणाले होते, \"यामुळे अनेक मुलांना आता सैन्यातल्या नायकांप्रमाणे व्हायचं नाही.\" विद्यार्थ्यांना संतुलित शिक्षण देण्यासाठी शाळांनी मोठी भूमिका बजावावी, असा सल्लाही त्यांनी दिला होता. \n\nसोशल मीडियावरून व्यक्त होतेय नाराजी\n\nशिक्षण मंत्रालयाच्या पत्रकावर बहुतांश चिनी नागरिकांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हजारो चीनी नागरिकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. \n\nएक विबो यूजर विचारतात, \"स्त्रियांसारखं असणं अपमानास्पद आहे का?\" त्यांच्या या पोस्टला 2 लाख लोकांनी लाईक केलं आहे. \n\nआणखी एक यूजर लिहितात, \"मुलंही माणसंच आहेत. भावुक होणं, घााबरणं आणि मृदू स्वभाव हे सगळे मानवी गुणधर्म आहेत.\"\n\nएक यूजर विचारतात, \"पुरुषांना कशाची भीती वाटते? महिलांसारखं होण्याची?\"\n\n\"या देशात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची संख्या 7 कोटीने जास्त आहे. इतर कुठल्याही देशात एवढी असमानता नाही. एवढं पुरुषत्व पुरेसं नाही का?\", असा सवालाही एका यूजरने केला आहे.\n\nतर \"यापैकी एकही प्रस्ताव महिलांकडून देण्यात आलेला नाही\", असंही एका यूजरने म्हटलं आहे.\n\nमात्र, चीनमधल्या प्रसार माध्यमांमध्ये सरकारच्या या मोहिमेविषयी काही सकारात्मक बाबीही सांगण्यात आल्या आहेत. \n\nग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने म्हटलं आहे, \"या मोहिमेला 'काही प्रमाणात पाठिंबा' मिळतोय. विबो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चीनमधल्या पुरूष सेलिब्रेटींना..."} {"inputs":"अनेक महत्त्वाच्या शहरांमधल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तर लोकशाहीवादी कार्यकर्ते असहकार आंदोलनाची तयारी करत आहेत. \n\nमात्र, सध्यातरी परिस्थिती लष्कराच्या नियंत्रणात असल्याचं प्रतिनिधींचं म्हणणं आहे. \n\nम्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान सू ची यांना लष्करांने ताब्यात घेतलं आहे. तेव्हापासून त्या कुठे आहेत, याची कुणालाच माहिती नाही. सू ची यांना सोडावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे. \n\nराजधानी नेपिटोमध्ये लष्कराने जवळपास 100 लोकप्रतिनिधींना त्यांच्या घरातच स्थानबद्ध केलं होतं. मात्र, त्यांची सुटका करण्यात आल्याचं कळतंय. \n\nम्यानमारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आँग सान सू ची यांच्या पक्षाने घोटाळा केल्याचा आरोप करत लष्कराने सोमवारी पहाटेच उठाव करत देशात वर्षभरासाठी आणीबाणी लावत असल्याची घोषणा केलीय. \n\nसू ची यांच्या नॅशनल लिग फॉर डेमोक्रेसी (NLD) या पक्षाने सू की यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एनएलडी पक्षाला 80% मतं पडली होती. हा निकाल लष्कराने मान्य करावा, असं आवाहनही एनएलडीने केलं आहे. \n\nदरम्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यान, उठावानंतर लष्कराने नव्याने निवडणूक आयोग आणि पोलीस प्रमुखाची नेमणूक केली आहे. मात्र, जुन्या निवडणूक आयोगाला निवडणुकीत घोटाळा झाल्याचे कुठलेच पुरावे सापडलेले नाहीत.\n\nम्यानमारमध्ये 2011 पर्यंत लष्करी राजवट होती. 2011 साली पहिल्यांदाच लोकनियुक्त लोकशाही सरकारची स्थापना झाली होती. \n\nम्यानमारमध्ये सध्या काय घडतंय?\n\nलष्करी उठावानंतर म्यानमारमधलं वातावरण सध्यातरी शांत आहे. सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये रस्त्यावर जवानांची गस्त असते आणि रात्रीची संचाराबंदीही लागू करण्यात आली आहे. लष्करी उठावावेळी म्हणजेच सोमवारी संवादाची सर्व साधनं बंद करण्यात आली होती. ही सेवा मंगळवारी सकाळी पुन्हा बहाल करण्यात आली. \n\nमात्र, रात्र होताच रंगून शहरात रस्त्यारस्त्यावर उठावाविरोधात थाळीनाद ऐकू आला. \n\nतरुण आणि विद्यार्थ्यांनी असहकार आंदोलनाचीही हाक दिली आहे. या असहकार आंदोलनासाठी तयार करण्यात आलेल्या फेसबुक पेजला 1 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. \n\nसू ची यांची सुटका व्हावी, या मागणीसाठी बुधवारपासून कामबंद आंदोलन करणार असल्याचं सरकारी हॉस्पिटल्समधल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. तर काही कर्मचारी आपला विरोध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करत आहेत. \n\nतर \"अशा प्रकारचा लष्करी उठावर अजिबात सहन करण्यासारखा नाही\", असं म्हणत एका डॉक्टराने राजीनामाही दिला आहे. \n\nबीबीसी बर्मिसच्या प्रतिनिधीशी बोलताना 47 वर्षांचे भूलतज्ज्ञ डॉ. नायंग हतू ऑंग म्हणाले, \"जे आपला देश आणि जनतेची पर्वा करत नाही अशा लष्करी हुकूमशहाच्या नेतृत्त्वाखाली मी काम करू शकत नाही.\"\n\nतर याच आंदोलनात सहभागी असलेले आणखी एक डॉक्टर मायो थेट ओओ रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, \"आम्हाला हुकूमशहा आणि निवडून न दिलेलं सरकार मान्य नाही.\"\n\n\"ते आम्हाला कधीही अटक करू शकतात. आम्ही याचा सामना करायचं ठरवलं आहे. आम्ही सर्वांनी हॉस्पिटलमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे.\"\n\nउठावानंतर कमांडर-इन-चीन मिन आंग लेइंग यांच्या हाती सत्ता देण्यात आली आाहे. तसंच अर्थ, आरोग्य, गृह आणि परराष्ट्र या खात्यांसह अकरा मंत्री आणि राज्यमंत्र्यांना बदलण्यात आलं आहे. \n\nमंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत बोलताना निवडणुकीत घोटाळा झाल्याचे आरोप लष्कराने केल्यामुळे सत्तांतर 'अपरिहार्य' होतं, असं लेइंग म्हणाले. \n\nआँग सान सू ची कुठे आहेत?\n\nसोमवारी पहाटेच्या प्रहरी टाकण्यात आलेल्या धाडीत सू ची यांना ताब्यात..."} {"inputs":"अनेक वर्ष मधुमेह आजाराशी संघर्ष केल्यानंतर गेलं वर्षभर त्या अंथरुणाला खिळून होत्या पण तरीही त्यांनी आपलं लिखाण आणि इतरांशी संवाद सुरु ठेवला होता. कृतीशील विचारवंत म्हणून त्यांना अनेकजण ओळखतात.\n\nराष्ट्र सेवा दल, लोकशाहीवादी चळवळींमध्ये पुष्पा भावे यांचा सक्रीय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती संग्रामातही त्या सहभागी झाल्या होत्या. \n\nमुंबईतल्या रुईया महाविद्यालयात त्या मराठीच्या प्राध्यापिका म्हणून अनेक वर्षं कार्यरत होत्या. \n\nमुंबईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबात पुष्पा भावे यांचा जन्म 1939मध्ये झाला. मुंबईतल्या एलफिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी मराठीची तर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून संस्कृतीची पदवी त्यांनी मिळवली. \n\nसामाजिक परिस्थिती, विविध वर्गांसमोरच्या सामाजिक समस्यांविषयीच्या आंदोलनांमध्ये त्यांनी कायमच हिरीरीने सहभाग घेतला. महागाई विरोधातल्या आंदोलनात त्या अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरेंच्या सोबत सहभागी झाल्या होत्या. \n\n1957मध्ये त्यांनी गोवा मुक्ती संग्रामामध्ये उडी घेतली. \n\nमराठावाडा विद्यापीठाचं नामांतर आंबेडकर विद्यापीठामध्ये करावं यासाठी झालेल्या आंदोलनातही त... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्या सहभागी झाल्या होत्या. \n\nमुंबईतल्या गिरणी कामगारांचे प्रश्न, देवदासींचे प्रश्न, दलित पँथरची चळवळ यांच्याशी देखील पुष्पा भावेंचा जवळचा संबंध होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"अनेक वाचकांनी फडणवीस सरकारवर टीका करत किंवा खिल्ली उडवत आपली मतं व्यक्त केली आहेत.\n\nअजय चौहान म्हणतात, \"चंद्रकांत पाटील तुम्ही कितव्यांदा खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करणार आहात? आता रस्ते आहेत तरी कुठे, खड्डेमय झाला आहे महाराष्ट्र माझा\"\n\nविजया पाटील म्हणतात, \"मुंबई-गोवा हायवे किंवा आंबोली मार्ग पाहा. पर्यटन जिल्हा असूनही सिंधुदूर्गमधल्या रस्त्यांची दुर्दशा पाहता मराठवाड्यातील रस्त्यांची कल्पनाही करवत नाही.\" त्यासोबतच चंद्रकांत पाटील फक्त जाहिरातबाजी करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. \n\nअभिजीत राऊत यांनी तर \"एका भाजप भक्ताचं मनोगत\" व्यक्त करत लिहिलं आहे- \"गेल्या ३ वर्षांत रस्त्यांवर कुठे ही खड्डे पडलेले नाहीत. जे खड्डे आहेत ते आघाडी सरकारच्या काळातील असून तो त्यांचा नाकर्तेपणा आहे. तुम्ही त्यांना जाब न विचारात भाजपला का विचारत आहेत?\" \n\nअलिबागचे अमेय जोशींनी सरकारवर मिश्कील टीका केली आहे - \"मंत्री साहेबांना कदाचित रस्ताच दिसणार नाही, असं म्हणायचं होतं. त्यात 15 डिसेंबर 2017 की 2019, असं स्पष्ट उल्लेखही नाही. त्यात आता त्यांचे भक्त १५ डिसेंबरनंतर काय युक्तीवाद करावा, याचा विचार कर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त असतील,\" असं त्यांनी म्हटलं आहे.\n\nतसंच, \"राज्य सोडा निदान आमच्या गावातील खड्डे जरी भरले तरी देव पावला म्हणायचं!\" असा टोला लागावला आहे. \n\nतृप्ती सावंत म्हणतात, \"एप्रिल फूल यंदा डिसेंबरमध्येच!\" तर अभिजीत वानखेडे यांनी एक सल्ला दिला आहे- \n\nतर चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवत गिरीश पिसे म्हणतात, \"दादा, मागच्या वेळेस पण तुम्ही असंच बोलले होते, 'खड्डे दाखवा, पैसे मिळवा', मी तर अॅप्पल (कंपनी, फोन नव्हे)\/ फेसबुक\/ गुगल विकत घ्यायच्या विचारात होतो. पण तुम्ही ऐनवेळी घोषणा फिरवली आणि आमचा हिरमोड केलात. नाहीतर आज अंबानीच्या मागे आमचाच नंबर होता.\"\n\nपण या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये विशाल मोकल यांनी पाटिलांना एका खडा सवाल विचारला आहे - \"आत्तापर्यंत ज्यांचा खड्यात पडून मृत्यू झाला आहे आणि यापुढे जे मृत्यू होतील, या सर्व अपघाताची जबाबदारी घेणार का?\"\n\nतर शुभम गौराजे म्हणतात, \"मला वाटत आहे सरकारने आता 'चला हवा येउ द्या'सारखा एक शो काढावा आणि तिथे आपली हे स्किट्स सादर करावे. तेवढंच आमचं मनोरंजन होईल.\"\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अनेक संस्था या दिशेने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अनेक कंपन्यांना यावर तोडगा कसा काढावा, हे अजूनही उमगलं नाही.\n\nमहिला आणि पुरुषांना समान वेतन मिळावं, यासाठी हे 9 मार्गं अवलंबता येऊ शकतात. \n\n1. पाळणा घराची व्यवस्था\n\nचांगल्या पगाराचा आणि नेतृत्वपातळीवरचा जॉब करताना वेगवेगळया ऑफीसमध्ये जास्त वेळ काम करावं लागतं. अनेकदा कामाच्या वेळाच ठरलेल्या नसतात. त्यामुळे महिला नाईलाजानं कमी पगाराचे आणि ठरलेल्या वेळाचे जॉब करणं पसंत करतात.\n\n\"पाळणाघराची व्यवस्था असेल तर महिलांना कामाकडे जास्त लक्ष देता येईल. पुढं प्रमोशन मिळून महिलांना चांगल्या पगाराचा जॉब मिळू शकतो,\" असं Equal Pay Portalच्या संस्थापक शीला वाईल्ड सांगतात. \n\n 2. उत्तम भरती प्रक्रिया\n\nमहिलांना हा जॉब साजेसा आहे, असं नोकरीच्या जाहिरातीत क्वचित सांगितलं जातं. उदाहरणार्थ, केवळ 10% नोकरीच्या जाहिराती या महिलांच्या गरजा लक्षात घेतात. \n\nनोकरीच्या जाहिराती या अजून चांगल्याप्रकारे लिहील्या जाऊ शकतात, असं Chartered Institute of Personnel and Development (CIPD)चे मुख्य कार्यकारी अधिकारी पिटर चीज यांचं म्हणणं आहे. \n\nआजकाल अनेक महिला पुरुषप्रधा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न व्यवसायांमध्ये आपलं योगदान देत आहेत.\n\nते पुढं सांगतात, \"अनावधानानं जाहिरातीमध्ये असे शब्द वापरले जातात ज्यामुळे महिलांना हा जॉब पुरुषांसाठीच आहे, असा भास होतो.\" \n\n3. वेतनामध्ये पारदर्शकता\n\nस्त्री-पुरुष यांच्या वेतनातील असमानता उघडकीस आणणं ही सर्वांत पहिली गरज आहे. आपल्याबरोबर काम करणाऱ्या पुरुष सहकाऱ्याला जास्त पगार मिळतो, हे बहुतेक महिलांना माहितच नसतं. \n\nऑगस्ट 2016 पासून अमेरिकेतल्या मॅसच्युसेट्स राज्यात काही पावलं उचलली आहेत. आधीच्या कंपनीत किती पगार होता, याची माहिती त्यांना आता देण्याची गरज नाही. \n\nपण आधीच्या पगाराच्या आधारावरच दुसरी कंपनी महिलांचा पगार वाढवते, याबद्दल थोडी माहिती पुढं आली आहे. \n\n4. बाळांच्या संगोपनाची सुट्टी (Maternity and Paternity Leave)\n\nबाळंतपणासाठी आणि त्यानंतर बाळाची काळजी घेण्यासाठी महिलांना सट्टी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांचा पगार वाढण्यात अडचणी येतात, असं CIPDच्या सल्लागार चार्ल्स कॉट्टन यांचं मत आहे. \n\nबहुतेक कंपन्या पुरुषांना बाळाचं संगोपन करण्यासाठी सुट्टी देत नाहीत. तसंच ही paternity leave घेतली तर कंपनी आपल्याकडे वेगळ्या नजरेनं पाहू शकते, किंवा आपल्या प्रमोशनमध्ये अडचणी येऊ शकतात, अशा भीतीनेही पुरुष सुट्ट्या घेत नाहीत.\n\nकंपन्यांनीही बाळाचं संगोपन करण्यासाठी पुरुषांना सुट्टी घेण्यास प्रोत्साहित करावं, असं CIPD ला वाटतं. किंवा 'सुट्या वापरा किंवा विसरून जा' सारखी धोरणं कंपन्यांनी राबवावी, जेणेकरून पुरुष paternity leave म्हणून दोन-तीन महिन्यांची पगारी सुट्टी घेतील.\n\nकॉट्टन सांगतात की त्यांना सांगायला पाहीजे की अशी संधी पुन्हा मिळणार नाही. \n\n5. महिला कर्मचाऱ्यांची संख्या\n\nकाही कंपन्यांनी महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचं लक्ष ठेवलं आहे. बीबीसीनेही निर्धार केला आहे की एप्रिल 2019 पर्यंत त्यांच्या सर्व कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग 50 टक्के असेल. \n\nमहिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं सर्वच ठिकाणी शक्य नाही, असं Women on Boards UKच्या मॅनेजिंग डिरेक्टर फिओना हॉथोर्न यांना वाटतं. कंपनीला इंजिनिअरची भरती करायची असेल तर मार्केटमध्ये पदवीधर महिला इंजिनिअर्स मिळणं एखाद वेळला कठीण आहे. \n\n\"नेतृत्व पातळीवर महिलांना नियुक्त करणं शक्य आहे. पण त्यांचे टार्गेट्स त्यांना अशक्यप्राय नसावेत, तसंच याचीही काळजी घेतली पाहिजे की त्यांच्या टार्गेट्सने पुरुषांच्या संधी डावलल्या जात नाहीयेत,\"..."} {"inputs":"अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रंप यांच्या वक्तव्याची दखल घ्यायला हवी, असं म्हटलं आहे. खरंतर जगातल्या सर्वाधिक प्रदूषित हवा असणाऱ्या शहरांमध्ये राजधानी दिल्लीचा क्रमांक बराच वरचा आहे. \n\nगेल्या काही दिवसांत अनेकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. हवेतल्या धुलीकणांचं म्हणजेच PM2.5 कणांचं प्रमाणही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या प्रमाणापेक्षा 12 पट वाढलं आहे. \n\nदिल्लीतली हवा प्रदूषित\n\nअमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठीची शेवटची डिबेट शुक्रवारी पार पडली. \n\nया चर्चेत वातावरण बदलाविषयक पॅरीस करारातून आपण बाहेर का पडलो, यावर स्पष्टीकरण देताना ट्रंप म्हणाले, \"चीनकडे बघा. तिथली हवा किती प्रदूषित आहे. रशियाकडे बघा, भारताकडे बघा. तिथे हवा अत्यंत खराब आहे. मी पॅरीस करारामधून बाहेर पडलो कारण आपल्या अब्जावधी डॉलर्सचा प्रश्न आहे आणि या करारात आपल्याला निष्पक्ष वागणूक मिळत नव्हती.\" \n\nवातावरण बदलाचा वेग 2 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्यासाठी सर्वच राष्ट्रांनी प्रयत्न करावे, यासाठी पॅरिस करार करण्यात आला होता. \n\nमात्र, स्पष्टीकरण देताना त्यांनी जो भारताचा उल्लेख केला, त्यावरून भारतात अनेकांच्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा भुवया उंचावल्या. उत्तर भारतात हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हवा जास्त प्रदूषित होत असते. विशेषतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात. \n\nया दिवसांमध्ये शेतकरी आपलं शेत स्वच्छ करण्यासाठी तण जाळतात, गाड्यांमधून होणारं प्रदूषण, कारखान्यांमधून होणारं प्रदूषण, या महिन्यांमध्ये येणाऱ्या सणवारात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडणे तसंच या दिवसांमध्ये हवेचा वेग मंदावलेला असतो. या सर्व कारणांमुळे हवेचं प्रदूषण वाढतं. \n\nडॉक्टर याला \"विषारी वायूंचं भयंकर कॉकटेल\" म्हणतात. असं असलं तरी यावर नियंत्रण मिळवण्यासाठीही काही प्रयत्न सुरू आहेत.\"\n\nशुक्रवारी ट्रंप यांनी 'खराब हवा' म्हटल्यानंतर ट्वीटरवर 'filthy' आणि 'Howdy!Modi' ट्रेंड करत होते. \n\nगेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतल्या ह्युस्टन शहरात 'Howdy Modi' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तब्बल 50 हजार जण उपस्थित होते. हा कार्यक्रम म्हणजे अमेरिकेत कुठल्याही परदेशी नेत्यांचं झालेलं सर्वोत्तम स्वागत असल्याचं म्हटलं गेलं होतं. स्वतः डोनाल्ड ट्रंप यांनी या कार्यक्रमाची \"ऐतिहासिक घटना\" असा उल्लेख केला होता.\n\nट्रंप यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी \"ट्रंप यांचं वक्तव्य म्हणजे या दोन देशांच्या नेत्यांमध्ये असलेल्या 'मैत्रीचं फळ' आहे का की हाऊडी मोदी कार्यक्रमाचा हा परिणाम आहे,\" अशी विचारणा केली. \n\nअनेकांनी फेब्रुवारी महिन्यात ट्रंप यांचं भारतात जे जंगी स्वागत करण्यात आलं, त्याचीही आठवण काढली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या 'जवळच्या मित्राच्या' स्वागतासाठी संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणारा जंगी कार्यक्रम क्रिकेट स्टेडियमवर आयोजित केला होता. तो मित्र असं का म्हणाला, असा सवालही अनेकांनी विचारला. \n\nएकीकडे ट्रंप यांच्या वक्तव्यावर टीका होत असताना अनेकांनी दिल्लीतल्या प्रदूषणाचा तक्ता ट्वीट करत हवेची गुणवत्ता किती ढासळली आहे, याचेही दाखले दिले गेले . लेखिका किरण मनरल लिहितात, \"दरवर्षी हवा विषारी पातळी गाठते.\"\n\nत्या पुढे लिहितात, \"हा आपला अपमान समजून अस्वस्थ वाटून घेण्याऐवजी याकडे एक आव्हान म्हणून बघितलं पाहिजे आणि आपली हवा स्वच्छ करण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवे. असं झालं तर कुणीही असं काही बोलण्याचं धाडस करणार नाही.\"\n\nगेल्या काही आठवड्यात हवेच्या प्रदूषणात झालेली वाढ कोरोना विषाणू..."} {"inputs":"अपघातग्रस्त विमानाचा हा ब्लॅक बॉक्स चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि इतर ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू आहे. वैमानिकाचं संभाषण ज्या उपकरणात रेकॉर्ड होतं त्याला ब्लॅक बॉक्स म्हणतात. \n\nआता हा ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे अपघात नेमका कशामुळे झाला हे समजण्याची शक्यता वाढली आहे.\n\nया अपघातातून तीन महिला बचावल्या आहेत पण त्यापैकी एकीची स्थिती नाजूक असल्याचं म्हटलं जात आहे. ती महिला भाजली आहे आणि तिच्यावर उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. \n\nदुसरा ब्लॅक बॉक्स लवकरच सापडेल अशी आम्हाला आशा आहे असं क्युबाचे वाहतूक मंत्री आदेल जकिर्दो यांनी म्हटलं आहे. या अपघातामध्ये 110 जण ठार झाले आहेत त्यापैकी 11 जण विदेशी नागरिक होते असं वाहतूक मंत्र्यांनी सांगितलं. \n\nकिमान 40 वर्षं जुनं असलेल्या बोइंग 737चे अवशेष हवानाच्या दक्षिणेला एका शेतात अस्ताव्यस्त पडलेले आहेत. \n\nहे विमान 1979 साली बनलं होतं. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या विमानाची तपासणी करण्यात आली होती.\n\nगेल्या काही दशकांमध्ये घडलेल्या विमान दुर्घटनांपैकी ही सर्वांत भयानक दुर्घटना आहे. क्युबामध्ये दोन दिवसांचा शोक पाळण्यात आला. \n\nब्लॅक बॉक्स सापडल्यामुळं महत्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त्वपूर्ण माहिती हाती लागेल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या दुर्घटनेचं कारण अद्याप समजलं नाही. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अमरा माजिद ही एक मुस्लिम कार्यकर्ती आहे. तिने 'The Foreigners, to combat stereotypes about Islam' या नावाचं एक पुस्तकही लिहिलं आहे. \n\n\"आज सकाळी श्रीलंका सरकारने दावा केला की मी श्रीलंकेवर हल्ला करणारी ISIS ची हल्लेखोर आहे,\" असं तिने ट्वीट केलं. \n\nगेल्या रविवारी श्रीलंकेतील विविध चर्च आणि हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यात 253 लोकांचा मृत्यू झाला होता. \n\nया हल्ल्याशी निगडीत व्यक्ती म्हणून श्रीलंकन सरकारने तिचा फोटो जारी केला होता. \n\nअब्दुल कादर फातिमा खादिया असं नाव फोटोबरोबर जोडलं होतं. मात्र तो फोटो बाल्टिमोर येथे जन्मलेल्या माजिदचा आहे. तिचे पालक श्रीलंकेत राहतात. \n\n\"साहजिकच हे चुकीचं आहे. खरं सांगायचं तर आमच्या समाजावर आधीच फार पाळत ठेवली जाते. त्यामुळे मला आणखी खोटे आरोप आणि चौकशी नकोय,\" असं तिने ट्विटरवर लिहिलं. \n\n\"माझं नाव या हल्ल्याशी जोडणं कृपा करून सोडा आणि पुढच्या वेळी अशी माहिती जारी करताना नीट काळजी घ्यावी कारण असं केल्याने एखाद्या कुटुंबाचं किंवा समाजाचं नुकसान होऊ शकतो.\"\n\nश्रीलंकेच्या पोलिसांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. \n\nमुस्लिमांच्या विरोधात लढा\n\nमाजिद 16 वर्षांच्या अ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सताना चर्चेत आल्या होत्या. त्यांनी हिजाब हा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पाच्या अंतर्गत मुस्लीम किंवा बिगर मुस्लीम स्त्रियांनी हिजाब घालून त्यांचा अनुभव सोशल मीडियावर शेअर करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. \n\nबीबीसीतर्फे 100 women नावाची प्रेरणादायी स्त्रियांची एक यादी तयार करण्यात येते. 2015 च्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. डोनाल्ड ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारावेळी त्यांनी ट्रंप यांना एक खुलं पत्र लिहिलं होतं. अमेरिकेच्या लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेणारा आणि पूर्वग्रहदुषित नेता असल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. \n\n\"मुस्लिमांबदद्लचे प्रस्थापित समज दूर करणं हेच माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे.\" असं ती पुढे म्हणते. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"अमित राज ठाकरे\n\nसध्या मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे हेसुद्धा रुग्णालयात गेले होते. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nअमित ठाकरे यांना दोन दिवसांपासून ताप येत होता. खबरदारी म्हणून ते रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यांची कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. याशिवाय त्यांची मलेरिया टेस्ट करण्यात आली, ती सुद्धा निगेटिव्ह आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. \n\nअमित ठाकरे डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. अमित यांना व्हायरल ताप असल्याचं डॉ. पारकर म्हणाले. काळजीचं काही कारण नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\n\nसध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून दोन दिवसांत त्याना दवाखान्यातून सुट्टी दिली जाईल, असं डॉक्टरांनी सांगिल्यांचं मीडियामध्ये आलं आहे.\n\nअमित ठाकरे यांच्या तब्येतीविषयी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, \"थोडा ताप आलाय म्हणून अमित ठाकरे यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ताप कशामुळे आला हे चेक करण्यासाठी त्यांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ठेवण्यात आलं आहे. दोन-तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.\"\n\nकाही दिवसांपूर्वी मनसेनं अमित ठाकरेंकडे पक्षात नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मार्च महिन्यात वाशी येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. या कॅबिनेटमध्ये अमित ठाकरे यांच्याकडे पर्यटन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.\n\nअमित ठाकरे गेल्या पाच वर्षांपासून ते पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय आहेत. गेल्या काही काळात पक्षातला त्यांचा वावर वाढलाय, पक्षाच्या बैठकांनाही त्यांची हजेरी असते, मनसेच्या आंदोलनांमध्येही ते वेळोवेळी दिसताहेत.\n\nउद्धव ठाकरेंच्या शपथविधी दिवशी (26 नोव्हेंबर) अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेनं नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाच्या थकित रकमेसंदर्भात थाळीनाद आंदोलन केलं होतं. त्याआधी जुलै महिन्यात पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसाठी ते रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले होते.\n\nपर्यावरणविषयक मुद्द्यांवरही त्यांनी वारंवार मतप्रदर्शन केलं आहे. 'आरे'तील वृक्षतोडीवरून मुंबईत घमासान माजलेले असताना त्यांनी सोशल मीडियावर ही झाडं तोडण्याच्या विरोधात भूमिका घेतली होती. \n\nवडील राज ठाकरे यांच्यासोबत विविध दौऱ्यांमध्ये, सभांमध्ये अमित त्यांच्यासोबत कायम असतात, जणूकाही नवीन जबाबदारीसाठी त्यांना तयार केलं जात आहे. गेल्या वर्षी 'ईव्हीएम'च्या मुद्द्यावर राज ठाकरे जेव्हा कोलकात्याला ममता बॅनर्जींची भेट घ्यायला गेले होते, तेव्हाही अमित त्यांच्यासोबत होते.\n\nजेव्हा राज ठाकरेंची 'ईडी'कडून दिवसभर चौकशी झाली होती, तेव्हा अमित कुटुंबीयांसमवेत दिवसभर 'ईडी'च्या कार्यालयाबाहेर उपस्थित होते. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा."} {"inputs":"अमित शाह\n\nमेदिनीपूर इथल्या प्रचारसेभत अमित शाह यांनी म्हटलं, \"येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप पश्चिम बंगालमध्ये 200हून अधिक जागांवर विजय मिळवेल. राज्यातल्या जनतेनं एकदा भाजपच्या हातात सत्ता द्यावी.\" \n\nशाह यांच्या प्रचारसभेपूर्वी शुभेंदू अधिकारी यांच्यासहित 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे पाच आमदार आहेत. \n\nदुपारी मेदिनीपूर येथे पोहोचताच त्यांनी हबीबपूर परिसरात शहीद खुदीराम बोस यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांचा शाल घालून त्यांचा आदर-सत्कारही करण्यात आला. अमित शाह यांनी खुदीराम बोस यांच्या प्रतिमेला हार घालून त्यांना श्रद्धांजली दिली. यावेळी पत्रकारांशी संवास साधताना अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला.\n\nअमित शाह म्हणाले, \"शहीद खुदीराम बोस यांच्या जन्मभूमीच्या मातीचा टिळा लावू घेण्याचं आज मला सौभाग्य मिळालं. स्वातंत्र्य लढ्यात बंगाल आणि इथल्या सुपुत्रांचं योगदान कुणीच विसरू शकत नाही. इथं आल्यानंतर मला नव्या चेतना आणि ऊर्जेचा अनुभव होत आहे. देश बोस यांचं बलिदान कायम स्मरणात ठेवेल. पश्चिम बंगालमध्ये पुढे इतक्या खालच्या पातळीचं राजकारण ह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोईल, असा विचार शहिदांनी कधीच केला नव्हता.\" \n\nते पुढे म्हणाले, \"आजच रामप्रसाद बिस्मील, अशफाक उल्ला खान आणि ठाकूर रोशन सिंह यांचा स्मृती दिनही आहे. आपल्याला देशासाठी मरण्याची संधी तर मिळाली नाही. पण जगण्याची संधी जरूर मिळाली आहे. चला, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण एक मजबूत, सशक्त आणि सुरक्षित भारताचं निर्माण करू.\"\n\nदरम्यान, अमित शाह यांनी कोलकात्याहून मेदिनीपूरला हेलिकॉप्टरने दाखल होण्यापूर्वी कोलकात्यात सातशे वर्षे जुन्या सिद्धेश्वरी मंदिरात जाऊन पूजा-अर्जा केली.\n\n(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"अमित शाह (फाईल फोटो)\n\nअमित शाह मंगळवारी पश्चिम बंगालमधल्या मालदा इथल्या भाजपच्या रॅलीत बोलत होते. त्यावेळी त्यांनी असं वक्तव्य केलं. \n\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी (19 जाने) रोजी अनेक विरोधी पक्षांना एकत्र बोलावून 'युनायटेड इंडिया रॅली'चं आयोजन केलं होतं. \n\nत्या रॅलीत राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, DMKचे नेते MK स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि पाटीदार समुदायाचे नेते हार्दिक पटेल यांचा समावेश होता. \n\nयेत्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र येऊन मैदानात उतरु असा संदेश त्यांनी मंचावरून दिला. \n\nया रॅलीतील भाषणांना प्रत्युत्तर देताना अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधल्या मालदा येथे एक रॅली घेतली. \"विरोधी पक्षांच्या रॅलीत जय हिंदच्या घोषणा दिल्या नसल्याचं,\" अमित शाह यांनी म्हटलं आहे. \n\nविरोधी पक्षांची महाआघाडी ही संधीसाधू राजकारणाची झलक आहे. ते देशावर प्रेम करत नाहीत, असंही शाह म्हणाले.\n\nअमित शाह यांचं हे वक्तव्य भाजपच्या अधिकृ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त ट्वीटर अकाउंटवरूनही ट्वीट करण्यात आलं. \n\nपण अमित शाह यांनी केलेला आरोप कितपत खरा आहे? विरोधी पक्षांनी 'त्या' रॅलीत खरोखर जय हिंद असं म्हटलं नव्हतं का? तर याचं उत्तर हे नाही, असं आहे. अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर लावलेला आरोप साफ खोटा आहे.\n\nबीबीसीच्या फॅक्ट चेक टीमने याची पडताळणी केली असता विरोधी पक्षांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या होत्या.\n\nपाटीदार पक्षाचे नेते हार्दिक पटेल यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट \"भारत माता की जय\" असं म्हणून केला. \n\nहार्दिक पटेल यांनी 2017मध्ये गुजरातच्या विधानसभा निवडणुकित भाजप विरोधी प्रचार केला होता. \n\nदरम्यान ते कोणत्याही पक्षाशी संलग्न नाहीत. गुजरातमध्ये झालेल्या पाटीदार आंदोलनानंतर ते पाटीदार समुदायाचे नेते म्हणून पुढं आले. \n\nकेवळ हार्दिक पटेलच नव्हे तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाषण संपताना 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम' अशा घोषणा दिल्या होत्या. \n\nविरोधी पक्षांच्या घोषणा दिल्या नाहीत असं म्हणणारे अमित शाह हे एकटेच नाहीत. याआधी सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. त्यामध्ये 'आज तक' टीव्ही चॅनलच्या अँकर श्वेता सिंह यांनी विरोधी पक्षांनी घोषणा दिल्या नसल्याचं लिहिलं होतं. \n\nदरम्यान श्वेता सिंह यांनी ट्वीटरवरून असं काही लिहिलं नसल्याचं स्पष्ट केलं. तर विरोधी पक्षांनी 'जय हिंद'च्या घोषण दिल्याचं म्हटलं आहे. \n\nभाजप आणि विरोधी पक्ष यांनी लोकसभेच्या प्रचारात पूर्णपणे झोकून दिलं आहे. यादरम्यान राष्ट्रवादाचा मुद्दा चर्चेत येत आहे. \n\n\"जे कोणी भारत माता की जय आणि जय हिंद अशा घोषणा देत नाहीत ते हिंदू विरोधी आहेत,\" असं भाजपच्या नेत्यांनी अनेकदा म्हटलं आहे. \n\nहा मुद्दा अनेकदा मुस्लिम नेत्यांबद्दल समोर यतो. MIMचे नेते खासदार असदउद्दीन ओवैसी यांच्या मते 'वंदे मातरम्' म्हणणं हे त्यांच्या धर्माच्या विरोधी आहे. \n\n2017मध्ये ANI या वृत्तसंस्थेसी बोलताना असदउद्दीन ओवैसी म्हणाले, \"आम्ही केवळ अल्लाहची पूजा करतो. मक्का आणि पैगंबराचीही पूजा करत नाही. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही देशावर प्रेम करत नाही. इतिहास पुरावे आहेत की आम्ही देशासाठी प्राण दिले आहेत. संविधानानुसार आम्हाला आमचा धर्म मानण्याचा हक्क आहे.\"\n\nभाजपने विरोधी पक्षांवर असे आरोप करणं हे आश्चर्यकारक नाहीए. पण यावेळी पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी खोटा आरोप करून विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे, असं राजकीय..."} {"inputs":"अमित शाह यांची पाठ फिरताच शिवसेना भाजपच्या नगरसेवकांना गळाला लावण्यास यशस्वी ठरली. वाभवे-वैभववाडीच्या सात नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकलाय. हे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.\n\nगेल्या काही दिवसात शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झालंय. यात भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनावासी झालेल्यांची संख्या मोठी आहे.\n\nराजकीय जाणकारांच्या मते, शिवसेनेचा भाजपला हा मेसेज असू शकतो.\n\nसिंधुदुर्गातील भाजपचे नगरसेवक जाणार शिवसेनेत \n\nवैभववाडीतील शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना भाजप नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती दिली.\n\n\"नारायण राणे आणि नितेश राणेंच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप नगरसेवकांनी राजीनामा दिलाय. हे सात नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील,\" असं अतुल रावराणे म्हणालेत. \n\nवाभवे-वैभववाडी नगरपंचायतीची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. सद्य स्थितीत 17 पैकी 17 नगरसेवक भाजपचे आहेत.\n\n\"वैभववाडीत शिवसेनेकडे उमेदवार नाहीत. बाळासाहेबांच्या पक्षाची अशी अवस्था होऊ नये म्हणून हे सात नगरसेवक व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने उद्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"धव ठाकरे यांच्याकडे पाठवत आहोत,\" अशी प्रतिक्रिया भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे.\n\nया घटनेचं विश्लेषण करताना वरिष्ठ राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात, \"अमित शाहांनी कोकणात जाऊन थेट शिवसेनेला आव्हान दिलं. त्याचं उत्तर सेनेने भाजप नगरसेविकांना फोडून दिलं आहे.\"\n\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा\n\nभाजप नगरसेवकांचा राजीनामा हा नारायण राणेंसाठी धक्का मानला जातोय.\n\n\"मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत शिवसेना-भाजपकडून एकमेकांना शह-काटशह देणं सुरूच राहिल,\" असं नानिवडेकर यांना वाटतं. \n\nशिवसेनेचा भाजपला मेसेज देण्याचा प्रयत्न?\n\nराजकीय विश्लेषकांच्या मते, हे कुरघोडीचं राजकारण आहे. याला किनार आहे ती शिवसेना-भाजपमधल्या वादाची.\n\nराजकीय पत्रकार संजीव शिवडेकर सांगतात, \"भाजप नेत्यांचा प्रवेश म्हणजे, शिवसेनेचा भाजपला एक मेसेज देण्याचा प्रयत्न असू शकतो की ही सुरूवात आहे.\"\n\nएकेकाळी मित्रपक्ष असलेले शिवसेना-भाजप 2019 च्या निवडणुकीनंतर कट्टर विरोधक झालेत. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रससोबत सत्ता स्थापन केली. शेतकरी आंदोलन, जीएसटीचा मुद्दा किंवा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर अशा अनेक मुद्यांवर शिवसेना-भाजप आमने-सामने आहेत.\n\nमुंबईतही शिवसेनेत इनकमिंग\n\nमुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमिवर सत्ताधारी शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू झालंय. राजकीय जाणकारांच्या मते सत्ताधारी पक्षात कायमच इनकमिंग जोरात असतं. \n\nमुंबई महापालिका\n\nमुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरलीय. 2017 च्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळेच मुंबईवर पकड मजबूत करण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.\n\nगुजराती समाजाला आपलं करण्याकडे शिवसेनेने लक्ष केंद्रीत केलं आहे. यासाठी गुजराती समाजाचे मेळावे, रासगरबा आणि गुजराती नेत्यांना पक्षात घेणं सुरू केलं आहे.\n\nशिवसेनेच्या राजकारणाचा जवळून अभ्यास करणारे संजीव शिवडेकर म्हणतात, शिवसेनेत सुरू असलेल्या इनकमिंगला तीन पैलू आहेत.\n\n1) भाजपचे नेते शिवसेनेत आल्याने गुजराती मतं शिवसेनेकडे येतील असं नाही. गुजराती समाजात अजूनही 'M' म्हणजे मोदी फॅक्टर जोरात आहे\n\n2) हे नेते त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत जात आहेत. भाजपत काही मिळणार नाही म्हणून ते संधी शोधत आहेत.\n\n3) शिवसेनेने भाजपला दिलेला हा मेसेजही असू शकतो.\n\nशिवसेनेत प्रवेश केलेले मुंबई भाजप..."} {"inputs":"अमित शाहांसोबत माझी 2 मिनिटं चर्चा झाली. नितीन गडकरी आणि शिवसेनेचे संबंध चांगले आहेत. सत्तास्थापनेचा तिढा सुटत नाहीये. शिवसेना मुख्यमंत्री पदाचा आग्रह करत आहे, तर भाजप मुख्यमंत्री पद द्यायला तयार नाहीये. हा तिढा सोडवण्यासाठी तुमची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करा, असं मी अमित शहा यांना म्हटल्याचं आठवले यांनी माध्यमांना सांगितलं आहे. \n\nकर्नाटक असो की गोवा, संख्याबळ असो अथवा नसो, भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पक्षाच्या सत्तास्थापनेत नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण, महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल लागून 2 आठवडे उलटल्यानंतरही कोणत्याही पक्षानं सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला नाहीये. \n\nमहाराष्ट्रासोबतच हरियाणामध्येही विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये भाजपला 40 जागांवर यश मिळालं तर काँग्रेसनं 31 जागा जिंकल्या. दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाला 10 तर अपक्षांना 9 जागा मिळाल्या होत्या. 90 जागांच्या हरियाणा विधानसभेत भाजप आणि काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आलं होतं. \n\nबहुमतासाठी 46 आमदार हवे असताना भ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाजपनं दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीला सोबत घेतलं आणि सरकार स्थापन केलं. मनोहरलाल खट्टर यांनी 27 ऑक्टोबरला, दिवाळीच्याच दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सरकार स्थापनेत अमित शाहांची भूमिका महत्त्वाची होती. \n\nपण महाराष्ट्रात मात्र पंधरा दिवस झाले तरी परिस्थिती 'जैसे थे' आहे. \n\nमहाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजप एकत्र आले होते. स्वतः अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. युतीला 161 म्हणजेच बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. मात्र शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवं, या मागणीवर अडून बसल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नाहीये. \n\nजे ठरलं होतं, तेच आम्हाला हवं आहे, असं शिवसेना वारंवार म्हणत आहे. कोणत्या मुद्द्यांवर युती करायची याची चर्चा उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात झाली होती. अशा परिस्थितीत शिवसेनेकडून शब्द फिरवल्याचा होणारा आरोप आणि या सर्व घडामोडींमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची अनुपस्थिती यावरून चर्चा सुरू झाली आहे. \n\nअमित शाह येत नाहीत, कारण...\n\n\"लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपनं शिवसेनेला वचन दिलं होतं, की विधानसभेत विजय मिळवल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप करण्यात येईल. हे निवेदन लोकसभेच्या जागावाटपानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर दिलं होतं. यावेळी अमित शाह आणि उद्धव ठाकरेही उपस्थित होते.\n\n\"पण दिवाळीच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं काहीच ठरलं नव्हतं, अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात अशापद्धतीची बोलणी झाली असल्यास आपल्याला माहिती नाही, असं वक्तव्य केलं. यामुळे मग उद्धव ठाकरे यांनी कठोर पवित्रा घेतला. आता अमित शाह राज्यात आल्यास माध्यमांसमोर त्यांना लोकसभेच्या जागावाटपाबाबत शिवसेनेला दिलेलं आश्वासन मान्य करावं लागेल म्हणून ते महाराष्ट्रात येत नाहीत,\" असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं. \n\nपण अमित शाहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेबाबत संदेश दिला आहे, असं मत महेश सरलष्कर मांडतात.\n\nत्यांनी म्हटलं, \"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत येऊन गेले आहेत. त्यांनी इथं अमित शाहांशी चर्चा केली. अमित शाहांनी त्यांना सूचित केलं होतं, की सत्तास्थापनेसाठी तुम्ही बोलणी सुरू करा, त्यासंबंधीचे दिशानिर्देश..."} {"inputs":"अमूर्त शैलीत भारताचा ठसा उमटवणारे महान चित्रकार वासुदेव गायतोंडे यांनी १९७३ साली चितारलेलं एक अनाम तैलचित्रही या लिलावाचं प्रमुख आकर्षण ठरलं. कलाविश्वात गायतोंडे या नावाचं तयार झालेलं गूढ पाहता त्यांच्या चित्रांना नेहमीच चढ्या भावानं बोली लागते. २०१५ साली गायतोंडे यांचं आणखी एक अनाम चित्र ३० कोटी रुपयांना विकलं गेलं होतं. कोणत्याही भारतीय चित्रकारानं रेखाटलेलं ते सर्वात महागडं चित्र ठरलं होतं.\n\nत्यात वासुदेव गायतोंडे यांच्या चित्राला 25 कोटी 20 लाख रुपयांची तर राजा रविवर्मा यांच्या चित्राला 16 कोटी 10 लाख रुपयांची यशस्वी बोली लागली. \n\nनीरव मोदीना पंजाब नॅशनल बँकेतील जवळजवळ 13,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात लंडनमध्ये अटक करण्यात आली असून, त्यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी जानेवारीत हा घोटाळा समोर आल्यानंतर नीरव मोदी यांनी लंडनला पलायन केलं होतं.\n\nत्यानंतर प्राप्तीकर विभागानं नीरव मोदींची मालमत्ता जप्त केली होती ज्यात जवळपास १७०हून अधिक महागड्या पेंटिंग्जचा समावेश होता.\n\nत्या चित्रांचा लिलाव करून नीरव मोदींनी करात बुडवलेला पैसा वसूल करण्यास मुं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"बईतील विशेष न्यायालयानं गेल्या आठवड्यात अंमलबजावणी संचलनालयाला परवानगी दिली. \n\nत्यानंतर या संग्रहातील ६८ चित्रांचा मुंबईत मंगळवारी प्राप्तीकर खात्यातर्फे सॅफ्रनआर्ट या संस्थेच्या माध्यमातून लिलाव करण्यात आला. त्यात 55 चित्र विकली गेली. यामध्ये भारतीय चित्रकारितेत मोलाचं योगदान देणाऱ्या चित्रकारांच्या दुर्मिळ कलाकृतींचा समावेश आहे.\n\nअमूर्त शैलीत भारताचा ठसा उमटवणारे महान चित्रकार वासुदेव गायतोंडे यांनी १९७३ साली चितारलेलं एक अनाम तैलचित्रही या लिलावाचं प्रमुख आकर्षण ठरलं. \n\nराजा रवी वर्मा यांनी काढलेलं चित्र\n\n१९व्या शतकातील महान भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांनी साकारलेलं एक दुर्मिळ 16 कोटी 10 लाख रुपयांना विकलं गेलं.\n\n'त्रावणकोरचे महाराज आणि त्यांचे छोटे बंधू बकिंगहमचे तिसरे ड्यूक आणि मद्रासचे गव्हर्नर जनरल रिचर्ड टेंपल ग्रेनविल यांचं स्वागत करताना'चं हे चित्र १८८१ मध्ये चितारण्यात आलं होतं. या चित्राची राष्ट्रीय संपदा म्हणून दर्जा मिळालेल्या चित्रांत गणना केली जाते. \n\nअकबर पद्मसी यांनी काढलेलं द ग्रे न्यूड\n\nभारताचे आणखी एक दिग्गज चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सूझा यांच्या चित्रांसाठीही चढ्या भावानं बोली लागल्या. सूझ यांनी १९७४ साली चितारलेलं 'सिटिस्केप' हे चित्रही एक कोटी 78 लाख रुपयांना विकलं गेलं. \n\nया लिलावात अकबर पदमसी यांचं १९६० सालचं 'ग्रे न्यूड' हे चित्र 1 कोटी 72 लाख रुपयांना विकलं गेलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अमृता करवंदे\n\nपण आज हजारो-लाखो लोक अनाथालयात वाढलेल्या या मुलीचे आभार मानत आहेत. 23 वर्षींय अमृता करवंदे हीनं अनाथांच्या हक्काचा एक मोठा लढा जिंकला आहे. हे आभार त्यासाठीच आहेत.\n\nअमृताच्या संघर्षाचा आणि मेहनतीचं हे फळ आहे की, महाराष्ट्रात आता सरकारी नोकऱ्यांमध्ये यापुढे अनाथांसाठी एक टक्का आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n\nSOS चिल्ड्रेन्स व्हिलेजेस् नावाच्या एका खाजगी संस्थेच्या माहितीनुसार, भारतात जवळपास दोन कोटी अनाथ मुलं आहेत.\n\nअमृताची कहाणी\n\n\"वडिलांनी मला अनाथलयात टाकलं असेल तेव्हा माझं वय फार तर दोन-तीन वर्षं असेल. त्यांनी रजिष्टरमध्ये माझं नाव अमृता करवंदे असं लिहिलं. इथूनच मला आपलं नाव अमृता असल्याचं समजलं. तसं तर मला त्यांचा चेहराही आठवत नाही,\" अमृता स्वत: विषयी सांगते.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nअमृताची कथा पहिल्यांदा ऐकल्यास एखाद्या सिनेमासारखीच भासेल. पण वास्तव हे आहे की सिनेमासारख्या वाटणाऱ्या या आयुष्यात तिला दु:ख आणि अडचणींचा सामना करावा लागला.\n\nमित्रांमध्ये अमू या नावानं परिचीत असलेल्या अमृतानं बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"वयाच्या 18 वर्षांपर्यंत ती गोव्यातल्या अनाथ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ालयात राहिली आहे.\"\n\nजेव्हा अनाथालय सोडावं लागलं...\n\nती आठवून सांगते, \"अनाथालयात माझ्यासारख्या अनेक मुली होत्या. एकमेकींच्या सुख-दुखात आम्हीच एकमेकींना साथ द्यायचो. आम्हीच इतरांसाठी कुटुंबातल्या सदस्य असायचो. कधी-कधी आई-वडीलांची कमी जाणवायची. पण परिस्थितीनं मला वयापेक्षा अधिक समज दिली होती.\"\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nअमृता अभ्यासात हुशार होती आणि तिला डॉक्टर व्हायचं होतं. पण वयाच्या 18व्या वर्षी तिला अनाथालय सोडायला सांगण्यात आलं.\n\n\"18 वर्षांचे झालात की तुम्हाला वयस्क, समजदार समजलं जातं आणि तुम्ही स्वत:ची काळजी स्वत: घेऊ शकता असं मानलं जातं. माझ्यासोबतच्या अनेक मुलींच तेव्हा लग्न लावून देण्यात आलं. माझ्यासाठीही एक मुलगा बघण्यात आला होता, पण मी नकार दिला. कारण मला शिकायचं होतं,\" अमृता अनाथालयातल्या दिवसांबद्दल सांगते.\n\nशिक्षण घेण्यासाठी मग ती एकटीच पुण्याला आली आणि पुण्यातली पहिली रात्र रेल्वे स्टेशनवर घालवली.\n\nत्याबद्दल अमृता सांगते, \"मला खूप भीती वाटत होती. कुठं जावं ते कळत नव्हतं. हिंमत खचत होती. एकदा तर असं वाटलं की, ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या करावी पण मी स्वत:ला सावरलं.\"\n\nत्यानंतर काही दिवस तिनं घरांमध्ये मोलकरणीचं, किराणा दुकानांत सामान विकण्याचं काम केलं आणि त्यातून पैसे जोडत राहिली. नंतर एका मित्राच्या मदतीनं तिनं अहमदनगरच्या एका कॉलेजात प्रवेश मिळवला.\n\nअवघड जीवन \n\nदिवसभर काम करून संध्याकाळी अमृता ग्रॅज्युएशनच्या क्लासला जायची. यावेळी ती सरकारी हॉस्पिटलमध्ये राहत असली तरी तिच्यासमोरच्या अडचणी काही कमी झाल्या नव्हत्या. कधी फक्त एकवेळच जेवून तर कधी मित्रांच्या डब्यांवर अवलंबून राहून तिनं ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण केलं.\n\nमित्रांसोबत अमृता\n\nग्रॅज्युएशननंतर अमृतानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पण निकालांनतर अनाथ असणं तिच्या यशाच्या आड आलं.\n\nअमृतानं नुकत्याच पी.एस.आय \/ एस.टी.आय\/ ए.एस.ओ या एकत्रित परीक्षा दिल्या. त्यात ओपन महिला (आरक्षित) पी.एस.आय या परीक्षेचा कट ऑफ 35% होता आणि अमृताला 39% मिळाले होते. म्हणजे कट ऑफ पेक्षा 4% जास्तच होते पण अमृताकडे नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र नसल्यामुळे तिला नापास म्हणून घोषित करण्यात आलं. नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र नसल्यामुळे अमृताला जनरल गटात टाकण्यात आलं होतं आणि जनरल गटाचा कट ऑफ 46 % होता. अमृताला मिळालेल्या गुणांपेक्षा जास्त होता. त्यामुळे अमृताच्या यशानं तिला..."} {"inputs":"अमृता फडणवीस आणि आदित्य ठाकरे\n\nबांगड्या घातल्या आहेत का, अशी टीका करणाऱ्या फडणवीस यांनी माफी मागावी, असं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्यावर अमृता फडणवीस यांनी टीका केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.\n\nभाजपच्या राज्य सरकारविरोधातील आंदोलनामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, \"उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पक्षानं बांगड्या घातल्या असतील, पण आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. भाजपाला जशास तसं उत्तर कशा पद्धतीनं देतात हे ठाऊक आहे. आमच्यामध्ये तेवढे सामर्थ्य आहे.\" \n\nयावर आदित्य यांनी ट्वीट करत उत्तर दिलं की, \"देवेंद्र फडणवीसजी, सामान्यपणे मी टीकेला उत्तर देत नाही. मात्र या बांगड्या घातल्या आहेत टीकेबद्दल तुम्ही माफी मागायला हवी. सर्व शक्तीशाली, सामर्थ्यवान महिला बांगड्या घालतात. आपलं राजकारण सुरु राहिलं, पण आपल्याला अशापद्धतीने टीका करणं बंद केलं पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांनी अशी टीका करणं अपमानास्पद वाटतं.\" \n\nत्यावर अमृता फडणवीस यांनी आदित्य यांचं हेच ट्वीट रिट्वीट करत म्हटलंय, \"कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्व... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"जांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे.\" \n\n2. राज्यात सगळ्या शाळांत मराठीची सक्ती\n\nमहाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं बुधवारी (26 फेब्रुवारी) सगळ्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं केलं आहे. झी 24 तासनं ही बातमी दिलीय.\n\nया नियमांचं उल्लंघन केल्यास शाळेच्या संस्थाप्रमुखांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. \n\nयासंबंधीच विधेयक बुधवारी विधान परिषदेत मांडण्यात आलं. हे विधेयक मंजूर झालं आहे. त्यामुळे यापुढे राज्यात मराठी भाषा अनिर्वाय झाली असून दहावीपर्यंतच्या सर्व शाळांत मराठी भाषा बंधनकारक असणार आहे.\n\n3. दिल्ली हिंसाचाराप्रकरणी अमित शाह यांनी राजीनामा द्यावा - सुप्रिया सुळे \n\nदिल्ली हिंसाचाराप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.\n\nत्या म्हणाल्या, \"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले असताना दिल्लीत अशाप्रकारची हिंसा होणं दुर्दैवी आहे. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्काळ चौकशी करावी आणि घटनेचं उत्तरदायित्व म्हणून गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा.\"\n\nसुप्रिया सुळे\n\nदरम्यान, दिल्लीतील हिंसाचारावरून अभिनेते रजनीकांत यांनी केंद्र सरकारवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील हिंसाचार गुप्तचर विभाग अर्थात गृहमंत्रालयाचं अपयश आहे, अशी टीका रजनीकांत यांनी केलीय. \n\nते म्हणाले, \"दिल्ली हिंसाचार हा गुप्तचर विभाग अर्थात केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश आहे. एखाद्या गोष्टीचा निषेध हा शांततेतही करता येतो. त्यासाठी हिंसा करण्याची गरज नाही. आणि तरीही हिंसाचार झाल्यास तो कठोरपणे निपटून काढला पाहिजे.\"\n\n4. कांदा निर्यातबंदी उठवली, केंद्र सरकारचा निर्णय\n\nकेंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी 'ट्वीट' करून ही माहिती दिली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.\n\nयंदा झालेलं उत्पादन आणि स्थिर बाजारभावामुळे हा निर्णय घेतल्याचं रामविलास पासवान यांनी सांगितलं आहे. \n\nसुनील धोंडगे\n\nसध्या सर्वत्र कांद्याची आवक वाढल्यानं भावात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी..."} {"inputs":"अमृता फडणवीस यांचा क्रुझवरचा सेल्फी वादाच्या भोवऱ्यात अडकला.\n\n1. सेल्फी घेतला ती जागा सुरक्षितच- अमृता फडणवीस\n\n''मी क्रुझवर होते. ज्या जागी बसून सेल्फी घेतला ती जागा सुरक्षित होती. मी सेल्फी काढण्यासाठी गेले नव्हते. मी खूप दिवसांनंतर शुद्ध हवेचा अनुभव घेत होते. त्याकरता गेले होते'', असं मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितलं. \n\nएबीपी माझानं दिलेल्या बातमीनुसार, मुंबई ते गोवा या जलमार्गावरील आंग्रिया या क्रूझच्या डेकवर टोकाला जाऊन सेल्फी काढल्याने अमृता वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. शनिवारी मुंबईत आंग्रिया क्रूझचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आंतरदेशीय क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई ते गोवा या जलमार्गावर ही क्रुझसेवा सुरू करण्यात आली. मात्र क्रूझसेवेपेक्षा अमृता यांनी काढलेला सेल्फीच चर्चेत राहिला. \n\nडेकवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लावलेल्या रेलिंगपुढे जाऊन त्यांनी सेल्फी घेतल्याने चर्चेला उधाण आलं होतं. ''मी जागी बसले होते तिथे खाली आणखी एक बाल्कनी होती. त्यामुळे ती जागा धोकादायक नव्हती. उपस्थित अधिकारी क्रूझवरच्या अन्य एका... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"उद्घाटन सोहळ्याला येण्यासाठी मला विनंती करत होते. मात्र शुद्ध हवेचा अनुभव घेण्यासाठी तिथेच थांबले'', असं त्यांनी सांगितलं.\n\nत्या पुढे म्हणाल्या, '' एका व्यक्तीचं भलं होणार असेल तर माझ्यावर कारवाई व्हावी. त्यासाठी मी कोणासमोरही माफी मागण्यास तयार आहे. सेल्फी घेऊन स्वत:चा जीव धोक्यात घालू नका''\n\n2. लग्नाचा हट्ट धरला म्हणून वर्ध्यात बलात्कार करून हत्या \n\nती नववीत, तो दहावीत. ती त्याला लग्न करू म्हणाली. त्याने नकार दिला. आता लग्न शक्य नाही म्हणाला. पण शरीरसंबंध ठेवले. तिने काही दिवसांपूर्वी लग्नासाठी आत्महत्येची धमकी दिली. तो घाबरला. अल्पवयीन मित्राला सोबत घेतलं आणि तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तिने लग्नाचा हट्ट सोडला नाही. ती ऐकेना म्हटल्यावर त्याने आणि त्याच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी शांत डोक्याने तिच्या गळ्यात स्क्रूड्रायव्हर खुपसला आणि हे क्रौर्य पचवण्यासाठी तिचा चेहरा ठेचून विद्रूप केला. प्रेम म्हणजे काय हे न कळण्याच्या वयातील मुलांच्या या रक्तबंबाळ गोष्टीने वर्धा शहर सुन्न झाले आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. \n\n3. एका कुटुंबासाठी नेताजींचं योगदान नाकारण्याचा प्रयत्न-मोदी\n\nकेवळ एका कुटुंबासाठी सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं योगदान नाकारण्याचा प्रयत्न करण्यात आला असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. 'महाराष्ट्र टाइम्स'ने याबाबत बातमी दिली आहे. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nआझाद हिंद सेनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने लाल किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल किंवा सुभाषचंद्र बोस यांच्याकडे देशाचं नेतृत्त्व गेलं असतं तर आजची परिस्थिती नक्कीच वेगळी असती अशी टीकाही मोदी यांनी केली. \n\nआझाद हिंद सरकार केवळ नावाचं सरकार नव्हतं. सुभाषबाबूंच्या नेतृत्त्वात या सरकारने अनेक योजना राबवल्या होत्या. त्यांची स्वत:ची बँक होती. त्यांचं स्वत:चं चलन होतं. टपाल तिकीट आणि गुप्तचर यंत्रणा होती. अत्यंत अपुरी साधनं असतानाही त्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला, असं मोदी म्हणाले. \n\n4. काश्मीरात एका दिवसात 16 जणांचा मृत्यू \n\nजम्मू काश्मीरमध्ये हिंसक घटनांमध्ये रविवारी 16 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार जवानांसह सात सामान्य नागरिकांचा समावेश आहे. या हिंसक घटनांमध्ये 40 जण..."} {"inputs":"अमृता फडणवीस यांनी हे आरोप फेटाळले आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून याच प्रकरणामुळे अमृता फडणवीस आणि अॅक्सिस बँक चर्चेत आहेत. \n\nप्रकरण काय?\n\nअमृता फडणवीस या अॅक्सिस बॅंकमध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्यानं बँकेला झुकतं माप देत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अॅक्सिस बॅंकेत वळवण्यात आली, असा आरोप करणारी याचिका मोहनीष जबलपुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. \n\nअमृता फडणवीस\n\nयाचिकेत त्यांनी म्हटलं, \"राज्य सरकारनं 11 मे 2017ला एक परिपत्रक काढून राज्यातील पोलिसांची बँक खाती तसंच संजय गांधी निराधार आवास योजनेच्या लाभार्थ्यांची खाती खासगी बँकेमध्ये उघडण्यास सांगितलं. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अॅक्सिस बॅंकेला मुद्दाम झुकतं माप दिलं. या निर्णयामुळे राष्ट्रीय बँकांना फटका बसला असून त्यांना तोटा सहन करावा लागत आहे.\"\n\nया आरोपावर मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयानं स्पष्टीकरण दिलं होतं. \n\nकार्यालयाच्या मते, \"मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासून अॅक्सिस बँकेकडे केंद्रीय विद्यालय, नगरविकास, मुंबई पोलीस, धर्माद... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाय आयुक्त अशा अनेक विभागांची खाती आहेत. पोलिसांचं वेतन गेल्या कित्येक वर्षांपासून ॲक्सिस बँकेमार्फत दिलं जातं. SRAचं दैनंदिन कामकाज मुख्यमंत्री पाहत नसून सर्व प्रशासकीय अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची आवश्यकता नसते.\" \n\nअमृता फडणवीस काय म्हणतात?\n\nपोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात अॅक्सिस बँकेत वळवण्यात आली होती, असं मत अमृता फडणवीस यांनी ईकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना मांडलं आहे.\n\nत्यांनी म्हटलं, \"मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी लग्न करण्याच्या खूप आधी ही खातं अॅक्सिस बँकेत वळवण्यात आली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. खासगी बँकादेखील भारतीय बँका आहेत आणि उत्कृष्ट सेवा प्रदान करतात. सरकारनं याविषयी तर्कशुद्ध विचार केला पाहिजे. ही खातं परत इतर बँकांमध्ये वळवून सरकार देवेंद्र आणि मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत.\"\n\nअक्सिस बँकेचं म्हणणं काय?\n\nया वादाविषयी अॅक्सिस बँकेनं पत्रक काढत स्पष्टीकरण दिलं होतं. \n\nया पत्रकात अॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक राजेश दहिया यांनी म्हटलं, \"गेल्या 15 वर्षांपासून राज्य सरकार आणि मुंबई पोलीस बँकेशी संलग्न आहेत. मुंबई पोलिसांच्या वेतनाविषयीचा आमचा करार 2003मध्ये झाला आहे. तसंच कॉर्पोरेट सॅलरी अकाऊंटसंबंधीचा महाराष्ट्र सरकारसोबतचा आमचा करार 2007मध्ये झालाय. यासंबंधीच्या बँकेंच्या व्यवहारांमध्ये कोणत्याही प्रकारे झुकतं माप देण्यात आलेलं नाही.\" \n\nआता वाद का?\n\nउद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्यांच्यावर अनेकदा टीका केली. औरंगाबादमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी वृक्षतोडीची बातमी असो की, मेट्रो कारशेडला दिलेली स्थगिती असो की राहुल गांधी यांनी सावकरांविषयी केलेलं विधान, त्यांनी सरकारवर कठोर टीका केली आहे. \n\nअमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर मुंबईतले शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी मागणी केली की, अॅक्सिस बँकेतली सरकारी खाती राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये वळवण्यात यावी. \n\nत्यानंतर शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महानगर पालिकेने खासगी बँकांमधली महापालिकेची खाती सरकारी बँकांमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला.\n\nमुंबई महानगरपालिकाही याबद्दल विचार करत आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. \n\nअमृता फडणवीसांचा पुन्हा..."} {"inputs":"अमेठी आणि रायबरेली या जागा काँग्रेससाठी सोडण्यात आल्या आहेत तर दोन जागा अन्य मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत. \n\nसमाजवादी पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा, माजी मुख्यमंत्री मायावती यांनी शनिवारी लखनौच्या ताज हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन दोन्ही पक्षात होणाऱ्या युतीची औपचारिक घोषणा केली. \n\nयुती दीर्घकाळ टिकेल- मायावती\n\nमायावती या वेळी म्हणाल्या, \"मी हे सांगू इच्छिते की स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची केंद्रात आणि राज्यात सत्ता होती. त्या काळात देशातील वंचितांविरुद्ध अन्याय झाला आहे.\"\n\nत्या म्हणाल्या, \"काँग्रेसच्या काळात गरिबी, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढला आहे. त्याचाच पारिपाक म्हणून बसप आणि सपा या पक्षांची निर्मिती झाली जेणे करून काँग्रेस पक्षापासून मुक्ती मिळेल.\" \n\nयुतीसंदर्भात मायावती म्हणाल्या, \" ही युती फक्त लोकसभाच नाही तर विधानसभा निवडणुकीसाठीसुद्धा असेल.\" \n\nमायावतींचा अपमान म्हणजे माझा अपमान\n\nसमाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, \"मायावतींविषयी जेव्हा भाजपा नेत्यांनी अशोभनीय वक्तव्यं केली. इतकंच नाही तर या नेत्यांना मंत्रिपदंही द... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िली तेव्हाच आम्ही मायावतींच्या पक्षाबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला.\"\n\nपंतप्रधानपदासाठी कुणाला पाठिंबा?\n\nमायावती यांनी 4 वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे, त्यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा द्याल का, या प्रश्नाचं उत्तर देताना अखिलेश यादव म्हणाले, \" मी कुणाला पाठिंबा देणार हे तुम्हाला महिती आहे. उत्तर प्रदेशने देशाला सतत पंतप्रधान दिले आहेत. उत्तर प्रदेशातून कुणी पंतप्रधानपदावर पोहोचत असेल तर मला आनंदच होईल.\"\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अमेरिका आणि इराण संघर्षाचे जगावर परिणाम होणार आहेत.\n\nइराण- अमेरिका संघर्ष पुन्हा कशामुळे पेटला?\n\nतुम्ही जनरल कासिम सुलेमानी यांच्याविषयी ऐकलं असेल. गेल्या आठवड्यात, 3 जानेवारीला अमेरिकेनं बगदादमध्ये ड्रोन हल्ला करून सुलेमानी यांची हत्या केली होती आणि तेव्हापासूनच दोन देशांमधलं तणाव शिगेला पोहोचला. हे सुलेमानी कोण होते? \n\nतर इराणच्या कुड्स फोर्स या एका समांतर आणि प्रभावशाली सैन्यदलाचे ते प्रमुख होते. अनेक तज्ज्ञांच्या मते इराणचे सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर ते इराणमधले दुसरे सर्वांत ताकदवान व्यक्ती म्हणून ओळखले जात. \n\nसुलेमानी इराकमध्ये काय करत होते? तर या अख्ख्या प्रदेशात इराणचं प्रभावक्षेत्र वाढवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. साहजिकच या प्रदेशात सक्रीय असलेल्या अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांसाठी, मित्र गटांसाठी ते एक मोठं आव्हान ठरत होते. सुलेमानी हे अनेक निरपराधांच्या हत्येसाठी कारणीभूत असल्याचं सांगत अमेरिकेनं त्यांच्या ताफ्यावर ड्रोन हल्ला केला. \n\nसुलेमानी यांची हत्या आत्ताच कशासाठी?\n\nपश्चिम आशियातल्या अनेक अमेरिकाविरोधी मोहिमांना पाठबळ देण्याचं का... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"म सुलेमानी यांनी केल्याचा आरोप अमेरिकेनं वारंवार केला आहे. \n\nगेल्या आठवड्यातही इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं सुलेमानी यांची हत्या केल्याचं बोललं जातंय. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी आत्ताच असं पाऊल का उचललं असावं, याविषयी तर्क लढवले जातायत.\n\nइराणमध्ये जनरल सुलेमानी यांची प्रतिमा एका नायकाप्रमाणे होती.\n\nयंदा अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असून ट्रंप त्या पदासाठी पुन्हा शर्यतीत आहेत. तसंच ट्रंप यांच्यावर महाभियोग भरला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण करून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा आणि राजकीय फायदा घेण्याचा ट्रंप प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला आहे.\n\nसुलेमानी यांच्या हत्येनंतर काय झालं?\n\nसुलेमानी यांच्या हत्येवर आंतरराष्ट्रीय समुदायानं सावध आणि संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. इराकच्या संसदेनं अमेरिकेनं इराकमधून निघून जावं याबाजूनं कौल दिला आहे. \n\nसुलेमानी\n\nतर इराण आणि अमेरिकेतले संबंध आणखी बिघडल्याचं चित्र असून त्यामुळं पश्चिम आशियातली परिस्थिती चिघळली आहे. इराणनं आपण कडक पावलं उचलणार असल्याचा इशारा दिला. मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण इराणसाठी महत्त्वाच्या आणखी 52 ठिकाणी हल्ला करू असं ट्विटरवरून जाहीर केलं. त्यानंतर इराणनं अणुकरारातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला.\n\nइराणसोबतचा अणुकरार काय आहे?\n\nइराण स्वतःचा अणुबाँब तयार करण्याचा प्रयत्नात आहे अशी भीती अनेकांना वाटते. इराणनं तो बनवू नये म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे पाच सदस्य आणि जर्मनी यांनी इराणशी मिळून 2015 साली करार केला, त्यांच्या अणुकार्यक्रमावर मर्यादा घातल्या. त्याबदल्यात इराणवरचे आंतरराष्ट्रीय निर्बंध शिथिल करण्यात आले. इराणचा गळा आवळला गेला होता, तो मोकळा झाला, त्यांच्या अर्थव्यवस्थेला, व्यवसायाला फायदा झाला.\n\nपण हा करार अमेरिकेतच अनेकांना रुचला नव्हता. त्याला अनुसरून डोनाल्ड ट्रंप यांनी 2018 साली मे महिन्यात त्या करारातून माघार घेतली आणि इराणवर आणखी कडक निर्बंध घालायला हवेत अशी भूमिका घेतली. तेव्हापासूनच दोन देशांतला तणाव वाढत गेला, आणि सुलेमानी यांच्या हत्येनं तो शिगेला पोहोचला आहे.\n\nइराण आणि अमेरिकेत कशावरून भांडण आहे?\n\nअनेकदा राजकीय प्रश्नांची उत्तरं इतिहास आणि भूगोलातून..."} {"inputs":"अमेरिका आणि जगाच्या इतिहासातच अपोलो 11 मोहिमेचं यश, हा मोठा क्षण होता. पण तेव्हा नक्की काय घडलं? आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे? \n\n1957मध्ये तेव्हाच्या सोव्हिएत युनियने स्पुटनिक उपग्रह लाँच केला. त्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये अंतराळात जाण्याची स्पर्धा सुरू झाली. \n\n1961 मध्ये जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि अनेक अमेरिकन नागरिकांना असं वाटलं की शीतयुद्धातल्या त्यांच्या या प्रतिस्पर्ध्याच्या समोर या तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत अमेरिका मागे पडणार. \n\nत्याच वर्षी सोव्हिएत युनियन पहिल्यांदा मानवाला अंतराळात पाठवलं. \n\nम्हणून मग अमेरिकेने चंद्रावर पहिल्यांदा मानवाला पाठवायचं ठरवलं आणि 1962मध्ये केनेडी यांनी याची घोषणा केली, जी नंतर खूप प्रसिद्ध झाली. ते म्हणाले, \"वी चूज टू गो टू द मून!\" (आम्ही चंद्रावर जायचं ठरवलं आहे.)\n\nसोव्हिएत युनिअनने पहिल्यांदा आपल्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवलं, त्यामुळे अमेरिका काळजीत पडली.\n\nही अंतराळातली चढाओढ अशीच सुरू राहिली आणि 1965मध्ये सोव्हिएत युनियनने एक मानवरहित अवकाशयान चंद्रावर उतरवण्यात यश मिळवलं. \n\nअमेरिकेने मोहिमेची तयारी कशी केली?\n\nअम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेरिकेची स्पेस एजन्सी असणाऱ्या नासाने या अपोलो प्रोगाम (कार्यक्रम)साठी भरपूर निधी आणि इतर गोष्टी पुरवल्या.\n\n17 अपोलो मोहिमांवर तब्बल 4 लाख लोकांनी काम केलं. याचा खर्च होता 25 बिलियन डॉलर्स. \n\nअपोलो 11 मोहिमेसाठी 3 अंतराळवीरांची निवड करण्यात आली. ते होते : बझ ऑल्ड्रिन, नील आर्मस्ट्राँग आणि मायकल कॉलिन्स.\n\nसॅटर्न पाच - Saturn V - नावाच्या एका शक्तीशाली रॉकेटने अपोलोचं कमांड आणि सर्व्हिस मॉड्यूल वाहून नेलं. यासोबतच लुनार मॉड्यूलही होतं जे नंतर चंद्रावर उतरणार होतं. \n\nपृथ्वीच्या कक्षेचा वापर करून चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचण्याचं उद्दिष्टं होतं. त्यानंतर आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन हे लुनार मॉड्यूलमध्ये जाणार होते. लुनार मॉड्यूलमधून हे दोघे चंद्रावर उतरत असताना कॉलिन्स हे कमांड आणि सर्व्हिस मॉड्यूलमध्ये होते. \n\nकाही बिनसलं का?\n\nअंतराळवीर असलेल्या अपोलो 1 अंतराळयानाद्वारे 1967मध्ये पहिल्यांदा पृथ्वीच्या कक्षेत जाण्याची चाचणी घेण्यात येणार होती.\n\nपण उड्डाणाआधीच्या करण्यात येणाऱ्या तपासणीदरम्यान दुर्घटना घडली. कमांड मॉड्यूलमध्ये आग लागली आणि तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला. \n\nत्यानंतर अंतराळवीर असणाऱ्या मोहिमा (Manned Space Flights) पुढच्या काही महिन्यांसाठी थांबवण्यात आल्या. \n\nअगदी अपोलो 11 मोहिमेदरम्यान देखील अंतराळवीरांना पृथ्वीवरील कन्ट्रोल रूमसोबत संपर्क साधताना अडचणी येत होत्या. आणि या मोहिमेदरम्यान एक अशी धोक्याची घंटा वाजली जी या तीन अंतराळवीरांनी पूर्वी एकलेलीच नव्हती. \n\nशिवाय चंद्रावर उतरण्यासाठी ठरवण्यात आलेल्या जागेपासून लुनार मॉड्यूल बरंच दूरवर उतरलं. \n\nचंद्रावरचं पहिलं पाऊल\n\nइतक्या अडचणी येऊनही पृथ्वी सोडल्याच्या 110 तासांनंतर 20 जुलै रोजी नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरणारे पहिले व्यक्ती ठरले. 20 मिनिटांनंतर त्यांच्या मागोमाग बझ ऑल्ड्रिन उतरले. \n\nजगभरामध्ये टीव्हीवरून प्रसारित झालेले आर्मस्ट्राँग यांचे शब्द इतिहासात नोंदले गेले, \"मानवाचं हे लहानसं पाऊल, मानवजातीसाठी एक मोठी झेप ठरेल\" (That's one small step for man, one giant leap for mankind)\n\n'लुनार मॉड्यूल'च्या बाहेर हे दोन अंतराळवीर दोन तासांपेक्षा जास्त काळ होते. त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरून काही नमुने गोळा केले, फोटो काढले आणि काही वैज्ञानिक प्रयोग तिथे उभारले. \n\nही चांद्रसफर यशस्वीरित्या पूर्ण करून हे दोघे पुन्हा कमांड आणि सर्व्हिस मॉड्यूलकडे..."} {"inputs":"अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय संघाने इस्रायल आणि पॅलेस्टाइननं लवकरात लवकर तणाव कमी करण्याचा आग्रह केला आहे. \n\nसोमवारी (10 मे) रात्री पॅलेस्टाइनमधील काही कट्टरपंथीयांकडून जेरुसलेमवर रॉकेटनं हल्ला करण्यात आला. त्यानंतर या भागात हिंसाचार वाढला आहे. प्रत्युत्तरादाखल इस्रायलनंही गाझा पट्टीमध्ये काही ठिकाणी हल्ले केले. \n\nकट्टरपंथी संघटना हमासचे किमान तीन लोक या हल्ल्यात मारले गेल्याचा दावा इस्रायली लष्करानं केला आहे. \n\nजेरूसलेममध्ये अल-अक्सा मशिदीजवळ इस्रायली सुरक्षा दलांसोबत झालेल्या संघर्षामध्ये शेकडो पॅलेस्टिनी जखमी झाल्यानंतर सोमवारी (10 मे) कट्टरपंथी संघटना हमासनं हल्ला करण्याची धमकी दिली होती. \n\nकट्टरपंथी संघटनेद्वारा करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलं की, हमासनं आपली मर्यादा ओलांडली आहे आणि इस्रायल याला पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देईल. \n\nजेरुसलेममध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली पोलिसांमध्ये सोमवारी (10 मे) सलग तिसऱ्या दिवशी चकमक झाली आहे. \n\nशहरातील अल-अक्सा मशिदीजवळ आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर ग्रेनेडनं हल्ला केल्याचं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सांगितलं जात आहे.\n\nजेरुसलेमध्ये ज्यू लोकांनी काढलेल्या नॅशनलिस्ट मार्चपूर्वी ही घटना घडली आहे. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. \n\nस्थानिक माध्यमांनुसार, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात 20हून अधिक इस्रायली पोलीस आणि शेकडो पॅलेस्टिनी जखमी असल्याची बातमी आहे.\n\nआज जेरुसलेम दिनाच्या औचित्यानं निघणाऱ्या फ्लॅग मार्चदरम्यान शहरात हिंसा होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\n\nजेरुसलेम दिन हा 1967मध्ये इस्रायलकडून पूर्व जेरुसलेम परत मिळवण्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी ज्यू तरूण मुस्लीम भागातून एक मार्च काढतात.\n\nपण हे म्हणजे जाणूनबुजून उसकावण्याची कृती असल्याचं बहुतेक पॅलेस्टिनी नागरिकांवना वाटतं. या दिवशाच्या आयोजन सोहळ्यात अनेकदा हजारोंची गर्दी पाहायला मिळाली आहे. \n\nया दिवशी ज्यू लोक जुन्या जेरुसलेममधील वेस्टर्न वॉलपर्यंत मार्च काढतात. वेस्टर्न वॉलला ज्यू लोकांमध्ये एक पवित्र स्थळ मानलं जातं.\n\nआताचा हिंसाचार अल-अक्सा मशिदीजवळ घडून आला आहे. अल-अक्सा मशीद जुन्या जेरुसलेम शहरात आहे. ही मशिद मुस्लीम धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. पण याच ठिकाणी टेंपल माऊंट हे ज्यू धर्मीयांचं पवित्र स्थळसुद्धा आहे.\n\nवाद काय?\n\nइस्रायलनं जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता आणि संपूर्ण शहर आपल्या मालकीचं असल्याचा त्यांचा दावा आहे. पण बहुतांश देशांना हा दावा मान्य नाही. दुसरीकडे पॅलेस्टिनी लोक स्वतंत्र देशाची आशा करत असून ईस्ट जेरुसलेम ही त्या देशाची राजधानी असेल असं त्यांना वाटतं.\n\nगेल्या काही दिवसांपासून जेरुसलेममधला तणाव वाढला आहे. ईस्ट जेरुसलेमवर हक्क सांगणाऱ्या ज्यू लोक येथून पॅलेस्टिनी लोकांना हिसकावून लावत असल्याचा आरोप केला जात आहे. \n\nदोन्ही समुदायांतल्या वादामुळे या परिसरात सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडताना दिसतात. \n\nइस्रायलच्या सुप्रीम कोर्टात दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर आज सुनावणी होणार होती, पण हिंसाचाच्या घटनांमुळे तिला स्थगिती देण्यात आली आहे.\n\nनमाजानंतर हिंसाचार\n\n7 मे रोजी रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार असल्यामुळे या ठिकाणी हजारो नागरिक जमा झाले होते.\n\nइस्रायल पोलिसांचा दावा आहे, की नमाजनंतर इथे हिंसाचाराला सुरुवात झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. \n\nघटनास्थळाचे दृश्य\n\nत्यानंतर अक्सा मशिदीतील विश्वस्तांनी..."} {"inputs":"अमेरिकेची युद्धनौका यूएसएस आर्लिंगट्न\n\nअमेरिकेची युद्धनौका यूएसएस आर्लिंगट्नला आखातामध्ये अब्राहम लिंकन लढाऊ समूहात समाविष्ट करण्यात येत आहे. त्यामध्ये तैनात असलेली विमाने जमीन आणि महासागरातील शत्रूला टिपून मारू शकतात.\n\nकतारच्या एका लष्करी तळावर बॉम्ब फेकणारी US B-52 विमाने पाठवल्याचेही अमेरिकेच्या पेंटॅगॉन लष्करी विभागाने स्पष्ट केले आहे. \n\nमध्यपूर्वेत असलेल्या अमेरिकन सैन्याला इराणपासून होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी ही पावलं उचलंली आहेत असं पेंटॅगाननं सांगितलं आहे. पण हा कोणता धोका आहे यावर स्पष्टपणे काहीच सांगितलेलं नाही.\n\nइराणने या सर्व घडामोडीला निरर्थक म्हटले आहे. इराणने या तैनातीला 'मनोवैज्ञानिक युद्ध' म्हटलं आहे. केवळ आपल्याला घाबरवण्याचा यामागे उद्देश आहे असं इराणने म्हटलं आहे.\n\nइराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध कसे आहेत?\n\nअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पेओ यांनी आपल्या युरोप दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं, \"इराणच्या चिथावणीखोर कृतीकडे आमचं लक्ष आहे, आमच्यावर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यासाठी आम्ही त्यांना जबाबदार ठरवू.\"\n\nपण ही चिथावणीखोर पावलं कोणती ह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े मात्र पोम्पेओ यांनी सांगितलं नाही.\n\nइराणची अर्थव्यवस्था कोसळून पडावी यासाठी अमेरिका त्या देशाचं तेल खरेदी करू नका असा दबाव अमेरिका आपल्या सहकारी देशांवर आणत आहे. तर आपण कोणत्याही स्थितीमध्ये झुकणार नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे.\n\nइराणसह सहा देशांबरोबर झालेल्या अणुकरारामधून अमेरिका बाहेर पडला होता. \n\nयूएस पॅट्रियट संरक्षण प्रणाली\n\nइराणबरोबर 2005 साली झालेल्या या करारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप नाराज होते असं सांगितलं जातं. हा करार बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात झाला होता.\n\nयेमेन आणि सीरियामधील युद्धातील इराणच्या भूमिकेवरही अमेरिकेने टीका केली होती.\n\nइराण सरकारला नवा करार करण्यास भाग पाडू आणि त्या करारामध्ये केवळ अणुकार्यक्रमच नाही तर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचाही समावेश होईल अशी ट्रंप प्रशासनाची आशा आहे. \n\nअमेरिकेने लादलेले निर्बंध बेकायदेशीर आहेत असं इराणनं म्हटलं आहे. \n\nअमेरिकेने लादलेल्या निर्बंधांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे विविध मार्ग आहेत असं इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांनी म्हटल्याचं इराणी माध्यमांत प्रसिद्ध झालं आहे.\n\nजवाद जरीफ म्हणाले, \"इराण अनेक पर्यायांचा विचार करत आहे. अणू प्रसारविरोधी करारातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यात समाविष्ट आहे. इराणला आपलं तेल विकण्यापासून रोखलं गेलं तर त्याचे परिणाम वाईट होतील.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप\n\nG7 देशांमध्ये रशियाचा समावेश करण्यात यावा, अशी आश्चर्यकारक मागणी ट्रंप यांनी केली. क्रीमियावर कब्जा केल्याप्रकरणी रशियाची G7मधून हकालपट्टी करण्यात आली होती. \n\nबैठकीला उपस्थित युरोपियन युनियन अंतर्गत देशांचा रशियाच्या समावेशाला विरोध असल्याचं जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी सांगितलं. \n\nट्रंप प्रशासनाने लादलेले व्यापारी निर्बंध शुक्रवारी बैठकीत चर्चेत राहिले. ट्रंप यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुअल मॅक्रॉन यांची भेट घेतली. व्यापारी निर्बंधासंदर्भात आम्ही चाचणी म्हणून प्रयोग केला. याबाबत लवकरच योग्य निर्णय घेऊ असं ट्रंप यांनी सांगितलं. \n\nयाप्रकरणी संयुक्त तोडगा काढण्यासाठी बैठकीतील सर्व देश प्रयत्नशील असल्याचं मॅक्रॉन यांनी सांगितलं. \n\nयेत्या दोन आठवड्यांत अमेरिका आणि युरोपियन युनियन यांच्यात व्यापारासंदर्भात चर्चा होणार असल्याचं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलं आहे. \n\nसिंगापूर येथे होणाऱ्या ऐतिहासिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ट्रंप G7 बैठकीतून लवकर प्रयाण करणार आहेत. सिंगापूर बैठकीत ट्रंप उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांची भ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेट घेणार आहेत. \n\nट्रंप प्रशासनाने लादलेले व्यापारी निर्बंध अवैध असल्याचं कॅनडाने म्हटलं आहे. व्यापार, हवामान बदल तसंच इराण संदर्भातील ट्रंप आणि पर्यायाने अमेरिकेचं धोरण खऱ्या अर्थाने धोकादायक असल्याचं युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितलं. \n\nते पुढे म्हणाले, \"आंतरराष्ट्रीय मानकांची पायमल्ली होत आहे. आणि यावेळी नेहमीचे उल्लंघन करणारे देश नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आचारसंहितेचा पाया रचणाऱ्या अमेरिकेकडूनच नियमांना तिलांजली देण्यात येत आहे.\"\n\nG7 म्हणजे काय? \n\nअमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स, इटली, जपान आणि जर्मनी अशा सात देशांची मिळून होणारी ही वार्षिक परिषद आहे. या सात देशांकडे जगाच्या अर्थव्यवस्थेच्या 60 टक्के पैसा आहे. अर्थकारण हा बैठकीचा प्रमुख विषय असतो. मात्र जागतिक स्तरावरील प्रमुख विषयांवर चर्चा होते. यंदा ही बैठक क्युबेकमधील ला मलाबिई नावाच्या शहरात होत आहे. \n\nरशियाबद्दल ट्रंप काय म्हणाले? \n\nतुम्हाला आवडेल की नाही ठाऊक नाही. ते डावपेचादृष्ट्या अचूक असेल का माहिती नाही. ही परिषद G8 होती. आता सात सदस्य आहेत. रशियाची हकालपट्टी करण्यात आली होती. आता रशियाला समाविष्ट करण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणले.\n\nसुरुवातीला इटलीचे पंतप्रधान जियूसेपी कोंटे यांनी ट्रंप यांनी पाठिंबा दिला होता. मात्र युक्रेनप्रकरणी ठोस मार्ग काढल्याशिवाय रशियाचा समावेश करता येणार नाही अशी भूमिका सदस्य राष्ट्रांनी घेतली. \n\nट्रंप यांची खेळी- जेम्स रॉबिन्स, बीबीसी डिप्लोमॅटिक प्रतिनिधी \n\nअमेरिका आणि मित्रराष्ट्रांतले संबंध दिवसेंदिवस दुरावत चालले आहेत. व्यापारी निर्बंधांमुळे संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीतच ट्रंप यांनी रशियाच्या समावेशाचा मुद्दा मांडत सदस्य राष्ट्रांना धक्का दिला. 2014मध्ये रशियाची परिषदेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय योग्यच होता असं बहुतांशी सदस्य राष्ट्रांना वाटलं होते. आजही हे देश या भूमिकेवर ठाम आहेत. रशिया स्वत:च समावेशाविषयी फारसा उत्सुक नाही. व्यापारी निर्बंध आणि अन्य वादग्रस्त मुद्यांवरून लक्ष हटवण्यासाठी ट्रंप यांनी रशियाचा मुद्दा मांडत चतुर खेळी केली आहे. \n\nट्रंप यांना G7 ही संकल्पना फारशी रुचलेली नाही. जागतिक स्तरावरील सात सुबत्तापूर्ण देश धोरणं तसंच सद्य परिस्थितीविषयी चर्चा करतात हेच ट्रंप यांना पटत नाही. परिषदेला सगळ्यात शेवटी ट्रंप यांचं आगमन झालं आणि परिषदेतून..."} {"inputs":"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप\n\nही भिंत बांधण्यासाठी लागणाऱ्या पैशाच्या मुद्यावरूनच अमेरिकेत शटडाऊनची परिस्थिती उद्भभवली आहे. \n\nदरम्यान, ट्रंप यांनी अमेरिकेच्या नागरिकांना ओलीस ठेवलं आहे, अशा शब्दांत डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे. 18 दिवसांपासून सुरू असलेल्या शटडाऊनच्या मुद्यावरून अमेरिकेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. \n\nपण ट्रंप यांनी 'ओव्हल ऑफिस'मधून आज राष्ट्राला संबोधित करताना आणीबाणीची घोषणा केली नाही. देशात आणीबाणी घोषित केली तर ट्रंप अमेरिकन काँग्रेसला बाजूला सारून निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे अशा निर्णयामुळे त्यांच्याकडे भिंतबांधणीसाठी पैसा आणि अन्य संसाधनं उपलब्ध असतील. \n\nअमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हातात असणारे हे आणीबाणीचे अधिकार नक्की आहेत तरी काय? या अधिकारांची अंमलबजावणी करणं एवढं सोपं आहे का? \n\nआणीबाणीचा नेमका अर्थ काय? \n\nएखाद्या आपत्कालीन परिस्थितीत आणीबाणी जाहीर केली जाते. ट्रंप यांच्या मते मेक्सिको सीमा ओलांडून स्थलांतरितांचा लोंढा अमेरिकेत येऊ पाहतोय. त्यामुळे ही संकटमय परिस्थिती निर्माण झाली आहे. \n\n\"आणीबाणी घोषित केल्यानंतर राष्ट्राध्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"क्षांना विशेषाधिकार मिळतात, जे नाहीतर जवळपास शंभर-एक कायद्यांद्वारे विविध प्रकारे संरक्षित असतात,\" असं ब्रेनन Brennan Center's Liberty and National Security Program संस्थेचे सहसंचालक एलिझाबेथ गॉइटीन यांनी सांगितलं. \n\nया अधिकाराअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना अमेरिकन काँग्रेसची प्रक्रिया बाजूला सारून निर्णय घेण्याची मुभा मिळते. \n\n\"साहजिक आहे की या कलमेची तरतूद अशा कळीच्या मुद्द्यांसाठी आणि अटीतटीच्या क्षणांसाठी करून ठेवलेली आहे, ज्यांवर चर्चा करून प्रश्न सोडवायचाही अमेरिकन काँग्रेसकडे वेळ नसतो,\" असं त्या पुढे सांगताता. \n\nदक्षिण सीमेनजीक खरंच आणीबाणीसदृश परिस्थिती आहे? \n\nस्थलांतरितांचा प्रश्न गंभीर आहेच, हे सत्ताधारी रिपब्लिकन आणि विरोधक डेमोक्रॅट्स मानतात. मात्र तो आणीबाणी घोषित करण्याएवढा गंभीर आहे का, हा वादाचा मुद्दा आहे. \n\nएकट्या नोव्हेंबर महिन्यात सीमेवर दररोज 2,000 हून अधिक स्थलांतरितांना माघारी धाडण्यात आलं किंवा त्यांना अटक करण्यात आली. ही परिस्थिती आणीबाणीसदृश आहे, असं स्थलांतरितांच्या बाजूने उभे राहणाऱ्यांचं म्हणणं आहे.\n\nमेक्सिकोलाही या भिंतीसाठी पैसे भरावे लागतील, असा आग्रह ट्रंप यांनी केला होता.\n\nमात्र हा आकडा गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत बराच कमी आहे, असं ट्रंप समर्थक आणि स्थलांतरितांना विरोध करणारे म्हणतात. त्यांच्यामते होंडुराससारख्या देशांमधून उत्तरेकडे चालत येणारे हजारो नागरिक अमेरिकेत आश्रय मागत आहेत. असे नागरिक कायदेशीर पद्धतीने अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत.\n\nत्यामुळे ही परिस्थिती आणीबाणी घोषित करावी इतकी गंभीर नाही, असं राष्ट्राध्यक्षांच्या आणीबाणी अधिकारांच्या तज्ज्ञ असलेल्या गॉइटीन यांचं मत आहे. \n\n\"काहीतरी अचानक उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीसाठी आणीबाणी ही तात्पुरती उपाययोजना असते. त्यामुळे जर भिंतीच्या प्रश्नावरून राजकीय औपचारिकतेला बगल देत ट्रंप असं काही करतात तर तो म्हणजे सत्तेचा गैरवापर असेल,\" असं त्यांनी सांगितलं. \n\nपण आणीबाणीच्या निर्णय न घेता ट्रंप यांच्याकडे पर्याय म्हणून अमेरिकन राज्यघटनेनुसार दोन मार्ग उपलब्ध असल्याचं गॉइटीन सांगतात.\n\nएक मार्ग असा की, लष्कराच्या प्रकल्पांसाठी अमेरिकेन काँग्रेसने याआधीच मंजूर केलेला निधी मेक्सिको सीमेवर ही भिंत उभारणीच्या कामासाठी वळवता येईल. आणि दुसरा म्हणजे, मेक्सिको सीमेवर भिंत उभारणं, हे काम लष्करी कामाचाच भाग असल्याचं दाखवलं जाऊ..."} {"inputs":"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रंप 24 आणि 25 फेब्रवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. द हिंदू ने ही बातमी दिली आहे. \n\nअमेरिकन वेळेनुसार 10 फेब्रुवारीला दुपारी व्हाईट हाऊसने ही घोषणा केली. \"राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी नवी दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत. या राज्याने महात्मा गांधी यांच्या आयुष्यात आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे,\" असं या निवेदनात म्हटलं आहे. \n\nगेल्या आठवड्याच्या शेवटी मोदी आणि ट्रंप यांनी फोनवरून बातचीत केली होती. भारत आणि अमेरिका संबंध सुधारण्याच्या दृष्टीने मोदी आणि ट्रंप यांनी सहमती दर्शवली आहे. .\n\nमतमोजणी सुरू आहे\n\nआप\n\nभाजप\n\nइतर\n\n2. अॅट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेवर शिक्कामोर्तब \n\nअनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. या कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याआधी प्राथमिक चौकशी किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता नाही, असं न्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":". अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केलं.\n\nअनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ज्या प्रकरणात गुन्हा घडल्याचं सकृतदर्शनी घडल्याचं आढळत नाही, अशाच प्रकरणात न्यायालय अटकपूर्व जामीन देऊ शकतं असंही न्यायालयाने स्पष्ट केले.\n\nमात्र अटकपूर्व जामिनाचा सर्रास गैरवापर केल्यास या कायद्याबाबत संसदेचा मूळ हेतूच पराभूत होईल. प्रत्येक नागरिकाने आपल्या देशबांधवांना समानतेने वागवावे आणि बंधुत्वाची भावना जोपासावी, असं मत खंडपीठातील न्या. रवींद्र भट यांनी व्यक्त केलं.\n\n3. कोरोना व्हायरस: राज्यातील 37 प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह\n\nकोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या 37 लोकांपैकी 34 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.\n\nया सर्वांचा कोरोना विषाणूसाठी अहवाल निगेटिव्ह असल्याचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने सांगितल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. \n\n37 प्रवाशांपैकी नवी मुंबईत भरती असलेल्या एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर सध्या भरती असलेल्या तिघांपैकी दोघे पुणे येथील नायडू रुग्णालयात आणि एक जिल्हा रुग्णालय सांगलीला आहे. कोरोना बाधित भागातून राज्यात सध्या 166 प्रवासी आले असून मुंबई विमानतळावर एकूण 23 हजार 350 प्रवाशांची तपासणी करण्यात आल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं. \n\n4. 1993 स्फोटातील एका आरोपीला अटक\n\n1993 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या बाँबस्फोटातल्या एका आरोपीला गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. ड्रग्सच्या तस्करीसंदर्भातील एका प्रकरणात अटक करण्यात आल्याचं ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.\n\nमुनाफ हलारीला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली तेव्हा तो पाकिस्तानच्या पासपोर्टवर दुबईला पळून जाण्याच्या बेतात होता. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती.\n\n1993च्या साखळी बाँबस्फोटात त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. तो टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी होता. त्याने तीन नवीन स्कुटर विकत घेऊन त्यात बाँब पेरले होते. \n\n5. उद्धव ठाकरेंनी अनेक कॉपीबहाद्दरांना केली होती मदत\n\nदादरच्या बालमोहन शाळेचे माजी विद्यार्थी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल त्यांच्या शालेय आठवणीत रमले. बालमोहन अभिमान सोहळ्यात ठाकरे आणि अर्थमंत्री जयंत पाटील एकाच..."} {"inputs":"अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी माईक पॉम्पेओ यांनी नागरिकांवर केलेल्या कारवाईचा निषेध केला असून राष्ट्राध्यक्षांच्या समर्थकांचा उल्लेख 'ठग' असा केला आहे. \n\nपॉम्पेओ यांनी आलेली मदत जाळून टाकणं म्हणजे खालच्या पातळीचं कृत्य आहे, अशी टीका केली आहे. \n\nविरोधी पक्षाचे नेते खुआन ग्वाइडो यांनी ही मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. खुआन ग्वाइडो यांनी स्वतःला हंगामी राष्ट्रध्यक्ष जाहीर केलं होतं. खुआन ग्वाइडो यांच्या नेतृत्वाला काही देशांनी मान्यता दिली आहे. ते सोमवारी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांना कोलंबियात भेटणार आहेत. दरम्यान मादुरो यांनी खुआन ग्वाइडो यांच्या प्रवासावर निर्बंध लादले आहेत. \n\nव्हेनेझुएलाला मुक्त करण्यासाठी सर्व पर्याय वापरावेत, असं आवाहन खुआन ग्वाइडो यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला शनिवारी केलं होतं. \n\nमदतीवरून संघर्ष का?\n\nखुआन ग्वाइडो यांनी आंतराराष्ट्रीय पातळीवर व्हेनेझुएलातील नागरिकांसाठी मदतीचं नियोजन केलं होतं. ही मदत व्हेनेझुएलाच्या सीमेवर पोहोचली होती. या मदतीत अन्न आणि औषधं यांचा समावेश आहे. \n\nशनिवारपर्यंत जर ही मदत देशात येऊ द... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िली नाही तर आपले समर्थक ही मदत देशात आणतील असा इशारा त्यांनी दिली होता. याला उत्तर म्हणून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी कोलंबिया आणि ब्राझिल लागून असलेल्या देशाच्या सीमा बंद केल्या. \n\nही मदत मिळवण्यासाठी व्हेनेझुएलातील अनेक नागरिकांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. यातून उफाळलेल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला, त्यात 14 वर्षांच्या एका मुलाचा समावेश आहे. \n\nव्हेनेझुएलातले 90 टक्के लोक दरिद्री झाले आहेत\n\nमदत घेऊन आलेले अनेक ट्रक जाळण्यात आल्याचं वृत्त आहे. जखमींची संख्या मोठी असून अनेकांच्या डोळ्यांना जखमा झाल्या आहेत, असं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं. \n\nखुआन ग्वाइडो यांनी कोलंबियाच्या सीमेनजीक असलेल्या एका पुलाजवळ नागरिकांना उद्देशून भाषण केलं. त्यांनी सैनिकांना मदतीचं आवाहन केलं असून जे सैनिक त्यांचं पद सोडतील त्यांना माफ केलं जाईल, असं आश्वासन दिलं आहे. सैनिकांनी योग्य बाजू घ्यावी, असंही ते म्हणाले. \n\nनिकोलस मादुरो यांनी सातत्याने खुआन ग्वाइडो यांचा राष्ट्राध्यक्ष पदावरील दावा फेटाळला आहे तसेच निवडणूक घेण्याचं आंतरराष्ट्रीय समुदायाचं आवाहनही त्यांनी फेटाळलं आहे. खुआन ग्वाइडो यांना त्यांनी अमेरिकेच्या हातचं बाहुलं म्हटलं आहे. अमेरिका आपल्या देशावर अतिक्रमण करत आहे, असंही ते म्हणाले आहेत. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अमेरिकेत एकमेकांना मित्रत्वाने अभिवादन करण्यासाठी हाऊडी (Howdy) हा शब्द वापरला जातो. अमेरिकतील हजारों लोक या कार्यक्रमाला आले असून हा कार्यक्रम तिथल्या भारतीयांसाठीसुद्धा महत्त्वाचा आहे. \n\nह्यूस्टनमध्ये तब्बल 5,000 कार्यकर्त्यांनी NRG एरिनाची सजावट केली होती. तिथं राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये मोदी यांच्या भेटीविषयी प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं.\n\nसुरुवातीला साधारण दोन तास संगीताचे विविध कार्यक्रम झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी दाखल झाले आणि काही वेळाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही NRG एरिनामध्ये दाखल झाले. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची अशा प्रकारच्या एखाद्या क्रार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. \n\nयावेळी ट्रंप आणि मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. पाहू या पंतप्रधान मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे -\n\nपंतप्रधान मोदी बोलताना ट्रंप बाजूला उभे होते\n\nयानंतर ट्रंप यांनी माईक हाती घेतला नि अमेरिकन भारतीयांपुढे भाषण केलं. ते काय म्हणाले - \n\nअमेरिका आणि भारताच्या संबंधांसाठी नरेंद्र मोदी यांचा हा अमेरिका दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.\n\nपंतप्रधान मोदी कार्यक्रमात दाखल\n\nट्रंप यां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"च्यासाठीही हा कार्यक्रम तितकाच महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांचे विश्लेषक आणि डेलाव्हेयर विद्यापीठाचे प्राध्यापक मुक्तदर खान सांगतात, \"ट्रंप या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागे एक राजकीय कारण आहे. पुढच्या वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत. त्या डोळ्यांसमोर ठेवत ट्रंप या कार्यक्रमात भारतीय समुदायाला आकर्षित करण्याची संधी साधणार आहेत.\" \n\n\"तसंच दोन्ही देशांमध्ये व्यावसायिक तणाव निर्माण झाला आहे. ट्रंप भारताच्या काही धोरणांमुळे नाराज आहेत. त्यामुळे दोन्ही नेते या दौऱ्यात एकत्र येऊन या समस्येवर तोडगा काढू शकतात. या व्यासपीठावरून मोठ्या घोषणा होण्याचीही शक्यता आहे. असं झाल्यास ही भारतासाठी सकारात्मक बाब असेल,\" असंही खान यांन बीबीसी हिंदी प्रतिनिधी कमलेश यांच्याशी संवाद साधताना सांगितलं.\n\nदरम्यान, ट्रंप यांनी ट्वीट करून \"मी आज ह्युस्टनमध्ये माझ्या मित्राबरोबर असेन. टेक्सासमध्ये दिवस चांगला जाणार आहे,\" असं म्हणाले.\n\nट्रंप यांचं ट्वीट\n\nमोदींनीही या ट्वीटला उत्तर देत, \"नक्कीच दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला भेटण्यास आतूर,\" असं म्हटलं आहे.\n\nदरम्यान, मोदींच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी निदर्शनं पाहायला मिळत आहेत. काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मोदी सरकारविरुद्ध लोक फलकांद्वारे निदर्शनं करत आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"अमेरिकेत व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या जवळजवळ सर्व व्यक्तींना आता नव्या नियमानुसार त्यांच्या सोशल मीडियाची माहिती द्यावी लागेल. \n\nअमेरिकेतील नियामक प्राधिकरणाने आता व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना त्यांचं सोशल मीडियावरचं नाव, पाच वर्षं वापरात असलेला फोन नंबर आणि इमेल आयडीची माहिती देणं बंधनकारक केलं आहे. \n\nदरवर्षी 1 कोटी 47 लाख लोक अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करतात. त्यामुळे या नियमाचा इतक्या प्रमाणात लोकांना फटका बसण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.\n\nया नियमाच्या अमलबजावणीचा प्रस्ताव मागच्या वर्षी आला होता. या कडक नियमावलीपासून काही राजदूत आणि विशिष्ट अर्जदारांना सूट दिली आहे. \n\n\"आम्ही लोकांना इथे प्रवास करण्याची परवानगी देतो. अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो,\" असं प्रशासनाने म्हटलं आहे. \n\nआधी फक्त काही लोकांनाच ह माहिती पुरवावी लागायची, उदाहरणार्थ असे प्रवासी जे एखाद्या प्रदेशात कट्टरवाद्यांचं प्राबल्य असलेल्या भागात प्रवास करून आले आहेत. \n\nमात्र आता सर्व अर्जदारांना सोशल मीडियावरची त्यांची खाती आणि अन्य वेबसाईट्स, ज्यांचा उल्लेख अर्जात नसेल, त्यांची माहित... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी द्यावी लागणार आहे.\n\nजो अर्जदार ही माहिती देणार नाही त्याला इम्रिगेशनवेळी गंभीर परिणाम भोगावे लागतील असं द हिल वृत्तपत्राशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितलं.\n\nट्रंप प्रशासनाने पहिल्यांदा ही नियमावली मार्च 2018 मध्येम आणली होती. \n\nअमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन या नागरी हक्क गटाच्या मते, \"सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीने हेरगिरी करणं फारसं उपयोगाचं नाही.\" असं केल्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लोकांना बंधन येतील. \n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप जेव्हा 2016 मध्ये निवडून आले तेव्हा स्थलांतरितांवर कारवाई, हे मुख्य उद्दिष्ट होतं. ते या पदावर असल्यापासून आणि त्याआधीपासूनच स्थलांतरितांची छाननी अधिक काटेकोर पद्धतीने व्हावी, असं त्यांचं मत होतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"अमेरिकेतल्या मिशिगन विद्यापीठात संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. भ्रमर मुखर्जी भारतातील कोव्हिड परिस्थितीचा सखोल अभ्यास करत आल्या आहेत. त्या एक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. \n\nसाथीच्या आजाराच्या आकडेवारीवरून मॅथेमॅटिकल मॉडेल तयार करण्यात त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. या मॉडेल्सच्या आधारे साथीच्या आजारांविषयी बऱ्याचअंशी अचूक भविष्यवाणी करता येते. \n\nआपल्या अभ्यासाच्या आधारे डॉ. भ्रमर मुखर्जी यांनी भारतासाठी एक अंदाज वर्तवला आहे. लवकरात लवकर योग्य आणि पुरेशी पावलं उचलली नाही तर मे महिन्याच्या मध्यापर्यंत भारतातली परिस्थिती आणखी चिघळू शकते, असं डॉ. मुखर्जी यांचं म्हणणं आहे. \n\nमुखर्जी गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून भारतातील कोव्हिड परिस्थितीचा अभ्यास करत आहेत. याआधीही सरकारी आकडेवारी आणि मॅथेमॅटिकल मॉडेलच्या आधारे डॉ. भ्रमर मुखर्जी यांनी भारतात कोरोनाची दुसरी लाट संहारक ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला होता.\n\nनुकतंच त्यांनी पुन्हा एक भविष्य वर्तवलं आहे. यात भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक मे महिन्याच्या मध्यापर्यंत येऊ शकतो आणि त्यात दररोज 8 ते 9 लाख कोरोनारुग्ण आढळू शकतात आणि मृतांची स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंख्या साडे चार हजारांच्याही वर असू शकते, असं म्हटलं होतं. \n\nभ्रमर मुखर्जी\n\nबीबीसी प्रतिनिधी जुबैर अहमद यांनी त्यांच्याशी झूमवरून केलेल्या चर्चेचा हा सारांश. \n\nप्रश्न - भारत भविष्यात उद्भवणाऱ्या कोरोना लाटेसाठी किती सज्ज आहे?\n\nउत्तर - मॅथेमॅटिकल मॉडेल तयार करणारा तज्ज्ञ कुठलाही अंदाज बांधतो तेव्हा त्यामागे काही विचार असतो. जनता आणि धोरणकर्ते या अंदाजांना गांभीर्याने घेऊन संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करतील, असा तो विचार असतो. अंदाज वर्तवल्यानंतर मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे, मोठ्या सभा किंवा कार्यक्रमांवर बंदी आणणे, शक्यतो विशिष्ट भागात लॉकडाऊन लागू करणे, यासारख्या उपायांवर भर दिला गेला पाहिजे. \n\nमी वर्तवलेला अंदाज खरा ठरू नये, अशीच माझी इच्छा आहे. मात्र, आपण दुर्लक्ष करत बसलो तर माझ्याच नाही तर इतर अनेक मॉडेल्सनेही धोका खूप मोठा आहे, असा अंदाज वर्तवला आहे. मोठ्या प्रमाणावर पसरणारा संसर्ग आणि ज्यांची गणनाच होत नाही, अशा केसेस बघितल्या तर संसर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणावर पसरल्याचं मान्य करावंच लागेल. आजघडीला भारतात ज्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि ज्यांना लक्षणं दिसत आहेत, त्यांची संख्या डोळे विस्फारणारी आहे. \n\nप्रश्न - तुमच्या कार्यपद्धतीवरही काहीजण प्रश्न उपस्थित करतात?\n\nउत्तर - मला वाटतं काही लोक कायमच नाखुश असतील आणि विज्ञान आणि वैज्ञानिक यांच्याविषयी ते कायमच तक्रार करतील.\n\nआम्ही गेल्या 380 दिवसांपासून रोज या जागतिक साथीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही कधीच मागे हटलो नाही. कारण, दुसरी किंवा तिसरी लाट येईल, हे आम्हाला माहिती होतं. सार्वजनिक आरोग्यविषयक माहितीचे विश्लेषण करणारे शास्त्रज्ञ, या नात्याने उपलब्ध माहितीची सुसंगत मांडणी करून ती देणं, हे आमचं काम आहे. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nप्रश्न - भारत आणखी एका साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का?\n\nउत्तर - अजिबात नाही. मी एक लेख लिहिला आहे. भारताने पुढच्या लाटेसाठी प्रत्यक्षात कशापद्धतीने सज्ज असण्याची गरज आहे, याचा उहापोह त्या लेखात करण्यात आला आहे. ही शेवटची लाट नाही. या साथीवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला तिला नियमित मॉनिटर करण्याची गरज आहे. नियमित लक्ष ठेवल्यास वाढणारा ग्राफ लगेच लक्षात येऊन तशी तयारी करता येते. \n\nबरेचदा असं होतं की आजाराचं प्रमाण वाढतंय, हे लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो. खरंतर आपली सार्वजनिक आरोग्य..."} {"inputs":"अमेरिकेतील एका न्यायालयाने शेकडो हरणांची शिकार करणाऱ्या एका शिकाऱ्यालाच ही विचित्र शिक्षा दिली आहे. त्याने महिन्यातून किमान एकदा तरी बाम्बीची गोष्ट सांगणारा चित्रपट पाहायचा आहे. \n\nगुन्हेगाराला केवळ शिक्षा देणं पुरेसं नसतं, तर त्याच्या चुकीची जाणीवही करुन देणं आवश्यक असतं. अमेरिकेतील मिसुरीमधल्या न्यायालयाच्या निकालाने हीच बाब आधोरेखित केली आहे. शेकडो हरणांची बेकायदेशीररित्या शिकार केल्याबद्दल डेव्हिड बेरी (ज्युनिअर) या व्यक्तीला न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. मात्र ज्या निष्पाप जीवांची आपण हत्या केली, त्यांच्या आयुष्याची किंमत कळावी यासाठी डेव्हिडला महिन्यातून एकदा बाम्बी पाहण्याचाही आदेश दिला आहे. \n\nआता या क्लासिक कार्टून चित्रपटाचा अपेक्षित परिणाम डेव्हिडवर होतो की नाही हे इतक्यात तरी स्पष्ट होणार नाही. मात्र अमेरिकेत गुन्हेगारांना अशा अजबगजब शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ नाही. \n\nगाढवांसोबत वरात \n\nशिकागोमधल्या दोन तरुणांना 2003 साली 45 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचबरोबर न्य़ायालयाने या दोघांना त्यांच्याच शहरामध्ये गाढवांसोबत फिरण्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"याचेही आदेश दिले होते. चर्चने ख्रिसमसच्या संध्याकाळी दाखविण्यासाठी येशूच्या जन्माचा जो देखावा केला होता, त्यातील बाल येशूच्या मूर्तीची विटंबना जेसिका लँग आणि ब्रायन पॅट्रिक या जोडगोळीनं केली होती. \n\nशिक्षण पूर्ण करण्याची शिक्षा \n\nमनुष्यहत्येच्या गुन्ह्यामध्ये दोषी आढळल्याने टायलर आल्रेड या 17 वर्षाच्या मुलाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मात्र त्याच्या भविष्याचा विचार करून न्यायालयाने त्याला पुढील शिक्षण पूर्ण करण्याचाही आदेश दिला. त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण करून वेल्डिंग स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा त्याचप्रमाणे नियमितपणे ड्रग, अल्कोहोल आणि निकोटीन सेवनाच्या चाचण्याही द्याव्यात असे आदेश त्याला दिले आहेत. पुढील दहा वर्षे नियमितपणे चर्चमध्ये जाण्याची सूचनाही त्याला करण्यात आली आहे. \n\nपॉकेटमनी नाही, नोकरी शोधा! \n\nदक्षिण स्पेनमधल्या एका शहरात राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणाने आपल्या आई-वडिलांना कोर्टात खेचलं. ते आपल्याला पॉकेटमनी देत नाहीत, अशी त्याची तक्रार होती. मात्र फॅमिली कोर्टातील न्यायाधीशांनी त्याची मागणी फेटाळून लावली. इतकंच नाही तर त्याला एका महिन्याच्या आत घर सोडून जाण्याचा आणि स्वतःसाठी नोकरी शोधण्याचाही आदेश दिला. \n\nशास्त्रीय संगीत ऐकल्यास शिक्षेत सवलत\n\nअँड्रयु व्हॅक्टर हा तरुण आपल्या गाडीत अतिशय मोठ्याने रॅप गाणी वाजवत होता. याप्रकरणी न्यायालयाने त्याला 120 पौंडांचा दंड केला होता. मात्र न्यायाधीशांनी त्याच्या दंडाची रक्कम 20 पौंडांनी कमी करण्याची तयारी दाखवली. त्याबदल्यात महिनाभर अँड्रयुला बाख, बिथोव्हेन या संगीतकारांच्या रचना ऐकण्याची \n\nहेही वाचलंतत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अमेरिकेतील सेक्युरिटिज अॅंड एक्सचेंज कमिशनसोबत (SEC) चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर त्यांना 2 कोटी डॉलर इतका दंड भरावा लागणार आहे. मस्क यांनी कंपनीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला पण ते मुख्याधिकारी पदावर कायम राहणार आहेत. \n\nट्वीटमध्ये नेमकं काय होतं? \n\nऑगस्ट महिन्यात त्यांनी ट्वीट केलं होतं. टेस्ला कंपनीला स्टॉक मार्केटमधून काढून घेण्यात येईल आणि कंपनीची मालकी खासगी स्वरूपाची राहील, असं त्यांनी म्हटलं होतं \n\nज्यांचे शेअर्स आहेत त्यांना काळजी करायची आवश्यकता नाही असं त्यांनी सूचित केलं होतं. त्यांच्या या ट्वीटनंतर कंपनीच्या शेअर्सचा भाव वाढला आणि काही वेळानंतर पडला. \n\nमस्क यांचे ट्वीट दिशाभूल करणारे होते. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि बाजारात हालचाल निर्माण झाल्याचं SECनं म्हटलं. \n\nपण प्रत्यक्षात मस्क यांनी आपण काय करणार आहोत याबद्दलचा खुलासा केला नाही. व्यवहार कसा होणार, निधी कुठून येणार याबाबत त्यांनी काहीच सांगितलं नाही, SECनं म्हटलं. \n\nत्यांच्या ट्वीटनंतर जेव्हा SECनं त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी खुलासा केला होता. मी फक्त गुंतवणूक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"दारांचं हित डोळ्यासमोर ठेऊन पारदर्शक कृती केली, असं त्यांनी म्हटलं होतं. \n\nमस्क आणि SECनं करार केला आहे. मस्क कंपनीबाबत ट्वीट करतील तेव्हा ते जबाबदारीने करावेत अशी अटही त्यांना घालण्यात आली आहे. करारात ठरल्याप्रमाणे त्यांना 45 दिवसांमध्ये चेअरमनपद सोडावं लागणार आहे. पुढील तीन वर्षं ते या पदावर पुन्हा येऊ शकत नाही. मस्क यांनी कोणत्याही पब्लिक कंपनीच्या पदावर राहू नये असं SECला वाटत होतं पण SECसोबत करार केल्यानंतर त्यांना मुख्याधिकारी पदावर राहण्याची परवानगी देण्यात आली. \n\nनव्या चेअरमनपदासाठी नियुक्ती अद्याप बाकी आहे. लवकरच वेगळा चेअरमन नियुक्त करण्यात येईल, असं कंपनीनं सांगितलं आहे. \n\nइलॉन मस्क कोण आहेत? \n\nएलन मस्क यांचा जन्म दक्षिण अफ्रिकेत झाला. PayPal या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी डॉलर्स कमवले आणि नंतर टेस्ला, SpaceX या कंपन्या घेतल्या. \n\nजगातील 25 व्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती, असा फोर्ब्सनं त्यांचा गौरव केला होता. त्यांची संपत्ती 19.7 अब्ज डॉलर इतकी आहे. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अयोध्येतील इलेक्ट्रिशियन अखिल अहमद सांगत होते. \n\nगेल्या तीन दिवसांपासून शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमांमुळे अयोध्येत तणावाचं वातावरण होतं. शहराच्या विविध भागांतील मुस्लीम मोहल्ल्यांना रविवारी छावणीचं स्वरूप आलं होतं. या मोहल्ल्यांकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले होते. कुणालाच आत शिरकाव नव्हता.\n\nसंध्याकाळनंतर जसजशी अयोध्येतली गर्दी ओसरत गेली, तसतसा इथला बंदोबस्तही हटवण्यात आला आणि रविवारी दिवसभर मोहल्ल्यातील घरांमधून डोकावणारे चेहरे रात्री इथल्या गल्ल्यांमध्ये नेहमीप्रमाणे वावरताना दिसत होते.\n\nपण 1992ची घटना ज्यांनी अनुभवली आहे, असे लोक या काळात अयोध्येत थांबत नसल्याचं काहींनी सांगितलं. \"काही लोक बाहेरगावी निघून गेले. आमच्या भागात गोंधळाचं वातावरण होतं. पण पोलीस बंदोबस्त लागल्याने अनेकांनी निःश्वास सोडला,\" असं अखिल सांगतात.\n\nअयोध्येच्या कुटीया, टेडी बाजार, पाणी टोला, गोला घाट, कटरा, आलमगंज या भागांत मुस्लीम वस्ती आहे, जिथे वीस-पंचवीस मुस्लिमांची घरं हिंदूंच्या घरांना लागूनच आहेत. मोहल्ला कुटीयाच्या भागात दिवसभर पोलिसांना नाकाबंदी केलेली होती. सांयकाळी बंदोबस्त हटल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यानंतर आम्हाला एका गल्लीच्या तोंडावर काही तरुण रस्त्यावर उभे राहून गप्पा मारताना दिसले.\n\nरात्री साधारण आठची वेळ होती. याच गल्लीत बाबरी मशीद प्रकरणातील एक पक्षकार इकबाल अन्सारी यांचं घर आहे. त्यांना पोलीस सुरक्षा देण्यात आलेली आहे. या परिसरातील पोलिस बंदोबस्त गेल्या तीन दिवसांत वाढवण्यात आला होता.\n\nघरोघरी जाऊन इलेक्ट्रिकची कामं करणारे अखिल अहमद इथेच राहतात. ते पुढे सांगतात, \"हे अयोध्येतले लोक नसतात. हे आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून आलेले असतात. काही बाहेरून येतात, त्यांच्यापासूनच भीती वाटते. यात काही उपद्रवी असतात, ते उपद्रव करतात. त्यातूनच धोका निर्माण होतो.\" \n\nइथेच उभे असलेले एक मोहम्मद वसीम यांना मौलाना म्हणून ओळखलं जातं. त्यांनी त्यांचं वेल्डिंगचं दुकान तीन दिवस बंद ठेवलं होतं. कलम 144 लागू असल्यानं तसंच शहरातील रस्ते बंद असल्यामुळे शहरात सामान आणण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nमोहम्मद वसीम सांगतात, \"माझे नव्वद टक्के ग्राहक हिंदूच आहेत. अयोध्येत हिंदू-मुस्लीम संस्कृती ही मिलापाची आहे. बाहेरचे लोक येऊन इथं गडबड करतात. काही संघटना इथं वातावरण बिघडवतात.\"\n\n\"गर्दी जमली म्हणजे शंकेचं वातावरण निर्माण होतं. मनं कलुषित होऊ लागतात. गर्दी जमली नाही तर कशाला शंकेचं वातावरण होईल. सामान्य दिवसांमध्ये इथं दर तीन महिन्यांनी यात्रा भरत असते. भाविक येतात, दर्शन करून जातात. आम्ही भाविकांना मार्ग दाखवतो. कुणाला पाणी हवं तर विचारतो,\" असं ते सांगतात. \n\n\"कोर्टाचे सुनावणी प्रलंबित आहे. हे लोक कोर्टाचे आदेश का मानत नाहीत ? गेली चार वर्षं झाली वातावरण थंड होतं. आता दोन महिन्यांपासून या मुद्द्याला हवा दिली जात आहे. कारण त्यांना मतांचा ध्रुवीकरण करायचं आहे,\" वसीम सांगतात.\n\n25 वर्षांचा जहिरुद्दीन अन्सारी मित्रांबरोबर गप्पा मारत उभा होता. अन्सारीचं शिक्षण मध्येच सुटलं आहे. तो टॅक्सी चालवतो आणि पर्यटकांना सेवा देतो.\n\nतणाव निवळल्यानंतर आणि बंदोबस्त सैल झाल्यानंतर तरुण चर्चा करताना\n\nजहिरुद्दीन म्हणतो, \"6 डिसेंबरची घटना ज्यांनी अनुभवली त्यांच्यातले अनेक जण आता जिवंत नाहीत. त्यांच्याकडून तरुण पिढीने त्याविषयी फक्त ऐकलं आहे. त्यामुळेच त्यांच्या मनात भीती आहे.\" \n\n\"दरवर्षी 6 डिसेंबर ही तारीख आली की आमच्यावर दडपण येऊ लागतं. अयोध्येतील हिंदू मुस्लीम कुणीही असू द्या, त्याला भीती वाटतेच. त्यांनी ते अनुभवलंय, म्हणून त्यांच्या मनात भीतीचं..."} {"inputs":"अरब देशांनी आक्षेप घेतल्यानंतर इस्राईलचा स्वतंत्र देशाच्या रूपात जन्म झाला. पण इस्राईलला एक स्वतंत्र देश म्हणून जगानं स्वीकारायला बराच काळ जावा लागला. 14 मे 1948 रोजी इस्राईलने स्वातंत्र्याची घोषणा केली आणि त्याच दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाने त्याला मान्यता दिली.\n\nअमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष एस ट्रुमन यांनीसुद्धा इस्राईलला त्याच दिवशी मान्यता दिली. डेविड बेन ग्युरियन इस्राईलचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांनाच इस्राईलचे संस्थापक म्हटलं जातं.\n\nतेव्हा भारत इस्राईलच्या स्थापनेच्या विरोधात होता. भारताला पॅलेस्टाईनचंही इस्राईल होणं फारसं पटलं नव्हतं आणि म्हणून संयुक्त राष्ट्रांत भारतानं त्याविरुद्ध मतदान केलं होतं. संयुक्त राष्ट्रानं इस्राईल आणि पॅलेस्टाईन असे दोन राष्ट्र स्थापन करण्याचा प्रस्ताव संमत केला होता. या प्रस्तावाला दोन तृतीयांश बहुमत मिळालं होतं.\n\nभारताचा आधी विरोध मग मान्यता\n\n2 नोव्हेंबर 1917ला बालफोरचा जाहीरनामा आला. ब्रिटनकडून आलेल्या या जाहीरनाम्यात सांगितलं होतं की, पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांचं वेगळं राज्य होतं. या घोषणेला अमेरिकेचाही पाठिंबा होता.\n\nअमेरिकी राष्ट्राध्यक्ष ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"फ्रँकलीन रूझवेल्ट यांनी 1945मध्ये आश्वासन दिलं होतं की, अमेरिका अरबी आणि ज्यू लोकांशी चर्चा केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही.\n\nशेवटी भारतानं 17 सप्टेंबर 1950 ला अधिकृतरीत्या इस्राईलचा एक स्वतंत्र देशाच्या रूपात स्वीकार केलं. शिवाय, 1992मध्ये इस्राईलबरोबर राजकीय संबंध प्रस्थापित केले. नेहरू पॅलेस्टाईनच्या फाळणीच्या विरोधात होते. त्याच आधारावर भारताने 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रात इस्राईलच्या स्थापनेविरोधात मतदान केलं होतं.\n\nभारताच्या आणि नेहरूंचा या बाबतीतला दृष्टिकोन अजिबात लपून राहिलेला नव्हता. तेव्हा नेहरूंना जगातले प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी पत्र लिहून इस्राईलच्या समर्थनार्थ मत देण्याची विनंती केली होती. आईन्स्टाईनची ही विनंती नेहरूंनी फेटाळून लावली होती.\n\nआईन्स्टाईनचं नेहरूंना पत्र\n\nअसं काय झालं होतं की, आईन्स्टाईननी नेहरूंना पॅलेस्टाईनच्या स्थापनेसाठी पत्र लिहिलं? मध्य पूर्व भागातल्या घडामोडींचे जाणकार कमर आगा म्हणतात, \"आईन्स्टाईन स्वत: पॅलेस्टिनी होते. त्यांनी युरोपात ज्यूंसोबत झालेला अत्याचार पाहिला होता. ज्यूंच्या नरसंहाराचे ते साक्षीदार होते.\"\n\n1948 साली भारतानं इस्राईलच्या स्थापनेचा विरोध केला होता आणि 1950 साली मान्यता दिली होती. आता प्रश्न असा आहे की, दोन वर्षांत असं काय झालं की इस्राईलच्या स्थापनेविरुद्ध असलेले नेहरू इस्राईलच्या मान्यतेपर्यंत पोहोचले?\n\nकमर आगा सांगतात, \"भारताला पॅलेस्टिनी लोकांबरोबर झालेल्या अत्याचाराची आणि दु:खाची चांगलीच कल्पना होती. नेहरू कधीच पॅलेस्टाईनच्या विरोधात नव्हते, पण ते पॅलेस्टाईनच्या विभाजनाच्या विरोधात होते. जेव्हा इस्राईलची निर्मिती होत होती तेव्हा भारत आपल्याच फाळणीच्या दु:खातून सावरला नव्हता. नेहरूंना पॅलेस्टिनींचं दु:ख कळत होतं कारण फाळणीचं दु:ख ते स्वत:च्या डोळ्यानं बघत होते. अनेक शरणार्थी अडकले होते, अशात नेहरू पॅलेस्टाईनच्या फाळणीचं समर्थ कसं करणार?\"\n\nपहिल्या नजरेत प्रेम नाही\n\nभारत आणि इस्राईल आज भलेही चांगले मित्र आहेत पण इतिहास हेच सांगतो की, भारताला इस्राईलबाबत पहिल्यांदा जिव्हाळा नव्हता.\n\n1950 साली भारतानं इस्राईलला मान्यता दिली. पण राजकीय संबंध प्रस्थापित होण्यासाठी 42 वर्षांचा कालावधी जावा लागला आणि हे काम काँग्रेसचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी 1992 साली केलं. इस्राईलने आजही अरब आणि मुसलमान देशात जॉर्डन आणि..."} {"inputs":"अरुंधती रॉय\n\n\"देशात मॉब लिंचिंग करणाऱ्यांचा सत्कार होतो आणि हक्कांसाठी लढणाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जातं,\" अशी प्रतिक्रिया लेखिका अरुंधती रॉय यांनी मंगळवारच्या अटकसत्रावर व्यक्त केली होती. बीबीसी मराठीनं यावर होऊ द्या चर्चामध्ये वाचकांना त्याचं मत विचारलं. \n\nयातील काही निवडक आणि संपादित प्रतिक्रिया इथं देत आहोत.\n\nप्रविण लोणारे म्हणतात, \"मागे एकदा शेतकऱ्यांच्या मोर्चाला एक मंत्री नक्षली लोकांचा मोर्चा म्हणत होते. त्यांच्यामते मुस्लीम आतंकवादी आहेत. आदिवासी नक्षली आहेत. शेतकरी आणि दलित माओवादी आहेत. फक्त सनातनी देशभक्त आहेत.\"\n\nधवल पाटील म्हणतात, \"पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल ही अटक असल्यानं यावर आता चर्चा करणं घाईचं ठरेल. जेव्हा आरोप ठेवले जातात तेव्हा संबधितांची पार्श्वभूमी कमी महत्वाची ठरते.\"\n\nसनद पवार म्हणतात, \"भाजप हा हिंदुत्ववादाचा राजकीय मुखवटा असल्यामुळे त्यांना कारवाईचे ढोंग करणं भाग पडले. महाराष्ट्र सरकारनं डाव्या विचारवंतांना नक्षली घोषित करून अटक करण्याचा सपाटा लावला आहे. याला अघोषित आणीबाणी म्हणण्यापेक्षा \"दृश्य स्वरूपातील अघोषित हुकुमशाही (फँसिझम)\" म्हणता येईल. प्रत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्येक हिंदू ज्याप्रमाणे हिंदुत्ववादी असत नाही, प्रत्येक मुस्लिम जिहादी असू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक डाव्या विचारसरणीची व्यक्ती नक्षलवादी असणं गरजेचं नाही.\"\n\nअमोल पाटील यांच्यामते, \"मोदींनी सत्तेत आल्यावर सर्वप्रथम ज्या काही NGO वर बंदी आणली तो निर्णय योग्यच होता हे आता दिसून येत आहे.\"\n\nमिलिंद म्हात्रे म्हणतात, \"पोलीस मूर्ख नाहीत कोणालाही पकडायला. फक्त त्यांना पकडलं आहे अजून मुख्य आरोप सिद्ध व्हायचे आहेत. ते सिद्ध होण्याआधीच तुम्ही त्यांच्याबाजूनं ओरडायला सुरुवात केली आहे. जर आरोप सिद्ध झाले की पुरस्कार वापसी गँग तयारच आहे पुरस्कार परत करायला.\"\n\nसुधांशू लासुरकर यांच्या मते, \"सनातनी आणि नक्षली दोघं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघेही देशासाठी घातकच. या दोघांचा अंतिम उद्देश दहशतवादच आहे. दोघांवर लवकरात लवकर बंदी घातली पाहिजे. तसेच भाजपचा संबंध सनातनशी आणि कम्युनिस्टांचा संबंध काँग्रेसशी जोडणं चुकीचंच. दोन्ही पक्ष कितीही भांडखोर असलेतरी अशावेळी दोघांनी attitude बाजूला ठेऊन एकत्र येऊन या लोकांविरुद्ध कारवाई केली पाहिजे.\"\n\nभाऊ पांचाळ म्हणतात, \"दाभोळकर खून प्रकरणातील आरोपी असतील किंवा 'कोरेगांव-भिमा' प्रकरणातील, त्यांच्या अटकेच्या निषेधाचं समर्थन होऊच शकत नाही. विचारवंतांनी वैचारिक पातळीवर स्पष्टीकरण देणं एकवेळेस मान्य आहे. पण सरकारला बोल लावण्यासाठी, पोलिसांवर आरोप करणे, न्यायिक प्रक्रियेआधीच निर्दोष ठरवणे, असली कृत्य समाजाच्या सामाजिक आरोग्यासाठी अपायकारक आहेत.\"\n\nकौतिकराव नरवडे यांच्यामते, \"सनदशीर मार्गाने हक्कासाठी लढणारे नक्षलवादी ठरवले जातात. तर दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांची हत्या करणारे देशभक्त. ऊद्धवा अजब तुझे सरकार.\"\n\nराहुल माळी यांच्यामते, \"देशाच्या पंतप्रधानांना जर मारण्याचा डाव असेल तर नक्कीच अशी कारवाई झाली पाहिजे. यात कुठेही जातीधर्माचं राजकारण व्हायला नको.\"\n\nनयन साळवी म्हणतात, \"सामाजिक आणि धार्मिक विषमता असणाऱ्या व्यवस्थेबद्दल जे विचारवंत लिखाण करतात, लोकांना त्या मानसिक गुलामगिरीतून वर आणण्याचा प्रयत्न करतात त्यांचा शहरी नक्षलवादाशी (नवीन संकल्पना) संबंध जोडला जातो. कायदा चालवणारे जर एवढेच पारदर्शक आहेत, तर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपींना अटक का केली नाही.\"\n\nसुमीत दांडगे म्हणतात, \"जर कोणी एक माणूस दुसऱ्या कोणत्याही जीवित घटकाला अघोरी आनंदासाठी इजा पोहोचवत असेल तर तो..."} {"inputs":"अर्चना कामत\n\nतिचे आई-वडील दोघेही नेत्रतज्ज्ञ आहेत. तेच पहिल्यांदा तिचे टेनिस खेळण्यासाठीचे पार्टनर होते. \n\nमी रडू नये म्हणून मुद्दामहून माझे पालक माझ्यासोबत खेळताना पराभूत व्हायचे असं ती सांगते. \n\nआता अर्चनाची एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून ओळख निर्माण झाली असली तरी तिचे पालक आजही खंबीरपणे तिच्या पाठीशी आहेत. \n\nखरं तर मुलीला सरावादरम्यान आणि स्पर्धांदरम्यान मदत व्हावी म्हणून अर्चनाच्या आईनं त्यांचं काम सोडलं.\n\nअर्चनाला पालकांनी खेळण्यास प्रोत्साहन दिलं असलं तरी तिच्या मोठ्या भावानं तिच्यातलं टॅलेंट ओळखलं आणि तिला खेळाकडे गांभीर्यानं बघायला शिकवलं.\n\nत्यानंतर या खेळाकडे फक्त एक छंद म्हणून पाहणाऱ्या अर्चनानं या खेळालाच आपलं ध्येय बनवलं. \n\nआक्रमक खेळ\n\nअल्पावधीतच तिनं खेळासाठीची आक्रमक शैली आत्मसात केली आणि हीच शैली तिची ओळख बनली. या आक्रमक शैलीमुळे तिनं राज्य आणि राष्ट्रीय पातळींवरील स्पर्धा गाजवायला सुरुवात केली,.\n\n2013मधील सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांमधील विजय हा तिच्या कारकिर्दीतील टर्निंग पाईंट ठरला. या विजयामुळे आत्मविश्वास कैकपटीनं उंचावल्याचं ती सांगते. \n\nयानंतर अर्चनाने तिच्यापेक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्षा क्रमवारीत अग्रणी असलेल्या खेळाडूंवर विजय मिळवला आहे.\n\nगेल्या वर्षांत तिनं 2018मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावणारी आणि भारताची क्रमांक एकची खेळाडू मनिका बत्राला दोनदा पराभूत केलं.\n\nबत्राविरुद्धच्या या 2 विजयांपैकी एक विजय तिनं 2019मधील सीनियर नॅशनल गेम्समध्ये मिळवला आणि ती वयाच्या 18व्या वर्षी चॅम्पियन म्हणून उदयास आली. \n\nअर्चना कामत\n\nकठोर मेहनतीनंतर यश\n\n2014मध्ये तिनं आंतरराष्ट्रीय सामन्यांत पदार्पण केलं. मोरोक्को ज्यूनियर आणि कॅडेट ओपन टुर्नांमेंट 2016मध्ये तिनं ज्यूनियर गर्ल्स सिंगलमध्ये यश मिळवलं. तर स्पॅनिश ज्युनियर आणि कॅडेट ओपन स्पर्धेत ती सेमी-फायनलिस्टपर्यंत पोहोचली. \n\n2018च्या युथ ऑलिम्पिकमधील एकेरी कामगिरीकडे ती आतापर्यंतची तिची सगळ्यात महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय कामगिरी समजते. या स्पर्धेत ती चौथ्या क्रमांकावर राहिली असली तरी या स्पर्धेनं महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्याचं ती सांगते. \n\nतिनं मिश्र दुहेरीत ज्ञानसेकर सथियानबरोबर जोडी बनवली आणि 2019मध्ये कटक येथील राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आमची जोडी मजबूत आहे, असं ती सांगते. \n\nपुढचा प्रवास\n\nआक्रमक शैलीमुळे तिला अनेक मातब्बरांना नमवता आलं असलं तरी त्यामुळे दुखापत होण्याचाही धोका आहे. \n\nती म्हणते की, खेळ स्वतःच इतका विकसित झाला आहे की त्यानुसार चालत राहणं आणि दुखापतीपासून मुक्त राहणं, सर्वांत महत्त्वाचं आहे. यासाठी ती कठोर प्रशिक्षण घेत आहे.\n\nएकेरीत सध्या जगात 135 व्या क्रमांकावर असलेल्या अर्चनाला क्रमवारीत स्थानात सुधारणा करायची आहे आणि 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळवायचं आहे.\n\nअर्चनाला कर्नाटक सरकारतर्फे दिला जाणारा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा एकलव्य पुरस्कारानं (2014) गौरवण्यात आलंय.\n\nआपल्या खेळाच्या माध्यमातून भविष्यात आणखी पदकं आणि पुरस्कार मिळवण्याची तिची इच्छा आहे. \n\n(हा लेख ई-मेलच्या माध्यमातून अर्चना कामत यांनी पाठवलेल्या उत्तरांवर आधारित आहे.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा."} {"inputs":"अर्णब गोस्वामी\n\nतिथं अर्णब गोस्वामी यांनी रायगड पोलिसांनी आपल्याला मारहाणे केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला. त्यानंतर न्यायाधीशांनी गोस्वामी यांची फेर वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. \n\nत्यानंतर पुन्हा एकदा गोस्वामींच्या आरोपावर न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी सुरू झाल्यानंतर गोस्वामी यांनी कोर्टाच्या बाहेर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर ते कोर्टात गेले, तेव्हा ते काही हातवारे, तसंच इशारे करत होते. त्यांचं हे वर्तन पाहून न्यायाधीश भडकले आणि त्यांनी अर्णब गोस्वामी यांना समज दिली की, 'तुम्ही नीट उभे राहा, हातवारे करू नका.'\n\nत्यानंतर अर्णब गोस्वामी यांचं न्यायालयातील वागणं बदललं आणि ते शांत बसून सुनावणी ऐकत होते. मारहाण केल्याचा गोस्वामी यांचा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला. त्यानंतर त्यांच्या रिमांड अर्जावर सुनावणी सुरू झाली. यावेळी कोर्टानं तीन निरीक्षणं नोंदवली.\n\nया संपूर्ण प्रकरणात अन्वय नाईक यांचा अ-समरी अहवाल आधीच दाखल झाला आहे. कोर्टासमोर हा अहवाल आहे आणि तो कोर्टानं मंजूर केला आहे. असं असूनही कोर्टाची परवानगी न मागता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पोलिसांना अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींची पोलीस कोठडी का पाहिजे, याच्यासाठी कोणताही सबळ पुरावा कोर्टासमोर सादर केला नाही.\n\nत्यासोबतच अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू याचा आणि या तीन आरोपींचा काय संबंध आहे, हा संबंध देखील रायगड पोलीस समजून सांगू शकले नाही किंवा पुरावे देऊ शकले नाहीत. \n\nअर्णब गोस्वामी आणि इतरांना केलेली अटक अवैध होती, असं निरीक्षण कोर्टानं त्यांच्यासमोर आलेल्या कादपत्रांअंती नोंदवलं आहे. \n\nजवळपास 8 ते 9 तास ही सुनावणी चालली. त्यानंतर कोर्टानं गोस्वामी आणि इतर आरोपींना 18 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रायगड पोलिसांचा पोलीस कोठडीचा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना रात्र जेलमध्येच काढावी लागली. \n\nकारण त्यांनी जामीन अर्ज दाखल केला असला तरी त्यावर सुनावणी कधी होईल हे न्यायालयानं अजून निश्चित केलेलं नाही. कारण त्यांनी सरकारी वकिल आणि चौकशी अधिकाऱ्यांना या अर्जावर त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी काही अवधी दिला आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर कधी सुनावणी होईल, हे स्पष्ट झालेलं नाही.\n\nआरोपींचे वकील काय म्हणतात?\n\nअन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह आणखी दोघा आरोपींना अलिबागमधील न्यायालयानं 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. \n\nअर्णब तसंच फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्यावर वास्तुविषारद अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी परावृत्त केल्याचा आरोप आहे. \n\nया प्रकरणी अर्णब यांना बुधवारी (4 नोव्हेंबर) सकाळी मुंबईतून अटक करून आणल्यानंतर रायगड पोलिसांनी त्यांना जवळपास दुपारी 1 वाजता अलिबाग न्यायालयासमोर सादर केलं.\n\nयाप्रकरणातील आरोपींचे वकील सुशील पाटील यांनी कोर्टातील घडामोडींविषयी बीबीसी मराठीला सांगितलं, \"अ समरी अहवाल याच न्यायालयाकडे आहे. त्या हुकमाला वरच्या कोर्टात आवाहन देण्यात आलं नाही. तसंच पुन्हा चौकशी करण्यासाठी न्यायालयाची कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे ही चौकशी सदोष आहे. यामुळे ही अटक अवैध असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.\"\n\n\"अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींचा अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू यांच्याशी असलेला संबंधही चौकशी अधिकाऱ्यांना प्रस्थापित करता आलेला नाही. याशिवाय जी काही चौकशी झाली ती आरोपी बाहेर असतानाच झाली आहे, त्यामुळे आता त्या आरोपींची कोठडीत पुन्हा चौकशी करण्याची..."} {"inputs":"अर्णब गोस्वामी\n\nया प्रस्तावाविरोधात गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या प्रस्तावावर आज ( 2 नोव्हेंबर) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. \n\nसुप्रीम कोर्टाने रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना, महाराष्ट्र विधानसभेने बजावलेल्या हक्कभंग नोटीशीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. \n\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपमानजनक शब्द उच्चारल्याबाबत, महाराष्ट्र विधानसभेने अर्णब गोस्वामी यांना हक्कभंग नोटीस बजावली होती.\n\nयाविरोधात गोस्वामी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सोमवारी (नोव्हेंबर 2) अर्णब गोस्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. \n\n\"या सर्व गोष्टी प्रतिज्ञापत्रात लिहा. आम्ही या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करू,\" असं सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपिठाने सुनावणी दरम्यान म्हटलं.\n\nभारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी करण्यात आली. न्यायमूर्ती शरद बोबडेंनी अर्णब गोस्वामी यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देताना या याचिकेवरी पुढील सुनावणी शुक्रवारी 6 नोव्हेंबरल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा होईल असा आदेश दिला. \n\nअर्णब गोस्वामी यांच्या वकीलांनी कोर्टाला सांगितलं की, नोटीशीमध्ये दुपारी 3 वाजता 10 मिनिटांच्या आत उपस्थित रहाण्यासाठी सांगण्यात आलं होतं. त्यांच्याकडून येणं शक्य नसल्याचं कळवण्यात आलं होतं. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी अर्णब गोस्वामी यांना नोटीस बजावली होती. \n\nअर्णब गोस्वामी यांच्या वकीलांनी हक्कभंग समिती 22 ऑक्टोबरला गठीत करण्यात आल्याची माहिती कोर्टाला दिली आहे. \n\nत्यावर सरन्यायाधीशांनी सांगितलं की, कमिटीला याबाबत निर्णय घेऊ दे. तुमच्याविरोधात विशेषाधिकार नोटीशीवर काही कारावाई करण्यात आली तर आम्ही याबाबत विचार करू. \n\nहक्कभंग प्रस्ताव कशामुळे?\n\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात राज्य विधीमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता. \n\nत्यानंतर गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. \n\n\"जर या राज्यात पत्रकारांना कुणी काही बोललं किंवा त्यांना हात लावला तर या विधिमंडळाने पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा काढला, पण जेव्हा एखादा पत्रकार लोकप्रतिनिधींबद्दल काही बोलतो, त्यावर कारवाई व्हायला नको का? असा प्रश्न परब यांनी विचारला होता. \n\nसुशांत सिंह मृत्यूप्रकरणी अर्णब यांनी महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका केली आहे. \n\nयाआधी सुशांत सिंह प्रकरणावरून संजय राऊत आणि अर्णब गोस्वामी यांच्यात जुंपली होती. \n\n\"रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासंदर्भात ज्या भाषेचा प्रयोग केला त्याचा मी निषेध करतो. माध्यम स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. अर्णब यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,\" असं प्रताप सरनाईक म्हणाले होते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता.)"} {"inputs":"अर्थात अमेरिकेला ही घटना म्हणजे फार मोठा धक्का होती. याचं कारण म्हणजे पश्चिम आफ्रिकेतील या भागात अमेरिकन सैन्य असल्याची आणि तिथं सैनिकी अभियान सुरू आहे हे कुणालाच माहीत नव्हतं. \n\nजगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असलेल्या अमेरिकेचे जगभरातील 180 देशांत पसरले आहेत. यातील 7 देशांत अमेरिकेतील सैन्य प्रत्यक्ष सैनिकी मोहिमांत सहभागी आहे. \n\nट्रंप सरकारने अमेरिकच्या काँग्रेसला पाठवलेल्या गोपनिय अहवालातून ही माहिती उघडकीस आली आहे. \n\nहा अहवाल न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला आहे. अमेरिकेचं सैन्य ज्या देशांत सैन्य मोहिमांत सक्रिय आहे ते देश पुढील प्रमाणे : \n\nअफगाणिस्तान \n\nअफगाणिस्तानात 13,329 अमेरिकन सैन्य आहे. 11 सप्टेंबर 2001ला वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कवर झालेल्या अल कायदा आणि तालिबानच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवलं. अमेरिकेला इथं प्रदीर्घ लढाई करावी लागली. आजही हे युद्ध संपलेलं नाही. जगातील सर्वांत मोठी शक्ती असलेली अमेरिकेला इथं अल कायदा, तालिबान, इस्लामिक स्टेट आणि हक्कानी नेटवर्कशी संघर्ष करत आहे. \n\nइराक \n\nसद्दाम हुसेन यांच्या अंतानंतर इराकमध्ये अमेरिकेचं सैन्य आता इस्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लामिक स्टेटशी संघर्ष करत आहे. सद्दाम हुसेन यांच्या अंतानंतर इराकमध्ये मोठ्याप्रमाणावर अशांतता आहे आणि इस्लामिक स्टेटमुळं देशभर हिंसा सुरू आहे. इथला संघर्ष संपलेला अजूनही संपलेला नाही. \n\nसीरिया\n\n2017मध्ये सीरियात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय फौजांनी लाखो लोकांना जहालवाद्यांच्या ताब्यातून मुक्त केलं. इराक आणि सीरियातील जहालवाद्यांच्या ताब्यातील 98टक्के भूभागाला मुक्त करण्यात यश आलं आहे. सीरियात अमेरिकेचे दीड हजार सैन्य असेल. सीरियातील परिस्थिती सामान्य झालेली नाही. इथं रशिया दुसरी बाजू घेऊन उभा आहे. \n\nयेमेन\n\nअमेरिकाचे सैन्य येमेनमध्येही आहे. इथं अल कायदाशी अमेरिकेची लढाई सुरू आहे. ट्रंप सरकारने अमेरिकेच्या काँग्रेसला दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की येमेनमध्ये अमेरिका काही प्रमाणात हूती बंडखोरांच्या विरोधात सौदी अरेबियाच्या फौजांना मदत करत आहे. ही मदत फक्त सैनिक स्वरूपाची नसून गुप्त माहितीचं आदानप्रदान करण्याच्या पातळीवरही आहे. \n\nसोमालिया\n\nसोमालियामध्ये अमेरिकचे 300 सैनिक आहेत. सोमलियामध्ये बंडखोर संघटना अल शबाबच्या विरोधात अमेरिकेची मोहीम सुरू आहे. 1993मध्ये सोमालियात अमेरिकेच्या सैन्याला कटू अनुभवाला समोर जावं लगालं होतं. त्यावेळी अमेरिकेचं सैन्य सोमालियामध्ये महंमद फारह अईदीदला पकडण्याच्या मोहिमेवर होतं. या अभियानात अमेरिकेचे 18 सैनिक मारले गेले होते. सोमालियातील मोहीम किती कठीण आहे, याचा अनुभव त्यावेळी अमेरिकेला आला होता. \n\nलिबिया \n\nलिबियामध्ये अमेरिकेच्या सैन्याची संख्या फारच कमी आहे. अमेरिकी काँग्रेसला पाठवलेल्या अहवालात म्हटलं आहे की अमेरिकेचं सैन्य इथं इस्लामिक स्टेटच्या विरोधात लढत आहे. लिबियात गडाफी याचं शासन संपल्यानंतर इथं अशांतता आहे. \n\nनायजर \n\nनायजरमध्ये अमेरिकेचे 500 सैनिक आहेत. ऑक्टोबर 2017मध्ये चार अमेरिकी सैनिक मारल्यामुळे इथं इस्लामिक स्टेटच्या विरोधात मोहीम सुरू आहे. \n\nअमेरिकेचे सैनिक मारले गेल्याने वादही सुरू झाला आहे. अमेरिकेसाठी पश्चिमी आफ्रिकन देशात सैन्याचं अस्तित्व नवी गोष्ट नाही. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अर्थात, रिलेशनशिप स्टेटसपासून सहलीसाठी कुठे गेलो होतो, हे ऑनलाईन टाकण्याची घाई असलेल्या आजच्या इंटरनेट युगात काही काळासाठी का होईना, पण गायब होणं किंवा विस्मृतीत जाणं खरंच शक्य आहे का?\n\nऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिट्युटमधले प्राध्यापक व्हिक्टोर मेयर-शोएनबर्गर म्हणतात, \"यापूर्वी कधी नव्हते इतके गॅजेट्स आज आपल्याकडे आहेत आणि या उपकरणांना खूप सेन्सर्स आहेत. हे सेन्सर्स सतत आपली माहिती गोळा करत असतात.\"\n\nही माहिती खूप महत्त्वाची आहे. 'CareerBuilder' या रिक्रूटमेंट फर्मने केलेल्या सर्व्हेनुसार गेल्या वर्षी अमेरिकेतल्या 70% कंपन्यांनी नोकरीसाठी मुलाखत दिलेल्या उमेदवारांचे सोशल मीडिया प्रोफाईल तपासले तर 48% कंपन्यांनी कंपनीत कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी तपासल्या. \n\nवित्तीय संस्थादेखील कर्ज देण्यापूर्वी ग्राहकाचे सोशल मीडिया प्रोफाईल तपासू शकतात. \n\nदरम्यान, मोठमोठ्या कंपन्या लोकांच्या सोशल मीडिया प्रोफाईलचा अभ्यास करून त्यांना खरेदीसाठी उद्युक्त करण्याचे किंवा त्यांची राजकीय मतं बनवण्याचे मॉडेल तयार करतात. इतकंच नाही भविष्यातल्या सवयींचं आकलन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्तेचाही (आर्टिफिशल इंटेलिजन्स) वापर करतात.\n\nआपली माहिती कुणी चोरू नये, यासाठीचा एक उपाय म्हणजे आपलं सोशल मीडिया अकाउंट डिलीट करणं. केंब्रिज अॅनालिटिका स्कँडलनंतर अनेकांनी आपली फेसबुक अकांउट डिलीट केली होती. या कंपनीने राजकीय जाहिरातींसाठी 8 कोटी 70 लाख फेसबुक युजर्सचा डाटा चोरला होता. \n\nस्वतःची खाजगी माहिती कुणाला मिळू नये, यासाठी सोशल मीडिया अकाउंट डिलीट करणं, हा सोपा पर्याय वाटत असला तरी इतर कंपन्यांकडे असलेली आपली माहिती डिलीट होत नाही. लोकांच्या खाजगी माहितीचा दुरुपयोग होऊ नये, यासाठी काही देशांनी कडक कायदे बनवले आहेत. \n\nयुरोपीय महासंघात जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन म्हणजेच GDPR लोकांना 'विसरले जाण्याचा अधिकार' म्हणजेच 'Right to be Forgotten' देते. थोडक्यात सांगायचं तर हा स्वतःची माहिती काढून टाकण्याचा अधिकार आहे. \n\nयुकेमध्ये माहिती आयुक्तालयामार्फत यावर देखरेख ठेवली जाते. सर्व सर्च इंजिनवरून आपली माहिती काढून टाकण्यात यावी, अशी मागणी करणारे 541 अर्ज या कार्यालयाकडे आले होते. त्या आधीच्या वर्षी 425 तर 2016-17 साली 303 अर्ज आले होते. \n\nया कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार खरी आकडेवारी यापेक्षा जास्त असू शकते. कारण, वापरकर्त्याने एखाद्या कंपनीकडे असलेली स्वतःची खाजगी माहिती डिलीट करण्याची विनंती कंपनीने फेटाळली तरच माहिती आयुक्तालय अशा तक्रारींची दखल घेते. \n\nया कार्यालयातील सुझेन गॉर्डन यात अजूनही यामध्ये स्पष्टता नाही असंच सांगतात. त्या म्हणतात, \"एखाद्या व्यक्तीला वाटलं की एका विशिष्ट संस्थेकडे असलेली त्याची खाजगी माहिती यापुढे कंपनीच्या उपयोगाची नाही तर त्यांनी ती माहिती डिलीट करावी, अशी मागणी करण्याचा अधिकार GDPR ने सामान्य नागरिकांना दिला आहे.\"\n\n\"मात्र, हा अधिकार परिपूर्ण नाही. काही प्रकरणांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या इतर काही अधिकार आणि हितांशी त्याचं संतुलन साधावं लागतं.\"\n\n'विसरून जाण्याचा अधिकार' 2014 मध्ये अस्तित्वात आला आणि बघता-बघता त्याला चांगला प्रतिसादही मिळू लागला. खाजगी माहिती डिलीट करावी, यासाठी अनेक अर्ज येऊ लागले. सुरुवातीला दुसऱ्यांदा निवडणुकीला उभं राहण्याची इच्छा बाळगणारे राजकीय नेते किंवा पिडोफाईल (लहान मुलांकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होणाऱ्या व्यक्ती) असे अर्ज करायचे. \n\nज्यांच्याकडे पैसा आहे अशा व्यक्ती किंवा कंपन्या तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. \n\nसार्वजनिक प्रतिष्ठा जपणे,..."} {"inputs":"अल कायदाच्या ऑनलाईन समर्थकांकडून या प्रकरणाशी संबंधित एक पत्र शेअर केलं जात आहे. हे पत्र ओसामाचा मुलगा हमजा बिन लादेन यानं लिहिल्याचं सांगितलं जात आहे.\n\nएक हाय प्रोफाईल ऑनलाईन जिहादी अल वतीक बिल्लाह यानं 31 डिसेंबरला टेलिग्राम या मेसेजिंग ऍपवर ओसामा बिन लादेनच्या नातवाच्या मृत्यूची बातमी दिली होती.\n\nत्यानंतर हाय प्रोफाईल अल कायदा इनसाईडर शायबत अल हुकमा याच्यासह अनेक प्रमुख अल कायदा समर्थकांनीसुद्धा टेलिग्रामवर ही बातमी शेअर केली आहे.\n\nअल बतीकनं ओसामाच्या नातवाची हत्या कशी आणि कुठे झाली याची कोणतीच माहिती दिलेली नाही. पण अबु खल्लाद अल मुहनदीस या दुसऱ्या एका जिहादी समर्थकानं ही हत्या 26 मे ते 24 जून दरम्यान रमजान महिन्यात झाल्याचं सांगितलं आहे.\n\nअबु खल्लाद अल मुहनदीस यानं लादेन कुटुंबाला लिहिलेलं एक पत्र जारी केलं आहे. हे पत्र हमजा बिन लादेन यानं लिहिल्याचं मानलं जातं.\n\nया पत्रात हमजा बिन लादेननं सांगितलं आहे की, शहीदांसारखं मरण यावं अशी या मुलाची इच्छा होती आणि 2011 साली ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर तो कायम दु:खी असायचा.\n\nमोहम्मद बिन लादेनच्या लग्नात सामील झालेला ओसामा बिन लादेन.\n\nहमज... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा बिन लादेन यानं आपल्या पुतण्यांना ओसामा बिन लादेन, ओसामा हमजा बिन लादेन आणि आपल्या भावांच्या हत्येच्याविरोधात जिहाद करण्याचं आवाहन केलं होतं.\n\nअल वतीक बिल्लाह बऱ्याच काळापासून एक ऑनलाईन जिहादी आहेत आणि अल कायदाशी निगडीत त्यांची माहिती खात्रीलायक मानली जाते.\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अलाहाबाद संग्रहालयात चंद्रशेखर आझाद यांचं ते ऐतिहासिक पिस्तूल ठेवलेलं आहे. हे तेच पिस्तूल जे 27 फेब्रुवारी 1931 ला त्यांच्या हातात होतं. \n\nयाच पिस्तुलातून झाडलेल्या गोळीनं आझाद यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. पण पोलिसांची कागदपत्रं वेगळंच काही सांगतात. चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या गोळीनेच तर नाही ना मारले गेले?\n\nअलाहाबाद म्हणजेच आजच्या प्रयागराजमधील कर्नलगंज पोलीस ठाण्यात ब्रिटिश पोलिसांची एक गुन्हे नोंदवही आहे, त्यात पाहिलं तर असा संशय निर्माण होतो. \n\nतत्कालीन पोलीस कागदपत्र सांगतात की सकाळी 10 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास आझाद एल्फ्रेड पार्कमध्ये उपस्थित होते. काही खबऱ्यांनी पोलिसांना ते तिथे असल्याची माहिती दिली होती.\n\nभारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे चंद्रशेखर आझाद ब्रिटिश पोलिसांच्या निशाण्यावर होते. काकोरी प्रकरण आणि त्यानंतर 1929 मधल्या बाँबस्फोट प्रकरणानंतर पोलीस आझाद यांना शोधत होते. त्यावेळचे जास्त दस्तऐवज उपलब्ध नाहीत. \n\nअखेरीस त्यादिवशीच्या सकाळी घटनाक्रम कशा प्रकारे वेगाने बदलला, याबाबत स्वातंत्र्यलढ्याबाबत लिहिणारे स्पष्ट करत नाहीत. \n\nपोलीस रेकॉर्डमध्ये नोंद\n\nभारतात ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"गुन्हे नोंद करण्याची पद्धत थोडीफार ब्रिटिश पद्धतीवर आधारित आहे. विशेषतः आजही एखादा पोलीस चकमकीत मारला जातो, त्यावेळी पोलीस जुन्या पद्धतीनुसारच त्याची नोंद करतात. \n\nगुन्हे रजिस्टरमध्ये गुन्ह्यांची संख्या, आरोपीचं नाव आणि कलम 307 तसंच अंतिम अहवालाचं विवरण देण्यात येतं. म्हणजेच संशयित आरोपीने पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. त्याच्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळी झाडली आणि बचाव करताना केलेल्या कारवाईत संशयित आरोपीचा मृत्यू झाला.\n\nज्यावेळी आझाद यांच्याकडे एकच गोळी उरली होती, त्यावेळी त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली, असं म्हटलं जातं. पण सरकारी रेकॉर्ड हे स्वीकारत नाही. \n\nअलाहाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या फौजदारी अभिलेखागारमध्ये 1970 पूर्वीचे दस्तऐवज उपलब्ध नाहीत. अलाहाबाद परिक्षेत्राचे माजी पोलीस महासंचालक आर. के. चतुर्वेदी सांगतात, कर्नलगंज पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवलेला आहे. यामध्ये चकमकीचा उल्लेख आहे. \n\nते सांगतात, \"याला पोलीस रेकॉर्डच्या दृष्टीने पाहिल्यास पोलिसांच्या बाजूनेच याची नोंद केली जाईल. प्राथमिकदृष्ट्या असं वाटतं की त्यांनी शेवटची गोळी स्वतःवर चालवली होती, त्यांना पोलिसांना ताब्यात जिवंत जायचं नव्हतं.\" \n\nब्रिटिश पोलिसांनी जे काही रजिस्टरमध्ये नोंद केलं, ते फक्त शाबासकी मिळवण्यासाठी होतं, असं अलाहाबाद विद्यापीठातले प्रोफेसर योगेश्वर तिवारी यांना वाटतं. \n\nआझाद यांच्याविरुद्ध कर्नलगंज पोलीस ठाण्यात ब्रिटिश पोलिसांनी कलम 307 लावताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा नोंद केला होता. \n\nउर्दूमध्ये असलेल्या या नोंदीतूनच याबाबत माहिती मिळते. प्रतिवादी म्हणून चंद्रशेखर आझाद आणि एका अज्ञात व्यक्तीचा उल्लेख आहे. पोलीस आजही चकमकीची नोंद ब्रिटिश पोलिसांच्या याच जुन्या पद्धतीने करताना दिसतात. \n\nअलाहाबाद संग्रहायलकडूनही एक माहिती मिळते. चंद्रशेखर आझाद 27 फेब्रुवारी 1931 ला अल्फ्रेड पार्कमधल्या जांभळाच्या झाडाखाली एका साथीदाराशी काहीतरी बोलत होते. त्यावेळी एका खबऱ्याच्या माहितीनुसार, पोलीस उपअधीक्षक एस. पी. ठाकूर आणि पोलीस अधीक्षक सर जॉन नॉट बावर यांनी संपूर्ण पार्कला वेडा घातला. \n\nआझाद यांचं प्रत्युत्तर\n\nबावर यांनी झाडाचा आडोसा घेत चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळी झाडली. ती गोळी आझाद यांच्या मांडीतून आरपार गेली. दुसरी गोळी विश्वेश्वर सिंह यांनी चालवली. ती त्यांच्या उजव्या दंडावर लागली. \n\nजखमी..."} {"inputs":"अले मेथा, 35 \n\nमी अनेक शहरांत काम केलं आहे. मी नागालँडची आहे असं जेव्हा लोकांना कळतं तेव्हा ते म्हणतात, \"अच्छा म्हणजे तू कुत्रा खात असशील, तू नक्की साप खात असशील.\" ते म्हणतात, \"हे अतिशय हिंसक आहे.\"\n\nते म्हणतात, \"तुम्ही डुकराचं मांस कसं काय खाऊ शकता, हे अतिशय किळसवाणं आहे.\"\n\n\"मी डुकराचं मांस खाते हे मी नाकारत नाही. ते अतिशय चविष्ट असतं.\"\n\nमग मला असं लक्षात आलं की दुर्लक्ष केल्यामुळेच लोक आम्हाला पारखत असतात. म्हणून मी त्यांना आमच्या आयुष्याबद्दल आणि संस्कृतीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करते.\n\nआणि हो मी कुत्र्याचं मांस खात नाही. मला ते फार आवडतात. मी त्यांचं मांस का खाऊ?\n\nकाही लोक इतर संस्कृतीचा अभ्यास करण्यास उत्सुक असतात. ते प्रयोग करायला तयार असतात. काही भारतीयांनी ईशान्य भारताचा दौरा केल आहे आणि त्यांनी या क्षेत्राचा अभ्यास केला आहे. आमच्या पाहुणचाराचं ते कौतूक करतात.\n\nमी भारतीय नाही, असं मला कधीच वाटलं नाही. नागालँड हे भारताच्या नकाशावर आहे. \n\nहो मी नागा आहे आणि याचा अर्थ मी भारतीय नाही असा होत नाही. इतरत्र राहणाऱ्यांना जे भारताबद्दल वाटतं तेच मला वाटतं.\n\nमला हे सांगायला आवडत नाही, पण ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ईशान्य भारतात राहणाऱ्या लोकांशी भारतीय लोक भेदभाव करतात.\n\nकामाच्या ठिकाणीसुद्धा आमच्याबरोबर भेदभाव होते. मी दिल्लीत एका कंपनीत काम केलं आहे. जे लोक माझ्यापेक्षा कमी शिकलेले आहेत किंवा ज्यांनी चांगलं काम केलं नाही त्यांना बढती मिळाली.\n\nपण माझा स्वत:वर विश्वास होता. कारण मी जशी आहे तशी आहे. शेवटी मला माझ्या कामाचं फळ मिळालं.\n\nयाकुझा सोलो, 31\n\nमी कोलकात्याच्या पूर्व भागात आठ वर्षं राहिलो, पण मला कधीच भेदभावाचा सामना करावा लागला नाही.\n\nजसं ते माझ्यापेक्षा वेगळे आहेत, तसं मी थोडा वेगळा आहे हे मी स्वीकारलं आहे.\n\nशाई यंग, 74\n\nमी शेतकरी आहे आणि मला सहा मुलं आहे. मी नागालँडच्या बाहेर कधीही प्रवास केला नाही.\n\nमी आणि माझं कुटुंब नागालँडमध्ये राहिलो आहे. मी नागालँडच्या बाहेरचा भारत कधीही पाहिला नाही. मला माझ्या मुलांना नागालँडच्या बाहेर कधीही पाठवायचं नाहीये. कारण त्यांच्याबरोबर भेदभाव होईल अशी भीती मला वाटते. \n\nमाझी नागा आणि भारतीय अशी वेगळी ओळख नाही. मी खूप खूश आहे आणि मी माझ्या मरण्याची वाट बघतो आहे.\n\nअटो रिचा, 30\n\nमी कर्नाटकाच्या दक्षिण भागातील मेडिकल कॉलेजमध्ये गेलो होतो. मी तिथे सहा ते सात वर्षं होतो. मी भारताच्या वेगवेगळ्या भागात प्रवास केला आहे.\n\nभारतीय अशीच माझी ओळख आहे. मी जेव्हा बाहेरच्या जगात जातो तेव्हा माझी हीच ओळख आहे. नागा असणं माझ्या रक्तात आहे. माझा वर्ण, माझं घराणं, अशीच माझी ओळख आहे.\n\nपण मी ईशान्य भारतातल्या लोकांबद्दल होणाऱ्या भेदभावाच्या कथा ऐकतो तेव्हा मला वाईट वाटतं. तेव्हा मला थोडं दुरावल्यासारखं वाटतं.\n\nअसं असलं तरी माझे मुंबई आणि बेंगलुरूमध्ये अनेक मित्रमैत्रिणी आहेत. आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो आणि एकमेकांना भेटतो.\n\nआम्हाला व्यवस्थित समजून घेतलं जात नाही म्हणून आमच्याबरोबर भेदभाव होतो. आम्ही वेगळे दिसतो. बहुतांश लोकांना नागालँड आणि त्याच्या संस्कृतीबद्दल काहीही माहिती नसतं, शाळेतसुद्धा या भागाबद्दल कधीही शिकवलं जात नाही.\n\nअखुई, 80\n\nमी मिर्च्या, संत्री, शेंगा आणि केळी विकण्याचा व्यवसाय करतो. मी माझ्या आयुष्याबाबत समाधानी नाही. मला शंभरी गाठण्यासाठी आता फक्त वीस वर्षं आहेत.\n\nजेव्हा तुम्ही नागालँडला याल तेव्हा तुम्हाला मी इथेच दिसेन. आम्ही कुठेच बाहेर जात नाही. मला भारताबद्दल काहीही माहिती नाही. मला फक्त नागा लोक माहिती आहे. भारतीय म्हणजे काय याचा मी जास्त विचार करत नाही. मी माझ्या साध्या..."} {"inputs":"अल्जेरियामध्ये 20 ते 25 जून या काळात हायस्कूल डिप्लोमा परीक्षा होत आहेत. या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी, परीक्षा सुरू झाल्यानंतर दररोज तासभर देशातल्या सर्व प्रकारच्या इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.\n\n2016मध्ये या परीक्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाली. त्यामुळे कॉपीचं प्रमाणही वाढलं होतं. परीक्षा सुरू होण्यापूर्वी आणि झाल्यावरही ऑनलाइन लीकचे प्रकार यावेळी उघडकीस आल्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला आहे.\n\nगेल्या वर्षी प्रशासनानं, इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांना सोशल मिडियाची सेवा बंद ठेवण्याची सूचना केली होती. पण, या सूचनेचा पुरेसा परिणाम झाला नाही.\n\nशिक्षण मंत्री नुरिया बेनगॅब्रीट यांनी अॅनाहर या अल्जेरियन वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की, \"परीक्षेच्या संपूर्ण कालावधीत फेसबुक संपूर्ण देशभर ब्लॉक केलं जात आहे. हा निर्णय घेताना सरकारला बराच विचार करावा लागला. परंतु पेपरफुटी होत असल्याचं दिसत असताना आपण हातावर हात ठेवून बसणंही योग्य नाही.\"\n\nअल्जेरियाच्या शिक्षण मंत्री नुरिया बेनगॅब्रीट.\n\nयाचबरोबर, देशभरातल्या 2,000 परीक्षा केंद्रांमध्ये इ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंटरनेट अॅक्सेस असलेली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं घेऊन जाण्यास विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सक्त मनाई करण्यात आली आहे. \n\nतपासणीसाठी प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर्सही बसवण्यात आलेली आहेत. पेपर छपाई केंद्रांमध्येही कॅमेरे तसंच मोबाईल जॅमर्स लावण्यात आले असल्याची माहिती बेनगॅब्रीट यांनी दिली.\n\nया परीक्षेस सुमारे सात लाख विद्यार्थी बसले आहेत आणि परीक्षेचा निकाल 22 जुलै रोजी लागणं अपेक्षित आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अल्पेश ठाकोर यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत \"गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी बऱ्यापैकी सावळे होते. तेव्हापासूनच ते तैवानवरून आयात केलेले महागडे मशरूम खात आहेत. 80 हजार रुपयांचा एक असे पाच मशरूम दररोज खाल्ल्यामुळेच मोदी यांचा रंग उजळला असून ते टुमटुमीत झालेत,\" असं अल्पेश म्हणताना दिसत आहेत.\n\nपण प्रश्न असा आहे की मशरूम खाल्ल्याने माणूस खरंच गोरा होतो का? मुळात मशरूम खाल्ल्यामुळे आरोग्याला फायदा होतो का? जाणून घ्या. \n\n1) मशरूमच्या असंख्य प्रजाती उपलब्ध असल्या तरी त्यातल्या काहीच खाण्यायोग्य असतात. विषारी मशरुम खाण्यानं माणसाचा मृत्युही होऊ शकतो. काही विषारी मशरूम खाण्यायोग्य मशरूम सारखेच दिसतात, त्यामुळे गोंधळ उडून जीवावर बेतू शकतं. म्हणूनच जंगलात दिसलेले मशरूम न खाता, माणसांनी शेतात उगवलेले मशरुम खाण्याचा सल्ला दिला जातो. \n\n2) प्राचीन इजिप्तच्या लोकांना मशरूम जादूनं येतात असं वाटायचं कारण ते एका रात्रीत उगवतात. \n\n3) मशरूमचे आरोग्याला बरेच फायदे आहेत. आणखी काय फायदे असू शकतील यावर संशोधनही सुरू आहे. बीसीसी फूडनं दिलेल्या वृत्तानुसार कर्करोगांपासून प्रतिकार क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रण्याची क्षमता मशरूममध्ये आहे असं संशोधनाद्वारे स्पष्ट झालं आहे. मशरूम मानवी गुणसूत्रांना कर्करोगाच्या पेशींपासून होणारा धोका टाळू शकतात. \n\n4) मज्जासंस्थेला इजा पोहचल्यानं होणाऱ्या अल्झायमर (स्मृतिभंश) सारख्या रोगांमधे मशरूमचा औषध म्हणूनही वापर करता येऊ शकतो. \n\n5) मशरूमध्ये ब आणि ड जीवनसत्त्वांचा मोठा साठा असतो. ब जीवनसत्त्व मेंदू आणि मज्जातंतूचं काम सुरळीत होण्यासाठी गरजेचं असतं तर ड जीवनसत्त्व दातांच्या आणि हाडांच्या मजबुतीसाठी गरजेचं असतं. मशरूममध्ये सेलेनियम या क्षाराचा साठा असतो त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. \n\n6) मशरूममध्ये झिंकचा साठा असतो, त्यामुळे कामेच्छा वाढते आणि लैंगिक आरोग्यही सुधारतं. \n\n7) मशरूम खाल्ल्यानं शरीराला अॅन्टीऑक्सिडंटस मिळतात. या अॅँटीऑक्सिडंटसमुळे शरीरातली विषारी द्रव्यं शरीराबाहेर टाकली जाऊन चेहरा तजेलदार दिसतो. पुण्यातल्या आहारतज्ज्ञ डॉ रिचा कवडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, \"मशरूम खाऊन कोणी गोरं वगैरे होत नाही. पण मशरूममध्ये खूप सारे गुणधर्म असतात ज्यामुळे आरोग्य सुधारतं.\"\n\n8) \"मशरूममध्ये जवळपास 90 टक्के पाणी असतं त्यामुळे शरीरात पाण्याची पातळी राखायलाही मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मशरूम खायला एकदम मस्त लागतात, त्यामुळे खाणाऱ्यालाही ते नेहमीच खावेसे वाटतात,\" रिचा हसत सांगतात. \n\n9) मशरूम कच्चे खाल्ले तर पचनसंस्था सुधारते. मशरूममध्ये असणारा रिबोफ्लोक्सिन नावाचा घटक शरीरातल्या लाल रक्तपेशींचं प्रमाण मर्यादित ठेवतं आणि त्वचेचा पोतही सुधारतो. \n\nआता हे सगळं वाचल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की, मशरूम खाल्ल्याने कोणी फेअरनेस क्रीम लावल्यासारखं गोरं होत नाही. पण मशरूम खाण्याचे फायदेही कमी नाहीत. \n\nहे वाचलं आहे का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अवर लेडी ऑफ फातिमा, पोर्तुगाल\n\n'वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टीव्हल अवॉर्ड्स २०१८' साठी ८१ देशांतल्या प्रकल्पांना निवडण्यात आलं होतं. पोर्तुगालमधल्या अवर लेडी ऑफ फातिमा या वास्तूला धार्मिक वास्तूंच्या विभागात स्थान मिळालं असून त्याची निर्मिती प्लॅनो ह्युमॅनो आर्किटेक्चर्स यांनी केली आहे.\n\nबांबू स्टॅलाक्टाईट - वेनिस, इटली\n\nनोव्हेंबर महिन्यात अॅमस्टरडॅमध्ये होणाऱ्या तीन दिवसीय फेस्टीव्हलमध्ये विजेत्यांची निवड केली जाणार आहे. जवळपास १०० परिक्षक या वास्तूंचं परिक्षण करणार आहे. बांबू स्टॅलाक्टाईट हे इटलीमधल्या वेनिस इथे ट्राँग न्हाया आर्किटेक्ट्स यांनी तयार केलं आहे.\n\nद पालस सिनेमा इन गॉलवे, आयर्लंड\n\nदे पाओर यांनी आर्यलंड इथं निर्माण केलेलं हे सिनेमा थिएटर. द पालस सिनेमा इन गॉलवे.\n\nपेनिन्सुला हाऊस, ब्राझील\n\nब्राझीलमधल्या बर्नार्डेस आर्किटेक्चर यांनी इथल्या गुआरुजा इथे उभारलेलं हे पेनिन्सुला हाऊस. अटलांटिक सागराजवळचं हे एक सुंदर विकेंड होम आहे.\n\nउल्लेवल टार्न, नॉर्वे\n\n छोट्या घरांच्या प्रकारात नॉर्वे इथल्या कोड आर्किटेक्चर यांनी उल्लेवल टार्न ही वास्तू उभारली आहे.\n\nवाल-ए-सर मशीद, तेहरान, इराण\n\nइरा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"णमधल्या तेहरान इथे फ्लुईड मोशन आर्किटेक्ट्स यांनी ही मिनार नसलेली अनोखी मशीद उभारली आहे. वाल-ए-सर मशीद असं या वास्तूचं नाव आहे.\n\nझेईट्झ मोक्का, दक्षिण अफ्रिका\n\n दक्षिण अफ्रिकेतल्या हिथरविक स्टुडिओ यांनी उभारलेलं हे केप टाऊनचे झेईट्झ म्युझिअम ऑफ कंटेपररी आर्ट.\n\nफ्रेसिनेट लॉज कोस्टल पॅव्हिलियन्स. (हॉटेलचा एक प्रकार)\n\nया परिक्षकांमधल्या प्रमुख परिक्षक आणि डच आर्किटेक्ट नॅथॅली दे व्राईस या 'वर्ल्ड बिल्डींग ऑफ द इयर' ठरवणार आहे. हॉटेल विभागात सहभागी झालेल्या आणि लिमिनिल आर्किटेक्चर यांनी कोल्स बे, टास्मानिया इथं बनवलेलं हे फ्रेसिनेट लॉज कोस्टल पॅव्हिलियन्स. हा हॉटेलचाच एक प्रकार आहे.\n\nकेविटफिजेल केबिन, नॉर्वे\n\n नॉर्वे इथल्या लुंड हॅजेम आर्किटेक्ट्स यांनी उभारलेलं केविटफिजेल केबिन.\n\nद किंग अब्दुल्लाह पेट्रोलियम स्टडीज आणि रिसर्च सेंटर, रियाध, सौदी अरेबिया\n\nसौदी अरेबियामधल्या झाहा हदीद आर्किटेक्ट्स यांनी रियाधमध्ये उभं केलेलं हे द किंग अब्दुल्लाह पेट्रोलियम स्टडीज आणि रिसर्च सेंटर.\n\nडेल्स अल्फोरिन्स वाईन यार्ड, स्पेन\n\nस्पेनमधल्या रॅमोन इस्टेवी स्टुडीओ यांनी उभं केलेलं हे डेल्स अल्फोरिन्स वाईन यार्ड.\n\nहोसइमोशन, मिलान, इटली\n\nमिलान, इटली इथल्या तबानलीग्लू आर्किटेक्ट्स यांनी ट्यूबचा वापर करत उभं केलेलं हे अनोखं होसइमोशन\n\nग्रीस इथे उभं असलेलं हे घर\n\nओक आर्किटेक्ट्स यांनी ग्रीस इथल्या कार्पाथोस इथे उभारलेलं हे विशेष घर.\n\nजागतिक वास्तूकला स्पर्धेतल्या सर्वोत्तम वास्तूंचं अनोखं प्रदर्शन अॅमस्टरडॅम इथं भरणार आहे. जगभरातल्या ८१ वास्तूंपैकी सर्वोत्तम वास्तूला 'वर्ल्ड बिल्डींग ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळणार आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अवैधपणे या कॉंडमची ग्राहकांना पुनर्विक्री केली जाणार होती, असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.\n\nया जप्तीचे व्हीडिओ समोर आले आहेत. त्यातील दृश्यातून आणि स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेले कॉंडमचे वजन तब्बल 360 किलो आहे. दक्षिण बिन्ह ड्युआँग प्रांतातल्या एका गोदामावर टाकलेल्या धाडीत पोलिसांना वापरलेल्या कॉंडमचा हा साठा सापडला.\n\nया गोदामाची मालकीण असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.\n\nया वापरलेल्या कॉंडमना धुऊन पुन्हा मूळ आकार देण्यात आला होता. तसंच, पुनर्विक्रीसाठी पॅकेजमध्ये व्यवस्थित बंद करण्यात आले होते.\n\nव्हिएतनाममधील VTV या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या महिलेने पोलिसांना माहिती दिली की, तिने प्रती कॉंडम 0.17 डॉलर मोजले आहेत. म्हणजे, भारतीय रुपयांमध्ये सांगायचं तर साधारण 12 ते 13 रुपये प्रती कॉंडम या महिलेने पैसे मोजले होते.\n\nदरम्यान, याआधी अशाप्रकारे वापरलेले नेमके किती कॉंडम विकले गेले आहेत, याची अद्याप स्पष्टता नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"अशा कारचं तुम्ही काय कराल?\n\nकदाचित तुम्ही ती विकण्याचा विचार कराल किंवा दुरुस्त कराल. \n\nपण, कारच्या जागी विमान असेल तर? आणि ते ही भारताचं नाही तर दुसऱ्याच देशाचं विमान भारतातल्या एखाद्या एअरपोर्टवर उभं असेल तर?\n\nविमान पार्किंगचं भाडं\n\nबांगलादेशच्या युनायटेड एअरवेज कंपनीचं एक प्रवासी विमान गेल्या साडेपाच वर्षांपासून भारतातल्या रायपूर विमानतळावर उभं आहे. \n\nया विमानाची विचारपूस करणारं कुणी नाही. इतकंच कशाला पार्किंगचं दीड कोटी रुपयांचं भाडंही थकलं आहे. \n\nविमान कंपनीने रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर राहिलेलं हे विमान विकून पार्किंगचं भाडं चुकवण्याची हमी दिली होती. \n\nमात्र, त्यासाठी 9 महिन्यांची मुदत मागितली आहे. \n\nयुनायटेड एअरवेजचं हे विमान गेल्या 68 महिन्यांपासून म्हणजे तब्बल साडेपाच वर्षांपासून रायपूर विमानतळावर उभं आहे. या विमानसंबंधी दोन्ही देशांमध्ये अनेकदा पत्रव्यवहार झाला. पार्किंग शुल्क भरून विमान घेऊन जावं, असंही सांगण्यात आलं. पण, पुढे काहीच झालेलं नाही. \n\nरायपूर विमानतळाचे संचालक राकेश सहाय यांनी बीबीसीला सांगितलं, \"विमान विकून भाडं भरू, असं विमान कंपनीने आम्ह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाला सांगितलं आहे. आम्ही त्यांचा हा प्रस्ताव आमच्या कायदा विभागाकडे पाठवला आहे. कायदा विभागाच्या सल्ल्यानुसारच पुढील निर्णय घेण्यात येईल.\"\n\nराकेश सहाय यांच्या मते गेल्या पाच वर्षात युनायटेड एअरवेज कंपनीला अनेक मेल करण्यात आले आहेत. मात्र, कंपनीने विमान घेऊन जाण्यात रस दाखवला नाही आणि रायपूर विमानतळाचं पार्किंगचं भाडंही भरलं नाही. \n\nदरवेळी कंपनीने आपण बांगलादेश नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या परवानगीची प्रतीक्षा करत असल्याचं उत्तर पाठवलं. \n\nअखेर कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. तेव्हा कुठे पार्किंगचं 1 कोटी 54 लाख रुपयांचं भाडं भरायला तयार असल्याचं, मात्र, त्यासाठी थोडी मुदत देण्यात यावी, असं उत्तर कंपनीने पाठवलं. \n\nया प्रकरणी आम्ही फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून युनायटेड एअरवेज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. \n\nबांगलादेशचं विमान भारतात कसं आलं?\n\nबांगलादेशच्या युनाटेड एअरवेजच्या या मॅकडोनल डगलस एमडी-83 विमानाला 7 ऑगस्ट 2015 रोजी आपातकालीन परिस्थितीत रायपूर विमानतळावर उतरवण्यात आलं होतं. \n\nबांगलादेशची राजधानी ढाकावरून मस्कतला निघालेल्या या विमानात 173 प्रवासी होते. \n\nविमान वाराणसी आणि रायपूरच्या मधल्या हवाई क्षेत्रात असताना विमानाच्या एका इंजिनने पेट घेतला. \n\nरायपूर विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानात JT8D-200 चे दोन इंजिन होते. मात्र, एका इंजिनात बिघाड झाल्याने विमानाला उडणं शक्य नव्हतं. त्यामुळे विमानाने आपातकालीन परिस्थितीत रायपूर विमानतळाला उतरण्याची परवानगी मागितली. \n\nरायपूर विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, \"संध्याकाळी उशिरा कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलने रायपूर विमानतळाला याविषयी माहिती दिली आणि त्यानंतर तात्काळ विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली. मात्र, लँडिंगच्या आधीच खराब इंजिनाचा एक भाग हवेत पडला. पण, विमान सुरक्षित उतरवण्यात आलं.\"\n\nया विमानातील प्रवाशांसाठी युनायटेड एअरवेजने दुसऱ्या दिवशी विशेष विमानाची व्यवस्था केली. अशाप्रकारे 8 ऑगस्टच्या रात्री सर्व प्रवाशांना रायपूर विमानतळावरून रवाना करण्यात आलं. \n\nविमानाच्या चालक दलाचे सर्व सदस्यही बांगलादेशला रवाना झाले. मात्र, विमान रायपूर विमानतळावरच उभं करण्यात आलं. \n\nलवकरच विमान घेऊन जाण्याची हमी\n\nआपातकालीन परिस्थितीत विमान उतरवल्यानंतर 24 दिवसांनी कंपनीचे अधिकारी..."} {"inputs":"अशीच परिस्थिती आता जर्मनीमध्ये उद्भवली आहे. \n\nयुरोपच्या एकूण राजकीय पटलावर दुसऱ्या महायुद्धानंतर सातत्यानं स्थिर राजकीय परिस्थिती हे जर्मनीचं मोठं वैशिष्ट्य ठरलं होतं. \n\nत्यातही जर्मनीच्या चॅन्सेलर अंगेला मर्केल यांची ख्याती तर कणखर नेतृत्व अशीच आहे. \n\nत्यामुळे जर्मनीतल्या सध्याच्या राजकीय संकटाकडे जगाचं लक्ष लागलं आहे. \n\nमर्केल यांना सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं आहे. अल्पमतातलं सरकार चालवण्यापेक्षा नव्यानं निवडणुकांना सामोरं जाऊ, अशी प्रतिक्रिया मर्केल यांनी दिली आहे. \n\nतसंच सध्यातरी राजीनामा देण्यासारखं काही कारण नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. \n\nसरकार स्थापन करण्यासाठी 20 नोव्हेंबरला झालेल्या चर्चेतून फ्री डेमोक्रॅटिक पार्टी (FDP) या पक्षानं माघार घेतल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. \n\nFDP आणि मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टी\/ ख्रिश्चन सोशल युनियन (CDU\/CSU) यांच्यात 4 आठवडे सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरू होती. \n\nपण 20 नोव्हेंबरला एफडीपीनं चर्चेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. \n\n\"आमच्यात कोणताही विश्वास उरलेला नाही,\" अशी प्रतिक्रिया या पक्षाचे नेते क्रिश्चन लिंडनर या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंनी दिली आहे. \n\nजर्मनीचे राष्ट्रपती फ्रॅंक वॉल्टर स्टाईनमाईर यांनी जर्मनीसमोर अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगत सर्व पक्षांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. \n\nजर्मनीचे राष्ट्रपती फ्रॅंक वॉल्टर स्टाईनमाईर यांनी विविध पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू केली आहे.\n\nतसंच यापूर्वीच्या चर्चांमध्ये सहभागी नसलेल्या पक्षांना चर्चेत सहभागी करू असं त्यांनी सांगितलं आहे. तर मर्केल यांनी या परिस्थितीबद्दल खेद व्यक्त केला होता. \n\nमर्केल यांच्या पक्षानं सप्टेंबरमध्ये झालेली निवडणूक जिंकली होती. पण या निवडणुकीत अनेक मतदारांनी जर्मनीतल्या मुख्य प्रवाहातल्या पक्षांना नाकारल. \n\nमर्केल यांनी पुढच्या कठीण काळात देशाचं व्यवस्थापन सुयोग्य राहील, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असंही सांगितलं आहे. \n\nघडलं बिघडलं \n\nया पक्षांमध्ये नेमक काय बिघडलं, याची सुस्पष्ट माहिती उपलब्ध नाही. पण या पक्षांमध्ये कररचना, निर्वासितांचा प्रश्न आणि पर्यावरण या संदर्भातल्या धोरणांवरून तीव्र मतभेद होते. \n\nFDP आणि CDU\/CSU यांच्यात चर्चा यशस्वी झाल्याचं वृत्त होतं, पण लिंडनर यांनी त्यांचा पक्ष या प्रक्रियेतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. \n\nवाईट पद्धतीनं सरकार चालवण्यापेक्षा ते न चालवलेलं बरं, असं त्यांनी सांगितलं आहे. \n\nक्रिश्चन लिंडनर\n\nतर दुसरीकडे शाश्वत विकासाची भूमिका घेणारा ग्रीन्स या पक्षाच्या नेत्या सिमॉन पीटर यांनी FDPचं वर्तन बेजाबदार असल्याची टीका केली आहे. \n\nपुढं काय होणार\n\n1. मर्केल अल्पमतातील सरकार स्थापन करू शकतात. पण सरकार चालवण्यासाठी त्यांना दररोज मतांसाठी संघर्ष करावा लागेल. \n\n2. सोशल डेमोक्रॅट हा CDU\/CSU नंतर दुसरा मोठा पक्ष आहे. या पक्षानं सत्तेत सहभागी होण्यास नकार दिला असला तरी दोन्ही पक्ष एकत्र येऊही शकतील.\n\n3. पुन्हा निवडणुकांचा निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात. पण यासाठीची जर्मनीमधली प्रक्रिया किचकट आहे. त्यासाठी काही महिन्याचा कालावधी लागू शकतो. \n\nविश्लेषकांच मत आहे, की पुन्हा निवडणुका झाल्या तर त्याचा लाभ उजव्या विचारांच्या अल्टर्नेटिव्ह फॉर जर्मनी या पक्षाला होऊ शकेल. \n\nपुन्हा मतपेटीकडे? \n\n(बीबीसीच्या जेनी हिल यांचं विश्लेषण)\n\nदुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमधील मोठं राजकीय संकट आहे. यातून मर्कल युगाचा अस्तही होऊ शकतो. सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांचा निकाल मर्केल यांच्यासाठी फारसा चांगला नव्हता. \n\nत्यामुळं नवीन सरकार..."} {"inputs":"अश्विनी भिडे आणि तुकाराम मुंढे\n\nसध्या या ठिकाणी अभिजीत बांगर हे आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडून त्वरित पदभार स्वीकारावा असा आदेश अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढला आहे. \n\nतुकाराम मुंढे सध्या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक म्हणून काम पाहत आहेत. \n\nयाआधी तुकाराम मुंढे यांनी नाशिक महानगर पालिका आणि नवी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी पार पाडली आहे. पुण्याची सिटी बस सेवा पुणे महानगर परिवहन महामंडळाचे ते काही काळ संचालकही होते. \n\nगेल्या 13 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची 12 वेळा बदली झाल्याचे इंडिया टुडेनी आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे. तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. \n\nमुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांच्या कत्तलीमुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या जागी रणजीत सिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भिडे यांची तूर्तास अन्यत्र नियुक्त करण्यात आलेली नाही. \n\nअश्विनी भिडे\n\nमुंबई शहर जिल्हाधिकारी म्हणून रा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"जीव निवतकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. भाजपची सत्ता असताना भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. मुंबई मेट्रोसाठी आरे कॉलनीत कारशेड उभारणीला नागरिकांनी विरोध केला होता. पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आरेतील वृक्षतोडीला विरोध केला होता. शिवसेना सत्तेत येताच भिडे यांना या पदावरून बाजूला करण्यात आलं आहे.\n\nराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तपदी के.बी.उमप यांनी नेमणूक करण्यात आली आहे. अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डी.टी.वाघमारे यांची महाराष्ट्र वीज पारेषण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी पराग जैन असणार आहेत. \n\nएस.एन. गायकवाड यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. सौरभ राव यांची साखर आयुक्तपदावर बदली झाली आहे. एस.डुंभरे यांची मेडाच्या महासंचालकपदावर नियुक्ती झाली आहे. \n\nओमप्रकाश देशमुख हे नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक असणार आहेत तर प्राजक्ता वर्मा मराठी भाषा विभागाच्या सचिव असणार आहेत.\n\nBBC Indian Sportswoman of the Year\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"असं कधी झालं आहे का तुम्ही बुक केलेलं सिलेंडर दुसऱ्याच कुणाच्या घरी डिलिव्हर झालं? किंवा तुम्ही ऑनलाईन भरणा केला आहे, मात्र तुम्हाला सिलेंडर वेळेत कधी मिळत नाही? अशाच काही समस्यांचं समाधान शोधण्याचा प्रयत्न सध्या देशातल्या इंधन कंपन्या करत आहेत.\n\nआजवर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडरसाठी जशी बुकिंग करत होता, यापुढेही त्याच पद्धतीने फोनवरूनच बुकिंग करावं लागणार आहे. मात्र आता ही पद्धत सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. \n\n1 नोव्हेंबरपासून तुम्ही फोनवरून गॅस बुकिंग केल्यानंतर तुम्हाला एक OTP म्हणजेच एक one time password येईल. याला Delivery Authentication Code अर्थात DAC म्हटलं जाईल. \n\nजेव्हा तुमच्या घरी सिलेंडर डिलेव्हरीसाठी एखादी व्यक्ती येईल, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीला तो DAC सांगावा लागेल.\n\nती व्यक्ती मग तुम्ही सांगितलेला OTP सिस्टमसोबत तपासून पाहणार, आणि जर दोन्हीचा ताळमेळ बसला तरच तुमची गॅस डिलेव्हरी यशस्वी होईल. \n\nमात्र जर तुम्ही किंवा ज्या फोनवरून तुम्ही सिलेंडर बुक केलं आहे, तो घरी नसेल तर मात्र घरच्यांची थोडी तारांबळ उडू शकते. त्यामुळे यापुढे गॅस सिलेंडर घेताना जर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा प्लॅनिंग करावं लागेल. आधीच गॅस बुकिंग कन्फर्म झाल्याचा मेसेज घरातील इतरांनाही पाठवून ठेवावा लागेल. \n\nतसंच तुमचा फोन नंबर तुमच्या सिलेंडर कनेक्शन अकाऊंटशी व्यवस्थित जोडला गेला आहे, याचीसुद्धा खात्री करून घ्या.\n\nइंडेनने बदलला बुकिंग नंबर\n\nयाशिवाय, आणखी एक महत्त्वाचा बदल 1 नोव्हेंबर पासून होतोय. तो म्हणजे इंडेन या कंपनीने आपला गॅस बुकिंग नंबर आता देशभरात एकच ठेवला आहे. तो नंबर आहे - 77189 55555\n\nया नंबरवर तुम्ही आता SMS किंवा कॉल करून आपलं इंडेन कंपनीचं सिलेंडर मागवू शकता.\n\nहेही नक्की वाचा - \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"असांज यांनी यापूर्वीच त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.\n\n2012 साली त्यांनी लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला होता. आपल्यावरील आरोपांप्रकरणी स्वीडनकडे प्रत्यार्पण करावं लागू नये, यासाठी त्यांनी इक्वेडोरच्या लंडनस्थित दूतावासात आश्रय घेतला होता. \n\nकेवळ स्वीडनच नाही तर असांज यांना ताब्यात घेण्यासाठी अमेरिकाही प्रयत्नशील होती.\n\n2010 साली विकिलीक्सने महत्त्वाची लष्करी आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारासंबंधी कागदपत्रं प्रसिद्ध केल्याप्रकरणी असांज यांच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेकडून दबाव आणला जात होता.\n\nकोण आहेत ज्युलियन असांज? \n\nज्युलियन असांज यांचा जन्म 1971 साली ऑस्ट्रेलियातील टाउन्सव्हिल इथं झाला. त्यांच्या आई-वडिलांची फिरती नाटकमंडळी होती. त्यांचं बालपण तसं कठीण गेलं. \n\nवयाच्या अवघ्या 18व्या वर्षी ज्युलियन असांज वडील बनले आणि नंतर या मुलाच्या कस्टडीच्या कायदेशीर लढाईमध्येदेखील अडकले. \n\nअसांज यांनी कॉम्प्युटरमध्ये गती होती आणि 1995 साली हॅकिंगमध्ये दोषी आढळल्यानं त्यांना हजारो ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंडही भरावा लागला होता. पुन्हा अशा प्रकारचं कृत्य न करण्याचं मान्य केल्यानं अस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ांजचा तुरूंगवास टळला होता. \n\nमेलबर्न विद्यापीठामध्ये फिजिक्स आणि मॅथ्स शिकायला जाण्यापूर्वी त्यानं इंटरनेटसंबंधी पुस्तक लिहायलाही मदत केली होती. \n\n2006 साली असांज यांनी काही समविचारी लोकांसोबत 'व्हिसल ब्लोइंग' वेबसाइट विकिलीक्सची सुरूवात केली. \n\nविकिलीक्सचं नेमकं झालं काय? \n\nचित्रपट, उद्योगापासून राष्ट्रीय सुरक्षा आणि युद्धापर्यंतच्या सर्व विषयांवरील अनेक देशांतील गोपनीय कागदपत्रं विकिलीक्सनं प्रसिद्ध केली होती. \n\nबगदादमध्ये अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टरनं कशाप्रकारे 18 सामान्य नागरिकांना मारलं याचा एक व्हीडिओ विकिलीक्सनं 2010 साली प्रसिद्ध केला. त्यानंतर ही साइट प्रकाशझोतात आली. त्याचवर्षी विकिलीक्सनं अमेरिकन लष्कराची अनेक गोपनीय कागदपत्रं उघड केली. \n\nअफगाणिस्तान युद्धाच्या वेळेस अमेरिकन लष्कराकडून कशा प्रकारे निरपराध नागरिकही मारले गेले होते, हे या कागदपत्रांमधून स्पष्ट होत होतं. \n\nइराक युद्धाशी संबंधित कागदपत्रांमधून अमेरिकन लष्कराकडून 66 हजार नागरिकही मारले गेल्याचं उघड झालं. \n\nया सर्व प्रकारानंतर अमेरिकन सरकारनं सुरक्षेशी संबंधित गोपनीय कागदपत्र उघड केल्याप्रकरणी असांजवर कारवाईचे संकेत दिले. \n\nस्वीडनमधील आरोप नेमके काय आहेत?\n\nस्वीडननेही 2010 साली असांज विरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट काढलं. असांजवर लैंगिक शोषणाचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यांना युकेमध्ये अटक करण्यात आली आणि नंतर जामीनही मंजूर झाला. \n\nत्यानंतर स्टॉकहोमला व्याख्यान द्यायला गेले असताना असांज यांनी एका महिलेवर बलात्कार केला आणि अजून एका महिलेचं लैंगिक शोषण केलं असल्याचा दावाही करण्यात आला. \n\nअसांज यांनी आपल्यावरील हे दोन्ही आरोप फेटाळून लावले आणि आपल्याविरोधातील हे आंतरराष्ट्रीय कारस्थान असल्याचं म्हटलं.\n\nइक्वेडोरच्या दूतावासामध्ये आश्रय \n\nस्वीडनमधील चौकशी टाळण्यासाठी असांज यांनी 2012 साली इक्वेडोरच्या लंडनमधील दूतावासात आश्रय घेतला. \n\nगोपनीय कागदपत्रं प्रसिद्ध केल्याच्या आरोपाबद्दल आपल्याला अमेरिकेच्याही ताब्यात देऊन खटला दाखल केला जाईल, अशी भीती असांज यांनी व्यक्त केली होती. \n\nइक्वेडोरच्या दूतावासाची निवड करण्यामागे एक खास कारण होतं. या दक्षिण अमेरिकन देशाचे तत्कालीन अध्यक्ष राफेल कोरिआ हे विकिलीक्सचे पुरस्कर्ते होते. \n\nअसांज दूतावासात वास्तव्य करत असताना त्यांना या केसबद्दल औपचारिकत्या सूचित करणं कठीण होत असल्यानं स्वीडननं असांजविरोधातील..."} {"inputs":"असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांना आळा घालण्यात काँडमने मोठी भूमिका बजावली आहे. तर गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्त्रियांना पहिल्यांदा खऱ्या अर्थाने गर्भनिरोधासाठीचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला. \n\nअर्थात गर्भनिरोधाच्या उपायांचे धोके असतात. मात्र, संतती प्रतिबंधाच्या या उपयांचा शोध लागण्यापूर्वी गर्भनिरोधासाठी जगभरात जे विचित्र आणि भयंकर असे उपाय केले जायचे, ते बघता गर्भनिरोधक गोळ्या आणि काँडम यांनी आज माणसाचं आयुष्य किती सुकर केलं आहे, याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. \n\nया लेखात इतिहासात गर्भनिरोधाच्या अंगावर काटा आणणाऱ्या अशाच काही उपायांची माहिती आपण घेणार आहोत. \n\n1. बैठका आणि शिंकणे\n\nबैठका किंवा स्क्वॅट्स हा एक उत्तम व्यायाम आहे. मात्र, प्राचीन ग्रीक काळात असा समज होता की स्क्वॅट केल्याने गर्भधारणा होत नाही. संभोगानंतर लगेच उड्या मारून स्क्वॅटिंग केल्याने शुक्राणू गर्भशयापर्यंत पोहोचत नाही, असं शास्त्र त्यामागे सांगितलं जायचं आणि एवढं करूनही गर्भधारणेची थोडीफार शक्यता असेल तर शिंकण्याने तीही संपते, असं मानलं जाई. \n\n2. मुंगुसाचे वृषण\n\nमध्ययुगीन युरोपातला हा अत्यंत विचित्र उपाय ह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोता. चेटुक करणाऱ्या स्त्रियांकडून हा उपाय केला जायचा. मुंगूसाचे वृषण टेस्टिकल्स स्त्रीच्या पायाला बांधले तर गर्भधारणा होत नाही, असं मानलं जाई. चमत्काराने काम होत असेल तर विज्ञानाची वाट कशाला धरायची, असा काहीसा समज.\n\nपण खरं पाहिलं तर जोडीदाराच्या पायांना असे मुंगूसाचे टेस्टिकल्स बांधलेले बघून शरीरसुखाची इच्छा तर तिथेच मरत असावी. \n\n3.लोहारकाम करणाऱ्या व्यक्तीच्या घरचं पाणी\n\nप्राचीन रोमन साम्राज्यात आणखी एक समज (गैरसमज) होता. लोहारकाम करणाऱ्या माणसाच्या घरचं पाणी प्यायल्याने गर्भधारणा होत नाही, अशी धारणा होती. अवजार बनवल्यानंतर तप्त अवजार ज्या पाण्यात थंड करतात त्या पाण्याचा वापर गर्भनिरोधक म्हणून केला जायचा. \n\nहा प्रभावी उपाय होता. मात्र, यामागे खरंखुरं विज्ञान आहे. अवजार थंड करण्याच्या पाण्यात शिसं उतरतं. या शिश्यामुळे गर्भधारणा होत नाही. मात्र, याचे दुष्परिणाम रोगापेक्षा इलाज भयंकर असेच होते. कारण शिश्यामुळे मळमळ, किडन्या निकामी होणे, कोमा आणि मृत्यूसुद्धा ओढावत. \n\nअगदी अलीकडे म्हणजे पहिल्या महायुद्धापर्यंत अशाप्रकारचे उपाय केले जायचे. कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी स्त्रिया स्वतःहून पुढे येत. कारण एकच कारखान्यातील शिश्याच्या संपर्कात आल्याने आपली गर्भधारणेपासून सुटका होईल, असं त्यावेळी स्त्रियांचा समज होता. \n\n4. मगरीची विष्ठा\n\nअत्यंत किळसवाणा हा प्रकार इजिप्तमधला आहे. योनीच्या मुखाशीच गर्भधारणेला मज्जाव करण्यासाठी काहीतरी अडथळा निर्माण करता आला तर शुक्राणू गर्भाशयापर्यंत पोहोचणारच नाही, या कल्पनेतून योगीमुखाला मध आणि मगरीची विष्ठा लावण्याची युक्ती शोधून काढण्यात आली. \n\nवैद्यक विज्ञानाने प्रगती केल्यावर संतती नियमनासाठी योनीमुखाच्या आत एक पातळ पडदा लावण्याचा शोध लागला. कॉन्ट्रासेप्टिव्ह डायफ्राम म्हणतात. त्यातलाच हा प्रकार. मात्र, आजची डायफ्राम पद्धतही पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी नाही आणि प्राचीन इजिप्तमध्ये वापरला जाणारा तो किळसवाणा उपाय तर खचितच परिणामकारक नव्हता, हे वेगळं सांगायला नको. \n\n5. वृषणांचा चहा!\n\nसोळाव्या शतकात कॅनडामध्ये गर्भनिरोधासाठी हमखास केला जाणारा उपाय म्हणजे 'टेस्टिकल टी'. कदाचित इजिप्तच्या उपायापेक्षाही किळसवाणा प्रकार. यात उंदीर प्रजातीच्या एका प्राणाच्या टेस्टिकल्सची पावडर करून ती दारुत मिसळून प्यायचे. याला 'टेस्टिकल टी' असंही म्हणतात. रोमन स्त्रिया पायाला मुंगूसाचे टेस्टिकल..."} {"inputs":"अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताला जिंकण्यासाठी 49 धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारताने एकही विकेट न गमावता 8 व्या षटकात कसोटी संपवली. दुसऱ्या डावात रोहित शर्माने 25 आणि शुभनन गिलने 15 धावा केल्या.\n\nपहिल्या डावात काय झालं?\n\nपहिल्या डावात इंग्लंडला 112 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने या सामन्यात 3 बाद 99 पर्यंत मजल मारली. सध्या भारत इंग्लंडपेक्षा 13 धावांनी मागे आहे. \n\nपहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताचा सलामीवीर रोहित शर्मा 57 तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे एका धावावर नाबाद होते. \n\nअक्षर पटेलचे सहा बळी\n\n हा सामना दिवसरात्र स्वरुपात गुलाबी चेंडूने खेळवण्यात आला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा. पण हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला. \n\nअक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या भारतीय फिरकीपटूंच्या जोडगोळीसमोर इंग्लंडचा टिकाव लागला नाही. दोन्ही गोलंदाजांनी इंग्लंडची आघाडी फळी कापून काढत पहिल्या दिवसाच्या पहिल्या दोन सत्रांमध्येच भारताला सामन्यावर पकड मिळवून दिली.\n\nसुरुवातीपासून कोणताच फलंदाज टिकून न शकल्याने इंग्लंडचा डाव 112 धावांवर आटो... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पला. \n\nपण तिसऱ्याच षटकातच इंग्लडच्या दोन धावा असताना इशांत शर्माने सलामीवीर डॉमिनिक सिब्लीला बाद करून त्यांना मोठा धक्का दिला. त्यानंतर बेअरस्टही झटपट बाद झाल्याने इंग्लंडची अवस्था 2 बाद 27 अशी बनली होती. पण सलामीवीर झॅक क्रॉऊली याने कर्णधार जो रुटसोबत डावाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. \n\nपण मागच्या सामन्यातील किमयागार रविचंद्रन अश्विन पुन्हा भारताच्या मदतीला धावून आला. अश्विनने मोठा अडथळा ठरू शकणाऱ्या जो रूटला माघारी धाडलं. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 3 बाद 74 अशी बनली. त्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांनी सामन्यावरची पकड सुटू दिली नाही. ठराविक अंतराने एकामागून एक गडी बाद करत इंग्लंडला 112 धावांत गुंडाळले. \n\nइंग्लंडकडून सर्वाधिक धावा क्रॉऊलीने केल्या त्याने 84 चेंडूंमध्ये 53 धावांची खेळी केली. तर भारताकडून अक्षर पटेलने 6 तर रविचंद्रन अश्विनने 3 गडी बाद केले. \n\nरोहित शर्माचं अर्धशतक\n\nइंग्लंडला झटपट गुंडाळल्यानंतर भारताच्या वाट्याला दिवसातील उर्वरित 33 षटकं आली. भारताने सावध खेळ करण्याचा प्रयत्न केला पण तरीही सलामीवीर गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या रुपाने तीन धक्के भारताला बसले.\n\nविराट कोहली तर केवळ एक षटक उरलं असताना माघारी परतल्याने भारतीय संघात निराशा पसरल्याचं दिसून आलं. \n\nदुसऱ्या बाजूने रोहित शर्माने आपल्या नावास साजेसा खेळ करत अर्धशतकी खेळी केली. त्याने एक बाजू लावून धरली आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, \"सध्याच्या काळात घटस्फोटाची प्रकरणं बरीच वाढली आहेत. लोक काही कारण नसताना आपआपसात भांडत बसतात. पण घटस्फोटाचं प्रमाण सुशिक्षित आणि सधन कुटुंबांमध्ये जास्त आहे. कारण शिक्षण आणि पैसा माणसाला गर्विष्ठ बनवतात. यामुळेच कुटुंब मोडतात. याचा समाजावरही परिणाम होतो कारण समाजही एक कुटंबच आहे.\"\n\nया विधानावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री सोनम कपूरने ट्वीट करून म्हटलंय की 'कोणता शहाणा माणूस असं विधान करतो? अत्यंत मुर्खपणाचं आणि प्रतिगामी विधान आहे हे. \n\nसोनम कपूर यांच्या ट्वीटवरही अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातल्या एकीने लिहिलंय, \n\n\"शिक्षणाने आपल्याला स्वातंत्र्य मिळतं. त्यामुळेच नको असलेल्या बंधनात स्वतःला बांधून ठेवण्यापेक्षा लोक त्यातून बाहेर पडतात. शिक्षणाने माणूस अहंकारी होत नाही, तर त्याला आर्थिक स्वयंपूर्णता येते.\" \n\nमोहन भागवतांनी पहिल्यांदाच असं वक्तव्य केलेलं नाहीये. 2013 साली इंदोरमध्ये बोलताना ते म्हणाले होते की, \"पुरुष घरातला कर्ता असतो, त्याने कमवावं आणि बाईने घर सांभाळावं. जर बायकोने आपल्या कर्तव्यात कसूर केली तर तिला स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोडण्याचा पूर्ण अधिकार नवऱ्याला आहे.\"\n\nइतकंच नाही, त्याच्या आधी काही दिवस त्यांनी, 'बलात्कार शहरी भागात होतात, ग्रामीण भागात होत नाहीत' असंही वक्तव्य केलं होतं.\n\nमग याही वेळेस भागवतांच्या निशाण्यावर सुशिक्षित महिला होत्या का? \n\nमुक्त पत्रकार मुक्ता चैतन्य म्हणतात की, \"मला वाटतं मोहन भागवतांनी जाणूनबुजून महिलांचा उल्लेख टाळला आहे, म्हणजे पुढे वाद व्हायला नकोत.\"\n\nमोहन भागवत यांच्या वक्तव्यात कितपत तथ्थ? \n\nमहिला पुरुष हा विषय जरा वेळ बाजूला ठेवला तरी सुशिक्षितांमध्ये घटस्फोटांचं प्रमाण खरंच जास्त आहे का? शिक्षणाने माणूस उद्धट होतो का? त्यामुळे कुटंब मोडतात का, हे आम्ही जाणण्याचा प्रयत्न केला. \n\nविवाह समुपदेशक वंदना कुलकर्णी सांगतात, \"शिक्षणामुळे आत्मभान येतं, आणि त्यामुळे माणूस आपल्या हक्कांबद्दल सजग होतो. त्यामुळे मग अपमान सहन करू शकत नाही, भले ते महिला, पुरुष कोणीही असो. त्यामुळे लोक एकमेकांपासून वेगळं होणं पसंत करतात. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक स्वयंपूर्णता असेल, आणि दोघांपैकी कोणी एकमेकांवर अवलंबून नसेल, तरीही हा निर्णय घेणं सोपं ठरतं.\"\n\nपण तरीही प्रश्न उरतोच की घटस्फोटांचं प्रमाण खरंच वाढलंय का? \n\n\"कुटंब न्यायालयातून येणारी आकडेवारी पाहिली तर घटस्फोटांचं प्रमाण वाढलंय हे लक्षात येतं. पण त्याला एक ठराविक कारण नाहीये, अनेक बाबी आहेत. शहरी भागात घटस्फोट जास्त होतात असं म्हणाल तर त्याच्याही मागे सांस्कृतिक कारणं आहेत. मुळात घटस्फोटाला शहरी भागात जितक्या सहजपणे घेतलं जातं, तितक्या सहजपणे ग्रामीण भागात घेतलं जात नाही,\" असंही वंदना कुलकर्णी नमूद करतात. \n\n'नाईलाजास्तव घटस्फोट' \n\nविधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अनेक वर्ष सामजिक कार्यकर्त्या म्हणूनही काम केलंय. त्यांनी कामानिमित्त अशा अनेक केसेस पाहिलेल्या आहेत. त्या सांगतात, \"घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय तसं कौटुंबिक हिंसाचाराचंही प्रमाण वाढलंय. घटस्फोटांचं प्रमाण वाढलंय हे मान्य, पण ते कोणत्या परिस्थिती होतायत हेही पाहायला हवं.\"\n\nघटस्फोट घ्यायचा नाही मग महिलांनी हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार आणि अपमानाचं बळी ठरायचं का असा प्रश्न त्या विचारतात. \n\n\"महिला नाईलाज म्हणून, शेवटचा पर्याय म्हणून घटस्फोट घेतात. शिक्षणामुळे त्या सक्षम होतात.\"\n\n'घटस्फोटाकडे नकारात्मक नजरेने का पहायचं?' \n\nघटस्फोटांवर एवढी चर्चा रंगली असताना, एक वेगळा दृष्टीकोनही समोर येतोय. भारतीय समाजमनात..."} {"inputs":"अॅड. स्वाती नखाते मोर्चासमोर भाषण देताना.\n\nकोपर्डी इथल्या एका 14 वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. 13 जुलै 2016 पासून ते 18 नोव्हेंबर 2017 असा बराच काळ उलटून गेला. या काळात महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवणारे व न्याय मागणारे बरेचसे मराठा क्रांती मोर्चे निघाले. \n\nयाची सुरुवात औरंगाबाद इथून झाली. बघता बघता कोपर्डीच्या ताईसाठी एकामागून एका जिल्ह्यात मोर्चे निघू लागले. बघता बघता महाराष्ट्राबाहेरही ही क्रांती न्याय मागण्यासाठी उसळू लागली. भारतातच काय, परदेशातूनही मूक मोर्चे निघाले. \n\nकोर्ट प्रक्रियेनुसार हा खटला विलंब न लावता उज्ज्वल निकम साहेब लढत होते. पण अशा घटना फास्ट ट्रॅक कोर्टात येऊनही दीड वर्ष लागत असेल, तर त्या मुलीला न्याय लवकर मिळाला, असं कसं म्हणता येईल? \n\nमाझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. एक वकील म्हणून मी समाधानी आहे. इतर केसेसमध्ये पाच-पाच वर्षं आरोपपत्रसुद्धा येत नाही. त्या तुलनेत या प्रकरणी जलद न्याय मिळाल, असं म्हणायला हवं. \n\nपण एक व्यक्ती म्हणून मला वाटतं की यापेक्षाही कमी वेळात त्यांना शिक्षा सुनावली जायला हवी होती.\n\nमराठा मोर्चा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त अॅड. स्वाती नखाते\n\nया दोषींना न्यायव्यस्थेनुसार शिक्षा व्हावी. सर्वसामान्य लोकांची आणि समाजाची अपेक्षा आहे की त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. \n\nमहिलेला जात नसते\n\nहेच प्रकरण का, महिलांवर अन्याय झालेली सर्व प्रकरणं फास्ट ट्रॅक केली पाहिजेत. अन्याय झालेल्या महिलेची जात न पाहता ती महिला आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. \n\nकोपर्डी असो वा खैरलांजी, महिलेची जात न पाहता तिला जलद न्याय मिळावा.\n\nपण एवढं सगळं होऊनही राज्यातल्या राज्यातल्या महिलांना सुरक्षित वाटेल, असं कोणतंही पाऊल शासनाने उचललं नाही. मुंबईसारख्या शहरात महिलेवर अत्याचार होत असताना तिला जीव वाचवण्यासाठी चालत्या ट्रेनमधून उडी मारावी लागते. \n\nमहिलांना घरामध्ये सुरक्षित वाटत नाही. ग्रामीण भागात शालेय मुलीवर अत्याचार करून, तिला मारून दरीत फेकलं जातं. त्यामुळे मला वाटतं की गेल्या दीड वर्षात सुरक्षा वाढण्याऐवजी कमी झाली आहे.\n\nमराठा आंदोलन पुनरुज्जीवित होणार?\n\nमराठा क्रांती मोर्चे हे जगावेगळ्या पद्धतीने निघाले आणि सगळ्या जगाने त्यांची दखल घेतली. या मूक आंदोलनाची पद्धत आणि रचना इतर चळवळींपेक्षा वेगळी होती. \n\nपुण्यातला मराठा मोर्चा\n\nया मोर्चांचं नेतृत्व करायला मोठे नेते नव्हते. पण तरीही प्रचंड जनसमुदाय सहभागी झाला. आम्हाला 60 टक्के यश मिळालं आहे. चळवळीच्या आत अनेक गोष्टी होत असल्याने बाहेरच्या लोकांना दिसून येत नाहीत. \n\nहळूहळू का होईना आंदोलन पूर्ण यशस्वी होणारच. आमच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करून घेणारच.\n\nमराठा आंदोलन ज्या मागण्यांसाठी सुरू झालं, त्या अजून साध्य झाल्या नाहीत. त्यामुळे मराठा आंदोलन नक्कीच पुनरुज्जीवित होईल. \n\nहे जेव्हा पुनरुज्जीवित होईल, तेव्हा त्याचे स्वरूप नक्कीच पहिल्यापेक्षा वेगळं असेल. \n\nया आंदोलनामुळे मराठा आणि दलित समाजात कुठलीही दरी निर्माण झालेली नाही. काही राजकीय लोक राजकारणासाठी नक्कीच दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यापासून सगळ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे. \n\nमराठा समाज स्वतःचा हक्क आणि न्याय मागत आहे. दलित समाज त्यांना जे वाटतं ते मागत आहे. शेवटी आपला पूर्ण समाज हा एकच आहे. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझॉस\n\nमॉल्सची लोकप्रियता कमी होत जाईल आणि बाकी दुकानं आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असतील. हे लक्षात घेतल्यानंतरच जेफ यांनी अॅमेझॉनचं साम्राज्य उभारण्याचा निर्णय घेतला असावा. \n\n1994मध्ये स्थापन झालेली अॅमेझॉन, अब्जावधींच्याही पुढे कारभार करणारी ही पहिली कंपनी ठरण्याच्या मार्गावर आहे. \n\nअॅमेझॉनवरून एकेकाळी जुन्या पुस्तकांची विक्री होत असे आणि आता तर कोणतीही वस्तू अॅमेझॉनवरून मागवता येते.\n\nजेफ बेझोस ही जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. आता त्यांचं लक्ष्य फक्त पुढे जाणं नाही तर सगळ्या जगाच्या किरकोळ बाजारपेठेची नव्यानं बांधणी करणं हे आहे. \n\n2013 मध्ये त्यांनी 'वॉशिंग्टन पोस्ट'ची मालकी मिळवली. याच्या दहा वर्षं आधी त्यांनी ब्ल्यू ओरिजन नावाच्या एरोस्पेस कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीद्वारे ग्राहकांना पुढच्या वर्षापासून अंतराळाची सफर घडवून आणण्याचा त्यांचा इरादा आहे.\n\nकाही वर्षांपूर्वी जेफ यांच्या कॉलेजमधल्या प्रेयसीनं वायर्ड या मासिकाशी बोलताना सांगितलं होतं की, \"जेफ नशीब काढेल अशी अपेक्षा होतीच. त्याला अंतराळाविषयीचं आकर्षण खूप आधीपासूनच होतं.\"\n\n\"केवळ पैशांच्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या बाबतीत नव्हे तर भविष्य बदलवण्यासाठी त्या पैशाचं काय करता येईल याबाबत त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना होत्या,\" असं त्यांनी त्या मासिकाला सांगितलं.\n\nअंतराळ वसाहतीची कल्पना\n\nजेफ बेझोस यांच्या डोक्यातल्या महत्त्वाकांक्षी योजनांचा अंदाज काही दशकांपूर्वीच आला होता. \n\nजेफ यांचा जन्म 12 जानेवारी 1964 रोजी न्यू मेक्सिकोतल्या अल्बुकर्क येथे झाला. त्यांच्या आईचं नाव जॅकी जॉरगन्सन तर वडिलांचं नाव टेड जॉरगन्सन असं आहे. \n\nजेफ यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईचं वय केवळ 17 होतं. जॅकी आणि टेड यांचं नातं जेमतेम वर्षभर टिकलं. त्यानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला. \n\nआई आणि सावत्र वडील माइक बेझोस यांच्या सहवासात जेफ टेक्सास आणि फ्लोरिडा येथे मोठे झाले. \n\nजेफ यांनी अंतराळात वसाहतीची कल्पना मांडली आहे.\n\nविज्ञान आणि इंजिनियरिंग यांच्याकडे जेफ यांचा ओढा वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच दिसू लागला होता. ब्रेड स्टोनलिखित जेफ यांच्या चरित्रात म्हटलंय की, तीन वर्षांचे असतानाच त्यांनी स्क्रूड्रायव्हरनं पाळण्याचे सगळे भाग मोकळे केले होते.\n\nहायस्कूलचं अर्थात माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर केलेल्या भाषणात जेफ यांनी अंतराळात वसाहत वसवण्याचं डोक्यात असल्याचं म्हटलं होतं.\n\n1986मध्ये त्यांनी प्रिंन्स्ट्न विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये अर्थविषयक कंपन्यांमध्ये काम केलं. याचदरम्यान त्यांची आणि मॅकेन्झी यांची भेट झाली. पुढे मॅकेन्झी याच त्यांच्या आयुष्याच्या साथीदार झाल्या. मॅकेन्झी आता कादंबरीकार आहेत.\n\nइंजिनियरिंग आणि विज्ञानाची आवड, अचाट आणि अतरंगी अशा कल्पना, या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक महत्त्वाकांक्षा यातूनच अॅमेझॉनचा जन्म झाला. \n\nनोकरी सोडली आणि...\n\nइंटरनेटचा वाढता व्याप लक्षात घेऊन 30व्या वर्षी जेफ यांनी नोकरीस रामराम केला.\n\nप्रिन्स्टन विद्यापीठात 2010 मध्ये केलेल्या भाषणात जेफ यांनी त्या निर्णयाबद्दल भाष्य केलं. अॅमेझॉन सुरू करण्याचा तुलनेनं असुरक्षित मार्ग स्वीकारला. \n\nहा निर्णय फारसा विचारपूर्वक घेतला नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. \n\nजेफ पत्नी मॅकेन्झीसोबत\n\nते म्हणाले, \"मी एका क्षणात काहीतरी डोक्यात ठेऊन निर्णय घेतला होता. प्रयत्न करून अपयशी झालो तर निराश होणाऱ्यातला मी नाही. मी असं केलं नसतं तर प्रयत्नच केले नाहीत याची खंत मनात राहिली असती.\"\n\nईकॉमर्स किंग\n\nजेफ यांनी स्वत:च्या..."} {"inputs":"अॅम्नेस्टी इंटरनॅशनल मानवाधिकार संस्थेची बँक खाती गोठवली असून कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्यासाठी सरकारने दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच संस्थेचे अभियान आणि संशोधन थांबवल्याचे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे म्हणणे आहे.\n\nया आरोपांवर भारत सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. \n\nनुकताच दिल्ली दंगलीवर अॅम्नेस्टी इंटरनॅशलचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांकडून मानवाधिकारांचं उल्लंघन झालं असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला होता. \n\n\"आम्हाला भारतात अभूतपूर्व परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियावर सरकारकडून योजनाबद्धरीत्या हल्ले आणि छळ केला जात आहे,\" असे संस्थेचे संशोधन, विधी आणि धोरणाचे वरिष्ठ संचालक रजत खोसला यांनी बीबीसीला सांगितले. \n\nदिल्ली दंगल\n\n\"हे सगळं आम्ही करत असलेल्या मानवी हक्कांच्या कामासंबधी आहे. आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यायची नाहीत. मग ते दिल्ली दंगलीच्या चौकशीच्या संदर्भात असो वा जम्मू-काश्मीरसंबंधी,\" खोसला सांगतात. \n\nगेल्या महिन्यात या संस्थेने प्रसिद्ध झालेल्या अहवालात फेब्रुवारी महिन्यात हिंदू आण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ि मुस्लिमांमध्ये झालेल्या दंगलीदरम्यान देशाची राजधानी दिल्लीतील पोलिसांनी मानवी हक्कांचे उल्लंघन केले होते असं म्हटलं होतं.\n\nया दाव्यांचे खंडन करताना दिल्ली पोलिसांनी 'द हिंदू' वृत्तपत्राला प्रतिक्रिया देताना सांगितले, \"अॅम्नेस्टीचा अहवाल \"पूर्वग्रहदूषित आणि पक्षपाती होता.\"\n\nयाआधी ऑगस्ट महिन्यात काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून वर्ष उलटल्याच्या निमित्ताने अॅम्नेस्टीने सर्व अटक केलेले राजकीय नेते, कार्यकर्ते आणि पत्रकरांची सुटका करण्याबाबत आणि या भागातील हायस्पीड इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसंदर्भात आवाज उठवला होता. \n\n2019 मध्ये संस्थेने दक्षिण आशियातील मानवी हक्कांवरील सुनावणीदरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्र संबंध समितीसमोर काश्मीरमध्ये बळाचा वापर केल्याची साक्ष दिली. काश्मीरमध्ये मनमानी पद्धतीने नजरकैदेत ठेवण्यात आले, अतिबळाचा वापर झाला आणि मानसिक छळही करण्यात आल्याचे साक्ष देताना सांगण्यात आले. \n\nगेल्या काही वर्षांत संस्थेला विविध सरकारी यंत्रणांकडून चौकशीला सामोरे जावे लागले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बँक खाती शिथिल करणे हा अंतिम टप्पा होता. ऑगस्ट 2016 मध्ये अॅम्नेस्टी इंडियाविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. संस्थेच्या एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तीन वर्षांनंतर न्यायालयाने हे आरोप रद्द करण्याचे आदेश दिले.\n\nकाश्मीरमध्ये आंदोलक आणि सरकारी यंत्रणांमध्ये संघर्ष (2018)\n\nऑक्टोबर 2018 मध्ये बेंगळुरू येथील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले होते. आर्थिक घोटाळ्यासंबंधी चौकशीही करण्यात आली. त्यावेळी सुद्धा बँक खाती शिथिल करण्यात आली होती. पण त्यावेळी न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी करण्यात आल्याने त्यांच्यापर्यंत पोहचणे शक्य झाले होते असे संस्थेचे म्हणणे आहे. \n\n2019 च्या सुरुवातीला अॅम्नेस्टी इंटरनॅशनल संस्थेच्या छोट्या देणगीदारांना देशाच्या आयकर विभागाकडून काही पत्र पाठवण्यात आली. त्यानंतर वर्षाअखेर केंद्रीय गृह विभागाने दाखल केलेल्या खटल्याच्या अनुषंगाने सीबीआयनं अॅम्नेस्टी इंडियाच्या कार्यालयांवर छापे टाकले.\n\nभारत सरकारने कायम परदेशी निधीवर अवलंबून असणाऱ्या स्वयंसेवी संस्था विशेषत: मानवाधिकार संस्थांपासून सावध राहण्याची भूमिका घेतली आहे.\n\nअॅम्नेस्टीने यापूर्वी 2009 मध्ये आपले भारतातील काम थांबवले होते. कारण संस्थेसाठी परदेशातून निधी..."} {"inputs":"अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे भारतातील कार्यकारी संचालक अविनाश कुमार यांनी रियाची प्रतिमा मलीन करणाऱ्या वृत्तांकनाबाबत खंत व्यक्त केलीय.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"कुणालाही न्याय मिळवून देण्यासाठी निष्पक्ष सुनावणीचा आवश्यकता असते आणि हा अधिकार नाकारणं म्हणजे पीडिताइतकाच आरोपीवर अन्याय असतो. रिया आणि तिच्या कुटुंबाचं ज्या पद्धतीनं वार्तांकन होतंय, ते या अधिकारात अडथळाच आणत आहेत. न्यायव्यवस्थेला जबाबदार बनवण्यासाठी माध्यमं नक्कीच महत्त्वाची भूमिका निभावतात, मात्र ते काही न्याय देण्याच्या प्रक्रियेच्या पूरक संस्था नाहीत,\" अशा कठोर शब्दात अविनाश कुमार यांनी आपलं मत मांडलं आहे.\n\n\"कुणीही आरोपी दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत निष्पक्ष सुनावणीचा अधिकार भारताच्या राज्यघटनेनं दिलाय. शिवाय, भारत सदस्य असलेल्या नागरी आणि राजकीय हक्क (ICCPR) या आंतरराष्ट्रीय करारानंही दिलेत. शिवाय, यात महिलांचा खासगीपणा, सुरक्षा आणि मानवाधिकार जपण्याचंही यात नमूद आहे,\" असं म्हणत अविनाश कुमार पुढे म्हणाले, माध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहेच, मात्र न्यायव्यवस्थेच्या प्रशासकीय क्षेत्रात हस्तक्षेप टाळायला हवं.\n\n\"ग... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेल्या दोन महिन्यात रियाबाबत अनेक पुरुषसत्ताक टीका, लेख आणि अफवांवर आधारित माहिती पसरवली गेली. या सगळ्या वृत्तांकनात अनेकांना रस निर्माण झाला, परिणामी रियाविरोधात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह गोष्टींची उदाहरणं घडली. या सगळ्या गोष्टी पीडितांना न्यायापासून दूर ठेवतात, लैंगिक समानतेच्या ध्येयात अडथळे निर्माण होतात,\" अशी खंतही अविनाश कुमार यांनी व्यक्त केली.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"अॅलेक्सी नवालनी\n\nगेल्या महिन्यात रशियाला परत आल्यानंतर नवालनी यांना एअरपोर्टवरून अटक करण्यात आली होती. नवालनी यांच्यावर जीवघेणा विषहल्ला झाल्यानंतर, त्यांच्यावर जर्मनीतील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. \n\nनवालनी यांच्या अटकेनंतर रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये हिंसक आंदोलन सुरू झालं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये पोलीस नवालनी यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना मारहाण करून अटक करत असल्याचं दिसून येत आहे.\n\nनवालनी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. \n\nअॅलेक्सी नवालनी यांच्या रद्द करण्यात आलेल्या शिक्षेची भरपाई त्यांना तुरुंगात बंद करून करण्यात आली आहे. त्यांनी आत्तापर्यंत एक वर्ष घरातच नजरकैदेत रहाण्याची शिक्षा भोगली आहे. एकूण शिक्षेमधून ही शिक्षा कमी केली जाईल. \n\nराष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे विरोधक अॅलेक्सी नवालनी यांना 17 जानेवारीला रशियामध्ये परत येताच अटक करण्यात आली. आपल्या अटकेनंतर समर्थकांना आंदोलन करण्याचे आवाहन केलं होतं.\n\nबीबीसीच्या सराह रेनफोर्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवालनी यांनी कोर्टात त्यांच्यावर झाले... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ल्या हल्ल्याला पुतीन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. \n\nनवालनी यांना शिक्षा सुनावल्यानंतर हजारो लोक मॉस्को आणि सेंट पिटर्सबर्गमध्ये रस्त्यांवर दाखल झाले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असूनही लोकांनी आंदोलन सुरू केलं. जवळपास मॉस्कोमध्ये 850 पेक्षा जास्त समर्थकांना अटक करण्यात आली आहे. \n\nमंगळवारी संध्याकाळी, मॉस्कोतील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. \n\nबॉडी आर्मर आणि हेल्मेट घातलेल्या पोलिसांची संख्या फार मोठी होती. पोलिसांसमोर नवालनी समर्थकांची संख्या कमी दिसून येत होती. \n\nक्रेमलिनच्या सत्तेला आव्हान देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. असा स्पष्ट संदेश अॅलेक्सी नवालनी यांच्या अटकेने देण्यात आला आहे. पण, नवालनी यांचे समर्थक शांत रहाण्यात तयार नाहीत. \n\nशेकडो समर्थकांना सेंट्रल मॉस्कोमध्ये अटक करण्यात आली. पण, मंगळवारच्या घटनेने लोकांमध्ये मोठा रोष आहे. \n\nनवालनी यांची बिनशर्त सुटका करा - अमेरिका \n\nनवालनी यांना शिक्षा ठोठावल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून यावर प्रतिक्रिया येणं सुरू झालंय. युरोपचा मानवी हक्क आयोग काउंसिल ऑफ युरोप यांनी \"सर्व विश्वासार्हता गमावली\" अशा शब्दांत अटकेचा विरोध केला आहे. \n\nमानवी हक्क आयोगाचे दुंजा मिजाटोविक म्हणाले, \"या निर्णयाने रशियन सरकारने मानवी हक्कांवर पुन्हा गदा आणली आहे.\"\n\nयूकेचे परराष्ट्र सचिव डोमिनिक राब यांनी हा निर्णय \"विकृत\" असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. \n\nअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एन्टोनी ब्लिनकेन यांनी नवालनी यांच्या तात्काळ बिनशर्त सुटकेची मागणी केली आहे. \n\nरशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकारोवा यांनी पाश्चिमात्य देशांनी त्यांच्या देशातील प्रश्नांवर लक्ष द्यावं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. \n\n\"एका सार्वभौम देशाच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये कोणीही लूडबूड करू नये\" असं त्या रशियन टीव्हीवर म्हणाल्या. \n\nनवालनी यांच्यावर 2014 मध्ये रद्द करण्यात आलेल्या एका शिक्षेच्या अटी न पाळल्याचा आरोप आहे. त्यांच्या वकीलांच्या म्हणण्यानुसार, हे आरोप बिनबुडाचे आहेत. पोलिसांना माहिती होतं की, नवालनी बर्लिनमध्ये उपचार घेत आहेत.\n\nशिक्षा ठोठावण्याआधी कोर्टाला उद्देशून बोलताना नवालनी म्हणाले, \"विरोधकांना घाबरवण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. लाखो लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी त्यांनी मला जेलमध्ये टाकलं.\"\n\nक्रेमलिनने नवालनी यांच्यावरील हल्ल्याचे आरोप फेटाळून..."} {"inputs":"अॅस्ट्राझेन्का फार्मा कंपनी जी लशीसंदर्भात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बरोबरीने काम करत आहे त्यांनी ही रुटीन प्रक्रिया असल्याचं सांगितलं. स्पष्टीकरण देता येणार नाही असं आजारपण ही लस दिल्यानंतरची रिअॅक्शन असू शकते.\n\nलशीच्या चाचण्या थांबवणं सर्वसामान्य घटना आहे का? कोरोनावरच्या लशीसंदर्भात याचे परिणाम काय असू शकतात?\n\nलशीच्या चाचण्यांविषयी आपल्याला आतापर्यंत काय माहिती आहे?\n\nकोरोना विषाणूविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती लशीद्वारे बळकट करण्यात अॅस्ट्राझेन्का-ऑक्सफर्ड लस आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांच्या लस तयार करण्याच्या प्रक्रियेला उशीर होणं निराशाजनक आहे. \n\nयुकेमधल्या एका व्यक्तीला लस देण्यात आली. त्यानंतर त्या व्यक्तीला गंभीर स्वरुपाचा त्रास होऊ लागला. त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. स्टॅट न्यूजने ही बातमी दिली आहे. बाकी माहिती समजू शकलेली नाही मात्र त्या व्यक्तीची प्रकृती सुधारत असल्याचं समजतं आहे. \n\nअॅस्ट्राझेन्का कंपनीने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. स्टँडर्ड रिव्ह्यू प्रोसेसनुसार लशीकरण प्रक्रिया थांबवण्यात आली. डेटा सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"बीबीसीचे मेडिकल एडिटर फर्ग्युस वॉल्श यांच्या मते या प्रक्रियेला काही दिवस लागू शकतात. \n\nलसीकरण चाचण्या अशा पद्धतीने खंडित होतात का? \n\nवॉल्श यांच्या मते लशीच्या चाचण्या अशा पद्धतीने खंडित झाल्याचं ऐकिवात नाही. लशीची चाचणी झालेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि आजाराचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही तर चाचणी प्रक्रियेला स्थगिती द्यावी लागते असं वॉल्श यांनी सांगितलं.\n\nकोरोना विषाणूवर लशीची चाचणी प्रक्रिया खंडित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. एप्रिलमध्ये लशीच्या चाचण्या सुरू झाल्यानंतर असं एकदा झालं होतं.\n\nकोरोना विषाणूवर वेगवान पद्धतीने लस शोधण्यासाठीच्या योजनेतील अमेरिकेचे मॉन्सेफ स्लाओयू यांच्या मते, अमेरिका आणि युकेतील तटस्थ तज्ज्ञांद्वारे सखोल परीक्षण केलं जात आहे. एखादी अचानक रिअॅक्शन दिसल्यास जगभरातील सगळीकडे ही मानकं पाळली जातात. \n\nकोरोनावरची लस सुरक्षित असेल ना?\n\nलशीकरण चाचणी थांबवण्यात आल्यानंतर अॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड यांनी बाजारात येणारी लस ही शंभर टक्के सुरक्षित असावी यासाठीचीच उपाययोजना असल्याचं स्पष्ट केलं. \n\nकोरोनावर लस शोधून काढण्यासाठी कार्यरत 9 फार्मा कंपन्यांनी ऐतिहासिक प्रतिज्ञा घेतली. त्यानुसार लशीच्या निर्मितीदरम्यान सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असेल. \n\nयामध्ये जॉन्सन अँड जॉन्सन, बायोएनटेक, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन, फायझर, मर्क, मॉडर्ना, सनोफी, नोव्हॅक्स यांनी उमेदवारांच्या सुरक्षेला सर्वोत्तम प्राधान्य असेल असं स्पष्ट केलं. \n\nक्लिनिकल ट्रायलदरम्यान तसंच लशीच्या उत्पादनादरम्यान उच्च दर्जाची शास्त्रोक्त आणि तात्विक मानकं प्रमाण असतील. \n\nलस कधी उपलब्ध होणार?\n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात 180 लशीकरण कार्यक्रम सुरू आहेत मात्र कुठेही क्लिनिकल ट्रायल पूर्ण झालेल्या नाहीत. \n\nसर्वसमावेशकता, रुग्णांच्या आरोग्याची हमी, सुरक्षाविषयक नियमावली या निकषांवर तावून सुलाखून सिद्ध झाल्यानंतरच लशीला परवानगी मिळू शकते असं आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं. \n\nअॅस्ट्राझेन्का-ऑक्सफर्ड लशीचं काम सगळ्यांत आघाडीवर आहे. त्यांनी फेझ1 आणि फेझ2 टप्पा पार केला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी फेझ3चं काम सुरू केलं होतं. \n\nअमेरिका, युके, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेत मिळून 30,000 स्वयंसेवकांना लशीचा डोस देण्यात येणार होता. मात्र आता ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. \n\nफेझ3 टप्प्यात हजारो स्वयंसेवकांना लशीचे डोस देण्यात..."} {"inputs":"आँग सान सू ची\n\nसू ची यांच्या अटकेच्या काही तासांमध्येच लष्कारनं बंड केल्याचं जाहीर केलं आहे. तसंच म्यानमारमध्ये 1 वर्षाची आणिबाणी लागू करण्यात आल्याचं टीव्हीवर जाहीर करण्यात आलं आहे. \n\nलोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या नेत्याला लष्कराने अटक केल्यामुळे म्यानमारमध्ये बंड होण्याची भीती व्यक्त होतेय.\n\nनोव्हेंबरमध्ये म्यानमारमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये, नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक जागा जिंकल्या होत्या. मात्र ही मतं फेरफार करून मिळवल्याचं लष्कराचं म्हणणं होतं. \n\nआँग सान सू ची अटकेत, म्यानमारमध्ये पुन्हा लष्करी बंड\n\nब्रह्मदेश या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या म्यानमारमध्ये 2011पर्यंत लष्कराचंच राज्य होतं. आँग सान सू ची यांनी अनेक वर्षं नजरकैदेत घालवली आहेत. \n\nसंसदेच्या कनिष्ठ सभागृहाचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार होतं. हे आता लांबणीवर टाकण्यात यावं अशी मागणी लष्करातर्फे करण्यात येत होती. \n\nबीबीसीचे आग्नेय आशियाचे प्रतिनिधी जोनाथन हेड यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी नेपिटो आणि रंगून शहरात रस्त्यांवर लष्कराचे सैनिक दिसत आहेत.\n\nनॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े प्रवक्ते यांनी मयो न्युंट यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, आँग सान सू ची, अध्यक्ष विन मियांट आणि अन्य नेत्यांना लष्कराने अटक केली आहे. \n\nलोकांनी यावर आततायीपणे व्यक्त होऊ नये. कायद्याच्या चौकटीत राहून वागावं. मलाही ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलंय. \n\nनेपिटो शहरातील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याचं बीबीसी बर्मीस सेवेने सांगितलंय. \n\nआँग सान सू ची काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरण केंद्रात\n\nलष्करी सैनिकांनी विविध प्रांतातल्या मुख्यमंत्र्यांनाही ताब्यात घेतलं आहे. आम्ही घटनेनुसार वागू असं लष्कराने शनिवारी म्हटलं होतं. \n\n8 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाने 83 टक्के जागा जिंकल्या. \n\n2011मध्ये म्यानमारमधली लष्करी राजवट संपुष्टात आल्यानंतरच्या या दुसऱ्याच निवडणुका आहेत. \n\nलष्कराने निवडणुकीच्या निकालांना आक्षेप घेतला. लष्कराने राष्ट्राध्यक्ष आणि निवडणूक आयोगांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. \n\nनिवडणुकीत कथित भ्रष्टाचारप्रकरणी लष्करातर्फे बंड होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. निवडणूक आयोगाने सर्व आरोप फेटाळून लावले होते. \n\nकोण आहेत आँग सान सू ची\n\nम्यानमारला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रणी आँग सान यांची लेक म्हणजे आँग सान सू ची. सू ची या दोन वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली. 1948मध्ये म्यानमारला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळालं त्याच्या काही दिवस आधीच हे घडलं. \n\nसू ची यांच्याकडे एकेकाळी मानवाधिकारांच्या पाईक यादृष्टीने पाहिलं जात असे. म्यानमारमधील लष्करी प्रशासनाविरोधात त्यांनी स्वत:च्या स्वातंत्र्याचा त्याग केला होता. \n\n1991मध्ये सू ची यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी त्या नजरकैदेत होत्या. सत्ता हाताशी नसताना सशक्त असण्याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे, असं नोबेल समितीने त्यावेळी म्हटलं होतं. \n\n1989 ते 2010 या कालावधीत सू ची नजरकैदेत होत्या. \n\n2015मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाचं नेतृत्व केलं. या पक्षाने निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. \n\nम्यानमारच्या संविधानानुसार सू ची राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत कारण त्यांच्या मुलांनी परदेशी नागरिकत्व घेतलं आहे. मात्र 75 वर्षीय सू ची यांच्याकडे देशाच्या नेत्या म्हणूनच पाहिलं जातं. \n\nप्रशासकपदी नियुक्ती..."} {"inputs":"आंदोलन करणाऱ्या मुलीचे प्रातिनिधिक छायाचित्र\n\nउन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचा शुक्रवारी (6 डिसेंबर) रात्री उशिरा दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. \n\nगुरुवारी आपल्या वकिलांना भेटायला जात असताना आरोपींनी तिच्यावर हल्ला करून तिला पेटवून दिलं होतं. त्यात तिचं 90 टक्के शरीर भाजलं. सुरुवातीला तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं, मात्र नंतर तिला तातडीने कानपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.\n\nपण तब्येत खालावत असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर तिला लखनऊमार्गे एअरलिफ्ट करून तातडीने दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. \n\n\"आम्ही पीडितेला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले पण ती वाचू शकली नाही. रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टर शलभकुमार यांनी दिली. \n\nपीडितेच्या मृत्यूवेळी तिची बहिण हॉस्पिटलमध्ये उपस्थित होती. तिच्या मृत्यूनंतरही त्यांचं कुटुंब घाबरणार नाही. पुढची लढाई सुरुच राहील, असं तिच्या बहिणीने बीबीसीशी बोलताना स्पष्ट केलं. \n\n पीडितेला जिवंत जाळल्याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.\n\nपोलिसांनी काय सांगितलं?\n\nउत्त... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र प्रदेश पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी ती जात असताना पोलीस ठाण्याच्या रस्त्यातच आरोपींनी तिला घेरलं आणि आग लावली. \n\nयाप्रकरणात चारजणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली होती. त्यानंतर पाचव्या आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. \n\nपीडितेने यावर्षी मार्चमध्ये दोघांविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती, असं उन्नावचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी माध्यमांना सांगितलं. \n\nतर पीडितेला जाळण्याच्या प्रकरणात आरोप असलेल्यांमध्ये बलात्काराचे आरोपीसुद्धा आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक एस. के. भगत यांनी दिली.\n\nयातला एक आरोपी तुरुंगात गेला होता आणि काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटून बाहेर आला होता. पीडितेच्या कुटुंबीयांनी कोणत्याही प्रकारच्या धमकीची तक्रार केली नव्हती. बाकीच्या गोष्टींचा तपास सुरु आहे.\n\nपीडितेच्या कुटुंबीयांनी काय म्हटलं?\n\nदुसरीकडे, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आरोपी सातत्याने त्यांना धमकावत होते. यापूर्वीही अनेकवेळा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा पीडितेच्या नातेवाईकांनी केला. 10 ते 12 वेळा काही लोकांनी त्यांना तक्रार मागे घेण्याची धमकी दिली. तसंच घरावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला, असं पीडित मुलीच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं. \n\nस्थानिक पत्रकार विशाल सिंह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, \"पीडितेवर मार्च महिन्यात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणासाठीच ती रायबरेलीला चालली होती. पोलीस ठाण्याला जात असतानाच पाच जणांनी तिला रस्त्यात अडवलं. तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला.\"\n\nमाध्यमांमध्ये प्रकरण चर्चेला आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारसुद्धा सक्रिय झालं. पीडितेच्या उपचाराचा सगळा खर्च सरकार करेल, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"आंध्र प्रदेशात संक्रांतीला होतात कोंबड्यांच्या झुंजी\n\nगोदावरी, गुंटूर आणि कृष्णा जिल्ह्यांमधल्या काही भागांमध्ये या कोंबड्यांच्या झुंजी मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जातात. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या वेगवेगळ्या भागांतून लोक त्या पाहायला इथे जमतात. काय आहेत या झुंजींची वैशिष्ट्य?\n\n1. झुंजींसाठी खास तयारी केलेले कोंबडे\n\nया झुंजींसाठी कोंबड्यांना खास प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना बदाम-पिस्त्यांसारख्या सुक्या मेव्याचा खुराक देतात. तसंच या कोंबड्यांचीसुद्धा प्रॅक्टिस मॅच होते.\n\nझुंजीत जो कोंबडा मरतो तो हरतो. मेलेल्या कोंबड्याचं मांस तर खाल्लं जातंच, पण जिंकलेल्या कोंबड्यालाही मारून खाल्लं जातं. जिंकलेल्या कोंबड्याचं मांस खाल्ल्याने त्याच्यासारखी शक्ती येते, असा समज आहे. \n\n2. ग्रामीण परंपरा ते करमणुकीचा सोहळा\n\n\"ही परंपरा मुळात सुरू झाली ती शेतीशी संबंधित ग्रामीण अर्थव्यवस्थेत. ज्या गावांना हरित क्रांतीचा फायदा झाला त्या गावांमध्ये या प्रथेचं स्वरूप बदलत गेलं. सुबत्ता असल्यानं हळूहळू या झुंजींवर पैसे लावले जाऊ लागले. आज याचं रूपांतर एका करमणुकीच्या सोहळ्यात झालं आहे,\" अशी माहिती बीबीसी तेलुग... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ूचे संपादक श्रीराम गोपीशेट्टी यांनी सांगितली. \n\nझुंजी आता करमणुकीचा सोहळा.\n\n3. कोंबड्यांच्या पायांना चाकू\n\nसुरुवातीच्या काळात कोंबड्यांची झुंजीचं स्वरूप साधं होतं. झुंजणाऱ्या दोन कोंबड्यांपैकी जो कोंबडा अधिक शक्तिशाली तो कोंबडा जिंकायचा. पण अलीकडे कोंबड्यांच्या पायांना धारदार चाकू लावले जातात. यामुळे कोंबडे गंभीररीत्या जखमी होतात.\n\nसुप्रीम कोर्टाने कोंबड्यांच्या पायांना चाकू बांधण्यावर बंदी घालण्याचे आदेश देऊनही यंदाच्या झुंजींमध्ये त्या आदेशांचं सर्रास उल्लंघन झालेलं आढळलं.\n\nकोंबड्यांच्या पायांना बांधले जाणारे चाकू.\n\n4. झुंजींवर लागतात लाखो रुपये \n\nया झुंजी करमणुकीचं एक मोठं माध्यम आहेत. आंध्र प्रदेशमधल्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये यांचं आयोजन केलं जात असलं तरी त्या पाहण्यासाठी लांबच्या गावांमधूनही लोक जमतात. झुंजींमध्ये कोणता कोंबडा जिंकेल यावर अनेक लोक पैसे लावतात. अलीकडे या झुंजींवर लागत असलेला लाखोंचा सट्टा, हा चर्चेचा विषय ठरला आहे.\n\n5. तंत्रज्ञानाचा शिरकाव\n\nया झुंजीच्या सोहळ्यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता येणाऱ्या प्रेक्षकांसाठी अनेक सोयी-सुविधा केलेल्या आढळून येतात. मोठाल्या मैदानांमध्ये मांडव घालून या झुंजींचं आयोजन केलं जातं. स्पर्धक कोंबड्यांच्या मालकांच्या आणि प्रेक्षकांच्या गाड्यांसाठी पार्किंगची सोयही केली जाते.\n\nहजारोंच्या संख्येने प्रेक्षक असल्याने त्यांना झुंज सहज पाहता यावी यासाठी मैदानात मोठाल्या LED स्क्रीनसुद्धा लावल्या जातात. तसंच सध्या ड्रोन कॅमेऱ्यांनी यांचं शूटींग केलं जात आहे.\n\nभोगीच्या दिवशी सुरू होतात झुंजी.\n\n6. राजकारण्यांचा सहभाग\n\nया खेळांची लोकप्रियता पाहता आता जवळजवळ सगळ्याच पक्षांमधले राजकारणीही या झुंजींचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करतात. अनेक नेते एकमेकांच्या कार्यक्रमांना सुद्धा हजेरी लावतात. गोदावरी जिल्ह्यात हे अधिक प्रचलित आहे.\n\n\"या प्रथेला लोकांचा मोठा पाठिंबा असल्यामुळे त्याचे परिणाम त्याभोवतीच्या राजकारणावरही दिसतात,\" असंही श्रीराम गोपीशेट्टी यांनी सांगितलं. \n\nहे जरूर वाचा\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"आज (5 एप्रिल) उच्च न्यायालयानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आणि त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nसीबीआय चौकशी होत असल्याने पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचं अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.\n\nकाही दिवसांपूर्वीच सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा आरोप केला होता. \n\nमुख्यमंत्र्यांना 20 मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर इतरही गंभीर आरोप केले होते. \n\nकाय होते परमबीर सिंह यांचे आरोप?\n\n1. अनिल देशमुख यांनी सचिव वाझेला गेल्या काही महिन्यात आपल्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर अनेकवेळा बोलावलं होतं. पैसे गोळा करण्यासाठी मदत करा असं अनेकवेळा सांगितलं होतं.\n\n2. परमबीर सिंह यांनी लिहिलं आहे की, \"गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकीय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं\".\n\n3. फेब्रुवारी महिन्यात देशमुख यांनी वाझे यांना घरी बोलावलं आणि महिन्यातच 100 रोजी रुपये टार्गेट असल्याचं सांगितलं. त्यांनी सांगितलं मुंबईत 1750 बार, रेस्टोरंट आणि इतर आस्थापना आहेत. प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये जमा झाले कर 40-50 कोटी होतात असं परमबीर यांनी पत्रात म्हटलं आहे.\n\n4. बाकी पैसे इतर source मधून जमवता येतील. वाझे यांनी मला त्यादिवशी ऑफिस मध्ये भेटून याबाबत माहिती दिली ज्यामुळे मला धक्का बसला होता असं परमबीर सिंह यांनी लिहिलं आहे.\n\n5. त्यानंतर सोशल सर्व्हिस ब्रांचचे ACP संजय पाटील यांना हुक्का पार्लरबाबत चर्चेसाठी बोलावण्यात आलं. त्यानंतर ACP पाटील आणि DCP भुजबळ यांना बोलावण्यात आलं\n\n6. गृहमंत्र्यांचे पीए पालांडे यांनी पाटील आणि भुजबळ यांना गृहमंत्री 40-50 कोटी रुपये टार्गेट करत असल्याचं सांगितलं असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. गृहमंत्री माझ्या अधिकार्यांना मला आणि इतर वरिष्ठांना बायपास करून बोलावत होते असं परमबीर यांनी म्हटलं आहे.\n\n7. परमबीर यांनी पुढे लिहिलं आहे की, \"देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. त्या टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते\".\n\nआरोपांच्या चौकशीसाठी समिती \n\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी करण्याठी मुंबई उच्च न्यायायलयाचे निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदीवाल यांची एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.\n\nसहा महिन्यात निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदीवाल आपला चौकशी अहवाल राज्य..."} {"inputs":"आज (5 एप्रिल) उच्च न्यायालयानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आणि त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. \n\nत्यानंतर अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा आणि गृहविभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असं विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं .\n\nराज्यपालांनी या पत्राचा स्वीकार करत गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यास मंजुरी दिली आहे. \n\nदिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिलीय.\n\nदिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे नेते मानले जातात. शरद पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांच्या संबंधांबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी सांगितलं, \"दिलीप वळसे-पाटील यांचे शरद पवार यांच्याशी असलेले संबंध हे अतिशय जुने आणि जवळचे आहेत. दिलीप वळसे-पाटील यांचे वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील हे स्वतः आमदार होते... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आणि शरद पवारांचे समर्थक होते. \n\nत्यांनी आपला मुलगा राजकारणात तयार व्हावा म्हणून दिलीप वळसे-पाटील यांना शरद पवारांकडे पाठवलं. दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं. त्यांची क्षमता ओळखून शरद पवारांनी त्यांना राजकारणात पुढे आणलं.\"\n\nवळसे-पाटील यांची राजकीय कारकीर्द \n\nदिलीप वळसे-पाटील 1990 साली आंबेगाव-शिरुर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग सातवेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. \n\nआतापर्यंत वळसे-पाटील यांनी ऊर्जा, उच्च व तंत्र शिक्षण तसंच अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळली आहे. \n\nऊर्जामंत्री असताना भारनियमनाचं वेळापत्रक त्यांनी तयार केलं होतं. शिक्षण खात्याचा कारभार सांभाळताना त्यांनी महाराष्ट्र नॉलेज कॉरिडॉर लिमिटेड (एमकेसीएल) या महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. \n\nयुती सरकारच्या काळात विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने वळसे-पाटील यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला होता. \n\n2009 ते 2014 या काळात दिलीप वळसे-पाटील हे विधानसभेचे अध्यक्ष होते. \n\nउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे कामगार तसंच राज्य उत्पादन शुल्क मंत्रालयाची जबाबदारी आहे. लॉकडाऊन लागल्यानंतर त्यांनी कामगार मंत्री म्हणून बांधकाम मजुरांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचा निर्णय वळसे पाटील यांनी घेतला होता. \n\n'महत्त्वाच्या पदासाठी प्राधान्य'\n\nदिलीप वळसे पाटील यांच्या पक्षातील स्थानाबद्दल बोलताना मृणालिनी नानिवडेकर यांनी म्हटलं, \"राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या पिढीचा विचार केला तर अजित पवार, आर आर पाटील, जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील हे चौघेजण पक्षाचे प्रमुख आधारस्तंभ मानले जायचे. दुर्दैवाने, आर. आर. पाटील यांचं निधन झालं. अजित पवार हे शरद पवारांच्या शब्दाबाहेर जात नसले, तरी अनेकदा त्या दोघांमधल्या संबंधांमध्ये अस्वस्थता असल्याचंही समोर आलं आहे. अशापरिस्थितीत कोणतीही महत्त्वाची जबाबदारी द्यायची झाली तर त्यासाठी जयंत पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांचा विचार होणं स्वाभाविक आहे. \n\nजयंत पाटील हे सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत. तीन पक्षांच्या सरकारमध्ये राहून पक्षविस्तार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच गृहमंत्रिपदासाठी शरद पवार यांनी दिलीप वळसे-पाटील यांचा विचार केला असेल.\" \n\n\"काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात..."} {"inputs":"आज 30 सप्टेंबरला लखनौच्या विशेष न्यायालयात बाबरी प्रकरणाचा निकाल दिला जाणार आहे. \n\n28 वर्ष चाललेल्या या खटल्याने देशाच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली. \n\nस्पेशल सीबीआय न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव या खटल्याचा निकाल जाहीर करतील. याप्रकरणातली सर्व आरोपींना अंतिम सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. \n\nदोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर 1 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. \n\nबाबरी मशीद\n\nकेंद्रीय अन्वेषण विभागाने या खटल्यात 351 साक्षीदार न्यायालयासमोर सादर केले. 600 पुरावे मांडले. \n\nकारसेवकांनी 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली होती. लालकृष्ण अडवाणी, कल्याण सिंग, उमा भारती यांच्यावर बाबरी मशिदी पाडल्याचा कट केल्याचा आरोप आहे. \n\nसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रोहिंटन फली नरिमन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने 19 ऑगस्ट रोजी एक महिन्याचा वेळ मागून घेतला.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )"} {"inputs":"आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा : \n\nआपल्याच पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप करत बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवाराला मारहाण करत त्याची गावातून धिंड काढली. पक्षाचं तिकीट मिळूनही निवडणुकीच्या आखाड्यात जोमाने न लढता राष्ट्रवादीचे स्थानिक उमेदवार अजित पवारांना मदत केली, असा त्यांच्यावर आरोप कार्यकर्त्यांनी केला.\n\nही बातमी न्यूज18 लोकमतने दिली आहे.\n\nअशोक अजिनाथ माने बारामती मतदारसंघातून बसपाची उमेदवारी मिळाली होती. माने यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पैसे घेऊन पाठिंबा दिला होता, असा आरोप बसपा कार्यकर्त्यांनी केला होता. त्यामुळे माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र उमेदवारी पक्की झाल्यामुळे त्यांचं नाव कायम राहिलं. \n\nमात्र आता पुढे आलेल्या एका व्हीडिओत माने यांच्यावर राग काढत कार्यकर्त्यांनी त्यांचे कपडे फाडले, त्यांच्यावर शाई फेकली आणि परिसरातून धिंड काढली, असं दिसत आहे. \n\n2. बँकांची स्थिती चिंताजनक: नोबेलविजेते अर्थ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी\n\n\"देशातील बँकिंग क्षेत्रावरील संकट चिंताजनक आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी धडाडीने निर्णय घ्यायला हवेत,\" असं मत नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी मंगळवारी व्यक्त केले.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. \n\nगेल्या जवळपास पाच वर्षांपासून बँकिंग व्यवस्था ही उच्च अनुत्पादित मालमत्तेच्या (NPA) समस्येने ग्रासली आहे. त्यातून अनेक बँकांच्या नक्त मालमत्तेचा ऱ्हास आणि नवनव्या प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता उजेडात येऊ लागल्या आहेत. पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेतील (PMC) घोटाळा ही त्यातील नवी भर आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितलं.\n\nअभिजीत बॅनर्जी\n\nपण, देशासमोरील आर्थिक संकटासंदर्भातील प्रश्नावर मत व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.\n\nपाहा त्यांची बीबीसी प्रतिनिधी अरुणोदय मुखर्जी यांनी घेतलेली संपूर्ण मुलाखत -\n\n3. रामलीलेची तुलना पॉर्नशी? प्रकाश राज अडचणीत\n\nअभिनयाकडून राजकारणाकडे वळलेले प्रकाश राज रामलीलेसंद्रभात केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकत्याच एका व्हायरल झालेल्या व्हीडिओत ते रामलीलेची तुलना पॉर्नशी करताना दिसत आहेत.\n\nही बातमी झी 24 तासने दिली आहे. हा व्हीडिओ 2018 सालचा आहे.\n\nयोगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना प्रकाश राज यांनी आपलं मत मांडलं होतं. योगींकडून ज्याप्रमाणे रामलीलाचा प्रचार करण्यात येत आहे, हे पाहता काही सामाजिक घटकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. \n\nयावर उत्तर प्रदेश सरकारने रामलीला या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन का करू नये, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याच प्रश्नाचं उत्तर देत, लहान मुलं पॉर्न पाहत असल्यास तुम्ही त्यांना अडवणार नाही का?\" असा प्रतिप्रश्नच त्यांनी मुलाखतकारांपुढे उपस्थित केला. \n\n4. जैशच्या 18 दहशतवाद्यांचा खात्मा: भारतीय सैन्याचा दावा \n\nपाकिस्तान प्रशासित काश्मिरमधल्या नीलम व्हॅली आणि आणखी तीन ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून भारतीय सैन्य कारवाई करत असून, या कारवाईत आतापर्यंत 18 कट्टरतावाद्यांचा मृत्यू तसंच जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा भारतीय सैन्याने केला आहे. ही बातमी हिंदुस्थान टाइम्सने दिली आहे. \n\nया कट्टरतावाद्यांबरोबरच 16 पाकिस्तानी सैनिकांचाही मृत्यू झाल्याचं सैन्याने म्हटलं..."} {"inputs":"आजारपणाच्या भीतीनं मुलानं दुसरीकडे घर घेतल्याचं नंदा जैस्वाल सांगतात.\n\nऔरंगाबादच्या विष्णूनगरमधल्या अलका निसर्गे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. इथल्या दोन खोल्यांच्या घरात निसर्गे यांचं 4 जणांचं कुटुंब राहत. घराच्या आजूबाजूला कचरा उचलला जात नाही आणि घरातील कचरा टाकायचा कुठं असा प्रश्न निसर्गे कुटुंबीयांना पडला आहे. \n\nविष्णूनगर हा भाग पूर्वी फार स्वच्छ आणि चकचकीत होता, अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती, असं इथले लोक सांगतात. \n\nमध्यमवर्गीय लोकांचा हा परिसर सध्या कचऱ्याच्या समस्येमुळं चांगलाच हैराण झाला आहे. \n\nकचरा उचलला न गेल्याने होणारा त्रास त्यांच्या शब्दांतून व्यक्त होत असतो. इथं आकाशवाणी कार्यालयासमोर उकिरडा आहे. तेथून पाच सहा दिवस कचरा उचलला जात नाही. इथून जाताना लोक नाकाला रुमाल लावूनच जातात. \n\nअलका यांच्या घरी पती आणि दोन मुलं असतात. त्यांचा मुलगा अक्षय यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"पूर्वी अशी परिस्थिती कधीच नव्हती. कचऱ्यामुळे घरात माशा, डास इतर किडे यांचा मोठा त्रास होत आहे. दुर्गंधी तर रोजची असते.\" \n\nनारेगाव इथले अविनाश देवखले याला त्वचाविकार झाले आहेत.\n\nअक्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"षय यांचं वय 26 असून ते खासगी नोकरी करतात. कचऱ्याच्या समस्येमुळं रोगराईचा प्रश्न गंभीर झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, \"गेली काही दिवस आई आजारी आहे, आईला ताप आहे. भागात स्वच्छता नसताना आजारपणाच्या समस्या फारशा नव्हत्या. आताही नवीच समस्या निर्माण झाली आहे.\"\n\nआजारपणाची समस्या एकीकडे असताना घरातील कचरा कुठं टाकायचा ही मोठी समस्या निर्माण झालेली आहे, असं ते म्हणतात. कचरा उचलला जात नसल्याने या भागातील नागरिकांनी ओला कचरा कुंडीत टाकणे आणि सुका कचऱ्यातील शक्य असेल तो भाग विकून टाकणे, सुरू केलं आहे, असं ते म्हणाले. \n\nमहापालिका गेली तीन दशक जिथं कचरा टाकत होती त्या नारेगावतही अशीच स्थिती आहे. गेली 30 वर्षं कचऱ्याच्या टेकडी शेजारी राहणारे इथले लोक विविध आजारांना तोडं देत आहेत. इथं राहाणारे देवीदास देवखले आणि त्यांच्या पत्नी या दोघांना दमा आहे. त्याला ते या कचऱ्याला जबाबदार धरतात. तर त्यांचे पुत्र अरुण आणि नातू अविनाश यांना त्वचारोग आहे. \n\n\"आम्हा दोघांनाही दमा आहे, तर दोन्ही मुलांना त्वचारोग आहेत,\" देवखले दाम्पत्य सांगतं. \n\nदेवीदास सांगतात, \"30 वर्षांपूर्वी इथं कचरा डेपो सुरू करण्यात आला. आमच्या शेताच्या शेजारी दररोज कचरा येऊन पडतो. दुर्गंधी, धूर, डास आणि माशांचा त्रास आम्ही गेली 30 वर्षं सोसत आहोत.\"\n\nअरुण (40) म्हणाले, \"आमचा कचरा डेपोला तीव्र विरोध आहे. 30 ते 35 फूट उंचीचे कचऱ्याचे ढिग साठले आहेत. पावसाळ्यात यावर पडलेलं पाणी शेतात आणि विहिरींत झिरपतं. यातून मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.\" \n\nऔरंगाबादमध्ये नाथनगर इथं राहणाऱ्या 54 वर्षांच्या नंदा जैस्वाल यांचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या जरी 6 असली तरी सध्या घरी त्या आणि त्यांची मोठी मुलगी नंदा या दोघीच घरी राहतात. त्यांचा मुलगा, सून आणि दोन नातवंडं यांनी कचऱ्याला कंटाळून औरंगाबाद इथल्या प्रति पंढरपूर भागात घर घेतल्याचं त्या सांगतात. \n\nहरलनी सलूचा त्यांच्या बहिणीच्या आजारपणाला घराच्या परिसरातल्या कचऱ्याला जबाबदार धरतात.\n\nइथून जवळच असलेल्या सिंधी कॉलनीमधल्या 23 वर्षीय हरलनी सलूचा यांची बहीण 15 दिवसांपूर्वी आजारी होती. बहिणीच्या आजारपणाला त्या कचऱ्याला जबाबदार धरतात. \n\nडॉक्टर काय म्हणतात? \n\nडॉ. उज्ज्वला दहिफळे म्हणतात, \"कचऱ्याच्या ढिगामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे प्रदूषण तर होतंच शिवाय कचऱ्यामुळे अनेक..."} {"inputs":"आठ वर्षांनंतर कनिष्ठ सभागृहात डेमोक्रॅट्सच्या वर्चस्वामुळे ट्रंप यांच्या काँग्रेसच्या माध्यमातून आपला अजेंडा राबवण्याच्या मोहिमेला खीळ बसणार आहे. \n\nमात्र सिनेटमध्ये ट्रंप यांच्या रिपब्लिक पक्षाने आपलं स्थान मजबूत केलं आहे. त्यामुळे ट्रंप यांना न्याधीशांच्या आणि इतर महत्त्वाच्या नेमणूका त्यांच्या मता प्रमाणे करता येणार आहेत. \n\nमंगळवारी झालेल्या मध्यवर्ती निवडणुका म्हणजे ट्रंप प्रशासनाबाबत जनमताचा कौलचाचणी सारख्या होत्या. पण अजून 2020च्या निवडणुकांबाबत ट्रंप यांनी कुठलंही वक्तव्य केलंलं नाही. \n\nअमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुकांचा डोनाल्ड ट्रंप यांना फायदा की फटका?\n\nनिवडणुकांचे निकाल विरोधी पक्षांसाठी आश्वासक चित्र निर्माण करणारे आहेत. \n\nनॅन्सी पेलोसी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सभापती असणार आहेत. त्यांनी 2007 ते 2011 या कालावधीत सभापतीपद भूषवलं होतं. वॉशिंग्टन शहरात जमलेल्या उत्साही गर्दीला त्यांनी संबोधित केलं.\n\n'तुम्हा सगळ्यांचे मन:पूर्वक आभार. अमेरिकेच्या नागरिकांसाठी उद्याचा दिवस नवी उमेद घेऊन येणारी असेल', असं पेलोसी यांनी सांगितलं. \n\nरिपब्लिकन पक्षानं इंडियाना, टेक्सास आणि उत्तर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"डाकोटा या सिनेटच्या जागा जिंकल्या आहेत.\n\nआठ वर्षांत प्रथमच काँग्रेसच्या खालच्या सभागृहात डेमॉक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे त्यांना आता ट्रंप यांचा अजेंडा रोखणं शक्य होणार आहे.\n\nव्हाईट हाऊसमध्ये सत्तेत असलेल्या पक्षाच्या विरोधात मध्यावधी निवडणुकांचा कौल जाणं हा ऐतिहासिक कल पुन्हा परतल्याचं मानलं जात आहे.\n\nआतापर्यंत काय घडलं?\n\nट्रंप यांना कौतुक\n\nट्रंप यांनी सेनेटमधील विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांचं कौतुक करणारं एक ट्वीवटही केलं आहे. \"105 वर्षांत केवळ पाचव्यांदाच विद्यमान अध्यक्षांना सेनेटमधलं स्थान राखता आलं आहे....\" असं राजकीय समालोचकाचं निरिक्षण ट्रंप यांनी दिलं आहे.\n\nसर्वांत तरुण प्रतिनिधी\n\nअलेक्झांड्रिया अकॉसिओ-कोर्टझ आणि अॅबी फिंकेनॉवर या दोन्ही 29 वर्षांच्या सर्वांत तरुण प्रतिनिधी हाऊसमध्ये निवडून आल्या आहेत. दोघीही डेमोक्रॅटिक पक्षाच्या आहेत. अलेक्झांड्रिया न्यूयॉर्क-13 डिस्ट्रिक्टमधून तर अॅबी या आयोवा - फर्स्ट डिस्ट्रिक्टमधून निवडून आल्या आहेत.\n\nमहिलांचा विक्रम\n\nआतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार, हाऊसमध्ये एकूण 89 महिला प्रतिनिधी निवडून आल्या आहेत. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. यापूर्वी महिला प्रतिनिधींचा आकडा 84पर्यंत गेला होता. डेमोक्रॅटिक पक्षाकडून इल्हान उमर आणि रशिदा तालिब या दोन मुस्लिम महिलाही प्रथमच निवडून आल्या आहेत. \n\nइल्हान उमर आणि रशिदा तालिब\n\nहाऊसमधल्या विजयाकडे वाटचाल करत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी समर्थकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, \"आजचा दिवस हा हारजितीपेक्षा नियंत्रण आणि समन्वय साधण्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे.\"\n\nट्रंप यांनी मानले आभार!\n\nनिकाल जाहीर होऊ लागल्यानंतर डोनाल्ड ट्रंप ट्वीटद्वारे मतदारांचे आभार मानले.\n\nइंडियानाच्या जागेवर डेमॉक्रॅटिक पक्षाचा पराभव झाला आहे. हा डेमॉक्रॅटिक पक्षासाठी मोठाच धक्का मानला जात आहे. \n\n\"आम्हाला सध्याच्या परिस्थितीत काहीही धोका नाही,\" असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सारा सॅण्डर्स यांनी स्पष्ट केलं. \"निकाल आले की त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणात राष्ट्राध्यक्षांनाचा दिलं जाईल,\" असा दावाही त्यांनी केला.\n\nदरम्यान, बीबीसीचे उत्तर अमेरिका प्रतिनिधी अॅंथनी झुकर सांगतात, \"ट्रंप यांनी निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या काळात सगळा फोकस स्वत:वरच राहील, अशा दृष्टीनं प्रचार मोहीम राबवली. त्याचा त्यांना इंडियाना आणि..."} {"inputs":"आता तुम्ही म्हणाल की, मुंबईत तर इतका पाऊस पडतो, की शहरात पाणी तुंबून राहतं. मग त्याच मुंबईवर पाणीटंचाईचं संकट कसं ओढवलं? त्याचं कारण, म्हणजे मुंबई शहरात जरी यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. पण मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ज्या भागात आहेत, तिकडे म्हणजे मुंबईच्या साधारण उत्तरेला ठाणे जिल्ह्यात तुलनेनं पाऊस यंदा कमी पडला आहे.\n\nपालघर, रायगडमध्येही हीच स्थिती आहे. ज्या भागात जुलैमध्ये दिवस-दिवस पाऊस थांबतच नाही, त्याच भागात यंदा असं चित्र आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यानं यंदा या जिल्ह्यांमधील अनेक लहान-मोठी धरणं अजून भरलेली नाहीत. \n\nयातल्याच काही धरणांमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा शहरांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे केवळ मुंबईच नाही, तर या परिसरातल्या सर्वच शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट होऊ शकतो.\n\nमुंबईत पाणीकपातीची वेळ का ओढवली?\n\nमुंबईचा विचार केल्यास या शहराला पाणी पुरवणारी सात मुख्य धरणं आहेत. त्यातले दोन तलाव म्हणजे विहार आणि तुलसी मुंबईच्या हद्दीत आहेत. तर ठाणे जिल्ह्यातली भातसा आणि तानसा तसंच वैतरणा नदीवरील मोडकसागर, मध्य वैतरणा आणि नाशिकमधील अप्पर वैतरणा या धरणा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंतूनही मुंबईत पाणी येतं. \n\nगेल्या वर्षी जुलै अखेर यातली बहुतेक धरणं 90 ते 99 टक्के भरलेली होती. म्हणजे गेल्या वर्षी या धरणांमध्ये साधारण 85 टक्के उपयुक्त साठा होता. \n\nयंदा मात्र 31 जुलैला केवळ 34.49% उपयुक्त साठा शिल्लक होता. या सात तलावांपैकी केवळ एकच म्हणजे सर्वात लहान असलेला तुलसी तलावच यंदा पूर्णपणे भरला आहे. बाकी सहा तलावांत त्यांच्या क्षमतेपेक्षा बराच कमी पाणीसाठा आहे. म्हणजे पाऊस अजिबातच आला नाही, पाणी कपात केली नाही, तर मुंबईचं पाणी साधारण 130 दिवसांत संपेल. \n\nआता मुंबईला किती पाणी लागतं? याचा नेमका आकडा सांगता येणार नाही, कारण काही ठिकाणी भूजलाचा, विहिरींचा वापरही केला जातो. तर पवईतल्या या तलावांसारखे पाण्याचे स्रोत औद्योगिक कारणांसाठी वापरले जातात.\n\nपिण्यायोग्य पाण्याचा विचार केला, तर दरदिवशी मुंबई महापालिका त्यांच्या आखत्यारीतील क्षेत्रात दररोज 3,800 दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा करते. \n\nयात जवळपास 48 टक्के पाणी हे भातसा धरणातून येतं. भातसा धरणाची क्षमता 976.1 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. पण एक ऑगस्टच्या आकडेवारी नुसार भातसा धरणात 537.74 दशलक्ष घनमीटर पाणी आहे. म्हणजे भातसा धरणात यंदा साधारण 53.47% टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हे धरण 89.15% एवढं भरलं होतं.\n\nम्हणजे सध्या या धरणांमध्ये जेवढं पाणी आहे, ते पुढचं अर्ध वर्षही पुरणार नाही. म्हणूनच मुंबई महापालिकेनं पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे आणि लोकांना पाणी वाचवण्यासाठी काही सूचनाही केल्या आहेत.\n\nपाणी जपून वापरा, महापालिकेच्या सूचना\n\nदिलासा देणारी गोष्ट म्हणजे, अजून पावसाळा संपलेला नाही. ऑगस्ट महिन्यात कोकण परिसरात विशेषतः उत्तर कोकणात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पण भर पावसात पाणीकपातीची टांगती तलवार पाहता, पाणी जपून वापरलेलंच बरं. आणि ही सूचना मुंबईसारखीच महानगर क्षेत्रातल्या बाकीच्या शहरांनाही लागू पडते. \n\nमुंबईतील तलावांतील उपयुक्त पाणीसाठा \n\n4 ऑगस्ट 2020, सकाळी सहाची स्थिती \n\nतलाव - उपयुक्त पाणीसाठा (2020 आणि 2019)\n\nएकूण - 34.95 % (गेल्या वर्षी याच दिवशी 91.61%) \n\nगेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उपयुक्त पाणीसाठी अत्यंत कमी असल्याचं ही आकडेवारी सांगते. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज..."} {"inputs":"आता तुम्ही म्हणाल, की इथे जगण्या-मरण्याची खात्री नाही, आणि आपण चित्रपटांविषयी का बोलतो आहोत? तर या अशा फिल्म्स आहेत, ज्या विषाणू आणि माणसामधल्या लढाईची कहाणी सांगतात. \n\nखरंतर या विषयावर बरेचसे चित्रपट आले आहेत. विशेषतः हॉलिवूडमध्ये. पण त्यातल्या तीन चित्रपटांविषयी मी तुम्हाला सांगणार आहे, आणि हो यातली एक फिल्म भारतीय आहे. मी तीन चित्रपट निवडले आहेत, कारण या फिल्म्समध्ये वास्तववादी चित्रण आहे आणि जगात सध्या जे सुरू आहे, ते समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतील.. \n\n1.कॉन्टॅजियन \n\n2011 सालचा हा चित्रपट गेले तीन महिने चर्चेत आहे. जगभरातल्या लाखो लोकांनी तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ऑनलाईन पाहिला आहे. \n\nही कहाणी सुरू होते बेथ एमहॉफपासून (ग्वेनेथ पॅल्ट्रॉ). ती हाँगकाँगवरून अमेरिकेच्या मिनियापोलिसमध्ये आपल्या घरी परतताना शिकागो एअरपोर्टवर आहे आणि खोकते आहे. काही काळातच तिचा आजार वाढत जातो, आणि दरम्यान टोक्यो, लंडन आणि हाँगकाँगमध्येही तिच्यासारखीच आजाराची लक्षणं असलेल्या लोकांचा मृत्यू होतो. आणि हळूहळू जगभरात साथ पसरू लागते. हा एक नवा विषाणू असल्याचं कसं सिद्ध होतं आणि त्यावर नियंत्रण मिळवण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यासाठी जगभरताल्या डॉक्टर्स, संशोधक, प्रशासनाची, जागतिक आरोग्य संघटनेची कशी धावपळ होते, सर्वसामान्यांचं आयुष्य त्यामुळे कसं ठप्प होतं, हे सगळं हा चित्रपट दाखवतो. \n\nत्याचबरोबर साथीच्या रोगांचे तज्ज्ञ कसं काम करतात, ते कसा रोगाच्या मूळापाशी जाऊन शोध घेतात, लस कशी बनवतात, अशा गोष्टींचं चित्रणही या कहाणीत आहे. \n\nविशेष म्हणजे ही कहाणी कोरोनाविषाणूसारख्याच काल्पनिक एमईव्ही वन या विषाणूभोवती फिरते. गेल्या दशकात आलेल्या सार्स आणि स्वाईन फ्लूच्या साथींवर ही कथा आधारीत आहे केट विन्स्लेट, ग्वेनेथ पॅल्ट्रॉ, मॅड डेमन, लॉरेन्स फिशबर्न, ज्यूड लॉ आणि मारियन कोटिलार्ड अशी तगडी स्टारकास्ट या फिल्ममध्ये आहे. \n\nदिग्दर्शक स्टीव्ह सॉडरबर्गनं ही कहाणी बांधनाता वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्लाही घेतला होता., त्यामुळं काही छोट्या त्रुटी वगळता हा चित्रपट विज्ञानाच्या आणि वास्तव जगाच्या जवळ जाणारी आहे, अशी पोचपावती, अनेक संशोधकांनी दिली आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पुन्हा रिलीज झाला आहे आणि यूट्यूबवरही तुम्ही तो पैसे देऊन पाहू शकता. \n\n2011 साली मी हा चित्रपट पाहिला होता आणि त्यावर कॅरोलाईन पार्किन्सन यांचा बीबीसीसाठीचा लेखही वाचला होता. त्यांनी प्रश्न विचारला होता, असं खरंच होईल का? नऊच वर्षांत त्याचं उत्तर मिळालं आहे, असं अनेकांना वाटतं. \n\n2. 93 डेज\n\n93 डेज ही 2016 सालची नायजेरियन फिल्म आहे आणि ती इबोला विषाणूभोवती फिरते. काहीशी भावनाप्रधान असलेली ही कहाणी, वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांसाठी एक मानवंदना आहे. \n\n2014 साली पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये इबोलाची साथ पसरली. तेव्हा नायजेरियातील डॉक्टर्सच्या एका टीमनं ती त्यांच्या देशात पसरण्यापासून कशी रोखली, याची ही सत्यघटनेवर आधारीत कहाणी आहे. \n\nलायबेरियाहून एक राजनैतिक अधिकारी, पॅट्रिक स्वायर, एका बैठकीसाठी विमानानं नायजेरियाच्या लागोस शहरात आला आणि ताप असल्यानं लगेच रुग्णालयात दाखल झाला. त्याची लक्षणं नेहमीपेक्षा वेगळी असल्याचं डॉ. अमेयो अदादेहो यांनी ओळखलं, आणि राजकीय दबाव असतानाही त्या अधिकाऱ्याला डिस्चार्ज दिला नाही. त्याला इबोला झाल्याचं टेस्टनंतर समजलं पण दरम्यान हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांना त्याची लागण झाली होती. तेव्हा स्वतःचं आयुष्य पणाला लावून, आयसोलेशनिमध्ये राहून त्यांनी ही साथ पुढे पसरणार नाही, याची काळजी घेतली. तेही फारशा चांगल्या सुविधा उपलब्ध नसताना. \n\nनायजेरियात त्याआधी कधीच..."} {"inputs":"आता त्याला घाम फुटला, चक्कर आल्यासारखं वाटू लागलं मनामध्ये लाखो प्रकारचे विचार येऊ लागले. हे अचानक काय होतंय याकडेच सगळं त्याचं लक्ष, मन, शरीर एकवटलं गेलं. \n\nआजवर आपण टीव्ही सिनेमात, पुस्तकात, पेपरमध्ये वाचलेला 'हार्ट अॅटॅक' तो 'हाच' असं त्याला वाटू लागलं. त्याची खात्रीच पटली की हाच तो हृदयविकाराचा धक्का. आली... आली.. माझी वेळ आली... आता आपण मरणार असं त्याला वाटलं...\n\nझालं... आपल्याला हृदयविकार झाला आहे असं समजून त्यानं आधी गुगलवर छातीत धडधडणे या विषयाची कारणं, उपाय शोधायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरला गाठून आपल्याला हार्ट अॅटॅक आला असं सांगूनही टाकलं.....\n\nया गोष्टीतला 'ही कोणी दुसरी तिसरी व्यक्ती नसून आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती असतात त्यापैकीच एक आहे. असा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो. \n\nअचानक निष्कारण छातीची धडधड वाटून असं श्वास कोंडल्यासारखं होणं हा अनुभव अनेक व्यक्तींना येऊन गेला आहे. असा अनुभव येतो त्याला पॅनिक अॅटॅक असं म्हणतात. असं वारंवार होण्य़ाला आणि याप्रकारची सर्व लक्षण एकत्रित येण्याला पॅनिक स्ट्रेस डिसॉर्डर असं म्हणतात. \n\nपॅनिक अॅटॅकची लक्षणं\n\nचिंता आपल्या सर्वांन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा कमी अधिक प्रमाणात जाणवत असतेच पण अचानक तीव्रतेने चिंता वाटायला लागून जेव्हा गोंधळलेली अवस्था निर्माण होते तेव्हा पॅनिक अॅटॅक आला असं म्हणतात.\n\nपॅनिक अॅटॅक आलेल्या व्यक्तीला अचानक छातीत धडधडू लागतं, घाम येतो, भीती वाटते, अस्वस्थ वाटून कुठंतरी मोकळ्या हवेत जावं असं वाटू लागतं, तोंड सुकतं. सर्व लक्ष शरीराकडे केंद्रित होतं. अशा रुग्णाने घाबरुन अधिक धावपळ केल्यास हृदयाचे ठोके अधिक जलदगतीने पडून आणखी भीती वाटायला लागते. घाबरल्यामुळे या लक्षणांमध्ये अधिकच वाढ होते.\n\nपॅनिक अॅटॅकविषयी गैरसमज\n\nअशी लक्षणं दिसल्यावर धावपळीने डॉक्टरकडे जाऊन इसीजी काढल्यावर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचं समजतं. तुम्हाला पॅनिक अॅटॅक आला असावा असं डॉक्टर सांगतात. पण घरी आल्यावरही व्यक्तीला आपल्या दुखण्याचं मूळ कारण शरीरातच असावं असं वाटत असतं आणि ते डॉक्टरांनाच सापडत नाहीये असं वाटून रुग्ण डॉक्टर बदलत राहातो. \n\nएखादे डॉक्टर त्याला शेवटी मनोविकारतज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला देतात. तेव्हाही व्यक्तीला हे पटत नसतं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर शारीरिक लक्षणं दिसत असल्यामुळे त्याचं मूळ मनामध्ये असेल असं व्यक्तीला वाटत नाही. त्यामुळे रुग्ण मनोविकारतज्ज्ञाकडे जायला टाळाटाळ करतात. \n\nअशा रुग्णांशी नीट संवाद करून त्यांना विश्वासात घेऊन चिंतेचं मूळ शोधावं लागतं. घरच्याघरी तसेच कोणत्याही तपासण्यांविना निदान करू नये असं डॉक्टर सुचवतात. पॅनिक अॅटॅक आणि हार्ट अॅटॅक यातला फरक डॉक्टरच तपासणीनंतर, चाचणीनंतर सांगू शकतात. त्यांनी केलेले निदान लक्षात घेऊन मग उपचार घेतले पाहिजेत.\n\nछातीत अकारण धडधड होण्याच्या एकूणच आजाराला पॅनिक स्ट्रेस डिसॉर्डर म्हणतात असं मुंबईस्थित मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले. \n\nते म्हणाले, \"पॅनिक स्ट्रेस डिसॉर्डरमध्ये व्यक्तीला रात्री अचानक किंवा कधीही श्वास कोंडल्यासारखं वाटून हृद्ययाची धडधड वाढायला लागते. आपल्याला हृदयविकाराचा धक्का बसल्याची शंका येऊ लागते. यामागे रक्तामधील अॅड्रनलिन मोठ्या प्रमाणात वाढू लागतं आणि अत्यंत उत्तेजित अवस्था (एक्साइटमेंट) येऊ लागते. आता आपल्याला हृदयविकार किंवा कोणता तरी मोठा आजार झालाय, आपण मरणार असे विचार मनात येऊ लागतात.\"\n\nईसीजी\n\nअशी अचानक धडधड वाटणाऱ्या व्यक्तीनं सर्वप्रथम आपला ईसीजी काढून घेणं महत्त्वाचं असतं. त्यावर डॉक्टर तुमचे निदान करू शकतात. शारीरिक आजार..."} {"inputs":"आता बॉल भाजपच्या कोर्टात आहे. मी पक्षाला सोडणार नाही पण पक्षाला जर मला सोडायचं असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा. भाजपने सर्व नाराज लोकांशी संवाद साधून त्यांचे गैरसमज दूर करावेत असं आवाहनही त्यांनी केलं. 26 जानेवारी रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने कार्यालय काढून 27 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे एक दिवसीय उपोषण करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. \n\nगोपीनाथगडावरील कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, पाशा पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. \n\nपंकजा मुंडे यांच्या भाषणातील मुद्दे \n\nएकनाथ खडसे यांच्या भाषणातील मुद्दे\n\nचंद्रकांत पाटील यांच्या भाषणातले मुद्दे: \n\nगे्ल्या आठवड्यात पंकजा यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांना अखेर मीडिया समोर येऊन उत्तर दिलं होतं. भाजप नेते विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी त्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी संध्याकाळी पत्रकारांशी बोलाताना त्यांची बाजू मांडली. \n\n\"मला आत्मचिंतनासाठी वेळ हवा आहे. मी दरवर्षी 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेत असते. फेसबुक पोस्टची सर्व मीडियानं योग्य ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"बातमी दिली. पण काही वर्तमानपत्रांनी मी पक्ष सोडणार अशा बातम्या दिल्या. त्यामुळे या चर्चेला वेगळा सूर मिळाला. मी यामुळे दुःखी आहे, व्यथित आहे. माझ्यावर असा आरोप केला जात आहे की मी कुठल्या पदासाठी असं करत आहे. पण उलट आता मला कुठलं पद मिळू नये म्हणून हे सगळं सुरू आहे का,\" असा सवाल पंकजा मुंडे यांनी मीडियाला उद्देशून उपस्थित केला आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"आता महाराष्ट्र सरकारच्या ई-हक्क प्रणालीद्वारे यात दुरुस्ती करता येणार आहे. यासाठीचा ऑनलाईन अर्ज घरबसल्या तलाठी कार्यालयाला पाठवता येणार आहे. \n\nतो कसा त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत.\n\nऑनलाईन अर्ज कसा करायचा?\n\nअर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांत आधी bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.\n\nया पेजवर तुम्हाला खालच्या बाजूला एक सूचना दिसेल.\n\n\"जर आपण पाहिलेल्या ऑनलाईन ७ \/१२ मधील माहितीमध्ये व हस्तलिखित ७\/१२ मधील माहितीमध्ये चूक अथवा तफावत आढळून आल्यास आपण अशा दुरुस्तीसाठी ऑनलाईन पद्धातीने तलाठी यांचेकडे ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज पाठवू शकता.\"- अशी ही सूचना आहे. \n\nया सूचनेतील pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक केलं की तुमच्यासमोर 'पब्लिक डेटा एन्ट्री' नावानं एक पेज ओपन होईल. \n\nयावरील 'Proceed to login' या पर्यायावर क्लिक केलं की तिथं तुम्हाला आधी तुमचं अकाऊंट सुरू करायचं आहे. त्यासाठी 'Create new user' यावर क्लिक करायचं आहे. \n\nमग 'New Users Sign Up' नावाचं नवीन पेज उघडेल. \n\nइथं तुम्हाला सुरुवातीला तुमचं पहिलं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर लॉग-इन डिटेल्समध्ये Username टाकून check availability या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पासवर्ड टाकून तो परत एकदा टाकायचा आहे. मग Security Questions मध्ये एक प्रश्न निवडून त्याचं उत्तर द्यायचं आहे. \n\nतीन ते चार प्रश्न असतात, सोपे असतात. जसं की तुमच्या आईचं नाव...इत्यादी.\n\nही माहिती भरून झाली की पुढे मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पॅन कार्ड नंबर आणि पिन कोड टाकायचा आहे. पिन कोड टाकला की देश, राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येईल. त्यानंतर Select Cityमध्ये तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे. \n\nत्यानंतर Address Details मध्ये घर क्रमांक आणि गल्लीचं नाव किंवा घरावर काही नाव असेल तर ते टाकू शकता.\n\nसगळ्यांत शेवटी कॅप्चा टाकायचा आहे. इथं असणारे आकडे किंवा अक्षरं जशीच्या तशी पुढच्या कप्प्यात लिहायची आहे आणि मग सेव्ह बटन दाबायचं आहे. \n\nत्यानंतर या पेजवर खाली 'Registration Successfull. Please Remember Username & Password for Future Transaction.' (याचा अर्थ तुम्ही लॉग-इन करताना टाकलेलं युझर नेम आणि पासवर्ड कायम लक्षात ठेवा असा आहे.) \n\nअसा लाल अक्षरातला मेसेज तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला 'Back' या पर्यायावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करायचं आहे. आता आपण नोंदणी करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग-इन म्हणायचं आहे.\n\nत्यानंतर 'Details' नावाचं एक पेज तुमच्यासमोर उघडेल. इथं Registration, Marriage, e-filing, 7\/12 mutations असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील. याचा अर्थ इथं तुम्हाला या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.\n\nआता आपल्याला सातबारा दुरुस्ती करायची आहे, तर '7\/12 mutations' वर क्लिक करायचं आहे. \n\nत्यानंतर तुम्हाला यूझरचा प्रकार निवडायचा आहे. सामान्य नागरिक असाल तर 'User is Citizen' आणि बँकेचे कर्मचारी असाल तर 'User is Bank' या पर्यायावर क्लिक करायचं आहे. \n\nएकदा यूझरचा प्रकार निवडला की त्यानंतर 'Process ' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.\n\nत्यानंतर तुमच्यासमोर 'फेरफार अर्ज प्रणाली- ई-हक्क' नावाचे पेज ओपन होईल.\n\nइथं सुरुवातीला गावाची माहिती भरायची आहे. जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे.\n\nत्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की, \"तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा,\" असा मेसेज तुम्हाला दिसेल.\n\nआता..."} {"inputs":"आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही केस पुन्हा ओपन होऊ शकते असं म्हटलंय. जस्टिस लोया यांचे प्रकरणाचे ताजे आणि नवे पुरावे कोणी दिले, तसेच पुन्हा तपासाची मागणी केली तर राज्य सरकार ती केस पुन्हा ओपन करेल असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय.\n\nयाआधी काय झालं?\n\nन्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या 2014 साली झालेल्या मृत्यूची चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका न्यायालयात होत्या. एप्रिल 2018मध्ये सुप्रीम कोर्टाने या याचिका फेटाळून लावल्या. \n\nन्या. लोया यांचे पुत्र अनुज यांनीच लोया यांच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांना कोणताही संशय नाही, असं म्हणत चौकशी नको, असं म्हटलं होतं. हे प्रकरण नेमकं काय आहे, हे समजून घेऊया. \n\n'द कॅरव्हान' या इंग्रजी मासिकाने नोव्हेंबर 2017 मध्ये या प्रकरणात पहिलं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्यानुसार, 1 डिसेंबर 2014 रोजी नागपुरात एका लग्नकार्याला गेले असताना लोया यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. पण 'द कॅरव्हान'ने लोया यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांचा मृत्यू संशयास्पद आहे, अशी मांडणी केली होती.\n\nलोया तेव्हा गाजलेल्या सोहराबुद्दीन शेख एनकाउंटर प्रकरणाची सुनावणी कर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त होते. त्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुख्य आरोपी होते, म्हणून हे प्रकरण राजकीयदृष्ट्याही संवेदनशील बनलं होतं.\n\nलोया यांच्या गूढ मृत्यूमागे कोण आहे, यावर सविस्तर विश्लेषण करत, काही मोठे प्रश्नही त्यांनी त्या वृत्तात उपस्थित केले होते.\n\nकाय होतं सोहराबुद्दीन प्रकरण?\n\nसोहराबुद्दीन अन्वर हुसैन शेख याची 26 नोव्हेंबर 2005 रोजी कथित चकमकीत मारला गेला होता. या चकमकीचा साक्षीदार तुळशीराम प्रजापती डिसेंबर 2006ला झालेल्या एका चकमकीत मारला गेला. सोहराबुद्दीनची पत्नी कौसर बी यांचीसुद्धा हत्या झाली आहे. \n\nसोहराबुद्दीन शेख\n\nया हत्येनंतर गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप झाले होते आणि त्यांना अटकही झाली होती.\n\nनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली खटला सुरू होता. आणि न्यायालयाच्या आदेशानंतर अमित शाह यांना राज्याच्या बाहेर काढण्यात आलं होतं. नंतर हा खटला गुजरातच्या बाहेर वर्ग करण्याची आणि सुनावणीच्या दरम्यान न्यायाधीशांची बदली न करण्याचे आदेश देण्यात आले. \n\nमे 2014 मध्ये सीबीआयचे विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पत यांनी अमित शाह यांना समन्स बजावलं. शाह यांनी सुनावणीला उपस्थित राहण्यापासून सूट मागितली. पण न्या. उत्पत यांनी अशी परवानगी दिली नाही.\n\nत्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांची 26 जून 2014ला त्यांची बदली झाली. आणि सोहराबुद्दीन प्रकरण न्या. लोया यांना सोपवण्यात आलं.\n\nत्यांच्यासमोरही अमित शाह उपस्थित झाले नाहीत. त्यानंतर लोया यांचा 1 डिसेंबर 2014 रोजी त्यांचा नागपुरात मृत्यू झाला. \n\nन्या. लोया यांच्यानंतर एम. बी. गोसावी यांच्या चौकशी समितीनं आरोपांना नामंजूर केलं आणि अमित शाह यांना 30 डिसेंबर 2014 रोजी दोषमुक्त केलं. \n\nइंडियन एक्सप्रेसचे प्रश्न\n\n'द कॅरव्हान'चे पहिल्या वृत्तानंतर इंडियन एक्सप्रेसने 27 नोव्हेंबर 2017 रोजी एक बातमी छापत काही नवी माहिती प्रकाशात आणली, आणि 'द कॅरव्हान'च्या वृत्तावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.\n\n'द कॅरव्हान' मासिकात लोया यांना रिक्षातून हॉस्पिटलला नेण्यात आल्याचं म्हटलं होतं. पण लोया यांच्या बहिणीनं, जर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता तर त्यांचा ECG का काढला नाही, असा सवाल केला होता. \n\nपण इंडियन एक्सप्रेसनं प्रसिद्ध केलेल्या बातमीत लोया यांचा ECGचा रिपोर्टसुद्धा प्रसिद्ध केला होता. नागपूरच्या दंदे हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने लोया यांचा ECG काढण्यात आला होता आणि..."} {"inputs":"आता श्रीनगरमधल्या बहुसंख्य भागांतील निर्बंध हटवण्यात आले आहेत, असं ट्वीट श्रीनगरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी शाहिद चौधरी यांनी केलं आहे. काश्मीरमधील काही भागांमध्ये ईदच्या सणासाठी खरेदी सुरू असल्याचंही सोशल मीडियावर अनेकांनी प्रसिद्ध केले आहे.\n\n\"श्रीनगरमधील 250हून अधिक एटीएम मशीन कार्यरत करण्यात आल्या आहेत, तसंच बँकाही उघडण्यात आल्या आहेत. ईदसाठीची पगाराची आगाऊ रक्कम बँक खात्यात आज (शनिवार) जमा करण्यात आली आहे,\" असं ट्वीट शाहिद चौधरी यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे श्रीनगर विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भेट घेतल्याचंही ट्वीट शाहीद चौधरी यांनी केलं आहे. \n\n\"तसंच श्रीनगरच्या बहुतेक भागांमधील बंधन हटवण्यात आली आहेत,\" असंही त्यांनी म्हटलं आहे. \n\n\"श्रीनगरच्या लाल चौक, जहांगीर चौक, बाटमालू, दाल गेट या परिसरातील, तर बारामुल्ला, गांदेरबाल, पुलवामा, बडगाम जिल्ह्यांतील नागरिक त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरू आहेत,\" असा व्हीडिओ जम्म-काश्मीरमधील पोलीस अधिकारी इम्तियाज हुसेन यांनी ट्वीट केला आहे.\n\n\"काश्मीरमधील स्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. लोकांपर्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यंत पोहोचण्यासाठी प्रशासन शक्य तेवढे प्रयत्न करत आहे. नागरिकांचाही प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे,\" असंही त्यांनी म्हटलंय. \n\n\"नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काश्मीरमध्ये गेल्या 6 दिवसात गोळीबाराच्या घटना घडलेल्या नाहीत,\" असं पत्रक जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी जारी केलं आहे. \n\nईदची तयारी\n\nईदचा सण काही दिवसांवर आला आहे. ईद-उल-अजहा असं त्याचं नाव आहे. यात कुर्बानी हा विधी असतो. \n\nलोकांनी या सणासाठी अनेक बकऱ्या आणि बोकड लोकांनी तयार ठेवले आहेत. आता बोकड खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"आता ही गजल पुन्हा गुणगुणून बघा. कल्पना करा की, व्हीलचेअरवर बसलेला एक पुरुष एका अंध स्त्रीचा हात पकडून तिला 'के ये बदन ये निगाहें मेरी अमानत हैं' ऐकवतो आहे. \n\nकिंवा असा विचार करा की, एका पुरुषाला हातच नाहीत आणि एका मूक स्त्रीसाठी तो 'ये गेसुओं की घनी छाँव हैं मेरी ख़ातिर, ये होंठ और ये बाहें मेरी अमानत हैं...' गातो आहे.\n\n'ये गेसुओं की घनी छाँव हैं मेरी ख़ातिर ये होंठ और ये बाहें मेरी अमानत हैं...' हे शब्द आणि ते चित्र एकत्र पचवायला कठीण वाटतं आहे ना? \n\nविकलांग लोकांचा मुळात आपण विचारच इतका संकुचित वृत्तीनं करतो की, त्यात या कविकल्पनांना जागाच नसते. त्यांना आपल्या नॉर्मल विश्वात जागाच देत नाही आपण.\n\nविकलांग स्त्री-पुरुषांचं प्रेम, शारीरिक आकर्षण किंवा लग्न याचं चित्र आपल्या मनात येतच नाही कधी. विकलांग म्हटल्यावर डोळ्यासमोर येतं ते फक्त कणव, सहानुभूतीचं चित्र. त्यांचं थोडं वेगळं चित्र... कसं असेल हे चित्र? \n\nपुढच्या काही दिवसांत माझ्या लेखांतून आपण विकलांगांच्या याच वेगळ्या विश्वात डोकावण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n\nमी एका कॉलेजमध्ये जाणाऱ्या अंध मुलीला भेटले. तिचे लांबसडक केस, भुवया आणि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"अशा अनेक गोष्टींनी माझ्या मनाचा ठाव घेतला.\n\nअभ्यास आणि खेळातले तिचे अनुभव माझ्या मैत्रिणींच्या अनुभवांशी मिळतेजुळते होते.\n\nपहिल्या प्रेमाचा अनुभव तिनेपण घेतला होता. एका मुलाशी जवळीक साधण्याची तिचीसुद्धा इच्छा होती.\n\nविश्वासघाताची भीती आणि नातं असफल झालं तर येणाऱ्या एकटेपणाची भीती तिच्या मनातसुद्धा होती. \n\nपण हे सगळं अनुभवण्याची तिची पद्धत वेगळी होती.\n\nअशाच आणखी एका मुलीची गोष्ट मला कळली. तिच्या एका मित्रानं आणि शेजारच्या मुलानं तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. \n\nएका अपंग मुलीबरोबर असं काही होऊ शकतं यावरच आधी कोणाचा विश्वास बसत नाही.\n\nतिचे शेजारी, पोलीस, इतकंच काय कुटुंबातले सदस्यसुद्धा यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. विकलांग मुलीवर बलात्कार करून कोणाला काय मिळणार? असा प्रश्न ते विचारतात.\n\nअसे प्रश्न तिला बलात्कारापेक्षासुद्धा जास्त त्रास देतात.\n\nपण या प्रकाराने ती मोडून पडलेली नाही. तिला पुढे जायचं आहे. तिला पुन्हा प्रेमात पडायचं आहे. \n\nज्याला कुणाला आपलं हे दु:ख कळेल त्या व्यक्तीच्याच प्रेमात पडलो तर?... पण मग सहानुभूती निर्माण होईल, त्याचा फायदा उचलला जाईल.\n\nएखाद्याबरोबर लग्न करताना किंवा कोणतंही नवं नातं निर्माण करतांना विकलांग व्यक्तीला हे सगळे विचार करावे लागतात.\n\nएखाद्या नॉर्मल व्यक्तीनं विकलांग व्यक्तीशी लग्न करणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट वाटते आपल्याला. आपण गृहित धरतो की, नेहमी दोन विकलांग व्यक्ती एकमेकांशी लग्न करतात. \n\nहेसुद्धा खूप कमी प्रमाणात बघायला मिळतं. कारण त्यांचे कुटुंबीय विकलांग व्यक्तींच्या लग्नाला फार कमी महत्त्व देतात. हा सगळा जबाबदारी वाढवण्याचा प्रकार आहे, असं त्यांना वाटतं.\n\nविकलांग व्यक्तीशी लग्न करायला प्रोत्साहन म्हणून अनेक राज्यांमध्ये काही निधी दिला जातो. विकलांग व्यक्तीशी लग्न केल्यावर सरकारकडून ही पैशाची मदत मिळते.\n\nबिहारमध्ये एका विकलांग दांपत्याला भेटून मी समजून घ्यायचा प्रयत्न केला. अशा पैशाच्या मदतीवर उभं राहिलेलं नातंही किती मूल्यवान असतं त्यांच्यासाठी? \n\nमी असे अनेक प्रेमाचे, विरहाचे, दुःखाचे अनुभव ऐकले आहेत, पाहिले आहेत. मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. \n\nतुम्ही माझ्याबरोबर या वेगळ्या विश्वात याल तेव्हा मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे मात्र - 'कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है…' हे गाणं तुम्ही पुन्हा एकदा गुणगुणायचं... नितळ मनानं!\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स..."} {"inputs":"आता हे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागल्यानं शिवसेनेला राजकीय धक्का बसला आहे. \n\nयापूर्वी पारनेर इथल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनीही बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्यामुळे हे प्रकरण बरंच तापलं होतं. \n\nत्यानंतर या नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. \n\nया प्रकरणाविषयी बोलताना अजित पवारांनी म्हटलं होतं, \"आमचं महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे फोडाफोडीचं राजकारण करायचं नाही, हे ठरलं आहे.\" \n\nअसं असतानाही आता सिन्नरमध्ये बंडखोरीचं प्रकरण समोर आलं आहे. \n\nसिन्नरचं प्रकरण काय?\n\nबुधवारी (29 जुलै) सिन्नरचे उपनगराध्यक्ष गोविंद कोंबडे यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या जागेवर ऑनलाईन पद्धतीनं निवडणूक पार पडली.\n\nसिन्नर नगरपालिकेत एकूण 29 नगरसेवक असून स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे समर्थक यांच्यासहित 10 नगरसेवक आहेत. माणिकरान कोकाटे आधी भाजपमध्ये होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले आहेत. तर सत्ताधारी शिवसेनेचे अपक्षसहित 19 नगरसेवक आहेत. \n\nशिवसेनेनं उपनगरा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ध्यक्षपदासाठी अपक्ष असलेल्या प्रणाली गोळेसर यांना उमेदवारी दिल्यानं शिवसेनेतील अंतर्गत खदखद वाढल्यानं शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. \n\nशिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे यांनी निवडणुकीपूर्वी 19 नगरसेवकांना व्हॉट्स अॅप आणि व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकृत व्हीप बजावला होता. \n\nमात्र अचानक सेनेच्या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्कात येऊन शिवसेना बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली. \n\nत्यानंतर भाजपच्या कोकाटे समर्थक नगरसेवकांनी उगले यांना मतदान केल्याने सेनेच्या अधिकृत उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला.\n\nयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यात गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळापासून असलेला राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.\n\nपारनेर प्रकरण\n\n\"शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांना सत्ता सांभाळता येत नसून नगरपालिकेच्या कामकाजात प्रचंड अनागोंदी कारभार आहे शिवाय भ्रष्टाचार वाढला आहे. ठरावीक नगरसेवक इतर नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याने शिवसेनेच्या 5 नगरसेवकांची नाराजी होती. ते स्वतःहून माझ्याकडे आले होते. आम्ही शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणल्याने महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळला आहे,\" आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय.\n\n30 जुलै रोजी दुपारी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांनी सिन्नरमध्ये जाऊन नगरसेवकांची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमामनशी बोलताना राष्ट्रवादीला आघाडी धर्माची आठवण करून दिली होती. \n\n\"स्थानिक राष्ट्रवादी आमदारांनी आमच्या नगरसेवकांना फूस लावणे योग्य नाही, असेही त्या पदाला जास्त महत्त्व नाही, आम्ही याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊच. पण जे अमिषाला बळी पडले अशा लोकांवर कारवाई होईलच,\" असं ते म्हणाले होते. \n\nकुणालाही पक्षात घेतलेलं नाही - भुजबळ\n\nराष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत बीबीसी मराठीला प्रतिक्रिया दिली. \n\nते म्हणाले, \"माझ्या माहितीनुसार सिन्नर उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेने ऐनवेळी अपक्ष असलेला उमेदवार दिला. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक नाराज होते. त्यावेळी राष्ट्रवादी शिवसेनेबरोबरच होती. शिवसेनेचा हा त्यांचा अंतर्गत वाद होता. आम्ही कुणालाही पक्षात घेतलेलं नाही, हा स्थानिक पातळीवरचा वाद आहे. निवडून आलेला उमेदवार हा शिवसेनेचा आहे,..."} {"inputs":"आतापर्यंत त्यांनी थोडाफार कांदा विकला तोही 12 रुपये किलो दरानं. पण त्यानंतर सरकारनं लॉकडाऊन जाहीरे केलं, याचा परिणाम असा झाला की, आज त्यांच्याकडे 3 ट्रॅक्टर ट्रॉली भरेल एवढा कांदा शिल्लक आहे. त्यामुळे त्यांनी धीर सोडला आहे. \n\n\"15 मार्चनंतर कांदा निर्यात चालू होणार होती. म्हणून कांदा बाहेर काढला. पण आता एकीकडे कोरोना व्हायरसमुळे कांदा मार्केटला न्यायला गाड्या नाहीत आणि दुसरीकडे संचारबंदीमुळे कांद्याला मागणी नसल्याचं व्यापारी सांगत आहे,\" हे सांगताना हिरामण यांचे डोळे पाणावले होते. \n\nसर्वसामान्य लोकांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत असलेले गैरसमज आणि त्या गैरसमजांना माध्यमांकडून मिळणारा दुजोरा, याबाबत हिरामण शेळके खंत व्यक्त करतात.\n\nते म्हणतात, \"लोकांना वाटत होतं 100 ते 150 रुपयांना कांदा विकला. शेतकऱ्याला खूप पैसा मिळाला. पण कोणत्याही प्रसारमाध्यमांनी हे नाही दाखवलं की, एकरी 120 ते 150 क्विंटल पिकणारा कांदा अवकाळी पावसामुळे केवळ 10 ते 20 क्विंटलवर आला होता. मात्र शहरातल्या माणसाच्या किचनमध्ये चॅनेल जाऊन वेगळंच चित्र दाखवत होती. कांद्याने त्यांचा काय वांदा केला, म्हणे.\"\n\nउत्पादन खर्च भ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रून निघेल की नाही, अशी चिंता त्यांना आहे. ते म्हणाले, \"माझी चार महिन्याची मेहनत आणि घरातील लोकांची मजुरीही निघाली नाही, शहरातला मजूरही दिवसाला कमीत कमी 300 रुपये घेतो. काहीही कारण असो नुकसान हे शेतकऱ्यानेच सोसायचे असंच दिसतंय.\" \n\nमार्केट उघडलं नाही, तर कमी आयुष्य असलेल्या नाशवंत कांदा पुढील 20 दिवस कसा टिकवायचा, असा प्रश्न आता त्यांच्यासमोर आहे. \n\n'सरकारनंच मदत करावी'\n\nनिवृत्ती न्याहारकर हे लासलगाव मनमाड रोडवरील वाहेगाव साळ येथील शेतकरी आहेत. प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांचा गौरव झाला आहे. ते पण कांदा घेऊन मार्केटला आले होते ,\n\nकोरोनाची भीती नाही वाटत का?असं विचारल्यावर ते म्हणाले, भीती तर आहे ,पण मला पण कुटुंब आहे, प्रपंच आहे.\n\nनिवृत्ती न्याहारकर\n\nन्याहारकरांनी पुढे सांगितलं, \"स्वतःला सुरक्षित ठेवत हे केलच पाहिजे. चांगल्या दर्जाच्या कांद्याला आज 1100 ते 1300 रुपये क्विंटलचा भाव मिळाला, पण सरासरी कांदा हा 600-700 रु क्विंटलने विकला गेला, म्हणजे शेतकऱ्याला उत्पादन खर्च काढणे मुश्किल झालं आहे.\"\n\n\"त्यातच आता जर मार्केट बंद झाल किंवा 10 ते 12 दिवस कांदा विकला नाही तर लाल अथवा रांगड्या कांद्याची टिकण्याची क्षमता कमी असल्यानं हा पडून राहिला तर खराब होणार. हा सरकारच्या चुकीमुळे पडून राहणार,\" ही चिंता न्याहारकरांना सतावतेय.\n\n\"सरकारची चुकी कारण, सरकारनं निर्यातबंदी 2 महिने अगोदर उठवली असती तर 75% कांदा निर्यात झाला असता आणि 25% कांदा देशांतर्गत विकला गेला असता. त्यामुळे सरकारने आता थेट शेतकऱ्याला मदत करावी. आता मार्केट बंद न करता योग्य ती सुरक्षिततेची काळजी घेत मार्केट चालू ठेवले पाहिजे,\" अशी न्याहारकरांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.\n\nव्यापारीही हतबल\n\nव्यापाऱ्यांच्या मात्र वेगळ्या समस्या आहेत. लासलगाव बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या विंचूर उपबाजार समितीचे व्यापारी प्रतिनिधी सोमनाथ शिरसाठ म्हणतात, \"कोरोनाच्या भीतीमुळे जे काही स्त्री-पुरुष कामगार होते ते कामावर यायला तयार नाहीत. त्यामुळे वखारीवर माल आहे, पण मालाची ने-आण होत नाही. माल पडून आहे त्यामुळे मार्केट पडेल आणि थेट शेतकऱ्याचे नुकसान होईल. आमचंही नुकसान होईल. आज बाहेरील राज्यात मागणी आहे परंतु गेलेल्या गाड्या परत आल्या नाहीत. ज्या गाड्या आहेत ते जास्त भाडे मागत आहेत.\"\n\nहे सर्व कामगार नसल्याने होत असल्याचं शिरसाठ सांगतात. मार्केट कमिट्या बंद करण्याची..."} {"inputs":"आनंद शिंदे यांनी स्वतः केरळमध्ये जाऊन अनेक हत्तींचं संगोपन आणि त्यांना प्रशिक्षण दिलंय. हत्तींशी बोलणारा माणूस अशीच त्यांची ख्याती आहे. मात्र, केरळमधल्या पल्लकड इथे गरोदर हत्तीणीचा फटाके असलेलं अननस खाऊन मृत्यू झाल्यानंतर त्यांनी खेद व्यक्त केलाय.\n\nया हत्तीणीचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातूनच नव्हे तर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांच्यासह संपूर्ण मायाजालावर गेले दोन दिवस या हत्तीणीच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. \n\nअनेकांनी या घटनेचा बाऊ केला गेल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर, अनेकांना हा खूप दुःखद प्रसंग वाटतोय. या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ हत्तींसोबत वास्तव्य केलेले अभ्यासक आनंद शिंदे यांच्याशी आम्ही या अनुषंगाने आलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात बातचीत केली.\n\nअशी घटना घडल्याचं कळल्यानंतर आनंद यांना काय वाटलं ते त्यांनी आम्हाला सांगितलं. आनंद सांगतात, \"माणसाची या पृथ्वीवर राहण्याची पात्रताच नाही. रानडुकरांना मारण्यासाठी असे प्रयोग तिथे केले जात असल्याचं नुकतंच एका बातमीद्वारे कळलं. पण, रानडुक्कर किंवा हत्ती यांसारख्या प्राण्यांना असं म... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ारण्याचा हक्कच मुळात कोणालाही नाही. हत्तीण गेल्याचं मला वाईट वाटलं.\"\n\nफटाके खायला घालून हत्ती मारले जात असल्याचं ऐकीवात नसल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी यावेळी केला.\n\nते सांगतात, \"फटाके फळातून खायला घालून किंवा पायनॅपल बाँबचा वापर हत्ती मारण्यासाठी केरळमध्ये केल्याचं मी कधी ऐकलं नव्हतं. मी स्वतः 2012 ते 2017 हा काळ तिथे हत्तींसोबत काम करत होतो. त्या काळात हत्तींना मारण्याचे प्रयत्न झाले. पण, हा पायनॅपल बाँबचा प्रकार कधीच झाला नव्हता.\"\n\n'हत्ती माणसावर विश्वास ठेवतात'\n\nहत्ती आणि मानवाच्या संबंधाबद्दल आनंद सांगतात, \"हत्तीला जेव्हा केव्हा मानवाकडून खाद्यपदार्थ दिले जातात तेव्हा ते खाणं हेच त्याच्या मनात असतं. त्यामुळे त्यावेळी ते खाणं देणाऱ्या माणसावर विश्वास टाकतात. कारण, हत्तीची अन्नाची गरज ही खूप मोठी असते. फार क्वचित वेळा असं होतं की, हत्तीने खाणं देणारा माणूस अनोळखी आहे म्हणून ते नाकारलं आहे.\"\n\nआनंद याचविषयी बोलताना पुढे सांगतात की, हत्तीने माणसासारखं कपट कधी पाहिलेलं नसतं. त्यामुळे ते विश्वास टाकतात. \n\n\"केरळमध्ये जंगलात आईपासून वेगळं झालेलं हत्तीचं पिल्लू आमच्या सेंटरमध्ये आलं होतं. आईपासून वेगळं झाल्याने त्याची जगण्याची शक्यता 50 टक्केच होती. मी त्याला पहिल्यांदा भेटलो तर ते माझ्यासमोर आलं नाही. दुसऱ्या प्रयत्नात ते माझ्या दिशेनं आलं. पण, तिसऱ्या प्रयत्नात त्याने माझा हात हातात घेतला आणि ते हात चाटू लागलं. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं.\"\n\nहत्तींच्या एकमेकांबद्दल सहवेदना असल्याचंही ते सांगतात, \"कळपात एखादा हत्ती गेला तर त्याच्या अंगावर माती किंवा झाडांच्या फांद्या आढळतात. कारण, इतर हत्ती त्याला झाकण्याचा प्रयत्न करतात. तसंच, हत्ती जिथे मरून पडला असेल त्याच जागी ते बरोबर 6 महिना वर्षभराने परत येतात. तिथे, संपूर्ण एक दिवस घालवतात. जर, गेलेल्या हत्तीची हाडं तिथे असतील तर ती हाडं कळपातले हत्ती कुरवाळतात. त्यांचं एकमेकांशी खूप घट्ट नातं असतं.\"\n\nहत्ती आणि माणसाचं बदलतं नातं\n\nसध्याच्या अत्याधुनिक जगात हत्ती आणि माणसाचं नातं बदललं असल्याचं आनंद मानतात. हत्तीने माणासाला समजून घेतल्याचंही मत आहे.\n\nते याबद्दल सांगतात, \"माणसाकडून जोपर्यंत हत्तीला त्रास होत नाही. तोपर्यंत हत्ती स्वतःहून काही करत नाही. आपण, महामार्गावर वगैरे बघतो की, हत्ती गाडीच्यामागे धावतोय. पण, त्यावेळी त्याला एखाद्या गाडीवाल्याने कट..."} {"inputs":"आपल्या भाषणांमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल निवडणूक आयोगाने ही बंदी लादली आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n7 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील देवबंद येथे आपल्या भाषणात मायावती यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली, असं निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रकात म्हटलं आहे. \n\nमुस्लिमांना मतं देण्याचं मायावती यांनी करणं तसेच योगी आदित्यनाथ यांनी 'अली-बजरंग बली' असा भाषणात उल्लेख करणं याबद्दल निवडणूक आयोगानं पाठवलेल्या नोटिसची दखलही सर्वोच्च न्यायालयानं घेतली.\n\nया दोन्ही नेत्यांच्या धार्मिक आणि द्वेष करणाऱ्या भाषणांविरोधात निवडणूक आयोगानं कारवाई न केल्याबद्दल न्यायालयानं नाराजीही व्यक्त केली. \n\nसुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाची कानउघाडणी\n\nजाती आणि धर्माविरोधात राजकीय पक्षाचे प्रवक्ते किंवा प्रतिनिधींनी विधान केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत होते. सुप्रीम कोर्ट वकील सुचित्रा मोहंती यांनी या सुनावणीबद्दल अधिक माहिती दिली.\n\nयोगी आदित्यनाथ आणि मायावती यांनी आपल्या भाषणांमध्ये धार्मिक विधानं करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":". याबद्दल निवडणूक आयोग केवळ नोटीस बजावून, मार्गदर्शक सूचना देऊन तसंच तक्रार नोंदवण्यापुरता मर्यादित राहातो, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करत नाही, याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.\n\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केलं की निवडणूक आयोगानं अशा प्रकारांविरोधात तात्काळ कारवाई करणं हे आयोगाचं कर्तव्य आहे. मायावती यांनी उत्तर नाही दिल्यावर तुम्ही काय केलंत, असा प्रश्नही न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयानं विचारला.\n\nसुप्रीम कोर्ट\n\n\"अशा परिस्थितीत निवडणूक आयोग त्यांना नोटीस पाठवतं, मार्गदर्शक सूचना पाठवतं तसंच सतत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यास गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. आम्ही त्यांना (राजकीय नेत्यांना) अपात्र ठरवू शकत नाही तसंच त्याबाबत त्यांच्या राजकीय पक्षाची मान्यता रद्द करू शकत नाही,\" अशी बाजू निवडणूक आयोगातर्फे न्यायालयात मांडण्यात आली.\n\n\"एवढंच? तुम्हाला (निवडणूक आयोगाला) तुमचे अधिकार माहिती आहेत का? आदर्श आचारसंहितेचा भंद केल्याबद्दल तुम्ही फक्त मार्गदर्शक सूचनाच देऊ शकता?\" असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी विचारलं.\n\n\"आम्हाला याबाबत काहीच अधिकार नाहीत. आम्ही नोटीस पाठवू शकतो, मग मार्गदर्शक सूचना पाठवू शकतो, आचारसंहितेचं वारंवार उल्लंघन झाल्यास गुन्हा नोंदवला जाऊ शकतो\", असं उत्तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलं.\n\nएखाद्या नेत्याने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचा भंग केल्यावर निवडणूक आयोग काय कारवाई करू शकतो, याचा अभ्यास करू असं सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितलं आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मंगळवारी उपस्थित राहाण्याचे आदेश दिले आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"आपल्या मुलाच्या फोटोसह फिरदौसा बानो\n\nकुलगाममधील खुदवानी इथल्या आपल्या तीन मजली घरासमोर पारंपरिक काश्मिरी पोशाखात बसलेल्या फिरदौसाजवळ उमरच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. \n\nपुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी काश्मिरी मातांना आवाहन केलं होतं, की ज्यांच्या मुलांनी हाती बंदूक घेतली आहे, त्यांना शरणागती पत्करणासाठी समजवावं. \n\n\"जो कोणी बंदूक उचलेल, तो मारला जाईल,\" असा इशाराही केजेएस ढिल्लन यांनी दिला होता. काश्मिरी मातांची मात्र वेगळीच कहाणी आहे. \n\n'कट्टरपंथी विचारांकडे वळणं ही हतबलता'\n\nफिरदौसा यांचा मुलगा उमर वानीचा मृत्यू २०१८ साली अनंतनागमधील बहरामसाब भागात भारतीय लष्करासोबतच्या चकमकीत झाला होता. बंदूक हाती घेतल्यानंतर तीनच महिन्यात उमर वानीचा मृत्यू झाला. त्याचं वय अवघं २१ वर्षे होतं. चकमकीच्या वेळी उमरचे दोन मित्रही त्याच्यासोबत होते. \n\nफिरदौसा बानो\n\nउमरनं हा निर्णय तुरुंगातून परत आल्यावरच घेतला असावा, असं फिरदौसा सांगतात. \n\n\"त्याला वारंवार त्रास देण्यात आला. पकडून जम्मूमधील कोटबिलावल तुरुंगात पाठवलं. तो सुटून बाहेर आला, मात्र त्याला वारंव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ार कँपमध्ये बोलावलं जायचं. सुरक्षा दलांनी दिलेल्या त्रासामुळेच तो कट्टरवादी बनला, बंदूक हाती घ्यायला तयार झाला,\" असा दावा त्या करतात. \n\nभारतीय लष्कराने वेळोवेळी या प्रकारचे आरोप फेटाळून लावले आहेत. कोणतीही मोहीम हाती घेताना निरपराधी व्यक्तीचा जीव जाणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतो, असं लष्कराकडून स्पष्ट करण्यात येतं. मात्र तरीही काश्मिरमधील नेते, फुटीरतावादी, मानवाधिकार कार्यकर्ते तसंच सामान्य नागरिकांकडून वारंवार लष्करावर आरोप करण्यात येतात. \n\nफिरदौसा बानो सांगतात, \"काश्मिरी तरुणांना कट्टरपंथाकडे वळण्यासाठी भाग पाडलं जात आहे.\"\n\nत्या सांगत होत्या, की एकेदिवशी त्यांचा मुलगा अचानकपणे घरातून निघून गेला. \"आठ दिवसांनंतर तो परतला तेव्हा त्यानं कोणता मार्ग निवडलाय हे आम्हाला कळलं.\"\n\n\"आज तुमचा मुलगा जिवंत असता, तर तुम्ही त्याला या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असता का,\" असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यांनी उत्तर दिलं, \"मी निश्चितच समजावलं असतं. पण तो खूप दुखावला होता आणि आमचं काहीच ऐकण्याच्या मानसिकतेत तो नव्हता.\" \n\nफिरदौसा अत्यंत दुःखी स्वरात सांगतात, की त्यानं कट्टरपंथीयांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमचे हात बांधले गेले होते. \"आपला मुलगा आपल्यापासून दूर जावा, असं कोणत्याही आई-वडिलांना वाटत नाही. मात्र इथे परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. इथे असं वातावरण नसतं, तर आम्ही जरूर काहीतरी करू शकलो असतो. त्याला जाण्यापासून अडवलं असतं. जेव्हा माझ्या मुलाचं शव घरी आणलं गेलं, तेव्हा मी त्याला पाहतच राहिले. माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते,\" असं त्या म्हणाल्या. \n\nत्या सांगतात, \"जेव्हा आमची मुलं बंदूक हातात घेतात, तेव्हा त्याबद्दल कुटुंबाला काहीच सांगत नाहीत. आपल्या आई-वडिलांचं काय होईल, याची चिंता त्यांना नसते. उमर जेव्हा तुरुंगात होता, तेव्हा आमच्याशी लग्नाबद्दल बोलायचा. स्वतःच्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करेन, असं म्हणायचा. पण नंतर सगळंच बदललं.\"\n\nजरीफा यांची आशा आजही कायम \n\nबुऱ्हान गनीची आई जरीफा\n\nअनंतनागमधील एसके कॉलनीत राहणाऱ्या जरीफा यांना आपला मुलगा परतून येईल, अशी आशा आहे. आपल्या मुलानं समाजसेवा करावी, अशी त्यांची इच्छा आहे. \n\nजरीफा यांचा मुलगा बुऱ्हान गनी गेल्यावर्षी 24 जूनपासून बेपत्ता आहे. श्रीनगरमधील सीआरसी कॉलेजमध्ये शिकणारा बुऱ्हान एक दिवस घरातून बाहेर पडला, तो परत आलाच नाही. \n\nतो रविवारचा..."} {"inputs":"आपल्या वडिलांच्या मृत्यूला फक्त आणि फक्त सरकारी अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी केला आहे. \"जोपर्यंत योग्य मोबदल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही, आणि धर्मा पाटील यांना शहीद शेतकरी घोषित करत नाही, तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही,\" असं म्हणत नरेंद्र पाटिलांनी जे. जे. रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केलं होतं. \n\nअखेर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नरेंद्र पाटिलांची भेट घेत, जमिनीचं फेरमूल्यांकन तसंच कमी मोबदल्याच्या चौकशी करणार, असं लेखी आश्वासन त्यांना दिलं. ऊर्जामंत्र्यांकडून पाटिलांना मिळालेल्या पत्रानुसार, 1\/10\/2012च्या पंचनाम्याची तपासणी करून नियमानुसार जे मूल्यांकन येईल त्यावर व्याजासहित मोबदला पाटील यांना दिला जाईल. तसंच मिळालेल्या कमी मोबदल्याची शासनामार्फत ३० दिवसात चौकशी करून नियमानुसार मोबदला देण्याचा अंतिम निर्णय ३० दिवसात घेण्यात येईल, असंही या पत्रात नमूद केलं आहे. \n\nधर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील लेखी आश्वासन वाचताना, सोबत महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन (डावीकडून पहिले) आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल (उजवी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कडे)\n\nया लेखी आश्वासनानंतर नरेंद्र पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेत वडिलांचे पार्थिव स्वीकारण्याची तयारी दर्शविली. धर्मा पाटलांवर धुळे जिल्ह्यातल्या विखरण या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येईल.\n\nमहाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनीही नरेंद्र पाटील यांची भेट घेतली. रावल यांनी माध्यमांशी संवाद साधत, \"या प्रकरणी जे जे लोक दोषी असतील त्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा किंवा खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत,\" असं सांगितलं. \n\nकाय होतं प्रकरण?\n\n2016 साली सरकारने एका औष्णिक वीज प्रकल्पासाठी धुळे जिल्ह्यातली एक हजार हेक्टर जमीन संपादित केली. यामध्ये पाटील यांच्या पाच एकर बागायती जमिनीचा समावेश होता. संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून पाचपट रक्कम देण्यात येईल, असं धोरण असतानाही पाटील यांना त्यांच्या पाच एकर जमिनीच्या मोबदल्यात फक्त चार लाख तीन हजार रुपये देण्यात आले होते.\n\nतसंच त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्याची पावणे दोन एकर जमिनीला मात्र 1 कोटी 89 लाख रुपये मोबदला म्हणून देण्यात आले.\n\nयोग्य मोबदला न मिळाल्याने धर्मा पाटिलांनी मंत्रालयाची दारं ठोठावली, अनेक नेत्यांकडे, मंत्र्यांकडे विचारणा केली, पण त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही.\n\nअखेर 22 जानेवारी 2018ला मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मुंबईत आल्यानंतर त्यांनी नैराश्यातून मंत्रालयातच विष पिऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विष प्राशन केलं.\n\nआणि रविवारी त्यांचा मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला.\n\nवाचकांच्या प्रतिक्रिया\n\n'धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली नसून सरकारने त्यांची हत्या केली आहे,' असा आरोप विरोधकांनी केला आहे. बीबीसी मराठीने वाचकांना या आरोपाबद्दल त्यांचं मत विचारलं होतं :\n\nया आहेत वाचकांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया : \n\nसिद्धेश साळुंखे लिहितात की, \"सत्ताधारी विरोधक होते तेव्हा आणि विरोधक सत्ताधारी होते तेव्हा हेच प्रश्न होते. त्या प्रश्नांवर अजूनही उत्तर सापडत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.\"\n\n\"सुधारित जमीन अधिग्रहण कायद्याच्या तरतुदीनुसार धर्मा पाटील यांना मोबदला का दिला नाही, याची चौकशी होणं गरजेचं आहे,\" असं मत राजेंद्र गधारी यांनी व्यक्त केलं आहे. \n\nमकरंद डोईजड यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, \"घटनेच्या 31B अनुच्छेदमध्ये कोणत्याही..."} {"inputs":"आपल्याकडे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना बहुतेक सगळ्या शहरांना करावा लागतो. दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊनमध्ये सध्या तशीच परिस्थिती उद्भवली आहे. तिथले लोक पाणीबचतीचे कोणकोणते उपाय करत आहेत याचा बीबीसी प्रतिनिधी मोहम्मद अली यांनी घेतलेला आढावा.\n\nकेप टाऊनमधले हजारो लोक 'डे झिरो' टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. कारण इथलं पाणी लवकरच संपणार आहे, म्हणजे 'डे झिरो'चं संकट कोसळणार आहे. \n\nज्या पाण्यानं अंघोळ करतो, त्याच पाण्याचा आम्ही शौचालयात पुनर्वापर करत आहोत. पूर्वी शौचालयामध्ये सहा लीटर पाणी ओतलं जायचं. आता तिथेही बचत केली जात आहे आणि त्यासंदर्भात घोषणाही तयार झाल्या आहेत केप टाऊनमध्ये.\n\nपाणी वाचवण्यासाठी बहुतेक रहिवासी आपल्या सवयी बदलत आहेत. भर उन्हाळ्यात एक बादली पाण्यात अंघोळ आटोपली जात आहे.\n\nशौचालयामध्ये पाण्याचा पुनर्वापर कराताना बीबीसीचे प्रतिनीधी मोहम्मद अली यांची मुलगी तर अली छोट्याशा कंटेनरमधून पाणी पिताना.\n\nकेप टाउनमध्ये तीव्र दुष्काळ पडला आहे. डे झिरो पुढे ढकलण्यासाठी महानगरपालिका प्रत्येकाला दरररोज केवळ 50 लिटर पाणी देत आहे. 12 एप्रिलनंतर डे झिरो येण्याची शक्यता आहे. म्हण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"जे केप टाउनचं पाणी संपणार आहे. \n\nकाळजीपूर्वक पाण्याचा वापर नाही केला तर 40 लाख लोकांची वस्ती असलेल्या केप टाउनला डे झिरो लवकर येण्याची शक्यता आहे. \n\nन्यूलँड येथील जगप्रसिद्ध स्टेडियमपासून हाकेच्या अंतरावर दररोज पहाटे शेकडो लोकांच्या रांगा लागल्या दिसत असतात.\n\nगेल्या महिन्यापर्यंत पाण्याची कमतरता वाटत नव्हती. पण आता शहरातील पाण्याचे नळ कोरडे पडण्याची भीती वाढत आहे. त्यामुळे सर्वच रहिवासी पाणी जपून वापरत आहेत. \n\n'पाणी म्हणजे नवं सोनं'\n\nक्रिकेट आणि रग्बी स्टेडियमच्या अगदी मध्यभागी लोकांना पाणी भरण्यासाठी पाच पाण्याचे नळ लावण्यात आले आहेत. जवळच्याच एका सरोवरातून या ठिकाणी पाणी आणलं जातं. \n\nइथे प्रत्येकाला फक्त 25 लीटर पाणी देण्यात येत आहे. तसंच सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. कारण पाणी माफिया इथून एका खेपेला 2000 लिटर पाणी घेऊन दूरच्या गावात विकत असल्याचा आरोप होत आहेत. \n\nकायदा व्यवस्था सुरळीत राहावी म्हणून पाणी सोडण्याची वेळ सकाळी 5 ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. अगोदर या ठिकाणी 24 तास पाणी उपलब्ध असायचं. \n\nशहराजवळच्या डोंगरदऱ्याकडेही काही लोक पाण्याचे कंटेनर घेऊन जाताना दिसत आहेत. तिथल्या झऱ्यांमधून मिळेल तितकं पाणी घेऊन येत आहेत.\n\nडोंगर, दऱ्या आणि समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असेलेल्या सुंदर केप टाउनमध्ये सध्या पाण्याला सोन्याइतकं महत्त्व आलं आहे. \n\nमर्यादित पाण्यासाठी रांगांमध्ये ताटकळत राहण्याऐवजी श्रीमंत लोक सुपर मार्केटमधून पाणी विकत घेत आहेत. \n\nमहानगरपालिका पाण्याबाबत कडक नियम लागू करत आहे. पाण्याचा अधिक वापर करणाऱ्याच्या घरी ताबडतोब मीटर लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. मीटर लावल्यानं संबंधित घराला 350 लीटरच पाणी मिळणार आहे. \n\nबहुतेक लोक मर्यादित पाण्याचा वापर करत असले तरी दुर्दैवानं पाइप फुटून पाणी वाया जात असल्याच्या घटनाही पुढे येत आहेत. \n\nपाणी वाचवण्यासाठी वॉशिंग मशीनचा कमीत कमी वापर करणं, पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करणं, घराशेजारच्या बागेत पाणी न सोडणं असे पर्याय अवलंबले जात आहेत. \n\nत्यामुळं घरटी 18,000 लीटर पाण्याचा वापर महिन्याला होत होता, तिथला वापर आता 7,000 लीटरवर आला आहे. \n\nयाचा एक फायदा असा की, महिन्याचं पाणी बिल 23 डॉलरहून कमी होऊन ते 2.3 डॉलरवर आलं आहे!\n\nपरिस्थिती बदलली नाही तर जेवण्यासाठी पेपर प्लेटचा वापर करावा लागणार आहे आणि वॉशिंग मशीन पूर्ण बंद करावं लागणार..."} {"inputs":"आपल्याला सर्व काही समजतं अशा भ्रमात वावरू नका असं तज्ज्ञ सांगतात.\n\nकामावर रुजू झाल्यानंतरचे 10 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या पहिल्या दहा दिवसात तुम्ही मेहनत घेतली तर तुमच्या करिअरच्या दृष्टीने ते अतिशय फायदेशीर ठरू शकेल.\n\nकामाला लागलो की उमेदवारांवर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करुन दाखवण्याचा दबाव असतो. आपल्या सहकाऱ्यांना आणि बॉसला हे आपल्याला पटवून द्यायचं असतं की या नोकरीसाठी आपणंच योग्य आहोत. पण यामुळे आपण अनेक चुका करतो आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो.\n\nसुरुवातीच्या काळात काय करावं आणि काय करू नये, याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते वाचा. \n\nस्वतःला सर्वज्ञ समजू नका\n\nसुरुवातीच्या काळात आपण नवीन काम समजून घेतलं पाहिजे. आणि आजूबाजूची परिस्थिती काय आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे. सुरुवातीच्या बैठकांमध्ये बोलणं कमी आणि स्मितहास्य जास्त करा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.\n\nआपण सर्वज्ञ आहोत, असा आव आणू नका. सर्वांच्या नजरा तुमच्यावर असतात आणि तुमचे वरिष्ठ सहकारी मनातल्या मनात तुमचं मूल्यमापन करतात. कुणालाही अनावश्यक बोलणारे लोक आवडत नाहीत. म्हणून जास्त बोलणं टाळा. \n\n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कंपनीच्या कामकाजाची काय पद्धत आहे हे आधी समजून घ्या.\n\nकंपनीतील कामकाजाची पद्धत आपल्याला माहिती नसते. प्रत्यक्षात काम करताना काय अडचणी येतात, याबद्दल आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे सुरुवातीलाच मोठ्या-मोठ्या योजना सादर करू नका. कंपनीच्या कामात आमूलाग्र बदल होईल अशा योजना मांडू नका. जोपर्यंत तुम्ही सर्वांचा विश्वास जिंकत नाही, तोपर्यंत कंपनीवर टीका करू नका.\n\nसुरुवातीच्या काळात आपली जबाबदारी समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे, असं हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्राध्यापक गौतम मुकुंद सांगतात. \"सुरुवातीच्या काळात मोठे दावे करण्याचा मोह सर्वांनाच होतो. पण त्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे.\"\n\n\"अतिउत्साह आत्मघातकी ठरू शकतो. म्हणून सुरुवातीच्या काळात मोठ-मोठे दावे करू नका. ते पूर्ण करू शकला नाही तर तुमची विश्वासार्हता तुम्हीच गमवाल,\" अशी ताकीद मुकुंद देतात.\n\nआपलं स्थान काय आहे\n\n\"सुरुवातीच्या दहा दिवसांमध्ये कंपनीमध्ये कोण प्रभावशाली आहे, हे ओळखा. त्यांच्या तुलनेत आपलं स्थान आणि जबाबदारी काय आहे, याचा अंदाज घ्या. त्यानंतरच पुढची योजना आखा,\" असं 'युअर बेस्ट जस्ट गॉट बेटर' चे लेखक जेसन वॉमिक सांगतात. \n\n\"सुरुवातीच्या काळात एकदम मोठं लक्ष्य ठेऊ नका,\" असा सल्ला ऑटोपायलट या सॉफ्टवेअर मार्केटिंग कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मायकल शार्के देतात. ते पुढे सांगतात, \"गाठता येतील अशीच उद्दिष्टं डोळ्यासमोर ठेवा. सुरुवातीला सोपं लक्ष्य ठेवा. ते काम करत असताना तुमच्या सहकाऱ्यांचा विश्वास जिंका. नंतर तुम्हाला मोठी जबाबदारी देखील मिळेल.\"\n\nनातेसंबंध वाढवा\n\nवेळोवेळी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेत राहणं हे फायदेशीर ठरू शकतं.\n\nअशा लोकांशी नातं वाढवा जे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील, तुम्हाला सल्ला देऊ शकतील. त्यांना प्रश्न विचारा पण त्यांना त्रास होईल इतका त्यांचा वेळ खाऊ नका. काम करण्याची योग्य पद्धत काय, हे त्यांच्याकडून समजून घ्या. तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं तर तुमचे आणि तुमच्या वरिष्ठांचे संबंध वाढतील, असं मुकुंद म्हणतात.\n\nत्यांनी त्यांची एक आठवण सांगितली : \"2002 साली मी मॅकेन्झी अॅंड कंपनीमध्ये जॉइन झालो होतो. प्रत्येक बैठकीमध्ये मी नव्या संकल्पना मांडत होतो. रोज नवी प्रपोजल ठेवत होतो. मला वाटलं की मी अतिशय योग्य पद्धतीने काम करत आहे पण पहिल्याच रिव्ह्यूच्या वेळी मला माझे मॅनेजर म्हणाले की तू सर्वांत ज्युनिअर आहेस पण..."} {"inputs":"आपात्कालीन विभागातर्फे अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचं काम सुरू आहे.\n\nतर, आत्तापर्यंत 18 मृतदेह हाती लागल्याची माहिती, उत्तराखंड SDRF च्या प्रमुख DIG रिदम अग्रवाल यांनी बीबीसीशी बोलताना दिली.\n\nहिमस्खलनानंतर ऋषीगंगा पावर प्रकल्पाचा बांध फुटला.\n\nआपात्कालीन विभागाच्या माहितीनुसार या दुर्घटनेत एकून 154 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. हे सर्व पावर प्लांटमध्ये काम करणारे कर्मचारी असल्याचं सांगितलं जात आहे.\n\nरविवारी सकाळपासून बचावकार्याला सुरूवात करण्यात आली. ITBP, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी बचावकार्यात उतरले आहेत.\n\nआपात्कालीन सेवेचे अधिकारी बीबीसीशी बोलताना म्हणतात, \"तपोवनच्या टनेलमध्ये 30-35 कर्मचारी अजूनही अडकल्याची भीती आहे. यासाठी बचावकार्य सुरू झालंय. या टनेलमधून गाळ काढण्याचं काम सुरू आहे. राज्य सरकारचा आपात्कालीन विभाग आणि आयटीबीपीचे जवान बचावकार्य करत आहेत.\"\n\nसोमवारी रात्री टनेलमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने काम काहीवेळ थांबवण्यात आलं होतं.\n\nउत्तराखंडमध्ये हिमस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.\n\nट्विटवर माहिती देताना उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार म्हणतात,... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"\"दुसऱ्या टनेलमध्ये पाणी पातळी अचानक वाढल्याने बचावकार्य काही काळाकरिता थांबवण्यात आलं होतं. पण, बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.\"\n\nउत्तराखंडच्या चमौली जिल्ह्यात रविवार हिमस्खलन झाल्याने ऋषीगंगा पावर प्रकल्पाचं मोठं नुकसान झालं. धौलीगंगा आणि अलखनंदा नद्यांना पूर आल्याने पाणी पातळीत अचानक वाढ झाली. \n\nपाण्याची पातळी वाढल्याने तपोवनपासून हरिद्वारपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. नदीकाठच्या गावातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हटवण्यात आलं होतं.\n\nउत्तराखंड SDRF च्या प्रमुख DIG रिदम अग्रवाल यांनी बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, \"बचाव पथक टनेलच्या तोंडापर्यंत पोहोचलं आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार टनेलमध्ये काही कर्मचारी अडकले आहेत. आम्हाला विश्वास आहे की काही तासातच आम्हाला कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यश मिळेल.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"आफ्रिकन करडा पोपट\n\n1970 ते 2016 या कालावधीतील 'लिव्हिंग प्लॅनेट इंडेक्स' विश्व वन्यजीव निधी संस्थेनं जारी केलंय. वन्यजीवांमध्ये होत असलेली घट अत्यंत भयंकर असल्याचं सांगून विश्व वन्यजीव निधीनं त्यासाठी 'Catastrophic Decline' असा शब्द वापरलाय.\n\nमानवाने यापूर्वी कधी नव्हे इतका पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचा निष्कर्षही या अहवालात नोंदवण्यात आला आहे.\n\nजंगलात आगी लावल्या जातात, समुद्रात भराव घातला जातो आणि जंगल नष्ट केलं जातंय, या सगळ्यामुळे वन्यजीव धोक्यात आल्याची खंत विश्व वन्यजीव निधीच्या मुख्य कार्यकारी तान्या स्टिली यांनी व्यक्त केली.\n\n\"आपण आपल्याच जगाला नेस्तनाबूत करत आहोत आणि तेही अशा जगाला ज्याला आपण घर म्हणतो. पृथ्वीवरील आपलयाच आरोग्य, सुरक्षा आणि अस्तित्त्वालाच धोक्यात टाकत आहोत. निसर्ग आपल्याला वारंवर धोक्याचे इशारे देत आहे आणि वेळही आपल्या हातून निघून जातोय,\" असंही तान्या म्हणतात.\n\nविश्व वन्यजीव निधीच्या अहवालाचा नेमका अर्थ काय?\n\nविश्व वन्यजीव निधीकडून जंगलातील लाखो वन्यजीवांचा अभ्यास पर्यावरणातील तज्ज्ञांकडून केला जातो. या अहवालातही जगातील विविध जाती-प्रजातींच्या वन्यजीवांचा अभ्यास ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"करण्यात आला आहे.\n\n1970 पासून सुमारे 20 हजारहून अधिक सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर, सरपटणारे प्राणी आणि मासे यांच्या संख्येत घट झाली. गेल्या 50 वर्षांचा विचार करता ही घट 68 टक्के आहे.\n\nपर्यावरणातील मानवी हस्तक्षेप हेच मुख्य कारण त्यामागे असल्याचं झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन (ZSL) मधील संवर्धन विभागाचे संचालक डॉ. अँड्र्यू टेरी यांनी म्हटलंय.\n\n\"जर या स्थितीत बदल झाला नाही, तर वन्यजीवांची संख्या अशीच कमी होत राहील, परिणामी वन्यजीव नाहीसे होण्याची भीती आहे, याचा आपल्या पर्यावरणाला मोठा धोका आहे. याच पर्यावरणावर आपण अवलंबून आहोत,\" असं डॉ. अँड्र्यू टेरी म्हणतात.\n\nविश्व वन्यजीव निधीचा अहवाल हेच सांगतोय की, कोव्हिड-19 हा मानवाच्या पर्यावरणातील हस्तक्षेपाचं मोठं उदाहरण आणि सतर्कतेचा इशाराच आहे.\n\nवन्यजीवांना राहण्यासाठीच्या जागांची कमतरता आणि वन्यजीवांचा वापर, व्यापर ही काही कारणं वन्यजीव कमी होण्याची आहेत. शिवाय, कोरोनासारखं आरोग्य संकट उद्भवण्यामागेही अशाच कारणांचा समावेश असल्याचं म्हटलंय.\n\nभारताप्रमाणे थायलंडमध्येही वाढतेय वाघांची संख्या\n\nआपण जर आपलं उत्पादन, खाद्यपदार्थ आणि निसर्गापासूनच्या उपभोगाच्या पद्धती यांमध्ये काही बदल केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास थांबवू शकतो, असं या अहवालातील काही पुरावे स्पष्ट करतात. त्यासाठी जंगतोड थांबवण्यासारखी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे.\n\nनिसर्गवादी कार्यकर्ते आणि माहितीपटकार सर डेव्हिड अॅटनबरो म्हणतात, \"ज्यावेळी मानवाचा निसर्गात हस्तक्षेप सुरू होतो, अशावेळी आपण योग्य समतोल साधला, तर नक्कीच फरक पडू शकतो. मात्र, यासाठी योजनाबद्धरित्या काम करावं लागेल. म्हणजे, आपण अन्ननिर्मिती कशी करतोय, ऊर्जा कशी बनवतोय, समुद्रांमध्ये किती हस्तक्षेप करतो आणि त्याही गोष्टींचा किती वापर करतोय, हे सर्व महत्त्वाचं आहे.\"\n\nसर डेव्हिड अॅटनबरो पुढे म्हणतात, \"मात्र, यात सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. म्हणजे, निसर्गाकडे पर्याय म्हणून पाहणं किंवा 'चलता है' हा दृष्टिकोन कमी केला पाहिजे.\"\n\nनिसर्गाचं नुकसान झाल्याचं कसं मोजलं जातं?\n\nखरंतर पृथ्वीवरील वन्यजीवांचा अभ्यास करणं, मोजणी करणं हे अत्यंत गुंतागुंतीचं प्रकरण आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या पद्धतींचा वापर केला जातो.\n\nमात्र, यासंदर्भातील अभ्यास सादर करताना, ते पुरावे देतात की, मानवी इतिहासात कशाप्रकारे जैवविविधता नष्ट केली जातेय.\n\nआपण विश्व..."} {"inputs":"आमटे कुटुंबीयांमध्ये वाद आहे का?\n\nवरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांची मुलगी आहेत. सविस्तर बातमी या लिंकवर क्लिक करून वाचू शकता. \n\nकाही दिवसांपूर्वी शीतल आमटे या चर्चेत आल्या होत्या. 20 नोव्हेंबरला त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमाद्वारे आमटे कुटुंबीयांवर आरोप केले. त्यावर आमटे कुटुंबीयांनी एक पत्रक काढून डॉ. शीतल आमटे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे. \n\nज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. \n\nगडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसामध्ये आदिवासींसाठी काम करणारे डॉ. प्रकाश - डॉ. मंदाकिनी आमटे यांनी या पत्रावर सह्या केल्या आहेत. \n\nशिवाय डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे आई वडील चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन चालविणारे डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांनीही या निवेदनावर स्वाक्षरी करून डॉ. शीतल यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.\n\nडॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोशल मिडीयावर महारोगी सेवा समितीकडून केल्या जाणाऱ्या कामा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वर आणि विश्वस्तांवर अनुचित वक्तव्यं केली. त्यांचं सर्व भाष्य हे तत्थ्यहीन असून कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे संयुक्त निवेदन जाहीर करत असल्याचं आमटे कुटुंबीयांनी सांगितलं आहे. \n\nनेमके प्रकरण काय?\n\nमहारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोमवारी 20 नोव्हेबर 2020 रोजी फेसबुक लाईव्ह करून संवाद साधला.\n\nयात आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदनात सांगितल्या प्रमाणे महारोगी सेवा समितीच्या कामावर आणि खासकरून विश्वस्तांवर आरोप केले गेले. \n\nडॉ. शीतल आमटे-करजगी यांनी या संभाषणात त्यांचे सख्खे भाऊ कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल बेछुट आरोप केले. नंतर अर्ध्या तासाचं ते फेसबुकवरील लाईव्ह संभाषण डॉ. शीतल यांनी डिलिट केलं.\n\nबाबा आमटे\n\nडॉ. शीतल यांच्या निवेदनामुळे समाजात कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे कुटुंबीय संयुक्त निवेदन जाहीर करत असल्याचं निवेदनात सांगण्यात आलं आहे.\n\nडॉ. शीतल आमटे-करजगी यांची प्रतिक्रिया \n\n\"दिवंगत बाबा आमटे यांच्या कार्याला मी आणि माझे पती गौतम करजगी पुढे नेत आहोत. आम्ही एक निवेदन जारी करून आमची भूमिका लवकरच जाहीर करू. मी फेसबुक लाईव्ह करून माझी मतं मांडली होती तो व्हीडिओ मला डिलिट करण्यास भाग पाडलं,\" अशी माहिती डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.\n\nआमटे कुटुंबियांचा मूळ वाद काय?\n\nज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्यानंतर त्यांच्या समाजसेवेचा वसा त्यांची दोन मुलं आणि सुनांनी सांभाळला. आमटेंची तिसरी पिढी डॉ. दिगंत-अनिकेत आणि डॉ. शीतल-कोस्तुभ यांनी बाबा आमटे यांचं काम हातात घेतलं. आमटे कुटुंबीयांच्या सर्व सामाजिक संस्था या महारोगी सेवा समितीच्या नावाखालीच काम करतात आणि त्यांचं बँक अकाऊंटही एकच आहे. \n\nबाबा आमटे यांना पुरस्काराने गौरवण्यात आलं तो क्षण\n\nसन 2016 मध्ये महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारणी जाहीर झाली. यात डॉ. शीतल आमटे-कराजगी आणि त्यांचे पती गौतम कराजगी यांना स्थान देण्यात आलं. याच दरम्यान कौस्तुभ आमटे यांनी महारोगी सेवा समितीच्या सहसचिव पदावरून राजीनामा दिला. पुण्यात पाणीप्रश्नावर काम करण्यासाठी आनंदवनातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी जाहीर केलं. \n\nदरम्यान डॉ. शीतल आमटे-कराजगी यांना आनंदवनात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पद देण्यात आलं आणि त्यांचे पती गौतम-करजगी यांना अंतर्गत व्यवस्थापक म्हणून जबाबदारी देण्यात..."} {"inputs":"आमदार दादाराव केचे\n\nअशातच भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी धान्य वाटपाचा कार्यक्रम हाती घ्यायचं ठरवलं. लाऊडस्पीकरवरून तशी घोषणाही करण्यात आली. आणि लोक गोळा झाले तसा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये हा प्रकार घडला.\n\nया संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या आमदाराने मात्र हे विरोधकांचं षड्यंत्र असल्याचं सांगितलं आहे. \n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nभाजपचे वर्धा जिल्हयातील आर्वीचे आमदार दादाराव केचे यांचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच आर्वी शहरात सायकल रिक्षावर लाऊडस्पीकर लावून धान्यवाटप होणार असल्याची माहिती प्रसारित करण्यात आली.\n\nत्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक गरीब लोक आमदारांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या धान्यावाटपाच्या ठिकाणी पोहचले. पण बघता बघता ही गर्दी शेकडोत झाली. \n\nलोकांनी मोफत धान्य घेण्यासाठी झुंबड केली. गर्दीतून सोशल डिस्टसिंग तर दूर, जवळ धान्य घेण्यासाठी लोक एकमेकांच्या अंगावर येत होते. \n\nस्थानिकांनी केलेली गर्दी\n\nत्यानंतर एका स्थानिक नागरिकाने फोन करून याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर प... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोलिसांनी आमदार केचे यांच्या घराला लॉकडाऊन केलं. शिवाय, जिल्हा पोलीस प्रशासनानं या घटनेनंतर केचे यांच्या घरासमोर पोलिसही तैनातही केले आहेत. \n\n\"कोरानाची लागण होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनानं फौजदारी संहिता 144 आणि रोगप्रतिबंधक कायद्यानुसार लोकांच्या एकत्र येण्यावर आणि बाहेर पडण्यावर निर्बंध लावले आहेत. या प्रकरणात आमदार दादाराव केचे यांनी याचा भंग केल्याचं प्राथमिक तपासात दिसत असल्यानं त्यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे,\" असं आर्वीचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी सांगितलं आहे.\n\nआमदार केचे यांनी या कार्यक्रमाची कुठलीही परवानगी जिल्हा प्रशासनाकडून घेतली नव्हती, असं हरीश धार्मिक यांनी सांगितलं. या संदर्भातील चौकशी अहवाल तयार करून पुढील कारवाईचा विचार केला जाईल, असंही ते म्हणाले. \n\nदरम्यान, या सगळ्या प्रकरणात टीकेचे लक्ष्य बनलेले आमदार दादाराव केचे यांनी हे विरोधकांचे षड्यंत्र असल्याचा दावा केला आहे.\n\n\"स्थानिक आमदार म्हणून नागरिकांना कोरोनासारख्या रोगाची लागण होऊ नये, म्हणून स्वत: बैठक घेतली. लोकांनी एकमेंकांच्या संपर्कात येऊ नये त्यांनी घरीच राहावे, असं आवाहन केलं. पण माझ्याच घराबाहेर समर्थकांनी वाढदिवसाच्या दिवशी गर्दी करणे निश्चितच योग्य नाही आणि हे विरोधकांचे षडयंत्र आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. \n\n\"विरोधी पक्षातील लोकांनीच आर्वी शहरातील गल्ली बोळात अशी अफवा पसरवली की आमदार दादाराव केचे हे मोफत धान्य वाटणार आहे, त्यामुळे रविवारी शेकडो लोक दाखल झाले. कोरानाची साथ निर्माण झाली असताना आपला मतदारसंघ सुरक्षित राहावा यासाठी, मी आवाहन केलं. काही लोक शुभेच्छा देण्यासाठी आले, पण विरोधकांनी ही अफवा पसरविली. त्यामुळे मी घरी नसताना पोलीस आले आणि त्यांनी तपासणी केली. हे प्रकरण माझी बदनामी करण्यासाठी करण्यात आले आहे.\" \n\nकारवाईची मागणी\n\nप्रहार संघटनेचे नेते बाळा जगताप यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत कारवाईची मागणी केली आहे.\n\n'भाजपचे नेते फक्त तबलीगी जमातवर कारवाईची मागणी करत राहणार की तशीच कृती करणाऱ्या आर्वीच्या आमदाराची आमदारकी रद्द करणार?' असाही प्रश्न त्यांनी विचारलाय. \n\nवर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार म्हणाले, \"देशात एकीकडे कोरोनामुळे शेकडो लोकांचे जीव गेले आहे आणि भाजपचे पदाधिकारी हे स्वत:चे वाढदिवस साजरे करण्यात गुंग आहेत, यावर भाजपनं आत्मचिंतन..."} {"inputs":"आम्ही बळीराज्याच्या पाठिशी, हे दाखवण्यासाठी सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉंग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला. \n\nशेतकरी आंदोलन डाव्या पक्षांच्या झेंड्याखाली होतं. पण आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहिले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. \n\nया परिस्थितीत शरद पवारांना आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय संधी मिळाली? पवार आंदोलनाचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करत आहेत? हे आम्ही राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. \n\nराष्ट्रवादी कॉँग्रेसची भूमिका\n\nशरद पवारांनी शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठावरून चांगलीच टोलेबाजी केली. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला टार्गेट केलं. \n\nराष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक म्हणाले, \"शरद पवारांची उपस्थिती म्हणजे शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न असं म्हणता येणार नाही. शरद पवारांनी मोर्चाला यावं असा सर्वांचा आग्रह होता. त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. शेतकऱ्यांच्या बाजूने अशी पहिल्यापासूनच आमची भूमिका राहिली आहे.\"\n\nकृषी कायदे चर्चा न करता मंजूर करण्यात आले. घटनेची पायमल्ली केली. संसदेची प्रतिष्ठा न ठेवता कायदा पारित करण्यात आला अस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा थेट आरोप शरद पवारांनी मोदी सरकारला टार्गेट करून केला. \n\nशेतकरी आंदोलनात राजकीय पक्ष का? \n\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनात राजकीय पक्षांना सहभागी करण्यात आलं नव्हतं. हे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे यात राजकीय पक्ष नकोत, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली होती. त्यामुळे मुंबईतील आंदोलनात राजकीय पक्षांचे नेते व्यासपीठावर आल्याने टीकेचा सूर ऐकू येत आहे. \n\nयावर प्रतिक्रिया देताना डाव्या पक्षांचे नेते प्रकाश रेड्डी म्हणाले, \"हा मोर्चा राष्ट्रीय शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी होता. यात शेतकरी संघटना सहभागी होत्या. भाजपच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षांना यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. शेतकरी आंदोलनाला राजकीय पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याचं आम्ही स्वागत करतो.\"\n\nकृषी कायद्यांना महाराष्ट्राचा विरोध होता. शेतकरी आणि सर्व राजकीय पक्षांनी याचा विरोध केला होता. त्यामुळे राज्यपालांनी मुद्दाम भेट टाळल्याचं डाव्या पक्षाच्या नेत्यांच म्हणणं आहे. \n\n\"चर्चा न करता भाजपने कृषी कायदे मंजूर केले. कॉर्पोरेट कंपन्यांच्या बाजूचं धोरण केंद्र सरकारचं आहे. त्यामुळे या मुद्यावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप,\" प्रकाश रेड्डी यांनी केला. \n\nपवारांनी साधली संधी?\n\nशेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाला आंदोलनात सहभागी होऊ दिलं नाही. आंदोलन राजकीय होऊ देणार नाही अशी शेतकरी नेत्यांची भूमिका होती. पण, शरद पवारांनी शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठावरून भाजपवर शरसंधान साधले. \n\nयावर मत मांडताना वरिष्ठ राजकीय पत्रकार दीपक भातुसे सांगतात, \"शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व नाही. पण, एक गोष्ट नक्की पवारांनी देशभरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवण्याची चांगलीच संधी साधली.\" \n\nशेतकऱ्यांच्या व्यासपीठावर, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत हे दाखवून देण्याचा पवारांनी प्रयत्न केल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. \n\n\"शेतकऱ्यांच्या बाजूने उभे रहाणारे पवार, अशी त्यांची इमेज. या माध्यमातून त्यांनी आपली इमेज राखण्याचा प्रयत्न केला,\" असं दीपक भातुसे पुढे म्हणतात. \n\nराजकीय विश्लेषक सांगतात दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशच्या तूलनेत महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन फारसं तीव्र दिसून आलेलं नाही. राज्यातील शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आक्रमक नाहीत. त्यामुळे हा वातावरण निर्मितीचा प्रयत्न आहे. \n\nकृषी कायद्यांसाठी पवारांनीच पुढाकार घेतल्याचा आरोप भाजपने केला होता. दीपक..."} {"inputs":"आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांना विचारलं की \"प्रफुल्ल पटेल यांच्या या भाकिताविषयी तुम्हाला काय वाटतं?\"\n\nत्यावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.\n\nसचिन कर्डक म्हणतात \"शरद पवार यांचे आता घरी बसायचे दिवस आले. तरुण पिढीला संधी मिळायला पाहिजे.\" \n\n\"प्रत्येक निवडणुकीआधी प्रफुल्ल पटेल हे असंच काही वक्तव्य करतात. त्यात नाविन्य काहीच नाही,\" असं भाई उनमेश खंडागळे यांनी म्हटलं आहे. \n\nतर अनेकांनी शरद पवार देशाचे पुढचे पंतप्रधान होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. \n\nरामेश्वर पाटील यांनी म्हटलं आहे की, \"शरद पवार आजपर्यंत एकाही निवडणुकीत पराभूत झाले नाहीत. काँग्रेसने जर पवारांना पंतप्रधानपदाची उमेदवारी दिली तर 2019ची निवडणूक काँग्रेस नक्की जिंकेल.\" \n\nप्रथमेश पाटील म्हणतात, \"प्रत्येक वर्षं हे शरद पवारांचंच असतं. 2019 असं काय वेगळं असणार?\"\n\nनयन खिडबिडे यांनी म्हटलं आहे की \"त्यांचं सरकार आलं तर शरद पवार नक्कीच पंतप्रधानपदाचे दावेदार असतील.\"\n\nहितेन पवार म्हणतात, \"राजकारणात काहीही होऊ शकतं. पवार हे मुरलेले राजकारणी आहेत. त्यांच्या मनात आलं तर ते नक्कीच पंतप्रधान होतील.\"\n\nसचिन पाटील मापारी यांनी शरद पवारा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंच्या नावाचे गोडवे गायले आहेत. ते म्हणतात, \"कर्जमाफी करण्यासाठी रक्तात दानत असावी लागते. पवारांनी नुसत्या एका सहीत शेतकऱ्यांना कर्जमाफी करून दिली होती.\"\n\nसरकार चालवण्यासाठी जे कौशल्य लागतं ते सर्व काही पवारांमध्ये आहे, असं नंदकुमार कांबळे यांनी सांगितली. पवार पंतप्रधान झाले तर देशाचं भलं होईल, असंही ते म्हणाले. \n\nपवारांचे सगळ्या पक्षांशी चांगले संबंध असल्याने सगळे पक्ष जर एकत्र आले तर पवार नक्कीच पुढचे पंतप्रधान होऊ शकतात, असं डॉ. विशाल पाटील यांनी म्हटलं आहे. \n\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र आले तरचं शरद पवार पंतप्रधान होऊ शकतील. नाही तर शक्यता कमी असल्याचं गणेश लटके यांनी म्हटलं आहे. \n\nदेवेंद्र परदेशी यांची ही प्रतिक्रिया - \"पवार जर खरंच पंतप्राधन झाले तर देशातील प्रत्येक राज्यात सिचंन घोटाळाफेम अजित पवार, सुनील तटकरे, तुरुंगवासी छगन भुजबळ, राम शिंदेंसारखे नेते आपल्या भावी पिढीसाठी नक्कीच काही काम करतील.\"\n\nशरद पवार 2019मध्ये पंतप्रधान होतील, हे \"पटेलांचं दिवास्वप्न\" आहे, असं मत ब्रम्हेंद्र दिंडे‏ आणि बांबूराव‏ यांनी ट्विटरवरून नोंदवलं आहे. \n\nशरद पवार पंतप्रधान होऊ शकतील का, यावर युवराज जाधव, जगदीश पाटील, स्मीता पवार, सचिन वाघ यांना 'हो' असं उत्तर दिलं आहे. तर अनेकांनी \"काय जोक करता राव!!\" असं म्हटलं आहे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"आयटीओ परिसरात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.\n\nसुमारे दोन महिन्यांपासून आंदोलनकर्ते शेकतरी दिल्लीच्या सीमांवर ठिय्या देऊन बसलेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मार्च थेट दिल्लीकडे वळवला आणि सीमेवरचे बॅरिकेड्स धुडकवून ते दिल्लीत शिरले. राजपथ, इंडिया गेट, संसद भवनापासून काही मिनिटांवर असलेल्या आय.टी.ओ या ठिकाणी शेतकरी आंदोलकांना अडवण्यासाठी पोलिसांनी मोठाल्या बॅरिकेड्स उभ्या केल्या होत्या. इथेच एका शेतकरी आंदोलकाचा ट्रॅक्टर अलटून मृत्यू झाला.\n\nमरण पावलेला आंदोलक शेतकरी कोण होता?\n\nमरण पावलेल्या शेतकऱ्याचं नाव नवनीत सिंह असं होतं आणि त्याचं व साधारण 27-28 वर्षं होतं अशी प्राथमिक माहिती बीबीसी मराठीला मिळाली. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हा शेतकरी चाळिशीतील होता.\n\nदिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही पंजाबमधून आलेल्या शेतकऱ्यांची आहे. पण मरण पावलेला शेतकरी हा उत्तराखंडमधून आलेला होता. उत्तराखंड राज्यातील बाजपूर नावाच्या गावचा तो रहिवासी होता अशीही माहिती समोर आलेली आहे.\n\nप्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडचं आयोजन करण्यात आलं होतं.\n\nआय. टी. ओ ज... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वळ पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलकांची संख्या वाढू लागली तसा तिथेही अश्रूधुराचा मारा करण्यात आला.\n\nहा शेतकरी नवनीत सिंह हा स्वतः ट्रॅक्टर चालवत होता. त्यांचा ट्रॅक्टर उलटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पण ट्रॅक्टर कसा उलटला याबद्दल निश्चित माहिती समोर आलेली नाही. \n\nकाही शेतकरी आंदोलकांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना म्हटलं की पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यातील गोळी लागून नवनीत यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि त्यांचा मृत्यू झाला. पण पोलिसांनी गोळीबार केल्याचं नाकारलं आहे. ट्रॅक्टर उलटल्याने या शेतकऱ्याचा मृत्यू झाला इतकंच पोलिसांनी म्हटलं आहे.\n\nसंतप्त शेतकऱ्यांनी नवनीत यांचा मृतदेह तिरंग्यात गुंडाळून घटनास्थळीच ठेवला. त्यांनी रुग्णवाहिका आणून मृतदेह घेऊन जाण्यास नकार दिला. डॉक्टर्स अहवाल देताना मृत्यूचं कारण बदलतील अशी आपल्याला भीती वाटत असल्याचं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. \n\nकाही काळानंतर संतप्त आंदोलकांनी पत्रकारांनाही घटनास्थळावरून दूर घालवायला सुरुवात केली. काही पत्रकारांना धक्काबुक्कीही केली तसंच ते सरकारधार्जिणे असल्याचीची त्यांच्यावर टीका करून त्यांच्याशी बोलायला नकार दिला.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात जोडीदार म्हणून आता आपण एकत्र राहू शकत नाही, त्यामुळेच आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nदोघांनी 2000 साली बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनची स्थापना केली होती. जगभरातील दारिद्र्य, रोगराई आणि विषमता या समस्यांविरुद्ध लढण्यासाठी ही स्वयंसेवी संस्था काम करते. \n\nबिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना केली होती. कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते. आपल्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर बिल गेट्स 2008 मध्ये आपल्या पदावरून निवृत्त झाले होते. \n\nबिल गेट्स यांची मेलिंडा यांच्याशी पहिली भेट 1980 च्या दशकात झाली होती. त्यावेळी मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम सुरू केलं होतं. \n\nसध्या बिल गेट्स हे जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून फोर्ब्स मासिकाच्या माहितीनुसार त्यांच्याकडे 124 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. \n\nफोटोंमधून पाहूया गेट्स दाम्पत्याचा एकत्रित जीवनप्रवास \n\nगेट्स दांपत्याने 1998 साली आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 10 कोटी डॉलर दान स्वरुपात दिले होते. \n\n2002 मध्ये म... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ायक्रोसॉफ्ट कंपनीविरोधात एक अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यावेळी मेलिंडा यांनी बिल यांना खंबीर साथ दिली होती.\n\nद इकोनॉमिस्ट या ब्रिटिश मासिकाने 2015 मध्ये ब्रसेल्स येथे आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी पुढील 15 वर्षांत आरोग्य, शिक्षण, शेती आणि बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या बदलांवर चर्चा करण्यात आली.\n\n2015 मध्येच महाराणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांनी बकिंगहॅम पॅलेस येथे बिल गेट्स यांना नाईटहूड पदवीने सन्मानित केलं होतं. \n\n2015 मध्ये बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेचे तत्कालीन सचिव बान की मून यांची भेट घेतली होती. \n\n2016 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स यांचा राष्ट्राध्यक्ष पदक देऊन गौरव केला होता.\n\nबराक ओबामा यांच्यासोबत बिल आणि मेलिंडा गेट्स - \n\n2017 मध्ये गेट्स दांपत्याला फ्रान्सचा लेजियन दे हॉनर हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.\n\n2019 मध्ये एका टेनिस सामन्याचा आनंद घेताना बिल आणि मेलिंडा गेट्स \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"आरोन फिंच वि. विराट कोहली\n\nया लढतीपूर्वी भारतीय संघाने पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला नमवलं आहे तर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजला हरवलं आहे. \n\nकुणाची बॅटिंग मजबूत?\n\nडेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, स्टिव्हन स्मिथ या तिघांची भारताविरुद्धची कामगिरी नेहमीच चांगली होते. बॉल टँपरिंग प्रकरणातील सहभागामुळे वॉर्नर-स्मिथ जोडीवर वर्षभराची बंदी घालण्यात आली होती.\n\nबंदीची शिक्षा पूर्ण झाल्यावर वॉर्नरने IPL स्पर्धेत धावांची टांकसाळ उघडली. वॉर्नरचा फॉर्म टीम इंडियासाठी अडचणीचा ठरू शकतो. \n\nग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म टीम इंडियाच्या अडचणी वाढवू शकतो.\n\nस्टिव्हन स्मिथला रोखणं भारतासाठी महत्त्वाचं आहे. कर्णधार म्हणून मोठी खेळी करण्यासाठी फिंच उत्सुक आहे. उस्मान ख्वाजाच्या जागी शॉन मार्शला संधी मिळू शकते.\n\nसातत्य ही ग्लेन मॅक्सवेलसाठी नेहमीची चिंतेचा विषय असतो. मात्र मॅक्सवेलला सूर गवसल्यास भारतासाठी धोक्याचं ठरू शकतं. अॅलेक्स कारे, नॅथन कोल्टिअर नील आणि पॅट कमिन्स फलंदाजी करू शकतात. \n\nतर भारताकडून रोहित शर्माने सलामीच्या लढतीतच शतक झळकावून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. शिखर धवनची ऑस्ट्रेलियाविरुद्धची का... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मगिरी चांगली राहिली आहे. धवन-रोहितच्या जोडीकडून दमदार सलामीची अपेक्षा आहे.\n\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध कॅप्टन कोहली झटपट बाद झाला होता. मात्र ऑस्ट्रेलियासारख्या अव्वल संघाविरुद्ध कोहलीचं पिचवर थांबणं महत्त्वाचं आहे. लोकेश राहुल आणि केदार जाधव यांच्यासाठी ऑस्ट्रेलिया खडतर आव्हान असेल.\n\nत्याशिवाय महेंद्रसिंग धोनीचा अनुभव टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध हार्दिक पंड्या या सामन्यात काय करतो हे बघणं उत्सुकतेचं आहे. \n\nस्टीव्हन स्मिथ आणि आरोन फिंच सराव करताना\n\nबॉलिंगची ताकद निर्णायक\n\nभारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत सुरुवात विकेट्स घेत केली. मात्र कागिसो रबाडा, ख्रिस मॉरिस आणि अँडिले फेलुक्वायो या तळाच्या फलंदाजांना बाद करण्यात भारतीय बॉलर्सना अपयश आलं.\n\nजसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. ऑस्ट्रेलियाच्या ताकदवान बॅटिंग लाईनअपला रोखायचं असेल तर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही जोडगोळी महत्त्वाची आहे.\n\nभागीदारी तोडण्यात माहीर हार्दिक पंड्याकडून अपेक्षा आहेत. \n\nयुझवेंद्र चहल\n\nमिचेल स्टार्कने वेस्ट इंडिजविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या होत्या. भारताला स्टार्कसह पॅट कमिन्ससमोर सावधपणे खेळावं लागेल. नॅथन कोल्टिअर नील, मार्कस स्टोनिअस यांच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याची भारतीय संघाचे डावपेच असू शकतात. झंपाने अनेकदा भारतीय खेळाडूंना त्रास दिला आहे. \n\nऑस्ट्रेलियाच्या संघाकडे कोणत्याही क्षणी पुनरागमन करण्याची क्षमता आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 4 बाद 38 अशी अवस्था झालेल्या ऑस्ट्रेलियाने 288 धावांची मजल मारली. भारतीय संघाला कोणत्याही क्षणी बेसावध राहून चालणार नाही. \n\nहेड टू हेड \n\nवर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये 11 सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचं पारडं 8-3 असं जड आहे.\n\nभारतीय संघाने 1983, 1987 आणि 2011 वर्ल्ड कप लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाला नमवलं आहे. 2015 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत दिमाखात वाटचाल केली होती. मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर 95 धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती.\n\nएकूण आकडेवारी पाहिली तर या दोन संघांमधील 136 लढतीत ऑस्ट्रेलियाचा संघ 77-49 असा पुढे आहे. \n\nविराट कोहली-आरोन फिंच\n\nखेळपट्टी आणि हवामान \n\nओव्हलच्या मैदानावर धावांचा पाठलाग करणं आव्हानात्मक आहे. त्यामुळे टॉस महत्त्वपूर्ण ठरेल. थोडा पाऊस..."} {"inputs":"आर्ची शिलर\n\nआर्ची शिलर असं या नव्या लेग स्पिनरचं नाव आहे. आणि त्याच्या चर्चेत राहण्याचं कारण आहे त्याचं वय - अवघे 7 वर्षं.\n\nभारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आर्ची ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधारही आहे. आर्ची शिलरने अॅडलेड कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियन संघासोबत सरावही केला होता. \n\nऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं शनिवारी आर्चीच्या 7व्या वाढदिवशीच ही घोषणा केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही या वृत्ताला दुजोरा दिला.\n\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत वेबसाइटनेही डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच आर्चीच्या ऑस्ट्रेलियन टीममधील सहभागाची बातमी प्रसिद्ध केली होती. \n\nऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ही माहिती दिली. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघ संयुक्त अरब अमिरातमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळत होता. \n\n'मेक अ विश ऑस्ट्रेलिया' अभियानामुळे समावेश \n\nआर्चीचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश होण्याचं कारण म्हणजे 'मेक अ विश ऑस्ट्रेलिया' अभियान. या अभियानांतर्गत लहान वयातच कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या लहान मुलांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. \n\nआर्चीलाही अवघ्या सात वर्षांच्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या आयुष्यात भरपूर संघर्ष करावा लागला आहे. तो तीन महिन्यांचा असतानाचा त्याला ह्रदयविकार असल्याचं निदान झालं. \n\nत्यानंतर आर्चीला ऑस्ट्रेलियाच्या न्यूरिऊट्पावरून मेलबर्नला हलवलं. तिथं त्याच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया सात तासांहून अधिक वेळ चालली होती. \n\nशस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी आर्चीला पुन्हा त्रास सुरू झाला. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. मात्र गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याच्या दुखण्यानं परत उचल खाल्ली.\n\nतिसऱ्यांदा त्याच्यावर ओपन-हार्ट सर्जरी करण्यात आली. यावेळी आर्चिचे कुटुंबीय निराश झाले. आपल्या मुलाला गमावण्याची भीती त्यांना वाटायला लागली. \n\n\"काहीही होऊ शकतं, अशी कल्पना आम्हाला देण्यात आली होती,\" आर्चीची आई सारानं सांगितलं. \"आर्चीला त्याच्या शाळेची खूप आठवण येते. एके दिवशी घरी आल्यावर आर्ची मला म्हणाला, की मी माझ्या मित्रांना शोधू नाही शकलो. त्यांच्या मागे धावण्याची शक्तीच माझ्यामध्ये नव्हती. त्यामुळे मी तिथंच बसलो आणि पुस्तक वाचायला लागलो.\" सारा यांनी सांगितलं, \"त्यानं अतिशय जबाबदारीनं योग्य तोच निर्णय घेतला होता. मला मात्र खूप वाईट वाटलं.\" \n\nआनंदाचा ख्रिसमस \n\nहा ख्रिसमस मात्र आर्ची आणि त्याच्या घरच्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला. \n\nऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने आर्चीच्या निवडीबद्दल बोलताना म्हटलं, \"आर्ची आणि त्याच्या कुटुंबानं खूप कठीण परिस्थिती अनुभवली आहे. जेव्हा त्याच्या वडिलांनी तुझी काय इच्छा आहे असं विचारलं, तेव्हा आर्चीनं मला ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार बनायचंय, हे उत्तर दिलं. असा एक सदस्य संघात असणं आमच्या सर्वांसाठीच खूप प्रेरणादायक आहे. 'बॉक्सिंग डे'ला होणाऱ्या त्याच्या पदार्पणाविषयी आम्हीही खूप उत्सुक आहोत.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"आर्थिक आरक्षणाचा निर्णय हा भारतीय राज्यघटनेच्या कसोटीवर टिकणं अवघड असल्याचं मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\n\"मुळात राज्यघटनेमध्ये आर्थिक आधारावर आरक्षणाची तरतूदच नाही. घटनेमध्ये केवळ सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे,\" असं बापट यांनी सांगितलं. याशिवाय एकूण आरक्षण 50 टक्क्यांहून अधिक असेल तर ते घटनाबाह्य ठरेल, असं त्यांनी सांगितलं. \n\nघटनादुरूस्तीच घटनाबाह्य ठरेल \n\nघटनेतील ही तरतूद त्यांनी अधिक तपशीलामध्ये स्पष्ट केली. \"राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये समानतेच्या अधिकाराचा समावेश आहे. तर घटनेच्या 15 व्या आणि 16 व्या कलमामध्ये आरक्षणाची तरतूद आहे. घटनेतली या दोन कलमांकडे Protective Discrimination म्हणून पाहिलं जातं. यातील कलम 15 मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक या संज्ञा वापरल्या आहेत. तर 16 व्या कलमामध्ये मागास हा शब्दप्रयोग आहे. सरकार घटनादुरुस्ती करून पंधराव्या कलमामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक या शब्दप्रयोगांसोबतच आर्थिक ही संज्ञा वापरू शकते. त्यात काही अडचण येणार नाही. मात्र खरी कसोटी त्यानंतर आहे,\" असं बापट यांनी सांगितलं. ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण दिल्यानंतर एकूण आरक्षण हे 50 टक्क्यांहून अधिक होईल आणि घटनात्मकदृष्ट्या 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देता येत नाही. त्यामुळेच घटनादुरूस्ती करून सरकारनं हे आरक्षण दिलं तर ती घटनादुरूस्तीच सर्वोच्च न्यायालयात घटनाबाह्य ठरेल, असंही बापट यांनी म्हटलं. \n\nआरक्षण हा नियम नाही तर अपवाद!\n\nउल्हास बापट यांनी सांगितलं, की समानता हा नियम आहे आणि आरक्षण हा अपवाद आहे. नियमापेक्षा अपवाद मोठा होता कामा नये, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी खटल्यातही आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढवता येणार नाही, असाच निर्णय दिला होता. त्यामुळे सवर्णांना आरक्षण देणारी घटनादुरूस्ती न्यायालयात टिकणार नाही. \n\nशिवाय घटनादुरूस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेतही दोन तृतीयांश बहुमतानं मंजूर होणं आवश्यक असतं. सरकारकडे आता एवढं बहुमत आहे कुठे, असा प्रश्नही उल्हास बापट यांनी उपस्थित केला. \n\nनवव्या परिशिष्टाची पळवाट अशक्य\n\nसरकार या कायद्यासाठी 'नवव्या परिशिष्टा'ची पळवाट स्वीकारू शकते का, या प्रश्नावरही बापट यांनी नकारार्थी उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं, \"नवव्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही, हे खरं आहे. तामिळनाडू सरकारनंही त्यांच्या राज्यामधील 69 टक्के आरक्षणाचा अपवाद म्हणून नवव्या परिशिष्टात समावेश केला होता. मात्र नवव्या परिशिष्टात कायद्याचा समावेश करण्यासाठीही पुन्हा घटनादुरूस्ती करावी लागेल. आणि घटनादुरूस्तीसाठी सरकारकडे संख्याबळ नाही. तसंच त्या घटनादुरूस्तीच्या वैधतेला आव्हान देता येऊ शकते.\"\n\nया सर्व बाबींचा विचार केला तर केंद्र सरकारचा आरक्षणाचा निर्णय हा केवळ पॉलिटकल स्टंट असल्याची संभावना उल्हास बापट यांनी केली.\n\n'हा निर्णय राजकीय नाही'\n\nविजय सांपला (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री)\n\nया निर्णयाकडे केवळ राजकीयदृष्ट्या पाहणं योग्य नाही, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री विजय सांपला यांनी NDTVशी बोलताना व्यक्त केलं. \n\nज्यांचं आर्थिक उत्पन्न वर्षाला 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे त्यांनाच सरकारने घेतलेल्या आरक्षणाच्या निर्णयाचा लाभ मिळेल, असं सांपला यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nही मागणी जुनीच होती. मात्र निर्णय घेण्याचं धाडस केवळ मोदी सरकारकडे आहे. या निर्णयाचा लाभ ब्राह्मण,..."} {"inputs":"आलिया भट्ट\n\nयापूर्वीच्या जवळजवळ सर्वच सिनेमांमध्ये आलिया भट्टने आपल्या अभिनयासाठी प्रेक्षकांकडून दाद मिळवली आहे.\n\nतिच्या यशस्वी कारकिर्दीत आलियाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असली तरीही ती करण जोहरची कठपुतळी आहे, असं तिच्याबद्दल अनेकदा बोललं जातं. दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या मर्जीशिवाय कोणत्याही सिनेमाचा किंवा मोठा निर्णय ती घेत नाही, असंही म्हटलं जातं.\n\nपण तिला अशा टिप्पणींविषयी काय वाटतं?\n\n\"एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा चांगली असते म्हणूनच आपण तिला गुरू मानतो. अशा व्यक्ती आपल्यापेक्षा नेहमीच पुढे राहाणार आहेत,\" असं आलिया बीबीसीला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हणाली.\n\n\"माझी क्षमता ओळखून करणने मला पहिली संधी दिली. जो माणूस तुम्हाला पहिली संधी देतो, त्याच्यासाठी तुमच्या मनात भरपूर आदर असतो. मला त्याची कठपुतळी म्हटलं जाण्यानं मला आजिबात वाईट वाटत नाही. \n\n\"जर लोक माझा माझ्या गुरूसाठीचा आदर पाहून मला कठपुतळी म्हणत असतील तर मला त्याने काहीच फरक पडत नाही,\" असं आलियानं सांगितलं.\n\n'अशा शब्दांचा वापर भडकवण्यासाठी होतो'\n\nगेल्या सहा वर्षांपासून आलिया भट्टचे बहुतेक चित्रपट यशस्वी झाले आ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हेत. तरीही ती केवळ एकाच दिग्दर्शकाबरोबरच सिनेमे करते, असा आरोप तिच्यावर होतो.\n\nयावर आलिया म्हणते, \"असं का म्हटलं जात असेल, हा प्रश्न मला नेहमीच पडतो. मला अनेक दिग्दर्शक काम देतात. जर माझ्या कामाला चाहत्यांची वाहवा मिळत असेल तर नक्की मी काहीतरी चांगलं काम केलं असेलच ना? कठपुतळीसारखे शब्द तुम्हाला चिडवण्यासाठी वापरले जातात. मी अशा शब्दांमुळे भडकत नाही.\"\n\n'कधी-कधी नैराश्य आल्यासारखं वाटतं'\n\nआजकाल फक्त सामान्य लोकंच नाही तर अनेक मोठे आणि प्रसिद्ध लोक त्यांच्या नैराश्याच्या काळाबद्दल बोलू लागले आहेत. विशेषतः लाखो चाहते असणाऱ्या बॉलिवुड तारेतारकांना एकटेपणाचा सामना करावा लागतो.\n\nदीपिका पदुकोण तिच्या नैराश्याबद्दल नेहमीच बोलत आली आहे. तसंच आलियाही याबद्दल खुलेपणानं बोलताना दिसतेय.\n\nयाबद्दल आलिया म्हणते, \"एकेकाळी मी दोन वेगवेगळ्या अनुभवांच्या मदतीने जगायचे. कधी आनंदी राहायचे तर कधी दुःखी. जास्तीत जास्त आनंदी राहाण्याचा प्रयत्न करायचे, पण जेव्हा दुःखी व्हायचे तेव्हा त्याचं कारणही मला समजायचं नाही.\n\n\"आजसुद्धा मला कधीकधी डिप्रेशन यंतं, तेव्हा त्यामागचं कारण ओळखू शकत नाही. जेव्हा माणसाला आतून तुटल्यासारखं वाटतं तेव्हा तुम्हाला नैराश्य आलंय, हे ओळखावं.\n\n\"ते लपवण्याची गरज नाही. नैराश्य आल्यावर ते लपवण्याऐवजी आपल्या कुटुंबीयांना सांगितलं पाहिजे. आपल्या भावना मित्र-मैत्रिणींना सांगितल्या पाहिजेत. माझी बहीण यातून गेली आहे,\" ती सांगते.\n\nआलिया म्हणते, \"मला जे होतं ते नैराश्य नाही, कारण ते काही दिवसच असतं. तेवढ्या काळातच मला एकटेपण वाटतं. ते दूर करण्यासाठी मी कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना भेटते. त्यांच्याशी बोलून मन मोकळं करते.\"\n\nआलिया भट्टचा 'कलंक' 19 एप्रिलला रिलीज होतोय. त्यात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, वरुण धवन, माधुरी दीक्षित सारखे कलाकार आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"आसिया बिबी यांना ईशनिंदेच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.\n\nएका व्हीडिओद्वारे आसिया यांचे पती आशिक मसीह यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. ते म्हणतात, ''इंग्लंडच्या पंतप्रधानांनी आम्हाला मदत करावी अशी त्यांना विनंती करतो''. अशाच स्वरूपाची विनंती त्यांनी अमेरिका आणि कॅनडाकडे केली आहे. \n\nजर्मन प्रसारक डॉयचे वेलेला दिलेल्या मुलाखतीत आम्ही खूप घाबरलेल्या स्थितीत आहोत, असं मसीह यांनी म्हटलं होतं. \n\nआसिया बिबी यांच्याविरुद्ध गेली आठ वर्ष ईशनिंदेचा खटला सुरू होता. मोहम्मद पैगंबरांचा कथित अपमान केल्याप्रकरणी ख्रिश्चनधर्मीय आसिया यांना 2009मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या त्या पाकिस्तानातल्या पहिल्याच ख्रिश्चनधर्मीय महिला होत्या. या निकालाविरुद्ध त्यांनी पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर या निर्णयाविरोधात पाकिस्तानमधील कट्टरपंथी रस्त्यावर उतरले होते. \n\nआसिया बिबी यांना दोषमुक्त केल्यानंतर कट्टरपंथीयांनी आंदोलनं सुरू केली.\n\nत्यांना रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने कट्टरवादी आंदोलकांश... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी वाटाघाटी केल्या. सरकारने आसिया यांना देश सोडून जायला मज्जाव केला, तसेच या प्रकरणात अपील दाखल करण्याची परवानगी कट्टरवाद्यांना दिली. त्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं. \n\n\"अशा स्वरूपाचा अलिखित करार चुकीचा आहे. हे म्हणजे न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्यासारखं आहे,\" अशा शब्दांत मसीह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. \n\n\"सध्याचा काळ आमच्यासाठी अत्यंत धोकादायक असा आहे. आम्हाला कोणतीही सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही. आम्ही लपूनछपून राहत आहोत. माझी पत्नी आसियाने याआधीच दहा वर्ष तुरुंगात काढली आहेत. आईला बघण्यासाठी मुली आतूर झाल्या आहेत,\" असं मसीह म्हणतात. \n\nआसिया यांना सुरक्षाव्यवस्था पुरवल्याचा सरकारचा दावा\n\nदरम्यान आसिया बिबी यांना सुरक्षित जगता यावं यासाठी त्यांची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आल्याचं पाकिस्तानचे माहिती खात्याचे मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितलं. \n\nआसिया आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानात धोका आहे असं त्यांच्या पतीचं म्हणणं आहे.\n\n\"त्या पाकिस्तानात आहेत आणि सरकारी यंत्रणा त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत. त्यांच्या जीवाला धोका नाही,\" असं चौधरी यांनी स्पष्ट केलं. \n\n\"आंदोलनकर्त्यांशी करार करण्याच्या भूमिकेचंही त्यांनी समर्थन केलं. करारामुळेच हिंसक वातावरण निवळलं. हिंसा होऊ न देता परिस्थिती सुधारण्याचं आव्हान आमच्यासमोर होतं. आमचं सरकार स्थापन होऊन जेमतेम दोन महिने झाले आहेत. आधीच्या सरकारांनी याप्रकरणी समाधानकारक तोडगा काढलेला नाही. आसिया बिबी यांच्या जीवाला तेव्हा धोका होता. मात्र त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही. आमच्यासमोर हा एकच पर्याय उपलब्ध होता, तोच आम्ही स्वीकारला,\" असं ते म्हणाले.\n\nकाय आहे प्रकरण ?\n\nलाहोरजवळच्या शेखूरपुरामध्ये आसिया आणि इतर महिलांमध्ये एक बादली पाण्यावरून भांडण झालं. ही घटना 2009 सालची आहे.\n\nआसियांनी त्या पाण्याला स्पर्श केल्यामुळे इतरांचा धर्म भ्रष्ट झाला असा आरोप या महिलांनी केला. आसिया ख्रिश्चन तर इतर महिला मुस्लीम आहेत.\n\nआसिया बिबी यांच्या पतीने अन्य देशांकडे मदतीसाठी याचना केली आहे.\n\nया महिलांनी पुढे आग्रह धरला की आसियांनी इस्लाम धर्म स्वीकारावा. त्यानंतर आसियांनी प्रेषित मोहम्मदांबद्दल तीन अपमानास्पद शब्द काढले, असा महिलांचा आरोप आहे.\n\nया महिलांनी आसियांना चोप दिल्यानंतर आसियांनी ईशनिंदेची कबुली दिली, असा महिलांचा दावा आहे. पोलीस तपासानंतर आसियांना अटक करण्यात आली.\n\nमी..."} {"inputs":"इंग्लंडच्या दक्षिण भागातील ऑक्सफर्डशायर शहरात हे ब्लेनिम पॅलेस आहे. \n\nब्लेनहेम पॅलेस आठराव्या शतकातील ऐतिहासिक स्थळ आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्टन चर्चिल यांचा जन्म ब्लेनहेम पॅलेसमध्येच झाला होता.\n\nस्थानिक वेळेनुसार 04.50 पीएम बीएसटी वाजता (म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान) चोरांच्या टोळक्यानं हे सोन्याचं कमोड लांबवलं, अशी माहिती थेम्स व्हॅली पोलिसांनी दिली.\n\nहे सोन्याचं कमोड इटलीतल्या मॉरिझिओ कॅटेलन यांनी बनवलं होतं. गुरुवारपासून या पॅलेसमध्ये प्रदर्शन सुरू झालं होतं. तिथं हे सोन्याचं कमोड प्रदर्शनसाठी ठेवण्यात आलं होतं. \n\nचोरीला गेलेलं सोन्याचं कमोड अद्याप साडपलं नसलं, तरी याप्रकरणी एका 66 वर्षीय व्यक्तीला या प्रकरणी अटक करण्यात आलीय. \n\nतसेच, चोरीप्रकरणानंतर तपास सुरू झाल्यानं हे पॅलेसही काही दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. ब्लेनहेम पॅलेसकडून ट्विटरवरून माहिती देण्यात आलीय की, पॅलेस बंद करण्यात आला असून, आता रविवारीच उघडेल.\n\nया कमोडचा वापर केला जात होता आणि प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्यांना याचा वापर करण्यासही सांगितलं जात होतं.\n\nसोन्याचं कमोड चोरीच्या ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"घटनेमुळं इमारतीलाही मोठं नुकसान झालंय. कारण कमोड उखडून काढताना त्या ठिकाणची पाईपलाईन तुटली आणि सगळीकडे पाणी भरलं गेलंय.\n\nड्युक ऑफ मार्लबॉरोचे सावत्र भाऊ एडवर्ल स्पेन्सर चर्चिल यांनी गेल्या महिन्यातच म्हटलं होतं की, ब्लेनहेम पॅलेसमधील कलाकृतींच्या सुरक्षेसंदर्भात निश्चिंत असून, या कलाकृती चोरणं अशक्य आहे. \n\nब्लेनहेम पॅलेस\n\nचोरीला गेलेल्या सोन्याच्या कमोडची किंमत खूप आहे. ते कमोड पूर्णपणे सोन्यापासून बनवून प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं, असं तपास अधिकारी जेस मिलन यांनी सांगितलं. या कमोडची अंदाजे किंमत 88 कोटी रुपये असावी असं द इंडेपेंडटनं म्हटलं आहे. \n\n\"चोरांनी या चोरीसाठी दोन गाड्यांचा वापर केल्याचा आमचा अंदाज आहे. चोरीला गेलेलं सोन्याचं कमोड अद्याप सापडलं नसलं, तरी आम्ही शोध घेत आहोत,\" असंही मिलन यांनी सांगितलं.\n\nकमोडच्या चोरीमुळं आम्हाला धक्का बसलाय, मात्र या घटनेदरम्यान कुणालाही दुखापत झाली नाही, त्यामुळं थोडा दिलासा आहेच, असं ब्लेनहेम पॅलेसचे मुख्य अधिकाऱ्यानं सांगितलं.\n\nविशेष म्हणजे, जे लोक ब्लेनहेम पॅलेसमध्ये येत, त्यांना इथल्या सिंहासनावर सुद्धा बसता यायचं. मात्र, त्यासाठी मोठी रांग असायची, त्यामुळं सिंहासनावर बसण्याचा अवधी तीन मिनिटं केवळ ठेवण्यात आला होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडच्या संघाला 257 धावांचं आव्हान दिलं.\n\nइंग्लंडने 44.3 षटकांत 2 बाद 260 धावा करत भारतावर सहज विजय मिळवला. जो रूट आणि कर्णधार इऑन मॉर्गनने दोघांनी नाबाद राहात अनुक्रमे 100 आणि 88 धावांची खेळी केली.\n\nया पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना प्रश्न विचारला की, आताचा परफॉर्मन्स बघता, टीम इंडिया पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज आहे का? \n\nवाचकांच्या या प्रश्नाला मोठा प्रतिसाद दिला. वाचकांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया इथे देत आहोत. \n\nसुमित खेराडे यांनी दीर्घ प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहितात, \"टीम मॅनेजमेंट हार्दिक पांड्याला जास्त सपोर्ट करतंय. ना तो धड बॉलर आहे ना बॅट्समन. त्याला काहीच जमत नाही. टीम फक्त पहिल्या तीन बॅट्समनवर अवलंबून आहे. \n\nप्रशिक्षकांबाबत तर न बोललेलच बरं. कोणी केलं यांना प्रशिक्षक. भारताची 20-20 आणि वनडेची टीम पूर्ण वेगळी असावी.\"\n\nलक्ष्मण बोडके म्हणतात, \"भारत वर्ल्डकप जिंकायला समर्थ आहे पण सरदार बदलायला हवा.\" \n\nगणेश ननावरे मात्र सकारात्मक आहेत. ते म्हणतात, \"आत्ता हरलोय पण विश्वचषक भा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रतच जिंकणार कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते.\" \n\nविकास पवारां यांनाही तसंच वाटतं. ते लिहितात, \"नक्कीच सज्ज आहे आपली टीम. 2019 विश्वचषक आपलाच आहे.\"\n\nआपली टीम परफेक्ट नाही, असं अनिल सोहनींना वाटतं. ते म्हणतात, \"आपली बॉलिंग कमकुवत आहे. फिल्डिंगही कमजोर आहे. चौथ्या नंबरवर कोण खेळणार हे नक्की नाही. आज तरी धोनीला पर्याय नाही. हार्दिक पांड्या फारसा उपयोगी नाही आणि फास्ट बॉलर्समध्ये फारसा दम नाही.\"\n\n\"खेळाडू आयपीएलमध्ये जीव तोडून खेळतात पण देशासाठी खेळताना त्यांचा प्रभाव पडत नाही. आयपीएलमध्ये मिळणारे भरमसाठ पैसे हे त्या मागचं कारण असावं,\" असं मत व्यक्त केलं आहे देवेंद्र म्हात्रे यांनी. \n\n\"धोनी आणि रैनाला बाहेर बसवा. त्यांना फक्त 20-20 मध्ये खेळवा. कारण ते IPLमध्ये चांगले खेळतात. कारण तिथेच त्यांना जास्त पैसे मिळतात,\" असं अमित लोखंडे यांनी म्हटलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"इंटरनेटवर लक्ष ठेवणारी संस्था नेटब्लॉक इंटरनेट ऑब्ज़रवेट्रीच्या मते, देशात जवळपास सगळीकडे इंटरनेट लॉकडाऊन लागू आहे, फक्त 16 टक्के लोक इंटरनेटचा वापर करू शकत आहेत. \n\nबीबीसीच्या बर्मिस सेवेनंही इंटरनेट बंद केल्याचं सांगितलं आहे.\n\nलष्करी उठावाविरोधात निदर्शन करण्यासाठी अनेक जणांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एकत्र आले होते. त्यानंतर लष्करानं फेसबुकवर तात्पुरती बंदी घातली होती. फेसबुक देशभरात मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. \n\nफेसबुकवरील बंदीनंतर अनेकांनी ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवरून आपला आवाज पोहोचवायचा प्रयत्न केला होता. \n\nम्यानमारमधील ट्वीटच्या संख्येत किंवा ट्वीटर यूझर्सच्या संख्येत वाढ दिसून आली का, या बीबीसीच्या प्रश्नाला उत्तर देणं ट्वीटरनं टाळलं होतं. \n\nविद्यार्थी आणि शिक्षकांचं आंदोलन\n\nम्यानमारमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी लष्करी बंडाविरोधात निदर्शनं केल्यामुळे देशातील आंदोलनांना वेग आला आहे. \n\nयांगून (रंगून) शहरातल्या विद्यापीठातील निदर्शनांमध्ये आंदोलकांनी सध्या तुरुंगात असलेल्या नेत्या आंग सान सू ची यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या घोषणा दिल्या. या आंदोलकांनी लाल रंगाच्या फिती हातावर परिधान के... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ल्या होत्या. आंग सान सू ची यांच्या पक्षाचा रंगही लाल आहे. \n\nम्यानमारमध्ये लष्करानं उठाव केल्यापासून आंग सान सू ची या तुरुंगात आहेत. \n\nनुकतंच त्यांच्या National League for Democracy (NLD) पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याला अटक करण्यात आली आहे. \n\nआंग सान सू ची या सोमवारपासून (1 फेब्रुवारी) सार्वजनिक ठिकाणी न दिसल्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवल्याचं NLDच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.\n\nम्यानमारला बर्मा (ब्रम्हदेश) या नावानं ओळखलं जातं. सत्तांतराच्या काळात ते बहुधा शांत राहिलं आहे. पण, आता लष्कराच्या उठावानं देशाला एका अनिश्चिततेच्या गर्तेत ढकललं आहे. \n\nनिदर्शनांना वेग\n\nशुक्रवारी डेगान विद्यापीठात शेकडो शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी लष्करी राजवटीविरुद्ध निदर्शन केलं. \n\nमिन सिथ या विद्यार्थ्यानं एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, \"आम्ही आमच्या पीढीला याप्रकारच्या लष्करी हुकूमशाहीखाली भरडू देणार नाही.\"\n\nएएफपीच्या बातमीनुसार, डेगान विद्यापाठीतील विद्यार्थ्यांनी \"लाँग लाइव्ह मदर सू ची\" असा जयघोष केला आणि लाल झेंडे फडकावले. \n\nम्यानमारच्या निरनिराळ्या भागात असंख्य निदर्शनं झाली आहेत. सत्तांतरानंतर देशातील नागरिक प्रथमच मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत.\n\nयांगूनसह काही शहरांमधील रहिवाशांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या घराबाहेर निषेध नोंदवला. भांडी आणि चमचे हातात घेऊन त्यांनी क्रांतिकारक गाणी गायली. \n\nकाही आरोग्यसेवा कर्मचारी, शिक्षक आणि सरकारी कर्मचारी यांनी छोट्या निषेध सभांचं आयोजन केलं आहे अथवा ते संपावर गेले आहेत. तर काहींनी हातावर लाल फीत बांधून काम सुरू ठेवलं आहे.\n\nबीबीसी बर्मिस सेवेसोबत सकाळी झालेल्या फोन कॉलमध्ये विन हेटेन यांनी सांगितलं की, पोलीस आणि सैन्यदलाच्या सदस्यांनी त्यांना राजधानी नेपिटो इथं नेलं आहे.\n\nते म्हणाले की, \"देशद्रोहाच्या कायद्यांतर्गत त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याअंतर्गत जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाते. अटक करण्याचं कारण अद्याप त्यांना समजलेलं नाहीये.\" \n\n\"मी जे बोलतो ते त्यांना आवडत नाही. माझ्या बोलण्याची त्यांना भीती वाटते,\" असं ते म्हणाले. \n\nसू ची यांचे समर्थक हेटेन यांनी लष्करी उठावावर टीका करणाऱ्या अनेक मुलाखती दिल्या आहेत. \n\nम्यानमारच्या मंडाल्या शहरात गुरुवारी छोट्या स्वरुपाचं निदर्शन दिसून आलं, यात सहभागी झालेल्या चार जणांना अटक करण्यात आल्याची बातमी आहे...."} {"inputs":"इंडोनेशियाच्या पँडेग्लांग बेटावर त्सुनामीमुळे झालेलं नुकसान\n\nफोटोग्राफर ऑस्टिन अँडरसन हे शनिवारी रात्री जावा बेटांच्या पश्चिमेकडच्या भागात क्रेकाटोआ ज्वालामुखीचे फोटो काढत होते. त्याचवेळी एक भयंकर त्सुनामी इंडोनेशियात धडकली आणि सर्वत्र हाहाकार माजला.\n\nकुठल्याही भूकंपाविना त्सुनामी आल्याने लोकांची तारांबळच उडाली, असं ऑस्टिन यांनी सांगितलं. या त्सुनामीच्या अनेक मीटर उंच लाटा किनाऱ्यावर धडकल्या, काही जावा बेटांवरच्या किनाऱ्यावरही आदळल्या. \n\nऑस्टिन सांगतात, \"लाटांचा वेग अत्यंत तेजीने वाढताना मी पाहिलं. जीव वाचवण्यासाठी किनाऱ्यापासून दूर जाणं मला भाग होतं. दोन लाटा तुफान वेगाने आमच्या दिशेने आल्या. पहिली एवढी जीवघेणी नव्हती, त्यामुळे मी जीव वाचवू शकलो. \n\n\"दुसरी लाट मात्र काळघात होती. त्या लाटेने डझनावारी लोकांचा जीव घेतला. शेकडो लोक जखमी झाले. पडझडीमुळे नेस्तनाबूत झालेली आपली घरं लोकांना ओळखू येईना. बघावं तिकडे गाड्या डेबरिसमध्ये पडल्याचं दृश्य होतं.\" \n\nइंडोनेशियातील आपत्कालीन यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या मते, या त्सुनामीने आतापर्यंत किमान 222 जीव घेतले आहेत. जावा आणि सुमात्रा बेटांवरच्या किन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाऱ्यावर लाटांनी परिसराला तडाखा दिला आहे. \n\nइंडोनेशियातील सरकारच्या मते त्सुनामीच्या तडाख्याने 700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत तर शेकडो जण बेपत्ता आहेत. त्सुनामीने प्रभावित भागांमध्ये मदत पोहोचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुंदा सामुद्रधुनीच्या किनारपट्टीजवळच्या भागात अनेकांनी जीव गमावला आहे.\n\nसुनामीची जीवघेणी लाट\n\nइंडोनेशियाला याआधीही त्सुनामीने झोडपलं आहे, त्यावेळीही अनेकांचा जीव गेला होता. मात्र यावेळी त्सुनामीच्या आधी भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने त्सुनामीचा धोक्याचा इशारा देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. \n\nअनक क्रेकाटोआ या बेटावरील क्रेकाटोआ ज्वालामुखीचे शुक्रवारी आणि शनिवारी उद्रेक पाहायला मिळाले. मात्र जीवघेण्या लाटा किनाऱ्यावर धडकेपर्यंत ज्वालामुखीची कोणताही हालचाल झाली नव्हती. सगळीकडे गडद काळोख होता.\n\nत्सुनामीच्या उंचच उंच लाटेचा पहिला दणका स्थानिक वेळेनुसार रात्री साडेनऊच्या सुमारास बसला.\n\nमदतकार्य पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.\n\nत्सुनामी नक्की कशामुळे निर्माण झाली, याबाबत संशोधक आणि शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. काही सुरुवातीच्या निष्कर्षांनुसार, क्रेकाटोआ ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर सुंदा सामुद्रधुनीच्या तळाशी झालेल्या भूस्खलनामुळे त्सुनामीच्या लाटा निर्माण झाल्या. सुंदा सामुद्रधुनीमुळे जावा आणि बोर्नियो ही बेटं विलग होतात. \n\nइंडोनेशिया आपत्कालीन नियंत्रण यंत्रणेचे प्रमुख सुतोपो पूर्वो नुग्रोहो यांनी त्सुनामीच्या आधी जमिनीखाली नोंदल्या गेलेल्या भूगर्भीय हालचालींआधारे हा अंदाज वर्तवला आहे. \n\nक्रेकाटोआ ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर पाण्याच्या आत झालेलं भूस्खलन आणि त्या काळात पौर्णिमा असल्याने समुद्राला आलेली भरती यामुळे लाटांचं आकारमान वाढलं, असं नुग्रोहो यांना वाटतं. \n\nतर, लाटा किनाऱ्याच्या दिशेने रोरावत येताना दुसरीकडे ज्वालामुखी शांत होता, असं निरीक्षण अँडरसन नोंदवतात. \n\nसुनामी म्हणजे काय?\n\nसमुद्रतळाशी जोरदार हालचाली झाल्या की किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांचा वेग आणि आकार आक्राळविक्राळ वाढतो. या भीषण लाटांना त्सुनामी म्हटलं जातं.\n\nत्सुनामी हा जपानी शब्द आहे. 'त्सु' शब्दाचा अर्थ आहे समुद्र आणि 'नामी'चा अर्थ लाटा. \n\nसमुद्रात निर्माण होणाऱ्या गर्त्यांनाही त्सुनामी म्हटलं गेलं. मात्र गर्ते वेगळे असतात. समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटा चंद्र-सूर्य आणि ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणावर..."} {"inputs":"इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट काढलं होतं. मात्र सावरकरांच्या विचारसरणीला आमचा विरोध होता आणि आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.\n\nसावरकरांच्या कार्याबद्दल आणि एकूणच इतिहासातील त्यांच्या स्थानाबद्दल दरवर्षी नव्याने चर्चा उपस्थित होत असते. 2004 साली अंदमान बेटांवरील स्वतंत्र ज्योती स्मारकावरील सावरकरांच्या कवितेच्या ओळी मणिशंकर अय्यर यांनी काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर तत्कालीन विरोधी पक्षातील शिवसेना, भाजपाने प्रखर विरोधाची भूमिका घेतली होती. मणिशंकर अय्यर यांच्याविरोधात 'जोडे मारा' आंदोलनही मुंबईत करण्यात आलं होतं. सावरकरांची प्रतिमा संसदेत लावण्यावरही अनेक वाद निर्माण झाले होते.\n\nसावरकर यांच्याबाबतीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या काही आक्षेपार्ह ट्वीटमुळेही गदारोळ झाला होता. 5, 22 आणि 23 मार्च 2016 रोजी राहुल गांधी यांनी ही ट्वीटस् केली होती. यामध्ये राहुल यांनी सावरकरांबद्दल 'ट्रेटर' म्हणजेच गद्दार असा शब्द वापरला होता. \n\nसावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी याबाबत राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रारही नोंदवली होती. सावरकरांच्या आयुष्याबद्दल तस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंच त्यांच्या योगदानाबद्दल अशा प्रकारच्या चर्चा, टीका, वादळं सतत निर्माण होत असतात.\n\nआता मात्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि माजी पंतप्रधानांनीच आजवरच्या भूमिकेपेक्षा वेगळं मत व्यक्त केल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या भूमिकेत बदल झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\n\nकाँग्रेसच्या भूमिकेत अचानक बदल?\n\nसावरकरांना गांधीहत्येच्या पूर्वीपासून विरोध होत होता, असं मत रणजित सावरकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\n\"पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवासाठी म्हणजेच गांधीहत्येच्या आधीच त्यांना दिल्ली किंवा मुंबईतील कार्यक्रमासाठी आमंत्रण नव्हतं. स्वातंत्र्यवीर सावरकर तेव्हा हिंदू महासभेचे नेते होते. म्हणजेच एका मोठ्या पक्षाचे नेते होते. तरीही त्यांना आमंत्रण नव्हतं. त्यानंतर त्यांचं नाव गांधीहत्येच्या खटल्यात गुंतवलं गेलं. याचाच अर्थ तेव्हापासून काँग्रेस त्यांना विरोध करत आहे,\" असं रणजित सावरकर सांगतात. \n\nते पुढे म्हणाले, \"महाराष्ट्रातल्या काँग्रेसनं सावरकरांबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. शरद पवार यांनी सावरकर स्मारकाला देणगी दिली होती. इतकंच नाही तर सुशीलकुमार शिंदे यांनीही सावरकरांसंबंधी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. केंद्रामध्ये वाजपेयी यांचं सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर सावरकरांवर नव्याने आरोप सुरू झाले. सावरकरांनी आपला तुरुंगातला पत्रव्यवहार कधीच लपवलेला नाही. आपली भूमिका त्यांनी सविस्तरपणे या पत्रांतून मांडली होती. सावरकरांच्या पत्रांना माफीनामा म्हणण्याची पद्धत सुरू करण्यात आली. \n\nगांधीहत्येमध्ये त्यांचा समावेश असल्याचं कपूर कमिशननं कोठेही सूचित केलेलं नाही. सावरकरांना वारंवार लक्ष्य करण्याच्या या काँग्रेसच्या भूमिकेवर नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या. वारंवार सावकरांवर का टीका केली जाते, असा प्रश्न महाराष्ट्राबाहेर विचारला जातो. महाराष्ट्राबाहेर काँग्रेसचे लोकच त्यांचं नाव सतत घेत असतात. लोकांची नकारात्मक प्रतिक्रिया लक्षात घेऊनच आता काँग्रेस आपली भूमिका बदलत आहे.\" \n\n\"गांधीहत्या प्रकरणी निर्दोष सुटका झाली असताना देखील कपूर कमिशन अहवालातील एका असंबद्ध वाक्याचा संदर्भ देत 'कपूर कमिशनने त्यांना दोषी ठरवलं आहे आणि हा नवीन पुरावा कोर्टाला उपलब्ध झाला असता तर सावरकरांना फाशीच झाली असती' असा खोटा प्रचार सुरु झाला. वस्तुत: कपूर कमिशनने असा कुठलाही निष्कर्ष काढला नसून, अहवालाच्या निष्कर्षात सावरकरांचा..."} {"inputs":"इजिप्तमध्ये सापडलेलं शहर\n\nलक्झोर जवळ हे सोनेरी शहर सापडल्याची घोषणा प्रसिद्ध उत्खननकार झाही हवास यांनी केली. इजिप्तमध्ये सापडलेलं हे सगळ्यात पुरातन अशा स्वरुपाचं शहर असं हवास यांनी म्हटलं. \n\nसप्टेंबर 2020 मध्ये उत्खननाला सुरुवात झाली आणि काही महिन्यातच याचा शोध लागला. \n\nइजिप्तमध्ये आमेनहोटेप 3 यांचं इसवीसनपूर्व 1391 आणि 1353 यांच्य साम्राज्यातलं शहर आहे. \n\nया शहराचा वापर आय आणि तुतनखामुन या राजांकडून केला जात होता. त्यांचे टोम्ब 'व्हॅली ऑफ किंग्ज'मध्ये शाबूत स्थितीत आढळले होते. \n\nहे शहर सापडणं हे तुतनखामुन थडग्याच्या उत्खननानंतरची सगळ्यात मोठी घटना आहे, असं अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील प्राध्यापक बेस्टी ब्रायन यांनी सांगितलं. \n\nतुतनखामुन थडग्याच्या इथे डॉ. हवास\n\nप्राचीन इजिप्तमधील जीवन कसं होतं याची कल्पना आपल्याला या शहराच्या माध्यमातून येऊ शकेल, असं ब्रायन म्हणाल्या. धनाढ्य अशा स्वरुपाचे ते साम्राज्य होतं. \n\nउत्खननात अनेक मौल्यवान वस्तू सापडल्या. यामध्ये अलंकार, रंगीत भांडी, नाणी यांचा समावेश आहे. \n\nइजिप्तची राजधानी कैरोपासून तीनशे किलोमीटरवर असलेल्या लक्झोर जवळच्या 'व्हॅली... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ऑफ किंग्स' जवळ उत्खनन सुरू करण्यात आलं. \n\nउत्खननात रंगीत भांडी सापडली आहे.\n\nकामाला सुरुवात झाल्यानंतर, काही आठवड्यातच मातीची भांडी वेगवेगळ्य ठिकाणी सापडू लागली, असं डॉ. हवास यांनी निवेदनात सांगितलं. \n\nएक मोठं शहर जे चांगल्या स्थितीत आहे. भिंती सुस्थितीत होत्या, घरांमध्ये दैनंदिन वापरली जाणारी उपकरणं होती. \n\nउत्खनाला सुरुवात होऊन सात महिन्यांनंतर, या मोठ्या शहराच्या जवळच्या भागातली ठिकाण शोधून काढण्यात आली आहेत. बेकरी, प्रशासकीय कार्यालय आणि निवासी परिसरही आढळून आला आहे. \n\nअनेक विदेशी यंत्रणांनी या शहराचा शोध घेतला मात्र त्यांना ते सापडलं नाही, असं डॉ. हवास यांनी सांगितलं. ते माजी अँटीक्विटीज मिनिस्टर आहेत. \n\nअशा प्रकारे शहर वसलं होतं.\n\nउत्खननाचं आणखी काम घटनास्थळी सुरू आहे. खजिन्यांचा समावेश असलेल्या कबरी या उत्खननात सापडू शकतात अशी खात्री उत्खनन पथकाला वाटते. \n\nगतवैभवाच्या माध्यमातून पर्यटन उद्योगाला चालना देण्याचा इजिप्तचा मानस आहे. अनेक वर्षांच्या राजकीय अस्थिरतेमुळे तसंच कोरोना संकटामुळे पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. \n\nगेल्या आठवड्यात, इजिप्तची राजधानी कैरोमध्ये, त्यांच्या प्राचीन राजांच्या अवशेषांची मिरवणूक काढण्यात आली. \n\nअशा स्वरुपाच्या कलाकृती आढळल्या आहेत.\n\nअतिभव्य अशा मिरवणुकीत 22 ममीजचा समावेश होता. अठरा राजे आणि चार राण्यांच्या या ममी होत्या. संग्रहालयातून नव्या नॅशनल म्युझियम ऑफ इजिप्तिशियन सिव्हिलायझेशन याठिकाणी ममी नेण्यात आल्या. \n\nआमेनहोटेप 3 आणि राणी ताय यांच्या ममीजचा यामध्ये समावेश होता.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"इटली आणि माल्टाने प्रवेश देण्यास नकार दिलेलेल्या स्थलांतरितांना स्पेनने आश्रय देण्याचा निर्णय घेता आहे. या लोकांची भूमध्य समुद्रातून सुटका करण्यात आली आहे. याचं स्पेनच्या वालेन्सिया बंदरावर आगमन व्हायला सुरुवात झाली आहे.\n\nजवळपास 629 स्थलांतरितांना घेऊन पहिल्या तीन बोटी आज पहाटेच बंदरात आल्या. अॅक्वारिअस जहाजाने गेल्या आठवड्यात लिबीयाजवळ या लोकांची सुटका केली होती.\n\nबंदरावर मदतीसाठी आरोग्य अधिकारी आणि दुभाषकांची उपस्थिती आहे.\n\nस्पेनमधील समाजवादी विचारांच्या सरकारने या सर्वांना मोफत आरोग्य सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिलं आहे. तसेच आश्रयाच्यादृष्टीनं प्रत्येक प्रकरण वैयक्तिकरित्या तपासलं जाईल, असंही सांगितलं.\n\nअॅक्वारियसने सुटका केलेले स्थलांतरीत\n\n\"आमच्या मानवी अधिकारांच्या जबाबदारीचं पालन करत असताना मानवी संकट टाळण्यासाठी मदत करणं तसेच या लोकांना सुरक्षित जागा मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे,\" असं पंतप्रधान पेद्रो सँचेझ यांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं.\n\nदोन आठवड्यांपूर्वी सत्ता सांभाळल्यानंतर त्यांनी स्थलांतरितांच्या बाजूनं भूमिका घेतली आहे. \n\nस्थानिक वेळेनुसार सकाळी 6.20 व... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाजता इटालियन कोस्ट गार्ड शिप 'डाटीलो'चं वालेन्सिया बंदरावर आगमन झालं. त्यात 274 स्थलांतरीत होते, अशी माहिती इटालियन वृत्तसंस्था अंसाने म्हटलं आहे.\n\nइटालियन कोस्ट गार्ड शिप 'डाटीलो'चं वेलेंसिया पोर्टमध्ये आगमन झालं.\n\nओरिओन नावाचं दुसरं जहाज आणि अॅक्वारिअस जहाज लवकरच उर्वरीत स्थलांतरितांना घेऊन बंदरात येणं अपेक्षीत आहे.\n\nस्थलांतरितांना उतरवून घेण्यासाठी रेड क्रॉस सोसायटीचे 1000 कार्यकर्ते बंदरावर उपस्थित आहेत. याशिवाय पोलीस दलाचे अधिकारीही इथं उपस्थित आहेत.\n\nसुटका करण्यात आलेल्या स्थलांतरितांमध्ये 123 लहान मुलं, 13 वर्षं वयाखालील 11 किशोरवयीन मुलं आणि सात गरोदर महिला यांचा समावेश आहे.\n\nसोमवारी अॅक्वारिअस जहाज जेव्हा अडकून पडले होते, तेव्हा राजकीय पटलावर बरीच खळबळ उडाली होती.\n\nअॅक्वारियस\n\nइटलीमधील आघाडी सरकारनं, विशेष करून गृहमंत्री आणि उजव्या विचारांच्या लीग पार्टीचे नेते माटेओ साविनी यांनी स्थलांतरित नागरिकांबद्दल कठोर भूमिका घेत जहाज उतरण्यास नकार दिला आहे. \n\nते म्हणाले, \"जे देश युरोपीयन युनियनच्या सीमेवर आहेत त्यांनाच स्थालांतरित नागरिकांचं ओझं वाहावं लागत आहे. ही बाब योग्य नाही.\"\n\nबंदारावर उतरत असताना स्थलांतरित\n\nमाल्टाने हे जहाज स्वीकारावं, अशी त्यांची भूमिका होती. पण हे जहाज इटलीच्या हद्दीत येत असल्याचं कारण देतं माल्टाने स्थलांतरितांना नकारलं. \n\nवालेन्सियाचे महापौर जॉन रिबो यांनी जहाज उतरण्यासाठी परवानगी दिली. त्यांनी इटलीची भूमिका अमानवी असल्याची टीका केली. \n\nबीबीसीशी बोलताना ते म्हणाले की त्यांच्या निर्णयामुळे युरोपच्या स्थलांरितांशी संबंधित धोरणावर पुन्हा विचार होण आवश्यक आहे. \n\nफ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनीही इटलीवर टीका केली आहे. इटलीची भूमिका बेजबाबदार आहे, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की स्थलांतरितांच्या विषयावर त्यांच सरकार स्पेनसोबत काम करेल. \n\nस्थलांतरितांचा समुद्रातील प्रवास दर्शवणारा नकाशा\n\nस्पेनचे उपपंतप्रधान कारमेन काल्वो म्हणाल्या ज्या स्थलांतरितांकडे आश्रय घेण्याचा कायदेशीर हक्क आहे आणि ज्यांना फ्रान्सला जायचं आहे त्यांना तिथं जाऊ दिलं जाईल. \n\nअॅक्वरिस या बोटीने सुटका करण्यापूर्वी या स्थलांतरितांनी 20 तास एका रबरी बोटीवर घालवले होते. ही बोट क्षमतेपेक्षा जास्त भरली होती. खराब वातावरणात या स्थलांतरितांनी आठवडा घालवला असून त्यातील अनेक लोक आजारी आहेत. \n\nयुरोपीयन..."} {"inputs":"इटलीत कोरोना व्हायरसशी लढा देणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कुणावर उपचार करावेत आणि कुणावर नाही, याची आम्हाला निवड करावी लागतेय.\n\nदिवसागणिक इटलीत शेकडोंच्या पटीत कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतेय. रुग्णालयातल्या मर्यादित साधनांच्या मदतीनं इटलीत कोरोना व्हायरसचा समाना केला जातोय.\n\nजर एखाद्या 80 ते 90 वयोगटातील व्यक्तीला श्वसनाचा गंभीर त्रास होत असेल, तर त्यांच्यावर उपचाराच्या शक्यता कमी होतात, असं डॉ. ख्रिश्चिअन सॅलारोली यांनी कोरिएर डेला सेरा या स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं. \n\nसॅलारोली हे बर्गमोतील हॉस्पिटलमधील ICU चे प्रमुख आहेत. हे हॉस्पिटल लंबोर्दियाच्या (इटली) उत्तरेकडील भागात आहे.\n\n\"खरंतर हे खूप कठोर शब्द वाटू शकतात, पण दुर्दैवानं हेच सत्य आहे. काहीतरी चमत्कार घडवलं जाईल, अशी स्थिती सध्यातरी नाहीय,\" असं डॉ. सॅलारोली म्हणतात.\n\nकोरोना व्हायरसनं इटलीत असा काय धुमाकूळ घातलाय, ज्यामुळे डॉक्टरांना नागरिकांच्या जीवन-मरणाचा निर्णय घ्यावा लागतोय?\n\nइटलीत जगण्याची शक्यता अधिक असलेल्याच रुग्णांवर उपचार होतायत?\n\nचीन वगळता इतर ज्या देशांमध्ये सर्वाधिक प्रमाणात कोरोना व्हायरस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पसरलाय, त्यात इटलीचा समावेश आहे. इटलीत या क्षणापर्यंत (16 मार्च) 24,747 जणांना कोरोना व्हायरसची लागण झालीय, तर 1809 जणांचा मृत्यू झालाय, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलीय.\n\nइटली हा जपाननंतर असा दुसरा देश आहे, जिथं वृद्धांची संख्या सर्वाधिक आहे, असं संयुक्त राष्ट्राची आकडेवारी सांगते. त्यामुळेच इटलीत कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता सर्वाधिक मानली जाते.\n\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात इटलीतल्या सोसायटी ऑफ अॅनेस्थेसिया, अॅनाल्जेसिया, रेसिक्युटेशन अँड इंटेन्सिव्ह थेरपी (SIAARTI) या संस्थेनं विशेष पत्रक काढून, कुणाला ICU मध्ये बेड द्यायचे, याबाबतचा सल्ला दिलाय. याचाच दुसरा अर्थ की, इटलीत सगळ्याच रुग्णांना ICU मध्ये बेड मिळणार नाहीत.\n\nम्हणजे नेमकं काय केलं जाईल, तर हॉस्पिटलमध्ये पहिल्या आलेल्या रुग्णाला भरती करून घेतलं जाईलच, असं नव्हे. तर ज्या रुग्णांची वाचण्याची शक्यता अधिक आहे, त्यांची निवड करून, त्यांच्यावर लक्ष देण्यास डॉक्टरांना सांगितलं जातंय. त्यामुळं डॉक्टर आणि नर्सना अत्यंत कठोर असा निर्णय घ्यावा लागतोय.\n\n\"SIAARTI सांगते म्हणून कुठल्या रुग्णावर उपचार करायचा किंवा कुणाला मर्यादित उपचार द्यायचे. मात्र, त्याचवेळी सध्याची आणीबाणीची स्थिती पाहिल्यास, कुठल्या रुग्णाला उपचारांचा सर्वाधिक फायदा होईल, याचा विचार करणं डॉक्टरांना भाग पडलंय,\" असं डॉ. सॅलारोली सांगतात.\n\nICU बेड्सची कमतरता\n\nइटलीतल्या हॉस्पिटल्समध्ये सुमारे 5,200 आयसीयू बेड आहेत. मात्र, हिवाळ्यामध्ये इथं श्वसनाचे त्रास होतात. त्यामुळं अनेकांनी आधीच आयसीयू बेडची नोंदणी करून ठेवलीय. \n\nलंबोर्दिया आणि व्हेनेटो या इटलीच्या उत्तरेकडील भागातल्या खासगी आणि सरकारी हॉस्पिटल्समध्ये केवळ 1800 आयसीयू बेड आहेत. \n\nलंबोर्दियातील हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉ. स्टेफानो मॅग्नोन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, आम्ही आमच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहोचलोय.\n\nडॉ. मॅग्नोन म्हणतात, \"कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचाराबाबत दिवसागणिक परिस्थिती आणखी वाईट होत चाललीय. कारण जितकी बेड्सची क्षमता आहे, तिथपर्यंत आधीच पोहोचलोय. शिवाय, वॉर्ड्सबाबतही तशीच स्थिती आहे.\"\n\n\"मानवी आणि तांत्रिक अशा दोन्ही साधनांबाबत आम्ही अपुरे पडतोय. त्यामुळे आम्ही नवीन व्हेटिलेटर किंवा व्हेंटिलेशनसाठी नवीन साधन मिळण्याची वाट पाहतोय,\" असं ते सांगतात.\n\n'इटलीत त्सुनामीसारखी स्थिती'\n\nबर्गामोमधील..."} {"inputs":"इतकंच नाही, त्यांच्या मृत्यूनंतर शेवटचं दर्शनही घेऊ देत नसेल, स्मशानात जाऊन तुम्ही आपल्या साथीदारच्या अंतिम विधींमध्येही सहभागी होऊ शकत नसाल तर? \n\nया लोकशाहीवादी देशात एका समलैंगिक जोडप्याला अशी वागणूक दिली गेली. \n\nहे जोडपं 20 वर्ष एकमेकांसोबत राहात होतं. आयुष्यातले अनेक लहान-मोठे चढउतार त्यांनी एकमेकांसोबत पाहिले होते. पण शेवटच्या क्षणी हे दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. \n\nआता जर हे भिन्नलिंगी जोडपं असतं, तर त्यांना कशी वागणूक दिली असती? \n\nनवऱ्याची तब्येत बिघडल्यावर बायकोला भेटू दिलं नसतं तर किती मोठा गोंधळ झाला असता? पण इथे काय झालं? \n\nबरोबर एक वर्षापूर्वी (6 सप्टेंबर 2018) सुप्रीम कोर्टाने कलम 377 रद्द करून समलैंगिकता गुन्हा नाही असं म्हटलं होतं. \n\nनिर्णयानंतर काय बदललं?\n\nत्यानंतर देशात आनंदाची लाट आली. पण या निर्णयानंतर काय बदललं? \n\nइतकंच की समलैंगिकांना कायद्याने अपराधी मानणं सोडून दिलं. पण जेव्हा गोष्ट अधिकारांची येते तेव्हा सांगा या समुदायाच्या लोकांना कोणते अधिकार मिळाले आहेत? \n\nभारतात लग्न करणं, आपल्या जोडीदाराची देखभाल करणं ही गोष्ट नैसर्गिक आहे. कोणाच्या लक्षात येत नाही की हा ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"अधिकारांचाही मुद्दा आहे. अजूनही LGBTQ समुदायाला हा हक्क मिळालेला नाही. पुढची वाट काय असेल? \n\nआता प्रश्न हा आहे की तुम्ही कोणकोणत्या अधिकारांसाठी लढाल? कारण आपल्या वेगवेगळ्या अधिकारांसाठी कायदेशीर संघर्ष करणं खुप आव्हानात्मक प्रक्रिया आहे. मला वाटतं आपल्याला अशा कायद्याची गरज आहे जो भारतातल्या प्रत्येक समुदायाला भेदभावापासून वाचवेल. \n\nम्हणजे या समुदायाला लग्न करण्याचा आणि आपल्या जोडीदाराची देखभाल करण्याचा हक्क मिळेल. \n\nकारण 377 च्या निर्णयाच्या पुढे जाऊन अजून काहीतरी करण्याची गरज आहे. गरज आहे ती या समुदायाला समाजाने स्वीकारायची. \n\nहे तोपर्यंत होऊ शकणार नाही जोपर्यंत या समुदायाला आपल्या पद्धतीने आपलं जीवन जगण्याचा अधिकार मिळणार नाही. \n\nही कसली लोकशाही जिथे एका समुदायाला आपले सगळे हक्क मिळत नाहीयेत. तुम्ही त्यांना फक्त इतकं सांगितलं आहे की ते अपराधी नाहीयेत. \n\nआजकालच्या जमान्यात तरुण-तरुण एकत्र राहातात आणि लग्न करत नाही. अशात त्यांना का अधिकार आहेत? \n\nसगळ्यांना आपले हक्क मिळतील असा कायदा बनवला तर LGBTQ समुदायालाही आपले अधिकार मिळतील. \n\nसर्वसमावेशक कायद्याची गरज \n\nअसा सर्वसमावेशक कायदा आणण्यासाठी देशातल्या सगळ्या समुदायाच्या लोकांनी एका व्यासपीठावर एकत्र येण्याची गरज आहे. LGBTQ समुदायाला देशातले इतर समुदाय म्हणजे दलित आणि आदिवासी यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. \n\nकारण जर सगळेच एकत्र आले तर असा कायदा आणणं शक्य होईल जो सगळ्यांनाच हर प्रकारच्या भेदभावापासून वाचवू शकेल. \n\nसमाजमान्यता कशी मिळणार? \n\nआम्ही LGBTQ समुदायाच्या लोकांना भेटतो तेव्हा लक्षात येतं की आता पोलीस किंवा इतर विभागांकडून त्यांना पूर्वीसारखा त्रास होत नाही. पण लोकांना त्यांच्याविषयी समजावून सांगण्यासाठी त्यांची माहिती आपल्याला अभ्यासक्रमात समाविष्ट करावी लागेल. \n\nआपल्याला भावी पोलीस अधिकारी, ब्युरोक्रॅटस आणि इतर अधिकाऱ्यांना याविषयी माहिती द्यावी लागेल. फक्त एक कोर्टाचा निर्णय येऊन चालणार नाही. \n\nकलम 377 च्या इतिहासाकडे तुम्ही नजर टाकलीत तर तुमच्या लक्षात येईल की हे इतकं सोपं नव्हतं. लोकांना हे समजायला वेळ लागला. अजूनही या समुदायातले अनेक लोक मोकळेपणाने समोर येऊ शकत नाहीत. \n\nत्यांना माहीत नसतं की त्यांचा परिवार त्यांना स्वीकारेल की नाही, त्यांचे मित्र, नातेवाईक आणि समाज त्यांच्याकडे आधीच्या नजरेने बघेल की नाही. \n\nहा एक गोष्ट नक्की झालीये. आधी लोक..."} {"inputs":"इतर ठिकाणी धर्माच्या नावाखाली वाटण्यात येणाऱ्या पैशांवर सरकार बंदी घालू शकेल का? असा सवाल ओवेसींनी विचारला आहे.\n\nअल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हजचं अनुदान बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाला मंगळवारी दुजोरा केला. अल्पसंख्याकांचं लांगूनचालन न करता त्यांच्या सक्षमीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे.\n\nत्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आवेसी म्हणाले की, \"या वर्षी हज यात्रेसाठी असलेलं कथित अनुदान फक्त 200 कोटी रुपये आहे. आपलं बजेट कित्येक लाखो-कोटी रुपयांचं आहे. त्यातले फक्त 200 कोटी रुपये हज अनुदानासाठी देण्यात आले. तसंही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून 2022 साली हे अनुदान बंद होणार होतं.\"\n\nओवेसी पुढे म्हणाले, \"सरकारकडे आम्ही अल्पसंख्याकांसाठी, विशेषत: मुस्लिमांसाठी प्री-मॅट्रिक, पोस्ट-मॅट्रिक आणि मेरीट कम मीन्स स्कॉलरशिप या शिष्यवृत्तीच्या तीन योजना सुरू करण्याची मागणी केली आहे. सरकार ही मागणी मान्य करेल काय?\"\n\nएका शिष्यवृत्तीसाठी 12 जण अर्ज करतात, त्यामुळेच सरकारनं याकडं लक्ष द्यावं अशी आमची इच्छा आहे, असं ते म्हणाले.\n\nधर्माच्या नावाखाली इतर राज्यांत खर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्च होणाऱ्या पैशांबद्दल त्यांनी म्हटलं, \"2014 साली झालेल्या कुंभमेळ्यासाठी 1150 कोटी रुपये भारत सरकारनं दिले होते. 2016मध्ये मोदी सरकारनं 100 कोटी रुपये मध्य प्रदेश सरकारला सिंहस्थ महाकुंभासाठी दिले होते. हे योग्य आहे का? मध्य प्रदेश सरकारनं महाकुंभासाठी 3400 कोटी रुपये खर्च केले आहेत.\"\n\n\"काशी, मथुरा आणि अयोध्येमध्ये धर्माच्या नावावर खूप सारा पैसा खर्च केला जातो. जो कुणी मानसरोवरच्या यात्रेला जाईल त्याला दीड लाख रुपयांचं अनुदान दिलं जाईल, असंही योगी सरकार सांगत आहे. केद्रातलं भाजप सरकार या अनुदानाला रद्द करेल काय? तसं करायचं मी त्यांना आव्हान देतो.\"\n\nओवेसी पुढे म्हणाले, \"2015मध्ये कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारनं जाहीर केलं होतं की, चार धाम यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला 20 हजार रुपये देण्यात येतील. काँग्रेस हे बंद करेल काय? राजस्थान सरकारनं मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी कोटी रुपये खर्च केले आहेत. गुजरातचं सरकार मागील काही वर्षांपासून हिंदू साधूंना वेतन देत आहे. डेरा सच्चा सौद्याला हरियाणा सरकारने 1 कोटी रुपये दिले, हे सगळं योग्य आहे का?\"\n\n'विकास कामांसाठी पैसे द्या'\n\nओवेसी पुढे म्हणाले की, \"केरळमध्ये धर्माच्या नावावर जो काही पैसा अडवला जात आहे, त्यालाही सरकार घटनेत संशोधन करून रद्द करेल काय?\"\n\nसरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते म्हणाले, \"उत्तर प्रदेशात भाजप सरकार जी रामाची लांबसडक मूर्ती बनवणार आहे त्यासाठीचा पैसा कुठून आला आहे? सरकारचा सर्व पैसा याच बाबींवर खर्च होत आहे. पण 200 कोटीच्या अनुदानाचा असा गाजावाजा केला जात आहे, की जणू मुस्लिमांसाठी खूप काही केलं आहे.\"\n\n\"भाजप सरकार आणि कर्नाटकातलं काँग्रेस सरकार करदात्यांचा पैसा ज्या पद्धतीनं खर्च करत आहेत, मी तर 2006 पासून म्हणत आहे की, अनुदानाचा पैसा मुस्लिमांच्या शिक्षणासाठी आणि मुस्लीम मुलींच्या विकासासाठी खर्च करण्यात यावा. माझा प्रश्न आहे की, सरकार अल्पसंख्याक मंत्रालयाला यासाठी आवश्यक इतपत पैसा देईल का?\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"इथून शिकलेले विद्यार्थी पुढे चालून जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ झालेत, नोबेल पुरस्कार जिंकलेत, लिबिया आणि नेपाळचे पंतप्रधान झालेत. आजच्या राजकारणात सक्रिय अनेक नेते मंडळी, प्रशासकीय अधिकारी, कलाकार तसंच संशोधन क्षेत्रात कार्यरत जाणकारांचा समावेश आहे. \n\nमात्र JNUची ही प्रतिमा मास्कधारी काठ्या, सळ्या आणि दंडुकाधारींना रोखू शकली नाही. रविवारी संध्याकाळी आणि रात्री मास्क परिधान करून आलेल्या शस्त्रधारी गुंडांनी JNU परिसरात धुमाकूळ घातला. त्यांनी विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर हल्ला केला तसंच मालमत्तेचं तोडफोड करत नुकसान केलं.\n\nहा सगळा गदारोळ सुरू असताना पोलीस JNU कँपसमध्ये हजर होते. मारहाण-तोडफोड सुमारे तासभर सुरू होती. पोलीस तिथे हजर होते, मात्र त्यांनी हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित केली नाही. कँपसबाहेरच्या गेटवर जमावाने 'भारत माता की जय'च्या घोषणा देतानाच पत्रकार आणि अॅम्ब्युलन्सला लक्ष्य केलं. या गोंधळात 40 जण जखमी झाले.\n\nडाव्या संघटनांनी उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला यासाठी जबाबदार धरलं तर उजव्या विचारसरणीच्या संघटनेनं या घटनेमागे डाव्या संघटना असल्याचं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सांगितलंय.\n\nप्रत्यक्षदर्शींनी हा हल्ला ABVPच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं म्हटलं आहे, जी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संलग्न संघटना आहे. \n\nत्यामुळे रविवारी JNUमध्ये घडलेला हा हिंसाचार म्हणजे तरुणाईचा एल्गार मोडून काढण्याचा प्रकार होता का, असं प्रश्न उद्भवतो.\n\nरविवारी झालेला हिंसाचाराचं मूळ JNUमधील वसतिगृहाच्या शुल्कवाढीत असल्याचं समजतंय. या शुल्कवाढीवारून गेले काही महिने JNU परिसर धगधगतोय.\n\nनव्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी सुरू असलेल्या नोंदणी प्रक्रियेला विरोध करणारी मुलं या हल्ल्यामागे असल्याचा आरोप विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. शुल्कवाढीला डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी विरोध करत होते. विद्यापीठ प्रशासनाचा रोख या विद्यार्थ्यांच्या दिशेने असल्याचं स्पष्ट होतं आहे. \n\nवसतिगृहाचं शुल्कवाढ करण्यावरून जेएनयूमध्ये संघर्ष पेटला आहे.\n\nJNU हा डाव्यांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपला कँपसमध्ये असंतोष निर्माण करू पाहत असल्याचंही स्पष्ट आहे. \n\nहिंदू राष्ट्रवादाच्या बळावर भाजपने 2014 मध्ये पहिल्यांदा केंद्रात सत्ता मिळवली. पाच वर्षांनंतर भाजपने आपली सत्ता कायमही राखलीय. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भाजपची उजवी विचारसरणी आणि JNUमधील डाव्यांचं वर्चस्व, यांच्यात सातत्याने संघर्ष पाहायला मिळतोय.\n\nयापूर्वीही JNU कँपसमध्ये भाषणं आणि घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे आरोप केले गेलेत. JNU आणि इथले विद्यार्थी राष्ट्रविरोधी असल्याचं अनेक न्यूज चॅनल्सवरून ओरडून-ओरडून सांगितलं गेलंय. या विद्यार्थ्यांना शहरी नक्षलवादीही म्हटलं गेलं. \n\nजेएनयूबाहेर पोलिसांचा फौजफाटा\n\nरविवारी कँपसमध्ये झालेला हल्ला देशात सध्या नेमकं काय घडतंय, याची प्रचिती देणारा आहे. \n\nएक म्हणजे, देशाच्या राजधानीतील कायदा-सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे यातून प्रतीत होतं. दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतात, म्हणजेच अमित शाहांच्या. त्यामुळे JNU कँपसमध्ये जे घडलं त्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर होती.\n\nदेशातल्या या अव्वल विद्यापीठात शस्त्रधारी जमाव घुसून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना बेदम मारहाण करतो, मालमत्तेचं नुकसान करतो. आणि जवळच उपस्थित पोलीस विद्यार्थी आणि शिक्षकांची सुरक्षितता जपण्यात अपयशी ठरतात.\n\nअशा परिस्थितीत मग सुरक्षित कोण आहे, हा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. भाजपच्या अशा राजकारणामुळे..."} {"inputs":"इम्रान खान यांनी ट्वीट करून म्हटलं, \"भारतीय लोकसभेत जे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संमत झालं आहे ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचं आणि पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय संबंधांचं उल्लंघन आहे. आम्ही या गोष्टीची निंदा करतो. आरएसएसच्या हिंदू राष्ट्र संकल्पनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न फॅसिस्ट मोदी सरकारनं यानिमित्तानं केला आहे.\"\n\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर पाकिस्तानी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन (10 डिसेंबर) हा ट्विटरवर टॉप ट्रेंड होता. त्याचसोबत मुस्लिम आणि मोदी हे पाकिस्तानमध्ये ट्विटरवर ट्रेंड होत होते. \n\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला फारसे कष्ट पडले नाहीत. कारण लोकसभेत भाजपला बहुमत आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला भाजपच्या 303 खासदारांसह एकूण 311 खासदारांनी समर्थन दिलं.\n\nआता हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येईल. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं तर विधेयकाचं रुपांतर कायद्यात होईल. भाजपनं 10 डिसेंबर आणि 11 डिसेंबरला आपल्या पक्षाच्या खासदारांसाठी व्हीप काढला आहे.\n\nहे वाच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"इराकमध्ये अमेरिकेनं शुक्रवारी (3 जानेवारी) केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये कासिम सुलेमानींचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी केरमन शहरात मोठ्या संख्येनं लोक जमले होते. \n\nतेहरानमध्ये त्यांच्या अंत्ययात्रेवेळी हजारो लोकांची गर्दी जमली होती.\n\nसुलेमानी मूळचे केरमन शहरातीलच होते. त्यांचं पार्थिव इराकमधून प्रथम अहवाज, नंतर तेहरान आणि सरतेशेवटी केरमन इथं आणण्यात आलंय. तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. \n\nत्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी इराणमधील वेगवेगळ्या भागातून लोक केरमनमध्ये आले होते. अहवाज आणि तेहरानमध्येही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येनं लोक आले होते. \n\nइराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांच्यानंतरचं सर्वांत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून सुलेमानी यांच्याकडे पाहिलं जायचं. अमेरिका मात्र आपल्या सैनिकांच्या हत्येला जबाबदार 'दहशतवादी' म्हणूनच त्यांच्याकडे पाहात होती. \n\nकोण होते कासिम सुलेमानी?\n\nइराणच्या कर्मन प्रांतात 11 मार्च 1957 रोजी कासिम सुलेमानी यांचा जन्म झाला होता. 80च्या दशकात इराण इराकमध्ये युद्ध झालं होतं. या युद्धावेळी इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड्स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कॉर्प्स' या सेनेनी महत्त्वपूर्ण बजावली होती. 1980 मध्ये ते या सेनेत सामील झाले.\n\n1980 ते 1988 या काळात झालेल्या इराण-इराक युद्धावेळी सुलेमानी यांनी साराल्लाहच्या 41व्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं. इराणची पूर्वेची सीमा सांभाळण्याची जबाबदारी या तुकडीकडे होती.\n\nइराकविरोधात झालेल्या अनेक कारवायांमध्ये जनरल सुलेमानी यांचा सहभाग होता. ऑपरेशन डॉन 8, कर्बाला 4 आणि कर्बाला-5 या ऑपरेशनमध्ये त्यांचा सहभाग होता. इतकंच नाही तर लेबनॉन, सीरिया आणि अफगाणिस्तानध्ये इराणने केलेल्या कारवाया या सुलेमानी मार्फत झाल्याचं बीबीसी मॉनिटरिंगने 'न्यूयॉर्कर'च्या हवाल्याने म्हटलं आहे.\n\nमार्च 2019 मध्ये सुलेमानी यांना इराणने 'ऑर्डर ऑफ जोल्फाकार' हा सर्वोच्च वीर पुरस्कार दिला होता. 1979 नंतर हा पुरस्कार मिळालेले ते पहिले इराणी व्यक्ती होते. इराणचे शाह अयातुल्लाह खोमेनी हे सुलेमानी यांना 'लिव्हिंग मार्टिर' म्हणजे 'जिवंत हुतात्मा' असं म्हणत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"इराणकडून या हत्येचं जोरदार प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. कारवाई आणि प्रत्युत्तराची ही साखळी दोन्ही देशांना थेट संघर्षाच्या जवळ आणू शकते. अमेरिकेच्या इराकमधल्या भवितव्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ शकतं. तसंच हत्येच्या या कारवाईमुळे पश्चिम आशियासंबंधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या रणनीतीची (अशी काही रणनीती असल्यास) कसोटी लागू शकते. \n\nओबामा प्रशासनात व्हाईट हाउसमधील पश्चिम आशिया आणि पर्शियन आखातविषयक व्यवहाराचे समन्वयक फिलिप गॉर्डन यांच्या मते ही हत्या म्हणजे अमेरिकेने इराणविरोधात युद्ध पुकारल्यासारखंच आहे. \n\nपरदेशात लष्करी कारवाई करण्यासाठी इराणच्या सुरक्षा दलाने कुड्स फोर्स ही शाखा तयार केली आहे. लेबेनॉन असो, इराक असो, सीरिया असो किंवा इतरही देश, इराणच्या प्रभावाचा विस्तार करण्यासाठी हल्ल्यांची योजना आखण्यात किंवा मित्र राष्ट्रांचं बळ वाढवण्यात सुलेमानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. \n\nकासीम सुलेमानी अमेरिकन हवाई हल्ल्यात ठार, पश्चिम आशियात काय उमटणार पडसाद?\n\nवॉशिंग्टनसाठी सुलेमानी हे दहशतवादी होते. त्यांचे हात अमेरिकन नागरिकांच्या रक्ताने माखले होते, असं अमेरिकेचं म्हणणं हो... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तं. मात्र, इराणमध्ये त्यांची लोकप्रियता अफाट होती. इराणविरोधी दबावतंत्र आणि अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांविरोधात उभारलेल्या लढ्याचं त्यांनीच खऱ्या अर्थाने नेतृत्व केलं. \n\nअमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांना सुलेमानी खटकत होते, हे साऱ्यांना माहिती आहे. मात्र, अमेरिकेने त्यांना ठार करण्यासाठी हीच वेळ का निवडली, याचं सर्वांना आश्चर्य वाटतंय. \n\nइराकमधल्या अमेरिकी सैनिकांवर सौम्य स्वरूपाचे रॉकेट हल्ले करण्यात येत होते, असे आरोप तेहरानवर करण्यात आले आहेत. यात अमेरिकेच्या एका कॉन्ट्रॅक्टरचा मृत्यू झाला होता. मात्र, तेहरानने यापूर्वी अनेक गंभीर हल्ले केले आहेत. आखातातल्या तेल टँकर्सवर केलेला हल्ला, अमेरिकेचं मानवरहित विमान पाडणं, सौदीच्या इंधन पुरवठ्यावर केलेला मोठा हल्ला, हे सर्व हल्ले गंभीर होते. मात्र, त्यावेळी अमेरिकेने कुठलीही थेट कारवाई केली नव्हती. \n\nइराकचे सैन्य अमेरिकेवर हल्ला करू शकतील का?\n\nइराकमधल्या अमेरिकी तळांवर झालेल्या हल्ल्याविषयी बोलायचं तर अमेरिकेने पूर्वीच इराण समर्थक सैन्यावर कारवाई केली आहे. अमेरिकेने केलेल्या त्या कारवाईला उत्तर म्हणून इराकची राजधानी बगदादमधल्या अमेरिकी दूतावासाच्या आवारात हल्ला करण्यात आला होता. \n\nसुलेमानींना ठार करण्याच्या कारवाईवर स्पष्टीकरण देताना पेंटॅगॉनने सुलेमानीने पूर्वी केलेल्या कारवाईचा दाखला तर दिलाच. शिवाय, ही प्रतिबंधात्मक कारवाई होती, असंही म्हटलं आहे. पेंटागॉनने एक पत्रक प्रसिद्ध करत म्हटलं आहे, \"सुलेमानी इराकमधील अमेरिकी सैन्य आणि अमेरिकी नागरिकांवर तसंच संपूर्ण प्रदेशात हल्ले करण्याची योजना आखत होता.\"\n\nपुढे काय होईल?\n\nआता यापुढे काय होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या एका कारवाईतून आपण दोन उद्देश साध्य केल्याचं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना वाटू शकतं. एक म्हणजे इराणला धडा शिकवला आणि दुसरं म्हणजे इस्राईल, सौदी अरेबिया यासारख्या आखातातील अस्वस्थ मित्रराष्ट्रांना दाखवून दिलं की अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा अजूनही सर्वात खमकी आहे. \n\nमात्र, अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराणने तातडीने प्रत्युत्तर दिलं नसलं तरी नजिकच्या भविष्यात काहीतरी मोठी कारवाई नक्कीच करणार. \n\nइराकमध्ये असलेले अमेरिकेचे पाच हजार सैनिक संभाव्य लक्ष्य ठरू शकतात. यापूर्वीही इराण किंवा इराणच्या मित्रराष्ट्रांकडून असे हल्ले झालेले आहेत. दुसरं म्हणजे आखातात तणाव वाढू शकतो. सर्वांत आधी परिणाम होईल तो तेलाच्या दरावर...."} {"inputs":"इराणचा सुप्रसिद्ध पिस्त्यावरही अणू कराराचा परिणाम झाला आहे का?\n\n2015 साली इराणने अमेरिका, रशिया, चीन, UK, फ्रान्स आणि जर्मनी या संयुक्त राष्ट्राच्या स्थायी सदस्यांबरोबर (P5+1) हा अणू करार केला होता. पण हा आतापर्यंतचा सगळ्यांत वाईट करार असल्याचं सांगत ट्रंप यांनी या करारातून माघार घेण्याचा इशारा दिला होता.\n\nपण या करारामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर, तिथल्या सामान्य लोकांच्या आयुष्यावर आणि एकूणच तुमच्या आमच्या जीवनावर काय परिणाम झाला? जाणून घेऊया.\n\nकाय होता हा करार?\n\nया कराराअंतर्गत इराणने आण्विक हालचाली कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या बदल्यात इराणच्या अर्थव्यवस्थेतील तेल, उद्योगधंदे आणि बँकिंग क्षेत्रातील व्यवहारांवरचे निर्बंध उठवले होते. \n\nया अण्वस्त्र करारात अनेक त्रुटी असून जोवर US काँग्रेस त्यातल्या प्रस्तावित बदलांना मान्यता देत नाही, तोवर या कराराचं आपण पुढे पालन करणार नाही, अशी घोषणा ट्रंप यांनी जानेवारीत केली होती.\n\nअमेरिकन वेळेनुसार मंगळवारी दुपारी 2 वाजता, (भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता) आपण इराण अणू कराराबद्दल आपला निर्णय जाहीर करू, असं ट्वीट ट्रंप यांनी सोमवारी रात्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"री केलं.\n\nया अणू करारामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम झालाय का? बीबीसी रिअॅलिटी चेकच्या टीमने याची केलेली ही चाचपणी. \n\nतेलाच्या निर्यातीचा परिणाम\n\nअणुकरार होण्याच्या आधी काही वर्षं इराणमध्ये आर्थिक मंदी होती. पण हा अणू करार झाल्यावर इराणच्या सकल उत्पादनाचा दरात, अर्थात GDP मध्ये 12.5 टक्क्यांनी वाढ झाल्याचं आंतरराष्ट्रीय नाणे निधीने सांगितलं. त्यानंतर आर्थिक वाढीचा दर कमी झाला.\n\nआकडे काय सांगतात?\n\nया वर्षी चार टक्क्यांनी अर्थव्यवस्थेत वाढ होईल, असा अंदाज वर्तवला होता. हे चांगलं लक्षण आहे, पण करार झाल्यानंतर पाच वर्षांत अर्थव्यवस्था आठ टक्क्यांनी वाढावी, असं उद्दिष्ट इराणनं ठेवलं होतं. ते मात्र पूर्ण होताना दिसत नाहीये. \n\nतेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सुरुवातीला अर्थव्यवस्थेत वाढ दिसली. पण इराणच्या उर्जा क्षेत्रावर निर्बंध घातल्याने देशाच्या तेलाच्या निर्यातीत घट झाली होती.\n\n2013 मध्ये हे प्रमाण 11 लाख बॅरल इतकं होतं. आता इराण दिवसाकाठी 25 लाख बॅरल इतकी तेलाची निर्यात करतो. एका बॅरलमध्ये साधारण 162 लीटर तेल असतं. \n\nपिस्त्याच्या निर्यातीवर काय परिणाम होईल?\n\nतेलाव्यतिरिक्त इतर उत्पादनांच्या निर्यातीची किंमत 47 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. अणू करार होण्याच्या वर्षभराआधी पेक्षा ही किंमत पाच अब्ज डॉलरने जास्त आहे. \n\nयाच काळात पिस्त्याच्या निर्यातीची किंमत 1.1 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. मागच्या वर्षीपेक्षा ही किंमत थोडी कमी आहे, अशी माहिती इराणच्या कृषी मंत्रालयाने दिली आहे.\n\nइराणच्या कृषी तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर आलेल्या निर्बंधांपेक्षा इराणमध्ये आलेल्या दुष्काळाचा पिस्ता आणि केशरच्या निर्यातीला मोठा फटका बसला आहे. \n\nअणुकरारामुळे इराणवर काय परिणाम झाला?\n\nअणू करारानंतर अमेरिकेने इराणच्या चटया आणि कॅव्हिआर (माशांची अंडी) सारख्या लक्झरी उत्पादनांवरून बंदी उठवली आहे. निर्बंधांमुळे अमेरिकेला निर्यात होणाऱ्या चटईंच्या उद्योगावर मोठा परिणाम झाला होता, निर्यात 30 टक्क्याने कमी झाली होती. \n\nया कराराअंतर्गत निर्बंध उठवल्यामुळे युरोपियन महासंघाबरोबर इराणच्या व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चीन, दक्षिण कोरिया आणि टर्की या देशांबरोबर इराण मुख्यत: व्यापार करतो.\n\nचलनावर परिणाम?\n\nइराणचं चलन रियाल आहे. 2012 मध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रियालचा दर दोन तृतीयांशने कमी झाला. चलन बाजारात स्थानिक..."} {"inputs":"इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी\n\nइराणच्या लष्कराने गेल्या आठवड्यामध्ये युक्रेनचं एक प्रवासी विमान पाडलं होतं. त्यानंतर देशामध्ये निदर्शनं होत आहेत. याशिवाय अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालाय आणि इराणचं नेतृत्त्वं दडपणाखाली आहे. \n\nबुधवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी देशाला राष्ट्रीय एकात्मतेचं आवाहन केलं. यासोबतच विमान नेमकं कसं पाडलं, याचे तपशील देण्याचे आदेश रुहानी यांनी लष्कराला दिले आहेत.\n\nइराण सरकार आणि लष्करामध्ये असा संघर्ष एरवी फार पाहायला मिळत नाही. \n\nयुक्रेन इंटरनॅशन एअरलाईन्सचं कॅनडाला जाणारं बोईंग 737-800 विमान तेहरानमधून उड्डाण केल्याच्या काही वेळातच कोसळलं. या घटनेत विमानातील सर्व 176जण ठार झाले.\n\nयामागे इराणचा हात असल्याचं तेहरानच्या नेत्यांनी 3 दिवस फेटाळलं. पण आंतरराष्ट्रीय दबाव आल्यानंतर आपणच चुकून 'क्रूझ मिसाईल' समजून हे विमान पाडल्याचं इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्सनी कबूल केलं. यामुळे इराण आणि अमेरिकेतला तणाव आणखीन वाढला. \n\n80 वर्षांचे अयातुल्लाह खामेनी हे या शुक्रवारच्या नमाजचं तेहरानच्या मोसल्ला मशिदी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त नेतृत्वं करणार असल्याचं इराणच्या मेहर वृत्तसंस्थेने म्हटलं होतं. \n\n'इराण देश पुन्हा एकदा त्यांच्या एकात्मतेचं आणि भव्यतेचं दर्शन घडवेल,' असं अधिकारी म्हणाल्याचं या वृत्तसंस्थेने म्हटलंय. \n\nयापूर्वी 2012मध्ये देशाने इस्लामिक क्रांती स्वीकारल्याच्या 33व्या वर्षानिमित्त खामेनी यांनी तेहरानमध्ये नमाजचं नेतृत्व केलं होतं. \n\nज्यावेळी इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला देशाला एखादा संदेश पोहोचवायचा असतो, त्यावेळीच राजधानीत शुक्रवारच्या प्रार्थनांचं नेतृत्त्वं केलं जातं, असं वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर निअर ईस्ट पॉलिसीचे मेहदी खलजी सांगतात. \n\nइतरवेळी ही जबाबदारी उत्तम वकृत्व कौशल्य असणाऱ्या मौलवींकडे सोपवली जाते. \n\nखामेनी रिव्होल्यूशनरी गार्डची पाठराखण करणार?\n\nकासरा नाजी, (बीबीसी पर्शियन) याचं विश्लेषण\n\nगेल्या वेळी अरब स्प्रिंग म्हणजेच अरब उठावादरम्यान इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी शुक्रवारच्या नमाजचं नेतृत्व केलं होतं. यावेळी त्यांनी अरब जगात प्रचलित असणाऱ्या अरेबिक भाषेत संवाद साधत भाषण केलं होतं.\n\nअरब जगतात घडणाऱ्या सगळ्या घडामोडी या इस्लामिक क्रांती आहेत, असं भासवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण ते चूक होते. \n\nआता अयातुल्लाह अली खामेनी हे त्यांच्या रिव्होल्यूशनरी गार्डची पाठराखण करण्याच्या प्रयत्नांत दिसत आहेत. युक्रेनचं विमान पाडल्यामुळे इराणमधून या लष्करावर प्रचंड टीका होतेय. \n\nआपली सत्ता वाचवण्यासाठी खामेनी विद्यार्थी आणि आंदोलकांवरील कारवाई कठोर करण्याचं जाहीर करतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात येतेय. \n\nरिव्होल्यूशनरी गार्डला पाठिंबा देण्यासाठी अधिकृत पाठिंबा असणारे देशव्यापी मोर्चे शुक्रवारी काढण्याचं आवाहन सरकारने केलं होतं. \n\nआपल्या ताकदीचं प्रदर्शन घडवण्यासाठी तेहराणमध्ये सरकारतर्फे मोठी तयारी करण्यात येत आहे. जास्तीत जास्त समर्थक रस्त्यावर उतरावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. \n\nपण आपल्या सरकारमुळे दारिद्र्य आलं हे नेत्यांनी मान्य करावं, असं अनेक सामान्य इराणी नागरिकांचं म्हणणं आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"इल्तिजा मुफ्ती\n\nया भागांत आता सर्व निर्बंध काढून टाकल्याचे दावा सरकार करत आहे, परंतु इथल्या खोऱ्यात लहान-मोठ्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे, यात राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांपासून हुर्रियतच्या नेत्याचाही समावेश आहे. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nकेंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये एवढा मोठा निर्णय घेतला तेव्हा तिथे राष्ट्रपती लागवट लागू होती, याआधी जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) आणि भाजपचं आघाडी सरकार होतं. \n\nआघाडी सरकारचे नेतृत्व मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे होतं, त्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्या अद्याप नजरकैदेत आहेत. \n\nतर माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांना रविवारी अखेरीस नॅशनल काँन्फरन्सच्या नेत्यांशी भेटता आलं. ANI वृत्तसंस्थेने याचे फोटो ट्वीट केले आहेत-\n\nफारूख अब्दुल्ला यांना आज नॅशनल काँन्फरन्सचे नेते भेटले\n\nमेहबुबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी दोन दिवसांपूर्वी खास बीबीसीशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी काश्मीरमध्ये लोक कोणत्या परिस्थितीत जगत आहेत, भारत सरकारच्या निर्णयामुळे इथल्या लोकांच्या मनात नेमक्या भावना आहे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त, याबद्दल माहिती दिली.\n\nबीबीसी उर्दूचे प्रतिनिधी शकील अख्तर यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा संपादित अंश. \n\nआत्ताच सर्व निर्बंध काढले तर काश्मीरमधली परिस्थिती आणखी चिघळेल, काश्मीरच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असं सरकारला वाटतंय. तुम्ही याबद्दल काय सांगाल?\n\nजम्मू-काश्मीरच्या विकासाच्या दृष्टीनं पाहायचं ठरवलं तर काश्मीरमध्ये गरिबी नाहीये. दोन महिन्यांपूर्वी पर्यटकांना आणि मोठ्या प्रमाणावर बिहारी मजुरांना बाहेर काढण्यात आलं. बिहारी लोक काश्मीरमध्ये येऊन मजुरी करतात, कारण इथे त्यांची चांगली कमाई होते. \n\nकाश्मीरमधल्या लोकांना दगडफेक करायची असते, त्यांनी शांती नको आहे, असे आरोप ठेवून काश्मीरची एक प्रतिमा तयार केली गेलीय.\n\nतुम्ही काश्मीरबद्दल इतका मोठा निर्णय घेणार होता तर तुम्हाला इथल्या लोकांचं मत घ्यावंसं का वाटलं नाही? काश्मीरमध्ये सुद्धा लोकशाही आहे. इथल्या लोकांनाही आपलं मत देण्याचा हक्क आहे. \n\nकेंद्र सरकारने इतका मोठा निर्णय घेतल्यानं काश्मीरमध्ये वातावरण खराब झालं आहे. त्यांना जर जम्मू-काश्मीरचा विकासच करायचा होता तर त्यांनी याचे दोन तुकडे का केले?\n\nखरं तर त्यांना काश्मीरला शक्तिहीन करायचं आहे, त्यांना काश्मीरची मजा बघायची आहे. \n\nमाझ्या आईनं 2015 साली जेव्हा भाजपबरोबर आघाडी सरकार स्थापन केलं होतं, काश्मीरमध्ये पुरेसा वीजपुरवठा नाही, म्हणून तेव्हा काश्मीरशी संबंधित प्रकल्प काश्मीरला परत देण्याविषयी तिने अनेकदा सांगितलं होतं.\n\nविकास करायचा असेल तर वीज हवीच ना. मग तेव्हा ते प्रकल्प का नाही दिले?\n\nइंटरनेटवरील निर्बंध उठवले तर काय घडेल, असं तुम्हाला वाटतं?\n\nजम्मू-काश्मीरला दहशतवाद्यांचं घर म्हटलं जातं, पण मग सगळा देश लिंचिस्तान झालाय. काश्मीरमधून काहीएक आवाज उठावेत, असं त्यांना वाटतंच नाही. \n\nइंटरनेट परत येईल तेव्हा लोकांना कसं कैदेत ठेवलं गेलंय, ते लोक सांगू शकतील. कितीतरी लहान बालकांना कैदेत ठेवण्यात आलं आणि त्यांचे हाल करण्यात आले. हे सगळं समोर येऊ नये, असंच त्यांना वाटतं आहे. \n\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नावर आधारित जे भाषण दिलं, त्याचा काय परिणाम झाला?\n\nइम्रान खान यांच्या भाषणानंतर भारतातील काश्मीरमधून अनेक लोक बाहेर पडलेत. त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलतं आहे, हे ऐकून त्यांना चांगलं वाटलं. \n\nज्या देशाबरोबर लोक राहात आहेत तो देश आता धर्मनिरपेक्ष राहिलेला नाही आणि इथे लोकशाहीही..."} {"inputs":"इव्हगेनी आफिनेव्हस्की यांनी पोप फ्रान्सिस यांच्या जीवनावर आधारित 'फ्रान्सेस्को' (Francesco) ही डॉक्युमेंट्री दिग्दर्शित केली आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये त्यांनी व्हेटिकनचे कायदे आणि आपल्या पूर्वीसूरींपासून भिन्न अशी ही मतं मांडली आहेत. बुधवारी रोम चित्रपट महोत्सवात ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित करण्यात आली.\n\nयात पोप फ्रान्सिस म्हणतात, \"समलिंगी लोकांना कुटुंबात राहण्याचा अधिकार आहे. तीही ईश्वराची मुलं आहेत आणि त्यांनाही कुटुंब असण्याचा अधिकार आहे. या कारणावरून कुणालाही बाहेर फेकता कामा नये किंवा त्यांचं जगणं असह्य करता कामा नये.\"\n\n\"यासाठी त्यांना कायदेशीर मान्यता मिळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना कायद्याचं संरक्षण मिळेल,\" असं पोप म्हणाले. \n\n\"अशा कायद्यासाठी आपण तयार\" असल्याचं ते म्हणाले. हे म्हणताना त्यांनी बुनोस एरिसचे आर्चबिशप असतानाच्या त्यांच्या भूमिकेचा दाखला दिला. त्यावेळी त्यांनी समलिंगी विवाहांना विरोध केला होता. मात्र, समलिंगी जोडप्यांना काही कायदेशीर अधिकार असायला हवेत, असं मत त्यावेळी त्यांनी मांडलं होतं.\n\nया डॉक्युमेंट्रीमध्ये पोप फ्रान्सिस दोन समलिंगी पुरूषांना स्थानिक च... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र्चमध्ये त्यांच्या मुलांचं संगोपन करण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचंही दाखवलं आहे.\n\nपोप फ्रान्सिस यांनी या डॉक्युमेंट्रीमध्ये एलजीबीटी समुदायाविषयी जी भूमिका मांडली आहे ती यापूर्वीच्या त्यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे.\n\nसमलिंगी संबंधांना सामान्य विवाहाप्रमाणे कायदेशीर मान्यता दिल्यास ते 'मानववंशावर आघात' करण्यासारखं ठरेल, असं पोप फ्रान्सिस यांनी 2013 साली आलेल्या On Heaven and Earth या पुस्तकात म्हटलं होतं.\n\nइतकंच नाही तर समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेण्याची परवानगी दिल्यास 'त्याचा मुलांवर वाईट परिणाम होईल… प्रत्येक व्यक्तीला तिचं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी पुरूष वडील आणि स्त्री आईची गरज असते.' असं म्हटलं होतं.\n\nपुढच्याच वर्षी पोप फ्रान्सिस यांनी समलिंगी जोडप्यांना पाठिंबा दर्शवल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, पोप आणि व्हेटिकन चर्चविषयी अधिकृत बातम्या देणाऱ्या Holy See Press ने या वृत्ताचं खंडन केलं होतं.\n\nतर 2018 साली ख्रिश्चन धर्मगुरूंमधील समलिंगी संबंधांविषयी आपल्याला 'चिंता वाटत असल्याचं' आणि हा 'गंभीर विषय' असल्याचं ते म्हणाले होते.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"इश सोधी\n\nयंदाच्या वर्ल्ड कपसाठी 23 एप्रिल ही डेडलाईन होती. न्यूझीलंडने एकवीस दिवस आधीच म्हणजे 2 तारखेला संघ जाहीर केला. या संघातल्या दोन नावांवर चर्चा झाली. एक होता टॉम ब्लंडेल. संघ जाहीर झाला तेव्हा त्याने एकही वनडे खेळलेली नव्हती. त्यामुळे न्यूझीलंडने वर्ल्ड कपसाठी अनुनभवी कीपरला संधी दिली. \n\nया संघातलं दुसरं चर्चित नाव म्हणजे ईश सोधी. भारतात जन्मलेला आणि न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप संघात निवड झालेला ईश पहिलाच खेळाडू ठरला होता. ईशची कहाणी स्थलांतराच्या जागतिक प्रक्रियेला साधर्म्य साधणारी. \n\nईश सोधी असं चार अक्षरी काटेकोर नाव असलेल्या इशचं संपूर्ण नाव आहे इंदरबीर सोधी. त्याचा जन्म लुधियानाचा. अगदी 'पंजाब दा पुत्तर'. \n\nईशचे बाबा डॉ. राज सोधी हे डोळ्यांचे डॉक्टर आहेत. इशची आई शिक्षिका आहेत. ईश चार वर्षांचा असताना डॉ. सोधी यांनी न्यूझीलंडला जाण्याचा निर्णय घेतला. \n\nसोधी कुटुंबीय ऑकलंडला स्थायिक झालं. इशचं भावविश्व बदललं. लुधियानासारख्या गजबजलेल्या शहरातून ईश थेट सुशेगात ऑकलंडमध्ये गेला. \n\nआर्थिकदृष्ट्या सुखवस्तू पार्श्वभूमी असल्याने इशचं बालपण चांगल्या वातावरणात गेलं. करिअरमध्ये महत्त्वाच्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या टप्प्यावर इशने वडिलांना क्रिकेट आवडत असल्याचं सांगितलं. \n\nक्रिकेटमध्येच करिअर करण्याचा विचार असल्याचं ईशने सांगितलं. न्यूझीलंडमध्ये शिस्तबद्ध क्रीडा संस्कृती आहे. बहुतांश मुलं शिक्षण सुरू असताना कोणता ना कोणता खेळ खेळतातच. डॉक्टर पालकांची मुलं डॉक्टर होतात असं दिसतं. परंतु डॉ. सोधींनी असा अट्टाहास केला नाही. \n\nईश इंग्लंडमध्ये नॉटिंगहॅमशायर संघासाठी खेळतो.\n\nवडिलांच्या सल्ल्यानुसार इशने घराजवळच्या पेपटेयटो क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश घेतला. क्रिकेटर होण्याचा ईशचा संकल्प पक्का होता. परंतु पेपटेयटो हे न्यूझीलंड क्रिकेटच्या मुख्य प्रवाहापासून थोडं बाजूला आहे. म्हणून ईशने दीपक पटेल आणि मॅट हॉर्न या न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटूंकडे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.\n\nइश सोधी\n\nईशने वेगवान गोलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली. परंतु पटेल यांनी ईशला स्पिनर होण्यासंदर्भात सूचना केली. पटेल यांचा सल्ला ईशने प्रमाण मानला. वेगवान गोलंदाजी हे न्यूझीलंडचं अस्त्र. एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज न्यूझीलंडच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये घडतात. \n\nपरंतु दर्जेदार स्पिनरची त्यांना चणचण जाणवते. डॅनियल व्हेटोरीने वर्षानुवर्षे स्पिन बॉलिंगची जबाबदारी सांभाळली. परंतु व्हेटोरीच्या निवृत्तीनंतर न्यूझीलंडला एका अव्वल स्पिनरची आवश्यकता होती. \n\nस्वत: ऑफस्पिनर असणाऱ्या पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली स्पिनर ईश सोधी म्हणून उदयाला आला. \n\nनॉदर्न ड्रिस्ट्रिक्ट या न्यूझीलंडमधील स्थानिक संघाचं ईश प्रतिनिधित्व करतो. या संघासाठी खेळताना चांगली कामगिरी केल्याने ईशची निवड न्यूझीलंड अ संघासाठी करण्यात आली. \n\n2012 मध्ये झालेल्या U19 वर्ल्डकपमध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने जेतेपदाची कमाई केली होती. त्याच स्पर्धेत ईश न्यूझीलंड संघाचा भाग होता. \n\nन्यूझीलंडच्या संघात इश नियमितपणे खेळतो.\n\n2013 मध्ये न्यूझीलंडने इशला कसोटी पदार्पणाची संधी दिली. बांगलादेशमध्ये चितगावच्या फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर न्यूझीलंडने इशला संघात समाविष्ट केलं. दोनच वर्षांत ईशने न्यूझीलंडची वनडे जर्सी परिधान केली. 2 ऑगस्ट 2015 रोजी ईशने हरारेत झिम्बाब्वेविरुद्ध वनडे पदार्पण केलं. \n\nईशने आतापर्यंत 30 वनडे आणि 17 टेस्टमध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. ईशचे आकडे संस्मरणीय नक्कीच नाहीत. मात्र न्यूझीलंड संघाचा आक्रमक फिरकीपटूचा शोध ईशच्या रूपात पूर्ण झाला आहे. ईशच्या..."} {"inputs":"इशान किशन\n\nबेंगळुरूने पहिल्यांदा बॅटिंग करताना 201 रन्सची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना इशान किशन आणि कायरेन पोलार्ड यांनी धुवांधार बॅटिंग करत मॅच जिंकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटच्या बॉलवर 5 रन्स हव्या असताना पोलार्डने चौकार लगावला आणि मॅच टाय झाली.\n\nमुंबईने सुपर ओव्हरमध्ये 7 रन्स केल्या. नवदीप सैनीने ही ओव्हर टाकली. बेंगळुरूकडून विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स जोडीने हे आव्हान पेललं. \n\nप्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांना झटपट गमावलं. पाठोपाठ हार्दिक पंड्याही तंबूत परतला. 4 बाद 78 अशा स्थितीतून इशान किशन आणि कायरेन पोलार्ड यांनी पाचव्या विकेटसाठी 51 बॉलमध्ये 119 धावांची अविश्सनीय भागीदारी केली. \n\nइशानने 58 बॉलमध्ये 99 धावांची खेळी करत मुंबईला जिंकून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याने 2 चौकार आणि 9 षटकार लगावले. कायरेन पोलार्डने 24 बॉलमध्ये 60 रन्स करत त्याला पुरेपूर साथ दिली. त्याने 3 चौकार आणि 5 षटकार लगावले. \n\nदरम्यान पहिल्या इनिंग्जमध्ये एबी डीव्हिलियर्सचं वादळी अर्धशतक आणि त्याला शिवम दुबेने दिलेली साथ यांच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्या बळावर बेंगळुरूने दोनशे धावांचा डोंगर उभारला. \n\nएबी डीव्हिलियर्स\n\nमुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय बेंगळुरूच्या पथ्यावर पडला. आरोन फिंच आणि देवदत्त पड्डीकल जोडीने 81 धावांची सलामी दिली. फिंचने 35 बॉलमध्ये 52 रन्सची खेळी केली. यामध्ये 7 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. \n\nकर्णधार विराट कोहलीला या मॅचमध्येही सूर गवसला नाही तो आणि राहुल चहरच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्याने 3 रन्स केल्या. \n\nडीव्हिलियर्स-पड्डीकल जोडीने 62 रन्सची भागीदारी केली. देवदत्तने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 54 रन्सची खेळी केली. \n\nदेवदत्त आऊट झाल्यानंतर एबीने फटक्यांची पोतडी उघडत मुंबईच्या बॉलर्सना निष्प्रभ केलं. एबीने 24 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार खेचत नाबाद 55 रन्सची खेळी केली. \n\nशिवम दुबेने 10 बॉलमध्ये 1 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 27 धावांची खेळी करत एबीला चांगली साथ दिली. या जोडीने 17 बॉलमध्ये 47 रन्सची भागीदारी करत बेंगळुरूला दोनशेचा टप्पा गाठून दिला. \n\nबेंगळुरूने शेवटच्या चार ओव्हर्समध्ये 65 रन्सची लयलूट केली. \n\nमुंबईकडून ट्रेंट बोल्टने 2 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहच्या चार ओव्हर्समध्ये 42 धावा कुटल्या. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"इस्टोनियातला हाच तो लांडगा, ज्यावर कुत्रा समजून उपचारही करण्यात आले.\n\nपण त्या भल्या लोकांना कुठे ठाऊक होतं की जो प्राणी ते आपल्या गाडीतून घेऊन जात आहेत, तो कुत्रा नाही तर लांडगा आहे!\n\nइस्टोनियामधील पार्नू नदीवर सिंदी धरणासाठी काम करणाऱ्या कामगारांना या घटनेला सामोरं जावं लागलं.\n\nगोठवणाऱ्या थंडीत त्यांनी नदीतून वाट काढत त्या प्राण्याजवळ जाऊन त्याला बर्फातून बाहेर काढलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी घेऊन गेले. आणि तिथे त्यांना कळलं की आपण पकडलेला प्राणी कुत्रा नसून लांडगा आहे.\n\nयावेळी त्या लांडग्याचा रक्तदाब कमी झाल्यामुळं तो मवाळ झाला असावा, असं इस्टोनियन युनियन फॉर द प्रोटेक्शन ऑफ अनिमल्सतर्फे (EUPA) सांगण्यात आलं.\n\nया लांडग्याला वाचवणाऱ्यांपैकी एका माणसानं इस्टोनियातील वर्तमानपत्र 'पोस्टीमिज'शी बोलताना सांगितलं, \"आम्ही त्याला उचलून आणलं तेव्हा त्याचं वजन सामान्य वाटलं.\"\n\n\"तो प्राणी अत्यंत शांत होता. माझ्या मांडीवर झोपला होता. जेव्हा पाय मोकळे करायचा प्रयत्न का तेव्हा त्यानं क्षणभर डोकं उचललं होतं.\" \n\nमात्र या प्राण्याच्या जरा मोठ्या आकारामुळं डॉक्टरांच्या मनात शंका निर्माण झाली. तो तिथल्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नेहमीच्या शिकारी कुत्र्यांसारखा नव्हता तर त्या प्रदेशातील लांडग्यांसारखा होता.\n\nशेवटी तो एक वर्षाचा नर लांडगा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.\n\nत्यामुळं उपचारानंतर त्याला पिंजऱ्यात ठेवायचा निर्णय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घेतला. बरं झाल्यावर त्याला GPS कॉलर लावून पुन्हा जंगलात सोडण्यात आलं.\n\n\"या लांडग्याला वाचवण्यासाठी ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो, विशेषतः न घाबरता उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही आभार मानतो,\" असं EUPA संस्थेने सांगितलं.\n\nइस्टोनियामध्ये शेकडो लांडगे आहेत. त्यातील काही मोजक्याच लांडग्यांना GPS कॉलर लावण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी इस्टोनियाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून लांडग्याची निवड झाली होती.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पूरग्रस्तांसाठी 'गोळा' केलेल्या मदतीवर खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी कडाडून टीका केली. \n\nकाय आहे प्रकरण ?\n\nभारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार असलेल्या संभाजी राजे यांनी सोमवारी पहाटे विनोद तावडे यांचा एक व्हीडिओ ट्विट केला. यामध्ये त्यांनी लिहिलं, की स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? यापेक्षा दुर्दैव काय? हा व्हीडिओ आत्ताच पाहिला. इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही.\"\n\nलोकनियुक्त सरकारच्या मंत्र्यांनी हातात कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा घेऊन फिरावं आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन मदत पोहोचवावी, असा सल्लाही त्यांनी विनोद तावडेंना दिला. \n\nसंभाजी राजेंनी केलेल्या ट्विटला 24 तास उलटून गेल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारं निवेदन प्रसिद्ध केलं. \n\n\"गोर-गरीब रिक्षावाले, फेरीवाले, छोटे-छोटे दुकानदार, हातावर पोट असणार्‍या माझ्या गरीब जनतेकडून जमा झालेले 10-10 रुपये मिळून 3.50 लाख रुपये आणि इतर म... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोठ्या देणगीदारांकडून एकत्र झालेले 24.50 लाख रुपये, अशी एकूण 28 लाखांची रक्कम फक्त बोरिवलीकरांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आली. हा आमचा खारीचा वाटा आहे, हे आम्हा सर्वांना माहीत आहे. ही भीक नव्हे तर जिव्हाळ्याने केलेली मदत आहे. पण संभाजी राजे यांनी त्याची अवहेलना केली, याची मला खंत वाटते, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी म्हटलं आहे. \n\nबोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न मला पडला आहे, असंही विनोद तावडेंनी आपल्या निवेदनात म्हटलं. \n\n\"या आपत्तीच्या वेळी कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील आपल्या बंधू भगिनींना मदत करण्याची सर्वसाधारण माणसाला इच्छा होती आणि त्यासाठी मंत्री असूनही मतदारसंघात फिरून यासर्वांचं प्रेम, त्यांनी देऊ केलेली मदत एकत्र करून पूरग्रस्तांसाठी पाठविली, तर याला भीक का म्हणावे, हा प्रश्न ही मदत देणार्‍या प्रत्येक माणसाला पडला आहे, म्हणूनच पूरग्रस्तांसाठी मदत पाठविलेल्या जनतेच्या भावनांचा अनादर होत आहे, असे मला नम्रपणे नमूद करावंसं वाटतं.\"\n\n\"राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या या मदतफेरीचे राजकीय द्वेषापोटी विडंबन केले, हे राजकारण म्हणून मी समजू शकतो. कारण, त्यांच्याकडे आता बाकी कोणतेही मुद्दे राहिले नाहीत आणि एका विधानसभेतून पहिल्यांदाच इतका मोठ्या प्रमाणात मदतनिधी जमा होतो, हे त्यांना पहावले नसेल. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकीय प्रचाराला संभाजी राजे यांनी बळी पडावे, याचे मला दुःख आहे.\"\n\nआमच्यासारख्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अडचणीत असलेल्या जनतेला आधार दिला, गोरगरिबांचे प्रेम जमा करून पूरग्रस्तांसाठी पाठविले, याचे संभाजी राजे यांनी खरेतर कौतुक करायला हवे होते. पण त्याची राजे यांनी अवहेलना केली, याची मला खंत वाटते, असं तावडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. \n\nतावडे यांच्या निवेदनावर बीबीसी मराठीनं संभाजी राजे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनी म्हटलं, की मला जे म्हणायचं होतं ते माझ्या ट्विटमध्ये सांगितलं आहे. लोकांना व्हीडिओ बघितल्यानंतर ते काय आहे हे समजत आहे. त्यामुळे विनोद तावडे काय वक्तव्य करतात..."} {"inputs":"उत्खननादरम्यान आढळलेले बालकांचे सांगाडे\n\nपेरूच्या उत्तर किनारपट्टीच्या भागात 550 वर्षांपूर्वी एकाच वेळी 140 लहान मुलांचे बळी देण्यात आले होते.\n\nया मुलांसह 200हून अधिक लामा या प्राण्यांचेही बळी देण्यात आले होते. लक्षणीय गोष्ट म्हणजे एकाच कार्यक्रमात हे बळी देण्यात आले होते. \n\nप्राचीन काळातील शीमू संस्कृतीच्या मध्यस्थानी आणि सध्याच्या ट्रुखील्लयो या आधुनिक शहराच्या परिसरात हा शोध लागला आहे.\n\nनॅशनल जिऑग्राफिक सोसायटीनं याच्या शोधकार्यासाठी निधी दिला होता. नॅशनल जिऑग्राफिकच्या वेबसाइटवर त्याचा विस्तृत वृत्तांत प्रसिद्ध करण्यात आला आहे.\n\nशोधकर्त्यांपैकी प्रमुख संशोधक असलेले जॉन व्हर्नो म्हणाले की, \"असं काही घडलं असावं याची मी कधीही कल्पना केलेली नव्हती, एवढंच कशाला कधीही कोणी अशी कल्पना केली असेल असं वाटतही नाही.\"\n\nबळी दिलेल्या मुलांबरोबरच लामांनाही पुरण्यात आलेलं होतं.\n\nहुआंचाक्युटो-लास लामा या नावानं प्रसिद्ध असलेल्या या स्थळावर 550 वर्षांपूर्वी मानवी बळी देण्यात आले होते, अशी माहिती 2011मध्ये संशोधकांच्या हाती लागली होती. तेव्हापासून आतापर्यंत हे शोधकार्य सुरू होतं. \n\n3,500 वर्षं जुन्या ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मंदिराचं उत्खनन करत असताना 40 लहान मुलं आणि 74 लामांचे सांगाडे सापडले होते.\n\nया आठवड्यात बालकांची अंतिम संख्या जाहीर करण्यात आली. पाच वर्षं ते 14 वर्षं वयोगटातील 140 मुलांचे बळी देण्यात आले होते. त्यात 8 ते 12 वर्षं वयोगटातील मुलांची संख्या अधिक होती, असं नॅशनल जिऑग्राफिकच्या संशोधन अहवालात म्हटलं आहे.\n\nपुरातत्त्व तज्ज्ञांच्या असं लक्षात आलं, की मुलांच्या छातीच्या पिंजऱ्याची हाडं काढण्यात आलेली होती. बरगड्यांचही नुकसान झाल्याचं दिसून आलं. कदाचित हृदय काढण्यासाठी या मुलांचे बळी देण्यात आले असावेत, असाही कयास वर्तवला जात आहे. \n\nउत्खननस्थळ\n\nसिनाबर खनिजापासून तयार केलेल्या शुभ्र लाल द्रवाचा लेप काही मृतदेहांवर आढळून आला. त्यामुळे मानवी बळी देणं हा एखाद्या विधीचा भाग असण्याची शक्यता जास्त आहे.\n\nतसेच या विधीसाठी वापरण्यात आलेले लामा हे 18 महिन्यांपेक्षा कमी वयाचे होते. पूर्वेला अँडेस पर्वताकडे तोंड राहील यापद्धतीनं त्यांना पुरण्यात आलेलं होतं.\n\nदुसरे संशोधक गॅब्रिअल प्रिएतो सांगतात, \"जेव्हा लोकांना सांगाडे पाहून कळतं की काय झालं असेल तेव्हा त्यांचा एकच प्रश्न असतो, \"असं का केलं असावं?\"\n\nबळी दिलेल्या मुलासह लामाचा सांगाडा\n\nज्या चिखलाच्या थरात बळींना पुरण्यात आलं होतं, तो चिखल हा एकतर या शुष्क भागात मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस किंवा पूर यांच्यामुळे तयार झाला असावा, याकडे हे खोदकाम इशारा करतं. ही परिस्थिती एल-निनो सारख्या किंवा तत्सम हवामानामुळे उद्भवली असावी.\n\nया घटनांमुळे या भागातील मासेमारी धोक्यात आली असावी तसेच किनारपट्टीत आलेल्या पुरामुळे शीमूतील शेती कालव्यांच्या पायाभूत सुविधांवर परिणाम झाला असावा, अशी शक्यता असल्याचं नॅशनल जिऑग्राफिकच्या अहवालात म्हटलं आहे.\n\nबांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याच्या कार्बन डेटिंगद्वारे हे प्रकार इसवी सन 1400-1450दरम्यान घडले असावेत, असं लक्षात येतं.\n\nचंद्राची आराधना करणाऱ्या शीमूंवर काही दशकानंतर इंका संस्कृतीनं आक्रमण केलं होतं. त्यानंतर 50 वर्षांनी स्पॅनिश दक्षिण अमेरिकेत पोहचले आणि त्यांना इंका साम्राज्यावर विजय प्राप्त केला.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"उत्तर कोरियात Supreme People's Asssembly (SPA) साठी मतदान करणं बंधनकारक असतं आणि तिथं उमेदवारांचा कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विरोध होत नाही.\n\nकिम जाँग-उन सत्तेत आल्यापासून अशा प्रकारची ही दुसरी निवडणूक आहे. मतदानाची टक्केवारी कायम 100 टक्क्यांच्या जवळपास असते. तसंच सत्ताधारी पक्षासाठी सगळ्यांची संमती असते. \n\nसंपूर्ण जगापासून अलिप्त राहिलेल्या उत्तर कोरियावर किम घराण्याची एकहाती सत्ता आहे. नागरिकांना या कुटुंबाप्रति आणि नेत्याप्रति निष्ठा दाखवावी लागते.\n\nनिवडणुका कशा होतात?\n\n17 वर्षं पूर्ण झालेल्या किंवा त्यापेक्षा मोठ्या लोकांना मतदानाच्या दिवशी मतदान करणं बंधनकारक असतं. \n\n\"आपण राष्ट्राप्रति निष्ठा दाखवण्यासाठी लवकरात लवकर मतदान करावं, अशी अपेक्षा असते. त्यामुळे तिथे मोठ्या रांगा लागण्याची परिस्थिती ओढवते,\" असं उत्तर कोरियाचे निरीक्षक फ्योडॉर टर्टिटस्की यांनी सांगितलं. ते दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये राहतात.\n\nतुमची पाळी आली की तुमच्या हातात एक बॅलेट पेपर दिला जातो. त्यावर फक्त एकच नाव असतं. बाकी तिथे काहीही माहिती भरायची नसते. कोणत्याही चौकोनात टिकमार्क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"करायचं नसतं. तो कागद घ्यायचा आणि बॅलट बॉक्समध्ये टाकायचा. ही पेटी मोकळ्या जागेत ठेवलेली असते. \n\nएक केंद्र असंही असतं जिथे तुम्ही खासगीत मत देऊ शकता. पण असं केलं तर तुमच्यावर लगेचच संशय घेतला जातो, असं निरीक्षक सांगतात.\n\nकागदोपत्री तुम्हाला त्या एक उमेदवारच्या नावावर फुली मारण्याचाही अधिकार असतो. मात्र टर्टिटस्की यांच्या मते असं केलं तर गुप्त पोलीस तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुम्हाला वेडं घोषित केलं जातं.\n\nमतदान केंद्राच्या बाहेर पडलं की तिथे काही लोक उभे असतात. ते उमेदवाराचा उत्साह वाढवतात. आपण देशाच्या अत्यंत उत्तम नेतृत्वाला मत दिलं आहे, याबाबत तिथं जाऊन आनंद व्यक्त करणं अपेक्षित असतं. \n\n\"सरकारी प्रसारमाध्यमांमध्ये निवडणूक एखादा सण असल्यासारखं भासवलं जातं. लोक मतदान केंद्राच्या बाहेर आनंद साजरा करताना दाखवतात,\" असं NK न्यूजचे मिन्याँग ली सांगतात. NK न्यूज ही उत्तर कोरिया केंद्रित बातम्या देणारी वेबसाईट आहे.\n\nमतदान बंधनकारक असल्यामुळे लोकसंख्या मोजण्याचाही तो एक मार्ग आहे. यानिमित्ताने प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या मोजून जे लोक चीनला पळून गेले त्यांची माहिती मिळू शकते. \n\nसंसदेला काय अधिकार आहेत?\n\nउत्तर कोरियाची संसद ही नामधारी असून तिथल्या संसदेला काहीही अधिकार नाहीत. \n\nदर पाच वर्षांनी ही निवडणूक होते. उत्तर कोरियात संसद हे एकमेव विधिमंडळ आहे. \n\n\"मला कल्पना आहे की आंतरराष्ट्रीय माध्यमांना असं वाटतं की इथल्या संसदेला काही अधिकार आहेत. मात्र ते खोटं आहे. संसदेला काहीही अधिकार नाहीत,\" असं टर्टिटस्की म्हणाले.\n\nइथले कायदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून लिहिले जातात. संसद फक्त औपचारिक मंजुरी देते.\n\nकागदोपत्री बघायला गेला तर संसदेला बरेच अधिकार आहेत. तिथली घटना बदलण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत लागतं. त्याचप्रमाणे किम जाँग-उन यांना सत्तेतून बेदखल करण्यासाठी अगदी नाममात्र बहुमताची गरज आहे.\n\nया संसदेची फारशी अधिवेशनंही होत नाहीत. पहिल्या बैठकीतच कार्यकारी मंडळाची नियुक्ती होते. त्यानंतर संसदेची अधिवेशनं होतही नाहीत.\n\nतिथे वेगवेगळे पक्ष आहेत का?\n\nतुम्हाला असं वाटत असेल की तिथे एकच पक्ष आहे. मात्र प्रत्यक्षात तिथल्या संसदेत तीन महत्त्वाचे पक्ष आहेत.\n\nकिम जाँग-उन अध्यक्ष असलेला मजूर पक्ष हा तिथला सगळ्यांत मोठा पक्ष आहे. मात्र काही जागांवर सोशल डेमोक्रॅटिक पक्ष आणि चोंडॉइस्ट चोंगू पार्टी या पक्षांचेही लोक आहेत...."} {"inputs":"उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रच्या दहशतवादविरोधी पथकानं गुप्तचर विभागाच्या देखरेखीखाली ही कारवाई झाली आहे. \n\nउत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाचे महानिरीक्षक असीम अरुण यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना सांगितलं, \"मंगळवारपर्यंत कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर निशांतला लखनऊमध्ये नेलं जाईल.\"\n\nगोपनीय गोष्टी स्वत:कडे ठेवल्याचा निशांतवर आरोप असल्याचंही ते म्हणाले. \n\n\"निशांतनं एखादी गुप्त माहिती बाहेर सांगितली आहे का? त्याचे पैसे मिळाले आहेत का? अशा प्रश्नांचा सध्या आम्ही शोध घेत आहोत.\"\n\nहनीट्रॅपचं प्रकरण?\n\nउत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक किंवा नागपूर पोलिसांपैकी कुणीही अग्रवाल यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत खुलासेवार माहिती दिली नाही. सोमवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.\n\n\"गेल्या महिन्यात बीएसएफ जवान अच्युतानंद अग्रवालला अटक करण्यात आली होती. त्या जवानाच्या चौकशीदरम्यान निशांत अग्रवाल यांचं नाव समोर आलं. पाकिस्तानातील ISI साठी हेरगिरी केल्याचा आरोप अग्रवालवर आहे.\"\n\nमिश्रा यांच्यावर पाकिस्तानातील पत्रकाराने हनी ट्रॅपमध्ये फसवलं असल्याचं उत्तर प... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्रदेश पोलिसांनी सांगितलं. या व्यक्ती अग्रवाल यांच्याशी दोन वर्ष संपर्कात आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने एखादी महत्त्वाची माहिती सांगितली का याबाबत पोलिसांनी काहीही सांगितलं नाही.\n\nअसीम अरुण यांच्या मते हे हनी ट्रॅपचं प्रकरण असू शकतं कारण महिलांच्या नावानं तयार करण्यात आलेल्या फेक फेसबुक अकाउंटवरून निशांत यांच्याशी झालेल्या चॅटचे पुरावे मिळाले आहेत. ही प्रोफाईल्स पाकिस्तानमधून मॅनेज केली जात असल्याचं त्यांच म्हणणं आहे. \n\nया प्रकरणात कानपूर आणि आग्र्याहून आणखी एका व्यक्तीची चौकशी करण्यात आली असून त्या व्यक्तीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. \n\nआयआयटीतून शिक्षण\n\nनिशांत अग्रवाल गेल्या चार वर्षांपासून ब्राह्मोस मिसाईल युनिट या प्रकल्पात काम करत होता. 2017-18 मध्ये त्याला तरुण वैज्ञानिक पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. \n\nफेसबुकवर हा फोटो सुद्धा त्यानं शेअर केला आहे. कुरुक्षेत्र येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं असून IIT रुरकीत रिसर्च इंटर्न म्हणून काम केलं आहे. \n\nनिशांत मूळचा उत्तराखंडचा असून त्यांच्या फेसबुकच्या फोटोवरून त्याला उंची कपडे आणि बाईक्सचा छंद असल्याचं दिसून येतं. \n\nनिशांत नागपुरात उज्ज्वल नगर भागात एका भाड्याच्या घरात राहतो. घरमालक मनोहर काळे यांनी बीबीसीला सांगितलं, \"निशांत गेल्या चार वर्षांपासून इथे राहत आहे आणि मार्च महिन्यात त्याचं लग्न झालं आहे. काही अधिकारी आले होते मात्र त्यांच्या या कारवाईबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही.\"\n\nदोन इतर अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात \n\nया प्रकरणात कानपूरमधल्या Defence Materials and Stores Research and Development Establishment या संस्थेच्या आणखी दोन वैज्ञानिकांची चौकशी सुरू असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. \n\nनिवृत्त IPS अधिकारी आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं आहे. \n\nते म्हणाले, \"हेरगिरी केली तर ऑफिशिअल सिक्रेट अॅक्टची कलमं लागू शकतात. देशाविरुद्ध जर काही कारवाया झाल्या असतील तर देशद्रोहाचं प्रकरण होऊ शकतं. सगळं काही पुराव्यांवर अवलंबून असतं. हे पहिलं प्रकरण नाही. या आधी संरक्षण विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी ही चूक केली आहे.\"\n\nसंरक्षण तज्ज्ञ कर्नल (सेवानिवृत्त) अभय पटवर्धन यांनी देखील हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या मते, \"या संपूर्ण..."} {"inputs":"उत्तर प्रदेशात भाजपचंच राज्य आहे. पण साखर कारखान्यांना ऊस पुरवूनही शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. ऊसाचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. त्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली, रेलरोको आंदोलनही केलं. \n\nमोदी सभेमध्ये म्हणाले, मला माहीत आहे की अद्याप ऊसाचे पैसे तुम्हाला मिळाले नाहीत, पण मी तुम्हाला वचन देतो की तुमचा पैसा न् पैसा मी तुम्हाला मिळवून देईन. \n\nभारताचे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. 5 कोटी शेतकऱ्यांची थकीत देणी येणं बाकी आहेत. बहुतांश शेतकऱ्यांना गेल्या वर्षभरापासून त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. \n\nनीती आयोगाचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची थकीत देणी ही प्रमाणापेक्षा अधिक आहे. साखर कारखान्यांमध्ये 1.2 कोटी टन साखर पडून आहे. जिची विक्री होऊ शकलेली नाही. जिची निर्यात पण केली जाऊ शकत नाही, कारण परदेशात साखर भारताच्या तुलनेत स्वस्त आहे. \n\nसाखरेच्या व्यवसायात जोखीमही आहे. ऑक्टोबर 2018 ते एप्रिल 2019 या काळात देशातल्या 525 साखर कारखान्यात 30 दशलक्ष टनाहून अधिक साखरेचं उत्पादन झालं आहे. \n\nSugar stocks have piled up in factories across India\n\nभारताचा साखरेच्या उत्पादनात जगात प्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रथम क्रमांक आहे. भारताने ब्राझीलला मागे टाकलं आहे. भारतातले बहुतांश साखर कारखान हे सहकारी तत्त्वावरच चालतात. \n\nएकाच विशिष्ट भौगोलिक प्रदेशात अंदाजे 3 कोटी ऊस उत्पादक शेतकरी राहतात. तसंच शेकडो साखर कारखाने असल्यामुळे त्यासाठी लागणारे मजूरही याच भागात राहतात. \n\nहेच कारण आहे की राजकीय पक्ष ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एखाद्या व्होट बॅंकेप्रमाणे पाहतात. देशातल्या एकूण साखर उत्पादनापैकी 60 टक्के साखर उत्पादन महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात होतं. या दोन राज्यात मिळून एकूण 128 लोकसभेच्या जागा आहेत. \n\nदेशातल्या 543 लोकसभा मतदारसंघापैकी किमान 150 मतदारसंघात साखरेमुळे राजकारण प्रभावित होऊ शकतं असं तज्ज्ञ सांगतात. \n\nमहाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड सांगतात, बहुधा साखर हा जगातील सर्वाधिक राजकीय खाद्यपदार्थ आहे. \n\nभारतात साखरेचा उपयोगही मोठ्या प्रमाणावर होतो. बहुतांश साखर ही मिठाई बनवण्यासाठी आणि पेय पदार्थांमध्ये वापरली जाते. साखर आणि ऊसाची किंमत सरकारकडूनच ठरवली जाते. उत्पादन आणि निर्यातीचं प्रमाणही सरकारकडूनच ठरवलं जातं. सरकारच सबसिडी किती द्यायचं हे ठरवतं आणि देतं. \n\nसरकारी बॅंका शेतकरी आणि साखर कारखान्यांना कर्ज पुरवतात. कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी संजय अण्णा कोल्हे सांगतात की ऊसाच्या शेतीतून महिन्याला सात हजार रुपये मिळतात. हे काही फार उत्पन्न नाही, पण निश्चित उत्पन्न आहे. संजय यांच्याकडे 10 एकर जमीन आहे. त्यात ते ऊसाचं उत्पादन घेतात. \n\nज्या किमतीवर ऊस घेतला जातो त्याहून अधिक किमतीमध्ये साखर कारखाने साखर विकतात. थायलॅंड, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या देशांच्या तुलनेत भारतात ऊस उत्पादकांना जास्त पैसे दिले जातात. \n\nपण साखरेच्या उत्पादनासाठी भारतात ब्राझीलहून अधिक खर्च येतो. \n\nअर्थात राजकीय नेत्यांची भागीदारी असूनही या क्षेत्राला विशेष फायदा झालेला नाही. 1950 च्या दशकात सहकारी साखर कारखाने उभे राहिले. या साखर कारखान्यांवर कायम राजकीय नेत्यांचं वर्चस्व होतं. \n\nमहाराष्ट्राच्या निदान अर्धा डझन मंत्र्यांकडे साखर कारखाने आहेत. ऊस उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्रचा देशात दुसरा क्रमांक लागतो. \n\nव्हर्जिनिया विद्यापीठात अर्थशास्त्राचे असोसिएट प्रोफेसर असणाऱ्या डॉ. संदीप सुखटणकरांनी राजकीय नेते आणि साखर कारखान्यांच्या संबंधावर अभ्यास केला आहे. त्यात त्यांच्या लक्षात आलं की 183 मधल्या 101 साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी कोणती ना कोणती..."} {"inputs":"उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी (14 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन म्हटलं, की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्यायोग्य व्यक्ती भारतातच काय पण जगातही नाही. पण त्याचबरोबर जगात फक्त एकच 'जाणता राजा' आहे. जे लोक 'जाणता राजा' म्हणून कुणालाही उपमा देतात त्याचा मी निषेध करतो, असं वक्तव्य केलं.\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\n\"शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या व्यक्तींचाही मी निषेध करतो. जेव्हा तुम्ही शिवसेना हे नाव ठेवलं तेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का?\" असा प्रश्नही उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला. \n\nया पत्रकार परिषदेमध्ये उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. \"आजपर्यंत प्रत्येक वेळेस लुडबूड करणारे जे बिनपट्ट्याचे असतात. त्यांचं नाव घेऊन मला मोठं करायचं नाहीये. त्यांची लायकी त्यांनी ओळखून घ्यावी. काहीही झालं तरी छत्रपतींच्या वंशजांना विचारा. शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारलं होतं का,\" असं उदयनराजे यांनी म्हटलं. \n\nजयभगवान गोयल यांच्या पुस्तकावरून टीका करताना संजय राऊत यांनी छत्रपतींचे वंशज कोठे आहेत, असा प्रश्न उपस्थित केला होता... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":". \n\nउदयनराजे यांनी या पत्रकार परिषदेत जयभगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी-नरेन्द्र मोदी' या पुस्तकावर फारसं भाष्य केलं नाही. मुळात पुस्तकप्रकरणी भाजपनं सारवासारव करत हे पुस्तक मागे घेतल्याचं जाहीर केल्यानंतर उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय? मूळ मुद्द्याला बगल देत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा हा भाजपचा प्रयत्न होता का? उदयनराजेंची टीका शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून होती की भाजपचे नेते म्हणून? या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. \n\n'शिवाजी महाराज कोणाची मक्तेदारी नाही'\n\nशिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर देताना म्हटलं, 'उदयनराजे हे भाजपची भाषा बोलत आहेत. त्यांचं म्हणणं किती गांभीर्याने घ्यायचं हे ठरवावं लागेल. \n\n\"शिवसेनेचे नाव काय ठेवायचं हे त्यांना विचारण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणा एकाची मक्तेदारी नाही,\" असंही अनिल परब यांनी म्हटलं. \n\nशिवसेनेला छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम कुणी शिकवण्याची गरज नाही, असा टोलाही परब यांनी लगावला. \n\n\"भाजपला आता दुसरं काही काम उरलं नाहीये. त्यांनी आता विरोधातच बसावं,\" असंही अनिल परब यांनी म्हटलं. \n\n'उदयनराजेंची टीका असंबद्ध'\n\n\"उदयनराजे आपलं अधिकाधिक हसं करून घेत आहेत, एवढंच या पत्रकार परिषदेनंतर म्हणता येईल,\" अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली. \n\n\"मूळ मुद्दा 'आज के शिवाजी-नरेन्द्र मोदी' या पुस्तकाच्या संदर्भात होता. त्यावर ते फारसं बोलले नाहीत. या पुस्तक प्रकाशनानंतर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. उदयनराजेंची पत्रकार परिषद ही त्या प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया देणारी होती. मूळ विषयावर त्यांनी स्वतःची भूमिका मांडलीच नाही,\" असं विजय चोरमारे यांनी म्हटलं. \n\nदुसरं म्हणजे पत्रकार परिषदेमधील त्यांची भूमिका ही शिवाजी महाराजांच्या वंशजापेक्षाही राजकीय अधिक असल्याचंही चोरमारे यांनी म्हटलं. \n\n\"उदयनराजेंनी शिवसेनेच्या नावावरून टीका केली. पण शिवाजी महाराजांचं नाव हे कोणीही वापरू शकतं. सामान्य व्यक्तीही स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा अन्य काही कारणासाठी शिवाजी महाराजांचं नाव वापरू शकते. त्यामुळे उदयनराजेंनी शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवसेनेवर केलेली टीका ही तशी अस्थानीच आहे. या पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी 'जाणता राजा' या..."} {"inputs":"उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशामागे त्यांचा आणि शिवेंद्रसिंह राजे यांच्यामधील वाद, हे इतर कारणांपैकी एक कारण असल्याचं सांगितलं जातं. \n\nशिवेंद्रराजे आणि आपल्यात ठिणगी टाकणारे निघून गेल्यामुळे आता आपला काही वाद नाही असं उदयनराजे यांनी बीबीसीला म्हटलं आहे. \n\nपण हा वाद नेमका काय होता? हा प्रश्न अनेकांचा मनात वारंवार येतो. \n\nया वादाला एक इतिहास आहे. गोष्ट नव्वदच्या दशकातील आहे.\n\nउदयनराजे भोसले यांचे काका अभयसिंह राजे भोसले काँग्रेसमध्ये होते. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी संस्थात्मक, रचनात्मक कामाला सुरुवात केली. सहकार चळवळीच्या माध्यमातून संघटना उभी केली. कारखाना, दोन बँका उभ्या केल्या. अशापद्धतीनं हळूहळू त्यांनी राजकारणात पाय रोवायला सुरुवात केली होती. \n\nशिवेंद्रसिंह राजे यांनी 31 जुलैला भाजपमध्ये प्रवेश केला आहे.\n\nयाबाबत 2015च्या 'कालनिर्णय'च्या दिवाळी अंकात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी लिहिलं होतं : \"अभयसिंह राजे यांचा हा उत्कर्ष कल्पनाराजे भोसले यांना खुपत होता. राजकारणातली सगळी जागा अभयसिंहांनी व्यापली तर आपल्या मुलाचं, उदयनराजेंचं काय, ही चिंता त्यांना सतावत होती. त्याच ईर्ष्ये... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तून त्यांनी 1989मध्ये निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली. त्यानिमित्तानं महाराष्ट्रात हातपाय पसरू पाहणाऱ्या शिवसेनेला साताऱ्यातून राजघराण्यातील व्यक्ती उमेदवार म्हणून मिळाली.\n\n\"कल्पनाराजे शिवसेनेच्या उमेदवार म्हणून साताऱ्यातून अभयसिंहराजे यांच्याविरोधात उभ्या राहिल्या. परंतु अभयसिंह यांच्या संघटनापुढे त्यांचा निभाव लागला नाही.\"\n\nत्यानंतर 1991मध्ये सातारा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. याच निवडणुकीत उदयनराजेंनी काका अभयसिंह राजेंच्या विरोधात स्वत:चं पॅनेल उभं केलं. स्वत: दोन वॉर्डातून उभे राहिलेले उदयनराजे एका वॉर्डातून निवडून आले आणि एकात त्यांचा पराभव झाला.\n\n1996मध्ये त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष राहून लढवली. \n\n\"या निवडणुकीत उदयनराजे उमेदवार असतानाही अभयसिंहराजे यांनी पक्षशिस्त म्हणून काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसले यांचा प्रचार केला. त्यामुळे अभयसिंह राजे आणि उदयनराजे यांच्यात फूट पडली,\" चोरमारे लिहितात.\n\nपुढच्या पिढीत वाद\n\n1998ला लोकसभेची निवडणूक झाली. त्यात अभयसिंहराजे साताऱ्याचे आमदार असतानाही लोकसभेला उभे राहिले आणि निवडून आले. यामुळे मग सातारा विधानसभेची जागा मोकळी झाली आणि तिथं पोटनिवडणूक घ्यावी लागली.\n\n\"अभयसिंह राजे लोकसभेत गेल्यानंतर सातारा विधानसभेची जागा आपल्याला मिळेल, अशी उदयनराजेंची अपेक्षा होती. परंतु अभयसिंहराजेंनी लोकसभेची उमेदवारी स्वीकारतानाच पुत्र शिवेंद्रराजे यांच्या उमेदवारीची हमी घेतली होती. त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी शिवेंद्रराजे यांना मिळाली. \n\n\"याच काळात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष होतं. त्यांनी उदयनराजेंना हेरलं आणि भाजपमध्ये येण्यासाठी त्यांचं मन वळवलं. ते भाजपचे उमेदवार झाले. अभयसिंहराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या रूपानं एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी, असं सत्तेचं केंद्रीकरण दिसू लागलं. त्यातून उदयनराजेंच्या बाजूनं सहानुभूती निर्माण झाली आणि त्यांनी निवडणूक जिंकली,\" चोरमारे लिहितात.\n\n1999ला विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी उदयनराजे यांच्यासमोर खुद्द अभयसिंहराजे यांचं आव्हान होतं. मतदानाच्या आदल्या रात्री अभयसिंहराजे गटाचे नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला. त्यात मुख्य आरोपी म्हणून उदयनराजेंविरुद्ध फिर्याद देण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना अटक झाली. ते 22 महिने तुरुंगात होते. नंतर..."} {"inputs":"उदयनराजे यांनी इंग्रजीत शपथ घेतल्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. मात्र यापूर्वीही त्यांनी लोकसभेत सदस्यत्वाची शपथ इंग्रजीतूनच घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही चर्चा काहीशी थंडावली. \n\nपरंतु उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी जय भवानी अशी घोषणाही दिल्याचे कालच्या कामकाजाच्या व्हीडिओत दिसते. \n\nमात्र यावर विरोधी पक्षांच्या बाकांवरुन आक्षेपवजा काही टिप्पणी झाल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी हे सभागृह नसून हे माझे चेंबर आहे. शपथ वगळता इतर सर्व कामकाजातून वगळले जाईल असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे नव्या सदस्यांनी यापुढे हे लक्षात ठेवावे असेही सांगितले.\n\nहा सर्व कामकाजाचा भाग व्हीडिओतून समोर आल्यावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. ही घोषणा कामकाजातून काढून टाकणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे तो उदयनराजे यांनी कसा सहन केला असे प्रश्न विचारले जात आहेत. \n\nत्यानंतर भाजपच्या राज्यसभेतील नव्या सदस्यांची बैठक पंतप्रधान मोदी यांनी घेतली. कोरोनाच्या काळातील सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे या बैठकीत सर्व सदस्य एकमेकांपासून अंतर राखून बसल्याचे या फोटोत दिस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ते. यामध्ये उदयनराजे यांना पंतप्रधानांपासून दूर आणि बाजूला बसवल्याचे दिसत असल्यामुळेही त्यांचा पुन्हा अपमान झाल्याची चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू झाली. \n\nशिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनीही ट्वीटरवर टिप्पणी करत प्रश्न विचारला आहे.\n\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची घोषणा नाही…. जय भवानी जय शिवाजी… असे ट्वीट केले आहे. \n\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्वीट करून, \"मी शिवाजी महाराजांचा आदर करतो. तसंच भवानी देवीला मानतो. शपथ घेताना घोषणा देऊ नये या नियमाची आणि परंपरेची आठवण करून दिली,\" असं म्हटंलय. \n\nदरम्यान, उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. या कृतीतून शिवाजी महाराजांचा कुठालाही अपमान झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केली आहे. \n\nयाआधी शिवाजी महाराजांच्या नावानं खूप राजकारण झालं आहे. जर महाराजांचा अवमान झाला असता तर मी गप्प बसणाऱ्यातला नाही, राजीनामा तिथल्या तिथंच देऊन टाकला असता. तसं काही झालेलंल नाही. हा प्रश्न नायडूं ऐवजी आक्षेप घेणाऱ्या सदस्याला विचारावा, असं भोसले यांनी म्हटलंय. \n\nयावेळी त्यांनी संजय राऊत यांनासुद्धा टोला हाणला आहे. 'ते महान व्यक्ती आहेत,' असं भोसले यांनी म्हटलं आहे. \n\nसंजय राऊत यांनी गेल्या वर्षी एका प्रकट मुलाखतीत उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असतील त्याचे पुरावे द्यावेत असेही विधान केले होते. त्यावेळेसही हा मुद्दा गाजला होता.\n\nगेल्यावर्षी नव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर सर्वपक्षीय खासदारांनी आपल्या दैवताचा, प्रदेशाचा, पक्षप्रमुखांचा तसेच स्थानिक अस्मितांचा वापर घोषणांमध्ये केला होता. \n\nमहाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा आणि मंत्रिमंडळविस्तारावेळेसही मंत्र्‍यांनी विविध घोषणा दिल्या होत्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार सूचना देऊनही हा प्राकार सुरू राहिल्याने शेवटी एका शपथेनंतर संतप्त राज्यपालांनी शपथ पुन्हा घ्यायला लावली होती.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीस विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि..."} {"inputs":"उदाहरणार्थ आलं, लसुण, जिन्को नावाच्या चीनमध्ये सापडणाऱ्या औषधांपासून बनणाऱ्या हर्बल गोळ्या यांसारख्या गोष्टी ब्रेस्ट कॅन्सरमुळे झालेल्या त्वचेवरच्या जखमांना बरं होण्यापासून रोखू शकतात. \n\nयुकेमध्ये कॅन्सरवर झालेल्या तज्ज्ञांच्या परिसंवादात ही बाब समोर आली आहे. \n\nसर्जन मारिया जोआओ कार्डोसो यांनी नमूद केलं की हर्बल औषधोपचारांनी किंवा मलमांनी कॅन्सर बरा करण्यात हातभार लागू शकतो हे सिद्ध झालेलं नाही. \n\n'जेव्हा व्दिधा मनस्थिती असेल तेव्हा तर ही औषध न घेतलेलीच बरी'\n\n\"डॉक्टरांनी आपले पेशंट औषधांव्यतिरिक्त काही थेरेपी घेत आहेत का ते स्वतःहून विचारायला हवं. खासकरून अॅडव्हान्स स्टेजच्या कॅन्सरची ट्रीटमेंट देताना,\" पोर्तुगालमधल्या लिस्बनमध्ये चॅम्पालिमंड कॅन्सर सेंटरमध्ये मुख्य ब्रेस्ट सर्जन असणाऱ्या कार्डोसो यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nत्वचेपर्यंत पोहोचलेल्या कॅन्सरसाठी इतर पुरक उपचार घेताना आपल्या डॉक्टरांशी बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे असंही त्यांनी नमूद केलं. \n\nदर पाच पैकी एक ब्रेस्ट कॅन्सर त्वचेतही पसरतो. इतर प्रकारचे कॅन्सर त्वचेत पसरण्याची शक्यता कमी असते. \n\nहर्बल थेरपीत वापरल्या जाणाऱ्या अनेक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"गोष्टी किमोथेरपीमध्ये अडचणीच्या ठरू शकतात. तसंच त्याने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो, त्यामुळे त्वचेवर झालेल्या जखमा उशीरा बऱ्या होतात. \n\nइसबगोल, ताप उतरवणाऱ्या जडीबुटी, लसुण, आलं, जिन्को, जिनसेंग, नागफणी, हॉर्स चेस्टनट (एका विशिष्ट प्रकारचा शिंगाडा), हळद यासारख्या हर्बल गोष्टी कॅन्सर उपचारांसाठी मारक ठरू शकतात असं त्याचं म्हणणं आहे. \n\n'अजून नुकसान करू नका'\n\nअनेकदा कॅन्सर पेंशट आपल्या आजारासाठी किमोथेरपीबरोबरच पूरक उपचार पद्धती शोधत असतात. त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतींनी वापरल्याने पेशंटचं अजूनच नुकसान होणार नाही ना. \n\n\"आरोग्याच्या क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे : अजून नुकसान करू नका,\" कार्डोसो म्हणाल्या. \n\nकॅन्सर रिसर्च यूकेच्या वेबसाईटवर स्पष्ट म्हटलंय की अशा पर्यायी उपचार पद्धतींनी अॅलोपथीची औषधं काम करेनाशी होतात. \n\nत्यात असंही म्हटलंय की काही पेयं, अन्नपदार्थ आणि अगदी ग्रेपफ्रुट तसंच संत्र्यांसारखी काही फळं कॅन्सरवरील उपचार सुरू असताना टाळले पाहिजेत. यामुळे कॅन्सरच्या औषधांचं शरीरात व्यवस्थित विघटन होत नाही. \n\nयूकेमधल्या चॅरिटी ब्रेस्ट कॅन्सर हॉस्पिटलमधल्या क्लीनिकल स्पेशालिस्ट नर्स ग्रेट ब्राऊटन-स्मिथ म्हणाल्या की, \"ऑनलाईन मिळणाऱ्या अशा पर्यायी औषधोपचारांविषयी खूप काही लिहिलेलं असतं पण त्यातलं किती खरं किती खोटं कोणास ठाऊक. त्यामुळे आपल्या डॉक्टरशी मनमोकळेपणाने बोलणं, आपण काय उपचार घेतोय ते सांगणं आणि त्यांच्याकडून व्यवस्थित माहिती घेणं फायद्याचं ठरू शकतं.\"\n\nपण योग, चांगली मनस्थिती, रेकी, अॅक्युपंक्चर यासारख्या थेरपींचा पेंशटला फायदा होऊ शकतो असंही कार्डोसो सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"उद्धव ठाकरे\n\n\"पुढचं सरकार आपलं असेल आणि पुढचा मुख्यमंत्री? काय ते समजून घ्या...\"असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. \n\nएसटी महामंळामध्ये विद्युत बस दाखल होत असून देशातील अशा पहिल्या बसचं उद्घाटन गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. \n\nदरम्यान, आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी कधीच त्यासंदर्भात थेट वक्तव्य केलेलं नाही. \n\n\"जनतेच्या मनात असेल तर आपण मुख्यमंत्री व्हायला तयार आहोत,\" अशी प्रतिक्रियाही आदित्य यांनी दिली होती, असं बातमीत म्हटलं आहे. \n\n2. किरण नगरकर यांचे निधन\n\nज्येष्ठ कादंबरीकार किरण नगरकर यांचं गुरुवारी मुंबईत निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. द हिंदूनं ही बातमी दिली आहे.\n\n2 दिवसांपूर्वी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मेंदूतील रक्तस्त्रावानं त्यांचा मृत्यू झाला.\n\nमराठी चाळ संस्कृतीला जागतिक पटलावर नेणाऱ्या 'रावण अ‍ॅण्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ड एडी', 'द एक्स्ट्रॉज' आणि 'रेस्ट इन पीस' या त्यांच्या कादंबरीमधून त्यांनी मुंबईचा गेल्या सहा दशकातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक आढावा घेतला. \n\n3. 'नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भीती आवश्यक'\n\n\"वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना भीती आवश्यक आहे,\" असं मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.\n\nनितीन गडकरी\n\nते म्हणाले, \"कायद्याप्रती आदर आणि भीती नसणे ही स्थिती चांगली नाही. रस्त्यांवरील अपघातात दर वर्षी दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि त्यात 18 ते 35 वयोगटातील तरुणांच्या मृत्यूंची संख्या 65 टक्के आहे.\"\n\n\"सरकारनं पैसा कमावण्यासाठी किंवा लोभापोटी मोटर वाहन नियमांचे उल्लंघनादाखल दंडांची रक्कम वाढवली नाही,\" असंही ते म्हणाले. \n\n4. युतीच्या 235-240 जागा येतील : आठवले\n\nशिवसेना आणि भाजप एकत्र लढले तर राज्यात 288 पैकी 235 ते 240 जागा निवडून येतील. त्यामध्ये RPIचे 4 ते 5 आमदार असतील, असं वक्तव्य RPIचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहेय टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे. \n\nरामदास आठवले\n\nमुंबईतल्या वरळी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यात ते बोलत होते.\n\nया सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, \"पुन्हा एकदा राज्यात युतीचीच सत्ता येणार आहे. महायुतीचं सरकार येणार याचा विश्वास आहे आणि यावेळी विधानसभेत RPIचेही आमदार असतील.\"\n\n5. राज्यातील 20 हजार महसूल कर्मचारी बेमुदत संपावर\n\nराज्यभरातील जवळपास 20 हजार महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. लोकमतनं ही बातमी दिली आहे. \n\nअंशदायी पेन्शन योजनेऐवजी जुनीच पेन्शन योजना कायम ठेवणे, महसूल सहाय्यक पदनाम करणे, लोकसेवा भरतीत 5 टक्के जागा राखीव ठेवणे, या प्रमुख मागण्यांसह इतर 16 मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केली. मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने गुरुवारपासून (05 सप्टेंबर) राज्यातील सर्वच तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"उद्धव ठाकरे\n\nकोव्हिड टास्क फोर्स ही तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती आहे. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी ही समिती स्थापन करण्यात आली होती.\n\nशनिवारी (10 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत एक आठवडा ते पंधरा दिवस लॉकडॉऊन लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.\n\n\"कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे,\" अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या बैठकीनंतर मांडली.\n\nपुण्यात रेमडेसिवीरसाठी लागलेली रांग\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 एप्रिल रोजी दिलेल्या माहितीनुसार, \n\nअशा सर्व माहितीच्या आधारावर कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी किती दिवसांचा लॉकडॉऊन लागू करणे आवश्यक आहे? याबाबत या बैठकीत चर्चा होईल.\n\nसरकार समोर आव्हान?\n\nकोरोनाची रुग्णसंख्या राज्यात उच्चांक गाठत असताना संपूर्ण लॉकडॉऊन लागू केल्याशिवाय संसर्गाची साखळी तुटण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ार नाही याबाबत सर्वपक्षीय बैठकीत एकमत दिसून आले.\n\nअसं असलं तरी उद्धव ठाकरे सरकारला व्यापारी वर्ग, कामगार वर्ग आणि नोकरदारांच्या तीव्र नाराजीला सामोरं जावं लागू शकतं.\n\nफेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनने (FRTWA) व्यापाऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा करण्याची मागणी केली आहे.\n\nसंघटनेचे अध्यक्ष वीरेन शाह सांगतात, \"सरकार संपूर्ण लॉकडॉऊन जाहीर करणार असेल तर त्यांनी आजच्या बैठकीत व्यापाऱ्यांसाठी काय पॅकेज (आर्थिक मदत) देणार हे सुद्धा स्पष्ट करणं गरेजेचे आहे. आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि कर सवलत याबाबतही धोरण हवे.\"\n\nशिवाय, ऑनलाईन विक्रीसाठी परवानगी देण्यालाही व्यापारी संघटनेचा विरोध आहे.\n\n\"आमचा कोट्यवधी रुपयांचा माल दुकानांमध्ये पडून आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेत नसतानाही ऑनलाईन व्यापाऱ्यांना विक्रीची परवानगी दिल्यास आम्ही विरोध करू,\" असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे. \n\n5 एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये कामगारांसाठी सरकारने काही नियम जाहीर केले. त्यानुसार, बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोव्हिडची लागण झाल्यामुळे त्याला काढून टाकता येणार नाही. संबंधित कर्मचाऱ्याला आजारपणाची रजा द्यावी लागेल. तसंच त्यादरम्यान त्याला पूर्ण पगार देणं बंधनकारक आहे. कामगारांची आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी ठेकेदाराकडे असेल.\n\nगेल्या वर्षभरात नोकरदार वर्गालाही पगार कपातीसह नोकरी गमावण्यापर्यंत संकटांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आता पुन्हा संपूर्ण लॉकडॉऊन लागू करत असताना सरकारला नोकरदार वर्गाचाही विचार करावा लागणार आहे.\n\nत्यामुळे एकाबाजूला गेल्या वर्षभरापासून तोटा सहन करणारा व्यापारी वर्ग आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक कोंडीमुळे हैराण झालेला नोकरदार वर्ग अशा दोन्ही वर्गांची नाराजी दूर करण्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.\n\nरेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेणार? \n\nमुंबईत पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वेची 95 टक्के सेवा सध्या सुरू असून विशिष्ट वेळेत सर्वसामान्य प्रवाशांनाही प्रवास करण्याची परवानगी आहे.\n\nमुंबईत लोकल रेल्वे\n\nपण लॉकडॉऊन लागू झाल्यास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेतून प्रवास करण्याची मूभा दिली जाऊ शकते.\n\nपश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी..."} {"inputs":"उद्धव ठाकरे\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतपिकासाठी हेक्टरी 10 हजार रुपये तर फळपीकासाठी हेक्टरी 25 हजार रुपये मदत जाहीर केली. त्याशिवाय नुकसानग्रस्त भागातल्या पायाभूत सुविधांसाठी आर्थिक मदतही राज्य सरकार करेल. \n\nही मदत दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना मिळेल असंही ठाकरे म्हणाले. पण प्रश्न हा आहेच की ज्या आर्थिक चणचणीच्या स्थितीत राज्य सध्या आहेत, त्यात एवढी मोठी रक्कम सरकार कशी उभारणार? शरद पवारांनी सुवचल्याप्रमाणे सरकार कर्ज घेईल का? सरकार ही रक्कम कशी उभी करणार हा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारला जाताच मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, \"हे पैसे उपलब्ध केले जातील. ते कसे करणार याची चिंता तुम्ही करु नका. कर्ज काढायचं असेल तर तेही करु, पण मदत करु. पण केंद्र सरकारनंही त्यांची जबाबदारी उचलली पाहिजे.\" याचा अर्थ कर्ज काढण्याच्या पर्यायाचा विचारही राज्य सरकार करतं आहे. \n\nअतिवृष्टीमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथं शेतीचं झालेलं नुकसान महाराष्ट्र सरकारसमोरचं नवं आव्हान आहे. कोरोना, त्यामुळे लावलागेलेला लॉकडाऊन आणि अपरिहार्य आर्थिक नुकसान, सोबत आलेलं निर्सग चक्रीवादळ, विदर्भातला पूर आणि आता पश्चिम-मध्य म... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हाराष्ट्र-मराठवाडा इथली अतिवृष्टी. \n\nदेशाची आणि पर्यायानं राज्याची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक स्थितीतून जात असतांना हे एकामागोमाग धक्के बसले आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी आर्थिक मदत कशी मिळणार? केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्याची अपेक्षा ठेवून दुसरीकडे राज्य सरकार कर्ज काढून मदत करेल का? अतिवृष्टी झालेल्या परिसराची पाहणी करण्यासाठी गेलेल्या 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'चे अध्यक्ष शरद पवार यांनी असं म्हटलं की गरज पडल्यास राज्य सरकारनं कर्ज काढावं, पण शेतक-यांना मदत करावी. \n\n'कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही'\n\nपवार या दौऱ्यादरम्यान म्हणाले, \"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहणी करून गेल्यानंतर त्यांना भेटेन. अतिवृष्टीच्या संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज लागेल, तर महाराष्ट्रानं ते कर्ज घ्यावं. काही वर्षांपासून कर्ज रोखे घ्यायला महाराष्ट्रानं सुरुवात केली आणि त्याला बाजारात चांगला प्रतिसाद आहे, अशी बातमी आहे. कर्ज हे डोक्यावरचं ओझं आहे. पण लोकांना बाहेर काढण्यासाठी दुसरा पर्याय नाही.\" पण महाराष्ट्र राज्य पवारांनी सुचवलं तसं या मदतीसाठी नव्यानं कर्ज काढेल का? ते राज्याला शक्य आहे का? गेल्या अनेकमहिन्यांपासून, विशेषत: महाविकास आघाडी सरकार आल्यापासून कायम, गेल्या सरकारच्या काळात राज्य कसं कर्जाच्या ओझ्यानं वाकत गेलं याचा उल्लेख सातत्यानं सध्याच्या सत्ताधा-यांकडून होत राहतो. \n\nकोरोना काळातल्या लॉकडाऊनमुळे सरकारचा महसूल यंदा विक्रमी घटणार हे वास्तव आहे. केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा राज्य करतं आहे आणि केंद्र राज्याला कर रुपानं जमा झालेली अनेक देणी आहे असंही सांगतं आहे. \n\nअशा वेळेस राज्य सरकार कशी मदत करेल? अतिवृष्टी झालेल्या परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस दौरा केला आणि प्रत्येक वेळेस शेतक-यांशी वा पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सरकार मदत करेल असं वारंवार सांगितलं. या मदतीसाठी कर्ज हा पर्याय असू शकतो का? महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा, जो आर्थिक वर्ष 2019-20 चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला, त्यात राज्यावर तेव्हा एकूण संचित कर्जं आणि इतर देणी ही 4,71,642 कोटी रुपये आहेत असं सांगितलं गेलं आहे.\n\nजे राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या 16.4 टक्के आहे. त्याशिवाय पायाभूत सुविधांच्या अन्य कामांसाठी घेण्यात आलेल्या अनेक अर्थसहाय्यांना राज्य सरकारनं हमी दिलेली आहे, हा आकडाही काही हजार..."} {"inputs":"उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला येण्याऐवजी मक्केला जावं असं विधान आपण का केलं याचं स्पष्टीकरणही त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिलं. मुख्यमंत्र्यांना आपण काळे झेंडे दाखवू असा निर्धार त्यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मूळ विचारापासून फारकत घेतल्यास आपण विरोध करणार असेही त्यांनी सांगितले आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nशिवसेना नेते संजय राऊत यांनी या दौऱ्याची माहिती दिली. ते म्हणाले, \"उद्धव ठाकरे उद्या अयोध्येला येतील आणि आणि त्यांची भूमिका तेथे मांडतील. शरयू आरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता, तो सध्या रद्द करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे आरोग्य मंत्रालयानं एक आदेशपत्र जारी केलं आहे, त्यानुसार गर्दीचे कार्यक्रम टाळण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही हे ठरवलं आहे.\" \n\nशिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी प्रश्नावर ते म्हणाले, \"सामनाचं संपादकपद निर्णयावरुन मी नाराज नाहीये. मी जिथं आहे तिथं खूश आहे.\" \n\nउद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. \n\nदरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला अयोध्येतील साधू-संतांनी विरोध केला आहे. \n\nहनुमानगढीचे पुजारी महंत राजू दास यांनी उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे. उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, अशी भूमिका महंत राजू दास यांनी घेतली आहे.\n\nत्यांनी ट्वीट करत म्हटलंय, \"मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देणारी शिवसेना हिंदुत्वाच्या मार्गावरून भरकटली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना अयोध्येला येऊ देणार नाही.\"\n\nयापूर्वीही उद्धव ठाकरेंवर महंत राजू दास यांनी टीका केली होती.\n\nते म्हणाले होते, \"अयोध्येला राजकारणापासून दूर ठेवा. या दर्शन घ्या, आरती करा, पण अयोध्येत राजकारण करु नका.\"\n\nरामजन्मभूमी अयोध्येत उभ्या राहणार्‍या राम मंदिराच्या ट्रस्टच्या सदस्यांमध्ये शिवसैनिकांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यासंदर्भातलं पत्र सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलंय. \n\nपंतप्रधानांनी या ट्रस्टमध्ये 15 सदस्यांची नेमणूक केली आहे. पण त्यात एकही शिवसैनिक नाही अशी खंत सरनाईक यांनी पत्रात लिहिलंय. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून कोरोना, शेतकऱ्यांचे विषय, पूर परिस्थिती, मराठा आरक्षण अशा विषयांवर भाष्य केलं.\n\nमराठा आरक्षणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, \"राज्यातील मराठा आरक्षणासाठी सगळ्यांनी एकमतानं निर्णय घेतला. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं. आपण कोर्टात कुठेही कमी पडलो नाही. \n\nमराठा आरक्षणाचा प्रश्न मोठ्या बेंचसमोर जाण्याची परवानगी द्या, अशी आमची मागणी होती. ती त्यांनी मान्य केली. पण त्यांनी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अंतरिम स्थगिती दिली, हे अनाकलनीय आहे. याविषयी आपण चर्चा करत आहोत. याविषयात सहभागी संस्थांशी संवाद साधत आहोत.\"\n\n\"आपण एकत्र आहोत. मग लढाई कुणाशी आहे, कशासाठी रस्त्यावर उतरायचं आहे? राज्य सरकार तुमची बाजू चिवटपणे न्यायालयासमोर मांडत आहे. संपूर्णपणे सरकार तुमच्या भावनेशी बांधील आहे.\n\n आपल्या एकजुटीला तडा जाईल असं काही करू नका. कोरोना काळात आंदोलन-मोर्चे काढू नका,\" असं उद्धव ठाकरे यांनी आवाहनं केलं.\n\nतसंच, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.\n\nकोर्टातल्या युक्तिवादात कमी पडलो नाही \n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या वकिलांबाबत सुद्धा माहिती दिली. वकिलांवरून गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.\n\nत्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, \"मराठा आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं गेलं, तिथे आपण जिंकलो. त्यानंतर सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं, ती लढाई आपण लढतोय. ही लढाई लढताना पहिल्या सरकारनं जे वकील दिले, त्यात कुठलेही बदल केले नाहीत. देशातले सर्वोत्तम वकील आपण दिलेले आहेत.\n\n त्याचबरोबर, वकील कमी न करता, सूचना देणाऱ्यांनाही त्या पॅनलवर घेतलंय. शिवाय, संस्था, व्यक्ती यांच्या पसंतीचे वकीलही यात दिलेत. त्यामुळे कोर्टात युक्तिवाद करण्यात आपण कमी पडलो नाही.\"\n\n\"अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांसह ज्येष्ठ विधिज्ञ, संस्था यांच्याशी चर्चा करत आपल्याला काय बोललं पाहिजे, हे ठरवत बाजू मांडली, तरी असा निकाल आला. \n\nमुकुल रोहतगी आणि इतर वकिलांसोबत अशोक चव्हाणांनी चर्चा केली. मीही आज त्यासंदर्भातील एका बैठकीला जाणार आहे,\", अशी माहिती मुख्यमत्र्यांनी दिली.\n\nसरकार आपलं, मग लढायचं कुणाशी?\n\nमराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा देणाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं की, मराठा बांधवांना, माता-भगिनींनो, अन्यायाविरुद्ध दाद नक्की मागा, पण केव्हा, तर जेव्हा सरकार दाद देत नसेल. मात्र, इथे तर सरकार आपलं आहे. मग लढाई कुणाशी, कशासाठी रस्त्यावर उतरायचं? आपण एकत्र आहोत.\n\n\"कोरोना संकट आहे त्यात आंदोलन,मोर्चे काढू नका याची आवश्यकता नाही. कारण सरकार तुमच्या भावनेशी सहमत आहे. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुणीही गैरसमज पसरवू नका.\" असंही उद्धव ठाकरे म्हणाले.\n\nसर्वोच्च न्यायालयाची स्थगिती\n\nमराठा आरक्षणाला आज सर्वोच्च न्यायालयानं तुर्तास स्थिगिती दिली आहे.\n\nवर्ष 2020-21 मध्ये होणारी सरकारी नोकर भरती किंवा शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा अंतरिम निकाल देत न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे.\n\nअंतिम निर्णयासाठी खटला मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येईल का, याचा निकाल आता मोठ्या खंडपीठासमोर लागेल.\n\nसर्व जाती-जमातींना मिळून जास्तीत जास्त 50% आरक्षण लागू करता येईल, असा नियम सर्वोच्च न्यायालयानेच घालून दिला होता. मात्र,..."} {"inputs":"उद्धव ठाकरे सरकारनं या मागणीला मंजुरी दिली आहे. बुधवारी (12 फेब्रुवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मात्र त्याबाबत रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. पाच दिवस काम करणाऱ्यांना सात दिवसांचा पगार का द्यायचा? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.\n\nया निर्णयाची अंमलबजावणी 29 फेब्रुवारीपासूनच होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी बैठक घेतली होती. \n\nया बैठकीमध्ये अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या होत्या. यामधील प्रमुख मागणी ही केंद्राप्रमाणे राज्यातही पाच दिवसांचा आठवडा करावा अशी होती. \n\nअर्थात, पाच दिवसांचा आठवडा करताना प्रत्येक दिवसाच्या कामकाजातील 45 मिनिटांचा कालावधी वाढविण्यात आला आहे. \n\nत्याचप्रमाणे ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून गणल्या जातात अशा कार्यालयांना तसंच शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतनं, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार नाही. \n\nपाच दिवसाच्या आठवड्याच्या प्रस्तावामुळे शासकीय कार्यालयातील वीज, पाणी, वाहनांचे पेट्रोल-डिझेल या खर्चात कपात होईल, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात येत आहे. शिवाय प्रत्येक दिवसाच्या कामकाजाचा वेळ 45 मिनिटांनी वाढविण्यात आल्यामुळे प्रतिवर्ष कामाचे तास वाढणार आहेत. \n\nसध्याच्या कार्यालयीन वेळेमुळ वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 288 होतात. भोजनाचा 30 मिनिटांचा कालावधी वगळून प्रत्येक दिवशी 7 तास 15 मिनिटं कामकाज होतं. त्यामुळे एका महिन्यात 174 तास तर एका वर्षात 2088 तास कामकाज होतं. \n\nपाच दिवसांच्या आठवड्यामुळे वर्षातील सरासरी कार्यालयीन दिवस 264 होतील. मात्र कामाचे तास 8 होतील. म्हणजेच एका महिन्यातील कामाचे तास 176 होतील तर वर्षाचे कामाचे तास 2112 इतके होतील. या निर्णयाची माहिती देण्यासाठी राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही आकडेवारी देण्यात आली आहे. \n\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची असली, तरी त्याचे परिणाम सर्वसामान्यांवर काय होतील हे पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यावरच स्पष्ट होईल. पण आपापल्या दैनंदिन कामांसाठी सरकारी कार्यालयात खेटे घालणाऱ्या लोकांची कामं या निर्णयामुळे कार्यक्षमतेनं पूर्ण होतील की त्यांना लालफितीच्या कारभारालाच सामोरं जावं लागेल? \n\n'...मग सेवा हमी कायद्याचीही अंमलबजावणी करा'\n\n\"पाच दिवसांचा आठवडा आणि पगार सात दिवसांचा. सातवा वेतन आयोगही आहेच. पाच दिवसांऐवजी चार दिवसांचा आठवडा केला तरी चालेल... दोन दिवसांचासुद्धा आठवडा करा. पण मग तेवढे दिवस नीट काम होत आहे का, याचीही तपासणी व्हायला हवी,\" अशी प्रतिक्रिया जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. \n\nपगार देताना कामाचंही मूल्यमापन होऊन पगार द्यायला हवा, अशी भूमिकाही बच्चू कडू यांनी व्यक्त केली. \n\nपाच दिवसांचा आठवडा करताना सेवा हमी कायद्याचीही प्रभावी अंमलबजावणी व्हाय़ला हवी, असा मुद्दा बच्चू कडू यांनी मांडला. \n\n\"सेवाहमी कायदा 2006चा आहे. या कायद्यानुसार कोणत्याही खात्याची फाईल 7 दिवसांत क्लिअर होणं आवश्यक आहे. दोन किंवा तीन विभागांशी संबंधित मुद्दा असेल तर 45 दिवसात फाईल निकाली काढायला हवी. इथं वर्षानुवर्षे फायली पुढे सरकतच नाहीत. त्यावरही काही निर्णय घ्यायला हवा,\" असं बच्चू कडू यांनी म्हटलं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही..."} {"inputs":"उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून पवार कुटुंबही सतत चर्चेत राहिले.\n\nशरद पवार यांचा वारसदार कोण? पवार कुटुंब दुभंगले आहे का? पार्थ पवार नाराज आहेत का? असे अनेक प्रश्न आजही उपस्थित करण्यात येतात.\n\nया आणि महाविकास आघाडी सरकारसंबंधीच्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्याशी संवाद साधला. \n\nप्रश्न: भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सरकार दोन महिन्यात कोसळेल, असं वक्तव्य केलं आहे. भाजपचे नेते अशी वक्तव्य कशाच्या आधारावर करत आहेत? काही आमदार त्यांच्या संपर्कात आहेत का? नेमकं काय सुरू आहे?\n\nरोहित पवार - स्वत:चे आमदार स्वत: कडे ठेवण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. आपल्या पक्षातील आमदारांना 'अरे बाबांनो, ह्यांचे सरकार तीन महिन्यात पडणार आहे,' आश्वासन देत असतात. \n\nदानवे साहेबांची शेतकऱ्यांच्या बाबतीतली किंवा सर्वसामान्यांबद्दलची वक्तव्यं पाहिली तर त्यांची गांभीर्याने दखल ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"घ्यावी असे वाटत नाही. \n\nप्रश्न: देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा योग्य वेळी शपथविधी करू असं म्हटलं आहे. \n\nरोहित पवार - ते वाट पाहत राहतील सरकार कोसळेल याची आणि पाच वर्ष कशी गेली त्यांना कळणारही नाही. देवेंद्र फडणवीस स्वत: विरोधी पक्षनेते आहेत. भाजपचे मोठे नेते आहे. पक्षाला एकत्रित ठेवण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती आहे. एकनाथ खडसे यांनीही आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत.\n\nरोहित पवारांची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी -\n\nया पार्श्वभूमीवर ते पक्षातील लोकांना विश्वास देण्याचा प्रयत्न करत असतील. पण मला वाटत नाही सरकार कोसळेल. उलट जेवढी टीका सरकारवर होईल तेवढे सरकार मजबूत होईल.\n\nप्रश्न: तुम्ही म्हटलं की, भाजपच्या आमदारांशी चर्चा सुरू आहे. याचा अर्थ भाजपचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत का?\n\nरोहित पवार - मी केवळ आमदार आहे. माझ्यासारखेच आमदार आमच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. केवळ आमदार नाही तर मोठ्या पार्श्वभूमीचे नेतेसुद्धा आहेत. \n\nआमचे नेते जेव्हा घोषणा करतील तेव्हा कळू शकेल. हे आमदार सत्ताधारी पक्षात येण्यासाठी म्हणून नव्हे तर त्यांच्या पक्षात त्यांच्यावर अन्याय होतोय असं त्यांना वाटत असल्यामुळे येत आहेत. \n\nप्रश्न: तुम्ही पवार कुटुंबाचे सदस्य आहात. शरद पवार तुमचे आजोबा आहेत. यामुळे तुमचे प्रश्न लवकर मार्गी लागतात किंवा तुम्ही मांडलेले प्रश्न तात्काळ सुटतात असं आहे का?\n\nउत्तर : एखादा मुद्दा महत्त्वाचा असेल तर रोहित पवार काय किंवा कोणताही आमदार असो किंवा भाजपचाही एखादा आमदार असो प्रश्न गांभीर्याने घेतले जातात. एखादी व्यक्ती एखाद्या कुटुंबातील आहे म्हणून जास्त महत्त्व दिले जाते असे नाही. \n\nपण कुटुंबातील व्यक्ती म्हणून अनेक लोक भेटण्यासाठी येत असतात. त्यांचे निवेदन मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच साहेबांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो.\n\nप्रश्न : पार्थ पवार हे तुमचे चुलत बंधू आहेत. पण गेल्या काही काळापासून पार्थ पवार हे पक्षाच्या विपरीत भूमिका घेताना दिसले. मराठा आरक्षणप्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही भाषा केली. तुमची त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा होते का?\n\nरोहित पवार - ते भूमिका घेतात ती महत्त्वाची आहे का? तर ती महत्त्वाची आहे. सुशांत सिंह प्रकरणी त्यांची भूमिका होती त्यांना न्याय मिळावा. आत्महत्या होती की हत्या..."} {"inputs":"उमर खालिद यांना जेएनयूमध्ये वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी कन्हैया कुमारसोबत अटक झाली होती. त्यांच्यावरही राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. \n\nदिल्ली हिंसाचारप्रकरणी आपल्या सहकाऱ्याचे, उमर खालिदचे समर्थन केले नाही, असा आरोप कन्हैया कुमार यांच्यावर करण्यात येत आहे. कन्हैया यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, याप्रकरणी केवळ उमर खालिद यांनाच नाही, तर अन्य काहीजणांनाही अटक करण्यात आली आहे. \n\nकन्हैया म्हणतात, \"जे आता सत्तेत आहेत, त्यांना वाटतं की, विरोधामध्ये उमटणाऱ्या आवाजाचं अपराधीकरण केलं जायला पाहिजे. खोट्या आरोपांच्या आधारे, बनावट व्हीडिओ बनवून तिंवा चुकीच्या पद्धतीने व्हॉट्स अप मेसेज तयार करून विरोध करणाऱ्यांना लोकांमध्ये बदनाम करायला पाहिजे.\"\n\nसरकार जर इतकं निष्पक्ष आहे, तर त्यांनी उघडपणे लोकांना गोळ्या घालण्याची भाषा करणाऱ्यांची, दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत दंगे घडविण्याची भाषा करणाऱ्यांची चौकशी का नाही केली, असा प्रश्न कन्हैया यांनी उपस्थित केला. त्यांना काही होत नाहीये. या देशात दंगे घडविण्याचा आरोप असलेले, तडीपार झालेले लोक सत्तेत आहेत. न्यायाचा आवाज दाबला जात आहे. \n\nयाचवर्षी फ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेब्रुवारी महिन्यात उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी 'युनायटेड अगेन्स्ट हेट'चे संस्थापक उमर खालिद यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं अटक केली आहे. \n\nसध्या उमर खालिद दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. UAPA कायद्यांतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेला विविध विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. \n\nदिल्लीतील हिंसाचारप्रकरणी झालेल्या अटकेविरोधात दिल्ली प्रेस कल्बमध्ये प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण आणि एनी राजा यांच्यासह काही सामाजिक संघटनांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलणाऱ्यांच्या यादीत कन्हैय्या कुमार यांचंही नाव होतं. मात्र ते या कार्यक्रमाला आले नाहीत. \n\n\"ज्यादिवशी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यादिवशी मी दिल्लीत नव्हतो. तुम्ही माझी फेसबुक पोस्ट पाहा. मी अटकेचा निषेध केला आहे,\" असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं. \n\nकन्हैया कुमार बिहार निवडणूक लढवणार का?\n\nआपण निवडणूक लढवू इच्छित नसल्याचं कन्हैया कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. अर्थात, आपला पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीत कोणती जबाबदारी सोपवेल, यावरही हे अवलंबून असल्याचं कन्हैया यांनी म्हटलं. \n\nकन्हैया कुमार हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य आहेत. \n\nत्यांनी म्हटलं, \"निवडणूक लढविण्याबद्दल विचाराल, तर वैयक्तिकरीत्या मी स्वतः उमेदवार नाहीये. मी निवडणूक लढवत नाहीये. पण जेव्हा निवडणूक होईल तेव्हा पक्ष नक्कीच निवडणूक लढवेल. पक्षाचा सदस्य या नात्याने माझ्यावर जी जबाबदारी सोपविली जाईल, ती मी पार पाडेन.\"\n\nअर्थात, कोरोनाच्या काळात विधानसभा निवडणूक घेतली जाऊ नये, असं आमच्या पक्षाचं मत असल्याचं कन्हैया कुमार यांनी म्हटलं. \n\nसध्याच्या काळात सुरक्षितपणे निवडणूक लढविण्यासाठी काय उपायोजना करणार आहात, हे स्पष्ट करा असं आमच्या पक्षानं निवडणूक आयोगाला विचारलं असल्याचंही कन्हैया यांनी म्हटलं. \n\n\"सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून प्रचार कसा होऊ शकतो? मतदान केंद्रावर मतदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काय उपाययोजना केली जाणार आहे? या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगानं द्यायला हवीत. कर्मचारी आणि मतदारांच्या सुरक्षेचा विचार व्हायला हवा. आणि जर या सगळ्या परिस्थितीतही जर इतर पक्ष निवडणूक लढवण्यास तयार असतील, तर आम्हीही निवडणूक लढवू,\" असं कन्हैया यांनी म्हटलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही..."} {"inputs":"उर्मिला कानगुडे\n\nयावरून पुण्यात अनेक चर्चा होतायत. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांनी मात्र आम्हाला साडी नको वस्तीतल्या समस्या सोडवा हीच भाऊबीजेची भेट ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.\n\nतर मनसेनं मात्र त्यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलंय. \n\nयंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वांत जास्त चर्चेत असलेल्या चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या कोथरूडमध्ये बाहेरचा उमेदवार म्हणून विरोध झाला होता. हेच लक्षात घेऊन चंद्रकांत पाटलांनी निवडून आल्यानंतर जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली.\n\nआम्ही याविषयी आमदार चंद्रकांत पाटलांशी बोललो. यावेळेस नरेंद्र मोदींनी गरिबांसोबत दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केल्याने वस्तीत राहणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांना भाऊबीज म्हणून साडी वाटप करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.\n\n\"घरकाम करणाऱ्या महिलांपर्यंत साडी पोहोचवण्याचं काम नगरसेवकांना दिलं जाणार आहे. यापूर्वी देखील शालेय विद्यार्थ्यांना, तसंच मराठवाड्यात शेतकऱ्यांना रेनकोट वाटप केलं आहे. आम्ही आवाहन करतोय ज्या कोणाची इच्छा असेल त्यांनी साड्या आम्हाला प्रायोजक म्हणून द्याव्यात. नगरसेवक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ांचा वस्तीमध्ये संवाद असतो म्हणून त्यांच्यामार्फत आम्ही साड्या पोहोचवणार,\" असं पाटील यांनी सांगितलं.\n\nएक लाख टारगेट आहे की त्यापेक्षा जास्त यावर त्यांनी \"प्रायोजक म्हणून पुढे येणाऱ्यांकडून या साड्या घेणार असून किमान दोन ते तीन हजार साड्या संकलित होतील,\" अशी आशा व्यक्त केली. \n\nसाडी वाटपाचं नियोजन पाहणाऱ्या राजेश पांडे यांनी एक लाख असं टारगेट नाही. जशी मदत मिळेल तस वाटप करणार असल्याचं सांगितलं. कोथरुड मतदारसंघातील एरंडवणे भागातील वस्त्यांमधील घरकाम करणाऱ्या महिलांशी याबाबत आम्ही बोललो. \n\nप्रतिमा पासलकर\n\n'साडी नको, समस्या सोडवा'\n\nप्रतिमा पासलकर यांनी चंद्रकांत पाटलांनी मोलकरीण या घटकाची दखल घेतली याचा आनंद व्यक्त करतानाच वस्तीतील प्रश्न मार्गी लावून खरी भेट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. \n\nउर्मिला कानगुडे या गेली तीस वर्षं घरकाम करतात. \"वस्तीत शौचालय नाही, गटार तुंबल्याने घरात पाणी शिरतं तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नीट नाही, साडी देण्यापेक्षा ही काम करून द्या,\" अशी मागणी केली. \n\nचंद्रकांत पाटलांच्या साडीवाटपा संदर्भात मात्र नगरसेवकांचा तितकासा उत्साह नसल्याचं चित्र आहे. मात्र वस्तीत सरसकट साडी वाटप करा अस चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे. \n\nनगरसेवक दिपक पोटे यांनी अजून आपल्यापर्यंत साडी वाटपासंदर्भात काहीच निरोप आला नसून, आपल्याला निरोप दिला तर सांगितल्याप्रमाणे वाटप करू अस म्हंटलय.\n\nपुण्यात सध्या एकदाच पाणीपुरवठा केला जातोय. धरणं शंभर टक्के भरलेली असल्याने दोन वेळा पाणीपुरवठा केला जावा अशी मागणी पुणेकर करत आहेत. \n\nसजग नागरिक मंचाच्या विवेल वेलणकरांनी चंद्रकांत पाटील यांच्या साडीवाटपा संदर्भात नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री म्हणून पुणेकरांना दोन वेळा पिण्याचं पाणी, कचरा समस्येवर तोडगा तसचं रस्त्यांचे प्रश्न या संदर्भात काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. \n\nदिवाळीत अनेक लोकप्रतिनिधी फराळ, भेटवस्तू यांचं वाटप करत असतात.\n\n\"निवडणुकीपूर्वी भेटवस्तू देणं गैर ठरतं निवडणुकीनंतर वस्तीतील गरीब महिलांना भाऊबीज म्हणून साडी भेट देणं हृदयस्पर्शी आहे,\" असं म्हणत भाजप शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी याचं समर्थन केलं आहे. \n\nलोकप्रतिनिधींकडून भेटवस्तू घेणं हे वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळतं. केवळ आर्थिक दुर्बल घटकांकडून नाही तर मध्यमवर्गीय, उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये देखील भेटवस्तू..."} {"inputs":"ऋषभ पंत\n\nटीम इंडियाच्या या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी बीबीसीच्या '5 लाईव्ह स्पोर्ट्स एक्स्ट्रा'शी बातचीत केली. त्यावेळी ते म्हणाले, \"मी निराश झालोय, पण कसोटी क्रिकेट जिवंत आहे आणि चांगली आहे.\"\n\nयावेळी जस्टिन लँगर यांनी ऋषभ पंतच्या धडाकेबाजी खेळीचं कौतुकही केलं. ते म्हणाले, \"पंतच्या खेळीने मला हेडिंग्ले येथील बेन स्टोक्सच्या खेळीची आठवण झाली.\"\n\n2019 साली झालेल्या अॅशेस इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत इंग्लंडच्या बेन स्टोक्स याने ऑस्ट्रेलियाचा डाव पलटवला होता. त्याने 11 चौकार आणि 8 षटकार लगावले होते. बेन स्टोक्सची ही खेळी 'आजवरची सर्वात महान खेळी' म्हणून ओळखली जाते. \n\n32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने गमावली टेस्ट मॅच \n\nआजच्या (19 जानेवारी) या विजयासह टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशी जिंकली. शुभमन गिलने 91 रन्सच्या खेळीसह विजयाचा पाया रचला. चेतेश्वर पुजाराने 56 रन्सची संयमी खेळी केली. \n\nपाचव्या आणि अंतिम दिवशी, टीम इंडियाला 324 रन्सची आवश्यकता होती. टीम इंडियाने धोका न पत्करता मात्र त्याचवेळी आक्रमक पवित्र्याने बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यांव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र पाणी फेरलं. पंतने 9 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 89 रन्सची खेळी करत या विजयात निर्णायक भूमिका बजावली. \n\nतब्बल 32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन इथे टेस्ट मॅच गमावली आहे. \n\nब्रिस्बेन टेस्टचा शेवटचा तास उत्कंठावर्धक वळणावर असून, ऋषभ पंत टीम इंडियाला ऐतिहासिक विजयाला मिळवून देण्याची चिन्हं आहेत. \n\n17 ओव्हर्सचा खेळ शिल्लक असून, टीम इंडियाला जिंकण्यासाठी 80 रन्सची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सची आवश्यकता आहे. \n\nऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमध्ये शेवटची टेस्ट 32 वर्षांपूर्वी म्हणजेच १९८८ मध्ये गमावली आहे. टीम इंडियाने ब्रिस्बेनमध्ये 6 टेस्ट खेळल्या आहेत. यापैकी 5 टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं तर एक टेस्ट अर्निणित झाली होती. \n\nचौकार,षटकार आणि एकेरी-दुहेरी यांचा मिलाफ ऋषभने आपल्या खेळीत दाखवला आहे. त्याने अर्धशतक पूर्ण केलं. \n\nब्रिस्बेन टेस्टमध्ये पाचव्या दिवशी टीम इंडियासमोर 98 ओव्हर्समध्ये 324 रन्सचं लक्ष्य आहे. पाचव्या दिवशी पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताला 262 धावांची गरज होती. \n\nपाचव्या दिवशी खेळताना शुभमन गिलने अर्धशतकी खेळी केलीय. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा गिलच्या साथीने सध्या पिचवर आहे. त्यानंतर भारताची धावसंख्या 83 वर 1 अशी आहे. \n\nऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मार्नस लबूशेनने दोन जीवदानांच्या बळावर केलेल्या शतकाच्या आधारे ऑस्ट्रेलियाने 369 रन्सची मजल मारली. कर्णधार टीम पेनने 50 रन्सची खेळी केली. टीम इंडियातर्फे पदार्पणवीर टी.नटराजन, वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह शार्दूल ठाकूरने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. \n\nप्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाची अवस्था 186\/6 अशी झाली होती. मात्र पहिली टेस्ट खेळणारा वॉशिंग्टन सुंदर आणि दुसरी टेस्ट खेळणारा शार्दूल ठाकूर यांनी 100 रन्सची भागादारी केली. या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या तिखट माऱ्याला तोंड देत संघाचा डाव सावरला. सुंदरने 7 चौकार आणि एका षटकारासह 62 तर शार्दूलने 9चौकार आणि 2 षटकारांसह 67 रन्सची खेळी केली. टीम इंडियाचा डाव 336 रन्समध्ये आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला अल्प आघाडी मिळाली. \n\nऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 रन्समध्ये आटोपला. स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक 55 रन्स केल्या. या मालिकेत पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने डावात 5 विकेट्स घेण्याची करामत पहिल्यांदाच केली. त्याने स्मिथ, मार्नस लबूशेन, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क..."} {"inputs":"एएनआयया वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार एका कार्यक्रमात बोलताना सुषमा स्वराज यांनी ही मागणी केली आहे. \n\n\"इम्रान खान एक चांगले शासक आहेत असं काही लोक म्हणतात, ते खरंच एवढे उदार असतील तर त्यांनी मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्यावं,\" असं सुषमा स्वराज म्हणाल्या आहेत. \n\nमसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायला चीनचा विरोध\n\nजैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायला चीनने पुन्हा एकदा विरोध केला आहे. \n\nएएफपी या वृत्तसंस्थेनुसार संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला दिलेल्या एका नोटमध्ये चीननं याबाबत अभ्यास करण्यासाठी आणखी वेळ हवा असल्याचं म्हटलं आहे. \n\nसंयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चीनने नकाराधिकाराचा वापर करत मसूदची अप्रत्यक्ष पाठराखण केली आहे. \n\nमसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसमोर फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि अमेरिका यांनी 27 फेब्रुवारी रोजी मांडला होता.\n\nपाच देशांकडे सुरक्षा परिषदेचं कायम सदस्यत्व आहे - अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंगडम, चीन आणि रशिया. यांपैकी कोणताही एक सदस्य आपल्या नकारा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"धिकाराचा वापर करून कोणताही प्रस्ताव हाणून पाडू शकतो. चीननं त्याचाच वापर केला आहे.\n\nसुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्रांची एक महत्त्वाची संस्था आहे आणि तिच्यावर जगात शांतता कायम ठेवण्याची मुख्य जबाबदारी आहे. \n\nचीनने यापूर्वीही मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याला विरोध केला होता. 2016 आणि 2017 मध्ये आलेल्या प्रस्तावांना चीनने रोखलं होतं. \n\nचीन पाकिस्तानला मदत करण्यासाठी मसूदला वाचवत आहे, असा त्यावेळी आरोपही त्यावेळी झाला होता.\n\nकाश्मीरमधल्या पुलावामामध्ये झालेल्या स्फोटात 40 निमलष्करी जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली होती. \n\nमसूद अझहरवर कारवाई करण्याची भारताने वारंवार मागणी केली असून त्याच्याविरुद्ध पाकिस्तानकडे पुरावेही दिले असल्याचं भारताचं म्हणणं आहे. आम्ही पुराव्यांचा अभ्यास करू, असं पाकिस्ताने परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं.\n\nसंयुक्त राष्ट्रांमधले भारताचे राजदुत सैय्यद अकबरुद्दीन यांनी ट्वीट करून ज्या देशांनी मदत केली त्यांचे आभार मानले आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"एकता कपूरला २७ जानेवारीला मुलगा झाल्याची माहिती मिळत आहे. एकताच्या बाळाची प्रकृती अतिशय चांगली असून ती लवकरच त्याला घरी घेऊन येईल. \n\nएकता कपूर प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांची मुलगी आणि अभिनेता तुषार कपूरची बहीण आहे. आई बनवण्याची प्रेरणा एकताला आपला भाऊ तुषार कपूरकडून मिळाली. \n\nअनेक सेलिब्रिटींना सरोगसीद्वारे अपत्यप्राप्ती\n\nतीन वर्षांपूर्वी एकताचा भाऊ तुषार कपूरनंही सरोगसीद्वारेच एका मुलाला जन्म दिला होता. केवळ तुषार आणि एकताच नाही, तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सरोगसीच्या माध्यामातून पालक बनले आहेत.\n\nनिर्माता-दिग्दशर्क करण जोहरनं सरोगसीचा पर्याय स्वीकारला आणि आज तो जुळ्या मुलांचा पिता आहे. विशेष म्हणजे एकता, तुषार, करण हे अविवाहित आहेत. तर शाहरूख खाननं दोन मुलं असताना तिसऱ्या मुलासाठी सरोगसीचा पर्याय अवलंबल्यानंतर त्याच्यावरही मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. सनी लिओनी, आमीर खान यांनाही सरोगसीद्वारेच अपत्यप्राप्ती झाली आहे. \n\nसरोगसी म्हणजे काय? \n\nसरोगसीचा शब्दशः अर्थ म्हणजे गर्भाशय भाड्यानं घेणं. एखादी महिला गर्भधारणा करण्यासाठी असमर्थ असेल किंवा गर्भाशयात कोणत्याही पद्धतीचं संसर्ग झा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ल्यास दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात मूल वाढवले जाते. पतीचा शुक्राणू आणि पत्नीच्या बीजांड यांच्या मिलनातून तयार झालेला भ्रूण सरोगेट मदरच्या गर्भाशयात सोडला जातो. त्यानंतर नऊ महिने हा गर्भ सरोगेटच वाढवते. \n\nम्हणजेच ही सरोगेट ही त्या अपत्याची जैविक माता नसते. गेल्या काही वर्षांत भारतातल्या अनेक शहरांत व्यावसायिक पद्धतीनं सरोगसी करणाऱ्या केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा आरोप आहे. \n\nसरोगसीच्या कायदेशीर नियमनाचा आग्रह \n\nपालकत्वाची आस ही नैसर्गिक गोष्ट असली, तरी सरोगसीचा पर्याय अवलंबण्यासाठी काही नियम असावेत अशी भूमिका वारंवार मांडण्यात येत होती. सरोगसीचं व्यापारीकरण थांबावं, या हेतूनं २०१६ मध्येच सरोगसी नियमन विधेयक मांडण्यात आलं होतं. चर्चा आणि वाद-विवादानंतर १९ डिसेंबर २०१८ ला लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलं. \n\nया विधेयकामध्ये सरोगसीसंदर्भात नेमके कोणते निर्बंध लादले आहेत हे थोडक्यात जाणून घेऊ- \n\n1.या विधेयकानं व्यापारी तत्त्वावर सरोगसीला बंदी घातली आहे. केवळ विवाहित भारतीय जोडप्यांनाच सरोगसीनं मूल जन्माला घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यातही वैद्यकीयदृष्ट्या मूल होण्याची शक्यता नसलेलं जोडपंच सरोगसीचा पर्याय अवलंबू शकतं. \n\n2.अविवाहित, समलैंगिक व्यक्ती, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारी जोडपी किंवा एकल पालकांना सरोगसीचा वापर करून मुलांना जन्म द्यायला बंदी घातली आहे. \n\n3.ज्या जोडप्यांना मूल आहे, अशी जोडपी सरोगसीच्या माध्यमातून दुसऱ्या मुलाला जन्म देऊ शकणार नाहीत. ते दुसरं मूल दत्तक मात्र घेऊ शकतात. सरोगसीचा पर्याय अवलंबणाऱ्या जोडप्यांना 'सरोगेट मदर' म्हणून अतिशय जवळच्या नातेवाईक महिलेचाच विचार करता येईल. \n\n4.सरोगसीसाठी संबंधित महिलेला पैसे देण्यावर या विधेयकामध्ये बंदी घालण्यात आली आहे. गरोदरपाणाच्या काळातील तिचा सर्व खर्च तसंच विम्याचा खर्च सरोगसीचा वापर करणाऱ्या जोडप्यांनी करायचा आहे. \n\n5.संबंधित जोडपं आणि सरोगेट मदर यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून पात्रतेचं प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. २५ ते ३५ वर्षे वयोगटातील महिला आयुष्यात एकदाच सरोगेट मदर म्हणून गरोदर राहू शकते.\n\n6.सरोगसीच्या प्रक्रियेचं नियमन करण्यासाठी केंद्रीय स्तरावर नॅशनल सरोगसी बोर्ड आणि राज्य स्तरावर स्टेट सरोगसी बोर्डची स्थापना केली जाईल. \n\nसध्या हे विधेयक केवळ लोकसभेत मंजूर झालं आहे. त्यामुळे सरोगसी संदर्भात याघडीला भारतात कोणताही..."} {"inputs":"एकमेकांच्या शेजारी बसून सत्येंद्र दास आणि इक्बाल अन्सारींनी मीडियाकडून मिळालेलं आमंत्रण, एकमेकांची भेट आणि अयोध्येतला हिंदू-मुस्लिम एकोपा याविषयी गप्पा मारल्या. \n\nपण सत्येंद्र दास बोलताना बाबरी मशीदीचा उल्लेख 'ढांचा' असं करतात. त्यांच्यामते या इमारतीच्या खाली मंदिराचे अवशेष सापडले आहेत. आणि 'जर तिथे खरंच मशीद होती तर मग सुन्नी वक्फ बोर्डाने कोर्टात 1961मध्ये दावा का केला,' असा प्रश्न ते विचारतात. \n\n\"रामलल्ला गेली 26 वर्षं बासनात गुंडाळून आहेत. आणि त्यांचं भव्य मंदिर बांधायची वेळ आल्यासारखं वाटतंय,\" आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावरच्या एका खोलीत बसलेल्या सत्येंद्र दास यांनी आम्हाला सांगितलं. मागच्या भिंतीवर हाता धनुष्य-बाण घेतलेल्या रामाचं मोठं पोस्टर आहे. \n\nराम मंदिर\n\nमूळचे संत कबीर नगरचे असणारे आचार्य सत्येंद्र दास यांची नेमणूक बाबरी प्रकरणाच्या काही महिन्यांपूर्वी झाली होती. राम जन्मभूमीचे त्याआधीचे पुजारी लाल दास यांना हटवण्यात आलं होतं. ते आरएसएस, विहिंप आणि बजरंग दलावर कठोरपणे टीका करत.\n\nमशीद पाडण्यात आल्याच्या 11 महिन्यांनंतर 1993मध्ये त्यांची हत्या झाली. \n\nहा तो काळ होता जेव्हा र... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ामजन्मभूमीचा पुरस्कार करणाऱ्या निर्मोही आखाड्यासारख्या स्थानिक हिंदू संघटनांना मागे सारत कट्टर हिंदुत्त्ववादी याचा ताबा घेत होते. \n\nही रामजन्मभूमी आहे की मशीद याचा निवाडा सुप्रीम कोर्ट करणार असलं तरी अयोध्येतल्या संत-महंतांना आपला विजय स्पष्ट दिसतोय. \n\nइथे सुरू असलेल्या चर्चांमध्ये मोदी आणि योगींचा उल्लेख वारंवार होतो. \n\nहनुमान गढी\n\nजिथे रामलल्ला विराजमान आहेत तिथे केंद्रात मोदी आणि इथे योगींचं शासन असतानाच एक भव्य मंदिर उभारलं जाईल असं राम जन्मभूमी न्यासाचे नृत्य गोपाल दास म्हणतात. \n\nराम जन्मभूमी मंदीर निर्माण न्यासाचे जन्मेजय शरण म्हणतात, \"निर्णय राम मंदिराच्याच बाजूने असेल,\"\n\nजन्मभूमी निर्माण संघटनेचं स्वरूप\n\nरामाच्या नावाखाली तयार झालेल्या संघटनांपैकी कोणीही जन्मभूमीच्या कायदेशीर कारवाईचा भाग नाहीत. पण नृत्यगोपाल दास हे सरकारच्या जवळचे असल्याचं मानलं जातं. मंदिराच्या बाजूने निकाल लागल्यास मंदीर निर्मितीचं काम त्यांच्या संघटनेला मिळू शकतं अशी इथे चर्चा आहे. \n\nसोमनाथाच्या धर्तीवर बोर्ड तयार करण्यात येणार असल्याचंही काहीजण सांगतात.\n\nअयोध्या\n\nनिर्मोही आखाडा आणि हिंदू महासभेसारख्या संघटनांनी रामजन्मभूमीची कायेदशीर लढाई अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ लावून धरली होती. पण संघ परिवाराच्या राम मंदिर राजकारणात सहभागी न झाल्याने आता या संघटना या सगळ्यापासून दूर आहेत. \n\nनिर्मोही आखाड्याच्या मोडकळीला आलेल्या चार भिंतीच्या आता अशोकाच्या झाडाखाली बसलेले दीनेंद्र दास म्हणतात, \"निर्मोही आखाड्याने आपल्या कामाचा प्रचार केला नाही. त्यांनी केला. राम नामाचा प्रचार तर कोणीही करू शकतं.\"\n\nपण पुढे काय करायचं याचा निर्णय सगळ्या हिंदू संघटना मिळून घेतील, असं ते सांगतात. \n\nकार्यशाळेतली परिस्थिती\n\nरामजन्मभूमीसाठीचं साहित्य जिथे तयार होतंय, त्या कार्यशाळेत शांतता आहे. जवळच्या मंदिरातल्या लाऊडस्पीकरवरून भजनांचा आवाज येतोय आणि पर्यटकांची रीघ लागलीय. \n\nयाच परिसरात असलेलं प्रदर्शन गाईड या भाविकांना दाखवतो. राम मंदिर आंदोलनादरम्यान मारले गेलेले कारसेवक यात दाखवण्यात आलेत. इथल्या चित्रांमध्ये एकात असं दृश्य आहे, ज्यामध्ये राम मंदिर उध्वस्त करण्याची परवानगी देणारा बाबर दाखवण्यात आलाय. पण याविषयी कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही.\n\nअयोध्या\n\nअयोध्येत गाईडही मिळतात का, असं विचारल्यानंतर स्थानिक पत्रकार महेंद्र त्रिपाठींनी हसून सांगितलं, \"रामाच्या..."} {"inputs":"एका अधिवेशनाच्या परीक्षेनंतर हे सरकार आता पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारापर्यंतही पोहोचलंय. तरीही 23 नोव्हेंबरला नेमकं काय झालं, या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर अजूनही महाराष्ट्राला मिळालेलं नाही. \n\n23 नोव्हेंबरच्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या साथीनं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अवघ्या 80 तासांमध्ये अजित पवारांनी आपण 'काही कारणांमुळे' सरकारमध्ये राहू शकत नसल्याचं सांगितलं आणि हे औट घटकेचं सरकार कोसळलं. \n\nत्यामुळेच देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या 80 तासांच्या सरकारचं कवित्व अद्याप चर्चेत आहे. संपूर्ण चित्र अजूनही अस्पष्ट आणि अनेक शक्यता जिवंत ठेवणारं आहे.\n\n'राष्ट्रवादी कॉंग्रेस'मध्ये झालेल्या बंडाळीच्या आणि त्यानंतर आलेलं तात्पुरतं सरकार, या संपूर्ण राजकीय घटनाक्रमाविषयी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांनीही वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमधून त्यांची बाजू समोर येते.\n\nत्या दोघांनीही दिलेल्या तपशीलांची तुलना करता त्यात अनेक ठिकाणी विसंगती आढळून येते किंवा काहीतरी अपूर्ण आहे, असं दिसतं. मात्र एक गोष्ट समान आहे - त्यांनी दिलेल्या तपशीलांच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्या केंद्रस्थानी अजित पवार आहेत. पण या विषयावर अजित पवार मात्र गप्प आहेत. \n\nएक संपूर्ण महिना उलटूनही फडणवीसांसोबतच्या सरकारविषयी अजितदादा काहीही बोलले का नाहीत? त्यामागे काही राजकारण आहे का?\n\nशरद पवार यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, \"राजकारणात संवाद आवश्यक असतो आणि अजित पवार हे फडणवीस काय म्हणाताहेत यासाठी त्यांच्याशी संवाद साधून आहेत, हे मला माहीत होतं. पण ते असा निर्णय घेऊन शपथविधीपर्यंत जातील, असं मात्र वाटलं नव्हतं.\n\n\"अजित पवार फडणवीसांशी चर्चा करत असताना आज लगेच शपथविधी करावा लागेल, असं भाजपकडून त्यांना सांगण्यात आलं म्हणून त्यांनी शपथ घेतली,\" असंही पवार यांनी सांगितलं. \n\nतर देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत अजित पवारच सरकार स्थापन करू म्हणून आमच्याकडे आले असं सांगितलं. \"अजित पवार हे आमच्या फसलेल्या गनिमी काव्याचे नायक आहेत आणि मी सहनायक,\" असं त्यांनी म्हटलं. \"काही गोष्टी योग्य वेळेस समोर येतील,\" असंही फडणवीसांनी त्यांच्या मुलाखतींत वारंवार सांगितलं.\n\nया दोन्ही नेत्यांनी जे तपशील विस्तारानं सांगितले आणि जे टाळले, त्या सगळ्यांतून चित्र हे तयार होतं की त्याची उत्तरं अजित पवारांकडे आहेत. पण अजित पवार अद्याप शांत आहेत.\n\n26 नोव्हेंबरला राजीनामा दिल्यानंतर स्वगृही परतलेले अजित पवार लगेचच महाविकास आघाडीच्या बैठकांनाही उपस्थिती राहू लागले, पण बंडाळीच्या मुख्य विषयावर अजिबात बोलले नाहीत.\n\n27 नोव्हेंबरला 'बीबीसी मराठी'ला दिलेला एका छोटेखानी मुलाखतीत, जेव्हा त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी \"मी आत्ता या विषयावर काहीही बोलणार नाही आणि योग्य वेळेस पत्रकार परिषद घेऊन सगळं सांगेन,\" असं उत्तर दिलं.\n\nत्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या नागपूर अधिवेशनातही त्यांनी माध्यमांना अनेक मुलाखती दिल्या. कर्जमाफीपासून ते त्यांच्या अधिवेशनातल्या पेहरावापर्यंत सगळ्या विषयांची त्यांनी उत्तरं दिली, पण हा एक विषय सोडून.\n\n20 डिसेंबरला नागपूरला सर्व वार्ताहरांशी अनौपचारिक गप्पांच्या कार्यकमातही अजित पवार आले होते. सगळ्या विषयांवर मोकळेपणानं बोलले. पण जेव्हा त्यांच्या आणि फडणवीसांच्या सरकारबद्दल विचारलं गेलं तेव्हा उत्तर परत तेच - \"मी त्यावर काहीही बोलणार नाही.\"\n\nज्यावेळेस परत खोदून-खोदून विचारलं गेलं, तेव्हा ते म्हणाले, \"मला असं आडवं-तिडवं विचारणार असाल तर काहीतरी काम लगेच आलं आहे, असं सांगून मी निघून जाईन. पण या विषयावर बोलणार नाही.\"..."} {"inputs":"एका चित्रपटाला विरोध म्हणून हातात नंग्या तलवारी घेऊन हिंसा भडकावणाऱ्या जमावाला तुम्ही पाहिलं असेल. हिंसक गोरक्षकांना तुम्ही पाहिलं असेल. हिंसाचाराला चालना देणारं जाटांचं आंदोलन तुम्ही अनुभवलं असेल. रामाच्या नावावर बिहार आणि बंगालमध्ये दुकानं जाळणाऱ्यांचा उन्माद तुम्ही पाहिला असेल. \n\nएक गोष्ट बघायला मिळाली नव्हती ती म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी पोलिसांची कर्तव्यतत्परता. असं वाटतंय की भारत बंद आंदोलनाला थोपवण्यासाठी पोलिसांनी सगळी ऊर्जा वाचवून ठेवली होती. जे व्हीडिओ समोर येत आहेत त्यामध्ये पोलीस प्रचंड त्वेषाने दलितांवर लाठीचार्ज करत आहेत. \n\nजातीय अस्मितेच्या मुद्यावरून करणी सेना हंगामा करत असताना कारवाई दूरची गोष्ट, भाजप सरकार आणि प्रवक्ते राजपूतांच्या बाजूनं इतिहास सांगत होते. मुख्यमंत्री लोकशाही आणि घटना दोन्ही गोष्टी पणाला लावत पद्मावत चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यासाठी आतूर होते. \n\nप्रत्येक प्रदर्शन किंवा हिंसाचाराची घटना स्वतंत्र असते. या प्रत्येक घटनेच्या तपशीलात शिरण्यापेक्षा सत्ताधारी आणि पोलीस वेगवेगळ्या प्रकरणी वेगवेगळी भूमिका घेतात हे लक्षात घेणं आवश्यक आहे. फक्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त जम्मू आणि काश्मिरात पेलेटगनाचा वापर होतो. \n\nसरकारतर्फे होणाऱ्या दडपशाहीचं समर्थन करणाऱ्यांना हिंसा वाईट असते हे सांगण्याचा नैतिक अधिकार नाही. लोकशाही व्यवस्थेत हिंसेला स्थान नको यावर चर्चा होताना दिसत नाही. \n\nवर्षानुवर्षं जातीय तिरस्कारानं प्रेरित असे संघटित हिंसेचे बळी ठरलेल्या दलितांनीही हिंसेचा मार्ग पत्करायला नको. हिंसाचार कसा सुरू झाला आणि उफाळला याविषयी कोणीच ठोस काही सांगत नाही. मात्र बातम्यांचा आढावा घेतला तर असं दिसतं की हत्यारांनी सज्ज गट आणि दलित यांच्यात संघर्ष पेटला. यात अनेकजण मारले गेले. \n\nभारत बंद आंदोलनाचं दृश्य.\n\nदलितांविरुद्धच्या हिंसाचाराच्या जेवढ्या घटना घडल्या आहेत त्यामागे कोण आहे हे लपून राहिलेलं नाही. दलित नागरिकांचा नक्की कोणाशी संघर्ष पेटला हे समोर यायला वेळ लागेल. मात्र हिंसाचार भडकावणारी ही मंडळी कोण आहेत हे कळल्यावर धक्का बसणार नाही. \n\nगुजरातमधील उनापासून उत्तर प्रदेशातील सहारनपूर आणि अगदी भीमा कोरेगाव जिथं जिथं दलितांवर हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत तिथं सगळीकडे हिंदुत्वाच्या नावावर लढणाऱ्या 'वीर सैनिकां'ची नावं पुढे येतात. \n\nहिंसाचार भडकावल्याचा आरोप दलित आणि सवर्ण दोन्ही घटकांवर होणार. गडबडीत काही निष्कर्ष काढणं योग्य होणार नाही, पण मात्र अद्यापपर्यंत दलितांना रस्त्यावर हिंसाचार करताना देशानं पाहिलेलं नाही. \n\nआपल्या देशात सुसंघटितपणे दलितांवर अत्याचार होतात हे सत्य नाकारून चालणार नाही. शंकरबीघा, लक्ष्मणपूर बाथे, बेलछी, गोहाना, कुम्हेर, मिर्चपूर, खैरलांजी, घडकौली, घाटकोपर- एकेका ठिकाणाची माहिती घेतली तर त्यामागचा अर्थ कळेल. \n\nबहुचर्चित भंवरी देवी बलात्कारप्रकरणी न्यायाधीशांनी आरोपींची सुटका करताना म्हटले होतं की, उच्च जातीची माणसं दलितांना स्पर्श करत नाहीत. बलात्कार कसा करतील.\n\nभीम सेनेचे संस्थापक चंद्रशेखर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत तुरुंगात आहेत.\n\nगेल्यावर्षी जूनमध्ये सहारनपूरमध्ये पहिल्यांदा राणाप्रताप जयंती साजरी करण्यात आली. दलितांची घरं जाळून टाकण्यात आली. दलितांचे नेते चंद्रशेखर आझाद यांना जामीन मिळूनही तसंच त्यांची प्रकृती स्थिर नसतानाही राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत ते गेली अनेक वर्ष तुरुंगात आहेत. \n\nजातीयता, आरक्षण आणि सरकारची अडचण \n\nआपल्या देशात जातीयतेची चर्चा रंगतदार आहे. जातीआधारित भेदभावाची चर्चा करणाऱ्या, तो रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, पीडितांना..."} {"inputs":"एका निएंडरथल मानवाचं काल्पनिक रेखाचित्र\n\nगुहेत मिळालेल्या मानवी प्रजातींच्या हाडांची DNA टेस्ट करण्यात आली. यानुसार या दोन प्रजातींच्या मिलनातून एक मुलगी असावी, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. \n\nया मुलीची आई निएंडरथल तर वडील डेनिसोवन प्रजातीचे होते, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. काळाच्या पडद्याआड गेलेल्या निएंडरथल प्रजातीला आधुनिक मानवाच्या सर्वांत जवळची प्रजाती मानली जाते. \n\nसुरुवातीच्या काळात आधुनिक मानव आफ्रिकेतून युरोपला पोहोचला. त्यादरम्यान ही प्रजाती नष्ट झाली. 50 हजार वर्षांपूर्वी निएंडरथल जवळपास संपूर्ण युरोप आणि आशियात वास्तव्यास होते, असं समजलं जातं. \n\n'नेचर' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार आदिमानवाचं आयुष्य कसं असेल, याचा अंदाज लावता येऊ शकतो. निएंडरथल आणि डेनिसोवन हे आपल्यासारखेच मनुष्य होते, पण त्यांच्या प्रजाती मात्र वेगळ्या होत्या. \n\n\"यापूर्वी केलेल्या अभ्यासातून आम्हाला असं वाटलं होतं की, निएंडरथल आणि डेनिसोवन कधीतरी भेटले असतील आणि दोघांनी एखाद्या अपत्याला जन्म दिला असेल. पण आमच्या नशिबात या गोष्टीचा पुरावाच सापडणं लिहिलं होतं, असा विचार मी कधी केला नव्ह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ता,\" असं जर्मनीच्या 'मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्हॉल्यूशनरी अँथ्रोपोलॉजी'चे संशोधक विनियन स्लोन सांगतात. \n\nआपण सर्व त्याच आईचे अपत्य? \n\nसध्याच्या काळातील काही आफ्रिकेतर लोकांचा DNA निएंडरथल प्रजातीशी मिळताजुळता आहे. तसंच काही आफ्रिकेतर लोकांचा DNA आशियाई लोकांच्या डेनिसोवन प्रजातीशी मॅच होतो. \n\nअनेक पिढ्यांमधील परस्पर संबंध आणि DNAमधील बदलांनुसार समोर येतं की, वेगवेगळ्या प्रजातींनी मिळून अपत्यांना जन्म दिला होता. \n\nअसं असलं तरी याचे पुरावे फक्त सायबेरियाच्या अलताई पर्वतांमध्येच मिळाले आहेत. 20पेक्षा कमी प्राचीन माणसांमध्ये ते वेगवेगळ्या प्रजातींपासून जन्मल्याचा पुरावा मिळतो. \n\n\"यांतल्या खूप कमी प्रकरणांमध्ये दोन्ही प्रजातींचा वाटा समान दिसून आला आहे. दुसऱ्या संशोधनांचा विचार केल्यास तुम्हाला दिसून येईल की, मानवी विकासाचा इतिहास वेगवेगळ्या प्रजातींच्या मिश्रणानं भरलेला आहे,\" डॉ. स्लोन सांगतात. \n\nनिएंडरथल आणि डेनिसोवन कुठं राहायचे?\n\n40 हजार वर्षांपूर्वी या दोन्ही प्रजाती अस्तित्वात होत्या. निएंडरथल पश्चिमेकडे तर डेनिसोवन पूर्व भागात राहायचे. निएंडरथल जेव्हा पूर्वेकडे जायला लागले तेव्हा ते डेनिसोवनच्या संपर्कात आले असावेत. \n\nनिएंडरथल आणि डेनिसोवन यांना भेटण्यासाठी अनेक संधी मिळाल्या नसतील. पण भेटले असतील तर त्यांच्यात अनेकदा संबंध प्रस्थापित झाले असतील, पूर्वी आम्ही जेवढा विचार करायचो त्यापेक्षा खूप जास्त.\n\nमुलीच्या कुटुंबाबद्दल काय माहिती?\n\nरशियाच्या पुरातत्वज्ञांना काही वर्षांपूर्वी डेनिसोवाच्या पर्वतांमध्ये हाडाचा एक तुकडा सापडला होता. या तुकड्यातूनच दोन प्रजातींचं अपत्य असल्याची बाब समोर आली होती. \n\nलिपझिग शहरात यावर अभ्यास करण्यात आला. \n\n\"हा तुकडा एका मोठ्या हाडाचा भाग होता आणि त्याचं वय 13 वर्षं असावं, असा आपण अंदाज लावू शकतो,\" टोरंटो युनिव्हर्सिटीचे बेंस विओला सांगतात. \n\nरशियाची डेनिसोवा पर्ततरांग\n\nया मुलीच्या आईची पश्चिम युरोपात राहणाऱ्या निएंडरथलशी जास्त जवळीक असावी, असा शोधकर्त्यांचा अंदाज आहे. निएंडरथल आपलं अस्तित्व नष्ट होण्यापूर्वी पश्चिमेकडून पूर्व युरोप आणि आशियाकडे गेले होते, यामुळे ही बाब स्पष्ट होते.\n\nडेनिसोवा प्रजातीच्या कौटुंबिक शृंखलेत कमीतकमी एकात निएंडरथलचा अंश मिळाला आहे, असं आनुवांशिक शोधांमध्ये आढळलं आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला..."} {"inputs":"एकीकडे मराठा आरक्षणाच्या स्थगितीवरील सुनावणीलाही सुप्रीम कोर्टानं पुढे ढकललं आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे नेते आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. \n\nमराठा आरक्षण टिकवण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी सरकारसमोर आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत? अध्यादेश काढून मराठा आरक्षणावरील लाभ देता येईल का? घटनापीठासमोर बाजू मांडण्यासाठी ठाकरे सरकार काय पावलं उचलेल? नववी सूची म्हणजे काय? या सगळ्याचा आढावा आपण या लेखामध्ये घेणार आहोत. \n\nमराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारसमोर कोणते पर्याय?\n\nफडणवीस सरकारने 2018 मध्ये सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण लागू करण्यासाठी कायदा संमत केला होता.\n\nमहाराष्ट्रात मराठा आरक्षण कायद्यामुळे एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्याही वर जात असल्याने त्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.\n\nसर्व जाती-जमातींना मिळून जास्तीत जास्त 50% आरक्षण लागू करता येईल, असा नियम सर्वोच्च न्यायालयानेच घालून दिला होता.\n\nघटनापीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे. तेव्हा राज्य सरकारसमोर ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आता कोणते पर्याय उपलब्ध आहेत ? \n\nपहिला पर्याय - मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 9 सप्टेंबरला घेतलेल्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढण्याचा विचार सरकार करत आहे अशी माहिती दिली.\n\nपण मराठा आरक्षणाचा कायदा अस्तित्वात असताना अध्यादेश काढता येत नाही असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. अध्यादेश काढणार असल्याचा पर्याय देऊन सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.\n\nराज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रहरी अणे यांनी बीबीसी मराठीशी बोलतना सांगितले, \"एक कायदा अस्तित्वात असताना सरकार अध्यादेश कसा काय काढू शकेल? तसेच ह्या कायद्याची वैधता उच्च न्यायालयाने प्रमाणित केली आहे. त्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने तो कायदा नष्ट होत नाही.\"\n\nम्हणजेच मराठा आरक्षणाचा एक कायदा अस्तित्वात असताना त्याच तरतुदीचा अध्यादेश काढता येत नाही असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.\n\nसर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना पुन्हा सरकारने अध्यादेश काढल्यास तो वैध ठरणार नाही अशीही भीती व्यक्त केली जात आहे.\n\nकायदा अभ्यासक आणि वकील राजेश टेकाळे यांनी बीबीसी मराठीशी बोलतना सांगितले, \"अध्यादेश काढला तर सर्वोच्च न्यायालय त्याचा अर्थ काय घेईल ? त्याच कायद्यासंदर्भात स्थगिती दिली असताना पुन्हा अध्यादेश काढला तर सर्वोच्च न्यायालयाकडून आक्षेप घेतला जाऊ शकतो.\"\n\nमग अध्यादेश काढण्यासाठी सरकारला काय करावे लागेल?\n\nयाविषयी बोलताना ते म्हणाले, \"आता कायद्यात दुरुस्ती करायची असेल तरच अध्यादेश काढता येईल. पण वैध ठरवलेल्या कायद्यात कशा प्रकारची दुरुस्ती करणार ? हे महत्त्वाचे आहे.\"\n\nदुसरा पर्याय - मराठा आरक्षण कायदाचा घटनेच्या नवव्या सूचीमध्ये समावेश करणे, पण हे कितपत शक्य आहे ?\n\nभारतीय राज्यघटनेनुसार जर नवव्या सूचीत एखादा कायदा टाकायचा असेल तर राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागते.\n\nनवव्या सूचीमध्ये एखादा कायदा समाविष्ट केल्यास त्यानुसार कायद्याची वैधता तपासताना हा कायदा मुलभूत हक्कांवर आघात करतो असा प्रश्न उपस्थित करता येत नाही. \n\nआजपर्यंत याअंतर्गत बहुतांश जमिनीच्या कायद्यांचा समावेश करण्यात आला आहे. \n\nकोणताही कायदा यामध्ये समाविष्ट करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतियांश बहुमताने तो मंजूर करावा लागतो. \n\nतामिळनाडू सरकारने जो आरक्षणासाठी कायदा केला तो 9..."} {"inputs":"एके दिवशी तिथं आलेला एक पर्यटक रुबेनना म्हणाला, \"तुम्ही अगदी अर्जेंटिनाचे फॉर्म्युला 1 चॅंपियन हुआन मॅन्युएल फॅंगिओ यांच्यासारखे दिसतात.\"\n\nत्या पर्यटकाने त्यांना हेदेखील सांगितलं की \"फॅंगिओ यांना एक मुलगा होता. तो अंदाजे तुमच्याच वयाचा असला असता. तुम्हीच तर नाही ना तो?\"\n\nफॅंगिओ यांनी वर्ल्ड ड्रायव्हर चॅंपियनशिप पाच वेळा जिंकली होती. त्यांचा विक्रम नंतर जर्मनीच्या मायकल शुमाकर यांनी मोडला होता. 1995 साली फॅंगिओ यांचं निधन झालं. \n\nजेव्हा रुबेन यांनी हे ऐकलं तेव्हा ते फॅंगिओ यांच्या ग्लॅमरस जगापासून दूर होते आणि एक खूप वेगळं आयुष्य जगत होते. \n\nआधी रुबेन राजधानीच्या 350 किमी दक्षिणेस असलेल्या पिनामार शहरात राहत होते. 1990 साली रेल्वेतली नोकरी गेल्यावर ते हॉटेलमध्ये मदतनीस म्हणून काम करू लागले. \n\nहुआन मॅन्युएल फॅंगिओ\n\nरुबेन यांना त्या व्यक्तीने फॅंगिओ यांच्याबद्दल सांगितल्यानंतर विशेष काही वाटलं नाही. कारण तसं काही असू शकेल, अशी शक्यता त्यांना वाटली नाही. पण त्यांनी त्यांची आई कॅटलिना बेसिली यांना याबद्दल विचारलं. \n\nसुरुवातीला कॅटलिना यांनी नकार दिला. पण पाच वर्षांनंतर त्यांच्या पतीचं निधन ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"झालं, तेव्हा त्यांनी रुबेन यांना खरं काय ते सांगितलं.\n\nफॅंगिओ आणि कॅटलिना अल्पकाळासाठी एकमेकांच्या प्रेमात होते. त्याच अधुऱ्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे रुबेन असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या व्यक्तीनं रुबेन यांना सांभाळलं ते तुझे वडील नाहीत, असं रुबेन यांना अखेर त्यांच्याच आईकडून कळलं. \n\nबेसिली आणि फॅंगिओ यांचे प्रेमसंबंध 1940 साली फुलले. काही काळीसाठी पतीपासून दूर गेल्यानंतर त्या फॅंगिओच्या सहवासात आल्या. त्यानंतर त्या गरोदर राहिल्या. \n\nकायदेशीर लढाई \n\nरुबेन यांना त्यांनी सर्व हकिगत सांगितल्यावर रुबेन यांनी वकिलाचा सल्ला घ्यायचा ठरवलं. बेसिली यांनी त्यांच्या मुलाची मदत करण्याचं ठरवलं. त्यांनी रुबेन यांचे वडील म्हणून फॅंगिओ यांचं नाव नोंदवलं. त्यानंतर दीर्घकाळासाठी कायदेशीर लढाई झाली.\n\n2012 साली बेसिली यांचंही निधन झालं. त्यावेळी त्या 103 वर्षांच्या होत्या. \n\nरुबेन जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना असा संशय यायचा की त्यांचं आणि फॅंगिओ यांचं काही नातं आहे. फॅंगिओ यांच्या प्रमाणेच रुबेन यांचा जन्म ब्येनोस आयरीझ भागातल्या बालकार्समध्ये झाला होता. एवढंच नव्हे तर किशोरवयात रुबेन यांनी फॅंगिओ यांच्याकडे नोकरीही मागितली होती.\n\n\"जेव्हा रुबेन माझ्याकडे आले आणि म्हणाले मी फॅंगिओचा मुलगा आहे, तेव्हा मला त्याबद्दल काहीच शंका नव्हती. त्या दोघांमध्ये इतकं कमालीचं साम्य होतं,\" असं रुबेनचे वकील मिग्वेल एँजल पियरी सांगतात. \n\nत्यावेळी रुबेन यांचं वय 63 वर्षं होतं आणि त्यानंतर त्यांना पुढील 13 वर्षांसाठी कायदेशीर लढा द्यावा लागला. \n\nसर्वांत आधी त्यांना DNA पुरावे गोळा करणं भाग होतं. त्यासाठी 2015 साली फॅंगिओच्या कबरीतून त्यांचा DNA नमुना घेण्यात आला आणि तब्बल दोन वर्षांनंतर तपासणीतून स्पष्ट झालं की फॅंगिओ हेच रुबेन यांचे वडील आहेत. त्यानंतर रुबेन यांनी आपलं नाव बदलून रुबेन हुआन फॅंगिओ असं ठेवलं. \n\nखात्री पटावी म्हणून तपासात कोणतीच कसर बाकी ठेवण्यात आली नाही - अगदी त्या दोघांच्या आवाजाचे नमुनेही एका अमेरिकेच्या संस्थेमार्फत मॅच करण्यात आले. \n\nशेवटचा टप्पा होता तो मुलगा म्हणून फॅंगिओ यांच्या संपत्तीवर दावा करण्याचा. फॅंगिओ यांच्या नावे पाच कोटी डॉलरची संपत्ती आहे. फॅंगिओंचे वकील त्यांची जमीन, गाड्या आणि इतर मालमत्तेची यादी करत आहेत. \n\nएवढंच नव्हे, फॅंगिओ यांच्या नावाचा आता एक ब्रॅंड आहे. त्यातून त्यांना किती महसूल मिळतो?\n\nफॅंगिओ..."} {"inputs":"एकेकाळी अमेरिकेचा सर्वांत मोठा शत्रू म्हणून ओळखले जाणारे चे गवेरा आज जगभरातल्या अनेक लोकांसाठी क्रांतिकारक आहेत. \n\nअमेरिकेच्या वाढत्या शक्तीला 50 आणि 60च्या दशकात आव्हान देणारा हा युवक. अर्नेस्तो चे गवेरा यांचा जन्म 14 जून 1928ला मध्यवर्गीय कुटुंबात अर्जेंटिनामध्ये झाला होता. \n\nसत्तेतून संघर्षाकडे\n\nअर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आर्यसमधल्या एका कॉलेजमधून डॉक्टर बनलेल्या चे गवेरा यांच्या मनात आलं असतं तर त्यांना निवांत आयुष्य जगता आलं असतं. \n\nपण आपल्या आजूबाजूला गरिबी आणि शोषण पाहून तरुण चे गवेरा यांचा कल मार्क्सवादाकडे झुकला. दक्षिण अमेरिकेच्या समस्यांचा उपाय सशस्त्र क्रांती हाच आहे, असं त्यांचं मत बनलं होतं. \n\n1955ला 27 वर्षांच्या चे गवेराची भेट फिडेल कॅस्ट्रो यांच्याशी झाली. काही दिवसांतच चे यांच नाव सर्वसामान्यांना ओळखीचं झालं. \n\nक्युबामधल्या कॅस्ट्रो यांच्या जवळच्या तरुण क्रांतिकारकांमध्ये त्यांचा समावेश झाला. \n\nफिडेल कॅस्ट्रोसह चे गवेरा\n\nक्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे चे गवेरा वयाच्या 31व्या वर्षी क्युबाच्या राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष आणि त्यानंतर क्युबाचे उद्योगमंत्री झाले. ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 1964ला ते क्युबाचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. किती तरी ज्येष्ठ मंत्री या 36 वर्षीय नेत्यांचं भाषण ऐकण्यासाठी आतूर होते. \n\nलोकप्रिय नाव \n\nआज क्युबातील लहान मुलं चे गवेरांची पूजा करतात. क्युबाच काय सर्व जगात चे गवेराचं नाव म्हणजे आशेचा किरण झालं आहे. \n\nजगभरातील अनेक नेत्यांना त्यांच्या कार्यानं प्रेरणा दिली आहे. \n\nचे गवेरा यांचं चरित्र लिहिणारे जॉन अँडरसन म्हणतात, \"चे गवेरा क्युबा आणि लॅटीन अमेरिकाच नाही तर जगभरातल्या कितीतरी लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत.\"\n\nते म्हणतात, \"मी त्यांचे फोटो पाकिस्तानात ट्रक आणि इतर वाहनांवर, जपानमधील मुलांच्या स्नो बोर्डवर पाहिले आहेत. चे गवेरांनी क्युबाला सोविएत संघाच्या जवळ उभं केलं. क्युबा या मार्गावर अनेक दशकं चालत राहिला. चे गवेरानं एक दोन नाही तर अनेक व्हिएतनाम उभे राहण्याची शक्ती दिली. व्यवस्थेच्या विरोधात युवकांच्या संतापाचे आणि त्यांच्या आदर्शांच्या लढ्याचे गवेरा एक प्रतीक आहेत.\" \n\nचे यांची बोलिव्हियामध्ये हत्या \n\nवयाच्या 37 व्या वर्षी चे गवेरा यांनी क्रांतीचा संदेश आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकामध्ये नेण्याचा निश्चय केला होता. \n\nकाँगोमध्ये चे गवेरा यांनी बंडखोरांना गनिमीकाव्याची लढाई शिकवली होती. त्यानंतर त्यांनी बोलिव्हियातील बंडखोरांना प्रशिक्षण देणं सुरू केलं होतं. \n\nचे गवेरा यांना 9 ऑक्टोबर 1967ला मारण्यात आलं.\n\nअमेरिकेची गुप्तचर यंत्रणा चे गवेरांना शोधत होती. बोलिव्हियातल्या सैन्याच्या मदतीनं त्यांनी चे गवेरांना पकडून त्यांची हत्या केली. \n\nअर्नेस्टो चे गवेरांचे फोटो असलेले टी शर्ट आजही मुंबईतल्या फॅशन स्ट्रीटपासून ते देशातल्या कितीतरी शहरांमध्ये आणि गावांमध्ये मिळतात. लंडनच्या फॅशनेबल जीन्सवरही चे गवेराचे फोटो दिसतात. क्युबा आणि दक्षिण अमेरिकेमध्ये आज चे गवेरा देवापेक्षा कमी नाहीत. \n\nआज जर ते जिवंत असते तर त्यांचं वय 89 असतं. 8 ऑक्टोबर 1967ला फक्त 39 वर्षांचे असताना त्यांची हत्या करण्यात आली. \n\nभारत भेट \n\nचे गवेरा भारत भेटीवर आले होते याची माहिती फार कमी लोकांना आहे. क्युबा सरकारमध्ये मंत्री असताना ते भारतात आले होते. \n\nभारत भेटी नंतर त्यांनी 1959ला भारत रिपोर्ट लिहिला होता. तो त्यांनी फिडेल कॅस्ट्रो यांना सोपवला होता. \n\nत्या ते लिहितात, \"कैरोमधून आम्ही भारतात जाण्यासाठी विमानात बसलो. 39 कोटी लोकसंख्या आणि 30 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा..."} {"inputs":"एखाद्या शरीराला भूतानं पछाडलं आहे का? असल्यास ते 'झाड' कसं मुक्त करायचं? याचं शिक्षण या कोर्समधून देण्यात येणार आहे. या विद्येला 'एक्सॉरसिजम' असं म्हटलं जातं. \n\n'एक्सॉरसिजम' शिकण्यासाठी जगभरातल्या 50 देशांतून 250 धर्मगुरू व्हॅटिकनमध्ये दाखल झाले आहेत. \n\nतंत्रविद्येत निपुण असणारे धर्मगुरू भावी मांत्रिकांना हा अभ्यासक्रम शिकवणार आहेत. \n\nया कोर्समध्ये तंत्रविद्येची तत्त्वं, मानसशास्त्र आणि मानववंशशास्त्रीय पार्श्वभूमी देखील शिकवण्यात येणार आहे. \n\nहॉलिवूड चित्रपटांमध्ये तंत्रविद्येचं जे चित्रण केलं जातं त्यामुळं तंत्रविद्या ही शाखा वादग्रस्त ठरली आहे. पण, तंत्रविद्येच्या नावाखाली काही धार्मिक पंथातील लोकांनी पीडितांवर अत्याचार केले आहेत ही बाब आपल्याला नाकारता येणार नाही. \n\nकोर्सचं स्वरुप काय? \n\nहा कोर्स एकमेवाद्वितीय आहे, असं व्हॅटिकनच्या अधिकाऱ्यांना वाटतं. तंत्रविद्या म्हणजे काय? भूतबाधा काढण्यासाठी नेमक्या कोणत्या प्रार्थना म्हणाव्यात हे या कोर्समधून शिकवण्यात येणार आहे. \n\n'एक्सॉरसिजम' शिकण्यासाठी जगभरातल्या 50 देशांतून 250 धर्मगुरू व्हेटिकनमध्ये दाखल झाले आहेत.\n\n2005 साली पहिल्यांदा ह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा कोर्स सुरू करण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत या कोर्सला प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या कोर्सची फी अंदाजे 24,000 रुपये इतकी आहे. \n\n'भूतबाधा झाली तर मांत्रिकाकडे पाठवा'\n\nया कोर्सला जगभरातून मागणी आहे. कारण अनेक देशांमध्ये भूतबाधेच्या केसेस वाढताना दिसत आहेत. त्यामुळे मांत्रिकांना मागणी वाढत आहे, असं ख्रिश्चन धर्मगुरूंचं म्हणणं आहे. \n\nजर एखाद्या व्यक्तीला खरंच आधिदैविक त्रास किंवा भूतबाधा झाली आहे असं वाटत असेल तर त्याला मांत्रिकाकडे पाठवा, असं आवाहन गेल्या वर्षी पोप फ्रान्सिस यांनी धर्मगुरूंना केलं होतं. \n\n2017मध्ये इटलीतील 5 लाख लोकांनी मांत्रिकांची सेवा घेतली असं 'थिओस' या ख्रिश्चन थिंक टॅंकनं म्हटलं आहे. तसंच, युनायटेड किंगडममध्ये सुद्धा मांत्रिकाची सेवा घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. \n\nकाही स्थानिक चर्चनं ही वाढती मागणी लक्षात घेऊन आपल्या आवश्यकतेनुसार कोर्स बनवला आहे. अशा प्रकारचे कोर्स इटलीत सिसिली आणि अमेरिकेत शिकागोमध्ये चालतात. \n\nया कोर्सच्या लोकप्रियतेचं कारण काय? असं फादर गॅरी थॉमस यांना बीबीसीनं विचारलं. ते सांगतात, \"अलीकडच्या काळात देवापेक्षा लोकांची भिस्त समाजशास्त्रांवर आहे. लोकांचा ख्रिश्चन धर्मावरचा विश्वास कमी होत आहे, त्यामुळं ते अंधश्रद्धेच्या आहारी जात आहेत.\" \n\nगॅरी थॉमस हे देखील एक मांत्रिक आहेत. त्यांना तंत्रविद्येचा 12 वर्षांचा अनुभव आहे. बऱ्याच केसेसमध्ये तंत्रिवद्येची खूप कमी आवश्यकता असते असं ते सांगतात. \n\n\"आतापर्यंत मी 180 प्रकरणं हाताळली आहेत, त्यापैकी फक्त 12 प्रकरणांमध्ये मला 'अस्सल तंत्रविद्ये'चा वापर करावा लागला,\" असं ते सांगतात. \n\nतंत्रविद्येचा वापर करायचा असेल तर त्यासाठी धर्मगुरूंना बिशपकडून परवानगी घ्यावी लागते. अस्सल तंत्रविद्येमध्ये काही विशिष्ट मंत्र असतात. या मंत्रांद्वारे भूताला त्या व्यक्तीच्या शरीरातून बाहेर जाण्याचा आदेश दिला जातो अशी धारणा आहे. \n\n\"अलीकडच्या काळात टॅरो कार्ड आणि काळ्याजादूचा वापर वाढला आहे. त्यामुळे देखील लोकांचा ओढा तंत्रविद्येकडे वाढला आहे,\" असं इटालियन धर्मगुरू बेनिग्नो पलिल्ला यांनी व्हॅटिकन न्यूजला सांगितलं. \n\n1999मध्ये कॅथलिक चर्चनं पहिल्यांदा तंत्रविद्येच्या नियमावलीत बदल केले होते. 1614 पासून 1999 पर्यंत या नियमावलीत कुठलाही बदल करण्यात आला नव्हता.\n\nयानंतर आधिदैविक प्रश्न, शारीरिक प्रश्न आणि मानसशास्त्रीय प्रश्नांचं वर्गीकरण..."} {"inputs":"एच.डी. कुमारस्वामी सरकार टिकणार का?\n\nसभापतींच्या या निर्णयावर नाराज आमदारांनी रात्रभर सभागृहातच धरणं आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं. दरम्यान कर्नाटक विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा नाट्यमय घडामोडींनी भरलेली होती. \n\nगुरूवारी (18 जुलै) कर्नाटक विधानसभेमध्ये विश्वास ठरावावर चर्चा झाली. काँग्रेसनं आपल्या सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावं यासाठी व्हीप जारी केला होता. \n\nविधानसभेचे सभापती के. आर. रमेश कुमार यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर कोणताही निर्णय घेतला नाहीये. जर सभापतींनी या आमदारांचे राजीनामे स्वीकारले किंवा त्यांना अपात्र ठरवलं तर सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचं संख्याबळ 113 या बहुमताच्या आकड्यापेक्षा कमी होईल. \n\nकाँग्रेस-जेडीएसच्या 15 आमदारांनी राजीनामे दिले असून त्यामुळे या आघाडीचं संख्याबळ 117 वरून 102 वर घसरलं आहे. दुसरीकडे 225 आमदारांच्या सभागृहात भाजपकडे 105 आमदार आहेत. \n\nत्यामुळे विरोधी पक्षनेते येदियुरप्पा यांनी विश्वासमताची प्रक्रिया एका दिवसांत पार पाडावी अशी मागणी केली. येडियुरप्पा यांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"'विरोधी पक्षनेत्यांना खूपच घाई झाली आहे,' असा टोला लगावला. \n\n14 महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या कुमारस्वामी सरकारला 117 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात काँग्रेसचे 78, जेडीएसचे 37, बसपाचा एक आणि एक नामनियुक्त सदस्याचा समावेश आहे.\n\nत्याशिवाय विधानसभा अध्यक्षांचंही मत आहे. दोन अपक्ष उमेदवारांचं समर्थन मिळून 225 सदस्यांच्या विधानसभेत भाजपला 107 आमदारांचं समर्थन आहे.\n\nविधानसभेत आरोप-प्रत्यारोप\n\nविश्वासदर्शक प्रस्तावावर तातडीने मतदान घेतलं जावं या मागणीसाठी भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपाल वजुभाई वालांची भेट घेतली. \n\nदरम्यान, काँग्रेसचे आमदार श्रीमंत पाटील हे मुंबईमध्ये उपचार घेत असल्याचा फोटो डी. के. शिवकुमार यांनी सादर केला. 'ज्या रिसॉर्टमध्ये आमदारांना ठेवण्यात आलं होतं, तिथून हॉस्पिटल हाकेच्या अंतरावर आहे. मग आमदार श्रीमंत पाटील आधी चेन्नई आणि तिथून मुंबईला का गेले? हे भाजपचे षड्यंत्र आहे,' असा आरोप कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडु राव यांनी केला. \n\nसभापती रमेश कुमार यांनी कर्नाटकचे गृहमंत्री एम बी पाटील यांना श्रीमंत पाटील यांच्या कुटुंबियांशी तातडीनं संपर्क साधण्याची सूचनाही केली. \n\nकर्नाटकात आतापर्यंत काय काय घडलं \n\nकर्नाटकमधील जनता दल सेक्युलर(जेडीएस)-काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी काही दिवसांपूर्वी हालचाली सुरू झाल्या. \n\nत्यामुळे वर्षभरातच जेडीएस-काँग्रेस सरकार संकटात आलं. राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसच्या 10 तर जेडीएसच्या तीन आमदारांचा समावेश आहे. \n\nरमेश जारकीहोळी यांच्यासह काँग्रेस आणि जेडीएसच्या 11 आमदारांनी राजीनामा दिल्याने ऑपरेशन कमळचा चौथा प्रयत्न यशस्वी होणार का? याविषयी चर्चा सुरू झाली होती. \n\nकाँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या आमदारांना राजीनामा द्यायला लावणं हे ऑपरेशन कमळचं उद्दिष्ट असतं. \n\n'ऑपरेशन कमळ' ही कर्नाटकातच जन्माला आलेली संकल्पना आहे. 2008 मध्ये भाजपने विधानसभेच्या 110 जागा जिंकत दक्षिण भारतात पहिल्यांदा सत्ता मिळवली होती. त्यावेळी या संकल्पनेचा उपयोग करण्यात आला होता.\n\nया 'ऑपरेशन कमळा'नुसार काँग्रेस आणि जेडीएसच्या सदस्यांनी वैयक्तिक कारणं देत विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपने उमेदवारी दिली.\n\nया ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या आठ आमदारांपैकी पाच जण भाजपच्या तिकिटावर निवडून आले तर तीनजण ही निवडणूक हरले. पण या ऑपरेशनमुळे भाजपला..."} {"inputs":"एजाज खान\n\n\"भाजप आणि दलाल माडियाला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाकरता मुस्लीम समाज कारणीभूत दाखवायचं आहे. मात्र एजाझ खानसारखी माणसं त्यांच्या वाटेत अडथळा बनून उभी राहिली आहेत. लोकांना मदत करतानाचे आमचे फोटो त्यांच्या अजेंड्यावर पाणी फेरतात,\" असं एजाझने म्हटलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nयानंतर, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात एजाझ आक्षेपार्ह बोलत असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याची भाषा तेढ पसरवणारी आणि द्वेषमूलक होती, असं खार पोलिसांनी सांगितलं. \n\nभारतीय दंड संहितेच्या 153 A, 117, 188, 501, 504, 505 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. \n\nएजाझने प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही राग काढला. \n\nसंपूर्ण देश कोरोनाशी लढा देत असताना, समाजात दुही पसरेल असं वक्तव्य पसरवणं योग्य नाही, असं मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितलं. \n\nऑक्टोबर 2018 मध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स विभागाने एजाजला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांना त्याच्याकडे 2 मोबाईल, 2.2 लाख रुपये जप्त केले होते. पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा तो नशेत होता. त्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"च्याकडे 8 प्रतिबंधित एक्सटेसी टॅब्लेट पोलिसांना मिळाल्या होत्या. \n\nकोण आहे एजाझ खान?\n\nट्विटर बायोनुसार, मुंबईस्थित एजाझ 'बॉलिवुड फिल्म अॅक्टर, फिटनेस फ्रीक, प्राऊड इंडियन, एक नंबर माणूस' असं एजाझने म्हटलं आहे. त्याला 322.3 हजार फॉलोअर्स आहेत. \n\nआजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी एजाझ सातत्याने भाष्य करत असतो. उजव्या विचारसरणीच्या लोकांविरुद्ध त्याची शेरेबाजी सुरूच असते. \n\nस्वत:चं काम सोडून दुसऱ्याच्या कामात अडथळा उत्पन्न करणं हा आपल्याला जडलेला आजार आहे. अशी माणसं स्वत: काही करत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाही, असं एजाजने म्हटलं आहे. \n\n\"मी लाईव्ह येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरा चेहरा उघड केला. त्यामुळे अनेकांना पोटशूट उठला आहे. मात्र माफी मागायला आम्ही सावरकर नाही. मरू परंतु कोणासमोरही झुकणार नाही. Bhaktmedia vs azazkhan या नावाने ट्वीट करा. इन्किलाब जिंदाबाद, लडेंगे जीतेंगे,\" असं एजाजने लिहिलं होतं. \n\nत्याच्या ट्वीटला साथ देणारेही भरपूर आहेत आणि ट्रोल करणारेही तितक्याच संख्येने आहेत. एजाझला अटक झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी #releaseAjazkhan नावाचा हॅशटॅग सुरू केला आहे. \n\nबबिता फोगाटचा वाद\n\nदरम्यान कुस्तीपटू आणि भाजप नेता बबिता फोगाटने आपण तबलीगी जमातविषयी केलेलं वादग्रस्त ट्वीट योग्य असल्याचं म्हटलं आहे. एजाजने यासंदर्भातही ट्वीट केलं.\n\nबबिता फोगाटने केलेल्या ट्वीटवरून सध्या वाद निर्माण झालाय. कोरोना व्हायरसच्या संक्रमणासाठी तिने जमात कारणीभूत असल्याचं म्हटलं होतं. \n\nयानंतर बबिता फोगाटवर टीकेचा भडीमार झाला आणि ट्विटरवर #SuspendBabitaPhogat हॅशटॅग ट्रेंड झाला. याच्या विरोधात बबिताचे समर्थकही सोशल मीडियावरून व्यक्त झाले आणि तिला पाठिंबा देणारा #ISupportBabitaPhogat हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला. \n\nबबिताप्रमाणेच बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावतची बहीण रंगोली चंडेलनेही मुसलमानांमधल्या एका घटकावर टीका केली होती आणि वादग्रस्त ट्वीट्स केली होती. यानंतर ट्विटरने रंगोली चंडेलचा अकाऊंट सस्पेंड केला. बबिता फोगाटचा अकाऊंट सस्पेंड करण्यात आलेला नसला तरी तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेकांनी ट्विटरकडे केली आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"एजाज लकडावाला हा दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्याबरोबर काम करायचा. एजाज लकडावालावर 25 खंडणी, खून आणि खूनाचा प्रयत्न असे 25 गुन्हे, इतर 80 तक्रारी दाखल आहेत. त्याचबरोबर 4 मोक्का केसेस दाखल आहेत. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nएजाज लकडावाला हा मूळ दाऊदच्या टोळीचा सदस्य होता. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर लकडावाला दाऊदच्या टोळीपासून वेगळा झाला. तेव्हापासून 2008 पर्यंत लकडावाला हा छोटा राजनच्या टोळीबरोबर काम करत होता. \n\n2002मध्ये लकडावालावर छोटा शकीलकडून बँकॉकमध्ये हल्ला करण्यात आला होता. त्या हल्यात त्याला 7 गोळ्या लागल्याची माहिती पोलिसांकडे आहे. काही आर्थिक कारणांवरून मतभेद झाल्यामुळे एजाज लकडावाला हा छोटा राजन टोळीपासून वेगळा होऊन स्वतंत्र टोळी चालवत होता.\n\nएजाज लकडावाला याचे कॅनडा, यूके, कंबोडिया, अमेरिका, मलेशिया या भागात वास्तव्याला असल्याचीही माहिती पोलीसांना मिळाली. मुंबई पोलिसांनी एजाज लकडावाला याची मुलगी शिफा शाहिद शेख ऊर्फ सोनिया एजाज लकडावाला हिला सुध्दा अटक केली आहे.\n\nकसं रचलं मुंबई पोलिसांनी ऑपरेशन?\n\nमुंबई पोलीस हे गेले अनेक वर्षांपासून एजाज लकडावालाच्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"शोधात होते. एजाज लकडावालाची मुलगी शिफा हिने खोटं नाव वापरून पासपोर्ट बनवला होता. मनिष अडवाणी हे वडिलांचं खोटं नाव शिफा वापरत होती. \n\nतिच्या वास्तव्याबद्दलची माहिती ही मुंबई पोलिसांना हेरांकडून मिळाली होती. त्या माहितीद्वारे लकडावालाच्या मुलीला अटक करण्यात आली. 28 डिसेंबरपासून लकडावालाची मुलगी ही पोलिसांच्या ताब्यात असल्याचं मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी सांगितलं. \n\nलकडावालाच्या मुलीची चौकशी करताना एजाज लकडावाला हा बिहारला येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी बिहार पोलीसांशी संपर्क साधला त्यांना विश्वासात घेऊन 8 जानेवारीला मुंबई पोलिसांची टीम बिहारमध्ये दाखल झाली. \n\nपोलिसांना सोर्सेसकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि बिहार पोलिसांच्या मदतीनं एजाज लकडावालाला पाटण्यातून अटक करण्यात आली आणि त्याला आज मुंबईत न्यायालयात हजर करण्यात आलं. \n\nमुंबई पोलिसांची ही कारवाई अभिनंदनास पात्र आहे. आम्ही त्यांना याबाबत बक्षीस घेण्यासंबंधी नक्की विचार करू, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"एन.एन.व्होरा आणि मेहबुबा मुफ्ती\n\nभाजप आणि PDP जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास तीन वर्षं सत्तेत होते. सध्या जम्मू काश्मिरात राज्यपाल राजवट लागवट लागू करण्यात आली आहे.\n\nगेल्या 40 वर्षांत राज्यात राज्यपाल राजवटीची ही आठवी वेळ आहे. एवढंच नव्हे तर राज्यपाल एन.एन. व्होरा यांच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्यांदा राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. \n\n25 जून 2008ला व्होरा यांनी जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतली होती. \n\nराजकीय पक्ष जर स्वबळावर किंवा युती करून सरकार बनवण्यात असमर्थ ठरले तर देशातल्या इतर राज्यांत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. पण जम्मू-काश्मीरच्या बाबतीत वेगळं धोरण अवलंबलं जातं. इथे राज्यपाल लागवट लागू केली जाते.\n\nकलम 370 \n\nजम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 अंतर्गत देण्यात आला आहे.\n\nमहाराजा हरी सिंह\n\nस्वातंत्र्य मिळालं तेव्हा जम्मू-काश्मीर भारतात सामील नव्हतं. पाकिस्तानात जायचं की भारतात, हे ठरवण्याची या राज्याला मुभा होती. काश्मीरची मुस्लीमबहुल लोकसंख्या पाकिस्तानात जायचं म्हणत होती तर तत्कालीन राज्यकर्ते महाराजा हरी सिंह या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंना भारतात सामील व्हावं, असं वाटत होतं. \n\nत्यानंतर हरी सिंह यांनी भारतासोबत 'Instrument of Accession'वर सही केली आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरला भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 अंतर्गत विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला. \n\nजम्मू-काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर तिथं मुख्यमंत्रिपदाऐवजी पंतप्रधानपद आणि राज्यपाल पदाऐवजी सदर-ए-रियासत असं पद असायचं. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी शेख अब्दुल्ला यांना तिथे पंतप्रधान बनवलं होतं. 1965 पर्यंत हे असं सुरू राहिलं. \n\nत्यानंतर कलम 370मध्ये बदल करण्यात आले आणि देशातल्या इतर राज्यांप्रमाणेच जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री, अशी पदं निर्माण केली गेली. \n\nकलम 370 नुसार, जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र झेंडा आणि प्रतीक चिन्हंही आहेत.\n\nराज्यपाल लागवट का?\n\nसध्या जम्मू काश्मीरमध्ये कुठलाही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या परिस्थितीत नाही. अशा राजकीय पेचात देशातल्या इतर राज्यांत राज्यघटनेच्या कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. पण जम्मू-काश्मीरमध्ये मात्र तिथल्या घटनेच्या कलम 92नुसार सहा महिने राज्यपाल राजवट लागू केली जाते. देशाच्या राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतरच हे पाऊल उचललं जातं. \n\nराज्यपाल एन.एन. व्होरा यांच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्यांदा राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.\n\nया दरम्यान विधानसभा भंग करण्यात येते. या सहा महिन्यांत राज्यातली परिस्थिती पूर्वपदावर न आल्यास राज्यपाल राजवटीची काळ वाढवला जातो. \n\nजम्मू-काश्मीरमध्ये 1977 साली सर्वप्रथम राज्यपाल राजवट लागू झाली होती. तेव्हा काँग्रेसनं शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. \n\nयावेळी लागली होती राज्यपाल राजवट...\n\n1.26 मार्च 1977 ते 9 जुलै 1977 (105 दिवस)\n\n2.6 मार्च 1986 ते 7 नोव्हेंबर 1986 (246 दिवस)\n\n3.19 जानेवरी 1990 ते 9 ऑक्टोबर 1996 ( 6 वर्षं 264 दिवस) \n\n4.18 ऑक्टोबर 2002 ते 2 नोव्हेंबर 2002, (15 दिवस)\n\n5.11 जुलै 2008 ते 5 जानेवरी 2009 (178 दिवस)\n\n6.9 जानेवारी 2015 ते 1 मार्च 2015 (51 दिवस)\n\n7.8 जानेवारी 2016 ते 4 एप्रिल 2016 (87 दिवस)\n\n8.19 जून 2018 पासून आतापर्यंत. \n\nकेंद्र केव्हा दखल देऊ शकतं? \n\nभारत सरकार जम्मू-काश्मीरमध्ये काही विशेष प्रकरणांसाठीच राज्यपाल राजवट लागू करू शकतं. राज्यात काही अंतर्गत गडबड असली तरीही केंद्र सरकार..."} {"inputs":"एपिलेप्सीला फीट येणं, आकडी येणं किंवा मिर्गी असं म्हणतात. फीट आलेल्या रुग्णाला कांदा-चपलेचा वास दिला की तो बरा होतो असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण, आकडी आल्यानंतर कांदा-चप्पल हुंगवणं योग्य आहे? हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.\n\nएपिलेप्सी म्हणजे काय?\n\nएपिलेप्सी हा एक मेंदूचा आजार आहे.\n\nलहान मुलांपासून प्रौढांपर्यंत कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा आजार होऊ शकतो.\n\nमुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात लहान मुलांच्या मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा गाडगीळ सांगतात, \"आपला मेंदू इलेक्ट्रिक सर्किटचा बनलेला असतो. सगळी कामं या इलेक्ट्रिकल सर्किटच्या माध्यमातून होतात. या सर्किट बोर्डमध्ये एखाद्या वेळेस शॉट सर्किट झालं. तर, फीट येते.\"\n\nतज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीला एकदा फीट आली म्हणून तो एपिलेप्सीने ग्रस्त आहे असं म्हणता येणार नाही.\n\nफोर्टीस रुग्णालयाचे कन्सल्टंट मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. राजेश बेन्नी म्हणतात, \"फीट दोन किंवा जास्त वेळा आली. कोणत्याही मेंदूविकार नसताना आली तर एपिलेप्सी आहे असं म्हटलं जातं.\"\n\nफीटचे प्रकार कोणते?\n\nहात-पाय घट्ट होणं, डोळे पांढरे करणं, तोंडातून फेस येणं हे आकडी येण्याच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े प्रकार आपल्याला माहिती आहेत.\n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nडॉ. गाडगीळ म्हणतात, \"मेंदूच्या कुठल्या भागात शॉर्ट सर्किट होतं. यावर कोणत्या भागावर याचा परिणाम होईल हे अवलंबून असतं. उदाहरणार्थ, मेंदूच्या दृष्टी नियंत्रित करण्याच्या भागात इलेक्ट्रीक सर्किट बिघडलं तर डोळ्यांवर परिणाम होतो.\"\n\nतज्ज्ञांच्या मते, फीट आल्यानंतर रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो. लहान मुलं काही सेकंद आवाजाला प्रतिसाद देत नाहीत. आपल्यामधेच गुंग राहतात.\n\nआकडी आल्यानंतर कांदा-चप्पल हुंगवणं योग्य आहे?\n\nकुटुंबात कोणाला फीट आली. तर, वडीलधारी मंडळी धावपळ करतात. रुग्णाला कांदा-चप्पल हुंगवलं जातं. कांद्याच्या उग्र वासाने चप्पलच्या वासाने रुग्ण बरा होतो हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला समज आहे.\n\nयाबाबत बोलताना डॉ. प्रज्ञा म्हणतात, \"फीट आलेल्या रुग्णाला कांदा-चप्पल लावल्याने फायदा होता हा मोठा गैरसमज आहे. रुग्णाच्या नाकाला कांदा-चप्पल लावल्याने फीट थांबत नाही. कांदा-चप्पल आणि फीट येण्याचा काही संबंध नाही.\"\n\nतज्ज्ञांच्या माहितीनुसार, मेंदूत झालेलं शॉर्ट सर्किट आपोआप बंद होतं. बाहेरच्या कुठल्याही वस्तूचा यावर परिणाम होत नाही.\n\nफीट किती वेळ रहाते?\n\nमेंदूविकार तज्ज्ञांच्या मते, फीट साधारणत: तीन ते पाच मिनिटं राहते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात 10 दशलक्ष लोकांना एपिलेप्सी हा आजार आहे.\n\nफीट आल्यावर काय करू नये?\n\nफीट आल्यानंतर नातेवाईकांनी काय करू नये याबाबत डॉ. प्रज्ञा गाडगीळ मार्गदर्शन करताना सांगतात.\n\nफीट आल्यास नातेवाईकांनी काय करावं?\n\nफीट आलेला रुग्ण बेशुद्ध होऊन पडला तर,\n\nफीट येणाऱ्या रुग्णांनी काय करावं?\n\nआजार कमी झाला की डॉक्टरांना न विचारता आपण औषधं बंद करतो. पण, तज्ज्ञांच्या मते असं करणं आजिबात योग्य नाही.\n\nफोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राजेश बेन्नी सांगतात, \"डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध बंद करू नये. औषधं अचानक बंद केली तर, पुन्हा फीट येऊ शकतात किंवा आजार गंभीर होऊ शकतो.\"\n\nडॉ. बेन्नी सांगतात, फीट येणाऱ्या रुग्णांनी या गोष्टी करू नयेत\n\nफीट येण्याची कारणं?\n\n(स्त्रोत-नॅशनल हेल्थ पोर्टल)\n\nतपासणी कशी करतात?\n\nहृदयाचं कार्य योग्य पद्धतीने सुरू आहे का नाही. हे तपासण्यासाठी इसीजी काढतात. त्याचप्रमाणे मेंदूच कार्य तपासण्यासाठी ईईजी, एमआरआय आणि सीटी स्कॅन केलं जातं. \n\nफीटबाबतचे सामाजाचे गैरसमज\n\nडॉ. प्रज्ञा गाडगीळ यांच्या मते, \"भारतात फीट येणं हा फक्त वैद्यकीय..."} {"inputs":"एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतल्या घाटकोपरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, \"मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक हे मुंबईला महान बनवतात. त्यांनी मुंबईचा गौरव आणखी वाढवला आहे.\"\n\n\"भाषा हे संपर्काचं साधन आहे. कारण भाषा माणसाला जोडते. त्यामुळं भाषा विवादाचं माध्यम होऊ शकत नाही. हा वाद निर्माण करणं चुकीचं आहे. मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये.\"\n\n\"मराठी संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहेच. पण याच मराठी आणि मुंबईतील संस्कृतीबरोबर उत्तर भारतीय संस्कृतीही एकजीव झाली आहे,\" असं मुख्यमंत्री म्हणाले.\n\nपरीक्षागृहात पूर्णवेळ बसावं लागेल\n\nराज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आता पेपर संपेपर्यंत परीक्षागृहात पूर्णवेळ बसावं लागणार आहे.\n\nपेपर संपेपर्यंत परीक्षागृहात पूर्णवेळ बसावं लागणार आहे.\n\nलोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, मंडळानं परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.\n\nयाआधीही मंडळानं घेतलेल्या एका निर्णयानुसार परीक्षेला उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा खोलीत प्रवेश मिळणार नाही. ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पूर्वी परीक्षा सुरू झाल्यानंतरही पहिल्या अर्ध्या तासापर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात घेतलं जायचं.\n\nया नव्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना उत्तरं येत नसली तरी परीक्षा केंद्राबाहेर जाता येणार नाही. तिथं बसून रहावा लागेल.\n\nपरीक्षा संपण्यापूर्वीच बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांमुळं प्रश्नपत्रिका बाहेर पसरतात. त्यातून गैरप्रकार होत असल्यानं हा निर्णय घेतल्यात वृत्तात म्हटलं आहे.\n\nगोवंश हत्याबंदी कायदा मागे घेणार?\n\nकत्तलीसाठी गोवंशाच्या विक्रीवर बंदी घालणारी अधिसूचना मागे घेण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.\n\nपर्यावरण आणि वन खात्यातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं ही माहिती दिल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.\n\nमे महिन्यात केंद्रानं जारी केलेल्या अधिसूचनेनंतर सरकारला तीव्र विरोधाला तोंड द्यावं लागलं होतं.\n\n\"अनेक बाबी लक्षात घेऊन आम्ही गोवंश हत्येवर बंदी घालणारी अधिसूचना मागे घेत आहोत आणि या प्रश्नाचा नव्याने विचार करत आहोत,\" असं या अधिकाऱ्यांना सांगितलं.\n\nयासंबधातील फाईल गेल्या आठवड्यात कायदा मंत्रालयाला पाठवली आहे. नव्या अधिसूचनेसाठी कोणतीही कालमर्यादा आखण्यात आलेली नाही.\n\n'बलात्कारपीडितांमध्ये भेदभाव का करता?'\n\n\"बलात्कार आणि अन्य अत्याचारपीडित महिलांना 'मनोधैर्य योजनें'अंतर्गत भरपाई रक्कम देण्याबाबत नोकरी करणाऱ्या आणि गृहिणी हा भेद का करता? गृहिणींच्या सेवेचे मूल्यमापन पैशात होऊ शकत नाही का?\" अशी महाराष्ट्र सरकारची कानउघाडणी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं केली.\n\nमहाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी मुख्य न्या. मंजुला चेल्लूर आणि न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. भरपाईच्या नव्या प्रस्तावाबाबत महिला आणि बालकल्याण खात्याच्या सचिवांना प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश न्यायालयानं दिले.\n\nराज्य सरकारच्या समितीनं सादर केलेल्या अहवालात पीडितांना दहा लाख रुपये भरपाई देण्यात येईल, असं म्हटले आहे. ती महिला नोकरी करणारी असल्यास तिच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये; तर गृहिणी असल्यास तिच्या कुटुंबाला पाच लाख रुपये भरपाई देण्यात येईल, असे या अहवालात म्हटलं होतं.\n\nन्यायालयानं फटकारल्यानंतर नोकरी करणाऱ्या महिला आणि गृहिणी यांना समान भरपाई देण्यात येईल, असं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलं.\n\n'राहुल कोणत्या धर्माचे?'\n\nकाँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्याच सहकाऱ्याने गुजरातमधील प्रसिद्ध सोरटी..."} {"inputs":"एलव्हनिल वॅलारिवान\n\nअसं असलं तरी त्यांनी नेहमी एलव्हनिलला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे ती सांगते की, वडिलांनी केवळ तिच्या खेळाला पाठिंबा दिला नाही, तर खेळाचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नको, याप्रकारचा दबावही आणला नाही.\n\nInternational Shooting Sport Federationनं (ISSF) आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये एलव्हनिलनं आतापर्यंत सात सुवर्ण, एक रौप्य तर एक कांस्य पदक पटकावलं आहे. \n\n2018मध्ये सिडनीतील ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धेत तिनं पहिलं मोठं असं आंतरराष्ट्रीय यश मिळवलं. या स्पर्धेत तिनं त्या श्रेणीतील नवीन विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावलं.\n\nएलव्हनिल सांगते, तेव्हाच्या परिस्थितीमुळे हे यश तिच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहिलं आहे. ती स्पर्धेच्या फक्त एक दिवस आधी सिडनीला आली होती. तेव्हा तिचे पाय सुजलेले होते. \n\nत्यानंतरच्या वर्षात वॅलारिवाननं रिओ डी जनेरियो येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषकात सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर 2019 मध्ये चीनच्या पुटियान येथे आयएसएसएफ विश्वचषक फायनलमध्येही सुवर्णपदक जिंकलं.\n\nया स्पर्धांमधील कामगिरीमुळे तिनं जागतिक क्रमवारी प्रथम क्रमांकावर झेप घेतली. \n\nजगभरातील क्रमवारी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त पहिल्या स्थानावर पोहोचल्यानंतर स्वाभाविकपणे लोकांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षांमध्ये वाढ झाली आहे. पण याचा माझ्या खेळावर कोणताही परिणाम झालेला नाही, असं ती सांगते.\n\nएलव्हनिल वॅलारिवान\n\nसुरुवात\n\nसुरुवातीला तिला ट्रॅक-फिल्डमध्ये मजा यायची. पण तिच्या वडिलांनी तिला शूटिंग करण्याचा सल्ला दिला. तिनं तो मनावर घेतला आणि सरावास सुरुवात केली. काही काळातच तिला हा खेळ आवडायला लागला. शूटिंग हा स्वत:ला शांत करण्याचा अनुभव असल्याचं ती सांगते. \n\nयासाठी तिला स्वत:च्या दृष्टीकोनात काही बदल करावे लागले. कारण ती स्वत:ला अस्वस्थ आणि उत्स्फूर्त व्यक्ती समजत होती. \n\nदुसरीकडे शूटिंगसाठी बरंच लक्ष केंद्रीत करावं लागतं आणि संयम आवश्यक असतो. म्हणूनच स्पर्धेत उतरण्यासाठी आपला मनावर संयम आहे याची खात्री करण्यासाठी तिला खेळाच्या मानसिक पैलूवर काम करावं लागलं.\n\nतिच्या सुरुवातीच्या प्रशिक्षणादरम्यानच तिनं नेमबाजीत योग्य आणि उल्लेखनीय कामगिरी केली. \n\nतिने अल्पावधीतच माजी भारतीय नेमबाज गगन नारंग यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी तिला शूटिंगमधील कौशल्य शिकवण्यासाठी मदत केली. \n\nगगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनच्या सहकार्यानं जिल्हास्तरीय क्रीडा शाळेत वलारिवाननं 2014मध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं. \n\nपहिल्या क्रमांकावर झेप\n\nप्रशिक्षणातील सुरुवातीच्या दिवसांविषयी ती सांगते, सुरुवातीला तिला मॅन्युअल शूटिंगच्या श्रेणीत सराव करावा लागला.\n\nतिथं तिनं प्रशिक्षक नेहा चौहान यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं आणि गगन नारंग यांनीही तिला 2017पर्यंत मार्गदर्शन केलं.\n\nआंतरराष्ट्रीय शूटिंग स्पर्धेच्या व्यासपीठावर नारंग यांच्या मार्गदर्शनामुळे पाठबळ मिळालं, असं ती सांगते. \n\nगुजरातचं क्रीडा प्राधिकरण (एसएजी) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) कडून चांगला पाठिंबा मिळाल्याचं ती सांगते. \n\nपण, व्यवस्थेमुळे त्रास झाला असं बऱ्याच खेळाडूंना वाटतं.\n\nवॅलारिवान म्हणते, एसएआय आणि भारतातील इतर प्रशासकीय संस्थांकडून सातत्यानं पाठिंबा मिळाला आणि त्याचा फायदाही झाला.\n\n2017मध्ये राष्ट्रीय संघात प्रवेश केल्यापासून राहण्याची सोय आणि इतर सुविधांममध्ये अनेक पटींनी सुधारणा झाल्याचं ती सांगते. \n\n2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून ती तिच्यावरील विश्वास सार्थ ठरवेल, अशी आशा ती व्यक्त करते.\n\n(हा लेख ईमेलद्वारे बीबीसीला दिलेल्या उत्तरांवर आधारित आहे.)\n\nहेही वाचलंत..."} {"inputs":"एवरो कॅनडा\n\nआज भारतासह जगातले बहुतांश देश आधुनिक लढाऊ विमानं तयार करतात. मात्र दुसऱ्या महायुद्धापर्यंत अशी परिस्थिती नव्हती. अगदीच मोजक्या देशांकडे विमानं बनवण्याचं तंत्रज्ञान आणि संसाधनं होती. विमानांची निर्मिती करणारा देश विश्वासार्ह वाटणाऱ्या देशांकडेच विमानं सुपुर्द करत असत.\n\nदुसऱ्या महायुद्धापूर्वी तत्कालीन सुपरपॉवर असणाऱ्या ब्रिटनने लढाऊ विमानं बनवण्याचं काम कॅनडाला दिलं होतं. कॅनडा ब्रिटनसाठी हॉकर हरिकेन फायटर आणि एवरो लँकेस्टर बॉम्बर विमानं तयार करत असे. शीतयुद्ध सुरू झालं तसं जगात असुरक्षिततेची भावना वाढली. शस्त्रास्त्रांची मागणी वाढली. यामध्ये लढाऊ विमानांचाही समावेश होता.\n\nदुसऱ्या महायुद्धाचा अनुभव लक्षात घेऊन कॅनडाने लढाऊ विमान तयार करण्याचा विचार केला. कॅनडाला ब्रिटिश किंवा अमेरिकेच्या बनावटीचं लढाऊ विमान नको होतं. कॅनडाला स्वदेशी धाटणीचं लढाऊ विमान तयार करायचं होतं.\n\nएवरो एअरक्राफ्ट कंपनीने हे काम पूर्णत्वास नेलं. 4 ऑक्टोबर 1957 रोजी एवरो कंपनीने लढाऊ विमानाचं पहिलं उड्डाण केलं. हा सोहळा पाहण्यासाठी कॅनडातल्या टोरंटो शहरात 14 हजार नागरिक जमले होते. \n\nएरो फायटर विमान ताशी ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"1500 वेगाने उडू शकत होतं. आणखी वेगाने भरारी घेण्याची या विमानाची क्षमता होती. या लढाऊ विमानाच्या निर्मितीबरोबर कॅनडाने विमाननिर्मितीत सुपरपॉवर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं.\n\nमात्र 20 फेब्रुवारी 1959 रोजी अचानक एवरो कंपनी बंद होत असल्याची घोषणा करण्यात आली. लढाऊ विमानांची निर्मितीही होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. हा निर्णय कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जॉन डिफेनबेकर यांनी हा निर्णय घेतला होता. कारण अमेरिका आणि ब्रिटनच्या तुलनेत कॅनडाकडे पैसे आणि संसाधनं नव्हती.\n\nएका रात्रीत एवरो एअरक्राफ्टच्या 15 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. एरो फायटरचे सगळे प्रोटोटाईप्स नष्ट करण्यात आलं. कॅनडाच्या विमान निर्मिती इतिहासात 20 फेब्रुवारी 1959 या दिवसाला ब्लॅक फ्रायडे म्हटलं जातं.\n\nएरो कंपनीने कॅनडाला विमान निर्मितीत सुपरपॉवर बनवलं नाही मात्र या कंपनीने अमेरिका या बलाढ्य देशाच्या चांद्रमोहिमेचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. एवरो एअरक्राफ्टमधून काढून टाकण्यात आलेल्या 32 अभियंत्यांनी नासाच्या अपोलो स्पेस मिशनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. कॅनडाच्या या मदतीच्या बळावरच अमेरिकेने अवकाश मोहिमेच्या शर्यतीत रशियावर मात केली होती.\n\nएवरो कॅनडा\n\nकॅनडातील हवाई वाहतूक आणि स्पेस म्युझियमच्या निरीक्षक एरिन ग्रेगरी सांगतात की, जगात असे खूपच कमी देश आहेत ज्यांनी लढाऊ विमानांच्या निर्मितीकरता एवढा पैसा खर्च केला पण तयार झालेली विमानं ताफ्यात सामील केली नाहीत.\n\nकॅनडाने त्यावेळी 158 अब्ज डॉलर खर्च करून एरो फायटर विमानांची निर्मिती केली होती. मात्र या विमानांसाठी पुढे बाजारपेठ दिसत नव्हती. या विमानांची निर्मिती करायची आणि संधी मिळेल तेव्हा विकायची हे कॅनडाला शक्य नव्हतं. कॅनडाची स्थिती म्हणजे अमेरिका किंवा ब्रिटनसारखी नव्हती.\n\nएव्हिएशनवर ब्लॉग लिहिणारे जो कोल्स यांच्या मते अत्याधुनिक संरक्षण प्रणालीची किंमत जास्तच असते. आपल्याच देशाकडून अशा प्रणालीच्या ऑर्डरची हमी नसेल तर असा प्रकल्प चालवणं अवघड असतं.\n\nकॅनडाने हे विमान विकसित केलं कारण दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी बॉम्बर आणि फायटर विमानं बनवण्याचा अनुभव होता. 1949 मध्ये कॅनडाच्या अभियंत्यांनी 102 नावाचं जेट लाइनर नावाचं प्रवाशांना घेऊन जाणारं विमान तयार केलं होतं.\n\n प्रवासी वाहतूक करू शकणारं उत्तर अमेरिकेतलं ते पहिलं विमान होतं. तबकडीप्रमाणे यान तयार करून अंतराळात पाठवण्याची एवरो..."} {"inputs":"एव्हर गिव्हन नावाचे जहाज सुएझ कालव्यात अडकल्याने जगातील सर्वाधिक व्यस्त असणारा व्यापारी मार्ग विस्कळीत झाला आणि अनेक जहाजं रखडली. अशा बातम्या प्रसार माध्यमांमधून सतत येत होत्या.\n\nयाच वेळी मारवा यांनी आपला फोन पाहिला आणि त्यांना कळाले की, या घटनाक्रमाला आपणच जबाबदार असल्याची अफवा इंटरनेटवर पसरली आहे. \n\nइजिप्तची पहिली महिला जहाज कॅप्टन मारवा सांगतात, \"हे पाहून मला धक्काच बसला.\"\n\nसुएझ मार्गात व्यत्यय आला तेव्हा मारवा सुलेहदोर त्याठिकाणाहून शेकडो मैल दूर अलेक्झांड्रियामधील आएडा-फोर नावाच्या जहाजात काम करत होत्या.\n\nइजिप्तच्या सागरी सुरक्षा प्राधिकरणाचे हे जहाज लाल समुद्रात आवश्यक माल वाहतुकीचे काम करते. \n\nअरब लीग (काही अरब देशांनी 1945 साली मिल रिजनल ऑर्गनायझेशनची स्थापना केली) विद्यापीठाच्या अरब अकॅडमी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड मेरिटाइम ट्रान्सपोर्टच्या (एएसटीएमटी) विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठीही या जहाजाचा वापर केला जातो.\n\n'एव्हर गिव्हन' जहाज सुएझ कालव्यात अडकण्यासाठी मारवा सुलेहदोर जबाबदार असण्याबद्दल स्क्रीनशॉट्स शेअर केले जात होते. ही बातमी बहुधा अरब न्यूज नावाच्या एका न्यूज व... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असावी. सुएझ कालव्यातील घटनेत त्यांचा सहभाग असल्याचं त्यात म्हटलं होतं.\n\nया बातमीत मारवा यांचा फोटो वापरण्यात आला होता. हा फोटो 22 मार्च रोजी अरब न्यूजच्या बातमीत प्रसिद्ध करण्यात आला होता. मारवा इजिप्तच्या पहिल्या महिला जहाज कॅप्टन बनल्याची ही बातमी होती. मारवा यांचा बनावट फोटो ट्विटर आणि फेसबुकवर अनेकवेळा शेअर करण्यात आला आहे.\n\n'महिला असल्याने कदाचित लक्ष्य केले जात आहे'\n\nएव्हर गिव्हन जहाज अडकल्याच्या खोट्या बातम्या पसरवण्यासाठी त्यांच्या नावाने अनेक बनावट ट्विटर अकाऊंट्स सुरू केली आहेत.\n\nया अफवा कोण आणि का पसरवत आहे याबाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याचं 29 वर्षीय मारवा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\nमारवा सांगतात, \"मी या क्षेत्रातील एक यशस्वी महिला असल्याने मला लक्ष्य केलं जात असावं असं मला वाटतं. पण मी ठामपणे असं सांगू शकत नाही.\"\n\nऐतिहासिकदृष्ट्या पुरुषप्रधान असलेल्या या उद्योगात मारवा यांना पहिल्यांदाच अशा आव्हानाचा सामना करावा लागत नाहीये. सध्याची आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेची आकडेवारी पाहता, जहाजांवर काम करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या केवळ दोन टक्के इतकीच आहे. \n\nमारवा सांगतात त्यांनी कायम समुद्रावर प्रेम केले. त्यांचा भाऊ एएसटीएमटीमध्ये दाखल झाला तेव्हा त्यांनाही मर्चंट नेव्हीमध्ये जाण्यासाठी प्रेरणा मिळाली. पण त्यावेळी फक्त पुरुषांनाच एएएसटीएमटीमध्ये प्रवेश होता. \n\nजहाज सुवेझ कालव्यात फसल्याने कोट्यवधींचं नुकसान झालं.\n\nतरीही मारवा यांनी प्रवेशासाठी अर्ज केला. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी या प्रवेश अर्जाची दखल घेतली आणि त्यांना प्रवेश देण्यात आला.\n\nराष्ट्राध्यक्षांनी सन्मान केला\n\nप्रवेशानंतर अभ्यासादरम्यान जवळपास प्रत्येक वळणावर त्यांना भेदभावाला सामोरं जावं लागलं असं मारवा सांगतात.\n\nत्या सांगतात, \"माझ्याबरोबर अभ्यास करणारे बहुतेक पुरुष वयाने मोठे होते. त्यांचे विचार वेगवेगळे होते. अशा परिस्थीत संवाद साधण्यासाठी समविचारी व्यक्ती भेटणं कठीण होतं. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य राखत परिस्थितीला सामोरं जाणं हे मोठं आव्हान होतं.\" \n\n\"आजही आपल्या समाजात स्त्रिया आपल्या कुटुंबांपासून दूर राहून समुद्रात एकट्या काम करू शकतात हे मान्य करायला लोक तयार नाहीत. पण जेव्हा तुम्ही तुमचे आवडीचे काम करता तेव्हा त्यासाठी इतरांच्या परवानगीची गरज नसते,\" असंही मारवा म्हणाल्या...."} {"inputs":"ऑनलाईन शाळा\n\n1. पहिली ते आठवीची ऑनलाईन शाळा दीड तासापेक्षा जास्त वेळ नको- केंद्र सरकार\n\nतज्ज्ञांच्या शिफारसीनंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ऑनलाईन शिक्षणाबाबत नवे नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार बालवाडीच्या मुलांनाची ऑनलाईन शाळा आता फक्त अर्धा तास घेता येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. \n\nशिवाय पहिली ते आठवीची ऑनलाईन शाळा फक्त दीड तास तर नववी ते बारावीचे ऑनलाईन वर्ग तीन 3 तासांमध्ये घ्यावे लागणार आहेत. \n\nमहत्त्वाचं म्हणजे गृहपाठ देऊन इतर उपक्रम राबविण्याची शिफारसही मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली आहे. \n\nसतत स्क्रीन समोर राहिल्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे नियम आखण्यात आले आहेत. \n\n2. कोरानावरील दोन भारतीय लसींच्या मानवी चाचणीला परवानगी \n\nकोरोना व्हायरसवरील दोन भारतीय लसींच्या मानवी चाचणीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (DGCI)ने परवानगी दिली गेली आहे. ICMRचे महासंचालक बलराम भार्गव यांनी ही माहिती दिली आहे. \n\nउंदीर आणि सशांवर या लशींची चाचणी यशस्वी झाली आहे, असं आयसीएमआरने म्हटलंय.\n\nमहाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्तानुसार दोन्ही लसींसाठी किमान 1-1 हजार नागरिकांचा क्लिनिकल स्टडीही करण्यात येत आहे. \n\nजगभरात वापरण्यात येणाऱ्या लसींपैकी 60 टक्के लसी या भारत बनतात. ही गोष्ट जगातील प्रत्येक देशाला माहिती आहे. यामुळे हे सर्व देश भारताच्या संपर्कात आहेत, अशी माहिती भार्गव यांनी दिली आहे. \n\n3. बकरी ईद साधेपणाने साजरी करा - उद्धव ठाकरे \n\n\"वारकऱ्यांनी साधेपणाने वारी साजरी केली, लालबागच्या राजाने यावर्षी प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनीही ईदीची प्रार्थना घरातच करावी,\" असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे. \n\nउद्धव ठाकरे\n\nबकरी ईदबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे मत मांडलं. मुस्लीम धर्मीयांचा महत्त्वाचा सण बकरी ईदमध्ये कुर्बानीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.\n\nगेल्या 4 महिन्यात सर्व समाज घटकांनी आपले सण घरात साजरे केलेत. त्यामुळं मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.\n\n4. '5 हजारांचा चेक राहू द्या तुम्हालाच'\n\n'शासनाने मदत देऊन एका प्रकारे माझी चेष्टा केली. यापेक्षा जास्त खर्च तर मंत्री, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यावर झाला असेल', असा आरोप करत एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदाराकडे मदतीचा चेक परत दिला आहे.\n\n3 जूनला निसर्ग चक्रीवादळाने राज्याच्या इतर भागासह येवल्यात देखील धुमाकूळ घातला होता. वादळात अंदरसुल येथील गजानन देशमुख या शेतकऱ्याचे पोल्ट्री फार्म उद्ध्वस्त झालं होतं. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार भारती पवार यांनी या नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.\n\nत्यानंतर देशमुख यांना देखील मदत मिळाली. मात्र, चेक पाहून त्यांना मोठा धक्का बसला. या शेतकऱ्याचे नुकसान झालं होतं सुमारे अडीच लाख रुपयाचे, तर मदत फक्त 5 हजार रुपयांची मिळाली. न्यूज18 लोकमतनं ही बातमी दिलीये. \n\n5. शिवसेना धमकी दिल्याचा केतकी चितळेचा आरोप\n\nअभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर एक पोस्ट करत शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने धमकी दिल्याचा आरोप केला आहे. लोकसत्तानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. \n\nकेतकीने शिवाजी महाराजांबाबत लिहिलेल्या एका पोस्टवरून तिला ट्रोल..."} {"inputs":"ऑफिसेसमध्येच नाही तर खेळांच्या मैदानातही महिलांना भेदभावाचा सामना करावा लागतो का?\n\nविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शोधलेला कोर्फबॉल हा खेळ सुरू आहे. मुलंमुली, स्त्रीपुरुष यांना एकत्र आणणारा मिश्र प्रकाराचा हा खऱ्या अर्थानं एकमेव बॉलगेम आहे. \n\nब्राझीलमधल्या शाळांमध्ये मुलामुलींना हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. \n\n\"मला हा खेळ आवडतो. कारण मुलामुलींना एकत्र खेळता येतं. वेगवेगळ्या क्षमता असणारे मुलंमुली एकत्र खेळू शकतात. आम्ही एकमेकांहून भिन्न आहोत पण हा खेळ आम्हाला संघ म्हणून काम करण्याची शिकवण देतो,\" असं अकरा वर्षांच्या जिओव्हॅनीनं सांगितलं. \n\nब्राझीलमध्ये रिओ शहरात कोर्फबॉल खेळताना मुलंमुली\n\nविविध खेळांतल्या लिंगभेदाच्या घटना कशा टाळता येईल यासंदर्भात बीबीसी 100 वुमन काम करत आहे. \n\nअनेक खेळांमध्ये पुरुष आणि महिलांच्या बक्षीस रकमेत असणारा फरक, टीव्हीवर खेळांचे सामने पाहणाऱ्यांचं कमी प्रमाण, शाळांमध्ये विविध खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या मुलींचं खेळ सोडण्याचं वाढतं प्रमाण असे खेळांमधल्या महिलांच्या अनुषंगाने अनेक पैलू आहेत.\n\nसगळ्या प्रतिकूल गोष्टी बाजूला सारत खेळांमध्ये होणाऱ्या लिंगभे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"दाच्या घटना कशा कमी करता येतील याकडे काही महिलांचं लक्ष वेधलं. कोर्फबॉल समानता आणू शकतो का?\n\nमुलंमुली एकत्र खेळू शकत नाही या गैरसमजाला कोर्फबॉल छेद देतो. पुरुषांच्या तुलनेत महिला अशक्त असतात या गैरसमजुतीला कोर्फबॉल धक्का देतो असं इन्स्टिट्युटो जेरेमारिओ डँटस शाळेच्या शिक्षिका शीइला दुराते यांनी सांगितलं. \n\nबॉलगेमसारखा आक्रमक आणि वेगवान खेळ मुली मुलांच्या बरोबरीनं खेळू शकतात असं बारा वर्षांच्या जॉननं सांगितलं. \"मला हा खेळ आवडतो. धावपळ आणि वेगवान हालचालींचा हा खेळ आहे. तसंच मुलींबरोबर खेळता येतं\" असं जॉननं सांगितलं. \n\nकोर्फबॉल इन्डोअर आणि आऊटडोअर असं दोन्हीप्रकारे खेळता येतं. नेटबॉल आणि बास्केटबॉलशी साधर्म्य असणाऱ्या या खेळात बॉलद्वारे गोल म्हणजे कोर्फ करायचा असतो. जमिनीपासून 3.5 मीटर उंचीवर प्लॅस्टिकचं बास्केट असतं. \n\nकोर्फबॉलच्या लीगदरम्यानचं दृश्य\n\nजागतिक स्तरावर या खेळात नेदरलँड्स अग्रेसर आहे. मात्र इतर देशांमध्ये आता त्याची लोकप्रियता वाढत आहे. \n\nकोर्फबॉल कसा खेळतात?\n\nस्रोत: आंतरराष्ट्रीय कोर्फबॉल महासंघ; रुल्सऑफस्पोर्ट.कॉम\n\nकोर्फबॉलचं छोटं प्रारुप असणारा मिनीकोर्फ लहान मुलांसाठी अनुकूल असा खेळ आहे. बहुतांशीवेळा मिनीकोर्फ समुद्रकिनाऱ्यावर खेळला जातो. एकमेकांचे मित्र असणाऱ्या मात्र एकमेकांविरुद्ध कधीही न खेळलेल्या मित्रांसाठी हा खेळ आहे. \n\nएखाद्या स्वरुपाचं अपंगत्व असणाऱ्या खेळाडूंसाठी कोर्फबॉलचं स्वरुप बदलतं. मुलामुलींना एकत्र खेळण्याच्या दृष्टीनं हा सर्वंकष खेळ आहे. \n\nफुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल, क्रिकेट या पारंपरिक खेळांच्या तुलनेत कोर्फबॉल खूप पिछाडीवर आहे. \n\nपारंपरिक खेळांना प्रचंड जनाधार आहे. या खेळांच्या स्पर्धांना कोट्यवधी रुपयांचं प्रायोजकत्व मिळतं आणि या खेळांमध्येच जागतिक स्तरावर मान्यता असलेले प्रसिद्ध खेळाडू असतात. \n\nपुरुष आणि महिलांच्या मानधनात इतकी तफावत असणारं खेळ हे एकमेव क्षेत्र आहे असं संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महिला स्पोर्ट्स पार्टनरशिप उपक्रमाच्या व्यवस्थापक बिअॅट्रिक्स फ्रे यांनी सांगितलं. \n\nकोर्फबॉलचा सामना उत्सुकतेने पाहणाऱ्या मुली\n\nदेश आणि खेळाचा संदर्भ बदलतो. पुरुष खेळाडू अब्जाधीश होऊ शकतो मात्र तोच खेळ खेळणाऱ्या महिला खेळाडूंना किमान मानधनही मिळत नाही. \n\nजागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई करणाऱ्या अव्वल 100 खेळाडूंच्या यादीत सेरेना विल्यम्स ही एकमेव महिला खेळाडू आहे. \n\nकोर्फबॉलसारखा खेळ..."} {"inputs":"ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS), इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), कोव्हिड-19 नॅशनल टास्कफोर्स आणि आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. \n\nकाही दिवसांपूर्वीच देशभरातील तज्ज्ञ आणि संशोधकांनी 'प्लाझ्मा थेरपी' च्या अनियंत्रित वापरावर निर्बंध घालण्याची मागणी केंद्राकडे केली होती. \n\n'प्लाझ्मा थेरपी' कडे कोव्हिड-19 विरोधात एक उपाय म्हणून पाहिलं जात होतं. पण, ही थेरपी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. \n\nकेंद्र सरकारचा निर्णय \n\nकेंद्राने सोमवारी (17 मे) कोरोनाबाधितांवर कोणत्या पद्धतीने उपचार करावेत यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत बदल केला. \n\nप्लाझ्मा थेरपीला कोरोनाच्या उपचार पद्धतीतून वगळण्याच्या निर्णयाचं एक प्रमुख कारण म्हणजे देशभरातील तज्ज्ञांनी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र. \n\nकोरोनारुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि संशोधकांनी केंद्र सरकारला लिहीलेल्या पत्रात 'प्लाझ्मा थेरपी' बाबतच्या गाईडलाईन्स शास्त्रीय कारणांना धरून नाहीत असं म्हटलं होतं. \n\n\"प्लाझ्मा थेरपीचा कोरोनारुग्णांवर उपचारात फायदा होत नाही हे सिद्ध झालंय. त्यामुळे याकडे तातड... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ीने लक्ष द्यावं, जेणेकरून रुग्ण, नातेवाईकांची परवड थांबेल,\" असं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. \n\nका वगळण्यात आली 'प्लाझ्मा थेरपी'?\n\nकोरोनासंसर्गाच्या पहिल्या लाटेत कोरोनाव्हायरस विरोधात कोणताही ठोस उपचार नव्हता. कोरोनामुक्त रुग्णाच्या शरीरातील अॅन्टीबॉडीज कोरोनाग्रस्त रुग्णाला आजाराशी लढायला मदत करतील अशा आशेने 'प्लाझ्मा थेरपी' कडे पाहिलं गेलं.\n\nपण, भारतात आणि जगभरात करण्यात आलेल्या ट्रायलमध्ये 'प्लाझ्मा थेरपी' चा कोरोनारुग्णांना फायदा होत नसल्याचं आढळून आलं. \n\n• दिल्लीतल्या AIIMS रुग्णालयातील चाचणीत 'प्लाझ्मा थेरपी' चा कोरोनारुग्णांवर फायदा होत नसल्याचं स्पष्ट झालं. \n\n• ICMR ने देशभरातील 39 रुग्णालयात केलेल्या ट्रायलमध्ये 'प्लाझ्मा थेरपी' च्या वापराने आजाराची तीव्रता कमी होण्यात आणि मृत्यू रोखण्यात फायदा होत नसल्याचं दिसून आलं. \n\n• जगभरातील विविध देशात करण्यात आलेल्या चाचणीत 'प्लाझ्मा थेरपी' चा रुग्णांना फायदा झाला नाही. \n\n• चीन आणि नेदरलॅंडमध्येही 'प्लाझ्मा थेरपी' चा फायदा होतो याचे पुरावे मिळाले नाहीत.\n\nICMR ने नोव्हेंबर 2020 मध्ये जारी केलेल्या सूचनेत 'प्लाझ्मा थेरपी' चा अनियंत्रित वापर योग्य नसल्याची सूचना केली होती. \n\n'प्लाझ्मा' मुळे व्हायरसमध्ये म्युटेशन होतं?\n\nभारतात रुग्णसंख्या वाढण्यासोबतच कोरोना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी 'प्लाझ्मा' ला प्रचंड मागणी आहे. 'प्लाझ्मा' चा फायदा होत नसल्याचं सिद्ध झाल्यानंतरही प्लाझ्मा शोधण्यासाठी नातेवाईक धावपळ करताना पहायला मिळत आहेत. \n\nप्लाझ्माच्या अनियंत्रित वापराबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, \"आपल्याला माहितेय, प्लाझ्मा व्हायरस म्युटंट तयार होण्यासाठी कारणीभूत आहे. पण, आपण अजूनही प्लाझ्मा वापरतोय.\"\n\nमहाराष्ट्रात कोव्हिड टास्कफोर्सने एप्रिल महिन्यात 'प्लाझ्मा थेरपी' उपचारपद्धतीमधून वगळण्याच्या सूचना दिल्या होत्या. केंद्राने 22 एप्रिलला जारी सूचनेत 'प्लाझ्मा' चा वापर मध्यम स्वरूपातील आजारात, लक्षणं दिसून आल्यानंतर सात दिवसांच्या आत करण्यात यावा अशी सूचना केली होती. \n\nतज्ज्ञ म्हणतात की, अनेक रुग्णालयात प्लाझ्मावर अनावश्यक भर दिला जातोय. काहीवेळा, नातेवाईकांच्या आग्रहाखारतही प्लाझ्मा द्यावा लागतो असं कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर सांगतात.\n\nडॉ. रवी वानखेडकर सांगतात, \"प्लाझ्मा..."} {"inputs":"ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट टीम विरुद्ध सचिन तेंडुलकर अशी ही ओव्हर झाली. सचिनच्या खांद्याला दुखापत झालेली असल्यामुळे सचिनने लाँग शॉट्स खेळले नाहीत. \n\nअॅडम गिलख्रिस्ट 11 विरुद्ध रिकी पाँटिंग 11 चा सामना सुरू असताना इनिंग ब्रेकमध्ये सचिन विरुद्ध पेरी हा सामना रंगला. \n\nऑस्ट्रेलियन महिला टीमचा सामना करण्यासाठी सचिन एकटाच मैदानात उतरला होता. प्रेक्षकांच्या आणि प्रसारमाध्यमांचं लक्ष या ओव्हरकडे लागलेलं होतं. या ओव्हरमध्ये सचिनने एक चौकार मारला. तेव्हा प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. \n\nस्वप्न प्रत्यक्षात साकारल्यावर काय होतं असं म्हणत आयसीसीने हा चौकाराचा क्षण ट्वीट केला आहे. \n\nएलिस पेरीचं आव्हान सचिनने स्वीकारलं\n\nएलिस पेरी आणि सचिन तेंडुलकर\n\n\"सचिन, तू वणवा पीडितांसाठी होणाऱ्या बुशफायर बॅश सामन्यात सहभागी होतोय, याचा आनंद वाटतोय. तू एका संघाला मार्गदर्शन करणार आहे, हे मला माहिती आहे.\"\n\n\"पण, ब्रेकमध्ये तू माझ्या एका ओव्हरचा सामना करावा, अशी माझी इच्छा आहे,\" असं एलिसनं व्हीडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे. \n\nआपल्या ट्वीटद्वारे त्यानं म्हटलंय, \"एलिस, मला प्रत्यक्षात मैदानावर येऊन खेळायला आवडेल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":". माझ्या खांद्याच्या दुखण्यामुळे डॉक्टरांनी मला खेळण्यास मनाई केली आहे. तरीही मी मैदानात उतरेन. मला आशा आहे की, या चांगल्या कामातून बुशफायर पीडितांसाठी चांगली रक्कम जमा करता येईल आणि तुला मला बादही करता येईल.\" \n\n'बुशफायर बॅश' \n\nऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये काही दिवसांपूर्वी भीषण वणवे लागले होते. या वणव्यामुळे ऑस्ट्रेलियातील जंगलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे ग्रामीण तसंच शहरी भागात गंभीर पडसाद दिसून आले. वणवाग्रस्तांसाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. वणवाग्रस्तांच्या नुकसानीचा दाह कमी करण्याच्या दृष्टीकोनातून क्रिकेट ऑस्ट्रेलियानेसुद्धा एक पाऊल उचललं आहे. \n\nवणव्याचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक सामना आयोजित केला आहे. या सामन्याच्या माध्यमातून कमावलेली रक्कम ही वणवापीडितांच्या मदतीकरिता वापरली जाईल.\n\nसचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा\n\nवणवा पीडितांच्या मदतीकरिता बुशफायर बॅश या नावाने हा सामना खेळवण्यात येईल. रिकी पाँटिंग इलेव्हन आणि अॅडम गिलख्रिस्ट इलेव्हन या दोन खेळाडूंच्या संघांमध्ये हा सामना होईल.\n\nदोन्ही संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज या देशांतील दिग्गज खेळाडूंचा समावेश असेल.\n\nक्रिकेट जगताचा मेरुमणी असणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मार्गदर्शनाखाली रिकी पॉन्टिंग, वासिम अक्रम आणि ब्रायन लारा हे दिग्गज खेळताना दिसणार आहेत. या महारथींविरोधात अॅडम गिलख्रिस्ट, कोर्टनी वॉल्श, शेन वॉटसन आणि युवराज सिंह उभे ठाकणार आहेत..\n\nकधी होणार सामना?\n\nवार - रविवार\n\nदिनांक - 9 फेब्रुवारी 2020\n\nवेळ - सकाळी 9 वाजून 45 मिनिटे (भारतीय प्रमाणवेळेनुसार)\n\nकसे असतील संघ?\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"ओबामा भारतभेटीवर संचालनादरम्यान.\n\nकाय म्हणाले होते ओबामा भारताबद्दल? त्यांचे निवडक 11 उद्गार.\n\n1. भारत आणि अमेरिका या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध या शतकातला निर्णायक कालखंड आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्या दौऱ्यासाठी मी भारताची निवड केली. या दौऱ्यात भांगडाच्या तालावर मी नाचलो होतो. दिवाळीचा अनोखा सण आम्ही व्हाईट हाऊसमध्ये साजरा केला होता. \n\n2. अमेरिकेत वंशभेदाविरोधात मार्टिन ल्युथर किंग (कनिष्ठ) संघर्ष करत असताना त्यांचं प्रेरणास्थान महात्मा गांधी होते. ल्युथर किंग यांनी भारताला भेट दिली होती. गांधींच्या भारताला भेट दिल्यानंतर त्यांचा न्याय हक्कांसाठी लढाई लढण्याचा निर्धार पक्का झाल्याचं त्यांनी सांगितलं. महात्मा गांधींनी अनुसरलेला अहिंसा मार्ग आमच्या लढाईत कळीचा ठरेल असं त्यांनी सांगितलं होतं. \n\n3. गांधीजी आणि त्यांनी जगाला दिलेला शांतीपूर्ण लढ्याचा संदेश यांच्याविना मी आज तुमच्यासमोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून उभा राहू शकलो नसतो. (ओबामा यांनी भारतीय संसदेत केलेल्या केलेल्या भाषणादरम्यान हे उद्गार काढले होते.)\n\nबराक ओबामा भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना\n\n4. शं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"भर वर्षांपूर्वी भारताचे सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचं अमेरिकेने स्वागत केलं. विवेकानंदांच्या माध्यमातून आम्हाला हिंदुत्व आणि योग यांचा वसा मिळाला. ते माझ्या गावी शिकागो इथं आले होते. माझ्याच शहरात झालेल्या धर्मविषयक परिषदेत त्यांनी श्रद्धा, परमार्थ, तपश्चर्या यांचं महत्त्व विषद करून सांगितलं होतं. बंधू आणि भगिनींनो या उद्गारांसह सुरू झालेलं त्यांचं अभ्यासपूर्ण भाषण आजही मार्गदर्शक म्हणून काम करतं. म्हणूनच भारतातल्या 'बंधू भगिनींनो' असं मला म्हणावंसं वाटतं आहे. \n\n5. ज्ञान आणि कल्पकता ही गुणवैशिष्ट्यं जपणारे दोन देश अर्थात अमेरिका आणि भारत जागतिक अर्थव्यवस्थेतील तंत्रज्ञान आविष्काराचं मुख्य केंद्र आहेत. दोन्ही देशांनी एकत्र येत अणुरेणुंच्या विभाजनापासून अवकाश भरारीपर्यंत असंख्य ऐतिहासिक गोष्टींमध्ये समान दुवा जपला आहे. विविध क्षेत्रातील या घडामोडींनी भारताला प्रगतीपथावर नेलं आहे. गरिबीचं जाळं भेदून भारताने जगातला सगळ्यात मोठा मध्यमवर्ग असलेली अर्थव्यवस्था घडवली आहे. \n\n6. दोन्ही देशांतल्या लोकांना नोकरी, व्यवसाय आणि एकूणच कामाच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील याची मला खात्री आहे. दोन्ही देशातली माणसं अधिक सुरक्षित असतील. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि सगळ्यात प्रदीर्घ इतिहास असलेली लोकशाही यांचं एकत्र येणं अद्भुत क्षण आहे. मला यावर ठाम विश्वास आहे. \n\nबराक ओबामा भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासमवेत.\n\n7. धर्मांध मुद्द्यांना महत्त्व न दिल्याने भारत प्रगतीशील वाटचाल करतो आहे. हा देश विशिष्ट अशा धर्माची मक्तेदारी झालेला नाही. हीच अखंड भारताची ताकद आहे. म्हणूनच प्रचंड पसरलेल्या देशातले नागरिक बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा चित्रपट पाहतात. त्याच्या कामाचं कौतुक करतात. त्याचवेळी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या मिल्खा सिंग आणि मेरी कोमसारख्या शिलेदारांना पाठिंबा देतात. \n\n8. अधिकाअधिक अमेरिकेच्या विद्यार्थ्यांनी भारतात यावं आणि भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत यावं. याद्वारे विचारांची देवाणघेवाण होईल आणि दोन्ही देशातले विद्यार्थी अनेक गोष्टी शिकू शकतील. याचं कारण अमेरिका आणि भारतातली माणसं जगातल्या सगळ्यात मेहनती मंडळींपैकी एक आहेत. \n\n9. आशिया आणि जगात भारत महासत्ता म्हणून उदयास येणारा देश नाही तर भारताने याआधीच जागतिक पटलावर मोहोर उमटवली आहे. \n\n10. भारताच्या गौरवशाली इतिहासावर माझा दृढ विश्वास आहे...."} {"inputs":"ओव्हलवर मोठ्या संख्येनं भारतीय क्रिकेट रसिक जमा झाले होते. त्यांच्यापैकी किणाला आपल्या आवडत्या खेळाडूसोबत सेल्फी काढायचा होता तर कुणाला ऑटोग्राफ हवा होता. \n\nशनिवारी भारतीय संघानं ओव्हल स्टेडियमवर सराव केला. शुक्रवारी झालेल्या पावसामुळं टीम इंडियाला सराव करता आला नव्हता. \n\nस्टेडिअमच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर खूप वेळ ताटकळत थांबलेला नारायण मला भेटला. \"धोनीची झलक पहायला मिळाली तरी खूप झालं आणि जर नशीब अगदीच जोरावर असेल तर ऑटोग्राफही मिळेल,\" तो म्हणाला. \n\nओव्हलबाहेर जमलेल्या चाहत्यांचा उत्साह\n\nभारतीय संघाची बस तिथे आली, तेव्हा गर्दीतून आनंदाचे चित्कार उमटले. बसमधून रोहित, धोनी, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन आणि इतर खेळाडूंना उतरताना पाहून तर तिथे जमलेल्या सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचला. \n\n\"कोहली का आला नाहीये?\" एकानं विचारलं. \"काल तर तो आला होता.\"\n\n\"कदाचित तो येणार नाही. साउथॅ हॅम्पटनच्या वेळीही असंच झालं होतं,\" दुसऱ्या एका व्यक्तिनं परस्पर उत्तर दिलं. या फॅन्सकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती. \n\nफिंचच्या वक्तव्यावर चाहत्यांची प्रतिक्रिया \n\nजगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेल्या स्मि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"थचं पुनरागमन आणि भेदक वॉर्नर, या ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्ध जमेच्या बाजू असतील.\n\nऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंच यानं शनिवारी ओव्हलवर झालेल्या पत्रकार परिषदेत एक मोठं वक्तव्यं केलं - स्टिव्हन स्मिथ हा क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे. \n\nकाही कट्टर भारतीय समर्थकांना फिंचचं हे वक्तव्य रुचलं नाही. \"स्मिथ जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, असं विधान फिंच करूच कसं शकतो? कोहलीची वन डे आणि टी20 सामन्यांतील कामगिरी स्मिथपेक्षा केव्हाही चांगली आहे.\n\n\"भारतीय कर्णधाराला डिवचण्याचाच फिंचचा प्रयत्न होता. अशा युक्त्यांमधून काहीच साध्य होणार नाही,\" नॉटिंगहमहून आलेला उत्साही क्रिकेट रसिक अजय आपलं मत मांडत होता.\n\nसौरव भट्टाचार्य त्यांच्या पत्नीसह\n\nतर सौरव भट्टाचार्य म्हणाला, \"ओव्हलच्या मैदानावर विराट कोहलीची बॅटच आता फिंचला उत्तर देईल. कोहली चांगली खेळी करेल. त्याने यापूर्वीही उत्तम खेळ केला आहे आणि रविवारीही तशीच कामगिरी करेन.\"\n\nमाध्यमांशी संवाद साधताना रोहित शर्मालाही फिंचच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यानं आपल्याला 'सध्या तरी सामन्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे', एवढंच उत्तर दिलं. \n\nभारत आणि ऑस्ट्रेलियानं गेल्या काही काळात अत्यंत चुरशीच्या अशा मालिका जिंकल्या असल्याचंही रोहित शर्मानं आवर्जून नमूद केलं. त्यामुळे काही गोष्टी या सामन्याच्या दिवसावरही अवलंबून असतील, असं रोहित म्हणाला.\n\nवर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया \n\nओव्हलच्या मैदानावर जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलयाचे संघ आमनेसामने असतील तेव्हा गेल्या काही वर्ल्ड कपमध्यल्या दोन्ही संघांच्या कामगिरीची तुलना आपसूकच केली जाईल. \n\n2015 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला उपांत्य सामना भारत कधीच विसरू शकणार नाही. 2011च्या वर्ल्ड कपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताकडून झालेला पराभव आणि त्याचबरोबर संपुष्टात आलेलं आव्हान ऑस्ट्रेलियासाठी एक कटू आठवण होती. \n\n2003चा अंतिम सामना हासुद्धा भारतासाठी 2015च्या उपांत्य सामन्यासारखाच होता. या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रचंड मोठी धावसंख्या उभारली होती. भारताला हे आव्हान पेलण्यात अपयश आलं होतं. \n\n1999च्या वर्ल्ड कपमध्ये सुपर सिक्समध्ये दोन्ही देशांची लढत झाली. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा फलंदाजी करत 282 धावा केल्या. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि अझरुद्दीन यांना ग्लेन..."} {"inputs":"ओसामाने चालवलेल्या संघटनेचा अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यात हात होता.\n\n2011 साली लादेनचा मृत्यू झाल्यानंतर पहिल्यांदाच अलिया घानेम आपल्या मुलाबद्दल जाहीरपणे बोलल्या आहेत. \n\nअलिया घानेम यांनी गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्राला सौदी अरेबियाच्या जेद्दाह स्थित राहत्या घरी मुलाखत दिली आहे. या कुटुंबानुसार त्यांनी 1999 मध्ये ओसामाला शेवटचं पाहिलं होतं, म्हणजे 9\/11 हल्ल्यांच्या दोन वर्षं आधी. त्यावेळी तो अफगाणिस्तानात वास्तव्यास होता.\n\nसुरुवातीला सोव्हिएत सैन्याशी लढण्यासाठी अफगाणिस्तानला आसोमा आला होता. मात्र 1999 पर्यंत त्याची ओळख जागतिक पातळीवरचा एक मोठा कट्टरवादी म्हणून निर्माण झाली होती. \n\nआपला मुलगा कट्टरवादी झाल्याचं कळल्यानंतर काय भावना होत्या, या प्रश्नाचं उत्तर देताना अलिया म्हणाल्या, \"आम्हाला खूप धक्का बसला होता. असं काही व्हावं, अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. असं सगळं का त्याने उद्धवस्त करावं?\"\n\nत्यांचा मुलगा शिकताना 'मुस्लिम ब्रदरहूड संघटने'चा सदस्य झाला होता. त्यावेळी या संघटनेविषयी लोकांमध्ये विशेष कुतूहल होतं.\n\nआजही बिन लादेन कुटुंब सौदी अरेबियातील प्रभावशाली कुटुंबांपैकी एक आहे. बांध... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"काम व्यवसायात त्यांनी मोठं नाव कमावलं आहे. \n\nओसामाचे वडील मोहम्मद बिन आवाद बिन लादेन यांनी ओसामाच्या जन्मानंतर तीन वर्षांनी अलिया घामेन यांना घटस्फोट दिला होता. त्यांना 50 पेक्षा जास्त मुलं होती.\n\n9\/11 च्या हल्ल्यानंतर काय झालं? \n\nअलिया यांनी सांगितलं की 9\/11च्या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने अख्ख्या कुटुंबाची चौकशी केली. त्यांच्या हालचाली आणि प्रवासावर बंधनं आली होती. \n\nगार्डियनचे पत्रकार मार्टिन शुलोव या वृत्तात लिहितात की सौदी अरेबियाने त्यांना आलिया घानेम यांच्या मुलाखतीसाठी परवानगी दिली, कारण त्यामागे एक महत्त्वाचं कारण होतं. ओसामा हा सरकारी एजंट होता, असे आरोप आधी झाले होते. ते खोडून काढण्यासाठी आणि ओसामा हा बहिष्कृत होता, सरकारी एजंट नव्हता, हे स्पष्टपणे सांगण्यासाठी सौदी अरेबियाला ही मुलाखत महत्त्वाची होती.\n\nहसन आणि अहमद हे ओसामाचे दोन भाऊ देखील या मुलाखतीच्या वेळी तिथे उपस्थित होते. 9\/11च्या हल्ल्यात ओसामाचा सहभाग असल्याचं कळल्यावर त्यांना जो धक्का बसला त्याचं वर्णन त्यांनी केलं. \n\n\"लहानांपासून मोठ्यांपर्यंत, त्याच्यामुळे आम्हा सर्वांची मान शरमेनं झुकली होती. या सगळ्या प्रकाराचे गंभीर परिणाम होतील, याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. परदेशात असलेलं आमचं सगळं कुटुंब इथे परत आलं.\" असं अहमद यांनी या वृत्तपत्राला सांगितलं. \n\nओसामाचा या सगळ्यांत सहभाग होता, यावर 17 वर्षांनंतरही त्याच्या आईचा विश्वास बसत नाही. ती अजूनही आजूबाजूच्या लोकांना दोष देत असते, असंही अहमद यांनी सांगितलं. \n\nलादेनचं आयुष्य\n\n1957- सौदी अरेबियातील रियाध येथे जन्म झाला होता. तीन वर्षांनी त्यांचे पालक वेगळे झाले. 1969 साली वडिलांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू झाला. तो जेद्दाह येथे शिक्षणासाठी गेला, पण तिथून पुढे सोव्हिएत सैन्याबरोबर लढायला जाण्यासाठी अफगाणिस्तानला गेला. तिथे स्वत:ची एक वेगळी सशस्त्र संघटना उभी केली.\n\n1988- अल-कायदा ची स्थापना केली. या शब्दाचा अर्थ 'तळ' असा आहे.\n\n1989- सोव्हितने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यावर ओसामा सौदी अरेबियात परतला. सौदी अरेबियातून हकालपट्टी झाल्यानंतर तो आपल्या कार्यकर्त्यांबरोबर सुदानला गेला. तिथून पुढे अफगाणिस्तानला परतला. \n\n1993- कौटुंबिक व्यवसायाच्या भागीदारीतून बिन लादेन कुटुंबाने त्याची हकालपट्टी केली. सौदी सरकारने त्याचं नागरिकत्व रद्द केलं. \n\n1996- अमेरिकेच्या सैन्याविरुद्ध ओसामाने युद्ध पुकारलं...."} {"inputs":"कंगना राणावत\n\n1. कंगना राणावत आपल्या फायद्यासाठी, आमचं नाव घेऊ नका - काश्मिरी पंडितावरील चित्रपटाचे लेखक\n\nकेवळ काश्मिरी पंडितांवर चित्रपट बनवल्याने तुम्ही त्यांचं दुःख समजू शकत नाही, असं 'शिकारा' या काश्मिरी पंडितांवर आधारित हिंदी चित्रपटाचे लेखक राहुल पंडिता यांनी म्हटलं आहे.\n\nकाश्मिरी पंडितांवर चित्रपट बनवण्याची घोषणा अभिनेत्री कंगना राणावतनं 9 सप्टेंबरला मुंबईत दाखल झाल्यानंतर केली आहे. तिच्या या घोषणेनंतर पंडिता यांनी हे वक्तव्य केलं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे. \n\nपंडिता यांनी म्हटलं, \"मला माफ करा, पण घराची भिंत पाडली म्हणून तुम्हाला काश्मिरी पंडितांची वेदना समजू शकत नाही. तीन दिवसांत आपले केस पांढरे झाले की काय? वृद्ध लोक वनवासात मरतात आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला घर पाहण्यास न मिळाल्याबद्दल रडतात.\"\n\n\"आपल्या फायद्यासाठी, आमचं नाव घेऊ नका. आम्हाला तुमच्या अहंकाराच्या लढाईतील प्याद व्हायचं नाही. उद्या तुमच्या बोटाला काही दुखापत झाली आणि तुम्ही म्हणाल मला काश्मिरी पंडितांची वेदना समजली?\" पण असं होतं नाही,\" असंही ते म्हणाले आहेत. \n\n2. कंगनाच्या वक्तव्याला जास्त ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"महत्त्व द्यायची गरज नाही - शरद पवार\n\n\"कंगनाच्या या अशा वक्तव्याला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. या वक्तव्यांमुळे नागरिकांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. शहाणी माणसं अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करतात. या वक्तव्यांना गांभीर्यानं घ्यायची अजिबात गरज नाही. अशा बातम्यांना मीडिया जास्त महत्त्व का देत आहे, असा मला पडलेला प्रश्न आहे,\" असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी न्यूजनं ही बातमी दिली आहे. \n\nकंगनानं मुंबईची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केल्याविषयी पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.\n\nकंगना राणावतच्या ऑफिसवर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.\n\nयाविषयी पवार म्हणाले, \"मला त्यांच्या ऑफिसविषयी काही माहिती नाही. पण, तिथं अनधिकृत बांधकाम झाल्याचं बातम्यांमध्ये वाचलं होतं. तसं पाहिलं तर मुंबईत बेकायदेशीर बांधकाम काही नवीन गोष्ट नाही. मुंबई महापालिका नियमाप्रमाणे काम करत असेल तर ते योग्य असेल.\" \n\n3. परराज्यातून मुंबईत 25 लाख जणांचा परतीचा प्रवास\n\nलॉकडाऊन शिथिल होताच आर्थिक राजधानी मुंबईच्या दिशेने परराज्यातून येणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. जून ते ऑगस्टपर्यंत तीन महिन्यात जवळपास 25 लाख प्रवासी विशेष रेल्वे गाड्यांमधून मुंबई महानगरात परतल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून मिळाली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.\n\nयामध्ये उत्तर व दक्षिणेकडून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मध्य रेल्वेवरून सर्वाधिक 16 लाख प्रवासी आल्याचे एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.\n\nमध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांमधून मुंबई महानगरात सर्वाधिक प्रवासी परतले आहेत. मध्य रेल्वेने सीएसएमटी, एलटीटी, ठाणे, कल्याण येथून उत्तरेकडे व दक्षिणेकडे जाण्यासाठी 15 विशेष गाड्या सोडल्या. तेवढ्याच गाड्या मुंबईत येत आहेत. \n\n4. आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार - बाळासाहेब थोरात\n\n2019 मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये 26 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, पण 8 जिल्ह्यांतील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र, आता सामान्य प्रशासन विभागानं मान्यता दिल्यानं अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील तलाठी (गट क) भरती प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी..."} {"inputs":"कचरा गोळा करणं ही जवळपास सर्वच शहरांतील मोठी समस्या होऊन बसलेली आहे. या समस्येवर फ्रान्समध्ये कल्पक उपाय करण्यात आला. इथल्या एका बागेत पडणारा कचरा गोळा करण्यासाठी कावळ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी या कावळ्यांना खास प्रशिक्षणही देण्यात आलं आहे.\n\n'फुई दू फू' या बागेत कावळ्यांना हे काम देण्यात आलं आहे. सिगारेटचे थोटकं, तसंच काही लहानसहान कचरा गोळा करण्याचं काम हे कावळे करू लागतील.\n\nगोळा केलेला कचरा हे कावळे एका लहान खोक्यात टाकतील आणि तिथं त्यांना बक्षीस म्हणून खाऊ मिळेल.\n\nया बागेचे प्रमुख निकोलस द व्हिलियर्स यांनी ही AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं की या बागेत एक कावळा यापूर्वीच या कामासाठी नेमण्यात आला असून सोमवारपासून आणखी 6 कावळे या कामावर रुजू होणार आहेत. \n\n\"स्वच्छता हा एकमेव उद्देश यामागे नाही. बागेत येणारे लोक स्वच्छतेची काळजी घेतच असतात. पण निसर्गाची आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी निसर्गच आपल्याला कशी प्रेरणा देत असतो, हे दाखवण्याचा आमचा हेतू आहे,\" असं निकोलस यांनी सांगितलं.\n\nकावळ्यांच्याच कुटुंबातील असलेले रूक्स प्रजातीचे हे कावळे जास्त हुशार असतात आणि त्यांना माणसांश... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी विविध प्रकारे संवाद साधणं आवडतं असं ते म्हणाले. \n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"कठुआमध्ये बकरवाल समुदायातील आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर तिची हत्या झाल्यानंतर जम्मू काश्मीरच्या मैदानी भागात राहणारे बकरवाल समुदायातील लोक भयग्रस्त आहेत, तसेच या भागात आपण सुरक्षित नाही अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे, असं सांगितलं जातं आहे. \n\nतणावग्रस्त स्थिती आणि तापमानात वाढ झाल्यामुळं यावर्षी त्यांनी नियोजित वेळेआधीच जम्मू सोडून थंड भागात जाण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nत्यांच्या जवळ असलेल्या मेंढ्या आणि बकऱ्यांसाठी पाणी मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळंही ते लवकर आपलं स्थान सोडून जात आहेत. \n\nपीडितेच्या कुटुंबीयांनी रसाना गावातील आपल्या घराला कुलूप ठोकलं आहे आणि ते आपल्या मेंढ्या घेऊन बाहेर पडले आहेत. त्यांच्या बरोबरच बकरवाल समाजातील इतर अनेक कुटुंबांनी जम्मूतील मैदानी भाग सोडून काश्मीरमध्ये आश्रय घेण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nउन्हाळ्यात हा समुदाय बर्फाळ प्रदेशात राहतो आणि नोव्हेंबर महिन्यात हे लोक मैदानी भागात राहतात. जेव्हा बर्फवृष्टी सुरू होते तेव्हा ते आपला मुक्काम हलवतात. \n\nजम्मू-श्रीनगर महामार्गावर हे लोक आपल्या गुरांसोबत चालताना नेहमी दिसतात. काही लोक रस्त्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाने न चालता जंगलातूनच प्रवास करतात. \n\nजिथं सुरक्षित वाटेल त्या ठिकाणी ते थांबतात आणि आपल्या जनावरांना पाणी पाजून ते पुढचा प्रवास करतात. त्यांचं जीवनचक्र असंच चालू राहतं. \n\nतत्त्वतः गुर्जर समाजातील एका मोठ्या समुदायाला बकरवाल म्हटलं जातं. काश्मिरी विद्वानांनी गुर्जर समाजातील लोकांना बकरवाल नाव दिलं आहे. \n\nबकरवाल लोकांचा प्रमुख व्यवसाय मेंढ्या किंवा बकऱ्यांचं पालन करणं हा आहे. असे अनेक नेते आहेत जे या समुदायातील आहेत पण ते स्वतःची ओळख गुर्जर अशीच सांगतात. \n\nत्यांच्यातील शिकलेल्या सवरलेल्या लोकांना वाटतं की आपल्या समाजातील लोकांनी देखील शिकावं आणि जगाच्या बरोबरीने चालावं. \n\nपण स्वातंत्र्यानंतरही अजून या लोकांच्या जीवनशैलीत काही बदल घडला नसून अद्यापही ते परंपरागत पद्धतीनं आपलं आयुष्य जगत आहेत. \n\nगुर्जर आणि बकरवाल समाजाची वर्गवारी तीन गटांमध्ये होते असं बकरवाल समाजावर संशोधन करणारे अभ्यासक जावेद राही सांगतात. ट्रायबल रिसर्च अॅंड कल्चरल फाउंडेशन या संस्थेमध्ये ते सचिव म्हणून काम देखील पाहतात. \n\nत्यांचे मते, काही गुर्जर आणि बकरवाल हे पूर्णतः भटके (Fully Nomadic) आहेत. हे लोक फक्त जंगलात राहतात आणि त्यांना घर नसतं. \n\nदुसरा गट अंशतः भटक्या (semi nomad) समाजाचा आहे. त्यांच्याकडे राहायला जागा असते पण ते आजूबाजूच्या जंगलात काही काळासाठी जातात आणि परत आपल्या मुक्कामी येतात. \n\nतिसरा गट आश्रय घेऊन राहणाऱ्या बकरवालांचा आहे. त्यांच्याकडे डोंगराळ आणि मैदानी भागात मुक्काम करण्याची जागा असते त्यांना मायग्रेटरी नोमाड म्हणतात असं राही यांनी सांगितलं. \n\nगुर्जर आणि बकरवाल हे लोक देशातील 12 राज्यांमध्ये आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये हा समाज विखुरला आहे. \n\nया लोकांचं राहणीमान, पोशाख आणि आहार या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनशैलीचा भाग आहे आणि कित्येक वर्षांपासून त्यामध्ये बदल झाला नाही. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना 1991मध्ये आदिवासी म्हणून मान्यता मिळाली आहे. \n\n2011च्या जनगणनेनुसार काश्मीरमध्ये गुर्जर बकरवाल लोकांची लोकसंख्या 12 लाख म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या 11 टक्के आहे. \n\nत्यांची लोकसंख्या नेमकी किती आहे हे सांगणं कठीण काम आहे कारण जेव्हा जनगणना सुरू असते तेव्हा बकरवाल लोक फिरतीवर असतात.\n\nसरकारी सोयी सुविधांपासून वंचित \n\nआपल्या मेंढ्या आणि बकऱ्यांची सुरक्षा करण्यासाठी हे लोक कुत्री पाळतात. मेंढ्यांची लोकर..."} {"inputs":"कत्तलखान्यात काम करणाऱ्या एका महिलेने तिच्या कामाची आणि त्या कामाचा मनावर होणाऱ्य़ा परिणामाची माहिती बीबीसीला दिली.\n\nसूचनाः या अनुभवांमुळे काही वाचकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.\n\nलहान होते तेव्हा आपण जनावरांचे डॉक्टर व्हावं असं मला वाटायचं. मी कुत्र्याच्या पिलांबरोबर खेळतेय, मांजराच्या घाबरलेल्या पिलाला मी शांत करतेय, जवळच्या शेतांमध्ये जाऊन आजारी गुरांना तपासतेय अशा कल्पना सतत मनात यायच्या.\n\nपण हे स्वप्नातच राहिलं. प्रत्यक्ष आयुष्यात असं काही झालं नाही आणि मला थेट कत्तलखान्यात काम करावं लागलं.\n\nकत्तलखान्यात मी 6 वर्षं काम केलं. जनावरांची काळजी घेण्याच्या माझ्या स्वप्नाच्या बरोबर उलट ते काम होतं. दररोज 250 जनावरांचे प्राण गेलेच पाहिजेत हे पाहण्याची जबाबदारी माझी होती. तुम्ही शाकाहारी असा की मांसाहारी बहुतांश लोक कधी कत्तलखान्यात गेलेलच नसावेत.\n\nएक घाणेरडी, किळसवाणी जागा\n\nती एक घाणेरडी आणि एकदम किळसवाणी जागा असते. आणि तिथली दुर्गंधी.... तुम्ही मेलेल्या जनावरांच्या दुर्गंधीतच असता.\n\nती जागा एखाद्या वाफेने भरलेल्या खोलीसारखी असते, अशी खोली की ज्यातून वाफ बाहेरच पडत नाही.अशा खोलीत कामच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"काय कोणाला आत जावंसंही वाटणार नाही.\n\nमी अनेक वर्षं फूड इंडस्ट्रीमध्ये काम केलं होतं म्हणून मी इथं आले. \n\nअन्न शिजवणाऱ्या एका कारखान्यात मी काम केलं होतं. त्यामुळे मला कत्तलखान्यात क्वालिटी कंट्रोल मॅनेजरची नोकरी मिळाली. मला तेव्हा त्यात काहीच तोटा दिसला नाही. तेव्हा मी 40 वर्षांची होते.\n\nनोकरीच्या पहिल्या दिवशी त्यांनी मला सगळी जागा दाखवली आणि तिथं काय काय कामं होतात ते सांगितलं. तेव्हा सतत तुम्हाला बरं वाटतंय का असं ते विचारत होते.\n\nतिथं येणारे लोक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे असं त्यांनी सांगितलं. \n\nतिथं सगळं ठीक वाटत होतं. ते काम पाहून थोडंसं घाण वाटलं पण सवय होऊन जाईल असा मी विचार केला.\n\nपण असं काही होणार नसल्याचं मला काही दिवसांतच लक्षात आलं.\n\n'दिवसा पाहिलेल्या घटना आणि रात्री पडणारी वाईट स्वप्नं'\n\nसगळे कत्तलखाने एकसारखेच असतील असं नाही. पण मी जिथं काम करत होते ती जागा एकदम क्रूर आणि भयंकर होती.\n\nजनावरांना बेशुद्ध करण्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही त्यांना मारण्यासाठी मशीनमध्ये ढकलण्याआधी गायींनी कसायांवर अनेकदा हल्ला केला आहे.\n\nमला कधीच दुखापत झाली नाही पण त्या जागेचा माझ्या मनावर परिणाम झाला. त्या बिनखिडकीच्या मोठ्या खोक्यासारख्या कत्तलखान्यात दिवस जाऊ लागले तसं माझ्यावरचं दडपण वाढत गेलं. डोळ्यासमोर अंधःकार येऊ लागला.\n\nदिवसा पाहिलेल्या घटना रात्री वाईट स्वप्नातून दिसू लागल्या. \n\nमृत्यू आणि वेदनांप्रती असंवेदनशील झाल्याची भावना कत्तलखान्यात तुम्हाला येते.\n\nगायीला एका जिवंत प्राण्याऐवजी तुम्ही तिला विकण्यासाठी आणि तिच्या अवयवांना खाण्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने पाहू लागताय\n\nयामुळे फक्त काम सोपं होऊन जातं असं नाही तर ते जिवंत राहाण्यासाठी आवश्यक आहे.\n\n'मला रोखून पाहाणारे डोळे'\n\nपरंतु या असंवेदनशीलतेला भेदणाऱ्याही काही गोष्टी तिथं होत्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे डोकी.\n\nतिथं एक मोठी जागा होती. तिथं शेकडो गायींची डोकी पडलेली असत. त्यांची कातडी आणि विक्रियोग्य मांस काढलं जात असे आणि फक्त डोळे शिल्लक राहात.\n\nतिथून गेलं की ते डोळे माझ्याकडे रोखून पाहात आहेत असं वाटे. त्यांच्या मृत्यूला मलाही जबाबदार ठरवत आहेत असं वाटे, कारण मी त्या कत्तलखान्याचा भाग होते.\n\nकाही डोळे माझ्यासमोर आर्जवं करत असायचे, वेळ मागे सरकवून त्यांना वाचवलं जाईल का असं ते विचारायचे. जेव्हा मी..."} {"inputs":"कथाकहाण्यांचं म्हणाल तर कुत्र्यांच्या स्वामीभक्तीच्या अनेक कहाण्या आपल्याकडे प्रचलित आहेत. त्यातलीच एक म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या कुत्र्याने त्यांच्या चितेत घेतलेली उडी. \n\nअशीच काहीशी स्वामीभक्ती मंगोलियामध्ये दिसून आली. \n\nआपल्या मालकिणीचा मृत्यू जिथे झाला त्या रस्त्यावर कुत्र्याने 80 दिवसांपेक्षाही जास्त दिवस आपल्या मालकिणीची वाट पाहिली. \n\nचीनच्या ऑनलाईन जगात मंगोलियाच्या या कुत्र्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना मंगोलियातच्या अंतर्गत भागातल्या होहोत शहरातली आहे. \n\nया व्हीडिओला चीनमध्ये जवळपास 16 लाख व्ह्यूज आहेत.\n\nएका स्थानिक टॅक्सी ड्रायव्हरच्या मते इथले लोक त्या कुत्र्याला मदत करू इच्छितात. \n\n\"या कुत्र्याचं त्याच्या मालकिणीवर फारच प्रेम होतं. मालकिणीच्या मृत्यूनंतर त्या जागी हा कुत्रा रखवालदारासारखा उभा असतो. मी त्याला रोज पाहतो, तो याच रस्त्यावर उभा असतो. खरंच, कुत्र्यांचं आणि माणसाचं नातं खूप सच्चं असतं,\" टॅक्सी ड्रायव्हर सांगतो. \n\nसोशल मीडियावरच्या आणखी एका व्यक्तीचं म्हणणं आहे की, \"हा छोटा कुत्रा खूप इमानी आहे. माझ्या कुटुंबातही एक असा कुत्रा होता जो ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"माझ्या शाळेतून घरी येण्याची रोज वाट पाहायचा.\"\n\nइतर नेटिझन्सना मात्र या कुत्र्याची काळजी वाटते आहे. \n\n\"भर रस्त्यात मधोमध उभं राहणं या कुत्र्यासाठी धोकादायक आहे. त्याला काही झालं म्हणजे? मला वाटतं की कोण्या भल्या व्यक्तीने त्याला दत्तक घ्यावं आणि सुरक्षित ठिकाणी न्यावं.\"\n\nअर्थात चीनच्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होऊन लोकांची मनं जिंकणारा हा पहिलाच कुत्रा नाही. \n\nशिबूया रेल्वेस्टेशन बाहेर असणारा हचिको कुत्र्याचा पुतळा\n\nया वर्षाच्या सुरूवातीलाच नेटिझन्स एका म्हाताऱ्या कुत्र्यावर फिदा झाले होते जो एका स्टेशनच्या बाहेर आपल्या मालकाची वाट पाहात होता. \n\nजपानमध्ये 1920 च्या दशकात घडलेल्या एका घटनेवर 'हचिको : द अकिता' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला कारण ही एका इमानी कुत्र्याची कथा आहे. हा कुत्रा त्याच्या मालकाला रोज रेल्वे स्टेशनवर भेटायचा. मालकाच्या मृत्यूनंतरही हा सिलसिला नऊ वर्ष चालू होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"कन्हैय्या कुमार\n\nया व्हीडिओचे कॅप्शन पुढीलप्रमाणे आहे;\n\n\"कन्हय्या कुमारचं खरं रूप समोर आलं आहे. तो मुस्लीम आहे आण हिंदू धर्मातील नाव वापरून लोकांना मूर्ख बनवत आहे. एका बंद खोलीतल्या बैठकीत त्यानं त्याच्या धर्माविषयी सांगितलं आहे. पण सत्य हे आहे की, तो मुस्लीम आहे. हा व्हीडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्याचं पितळ उघडं पाडा.\" \n\nउजव्या विचारसरणीच्या जवळपास 10 फेसबुक पेजेसवर हेच कॅप्शन वापरून हा व्हीडिओ शेयर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरही शेयर करण्यात आलं आहे. \n\nतर मग सत्य काय आहे? व्हीडिओत कन्हैय्या काय म्हणत आहे हे पाहा. \n\n\"आमचा इतिहास या मातीशी संलग्न आहे. आम्ही सर्वच मुस्लीम अरब जगतातून आलेलो नाहीत. आम्ही इथे लहानाचे मोठे झालो, आम्ही इथं शिक्षण घेतलं. लोकांनी हा धर्म स्वीकारला कारण हा धर्म शांतताप्रिय आहे, या धर्मात समानतेला महत्त्व आहे. या धर्मात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही म्हणूनच आम्ही हा धर्म स्वीकारला आहे. इतर धर्मांमध्ये मात्र जातीपाती आहेत आणि काही लोक अस्पृश्यता पाळतात. आम्ही आमचा धर्म कधीच सोडणार नाही. आम्ही स्वत:चा बचाव करू, समुदाया... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चा बचाव करू तसंच देशाचाही बचाव करू. अल्ला खूप शक्तिशाली आहे आणि तो आमचं रक्षण करेल.\" \n\nहा व्हीडिओ पाहिल्यानंतर कन्हैय्यानं इस्लाम धर्म का स्वीकारला, या बाबीशी कुणीही सहमत होईल. \n\nपण व्हायरल व्हीडिओमधील सर्वच गोष्टी सत्य नाहीत, हे आमच्या तपासात समोर आलं. \"Dialogue with Kanhaiya Kumar\" या एका कार्यक्रमातील संवादाचा एक भाग या व्हीडिओत दाखवण्यात आला आहे. \n\nसत्य काय?\n\nअल्पसंख्याकांविषयीचा हा कार्यक्रम 25 ऑगस्ट 2018ला पार पडला होता. \n\nया कार्यक्रमात कन्हैय्या धर्माचं राजकारण आणि भारत देश सर्वांचा का आहे, यावर बोलला होता. या संदर्भात बोलताना त्यानं भारताचे पहिले शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांच्या विचारांचा दाखला दिला होता.\n\nकन्हैयानं स्वत:चं म्हणणं पटवून देण्यासाठी आझाद यांच्या विचारांचा या व्हीडिओत दाखला दिला आहे. मात्र हा व्हीडिओ हातचलाखीनं एडिट करण्यात आला आहे, जेणेकरून ते शब्द आझाद यांचे नाही तर कन्हैयाचेच आहेत, असं दिसतं. \n\nआझाद यांनी नेहमीच हिंदू-मुस्लीम एकतेचा पुरस्कार केला. ते भारताच्या फाळणीच्या विरोधात होते. मात्र 1947ला फाळणी झाली. हिंदू आणि मुस्लीम गेल्या कित्येक शतकांपासून एकत्र राहत होते आणि यात काही करून बदल व्हायला नको, असं आझाद यांना वाटत होतं. \n\n1946मध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी मोहम्मद अली जिना यांची मुस्लिमांसाठीची स्वतंत्र देशाची मागणी धुडकावून लावली होती. \n\nकन्हैय्या कुमारचा एडिट केलेला व्हीडिओ गेल्या वर्षीसुद्धा अनेक प्लॅटफॉर्मवर शेयर करण्यात आला होता. पण गेल्या काही दिवसांपासून त्यानं वेग पकडला आहे. \n\nसरकारवरील टीकेमुळे चर्चेत\n\nकन्हैया हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित सरकारवर टीका करत आला आहे. तसंच तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवरही टीका करत आला आहे. \n\nभाजप हिंदुत्वाचा अजेंडा फॉलो करत आहे आणि अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष करत आहे, असा त्याचा आरोप आहे. पण मोदींच्या पक्षानं हा आरोप नेहमी फेटाळला आहे. \n\nकन्हैय्यावर फेब्रुवारी 2016च्या मार्च महिन्यात JNU विद्यापीठात 'देशविरोधी' घोषणा केल्याचा आरोप आहे. \n\nदिल्ली पोलिसांनी नुकतीच कन्हैय्या कुमारविरोधात देशद्रोहाच्या गुन्ह्याची चार्जशीट दाखल केली आहे. या केसची पुढील सुनावणी 6 फेब्रुवारीला आहे. \n\nकन्हैयानं त्याच्याविरोधातील आरोप फेटाळले आहेत. पोलीस या केसमध्ये आपल्याला अडकवत आहे, असा त्याचा आरोप केला आहे...."} {"inputs":"कफील खान\n\nगेल्या सात महिन्यांपासून ते मथुरेतील तुरुंगात होते. त्यांच्या जामिनाला अलाहाबाद न्यायालयाने मंजुरी दिली होती. \n\nतीन वर्षांपूर्वी गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे काही मुलांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी डॉक्टर कफील खान यांचं नाव चर्चेत आलं होतं. कामात निष्काळजीपणा केल्याचा आरोप डॉक्टर कफील खान यांच्यावर ठेवण्यात आला होता. \n\nप्रक्षोभक वक्तव्य प्रकरणी त्यांना कोर्टाकडून जामीनही मिळाला होता. पण त्यांची सुटका होण्याआधीच त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.\n\nत्यांची अटक आणि रासुका कायद्याअंतर्गत कारवाईविरुद्ध डॉ. कफील यांचे भाऊ आदिल अहमद यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. \n\nगेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नागरिकत्व दुरूस्ती कायद्याबाबत डॉ. कफील खान यांनी अलीगढ मुस्लीम विद्यापीठात प्रक्षोभक भाषण केल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत.\n\nयाप्रकरणी अलीगढ सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्यात कफील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 29 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या विशेष कारवाई पथकाने (STF) त्यांना मुंब... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ईतून अटक केली होती.\n\nअटकेनंतर डॉ. कफील यांची रवानगी मथुरा जेलमध्ये करण्यात आली. त्यानंतर 10 फेब्रुवारीला त्यांना जामीन मिळाला, पण तीन दिवस त्यांची सुटका होऊ शकली नाही. दरम्यान, अलीगढ जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला. \n\nउत्तर प्रदेशच्या STF ने डॉ. कफील यांना आतापर्यंत दोनवेळा अटक केली. UTF चे महानिरीक्षक अमिताभ यश यांनी याबाबत अधिक माहिती दिली. \n\nते सांगतात, \"कफील यांच्याविरुद्ध अलीगढमध्ये गुन्हा दाखल होता. ते फरार होते. आम्ही त्यांना मुंबईतून अटक केली आणि अलीगढ पोलिसांच्या ताब्यात दिलं. यापूर्वी गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेज प्रकरणातसुद्धा त्यांना STF ने अटक केली होती.\" \n\nपण कोर्टाकडून जामीन मिळूनसुद्धा कफील खान यांच्या सुटकेला तीन दिवस कसे लागले, जामीन मिळूनसुद्धा त्यांच्यावर रासुका का लावण्यात आला, याबाबत प्रश्नचिन्ह आहेत.\n\nकफील यांचे नातेवाईक सुप्रीम कोर्टाचा उल्लेख करून राज्य सरकारवर आरोप करताना दिसतात. जामीन मिळाल्यानंतर रासुका लावता येत नाही, असा कोर्टाचा आदेश असूनसुद्धा ही कारवाई करण्यात आली, असं त्यांचं म्हणणं आहे. \n\nरासुकाची मर्यादा तीन महिन्यांनी वाढवली \n\nडॉ. कफील यांचे भाऊ आदिल सांगतात, \"10 फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजता कोर्टाने कफील खान यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. पण या आदेशानंतरही त्यांची सुटका करण्यात आली नाही. जामीनानंतर रासुका लावता येत नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता.\"\n\nरासुकाचा कालावधी तीन महिन्यांनी वाढविण्यात आला.\n\nडॉ. कफील यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांच्या प्रकरणात त्यांना जामीन मिळालेला आहे. तरीसुद्धा रासुका का लावण्यात आला, हे अनाकलनीय असल्याचं आदिल यांचं म्हणणं आहे. \n\n\"या प्रकरणी अलीगढ जिल्हा प्रशासन फक्त प्रक्षोभक भाषण दिल्याच्या गुन्ह्याचा उल्लेख करताना दिसतं. आता हायकोर्टच याबाबत निर्णय देईल.\"\n\nपण सरकारी वकील मनीष गोयल यांनी याबाबत बीबीसीशी बोलताना सांगितलं की, सरकार एकट्याने याबाबत निर्णय करत नाही, तर रासुका वाढवण्याची मागणी सल्लागार समिती करत असते. या समितीमध्ये ज्येष्ठ तज्ज्ञ व्यक्ती असतात. कायदेतज्ज्ञ मंडळी या समितीत असतात. रासुका फक्त तीन महिन्यांसाठी असतो. त्यानंतर तीन-तीन महिन्यांपर्यंत तो वाढवता येऊ शकतो. प्रत्येकवेळी हा कालावधी वाढवण्याचा निर्णय सल्लागार समितीकडूनच घेतला जातो. कफील खान प्रकरणात..."} {"inputs":"कमरेपर्यंत पाणी असलेली नदी पार करत, जंगलातून वाट काढत, शेताच्या बांधावरून, चिखल, माती आणि साचलेलं पाणी यातून चांगली 12 किलोमीटरची पायपीट करत आजही 50 ते 60 विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जावं लागतं. \n\nराज्याच्या एका कोपऱ्यातील एखाद्या गावातील ही परिस्थिती नाही. तर मुंबईपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यामधील मैदे गावातल्या आदिवासी पाड्यावरील हे वास्तव आहे.\n\nभिवंडीतील मैदे ग्रामपंचायत हद्दीतील बिजपाडा, बात्रे पाडा, रावते पाडा, ताडाची वाडी, बेडेपाडा या पाच आदिवासी पाड्यांवर जाण्यासाठी आजही चांगला रस्ता नाही. \n\nरस्त्याची सुविधा नसल्यामुळे या पाड्यांवरील 50 ते 60 विद्यार्थांना दररोज स्वत:चा जीव धोक्यात घालून 12 किमींची पायपीट करावी लागते. \n\nयामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे. बऱ्या स्थितीतल्या रस्त्यानं शाळेत पोहोचायचं असेल तर हे अंतर आणखी वाढतं. त्यांना 16 किलोमीटरचा वळसा घालून शहापूर तालुक्यातल्या शाळेत पोहोचावं लागतं. \n\nपाहा व्हीडिओ : शिक्षणासाठी विद्यार्थांची 12 किमींची जीवघेणी पायपीट\n\nबिजपाडा या मुख्य गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून तिथे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चौथी पर्यंतच्याच शिक्षणाची सोय आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नदी ओलांडून शहापूर तालुक्यातल्या पिवळी येथील किल्ले माहुली शाळेत जावं लागतं. \n\nगुडघाभर पाण्यातून नदी ओलांडावी लागते\n\n\"सकाळी सव्वादहाची आमची शाळा असते. सर्व तयारी करून आम्ही आठ वाजता घरातून निघतो. सर्वांत आधी आम्हाला जंगलातली वाट लागते. या जंगलात कायम प्राण्यांची भीती असते. पण आम्ही जिद्दीने हे जंगल पार करतो,\" बिजपाडा येथे राहणारी आठवीत शिकणारी अंजली पाटील सांगते. \n\n\"जंगल संपल्यानंतर वाटेत नदी लागते. पावसाळ्यात या नदीमध्ये कमरेपर्यंत पाणी असतं. आम्ही सर्व मुलं-मुली एकमेकांचा हात पकडून ती नदी पार करतो. कधीकधी कॉलेजची मोठी मुलं किंवा गावकरी आम्हाला नदीच्या पलीकडे जायला मदत करतात. \n\nनदीत खूप पाणी असलं तर घरी परतावं लागतं. कपडे भिजले तर ओल्या कपड्यांनिशीच आम्हाला दिवसभर शाळेत बसावं लागतं. नदीच्या पलीकडे एक पाडा आहे. तिथे भरपूर चिखल असतो. आम्ही हा चिखल तुडवून शाळेत येतो,\" अंजली पुढे सांगते.\n\nशिक्षक हेच मुलांचे पालक \n\nश्रीमती एस. एस. देशमुख विद्यालय व किल्ले माहुली कनिष्ठ कला महाविद्यालयात 412 विद्यार्थी आहेत. त्यातील जवळपास 50 ते 60 विद्यार्थी बिजपाडा, बात्रे पाडा, रावते पाडा, ताडाची वाडी, बेडेपाडा या पाच पाड्यांवरून येतात. \n\nया मुलांची शिक्षणाची जिद्द अचंबित करणारी आहे, असं शाळेचे मुख्याध्यापक अनिल देशमुख सांगतात. \n\n\"शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना कराव्या लागणाऱ्या पायपीटीचं आम्हालाही वाईट वाटतं. त्यासाठी पाड्यांपर्यंत शाळेची बस पाठवण्याचीही आमची तयारी आहे. पण रस्ताच नसल्यामुळे आम्ही हतबल आहोत,\" देशमुख ते करत असलेल्या प्रयत्नांबद्दल सांगतात.\n\n\"पाड्यांवरची मुलं दररोज जीव धोक्यात घालून शाळेत येतात. त्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक मुलांची पालकांसारखीच काळजी घेतात. पावसाळ्यात तर शाळेची वाट अधिक धोकादायक होऊन जाते. भरपूर पाऊस पडला तर शिक्षक विद्यार्थांना नदीच्या पलीकडे आणायला आणि सोडायला जातात,\" असंही देशमुख यांनी सांगितलं.\n\nया परिसरात मोबाईलचं नेटवर्कही नसतं. त्यामुळे पावसात भिजून आलेली मुलं आजारी पडली किंवा अचानक कुणालाही कसला त्रास होऊ लागला तर शिक्षकच त्यांना दवाखान्यात घेऊन जातात. मुलींसाठी शाळेने सॅनिटरी नॅपकीनसारख्या सुविधा शाळेतच उपलब्ध करून दिल्या आहेत,\" अशीही माहिती अनिल देशमुख यांनी दिली. \n\nरस्ता नसल्यानं 12वी पुढे शिक्षण..."} {"inputs":"कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. तसंच उपाध्यक्षपदी निवडणून येणाऱ्या त्या पहिल्या आशियाई वंशाच्या उमेदवार असतील. \n\n55 वर्षांच्या कमला हॅरिस या सुरुवातीला खरंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. पण नंतर त्यांनी या शर्यतीतून माघार घेत बायडन यांना पाठिंबा दिला. \n\nजो बायडन यांनी कमला हॅरिस यांची रनिंग मेट म्हणून निवड केली होती. \n\nअमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाचे अपडेट्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा. \n\nकमला हॅरिस यांचं भारताशी नातं\n\nकमलांचा जन्म कॅलिफोर्नियातल्या ओकलंडचा. त्यांचे आईवडील दोघेही स्थलांतरित. आईचा जन्म भारतातला आणि वडिलांचा जमैकातला. \n\nकमला लहान असतानाच त्यांचे पालक विभक्त झाले आणि त्यानंतर त्यांची आई श्यामला गोपालन हॅरिस यांनी कमला आणि माया या लेकींना वाढवलं. श्यामला या कॅन्सर संशोधक आणि नागरी हक्क कार्यकर्त्या होत्या. तर कमला यांचे वडील अर्थतज्ज्ञ आहेत. \n\nआपल्या दोन्ही मुलींना त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची जाणीव असेल याची काळजी श्यामला यांनी त्यांना वाढवताना घेतली. \n\nकमला हॅरिस त्यांच्या 2018मध्ये प्रसिद्ध झालेल्या द ट्रुथ्स वी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"होल्ड (The Thruths We Hold) या आत्मचरित्रात लिहीतात, \"आपण दोन कृष्णवर्णीय मुलींना वाढवतो आहोत याची माझ्या आईला पूर्ण जाणीव होती. तिने घर म्हणून स्वीकारलेल्या देशामध्ये माया आणि माझ्याकडे कृष्णवर्णीय म्हणून पाहिलं जाईल, हे तिला माहीत होतं. आणि आम्हा दोघींनाही कॉन्फिडंट कृष्णवर्णीय महिला म्हणून मोठं करण्याचा तिचा निर्धार होता.\"\n\nमोठं होताना कमला यांचा कायमच त्यांच्या भारतीय मुळाशी संपर्क आला. आईसोबत त्या भारतातही येत. पण यासोबतच आईने आपल्याला आणि बहिणीला ओकलंडच्या कृष्णवर्णीय इतिहासाशीही जोडल्याचं कमला सांगतात. \n\nआईच्या हातचा दहीभात, डाळ, इडली खाऊन मोठं झाल्याचं त्या सांगतात. त्यांच्या आत्मकथेत त्यांनी घरी भारतीय बिर्याणी बनवण्याबद्दलही लिहिलेलं आहे. \n\n2014मध्ये कमला हॅरिस यांनी डग्लस एमहॉफ यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी भारतीय परंपरेनुसार कमलांनी नवऱ्याच्या गळ्यात फुलांची वरमाला घातली तर डग्लस यांनी त्यांच्या ज्यू परंपरेनुसार काचेचा ग्लास पायाखाली फोडला. \n\n शिक्षण आणि करियर\n\nसिनेटर हॅरिस यांनी काही काळ कॅनडातही घालवलाय. श्यामला गोपालन हॅरिस यांनी कॅनडातल्या मॅकगिल युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिकेची नोकरी स्वीकारल्यानंतर माया आणि कमला या दोन्ही बहिणी पाच वर्षं माँट्रियालच्या शाळेत शिकत होत्या. \n\nअमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात कमला यांनी 4 वर्षं शिक्षण घेतलं. आपल्या आयुष्यातली ही जडणघडणीची सर्वांत महत्त्वाची वर्षं असल्याचं त्या सांगतात. \n\nहार्वडमधल्या शिक्षणानंतर कमला हॅरिस यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून कायद्याची पदवी घेतली आणि अल्मेडा काऊंटीच्या डिस्ट्रीक्ट अॅटर्नी कार्यालयापासून करिअरला सुरुवात केली. \n\n2003साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अॅटर्नी झाल्याय. कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती होत्या. \n\n2017 साली त्यांची निवड कॅलिफोर्नियाच्या ज्युनियर युएस सिनेटर म्हणून झाली. अमेरिकेच्या सिनेटमध्ये त्यांनी महत्त्वाच्या चर्चांदरम्यान त्यांच्या संभाषण कौशल्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. \n\nव्हाईट हाऊसची शर्यत\n\nगेल्या वर्षीच्या सुरुवातीला कमला हॅरिस यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराच्या शर्यतीत आपण असल्याचं जाहीर केलं. सुरुवातीला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला पण त्या आपल्या मोहीमेला ठोस दिशा देऊ शकल्या नाहीत...."} {"inputs":"कर्णधार आणि मुख्य फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना रोहित शर्माला अपयश आले.\n\nमुंबई इंडियन्सने 2013, 2015 आणि 2017 अशी तीन वर्षं IPLच्या चषकवर आपलं नाव कोरलं आहे. मात्र यंदा धडपडत ढेपाळत खेळणाऱ्या मुंबईला आपली जादू दाखवता आली नाही. काय आहेत मुंबई इंडियन्सच्या बाद फेरीतूनच बाहेर पडण्याची कारणं?\n\n1. रो'हिट' नाही\n\nकर्णधार रोहित शर्माला सूर न गवसणं हे मुंबई इंडियन्ससाठी IPLच्या अकराव्या हंगामात प्लेऑफ अर्थात बाद फेरीत न जाण्याचं प्रमुख कारण आहे. \n\nरोहित शर्माची बॅट तळपणं आणि मुंबई इंडियन्स विजयपथावर असणं या दोन गोष्टी समानार्थी म्हणाव्यात अशा आहेत. यंदाच्या हंगामात सुरुवातीला ओपनिंगला येणारा रोहित नंतर मिडल ऑर्डरमध्ये खेळायला लागला. मात्र ज्या शैली आणि कलात्मकतेसाठी रोहित ओळखला जातो ते हरवल्यासारखं वाटलं. \n\nरोहित शर्माला सूर न गवसणं मुंबई इंडियन्सच्या पॅकअपचं प्रमुख कारण ठरलं.\n\n\"रोहित शर्मा हा वनडे आणि ट्वेन्टी-20तला अव्वल बॅट्समन आहे. ओपनर म्हणून खेळताना त्याच्या नावावर अचंबित करणारे विक्रम आहेत. असं असताना रोहित मुंबई इंडियन्ससाठी सगळ्या सामन्यात ओपनिंग करत नाही हे चकित करणारं आहे,\" अ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सं माजी खेळाडू आणि प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी म्हणाले.\n\nIPLच्या दहा हंगामात रोहितने दरवर्षी 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र यंदाच्या हंगामात त्याने खेळलेल्या 14 सामन्यांमध्ये 15, 11, 18, 94, 0, 2, 56, 0, 24, 11, 36, 0, 6, 13 रन्स काढले. म्हणजे 14 सामने मिळून 286 धावा केल्या. ही आकडेवारी ट्वेन्टी-20 स्पेशलिस्ट रोहितच्या लौकिकाला साजेशी नाही.\n\nरोहितचा फॉर्म ढेपाळत असताना मधल्या फळीतील बॅट्समननी साथ न दिल्याने मुंबईवर बाद फेरीतूनच परतण्याची वेळ ओढवली. \n\n\"रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा हुकूमी एक्का आहे. यंदाच्या हंगामात त्याला कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. रोहितची कामगिरी चांगली होत नसताना बाकी बॅट्समन विशेषत: मधल्या फळीतील बॅट्समनला आपली कामगिरी उंचावता आली नाही,\" असं माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू नीलेश कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\n2. विदेशी बार फुसका\n\nIPL स्पर्धेत एका संघाला एका मॅचमध्ये चार विदेशी खेळाडूंना खेळवण्याची परवानगी असते. यंदाच्या हंगामात विदेशी खेळाडूंनी मुंबई इंडियन्सची निराशा केली. \n\nवेस्ट इंडिजचे एल्विन लुईस आणि किरेन पोलार्ड, दक्षिण आफ्रिकेचा जेपी ड्युमिनी, बांगलादेशचा मुस्ताफिझूर रहमान, ऑस्ट्रेलियाचा बेन कटिंग यापैकी कोणीही संघाच्या विजयात हातभार लावू शकले नाहीत. \n\nकीरेन पोलार्ड\n\nवर्षानुवर्षं मुंबईच्या ताफ्यात असणाऱ्या पोलार्डला सुरुवातीच्या सामन्यांनंतर संघातून डच्चू देण्याची वेळ ओढवली. \n\nगेल्या हंगामानंतर मुंबईने जोस बटलर, लेंडल सिमन्स, टिम साऊदी या फॉर्मात असलेल्या विदेशी खेळाडूंना संघातून काढून टाकलं. हे सगळे प्लेयर्स यंदा दुसऱ्या संघांसाठी चांगली कामगिरी करत आहेत. \n\n3. 'ती' एक ओव्हर\n\nसंथ आणि अडखळत सुरुवात ही मुंबई इंडियन्सची अनेक वर्षांची ओळख. हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात गती मिळून विजयपथावर येणं ही मुंबई इंडियन्सची खासियत. \n\nयंदाच्या हंगामात हे पुनरागमनाचं कौशल्य मुंबईला दाखवता आलं नाही. या हंगामात मुंबईला प्लेऑफ गाठता न येण्याचं कारण म्हणजे शेवटच्या ओव्हरमधली सुमार कामगिरी. \n\n20+19 षटके चांगला खेळ करणाऱ्या मुंबईने यंदा अनेक सामने शेवटच्या ओव्हरमध्ये गमावले आहेत. स्वैर बॉलिंग, सोपे कॅचेस सोडणं आणि रन-आउटच्या संधी मिस करणं, अशा बेसिक चुकांमुळे मुंबई इंडियन्सच्या हातातोंडाशी आलेले विजय प्रतिस्पर्धी संघाने हिरावून घेतले आहेत. \n\n\"डेथ बॉलिंग अर्थात शेवटच्या..."} {"inputs":"कर्नाटकातले उद्योजक श्रीनिवास गुप्ता यांनी त्यांच्या पत्नी माधवी यांचा सिलिकॉन आणि मेणाचा हा पुतळा तयार करून घेतला आहे. कोप्पल शहात बांधलेल्या नवीन घरात त्यांनी या पुतळ्यासोबत गृहप्रवेश केला. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nतीन वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात माधवी यांचं निधन झालं होतं. गृहप्रवेशावेळी भावुक झालेले श्रीनिवास गुप्ता यांनी सांगितलं, \"माधवीला नेहमीच एक चांगलं घर हवं होतं. ती मला नेहमीच एका मोठ्या घरात जायचं आहे, असं म्हणायची आणि आज तिची इच्छा पूर्ण झाली आहे.\" \n\nश्रीनिवास आणि माधवी यांना दोन मुली आहेत. श्रीनिवास मूळचे आंध्र प्रदेशातल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातले. मात्र, व्यवसायानिमित्त जवळपास 32 वर्षांपूर्वी ते कर्नाटकातल्या कोप्पलमध्ये स्थायिक झाले. \n\nमाधवी-श्रीनिवास यांची थोरली मुलगी अनुषाने बीबीसीशी बोलताना सांगितलं, \"5 जुलै 2017 रोजी कोप्पलहून तिरुमालाकडे जात असताना कोलार भागात आमच्या गाडीला अपघात झाला. आमची कार ट्रकला धडकली. त्यात आईचा मृत्यू झाला. त्यावेळी ती 45 वर्षांची होती. \n\nअसा बनवला पुतळा\n\n\"आईच्या स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी करावं, अशी वडिलांची इच्छा होती. त्यानुसार आमच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्या परिचयाचे आर्किटेक्ट महेश रंगनवार यांनी पुतळा बनवण्याचा सल्ला दिल्याचं अनुशाने सांगितलं. पुतळा बनवण्याचं निश्चित केल्यानंतर मूर्तीकाराचा शोध सुरू झाला. हा शोध बंगळुरूमधले आर्टिस्ट श्रीधर मूर्ती यांच्यापर्यंत येऊन संपला. त्यांनीच हा पुतळा बनवला. \n\nएएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना श्रीनिवास म्हणाले, \"माझ्या घरात पत्नीला पुन्हा बघून मला खूप आनंद होतो आहे. बंगळुरूचे आर्टिस्ट श्रीधर मूर्ती यांना माझ्या पत्नीचा पुतळा बनवण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला. पुतळा दीर्घकाळ टिकावा, यासाठी यात सिलिकॉनचा वापर करण्यात आला आहे.\"\n\nकोप्पलमध्ये वर्षभर उष्ण वातावरण असतं. शिवाय दिवस-रात्र एसी सुरू ठेवू शकत नाही. त्यामुळे श्रीधर मूर्ती यांनी मेणासोबतच सिलिकॉनच्या वापराचा सल्ला दिला होता. \n\n\"आईची स्वप्नपूर्ती\"\n\nअनुशाने सांगितलं, \"एक सुंदर आणि मोठं घर असावं, असं तिचं स्वप्न होतं. आज तिचं स्वप्न बाबांनी पूर्ण केलं आहे. मात्र, ती या जगात नाही. ती जगात नसली तरी या पुतळ्याच्या रुपाने तिने तिच्या स्वप्नाच्या घरात गृहप्रवेश केला आहे. यापुढे अनेक दशकं ती या घरात राहणार आहे. \n\n\"गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलेल्या पाहुण्यांना पुतळ्याची जराही कल्पना नव्हती. त्यामुळे घरी आल्यावर जेव्हा पाहुण्यांनी सोफ्यावर बसलेल्या माधवी यांना बघितलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. नंतर हा पुतळा असल्याचं त्यांना कळलं. \n\nअनुशाने सांगितलं, \"पाहुण्यांनी आईच्या पुतळ्याचे फोटो काढले आणि ते व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर शेअर केले. काहींनी व्हिडियोसुद्धा पोस्ट केले.\"\n\nसोशल मीडियावर या पुतळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. एएनआयने पोस्ट केलेल्या फोटोला 7 हजारांहून जास्त लाईक्स आणि हजारांहून जास्त शेअर आणि रिट्विट्स मिळाले आहेत. या पुतळ्याची माहिती कळाल्यानंतर अनेकांनी वडिलांना फोन करून प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ पुतळा बनवण्याची कल्पना आवडल्याचं सांगितलं. \n\nअनेकांनी पुतळा कुठून बनवून घेतला. किती वेळ लागला, किती खर्च आला, असे तपशीलही विचारल्याचं अनुशा सांगते. हाच प्रश्न जेव्हा बीबीसीने श्रीनिवास यांना विचारला तेव्हा ते म्हणाले, \"माझी जीवनसोबती माधवी हिच्यासाठी मी कितीही पैसे मोजू शकतो. ती माझ्यासाठी अमूल्य आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी..."} {"inputs":"काँगोतील हजारो कुपोषित मुलं भूकबळीच्या उबंरठ्यावर आहेत.\n\nवर्ल्ड फूड प्रोग्रॅम (WFP) चे प्रमुख डेव्हिड बीझली यांनी बीबीसीशी बोलाताना सांगितलं की, \"काँगोच्या कसाय प्रांतातील 30 लाख लोकांचा जीव धोक्यात आहे. येत्या काही महिन्यांमध्ये जर मदत पोहोचली नाही तर लाखों मुलांचा भूकबळी जाईल.\" \n\nऑगस्ट 2016 मध्ये सैन्यासोबत झालेल्या संघर्षात एक स्थानिक नेता मारला गेला होता. तेव्हापासून काँगोमध्ये हिंसाचार भडकला आहे आणि जवळपास 15 लाख लोकांना घरदार सोडावं लागलं होतं. यात बहुतांश बालकांचा समावेश आहे. \n\nकसाय प्रांताच्या परिस्थितीविषयी बीझली म्हणाले, \"आमची टीम सध्या या प्रांताच्या दौऱ्यावर आहे. इथं झोपड्या पेटवण्यात आल्या आहेत, घरं जाळण्यात आली आहेत. अन्नाअभावी कुपोषित बालकांची वाढ खुंटली आहे. सहाजिकच अनेक मुलांचा मृत्यूही झाला आहे.\"\n\nसंघर्षात विस्थापित झालेल्यांत मुलांची संख्या जास्त आहे.\n\n\"जर वेळेवर निधी मिळाला नाही, अन्न पोहोचलं नाही आणि गरजेच्या जागी मदत मिळाली नाही तर ही परिस्थिती आणखी गंभीर होणार. आम्ही अशा मुलांबद्दल बोलत आहोत जी येत्या काही महिन्यात शेवटचा श्वास घेतील.\"\n\nकाँगोतील लोकांच्या मदतीसाठ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी आवश्यक निधीपैकी WFPकडे केवळ एक टक्का निधी उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nपावसाळा सुरू झाल्यावर तर रस्त्यानं मदत पोहोचवणं आणखीनच कठीण होऊन बसणार आहे, असं ते म्हणाले. हेलिकॉप्टरनं मदत पोहचवणं फारच महाग पडणार आहे. \n\nजर येत्या काही दिवसांत मदत पोहोचली नाही तर आपण कल्पना करू शकत नाही इतकी भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते असं त्यांना वाटतं.\n\nइथल्या सरकारनं पारंपरिक नेतृत्वाला मान्यता देण्यास नकार दिला आणि संघर्ष सुरू झाला. एका स्थानिक नेत्यानं एका बंडखोर गटाची स्थापना केली. पण, सरकारच्या सैन्यासोबत झालेल्या संघर्षात हा नेता मारला गेला. \n\nत्यानंतर बंडखोर गटांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. या हिंसक संघर्षामागे अनेक कारणं आहेत, पण बंडखोर गटांच्या निशाण्यावर सरकार आहे. \n\nकांगोतील संघर्षात 3 हजार लोक मारले गेले आहेत.\n\nया संघर्षात आणखी लोक सहभागी झाले आणि संघर्ष वाढत गेल्यानं इथल्या पाच प्रांतामध्ये हिंसाचार पसरला. यात आजवर 3000हून अधिक बळी गेले असून UNला इथं सामूहिक कबरी सापडल्या आहेत.\n\nकाँगो सरकार आणि बंडखोर गटांवर मानवी हक्कांच्या पायमल्लीचे आरोप झाले आहेत. या आरोपांचा तपास करायला गेलेल्या दोन UN कार्यकर्त्यांचं मार्चमध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती.\n\nमार्चमध्येच झालेल्या एका चकमकीत बंडखोरांनी 40 पोलिसांचं मुंडकं कापलं होतं.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"काँग्रेस आणि व्हीआयपी पक्षानं प्रत्येकी 1-1 जागा जिंकली आहे.\n\nनिवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कलांनुसार एनडीए 120 जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन 106 जागांवर आघाडीवर आहे.\n\nएमआयएमआयएम चार जागांवर तर बहुजन समाज पार्टी दोन जागांवर आघाडीवर आहे.\n\n..तर नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत- संजय राऊत\n\nबिहार निवडणुकांचे कल हाती आले असून भाजप-जेडीयूप्रणित एनडीएनं आघाडी घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.\n\nसंजय राऊत यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर राऊत यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं.\n\n\"संपूर्ण केंद्रीय सत्ता तिथे कामाला लागली होती. मोदींनी 17 ते 18 सभा घेतल्या. तरीही 30 वर्षांचे तेजस्वी यांनी सर्वांना कामाला लावलं,\" असं संजय राऊत यांनी म्हटलं.\n\n\"बिहारमध्ये भाजपाचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असं एका सुरात सांगत आहेत. यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत. शब्द फिरवल्यानंतर काय होऊ शकतं हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. नितीश कुमा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र मुख्यमंत्री होतील आणि भाजपाला त्यांना करावंच लागेल,\" असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.\n\nईव्हीएमवर प्रश्नचिन्ह\n\nहे कल हाती येत असतानाच काँग्रेसचे नेते उदीत राज यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारं ट्वीट केलं आहे. अमेरिकेत जर ईव्हीएम असते तर ट्रंप निवडणूक हारले असते का, असं म्हणत उदीत राज यांनी अप्रत्यक्षपणे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. \n\nराजदला काँग्रेसची मदत नाही?\n\nबिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत आघाडी करून महागठबंधनमार्फत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राजदची कामगिरी चांगली होत असली तरी कांग्रेस त्यांच्या डोक्यावरील बोजा ठरल्याचं दिसून येत आहे.\n\nकाँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत 70 जागा लढवल्या होत्या. पण ते फक्त 21 ठिकाणी आघाडीवर आहेत.\n\nदुसरीकडे CPI(ML)ने 19 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 14 जागांवर ते आघाडीवर आहेत.\n\nमहागठबंधनमध्ये राजदने काँग्रेसला गरजेपेक्षा जास्त जागा सोडल्याचं राजकीय विश्लेषक सांगत होते. पण या जागा निवडून येण्यासारख्या नसल्याने त्यांना सोडण्यात आल्या, असं स्पष्टीकरण राजदने दिलं होतं.\n\nबिहार निवडणुकांचे ताजे निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमनाथ मंदिरात जलपूजन केले.\n\nया ऐतिहासिक मंदिरात काँग्रेसच्या भावी अध्यक्षांची नोंद बिगर हिंदू म्हणून नोंद केल्यानं ट्विटर आणि इतर माध्यमांत एकच गोंधळ उडाला. \n\nहिंदू नसलेल्या सर्व लोकांना या मंदिरात आपली ओळख सांगावी लागते.\n\nया घटनेनंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी लगेच ट्वीट केलं, \"शेवटी राहुल गांधी यांनी आपली धार्मीक ओळख स्पष्ट केली. त्यांनी नियमाप्रमाणे सोमनाथ येथील मंदिरात हिंदू नसलेल्या रजिस्टरमध्ये नोंद केली.\" \n\nपुढे ते विचारतात, \"जर ते श्रद्धेने हिंदू नसतील तर त्याचं पालन तर ते अजिबात करत नाही मग ते मंदिरात जाऊन ते लोकांना का फसवत आहेत?\"\n\nकाहीतरी गडबड झाल्याचं लक्षात येताच स्पष्टीकरण देण्यासाठी अस्वस्थ काँग्रेसजन तातडीनं कामाला लागले. त्यांच्या अधिकृत @INCIndia या ट्विटर हँडलने कमेंट केली, \"सोमनाथ मंदिराला भेट देणाऱ्यांसाठी एकच रजिस्टर आहे. त्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सही केली. बाकी सगळे फोटो जे पसरवले जातात आहे ते बनावट आहेत. आगतिक परिस्थितीमुळं आततायीपणा करावा लागत आहे का?\"\n\nराहुल गांधी एका मंदिर भेटीदरम्यान... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":".\n\nटीव्ही पत्रकार ब्रजेश कुमार सिंग म्हणाले, \"राहुल यांच्या सोमनाथ भेटीदरम्यान त्यांच्या माध्यम समन्वयक असलेल्या मनोज त्यागी यांनी हिंदू नसलेल्या लोकांसाठी असलेल्या विशेष रजिस्टरमध्ये राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्या नावाची नोंद केली. ऐन निवडणुकांच्या वेळी झालेली ही चूक फार मोठी आहे.\"\n\nत्यागी यांनी देखील खुलासा केला. \"माध्यमांच्या प्रतिनिधी आणि माझ्या नावाची नोंद केली. त्यात राहुल गांधी किंवा अहमद पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. त्यांची नावं नंतर लिहिली असावीत,\" असं ते म्हणतात. \n\nपण सोमनाथ मंदिराचे जनसंपर्क अधिकारी ध्रुव जोशी यांचा रोख त्यागी यांना दोषी ठरवण्यावर आहे. \n\nते म्हणाले, \"राहुल गांधी आणि अहमद पटेल यांचं नाव राहुल गांधी यांचे माध्यम समन्वयक असलेल्या मनोज त्यागी यांनी नोंदवलं. नियमाप्रमाणे हिंदू नसलेल्या सगळ्या व्यक्तींना प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सिक्युरिटी पाँईटवर नोंद करणं आवश्यक आहे.\"\n\nजुनाच वाद\n\nयामुळं काही वर्तुळात राहुल गांधी हे हिंदू आहेत की नाही यावर वाद सुरू झाला. यानिमित्ताने राहुल गांधींची आई म्हणजेच सोनिया गांधी यांना राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर याचा गोष्टींचा सामना करावा लागला होता, याची आठवण होते. \n\nसोनिया गांधी यांनी 1998 साली राजकारणात प्रवेश केल्यापासून त्या आपल्या धार्मीक श्रद्धेबद्दल निर्माण होणारा वाद टाळतात. उलट विश्लेषकांचं म्हणणं असं आहे की राजकीय कारणांमुळं त्यांच्या पालकांच्या पसंतीस पडण्यापलीकडं त्यांचा हिंदुत्वाकडे कल वाढला आहे. \n\nराहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांसह मंदिराला भेट दिली.\n\n1999 च्या निवडणुकांच्या वेळी संघ परिवाराने सोनिया गांधी त्यांच्या विदेशी असण्यावरून आणि ख्रिश्चन धर्मावरून 'राम राज्य विरुद्ध रोम राज्य' असं अभियान सुरू केलं होतं. तेव्हा भारतातील रोमन कॅथलिक असोसिएशनने सोनिया कॅथलिक असल्याचा आश्चर्यकारकरीत्या इन्कार केला होता.\n\nसोनिया आणि राजीव यांच्या लग्नानंतर श्रद्धास्थळावर जाताना सोनिया राजीव यांच्याबरोबर असत. त्यांच्या डोक्यावर पदर असायचा आणि तिथल्या श्रद्धास्थानाला त्या वाकून नमस्कार करत. 1989 च्या निवडणुकीच्या आधी जेव्हा राजीव यांनी देवराह बाब यांना आमंत्रित केलं तेव्हा त्या राजीव यांच्याबरोबर होत्या. \n\nहे बाबा लाकडी भागावर राहत असत. तसंच जमिनीपासून सहा फूट उंचीवर असलेल्या मचाणावर झोपत. कोणत्याही मानवी लहरीपासून ते..."} {"inputs":"काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रफाल करारावरून मोदींनी 'चौकीदारही चोर है' असं वारंवार लक्ष्य केलं आहे. त्याला उत्तर देण्यासाठी मोदींनी ही रणनीती अवलंबली आहेच, शिवाय यामागे इतरही काही कारणं आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे. \n\n2014मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांनी या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला होता. 'चौकीदार बनून आपण देशाचे संरक्षण करू' या त्यांच्या विधानानंतर तो शब्द प्रसिद्ध झाला. रफाल प्रकरणानंतर काँग्रेसच्या अध्यक्ष राहुल गांधी यांनी हाच शब्द पंतप्रधानांवरच उलटवण्याचा प्रयत्न केला. \n\n'चौकीदार चोर हे' अशा शब्दांमध्ये काँग्रेसने भाजपला उत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर जवळपास सर्वच विरोधकांनी या शब्दाचा आधार घेऊन पंतप्रधानांवर टीका करायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या सभेमध्ये राहुल गांधी यांनी, \"चौकीदार फक्त चोरच नाहीत तर डरपोकही आहेत, जेव्हा मी त्यांना रफालबद्दल विचारले तेव्हा त्यांना (पंतप्रधानांना) माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलता आले नाही. ते इकडे-तिकडे पाहात बसले होते,\" असे वक्तव्य केले होते. \n\nपंतप्रधान मोदी अंबानींचे चौकीद... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ार आहेत अशी टीकाही राहुल यांनी केली आहे. तर कालच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 'पंतप्रधान जगनमोहन रेड्डीसारख्या भ्रष्ट माणसाचे चौकीदार आहेत', अशी टीका केली आहे. त्यामुळे हा शब्द चर्चेत राहिला आहे.\n\nसाधारणपणे 1991 नंतर भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांनी निवडणुकांच्या कार्यकाळात दिलेल्या विविध घोषणा लोकांच्या आजही लोकांच्या लक्षात राहिल्या आहेत. राम मंदिर आंदोलनाच्या काळामध्ये 'मंदिर वही बनायेंगे,' 'गर्व से कहो हम हिंदू है' अशा घोषणा धार्मिक, सामाजिक संघटनांकडून देण्यात आल्या. त्यांचा प्रचारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या उपयोग केला गेला.\n\nअटलबिहारी वाजपेयी ते नरेंद्र मोदी \n\n'बारी बारी सबकी बारी, अगली बारी अटलबिहारी' अशा यमक जुळवणाऱ्या घोषणांनंतर 2004 साली 'शायनिंग इंडिया' या घोषणेच्या मदतीने भारतीय जनता पार्टीने प्रचार केला. 2009 साली लालकृष्ण अडवाणी यांना 'लोहपुरुष' असे संबोधून प्रचार करण्यात आला. या निवडणुकीमध्ये लोहपुरुष या शब्दाभोवती प्रचार फिरत राहिला. मात्र 2014 साली 'चायवाला' या शब्दाने संपूर्ण निवडणुकीचाच ताबा घेतला.\n\nचहावाला माणूस पंतप्रधान होऊ शकतो याचा उच्चार नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी प्रचारात वारंवार केला आणि त्याचा निवडणुकीनंतरही वापर केला. भाजपच्या वतीने 'चाय पे चर्चा' असे कार्यक्रम देशभर घेण्यात आले. मोदी यांची सर्वसामान्य पार्श्वभूमीचा प्रचारात वापर करण्याचा हा प्रयत्न होता. तसेच याच निवडणुकीत 'अबकी बार, मोदी सरकार' अशीही घोषणा प्रसिद्ध करण्यात आली. \n\n2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या निवडणुका तसेच पोटनिवडणुकांमध्ये 'नामदार-कामदार' या शब्दांचा वापरही पंतप्रधानांनी केला. राहुल गांधी आणि काँग्रेसचे लोक नामदार आहेत आणि मी कामदार आहे असा नरेंद्र मोदी यांनी वारंवार उल्लेख केला.\n\nगेल्या पाच वर्षांमधील निवडणुकीत 'छप्पन इंच की छाती' शब्दप्रयोगाचा भाजपकडून वापर झाला पण पुलवामा, उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर आता तुमची छप्पन इंची छाती कोठे गेली असा प्रश्न सत्ताधारी भाजपाला चहुबाजूंनी विचारला गेला. या काळात राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है', नरेंद्र मोदी यांचे सरकार 'सूटबूटकी सरकार' आहे अशी टीका करून त्यांन प्रत्युत्तर दिले.\n\nचौकीदार शब्दाचा प्रचारात वापर कशासाठी?\n\n'चौकीदार चोर है' असं राहुल गांधी यांनीही वारंवार म्हणूनही भारतीय जनता..."} {"inputs":"काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सामान्य कार्यकर्त्यांमध्ये असणारी भिंत ते पाडतील का? श्रीमंत आणि गरिबांमध्ये असलेली दरी ते मिटवतील का? \n\nशेतकरी आणि नवयुवकांना एक चांगलं आयुष्य देण्याचं वचन त्यांनी दिलं आहे. त्यांचं हे वचन ते पूर्ण करू शकतील की नाही, याची परीक्षा तेव्हाच होईल जेव्हा त्यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल. आणि या गोष्टीसाठी अद्याप वेळ आहे. \n\nपण हे सर्व होण्याआधी त्यांना सिद्ध करावं लागेल की काँग्रेस कार्यकारी समिती आणि त्यांच्या टीममध्ये तरुणांना चांगलं स्थान आहे, ते देखील ज्येष्ठ नेत्यांची नाराजी न ओढवून घेता. \n\nकाँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात राहुल गांधी यांना बोलताना बघताना माजी पक्ष अध्यक्षा सोनिया गांधी\n\nते म्हणतात ना, बोलणं सोपं करणं अवघड. राहुल गांधी नेहमी म्हणतात की पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही हवी. पण कार्यकारी समितीच्या 24 जणांचं नामांकन त्यांनीच केलं आहे. \n\nया अधिवेशनातली एक खास गोष्ट अशी, की निदान 2019 पर्यंत आपल्याला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या नेत्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे, असंच म्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हणावं लागेल. \n\nUPA पासून काही अंतर हात राखून असलेल्या पक्षांतील नेत्यांनादेखील ही गोष्ट नक्कीच आवडण्यासारखी आहे. काही दिवसांपूर्वी वाटत होतं की सोनिया गांधींनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. पण आता असं वाटत आहे की त्यांनी आपल्या निर्णयावर पुनर्विचार केला आहे. \n\nकटू सत्य\n\nयाची दोन कारणं असू शकतात - एक तर त्यांना एक आई म्हणून राहुल यांना यशस्वी झालेलं पाहण्याची इच्छा असेल. दुसरी गोष्ट अशी की, त्यांच्या नेतृत्वात द्रमुक, राष्ट्री. जनता दल, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, तृणमूल आणि इतर पक्ष एकत्र येऊन आघाडी तयार करण्याची शक्यता आहे. \n\nपण ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव, एम. करुणानिधी, लालू प्रसाद यादव आणि शरद पवार यांच्यासारखे राजकीय दिग्गज एकाच वेळी एकत्र ठेवणं ही तारेवरची कसरत त्यांना करावी लागेल, हे एक कटू सत्य आहे. \n\nज्या प्रमाणे 1975-77 मध्ये जयप्रकाश नारायण यांना जो मान होता किंवा संयुक्त आघाडी सरकारच्या काळात हरकिशन सिंग सुरजीत यांचा जो दबदबा होता तसाच मान UPAमध्ये सोनिया गांधी यांना देखील आहे. एकमेकांचा विरोध करणारे पक्ष देखील त्यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन काम करू शकतात. \n\nइथं एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल : राहुल असो वा सोनिया, त्यांची प्रतिमा ही सत्ता राबवणारे नेते, अशी नाही. त्यांनी नेहमीच स्वतःला सत्तेच्या रखवालदाराच्या रूपातच सादर केलं आहे. \n\n2004 ते 2014 या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान होते पण सोनिया गांधी यांनी दाखवून दिलं की त्या पंतप्रधानपदी नसतानाही तितक्याच शक्तिशाली आहेत. \n\nमनमोहन सिंग यांच्या काळात राहुल गांधींना मंत्री होता आलं असतं पण ते झाले नाहीत. आता देखील ते स्वतःला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून सादर करण्याची घाई करताना दिसत नाहीत. \n\nमोदींशी टक्कर\n\n1951-52 ला झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते आतापर्यंत सर्व निवडणुका या मोठ्या चेहऱ्यांच्या अवतीभोवती लढल्या गेल्या आहेत, असं दिसून येतं. \n\n1952, 1957 आणि 1962 या निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळालं त्याचं मुख्य कारण होते पंडित जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी आपला देशातल्या राजकारणातला दबदबा कायम ठेवला. राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि सोनिया गांधी यांच्या जीवनात अशी संधी आली पण पी. व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंह हे दोघं तितके चमकले नाहीत. \n\nविरोधी पक्षाचा दुबळेपणा\n\nसध्याची राजकीय..."} {"inputs":"काँग्रेसच्या संयुक्त सत्रामध्ये माईक पेन्स यांनी नॅन्सी पलोसी यांच्यासोबत बायडन यांच्या विजयाविषयीची घोषणा केली. \n\nपेन्सलव्हेनिया आणि अॅरिझोनामधल्या मतांवर घेण्यात आलेले आक्षेप सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज अशा दोन्हीकडे फेटाळून लावण्यात आल्यानंतर इलेक्टोरल व्होट्सना मान्यता देण्यात आली. \n\nराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एका निवेदनाद्वारे आपण सत्तेचं सुरळीत हस्तांतरण करणार असल्याचं म्हटलंय. पण यासोबतच त्यांनी निवडणूक निकालांविषयीच्या त्यांच्या दाव्यांचा पुनरुच्चार केला. \n\nया निवेदनात ट्रंप म्हणतात, \"निवडणूक निकालांशी जरी मी सहमत नसलो आणि ही गोष्ट जरी मला खटकणारी असली तरी 20 जानेवारीला सत्तेचं सुरळीतपणे हस्तांतरण होईल.\"\n\nट्रंप यांचा ट्विटर अकाऊंट सध्या ट्विटरने लॉक केलेला आहे. डोनाल्ड ट्रंप यांचे प्रवक्ते डॅन स्कॅव्हिनो यांनी हे निवेदन प्रसिद्ध केलंय. \n\nबायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठीची चर्चा सदनात सुरू असताना अमेरिकेत बुधवारी (6 जानेवारी) कॅपिटल बिल्डिंगवर ट्रंप समर्थकांनी हल्ला केला. हा हल्ला करताना कॅपिटल इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करताना चार जणांचा मृत्यू झ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाल्याचं वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी म्हटलंय. \n\nया हल्ल्यानंतर अमेरिकन संसदेतल्या कामकाजाला पुन्हा सुरुवात करण्यात आली होती.\n\nबुधवारी ( 6 जानेवारी) ही चर्चा सुरू असतानाच कॅपिटल इमारतीच्या बाहेर निदर्शनं करत असलेले ट्रंप समर्थक इमारतीत घुसले. हे आंदोलक सदनापर्यंत पोहोचल्याने चर्चा थांबवण्यात आली होती. \n\nया दरम्यान पोलिसांनी झाडलेली गोळी लागून एका महिलेचा मृत्यू झाला, तर इतर तीन जणांचा मृत्यू 'मेडिकल इमर्जन्सी'मुळे झाल्याचं वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी म्हटलंय. \n\nआतापर्यंत 52पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली असून त्यातल्या 47 जणांना कर्फ्यूच्या नियमांचा भंग केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. \n\nअमेरिकन काँग्रेसचं सत्र सुरू असताना ट्रंप समर्थकांनी बॅरिकेड तोडून आत घुसखोरी केली. पोलिसांबरोबर त्यांची झटापटही झाली. \n\nवॉशिंग्टन डीसी मेट्रोपोलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 5 बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये हँडगन आणि लाँग गनचा समावेश आहे.\n\nअटक करण्यात आलेले लोक डीसीमध्ये राहात नसल्याचे पोलीसप्रमुख रॉबर्ट कॉन्टी यांनी सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या अधिकाऱ्यांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.\n\nअनेक ट्रंप समर्थकांकडे शस्त्रंही होती. ट्रंप समर्थकांनी इमारतीच्या खिडक्या तोडल्या आणि पोलिसांच्या अंगावर ते धावूनही गेले. याचदरम्यान एका महिलेला गोळी लागली आणि तिचा नंतर मृत्यू झाला. नंतर ट्रंप यांनी आपल्या समर्थकांना घरी जाण्यास सांगितले परंतु आपलाच विजय निवडणुकीत झाल्याचा पुनरुच्चारही केला.\n\n14 डिसेंबर रोजी सील बॅलटबॉक्समधून सर्टिफिकेट्स पाठवण्यात आले. ते 6 जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये आणले गेले. इलेक्टोरोल मतांची मोजणी या घुसखोरीनंतर थांबवावी लागली. \n\nकॅपिटलच्या पोलिसांनी ट्रंप समर्थकांच्या आंदोलनाला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पोलिसांचे न ऐकता झटापट सुरू केली. यादरम्यान स्टाफमधील कही लोकांनी बॅलट बॉक्स सुरक्षित बाहेर काढले.\n\n'ट्रंप यांचा जॉर्जिया निवडणुकीचा दावा साफ चुकीचा'\n\nजॉर्जियामध्ये निवडणूक जिंकल्याचा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा दावा साफ चुकीचा आहे असं जॉर्जियाचे मुख्य निवडणूक अधिकारी ब्रॅड राफेनस्पर्जर यांनी म्हटलं आहे.\n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे एक फोन रेकॉर्डिंग समोर आलं होतं. या रेकॉर्डिंगमध्ये ते जॉर्जिया प्रांताच्या वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याला म्हणजेच ब्रॅड..."} {"inputs":"काँग्रेसविरोधात बंड करून मार्च 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 22 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांनंतर आणखी 3 काँग्रेस आमदारांनी भाजपची वाट धरली. याशिवाय 3 विद्यमान आमदारांचं निधन झालं. त्यामुळे मध्य प्रदेशात पोटनिवडणूक घेण्यात आली आहे. \n\n2018 मध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सरकार स्थापन केलं होतं. \"पण कमलनाथ यांच्या सरकारमध्ये आपली विकासकामे रखडवली. आपल्यावर अन्याय झाला. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे याविषयी तक्रार केली. पण काही फायदा झाला नाही. म्हणून नाईलाजानं भाजपमध्ये प्रवेश करावा लागला,\" असा दावा सिंधिया यांनी पक्षांतरावेळी केला होता. \n\nतर दुसरीकडे सिंधिया यांनी स्वत:च्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असा त्यांच्यावर आरोप होत आहे. दरम्यान असे आरोप-प्रत्यारोप होत राहतील. पण ही पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करेल असं दिसतंय. त्यामागे कारणंही तशीच आहेत. \n\nआतापर्यंत काय काय घडलं?\n\n2018 मध्ये मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्ये भाजपचे 109 आमदार निवडून आले, तर काँग्रेसचे 114 आमदार निवडून आले होते. काँ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ग्रेसनं अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं. \n\nपण दीड वर्षांतच कमलनाथ आणि सिंधिया यांच्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. शेवटी मार्च 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 22 आमदारांसहीत भाजपमध्ये प्रवेश केला. या बंडखोर आमदरांमध्ये तत्कालीन कमलनाथ सरकारमधील तब्बल 14 मंत्र्यांचाही समावेश आहे. \n\nमार्च 2020मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.\n\nमध्य प्रदेशच्या राजकारणात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. भाजपचे सध्या 109 आमदार आहेत. शिवराजसिंह चौहान यांना सत्तेत राहण्यासाठी जेमतेम 7 आमदारांची गरज आहे. \n\nमध्य प्रदेश विधानसभेत एकूण 230 जागा आहेत. तर सरकार स्थापन करण्यासाठी 116 आमदारांची गरज आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीनंतर भाजप पुन्हा सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे. पण याचा राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होतील, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. \n\nस्थानिक पातळीवर सध्या काय सुरू आहे?\n\nसध्या ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होतेय, त्यापैकी बहुतेक विधानसभा मतदारसंघ हे ग्वाल्हेर आणि चंबळ भागात आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजकीय वर्चस्वाचा हा प्रदेश मानला जातो.\n\nत्यांच्यासोबत इथल्या काँग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण आधीपासून पक्षासाठी काम करणाऱ्या प्रस्थापित स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजी दिसत आहे, असं दैनिक भास्करचे ग्वाल्हेर आवृत्तीचे कार्यकारी संपादक भगवान उपाध्याय सांगतात. \n\nज्योतिरादित्य सिंधिया\n\n\"ग्वाल्हेर आणि चंबळमधील स्थानिक भाजप नेते सिंधिया यांच्या प्रचारसभेला जाताना दिसत नाहीयेत. ते केवळ पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहेत. त्यामुळे दिल्ली आणि भोपाळमधल्या भाजप नेतृत्वाने सिंधिया यांना स्वीकारलं असेल. पण स्थानिक पातळीवर अजूनही त्यांना म्हणावसं स्वीकारलं नाहीये,\" असं ते सांगतात. \n\nदुसरीकडे जनतेने निवडून दिलेलं काँग्रेसचं सरकार शिवराजसिंह चौहान यांनी पाडलं आणि सत्ता काबीज केली. जनतेनं दिलेल्या कौलाचा अनादर केला. राज्यातली कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरलंय, या मुद्द्यांवर काँग्रेस भाजपला कोंडीत पकडत आहे.\n\n'सत्ता-संघर्षापेक्षा राजकीय प्रतिष्ठेची पोटनिवडणूक'\n\nही पोटनिवडणूक सत्ता-संघर्षापेक्षा राजकीय प्रतिष्ठेची जास्त ठरत आहे, असं राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार रशीद किदवई सांगतात. \n\n\"भाजपने..."} {"inputs":"काँग्रेसविरोधी राजकारण करणाऱ्या शिवसेनेत राज ठाकरे लहानाचे मोठे झाले. एके काळी नरेंद्र मोदींचं गुणगान करणारे राज आता राहुल गांधींना हिरोच्या भूमिकेत दाखवत आहेत. हा त्यांनी घेतलेला यूटर्न आहे का?\n\n\"कर्नाटकच्या निवडणुकीनंतर राहुल गांधींची इमेज जायंट किलर ठरली आहे. ज्या पद्धतीनं कुमारस्वामी यांनी निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, त्यावरून हे दिसतं की प्रादेशिक पक्ष हे अमित शाह आणि नरेंद्र मोदींबाबत काय विचार करतात. चंद्राबाबूंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांनाच शहा-मोदींच्या राजकारणाचा प्रत्यय आला आहे. त्यामुळेच छोट्या पक्षांना आता राहुल गांधी जवळचे वाटत आहेत,\" असं सकाळ टाइम्सचे संपादक रोहित चंदावरकर म्हणतात. \n\n2014 सालच्या निवडणुकीत भाजपला दणदणीत बहुमत मिळालं आणि त्यानंतर भाजपच्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. तेव्हापासून राज ठाकरेंनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली. \n\nगुजरात विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी पहिल्यांदा राहुल गांधींना मोदी-शाहांपेक्षा मोठं दाखवलं. काँग्रेसचा पराभव झाला असला तरी राहुल गांधींचा विजय झाला आहे, अशा आशयाचं व्यंगचित्र त्यांनी काढलं. \n\nपण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"राहुल गांधींची व्यंगचित्रातून स्तुती केली म्हणजे मनसे ताबडतोब काँग्रेसच्या जवळ जाईल, असा अर्थ काढता येणार नाही. \n\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे म्हणतात, \"विषय राहुल गांधींना हिरो बनवण्याचा नाहीये, राज ठाकरे यांनी मोदीमुक्त भारताचं आवाहन केलं आहे, तर त्यासाठी समोर पक्ष कुठला आहे तर तो काँग्रेस आहे. आजच्या घडीला मनसे कोणाबरोबच नाही. मोदीमुक्त भारतसाठी सगळे पक्ष एकत्र येण्यासाठी तयार असतील आम्ही त्या आघाडीत जाऊ, पण आमचे नेते राज ठाकरेच आहेत.\"\n\nमनसे मित्राच्या शोधात?\n\nआधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला. लोकसभेला अनामत जप्त होण्याची नामुष्की मनसे उमेदवारांवर ओढावली. तर विधानसभेला कसाबसा एक आमदार जुन्नरमधून शरद सोनावणेंच्या रूपाने निवडून आला. \n\nराज यांना मित्रपक्षाची गरज लागेल हे नक्की, त्यामुळे काँग्रेस त्यांचा वापर करू शकेल, अशी शक्यता ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी काही दिवसांपूर्वी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली होती. \n\n\"राज यांचं हे भाष्य हे भेदक आणि मार्मिक आहे. मात्र ते तात्कालिक आहे. त्यावरून ते काँग्रेसच्या जवळ जात आहेत, असं म्हणता येणार नाही. शिवाय, हे व्यंगचित्र म्हणजे त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे, असंही मानता येणार नाही.\"\n\nपण मनसे भाजप-विरोधी आघाडीत सामील होण्यासाठी तयार असली, तरी काँग्रेसला मनसे सोबत आलेली चालणार आहे का? \n\nमुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणतात, \"काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत अजिबात जाणार नाही. कारण मनसे हा पक्ष भारताच्या संविधानावर विश्वास ठेवत नाही. २०१४मध्ये हेच मोदी-मोदी करत होते. पण आज पक्ष संपत आल्यावर ते काँग्रेसशी जवळीक करू पाहत आहेत. हा पक्ष केवळ द्वेष पसरवणारा पक्ष आहे. यांना जर आमचे नेते राहुल गांधी यांचं कौतुक करायचं असेल, तर ते त्यांनी खुशाल करावं. आमची काहीच हरकत नाही. पण त्यांच्याशी युती कधीच होणार नाही.\"\n\nइंदिरा आणि राहुल\n\nव्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी म्हणतात की राज यांच्या व्यंगचित्रांवर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव आहे. \"बाळसाहेब ठाकरे यांना व्यंगचित्र काढताना आणि राजकारण करताना राज यांनी प्रत्यक्ष पाहिलं आहे. त्यांना व्यंगचित्रांचं 'बाळ'कडू मिळालं आहे.\"\n\n‘माझ्या बदनामीसाठीचा बनाव’ 1977 : आणीबाणीच्या काळातील चौकशीसाठी जनता सरकारने शहा आयोग नेमला होता. हा आपल्या बदनामीचा डाव असल्याचा आरोप इंदिरा गांधींनी केला..."} {"inputs":"काकासाहेब शिंदे आणि अविनाश शिंदे\n\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जुलै 2018मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या काकासाहेब दत्तात्रय शिंदे या आंदोलकानं गोदावरी नदीत उडी मारून जीव दिला होता. मूळ गंगापूर तालुक्यातील कानडगावचे काकासाहेब शिंदे यांनी कायगाव टोका येथील नव्या पुलावरून उडी घेतली होती. यासदंर्भातला एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. \n\nकाकासाहेब यांचे लहान भाऊ अविनाश शिंदे हे 26 वर्षांचे आहेत. \n\nअविनाश शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बीबीसी मराठीला प्रतिक्रिया देताना म्हटलं, \"आजचा मराठा आरक्षणाविषयीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दु:खद आहे. न्यायालया असा निकाल देईल, असं वाटलं नव्हतं. राज्य सरकारनं योग्य भूमिका मांडायला हवी होती.\" \n\n \"माझ्या भावानं मराठा आरक्षणासाठी जे बलिदान दिलं, ते व्यर्थ ठरल्याचीच भावना आज माझ्या मनात आहे. मी, माझे घरचे आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की, माझ्या भावाचं बलिदान व्यर्थ नको जायला, पण आजचा दिवस आमच्यासाठी खूप दु:खद आहे,\" अविनाश शिंदे सांगतात. \n\nते पुढे म्हणाले, \"मराठा समाजानं आरक्षणासाठी किती दिवस रस्त्यावर उतरायचं हा प्रश्न आहे. आजही आमच्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पदरी निराशाच पडली आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे त्यामुळे कोरोनाची स्थिती लक्षात घेता समाजानं आपली प्रतिक्रिया द्यावी, असं मला वाटतं.\" \n\nदरम्यान, मराठा आरक्षणासाठी आम्ही संपूर्ण तयारी करत असल्याचं राज्य सरकारनं वेळोवेळी म्हटलं होतं. भाजप सरकारपेक्षा अधिक वकिल मराठा आरक्षणासाठी नेमल्याचंही महाविकास आघाडी सरकारनं स्पष्ट केलं होतं.\n\nकोण होते काकासाहेब शिंदे?\n\n28 वर्षांचे काकासाहेब शिंदे पेशाने ड्रायव्हर होते. त्यांच्या घरात आई, वडील आणि भाऊ असे चौघेच जण. गंगापूर तालुक्यातील आगर कानडगाव हे त्यांचं मूळ गाव. तिथे घरी दोन एकर शेती. \n\nशेतीवर उपजीविका चालत नाही म्हणून काकासाहेब यांनी ड्रायव्हर म्हणून नोकरी सुरू केली. त्यांच्यावर घर अवलंबून होतं.\n\nगोदावरीत उडी मारताना काकासाहेब शिंदे\n\nगंगापूरमधून शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांचा मुलगा संतोष माने यांच्या गाडीचे काकासाहेब शिंदे ड्रायव्हर होते. \n\nअविनाश शिंदे यांनी त्यावेळी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं की, काकासाहेब यांना मिळणाऱ्या 15 हजार रुपये पगारातच त्यांचं घर चालत होतं. \n\nनेमकं काय घडलं होतं? \n\nजुलै 2018मधील घटनेविषयी अविनाश यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, \"त्या दिवशी आंदोलनात आम्ही दोघं बरोबरच होतो. आजपर्यंत मराठा समाजाची जेवढी आंदोलनं झाली, त्यावेळेस काकासाहेब माझ्याबरोबरच असायचे. आंदोलन सुरू असताना त्यांनी गोदावरीमध्ये उडी घेतली. ते असं काही करतील याची आम्हाला कल्पना नव्हती. त्याला पोहता येत नव्हतं.\"\n\nकाकासाहेब शिंदे\n\n\"आम्ही कायगाव टोका इथं आंदोलन करणार असल्याची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिलेली असताना त्यांनी काहीच उपाययोजना केलेल्या नव्हत्या. आंदोलनकर्त्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलेला असतानाही नदीकाठी अँब्युलन्स किंवा होड्या नव्हत्या. लाईफ जॅकेट किंवा जीवरक्षक नव्हते.\n\n\"काकासाहेब यांना नदीतून बाहेर काढण्यासाठीही कुणी नव्हतं. आमच्याच लोकांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. थर्माकोलच्या होड्या घेऊन ते नदीत उतरले होते. आमच्या लोकांनी काकासाहेब यांना गंगापूर इथं आणलं. पण तोपर्यंत सगळं संपलं होतं,\" अविनाश यांनी पुढे सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू..."} {"inputs":"कानपूरचा एक सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास दुबे याला पकडण्यासाठी पोलीस चौबेपूर पोलीस ठाणे अंतर्गत दिकरू गावात गेले होते. पोलिसांना रोखण्यासाठी जेसीबी लावून रस्ता अडवण्यात आला होता, असं उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक हितेश चंद्र अवस्थी यांनी सांगितलं.\n\nपोलीस गावात पोहोचताच गुंडांनी घराच्या छतांवरून गोळीबार सरू केला. यात 8 पोलीस मृत्युमुखी पडले. यात पोलीस उप-अधीक्षक देवेंद्र मिश्रा, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. या घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे. फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आलं असून बाकीची तपासणी करण्यात येत आहे. \n\nविकास दुबे याच्यावर 60 गुन्हे दाखल आहेत. गेल्या आठवड्यातच एका व्यक्तीने त्याच्याबाबत तक्रारीनंतर 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी विकास यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं पथक दिकरू गावात गेलं होतं. \n\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आठ पोलीसांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. तसेच या घटनेत दोषी असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश डीजीपी एच. सी अवस्थी यांना दिले आहेत.\n\nघटनेची माहिती मिळताच कानपू... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र परिक्षेत्राचे अप्पर पोलीस महासंचालक जयनाराय सिंह, पोलीस महानिरीक्षक मोहीत अग्रवाल आमि वरीष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी गावाला चारी बाजूंनी घेरल्याचं कळतंय.\n\nसध्या या गावात सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. विकास दुबेच्या संपर्कातील लोकांचे मोबाईल नंबर सर्व्हिलंसवर लावण्यात आले आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"कारण चीनमध्ये असं चित्र सर्वत्र उघडपणे दिसतं. आणि याला कारणीभूत, किंवा चालना देणारं माध्यम, आहे एक खासपद्धतीचा पारंपारिक ड्रेस. 'कई डांग कू' नावाचा हा ड्रेस, चीनमध्ये लहान मुलांना वावरताना कुठलीही अडचण येऊ नये याकरिता घातला जातो.\n\nमूळत: ही खासपद्धतीची पँट असते जिच्या मागच्या बाजूला एक भलं मोठं छिद्र असतं. हे खरं आहे की, आधीच्या तुलनेत आता या पँटचा वापर कमी झाला आहे, पण तरी ही पद्धत अद्याप बंदही झालेली नाही.\n\nचीनमध्ये वावरणाऱ्या परदेशी नागरिकांना तर अशी पँट पाहून नवलचं वाटावं. ती पँट का वापरतात, याचं कारण त्यांना समजेना. आधी तर त्यांना हेच वाटतं की, ही एक चांगली सवय नसून यामुळं लहान मुलांना त्रास सहन करावा लागत असेल.\n\nब्राझीलहून अलीकडेच चीनला स्थलांतरित झालेल्या एक वकिलांनी बीबीसीला सांगितलं की, \"मागच्याच आठवड्यात मी बीजिंगच्या एका महागड्या शॉपिंग सेंटरमध्ये गेलो होतो. तेव्हा मी पाहिलं की, एक लहान मुलगा उपडा बसून तिथंच संडास करत होता. नंतर मग मी त्याच्या आईला ती संडास उचलतानाही बघितलं. मी हैराण झालो. माझ्यासाठी हे दृष्य विचित्र होतं.\"\n\nतुम्हाला कदाचित ते वाचतानाही किळसवाणं वाटत असलं तरी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":", या पद्धतीचे फक्त तोटेच नाही तर काही फायदेही आहेत.\n\nफायदे\n\nचीनी नागरिकांना असं वाटतं की, या पँटच्या वापरामुळं लहान मुलं शौचालय वापरणं लवकर शिकतात. त्याच वेळी, डायपर घालणाऱ्या मुलांमध्ये वॉशरूमच्या वापरीची सवय उशिराने लागते.\n\nजर मुलं चुकीच्या ठिकाणी संडासाला बसले तर मोठी मंडळी त्यांना यापासून रोखतात. चीनमध्ये तीन-चार महिन्याच्या बाळाला वॉशरूमला जाण्याची सवय लावण्यास सुरुवात होते. तर दुसरीकडे पश्चिमी देशांमध्ये मुलं एक ते दिड वर्षांची झाल्यावर त्यांना ही सवय लावली जाते.\n\nपण चीनमधल्या लहान मुलांचा हा पेहराव जगभरातल्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. एवढंच काय तर यावर चर्चा करण्यासाठी इंटरनेटवर एक फोरमही तयार करण्यात आला आहे.\n\nचीनमधल्या लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानांमध्ये विना छिद्राची पँट सापडणं कठीण आहे. 'कई डांग कू'ची लोकप्रियता यावरूनच ठरवता येऊ शकेल.\n\nतोटे\n\nया पँटचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेही आहेत. तुम्हाला अनेक ठिकाणी, घरांबाहेर संडास करणारी लहान मुलं दिसतील. परिणामी, सार्वजनिक ठिकाणी घाण आणि दुर्गंधी पसरलेली दिसते, जे आरोग्यासाठी घातक आहे. शहरांच्या तुलनेत गावांमधली स्थिती तर याबाबतीत फारच वाईट आहे.\n\n'कई डांग कू'चा वापर पर्यावरणासाठी योग्य आहे की अयोग्य? यावर आता जगभरात चर्चा झडत आहेत.\n\nयाचा वापर केल्यानं टनाने निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा धोका कमी झाला आहे, असंही म्हटलं जातं. अनेक युरोपीयन देशांमध्येही आता लहान मुलांना कपड्याचे डायपर घालावेत, असं सांगितलं जात आहे.\n\nअसं असलं तरी, डिस्पोजेबल डायपरचा वापर करणं जास्त फायद्याचं असल्याचं चीनमधले डॉक्टर आता सांगतात. अट फक्ट एकच आहे की, डायपर वेळच्यावेळी बदलावेत, जेणेकरून आजारांचा धोका कमी होईल.\n\nयाशिवाय डायपरचा वापर हा आता स्टेटस सिंबॉलही झाला आहे. \n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"कार्यक्रमाच्या नियमांनुसार कोणता स्पर्धक सर्वांत आधी घराबाहेर पडणार, याची सर्वांना उत्सुकता होती. पहिल्या आठवड्यात अनिल थत्ते, भूषण कडू आणि आरती सोळंकी डेंजर झोनमध्ये होते. त्यापैकी आरती सोळंकी यांना नॉमिनेशन प्रक्रियेत सर्वांत कमी मतं मिळाली आणि त्यांना आपला गाशा गुंडाळून 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडावं लागलं. \n\nया 'बिग बॉस'च्या घरात एक आठवडा कसा होता? आरती सोळंकी यांनी आपले अनुभव आणि काही पडद्यामागच्या गोष्टी 'बीबीसी मराठी'सोबत शेअर केल्या आहेत. \n\n1. दोन कोटींचा दंड\n\nबिग बॉसच्या प्रत्येक गोष्टीबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते. त्यामुळे जोपर्यंत एखादी व्यक्ती या घरात प्रवेश करत नाही तोपर्यंत घरातील सर्व सदस्यांची कुणालाच माहिती नसते.\n\nमी 13 तारखेला जाणार होते पण 12 तारखेच्या दुपारपर्यंत माझ्या आईलासुध्दा 'बिग बॉस'मध्ये जाणार असल्याचं सांगितलं नव्हतं. इतकं गुपित ठेवावं लागतं. \n\nशोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांकडूनही एका बॉन्डवर सही करून घेतली जाते. त्याचं उल्लंघन करणाऱ्याला तब्बल दोन कोटींचा दंड आहे. जोपर्यंत कार्यक्रम संपत नाही तोवर यातील सर्व नियम आणि अटी लागू असतात. त्यामुळे मी बाह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेर पडले असले तरी अनेक गोष्टींबाबत बाहेर वाच्यता करू शकत नाही.\n\n2. सुंदर दिसण्याला महत्त्व?\n\nमराठी 'बिग बॉस'बद्दल मला कळलं तेव्हापासून माझी त्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. माझं स्वप्न पूर्ण होईल की नाही मला माहित नव्हतं. पण चॅनलनेच मला समोरून फोन करून विचारलं आणि माझी इच्छा पूर्ण झाली. तरी पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडावं लागल्यानं माझा हिरमोड झाला.\n\nस्मिता गोंदकर माझ्याबाबत खोटं बोलली. घरात इतरही कामं असतात, हे विसरून ती दोन दिवस मेकअप करण्यातच मश्गूल होती. अनेकांनी तिला नॉमिनेट केलं होतं. पण ज्याला मी भाऊ मानते त्या भूषण कडूनेही तिचीच बाजू घेतली.\n\nभूषण कडूला मी भावड्या म्हणते. विनोदी कलाकार म्हणून आम्ही दोघांनी एकत्र प्रवेश केला होता. पण मला तो विनोद करण्यापासून परावृत्त करत होता. एवढंच नव्हे तर त्यानं मला कॅप्टन्सीसाठीही नॉमिनेट केलं नाही.\n\nअभिनेत्री आरती सोळंकी बिग बॉसच्या घरात आठवडाभर होत्या.\n\n'सुंदर आणि हॉट दिसणं एवढाच क्रायटेरीया आहे का?' असा प्रश्न मला त्यानंतर पडला आहे. माणूस कितीही चांगला असला तरी परिस्थिती त्याला वाईट बनवते, हेच यावरून सिध्द होतं. फक्त उषा नाडकर्णी माझ्याबद्दल खरं बोलल्या. \n\n3. दिव्यांच्या प्रकाशातूनच वेळ कळते\n\n'बिग बॉस'चं घर मराठमोळं आणि प्रशस्त आहे. पण अत्याधुनिक अशा या घरात काही बेसिक गोष्टीच नाहीत. म्हणजे किचनमध्ये मिक्सरऐवजी पाटा आणि खलबत्ता दिला आहे. त्यामुळे जेवण बनवताना अनेक अडचणी येतात.\n\nशिवाय मोबाइल, पेन, पेन्सिल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इथे घड्याळ नाही. त्यामुळे वेळेचा अंदाजच येत नाही. सतत घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या कलाकारांना तीन महिने घड्याळाशिवाय जगायचं आहे.\n\nइथे सकाळी साधारण आठच्या सुमारास अलार्म वाजतो. तेव्हा दिवस उजाडल्याचं कळतं. दुपार केव्हा होते, याचा पत्ताच लागत नाही. काही तासांनंतर जेव्हा दिवे मंद होतात तेव्हा समजायचं की संध्याकाळ झाली आहे. दिवे बंद झाले की समजायचं आता रात्री झालेली आहे.\n\nसकाळी उठून चहा-नाष्टा तयार करणं, मग जेवण बनवणं, त्यानंतर आंघोळ, दुपारचं जेवण, गप्पा किंवा एखादा टास्क, पुन्हा संध्याकाळी जेवणाची तयारी, चर्चा, रात्रीचं जेवण, घरातील कामं आणि मग लाईट्स-ऑफ, असा इथला दिनक्रम असतो.\n\n4. घर नव्हे पिंजरा\n\nलोकांना वाटतं की या घरात राहणं खूप सोपं आहे. पण तुमच्या कुटुंबापासून, नेहमीच्या कामकाजातील सर्व गोष्टींपासून लांब राहणं खूप कठीण..."} {"inputs":"काल कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना दोन्ही राज्यांच्या सीमेवर गोळ्या घाला असे कथित वक्तव्य केल्यामुळे तणावाला सुरुवात झाली. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून कोल्हापुरात शिवसेनेने आंदोलन केले तसेच कागलमध्ये भीमाशंकर पाटील यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच कर्नाटकाचा ध्वजही जाळण्यात आला. \n\nत्यानंतर याचे पडसाद बेळगाव शहरात उमटले आणि कन्नड संघटनांनी मराठी फलक असलेल्या दुकानांवर दगडफेक केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून कर्नाटकला जाणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहनाच्या बसगाड्या थांबवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. \n\nशिवसेनेने काल भीमाशंकर पाटील यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली\n\nमहाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमा प्रकरणावरील सरकारचे प्रयत्न करण्यासाठी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांची नेमणूक केली आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारने... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कर्नाटकची बाजू घेतल्याचा आरोप केला. \n\nकन्नड सिनेमा पाडला बंद\n\nकोल्हापुरामध्ये अप्सरा थिएटरमध्ये सुरू असलेला 'अवणे श्रीमनारायण' या कन्नड चित्रपटाचा खेळ युवासैनिकांनी बंद पाडला. यामध्ये हर्षल सुर्वे, मंजित माने, बाजीराव पाटील, शशी बिडकर, तानाजी आंग्रे, कृष्णात पवार, जयराम पवार, चेतन अष्टेकर, शेखर बारटक्के, सनराज शिंदे यांनी सहभाग घेतला.\n\n'कर्नाटक नवनिर्माण सेनेवर बंदी घाला'\n\nयाबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, \"बेळगाव सीमावाद हा अनेक वर्षांपासून प्रलंबित न्यायालयीन लढा आहे पण अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती मराठी माणसांना गोळ्या घालण्याची भाषा करत असेल तर त्यावर कर्नाटक शासनाने कारवाई करणं गरजेचं आहे. \n\nमराठी माणसाला संरक्षण देण्याची, अस्मिता जपण्याची गरज आहे. कन्नड भाषिक महाराष्ट्रात स्वतःला सुरक्षित समजतो याउलट गेली 60 वर्ष सीमावासीय महाराष्ट्रात परत येण्याची इच्छा का बाळगतो याच चिंतन कर्नाटक सरकारने करायला हवे. मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला अटक व्हायला हवी तसंच कर्नाटक नवनिर्माण सेना ही विकृत सेना आहे. भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या संघटनेवर बंदी घालायला हवी. सीमावादवर केवळ न्यायालयात भाष्य होणं आवश्यक आहे. \"\n\n'प्रसिद्धीसाठीच अशी वक्तव्यं'\n\nकर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष भीमाशंकर पाटील याला बेळगाव इथं कुणी ओळखत नाही. केवळ प्रसिद्धीसाठी त्याच्याकडून अशी वक्तव्यं केली जात आहेत. अशा वक्तव्यामुळे बेळगावात वातावरण दूषित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील यांनी केला.\n\nत्या म्हणाल्या, \"कनसे संघटनेकडून मराठी माणसाला सीमेवर गोळ्या घालू असं केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. मात्र महाराष्ट्र एकीकरण समिती अशा लोकांना घाबरत नाही. सीमालढ्यात आमच्या अनेक बांधवांनी हौतात्म्य पत्करले आहे. पण गेली 60 वर्ष सुरू असलेला हा लढा आता निर्णायक वळणावर आहे. त्यात महाराष्ट्र सरकारने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमावासीयांच्या पाठीशी उभे राहिले असल्याने कर्नाटकमध्ये पोटशूळ उठला आहे. त्यातूनच अशी वक्तव्यं केली जात आहेत. महापौर असताना माझ्यावर किरकोळ कारणासाठी राजद्रोहाचा गुन्हा टाकला होता मात्र अशा संघटनावर कारवाई तर होत नाही च उलट त्या नेत्याला पोलीस संरक्षण देण्यात येत आहे हे चुकीचं आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी..."} {"inputs":"कालपासून गुजरातच्या दक्षिणेस मुंबईजवळ आणि कोकण किनारपट्टीच्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. यामुळे मुंबई, कोकण आणि पुण्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडला. सप्टेंबर महिन्याचा अखेरचा काळ हा मान्सून परतण्याचा काळ असतो. मान्सून परतण्याच्या काळामध्ये विजा चमकण्यासह पाऊस पडतो. तसेच पुण्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये उंच ढगांची दाटी झाल्याचं भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीतून दिसून येतं. या कारणांमुळेच पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसारखी अतिवृष्टी झाल्याचं दिसून येतं.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nगेल्या दोन दिवसांमध्ये पुण्यामध्ये झालेल्या पावसाबद्दल भारतीय हवामान विभागाचे माजी संचालक डॉ. रंजन केळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना हा मान्सून परतण्याच्या प्रक्रियेचा भाग असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, \"अशा प्रकाराचा वीजेच्या कडकडाटासह होणारा पाऊस हा मान्सून परतण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. आता काही दिवसांमध्ये मान्सून माघारी जाईल याचेच ते चिन्ह आहे.\"\n\nहवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये पुण्यावर अत्यंत उंच ढग दाटल्याच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले. प्रभुणे म्हणाले, \"पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये 12 ते 15 किमी उंचीचे ढग तयार झाले होते. एकावेळेस तर या ढगांची उंची 18 किमीपर्यंत गेल्याचं दिसून येतं. यामुळे पुणे शहरात ढगफुटीसदृष्य स्थिती निर्माण झाली.\"\n\nपावसानं घेतला बारा जणांचा प्राण \n\nगुरुवारी पहाटे शहरातील अरण्येश्वर परिसरात भिंत कोसळल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला. प्रचंड पावसामुळे पुण्यातल्या आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीत पाणी वाढले. हे पाणी कॉलनीतल्या घरांमध्ये घुसले. त्यामुळे भिंत खचून 12 जणांचा मृत्यू झाला. \n\nएका बाजूला ओढा आणि दुसऱ्या बाजूने चढावर असलेल्या सोसायट्या अशी परिस्थिती या परिसरात आहे. त्यामुळे अनेकांना बाहेर पडणं अशक्य झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. \n\nकेवळ एकाच गल्लीतून बाहेर पडायला रस्ता असल्याने बचावकार्यातही अडथळे होते. पानशेत पूरग्रस्तांना या ठिकाणी विस्थापित करण्यात आलं होतं. 1995 साली या वसाहतीतील अर्ध्या लोकांना इमारतीमध्ये घरं मिळाली होती. तर घरं न मिळालेली 50 ते 70 कुटुंबं ओढ्याकिनारी राहात आहेत.\n\nसापडलेल्या पाच मृतदेहांपैकी तीन मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अन्य दोन मृतदेह काढण्याचे काम एनडीआरएफची तीन पथकं करत होती.\n\nअतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्त्कालीन परिस्थितीचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना आज (26 सप्टेंबर, 2019) सुट्टी घोषित करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी ही माहिती दिली आहे.\n\nपुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड शिवापूर येथेही 5 लोक वाहून गेले आहेत. मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. \n\nसासवड येथे झालेल्या पावसामुळे नाझरे धरणातून 85,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती शहरामध्ये पूर येण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब,..."} {"inputs":"कालेश्वरम\n\nतेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. \n\nया धरणामुळे तेलंगणामधील उत्तरेकडील करीमनगर, राजण्णा सिरिसिला, सिद्दिपेट, मेडक, यादगिरी, नलगोंडा, संगारेड्डी, निझामाबाद, जगित्याला, कामारेड्डी, निर्मल, मेडचल आणि पेडापल्ली या जिल्ह्यांना फायदा होईल, असं सांगण्यात येत आहे. \n\n1,832 किमी लांबीच्या या जलप्रकल्पामध्ये 1,531 किमी लांबीचे कालवे आहेत. या धरणामुळे पाण्याचे नवे 20 साठे तयार होणार आहेत. \n\nया प्रकल्पामुळे गोदावरीमधील 180 TMC अतिरिक्त पुराचे पाणी येल्लामपल्ली येथील श्रीपादसागर आणि मल्लाण्णा सागर येथील प्रकल्पांमध्ये वळवता येणार आहे. जगातील सर्वांत मोठे भूमिगत पंपहाऊस या प्रकल्पात बांधण्यात आल्याचं तेलंगणा सरकारने स्पष्ट केलं आहे.\n\nधरणाचा महाराष्ट्राला काय फायदा?\n\nमहाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश (विभाजनपूर्व) यांच्यामध्ये गोदावरीच्या पाणीवाटपाबद्दल अनेक वर्षं वाद होता. तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकारने कराराद्वा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रे आता गोदावरी नदीवर जलप्रकल्प बांधून शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nया करारानुसार तेलंगणाने कालेश्वरम प्रकल्पाच्या अंतरर्गत मेदिगड्डा येथे धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 50 हजार एकर शेतीच्या क्षेत्राला लाभ होणार आहे. \n\nमहाराष्ट्र आणि तेलंगणा यांनी पैनगंगा नदीवर चाणक-कोराटा येथे धरण बांधण्यात येणार असून त्यातील 102 TMC पाणी तेलंगणला वापरता येणार आहे तर 5 TMC पाणी महाराष्ट्र वापरू शकणार आहे. \n\nकालेश्वरममध्ये पाण्याचा उपसा करणारे शक्तीशाली पंप बसवण्यात आले आहेत. हे पंप एका भूमिगत पंप स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत.\n\nकरारानुसार या प्रकल्पाचा महाराष्ट्राला फायदा होणार आहे असं म्हटलं जात असलं तरी तज्ज्ञांचं म्हणणं वेगळं आहे. \n\nकालेश्वरम प्रकल्पाचा महाराष्ट्राला तोटा होण्याची शक्यता आहे, असं मत सकाळचे वरिष्ठ पत्रकार संजय मिस्किन व्यक्त करतात. \n\nते सांगतात, \"कालेश्वरम नदीवरचा प्रकल्प हा मूळ पाणीवाटपाचा लवाद होता. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या तीन राज्यांचा हा लवाद होता. आता त्याच्यामध्ये तेलंगणाचा समावेश झाला. तेलंगणानं लवादाकडे याचिका करून 4 राज्यांमधील वाद संपुष्टात आणा, असं म्हटलं आहे.\"\n\n\"दरम्यानच्या काळात महाराष्ट्र सरकारनं तेलंगणाच्या बाजूनं सहानुभूतीची भूमिका घेतली आणि चंद्रपूर आणि गडचिरोलीतून मिळणारं आपल्या हक्काचं पाणी अतिरिक्त वापरासाठी तेलंगणाला परवानगी देऊन कालेश्वरम प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे महाराष्ट्राला याचा फार काही फायदा होणार नाही. याचा राज्याला तोटाच होणार आहे. राज्याचं साधारणत: 5 ते 7 टीएमसी पाणी कमी होईल, अशी चर्चा आहे,\" असं मिस्कीन सांगतात. \n\n\"कालेश्वरमला जे पाणी दिलेलं आहे, त्याचा करार महाराष्ट्र आणि तेलंगणादरम्यान असेल, तर गोदावरी आणि कृष्णा खोरे पाणी वाटपाचा जो राष्ट्रीय लवाद आहे, त्यांनी ते पाणी वाटप तीनच राज्यांत केलं आहे. चौथं राज्य म्हणून तेलंगणाला त्यात समाविष्ट केलं, तर मग महाराष्ट्राला स्वत:च्या पाण्यावरचा हक्क सोडण्याची नामुष्की ओढवू शकते,\" ते पुढे सांगतात. \n\nकालेश्वरम धरणाची प्रमुख वैशिष्ट्यं\n\nकालेश्वरम\n\n1) गोदावरीच्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी या धरणामुळे मदत होणार आहे.\n\n2) गोदावरी नदीतून वाहून जाणाऱ्या पुराच्या पाण्याचा वापर करण्यासाठी हे धरण उपयोगी पडणार आहे.\n\n3) पंप हाऊसमधील पंपांद्वारे दररोज..."} {"inputs":"काश्मिरमध्ये पुलवामा इथं CRPF च्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं सोमवारी कट्टरपंथीयांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन कट्टरपंथी ठार झाले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर, CRPF आणि जम्मू-काश्मिर पोलिसांच्या वतीनं एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. \n\nया पत्रकार परिषदेमध्ये लेफ्टनंट जनरल के. एस. ढिल्लों यांनी यापुढे कट्टरपंथीयांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल हे स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेला CRPF चे IGP झुल्फिकार हसन आणि जम्मू-काश्मिर पोलिसांचे महानिरीक्षक एसपी पाणि हेदेखील उपस्थित होते.\n\nकाश्मिरी मातांना लष्कराचं आवाहन \n\nभरकटलेल्या काश्मिरी तरूणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लष्करांनं भावनिक आवाहनंही केलं. \"कट्टरपंथाकडे आकर्षित झालेल्या तरूणांच्या पालकांनी आपल्या मुलांना समजवावं. विशेषतः आयांनी. काश्मिरी समाजात आईची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. काश्मिरी मातांनी आपल्या मुलांची समजूत घालावी आणि त्यांना शरणागती पत्करण्यासाठी तयार करावं,\" असं ढिल्लोंनी म्हटलं. \n\nढिल्लों यांनी सांगितलं, की हा संदेश आहे आणि विनंतीही आहे. \n\nहल्ल्याला प... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाकिस्तानी लष्कराचं पाठबळ \n\nCRPF च्या जवानांवर झालेल्या हल्ल्याला पाकिस्तानी लष्करच जबाबदार असल्याचंच ढिल्लों यांनी म्हटलं. पाकिस्तानी लष्कर आणि ISIच्या मदतीनं जैश-ए-मोहम्मदनं हा आत्मघातकी हल्ला केला असल्याचंही त्यांनी म्हटलं. जैश-ए-मोहम्मद ही संघटना पाकिस्तानी लष्कराचंच पिल्लू आहे, असंही लेफ्टनंट जनरल ढिल्लोंनी म्हटलं. \n\nजैश-ए-मोहम्मदचा महत्त्वाचा सदस्य कामरान ठार \n\nपुलवामा हल्ल्याची आखणी करणाऱ्या तीन कट्टरपंथीयांना संपविण्यात लष्कराला यश आलं असल्याची माहिती त्यांनी दिली. हल्ल्यानंतर शंभर तासांत लष्करानं कारवाई करून जैश-ए-मोहम्मदच्या तीन जणांना ठार केलं. यामध्ये पुलवामा हल्ला घडवून आणणाऱ्या आदिल अहमदचा साथीदार कामरान हादेखील होता. कारवाईमध्ये लष्कराचंही नुकसान झाल्याचं ढिल्लों यांनी म्हटलं. \n\n'जैश'चं काश्मिरमधील नेतृत्व संपविण्यात यश \n\n14 फेब्रुवारीला ज्यापद्धतीचा हल्ला झाला, तसा हल्ला यापूर्वी झाला नव्हता. असे हल्ले सीरिया आणि अफगाणिस्तानमध्ये होत असतात. काश्मिर खोऱ्यातून जैशचं पूर्ण नेतृत्व संपविण्यात लष्कराला यश मिळाल्याचं लेफ्टनंट जनरल ढिल्लोंनी म्हटलं. सोमवारी लष्करानं केलेल्या कारवाईत कामरान नावाचा एक कट्टरपंथी मारला गेला. तो CRPFच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या आदिल अहमद डारचा साथीदार होता. \n\nपत्रकार परिषदेत दिल्या गेलेल्या माहितीनुसार कामरान काश्मिर खोऱ्यातील तरुणांना भडकविण्याचं आणि प्रशिक्षण देण्याचं काम करत होता. कारवाईत मारल्या गेलेल्या दुसऱ्या कट्टरपंथीयाचं नाव हिलाल आहे. तो स्थानिक काश्मिरी युवक होता. तो बॉम्ब बनवायचा. तिसऱ्याचं नाव राशिद उर्फ गाझी होतं. तो पाकिस्तानी होता. \n\n'सामान्य नागरिकांनी चकमकीपासून दूर रहावं'\n\nएवढा मोठा हल्ला झाला कसा या प्रश्नावर उत्तर देताना ढिल्लों यांनी सांगितलं, की याप्रकरणाचा तपास सुरू आहे. काही गोष्टी समोर आल्या आहेत, मात्र आम्ही त्या उघड करू शकत नाही. \n\nसामान्य नागरिकांचं रक्षण करताना आमचे जवान शहीद झाले. आम्हाला नागरिकांच्या सुरक्षेकडही लक्ष द्यावं लागतं. आमचे कमांडर आघाडीवर होते. त्यांना नागरिकांनाही वाचवायचं होतं. त्यामुळेच काश्मिरी जनतेला माझी विनंती आहे, की त्यांनी चकमकीच्या ठिकाणापासून लांब रहावं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"काही चाहत्यांचा आवेश हा भारत-पाकिस्तानची मॅच जणू जीवन मरणाचा प्रश्न आहे अशा प्रकारचा असतो. मात्र खेळाडूंवर त्याचं दडपण येतं. रविवारी वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मॅचच्या आधी आणि नंतरही अशाच भावनांना पूर आला होता. \n\nरविवारी झालेल्या मॅचला पुलवामा हल्ला आणि बालाकोट सर्जिकल स्ट्राईकची पार्श्वभूमी होती. त्यामुळं आधीपासूनच एक वातावरण निर्मिती झाली होती. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने एक जाहिरात केली होती. \n\nया जाहिरातीत बालाकोट स्ट्राईकच्या वेळी चर्चेत आलेले विंग कमांडर अभिनंदन यांच्या सारखीच दिसणारी एक व्यक्ती चहा पिताना दिसत आहे. ही जाहिरात म्हणजे त्या व्हीडिओचं नाट्य रुपांतर आहे जो अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्यानंतर समोर आला होता. ही जाहिरात गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता. \n\nत्याला प्रत्युत्तर म्हणून भारत पाकिस्तानचा बाप आहे अशा आशयाची एक जाहिरात आली. त्यातच 16 जून म्हणजेच मॅचच्या दिवशी 'फादर्स डे' होता. त्यामुळे या दिवसाचं निमित्त साधल्यामुळे ही जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत होती.\n\nपुन्हा एकदा स्ट्राईक \n\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी कालच्या सामन्यानंतर भारताने पाकिस्तानवर पुन्हा एकदा स्ट्राईक केला आहे आणि त्यात भारत नेहमीप्रमाणे जिंकला असं ट्वीट करत या चर्चेत शड्डू ठोकला. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. आपण आता गृहमंत्री आहात त्यामुळे खेळाला राजकारणाचं रूप देऊ नका असं ट्वीट काही युजर्सने केलं आहे. \n\nमाजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत-पाक सामन्याच्या पार्श्वभूमीवर ट्वीट्स केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी क्रिकेटमध्ये मनोबलाला अधिक महत्त्व असल्याचे लिहिले आहे.\n\nआपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरूवात केली तेव्हा 70 टक्के महत्त्व उपजत कौशल्याला होतं आणि 30 टक्के महत्त्व मनोबलाला होतं. मी जेव्हा क्रिकेट थांबवलं तेव्हा त्याचं प्रमाण 50-50 झालं होतं. पण आता ते 60 आणि 40 टक्के झाल्याच्या गावस्कर यांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. मनोबलाला आता 60 टक्के महत्त्व आलं आहे.\n\nखेळाडूंचं काय मत आहे?\n\nबीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम उल हक म्हणाले, \"हे बघा क्रिकेट फक्त एक खेळ आहे. कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हारणार हे निश्चित आहे. हे युद्ध नाही. या खेळामुळे हे दोन देश एकमेकांशी जोडले जातात आणि त्याकडे फक्त खेळासारखं पाहायला हवं. खेळाडूंमध्ये कोणत्याही प्रकारचं वैर नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी या खेळाचा निखळ आनंद घ्यावा.\"\n\nतसंच पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीबरोबर माझे चांगले संबंध असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, \"माझे आणि विराटचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. विराट एक अतिशय चांगला माणूस आहे. तो क्रिकेटमध्ये त्याच्या देशाचं प्रतिनिधित्व करतो. जसं तो प्रतिनिधित्व करतो तसंच मीही करतो. तो माझ्याशी कायमच आदरपूर्वक वागला असून त्याने माझ्या फाऊंडेशनसाठी सही केलेली टीशर्टही दिली आहे.\"\n\n\"मला वाटतं की व्यक्ती दोन लोकांमध्ये जसं नातं निर्माण होतं त्याचप्रमाणे दोन देशांतही व्हायला हवं. पाकिस्ताननंतर मला सगळ्यात जास्त आदर भारत आणि ऑस्ट्रेलियात मिळाला आहे.\" आफ्रिदी पुढे सांगतो. \n\nतसंच भारताचा कर्णधार विराट कोहलीने मॅचच्या आदल्या दिवशी सांगितलं की मॅचची जितकी वातावरण निर्मिती झाली आहे आम्ही त्यापासून स्वत:ला दूर सारण्याचा प्रयत्न करत आहोत. भारत पाकिस्तानचा सामना इतर सामन्यांसारखाच खेळणार आहोत असंही तो म्हणाला होता. \n\nतसंच भारताचे..."} {"inputs":"काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या फोटोमागची कहाणी फोटोमधल्या सोनेरी वाघाइतकीच विलक्षण आणि विचार करायला लावणारी आहे. \n\nआसाममधल्या काझीरंगाच्या जंगलात मयुरेशनं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा फोटो टिपला होता. आपण एका दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार आहोत, याची त्याला नंतर जाणीवही झाली. या वाघाला गोल्डन टायगर किंवा टॅबी टायगर म्हटलं जातं हेही त्याला आधी माहीत नव्हतं. \n\nगोल्डन टायगर किंवा सोनेरी वाघ म्हणजे काहीशी पिवळसर सोनेरी रंगाची त्वचा असणारा वाघ. इतर वाघांसारखे या वाघांच्या अंगावर काळे पट्टे स्पष्टपणे दिसत नाहीत. \n\n\"पण हा फोटो म्हणजे खूश होण्याची गोष्ट नाही,\" असं मयुरेश सांगतो. \"ही एक जनुकीय विसंगती आहे आणि ती निर्माण होण्यासाठी माणसं कुठेतरी कारणीभूत आहेत.\"\n\n'गोल्डन टायगर' का आहे चर्चेत?\n\nमयुरेशनं टिपलेला तो फोटो काही दिवसांपूर्वी वन्यविभागाचे अधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आणि या वाघाविषयी चर्चा सुरू झाली. \n\nभारतात 21 व्या शतकात अशा पद्धतीच्या मार्जारवर्गातील प्राण्याचा हा पहिला पुरावा आहे, असं कासवान यांनी म्हटलं होतं. हे वाघ अतिशय दुर्मिळ आहेत. इनब्रीडिंगमुळे(जवळच्या नात... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यातील प्राण्यांपासून होणारं प्रजोत्पादन) असं होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.\n\nयाच वाघिणीचा एक फोटो काही वर्षांपूर्वी वनविभागानं लावलेल्या कॅमेरा ट्रॅपनंही टिपला होता, असंही कासवान यांनी ट्विट केलं होतं. कासवान यांनी केलेल्या ट्विटला भरभरून प्रतिसाद मिळाला.\n\nसोनेरी रंगामागचं रहस्य\n\nहा फोटो व्हायरल झाल्यावर काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाचे संशोधक रबिंद्र शर्मा यांनीही ट्विटरवरून एक अहवाल प्रसिद्ध केला. या वाघिणीचं नाव 'Kazi 106 F' असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि तिचा रंग सोनेरी कशानं झाला असावा, याविषयीची माहिती दिली. \n\n\"इनब्रीडिंग म्हणजे जवळच्या नात्यातील वाघ-वाघिणींमधील संबंधातून असा वाघ जन्माला येऊ शकतो. प्राण्यांचा अधिवास नष्ट झाला, त्यांच्यातला संपर्क तुटला तर इनब्रीडिंग होतं असंही ते सांगतात. पण कधीकधी प्राण्यानं केलेली निवडही त्यासाठी कारणीभूत असू शकते,\" असं शर्मा यांनी म्हटलं आहे.\n\n\"Kazi 106 F ही वाघीण आता तीन-चार वर्षांची आहे, ती बछड्यांना जन्म देण्याच्या वयाची आहे. तिच्या पुढच्या पिढीत ही गुणसूत्र दिसतात का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. या फोटोत काझीच्या शरीरावर जखमांचे व्रण दिसत आहेत. तिच्या नाकावरही मोठी जखम झाली असावी. कदाचित एखाद्या वाघानंच ती केली असेल. पण नशिबानं ती आता सावरली आहे.\"\n\nया अहवालामध्येच कार्डिफ विद्यापीठ आणि नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेसनं केलेल्या अभ्यासाची माहिती दिली आहे. त्यानुसार ब्रिटिश काळातील वाघांची आजच्या काळातील वाघांशी तुलना केली, तर वाघांच्या डीएनएतलं 93 टक्के वैविध्य नष्ट झालं आहे. वाघाच्या त्वचेचा पिवळसर रंग हा 'अगूटी जीन्स' तर काळा रंग 'टॅबी जीन्स' या गुणसूत्रांमुळे येतो.\n\nरबिंद्र शर्मा सांगतात की, 2014 साली ही वाघीण पहिल्यांदा दिसून आली होती. पुढच्या काही वर्षांतही तिचे फोटो वनविभागानं लावलेल्या कॅमेऱ्यात टिपले गेले होते. पण मयुरेशनं टिपलेला फोटो हा खुल्या वातावरणात काढला गेलेला पहिला फोटो असावा. \n\nअशी भेटली Kazi 106 F\n\n25 वर्षांचा मयुरेश हेंद्रे हा वाईल्डलाईफ फोटोग्राफर आणि नॅचरलिस्ट (निसर्गवादी किंवा निसर्ग अभ्यासक) आहे. लहानपणापासूनच त्याला निसर्गाची आवड होती आणि मीडियातलं शिक्षण घेतल्यावर तो 2013 साली वाईल्डलाईफ फोटोग्राफीकडे वळला. निसर्गात राहून निसर्गाची माहिती लोकांना देण्याची त्याला आवड होती आणि हेच काम त्याला आसामला घेऊन गेलं.\n\n मयुरेश 2018 पासून..."} {"inputs":"काही न्यूज रिपोर्ट्सनुसार, 'भारतीय स्टार्ट-अप्सकडून गुगल 30 टक्के कमिशन घेणार असल्याने त्यांच्यात नाराजी आहे.' \n\n'जे शुल्क ठरवण्यात आले आहे ते प्रचंड जास्त आहे,' असे अनेक भारतीय स्टार्ट-अप्सचं म्हणणं आहे. यामुळे भारतीय कंपन्यांमध्ये गुगल प्ले-स्टोरला बायपास करत एक पर्यायी अॅप तयार करण्याबाबतही चर्चा सुरू आहे.\n\n'भारतीय बाजारात आपल्या ताकदीचा गैरवापर करण्यासाठी गुगलची चौकशी करणार असल्याचं वक्तव्य भारताच्या अँटी-ट्रस्ट नियामकांनी नोव्हेंबर महिन्यात केलं होतं. यामुळेही भारतीय स्टार्ट-अप्सचं धैर्य वाढलं आहे. \n\nगुगलने हे आरोप फेटाळले आहे. भारतीय स्टार्ट-अप कंपन्यांसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचंही गुगलने म्हटलं आहे. यासाठी काही बैठका आयोजित करण्याचा प्रस्ताव गुगलने ठेवला आहे.\n\nएक पर्यायी अॅप स्टोर बनवण्याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पण जर पुरेशा कंपन्यांनी याची दखल घेतल्यास भारत सरकार याबाबत गांभीर्याने विचार करू शकतं. पण तज्ज्ञांनुसार एक पर्यायी अॅप स्टोर बनवणं सोपं नसेल आणि यात सरकारला समाविष्ट केल्यास भारतीय कंपन्या आणि ग्राहकांचा त्रास वाढू शकतो. \n\nराष्ट्रवाद की संधीसाधू?... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"भारतातील छोट्या स्पर्धकांचं कंबरडं मोडण्याचा आरोप गुगलवर करण्यात येतो. हा आरोप गुगल कायम फेटाळतं. पण आता भारतीय स्टार्ट-अप्स यासंदर्भात जाहीरपणे बोलत आहेत.\n\nगुगलने अॅप स्टोरच्या नियमांमध्ये बदल करून भारतीय कंपन्यांना एका कोपऱ्यात ढकललं आहे. \n\nभारतात विकले जाणारे बहुतांश स्मार्टफोन गुगलच्या अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर चालतात. अॅपलही अशीच कपात करतं, पण भारताच्या स्मार्टफोन बाजारपेठेतील त्याचा हिस्सा गुगलच्या तुलनेत खूपच कमी आहे. \n\nसुमारे 150 उद्योजक गुगलच्या नव्या धोरणाला विरोध करण्यासाठी एकत्र आले आहेत. \n\nभारतातील सर्वाधिक महत्त्वाचं स्टार्ट-अप पेटीएम, मेक माय ट्रिप आणि मॅट्रिमोनीसारख्या काही कंपन्यांचा यात समावेश आहे. \n\nजागतिक स्तरावरही सॉफ्टवेअर डेव्हलपर मोठ्या टेक कंपन्यांकडून गोळा केल्या जाणाऱ्या जास्तीच्या कमिशनविरोधात बोलत आहेत. \n\nअॅपल आणि गुगलने अॅप स्टोरच्या बदललेल्या नियमांविरोधात आवाज उठवण्यासाठी सप्टेंबर महिन्यात म्यूजिक स्ट्रीमिंग अॅप सॉटिफाय, गेमिंग कंपनी एपिक गेम्स आणि इतर कंपन्या एकत्र आल्या आहेत. \n\nभारत मॅट्रिमोनीचे संस्थापक मुरुगावल जानकीरमन यांनी सांगितलं, \"गुगलने भारतीय इंटरनेटच्या परिस्थिती तंत्रावर ऑपरेटिंग सिस्टमपासून ते अॅपपर्यंत वर्चस्व मिळवलं आहे आणि आता आम्ही सर्व गुगलच्या दयेवर आहोत.\" \n\nकदाचित गुगलचे सर्वांत मोठे टीकाकार विजय शेखर शर्मा आहेत, ज्यांची पेमेंट कंपनी पेटीएमला गुगल पेच्या तीव्र स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. जुगाराबाबतच्या आपल्या धोरणांचं उल्लंघन केल्याबद्दल गुगलने सप्टेंबरमध्ये पेटीएमला आपल्या अॅप स्टोअरमधून तात्पुरतं निलंबित केलं होतं. \n\nद इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, \"अमेरिकन किंवा परदेशी कंपनीने भारतीय स्टार्टअपच्या भवितव्याचं नियंत्रण करू नये.\n\nगोकी या फिटनेस अॅपचे संस्थापक विशाल गोंडल यांनी आपल्या एका ट्विटमध्ये गुगलची तुलना ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीशी केली आणि लिहिले की, \"बदल होत आहेत.\"\n\nकाही लोक मात्र या घडामोडींकडे केवळ स्पर्धेतील एक भाग म्हणून पाहतात. \n\nतंत्रज्ञान धोरणाच्या तज्ज्ञ आणि मीडियानामा या न्यूज वेबसाइटच्या संपादक निखिला पहवा म्हणतात, \"हा फक्त व्यवसाय आहे. भारतीय कंपन्यांना गुगलचे नियम 'अधिकारांचा दुरुपयोग' वाटत असल्यास कंपन्या त्याला उत्तर देऊ शकतात. पण राष्ट्रवादी वक्तव्यांमागे संधी आहे आणि हा संधीसाधूपणा आहे.\"\n\nपर्यायी..."} {"inputs":"काही सोशल मीडिया ग्रुप्समध्ये #5YearChallenge तर काही ग्रुप्समध्ये 10YearChallenege या हॅशटॅगसकट हे फोटो शेअर झाले आहेत. त्यात असा दावा केला आहे की काँग्रेसच्या काळात गंगा नदीची परिस्थिती अतिशय खराब होती. भाजपच्या काळात ती बरीच सुधारली आहे. \n\nभाजपच्या तामिळनाडू शाखेचे सरचिटणीस वनथी श्रीनिवासन यांनीही हे फोटो ट्विट केले आहेत. त्यात लिहिलं आहे की काँग्रेस सरकारच्या काळात (2014) आणि भाजप सरकारच्या काळात (2019) मध्ये काय बदल झाला ते पहा\n\nदक्षिण भारतातील काही नेत्यांनीही हे फोटो त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. \n\nThe frustated Indian and rightangles.in या उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या सोशल मीडिया ग्रुप्सनेही हे फोटो शेअर केले आहेत. \n\nकन्नड भाषेतील BJP for 2019 - Modi Mattomme या फेसबुक ग्रुपने ही गेल्या आठवड्यात हे फोटो शेअर केले होते. त्यात लिहिलं होतं, \"किती फरक पडलाय पहा. तुम्ही स्वत:च पहा. एक बार फिर मोदी सरकार असं म्हणण्यासाठी हे बदल बोलके आहेत.\"\n\nमात्र आमच्या पडताळणीत आम्हाला असं लक्षात आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ आणि हिंदूंसाठी महत्त्वाचं असलेल्या वा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"राणसी शहराला गंगेच्या स्वच्छतेचा पुरावा म्हणून सादर केलं जात आहे ते चुकीचं आहे.\n\nआमच्या पडताळणीत असं लक्षात आलं आहे की हा फोटो 2009 चा आहे, 2019 चा नाही.\n\nपहिला फोटो \n\nरिव्हर्स इमेज सर्चवरून असं कळतं की ज्या फोटोला 2009 चा आहे असं सांगण्यात आलं आहे ती 2015 ते 2018 या काळात आऊटलूक मासिकाने फाईल फोटो म्हणून छापला होता आणि अनेकदा वापरला होता. \n\nमात्र हा फोटो नेमका कधी घेतला होता? हे जाणून घेण्यासाठी आम्ही आऊटलूकचे फोटो संपादक जितेंद्र गुप्ता यांच्याशी संवाद साधला. \n\nते म्हणाले, \"2011 मध्ये गंगा नदीच्या स्थितीची स्टोरी करण्यासाठी वाराणसीला गेले होते. तेव्हा त्यांनी हा फोटो घेतला होता. नंतर हा फोटो अनेकदा वापरला होता. \n\n2011 मध्ये केंद्रात काँग्रेसचं आणि उत्तर प्रदेशात बसपाचं सरकार होतं. \n\nआता दुसरा फोटो\n\nया फोटोच्या आधारे भाजपने गंगा नदीचा कायापालट केल्याचा दावा केला आहे. तसंच हा फोटो 2019 चा आहे असाही दावा केला आहे. \n\nरिव्हर्स सर्चच्या आधारे असं कळलं आहे की हा फोटो विकिपीडियावरून घेतला आहे. \n\nउत्तर युरोपच्या एका विकिपीडिया पानावर हा फोटो आहे. त्यात वाराणसी शहराचं वर्णन दिलं आहे. \n\nविकिपीडिया च्या पानावर फोटो वेबसाईट फ्लिकरसाठी हा फोटो अमेरिकन फोटोग्राफर केन वीलँड यांनी घेतलेल्या फोटोचा वापर केला आहे. \n\nफोटोग्राफरच्या मते मालवा साम्राज्याची राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने असलेल्या अहिल्या घाटात हा फोटो 2009 मध्ये घेतला होता. \n\n2009 मध्येही केंद्रात काँग्रेसची सत्ता होती आणि उत्तर प्रदेशात मायावती यांची सत्ता होती.\n\nम्हणजे हे दोन्ही फोटो काँग्रेसच्या कार्यकाळात घेतले होते. \n\nगंगेची स्थिती \n\nमागच्या वर्षी गंगेची सफाई करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचं मुल्यांकन करण्यासाठी एका संसदीय समितीने आपल्या अहवालात सांगितलं होतं की सरकारने उचललेली पावलं पुरेशी नाही. \n\nत्याचवेळी नॅशनल गंगा ट्रिब्युनल ने ही गंगेच्या सफाईवरूव सरकारला फटकारलं आहे. \n\nगेल्या वर्षी 112 दिवस उपोषण करणारे पर्यावरणतज्ज्ञ प्रा. जी.डी.अग्रवाल उर्फ स्वामी ज्ञान स्वरुप सानंद यांनी आपलं आयुष्य गंगेच्या सफाईसाठी वेचलं होतं. \n\nउपोषणादरम्यान अग्रवाल म्हणाले होते, \"आम्ही पंतप्रधान कार्यालय आमि जलसंसाधन मंत्रालयाला अनेक पत्र लिहिली. मात्र कोणीही उत्तर देण्याचे कष्ट घेतले नाहीत.\"\n\n2014 मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून वाराणसीत गंगा नदी स्वच्छ करण्याबद्दल..."} {"inputs":"किम जाँग-उन आणि ट्रंप 12 जूनला सिंगापूरमध्ये भेटणार आहे\n\nसिंगापूरच्या बैठकीआधी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी ट्रंप यांची अमेरिकेत भेट घेतली, तेव्हा ट्रंप यांनी हे उद्गार काढले. \n\n\"कोरियन युद्ध संपण्याच्या औपचारिक घोषणेसाठी करार होऊ शकतो. वाटाघाटींमधला तो सगळ्यांत सोपा भाग असेल. त्यानंतर काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे,\" असं ट्रंप यांनी सांगितलं. \n\nउत्तर कोरियाने आण्विक अस्त्रांचा त्याग करावा, असा अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा आग्रह आहे. मात्र एका बैठकीत यावर ठोस निर्णय होणार नाही, असं ट्रंप यांना वाटतं. \n\nआण्विक नि:शस्त्रीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत किम यांनी दिल्याचं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पाँपेओ यांनी सांगितलं. मात्र अमेरिकेच्या दृष्टीने निर्धारित अण्वस्त्रांचा त्याग उत्तर कोरिया करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. \n\nसिंगापूर बैठकीबद्दल काय मत? \n\nउत्तर कोरियाने अण्वस्त्रांबद्दलची भूमिका बदलावी, यासाठी ट्रंप यांनी प्रचंड दबाब आणण्याचं धोरण अंगीकारलं होतं. मात्र आता मैत्रीपूर्ण वाटाघाटी होणार असल्याने दडपणाची गरज नसल्याचं ट्रंप म्हणाले. परंतु उत्तर कोरियावर आणखी न... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िर्बंध लादले जाऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत. सिंगापूर बैठकीत अपेक्षित घडामोडी घडल्या नाहीत तर बैठकीतून माघार घेईन, असा इशाराही ट्रंप यांनी दिला आहे.\n\nमात्र बैठक यशस्वी झाल्यास किम यांना व्हाइट हाऊसचं निमंत्रण देण्यात येऊ शकतं. \"किम बैठकीत सकारात्मक चर्चेच्या दृष्टीने प्रयत्नशील असतील अशी आशा आहे,\" असं ट्रंप यांनी सांगितलं.\n\nकिम यांना फ्लोरिडाच्या त्यांच्या घरी येण्याचं निमंत्रण देणार का, या प्रश्नावर ट्रंप यांनी सावध पवित्रा घेतला. \"व्हाइट हाऊस भेटीने चर्चेला सुरुवात होऊ शकते. पुढचं पुढे बघू,\" असे ते म्हणाले.\n\nबैठकीच्या तयारीबद्दल विचारलं असता ट्रंप म्हणाले, \"बैठकीसाठी तयारी करण्याची गरज नाही, कारण माझा पुरेसा अभ्यास झाला आहे. तुमचा दृष्टिकोन कसा आहे, हे महत्त्वाचं आहे. गोष्टी अपेक्षेनुरूप घडवून आणण्यासाठीची मानसिकता आवश्यक आहे.\"\n\nउत्तर कोरियाला अनेकदा भेट दिलेला बास्केटबॉलपटू डेनिस रॉडमन यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे का, असं विचारल्यावर ट्रंप म्हणाले, \"रॉडमन माझा मित्र आहे. त्याचा दृष्टिकोन चांगला आहे, पण त्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं नाही.\"\n\nआबे यांना बैठकीतून काय हवं आहे?\n\nट्रंप अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी अनेकदा त्यांची भेट घेतली आहे. बैठकीची घोषणा झाल्यापासून जपानचे हितसंबंध जपले जावेत, यासाठी आबे प्रयत्नशील आहेत. \n\nजपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट घेतली\n\nजपानी भाषा आणि संस्कृती समजून घेण्यासाठी 1970 आणि 1980च्या दशकात उत्तर कोरियाने जपानच्या नागरिकांचं अपहरण केलं होतं. यामुळे जपानला उत्तर कोरियाबद्दल धास्ती आहे. ट्रंप जपानची भूमिका समजून घेतील अशी खात्री आहे, असं आबे यांनी सांगितलं. \n\nजपानच्या 13 नागरिकांचं अपहरण केल्याची कबुली उत्तर कोरियाने दिली असली तरी प्रत्यक्षात हा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे. \n\n\"उत्तर कोरियाशी समोरासमोर चर्चा करायची आहे, जेणेकरून अपहरणासंदर्भात स्पष्टपणे चर्चा करता येईल आणि प्रश्न मार्गी लागेल,\" असं अबे म्हणाले. \n\nपाहा व्हीडिओ : कॅमेरांचा क्लिकक्लिकाट, स्मितहास्य आणि थोडाचा विनोद...\n\nआशियाई उपखंडात शांतता प्रस्थापित व्हावी अशी जपानची इच्छा आहे. उत्तर कोरियानेही त्या दिशेने पावलं उचलल्यास त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल, असं आबे यांनी सांगितलं. \n\nसिंगापूर..."} {"inputs":"किम जाँग-उन आणि मून जे-इन\n\nनव्यानं मिळालेल्या माहितीनुसार, मून जे-इन हे किम जाँग-उन यांची स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता वैयक्तिक भेट घेणार असल्याचं दक्षिण कोरियानं जाहीर केलं आहे.\n\nअनेक वर्षं सुरू असलेल्या तणावानंतर ही भेट अभूतपूर्व असेल. नुकतंच उत्तर कोरियानं अण्वस्त्र चाचण्या घेणार नसल्याचं जाहीर केलं होतं. हाच मुद्दा या ऐतिहासिक चर्चेच्या केंद्रस्थानी असेल. \n\nपण अण्वस्त्रांचा त्याग करण्यास प्याँगयाँगची समजूत घालणं थोडं अवघडच असेल, असा इशारा सेऊलनं दिला आहे. कारण दोन्ही देशात गेल्या वेळी चर्चा झाली तेव्हापासून आतापर्यंत आण्विक तंत्रज्ञानात प्रचंड विकास झाला आहे. \n\n\"दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊन अण्वस्त्र न वापरण्याच्या निर्णयावर सहमती होणं, या चर्चेतला सगळ्यांत कठीण भाग असेल,\" असं दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते इम जोंग-स्योक यांनी म्हटलं आहे. \n\nजाणून घ्या - ट्रंप घेणार किम जाँग-उन यांची भेट : अणुबाँब डिफ्यूज होणार?\n\nसन 2000 आणि 2007 मध्ये झालेल्या बैठकांनंतर उत्तर आणि दक्षिण कोरियादरम्यान होणारी ही पहिलीच सविस्तर स्वरुपाची बैठक आहे. दोन देशांदरम्यानचे संबंध सु... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रळीत झाल्याचा हा परिणाम आहे. या भेटीतूनच किम जाँग-उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या भेटीचा मार्ग खुला होण्याचीही शक्यता आहे. \n\nतुर्तास, अण्वस्त्र चाचण्या करणार नसल्याचं किम यांनी मागच्या आठवड्यात जाहीर केलं होतं. या भूमिकेचं दक्षिण कोरियासह अमेरिकेनं स्वागत केलं होतं. मात्र उत्तर कोरियाच्या अशा भूमिकेनं फारसा फरक पडणार नाही, असं चीनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात उत्तर कोरियातर्फे घेण्यात येणाऱ्या अण्वस्त्र चाचण्यांच्या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे हे ठिकाण बिनकामाचं झालं आहे. \n\n1950-53 मध्ये झालेलं कोरियन युद्ध संपल्याची औपचारिक घोषणा या भेटीदरम्यान होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त आर्थिक आणि सामाजिक विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. \n\nबैठक होत असताना दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या वार्षिक लष्करी कवायती एका दिवसापुरत्या स्थगित केल्या जातील. \n\nकशी होईल बैठक\n\nबैठकीच्या वेळापत्रकापासून भोजनाच्या तपशीलापर्यंत सगळ्या गोष्टी काटेकोरपणे ठरवण्यात आल्या आहेत. दक्षिण कोरियाचे मून जे-इन हे उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्यासह नऊजणांच्या शिष्टमंडळाची काँक्रिट ब्लॉक येथे भेट घेतील. दोन्ही देशांना विभागणारी ही सीमारेषा आहे. \n\nदक्षिण कोरियाचे सुरक्षारक्षक दोन्ही देशांच्या नेत्यांना घेऊन पॅनम्यूनजोम मधील एका दिमाखदार वास्तूच्या दिशेनं रवाना होतील. दोन्ही देशांचं सैन्य नसलेल्या तटस्थ भागात ही बैठक होईल. \n\nकिम जाँग उन आणि मून जे इन यांच्यातील बैठकीचं पहिलं सत्र संपल्यानंतर दोन्ही नेते स्वतंत्रपणे भोजन घेतील. उत्तर कोरियाचे शिष्टमंडळ सीमेपलीकडच्या आपल्या भागाकडे जाईल. \n\nदुपारच्या सत्रात मून आणि किम दोन्ही देशातील माती आणि पाणी एकत्र करून पाइन वृक्षाचं रोपण करतील. हे झाड शांतता आणि सुबत्ता यांचं प्रतीक असेल. वृक्षारोपणानंतर चर्चेच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. दिवसअखेरीला बैठकीचा शेवट दोन्ही देशांदरम्यानच्या करारावरील स्वाक्षरीनं होईल. यावेळी दोन्ही देशांतर्फे संयुक्त निवेदन करण्यात येईल. \n\nरात्रीचं भोजन दक्षिण कोरियाच्या हद्दीत आयोजन करण्यात आलं आहे. यासाठीच्या पदार्थांचा तपशील काळजीपूर्वक ठरवण्यात आला आहे. किम जाँग उन यांना स्विस पोटॅटो हा खास पदार्थ खिलवण्यात येणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेत असताना किम यांचा हा आवडीचा पदार्थ होता. याव्यतिरिक्त..."} {"inputs":"किरण खेर, अनुपम खेर\n\nकिरण खेर यांना ब्लड कॅन्सरमधील मल्टिपल मायलोमा प्रकारचा कॅन्सर झाला आहे.\n\nकिरण खेर या 68 वर्षांच्या असून त्यांना ब्लड कॅन्सरचे निदान काही महिन्यांपूर्वीच झाले. मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n'ती एक फायटर आहे'- अनुपम खेर\n\nआपल्या पत्नीला बल्ड कॅन्सर झाल्याची माहिती देताना अनुपम खेर यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.\n\nअनुपम खेर लिहितात, \"माझ्या पत्नीला ब्लड कॅन्सर झाला आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. ती एक फायटर आहे. ती या आजारावर लवकर मात करेल. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करा.\"\n\nकिरण खेर\n\nकाही महिन्यांपूर्वी किरण खेर यांना टेस्ट केल्यानंतर मल्टिपल मायलोमा कॅन्सर असल्याचे निदान झाले. यानंतर त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू झाले.\n\nमल्टिपल मायलोमा कॅन्सर म्हणजे काय?\n\nमल्टिपल मायलोमा कॅन्सर हा एक रक्ताच्या कँसरचा प्रकार आहे. रक्ताचा कॅन्सर हा मुख्यत: प्लाझ्मा सेल नावाच्या पांढऱ्या पेशींचा आजार आहे.\n\nयाविषयी बोलताना डॉ. प्रथमेश कुलकर्णी सांगतात, \"मल्टिपल मायलोमा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"झाल्याचा त्याचा परिणाम रक्त, हाडं आणि किडनीवर होतो. मल्टिपल मायलोमा हा रक्ताच्या प्लाझ्मा सेल नावाच्या पांढऱ्या पेशींमध्ये सुरू होतो. हाडांच्या मज्जात बनवलेल्या प्लाझ्मा सेल रक्तपेशींचा हा एक प्रकार आहे.\"\n\nब्लड कॅन्सरचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा.\n\nमल्टिपल मायलोमामुळे अस्थिमज्जांमध्ये प्लाझ्मा पेशींचा संचय होतो आणि रक्त पेशींच्या उत्पादनांवर परिणाम होतो असंही डॉ. प्रथमेश कुलकर्णी सांगात.\n\nमल्टिपल मायलोमाची लक्षणे कोणती?\n\nनिदान आणि उपचार\n\nमल्टिपल मायलोमाचे निदान करण्यासाठी संबंधित चाचण्या करणं आवश्यक आहे.\n\nयाआजाराच्या उपचारासाठी किमो-इम्यूनो थेरपी, स्टेम सेल ट्रांसप्लांट, अशी उपचार पद्धती वापरली जाते.\n\nडॉ. प्रथमेश कुलकर्णी सांगतात, \"वय वर्ष 65 पेक्षा कमी असल्यास ऑटोलॉगस ट्रांसप्लांटचाही पर्याय असतो. या उपचारामुळे मल्टिपल मायलोमा बराच काळ नियंत्रणात राहू शकतो.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"किरण बेदी या देशातील पहिल्या महिला IPS अधिकारी होत्या. 1972 साली पोलीस सेवेत दाखल झालेल्या किरण बेदी यांनी 2007 साली सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्त्वात दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय वर्तुळातही प्रवेश केला.\n\nराजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या सोबत राहिलेल्या किरण बेदी या पुढे भाजपमध्ये गेले. त्यानंतर त्यांना पुदुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्त करण्यात आलं होतं.\n\nसार्वजनिक आयुष्यातील प्रवेश\n\nपोलीस सेवेतून बाहेर पडल्यानंतर किरण बेदी यांनी 2007 साली नवज्योती दिल्ली पोलीस फाऊंडेशनची स्थापना केली. पुढे या संघटनेचं नाव नवज्योती इंडिया फाऊंडेशन असं करण्यात आलं. या संघटनेच्या स्थापनेत त्यांच्यासोबत आणखी काही सहकारीही होते. \n\nत्यानंतर किरण बेदी विविध संघटना, संस्था, मोहिमांच्या माध्यमातून सार्वजनिक आयुष्यात सक्रीय होत गेल्या. त्यापूर्वी 1994 साली त्यांनी इंडिया व्हिजन फाऊंडेशनही स्थापन केलं होतं. मात्र, ही संघटना पोलीस, तुरुंग, महिला सशक्तीकरण आणि ग्र... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ामीण विकास अशा पुरतीच मर्यादित होती. \n\nअण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभाग\n\n2011-12 च्या सुमारास दिल्लीतील जंतर-मंतर मैदाननात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्त्वात सुरू झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातही किरण बेदी यांनी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर किरण बेदी यांच्याभोवतीचं वलय आणखी वाढलं होतं.\n\nअरविंद केजरीवाल यांच्या सहकारी म्हणून लोकांसमोर जात असतानाच, किरण बेदी यांननी आपल्या राजकारणाची दिशा बदलली आणि त्या भाजपच्या आडोशाला गेल्या. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत किरण बेदी यांनी उघडपणे नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. \n\nत्यानंतर 2015 साली पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत किरण बेदी यांनी भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर उभ्या ठाकल्या. मात्र, या निवडणुकीत त्यांचेच जुने सहकारी अरविंद केजरीवाल यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. आम आदमी पक्षाचे एस. के. बग्गा यांनी किरण बेदी यांचा जवळपास दोन हजार मतांनी पराभव केला होता.\n\nथेट नायब राज्यपालपदी\n\nमात्र, त्यानंतर भाजपनं किरण बेदी यांना बाजूला केलं नाही. मे 2016 मध्ये किरण बेदी यांची पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती केली.\n\nसर्वसामान्य लोकांसाठी पुदुचेरीच्या नायब राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राज निवासाचे दरवाजे सर्वसामान्य लोकांसाठी उघडून किरण बेदी या पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या. हे निवास सर्वसामान्यांसाठी असल्याचं ते कायम म्हणत राहिल्या.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"किर्तनकार इंदुरीकर महाराज काल (13 सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांच्या संगमनेर येथील सभेला उपस्थित होते.\n\nसंगमनेरच्या सभेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला. तिथून ते परतले पण इंदुरीकर महाराज भाजपमध्ये प्रवेश करणार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढणार, अशी चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू झाली. \n\nयातलं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही इंदुरीकर महाराजांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.\n\nइंदुरीकर महाराज निवडणूक लढणार नाही, असं त्यांच्या प्रवक्त्यांशी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं. \n\n\"इंदुरीकर महाराज आमदारकीचं तिकीट घेणार नाही. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढणार नाही. कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून 1 लाख रुपये देण्यासाठी महाराज तिथं गेले होते. बाकी दुसरं काहीच कारण नव्हतं,\" असं इंदुरीकरांचे प्रवक्ते किरण महाराज शेटे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. \n\nतर इंदुरीकर महाराजांच्या भाजप प्रवेशाविषयी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं, \"आमदारकीबाबत आमची कोणतीही चर्चा महाराजांशी झालेली नाही. मुख्यमंत्री सहायता निधीत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पैसे देण्यासाठी ते उपस्थित होते. त्या व्यतिरिक्त कुठल्याही स्वरूपाची राजकीय चर्चा आमच्यात झालेली नाही.\"\n\nइंदुरीकर महाराज बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध निवडणूक लढायचा प्रश्नच येत नाही, कारण त्यांनी स्वत: बाळासाहेबांचे वडील भाऊसाहेब थोरात यांच्या कामाचं कौतुक केलं आहे, असं इंदुरीकरांचे निकटवर्तीय सांगतात. \n\nइंदुरीकर महाराजांचा 9 जानेवारी 2019ला वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. \n\nत्यावेळी ते म्हणाले, \"सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांना आमच्या विद्यालयाच्या पहिल्या गॅदरिंगला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. तोपर्यंत एक इमारत होती. या संस्थेला पहिली देणगी दादांनी त्यांच्या पैशातून 25 हजार रुपये दिली होती,\" अशी आठवण ते कृतज्ञतापूर्वक सांगतात. \n\nभाजप उमेदवाराच्या शोधात?\n\nइंदुरीकर महाराजांच्या या कार्यक्रमातील उपस्थितीविषयी ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे सांगतात, \"इंदुरीकर महाराज या कार्यक्रमाला गेले. त्यांनी 1 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हाती सुपूर्द केला आणि लगेच तिथून निघून गेले. त्यांनी तिथं भाषण केलं नाही किंवा कोणतीच राजकीय भूमिकाही जाहीर केली नाही, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत अंतिम काय ते सांगता येणार नाही. शिवाय, ते संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढवतील, अशी चर्चा होत असली तरी इंदुरीकर अकोले तालुक्यातून येतात. त्यामुळे याबद्दलही काही सांगता येणार नाही.\"\n\n\"पण, हेही खरं आहे की, संगमनेर विधानसभा मतदारसंघात भाजपला बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात उमेदवार सापडत नाहीये. राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनीताई विखे यांनी इथून निवडणूक लढवावी, अशी चर्चा होती. पण त्यातून पुढे काही निष्पन्न झालं नाही,\" तुपे पुढे सांगतात.\n\n'मी सर्व पक्षांचा निष्ठावंत कार्यकर्ता'\n\nराज्यभरातल्या राजकीय नेत्यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त इंदुरीकरांच्या कीर्तनाचं आयोजन केलं जातं. इतकंच काय येरवडा मध्यवर्ती कारागृहासारख्या सरकारी वास्तूंमध्येही त्यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलंय.\n\nगेल्या वर्षी इंदुरीकरांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला राज्याच्या महिला व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. \n\nइंदुरीकर महाराज\n\nया कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर म्हणाले, \"गेल्या 20 वर्षांपासून मी गणपती बुडवायच्या आदल्या दिवशी परळी..."} {"inputs":"कीटकनाशकांनी शेतकऱ्यांचा जीव घेतला आहे.\n\nफवारणी करणाऱ्या शेतकरी आणि मजुरांकडे आवश्यक सुरक्षा साधनांची कमतरता होती हे कारण समोर येतं आहे. दुसरं म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक कीटकनाशकं वापरली गेली. ज्यांचा वापर नको होता अशी कीटकनाशकंही वापरली गेली. \n\nत्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या जीवावर झाला. पण अधिक प्रमाणात ही कीटकनाशकं वापरणं शेतकऱ्यांना भाग पडलं का? तसं झालं असेल तर का झालं? त्याचं एक कारण 'बीटी कॉटन' आहे का? \n\n२००२ पासून भारतात 'जेनेटिकली मॉडिफाईड' म्हणजेच जनुकीय बदल केला गेलेल्या 'बीटी कॉटन' बियाण्याचा वापर वाढत गेला. गुजरात, आंध्र प्रदेशसोबत महाराष्ट्र सातत्यानं 'बीटी कॉटन'च्या लागवडी आणि निर्मितीमध्ये अग्रेसर राहिला. \n\nगेल्या दोन वर्षांपासून या भागात बीटी कापूस पिकावर बोंडअळीचा परिणाम सुरू झाला आहे.\n\nसाहजिकच विदर्भ हा कापूस उत्पादक प्रदेश असल्यानं तिथं हा वापर वाढत गेला. बीटीच्या वापराचे अनेक फायदे आहेत. अशी नेहमीच जाहिरात करण्यात येते. \n\n'कापूस पिकांवर येणाऱ्या अळ्या-कीटकांचा प्रतिकार आणि कीटकनाशकांवरती अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही,' हे या बियाणांच्या प्रसारातील मुख्य मुद्दे राहिले... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":". \n\nपण जेव्हा यवतमाळ दुर्घटनेनंतर आम्ही यवतमाळ आणि आसपासच्या भागातल्या शेतकऱ्यांशी बोललो तेव्हा नवी परिस्थिती समोर आली. गेल्या दोन वर्षांपासून या भागात बीटी कापूस पिकावर बोंडअळीचा परिणाम सुरू झाला आहे. \n\nशेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अशा प्रकारची बोंडअळी याअगोदर बीटी कापसावर पाहिली नव्हती. त्यानं पिकांचं आणि पर्यायानं आर्थिक नुकसान होईल या भीतीनं कीटकनाशकांचा वापर वाढला. \n\nयवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुका आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर नरेंद्र गावंडेंची २८ एकर पिढीजात कापसाची शेती आहे. काही वर्षांपूर्वी तेही सगळ्यांसारखे बीटी कापूस उत्पादक बनले. पण गेल्या दोन वर्षांपासून तेही या बोंडअळीच्या कारणानं चिंताग्रस्त आहेत.\n\n\"आधी जे 'बीटी'वर रोग येत नव्हते, बोंडअळी येत नाही, फवारणी करावी लागत नाही, कोणतं खत द्यावं लागत नव्हतं, असा विषय आज राहिलेला नाही. 'बीटी'वर सर्व प्रकारच्या अळी, बोंडअळी, शेंडे कातरणारी अळी, मावा, तुडतुडे हे सर्व येतं आहे. \n\n2002 पासून भारतात 'बीटी कॉटन' बियाण्याचा वापर वाढत गेला\n\nत्यामुळे याला आता 'बीटी'म्हणायचं कसं? शेतकऱ्यांसमोर पर्याय उरत नाही. ते वेगवेगळी कीटकनाशकं वापरून पाहतात. दोन वर्षांपासून हे प्रमाण वाढलं आहे.\" नरेंद्र गावंडे आपल्या शेतात उभं राहून मोठ्या होत चाललेल्या कापसांच्या बोंडांकडे पाहत व्यथा सांगतात. \n\nगावंडेंच्या बोलण्याचा पुरावा लगेचच तालुक्याच्या ठिकाणच्या कृषी सेवा केंद्रामध्ये मिळतो. सरकारी मान्यताप्राप्त या केंद्रांमधूनच शेतकरी बियाणं आणि कीटकनाशकं विकत घेतात. कळंबमध्ये प्रफुल्ल कापसे अनेक वर्षांपासून 'प्रगत कृषी सेवा केंद्र' चालवतात.\n\n'कीटकनाशकांचा २५-३० टक्के वापर वाढला.'\n\n\"दिवसेंदिवस बोंडअळी विरुद्ध लढण्याची जी शक्ती होती 'बीटी' बियाण्याची ती आता कमी होत चालली. त्यामुळे लोक आता बोंडअळीसाठी सुद्धा शेतकरी कीटकनाशकं फवारत आहेत. त्यामुळे कीटकनाशकांचा वापर वाढलेला आहे. मागच्या वर्षापर्यंत एवढं नव्हतं. यावर्षीच गुलाबी बोंडअळीचा परिणाम दिसला. त्यामुळे कीटकनाशकांचा २५-३० टक्के वापर वाढला.\"\n\nहा दोन वर्षांमधली वाढीव विक्री कृषी विभागाच्या यवतमाळच्या कीटकनाशकांच्या आकडेवारीत स्पष्ट दिसते. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण ६,५३,३१६ लीटर कीटकनाशकांची विक्री झाली होती. \n\nतर चालू आर्थिक वर्षात म्हणजे २०१७-१८ मध्ये एप्रिलपासून १५ ऑक्टोबरपर्यंत,..."} {"inputs":"कुटुंबीय आणि डॉक्टर यांच्यात करार झाल्यानंतर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना रुग्णाला अन्न पुरवठा करणाऱ्या नळ्या काढता येणार आहेत. यासाठी न्यायालयाची वेगळी परवानगी घेण्याची गरजही भासणार नाही.\n\nयामुळे मानवाधिकारांचं उल्लंघन होणार नाही, असंही सुप्रीम कोर्टाच्या निकालात म्हटलं आहे.\n\nया संदर्भातले खटले गेली 25 वर्षं न्यायालयाने चालवले आहेत आणि तशी परवानगीही दिली आहे. पण या न्यायालयीन प्रक्रियेला महिनोन् महिने, कधी कधी वर्षंही लागतात आणि आरोग्य विभागाला 50 हजार पाउंडापर्यंत खर्च येतो.\n\nUKमध्ये बँकेत काम करणाऱ्या एका व्यक्तीला वयाच्या पन्नाशीत हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या मेंदूला गंभीर ईजा झाली होती. त्यांच्या प्रकरणांत सुप्रीम कोर्टानं हा निकाल सुनावला. त्यांचा या निकालापूर्वीच मृत्यू झाला होता. पण, त्यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरूच राहिली होती. त्यानंतर हा निकाला आला. \n\nया निर्णयाविरोधात काही स्तरातून टीका देखील होत आहे. जर त्या व्यक्तीचं अन्न-पाणी थांबवलं गेलं तर ती परिस्थिती दुःखद होईल असं काही लोकांचं म्हणणं आहे. \n\nभारतात 'इच्छामरण' नाही\n\nमहाराष्ट्रातल्या इरावत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी लवाटे आणि त्यांचे पती नारायण लवाटे गेल्या अनेक वर्षांपासून इच्छामरणाची मागणी सरकारकडे करत आहेत. \n\nइच्छामरणाचा कायदा जर होत नसेल तर आम्हाला वैयक्तिक तरी मरणाची परवानगी द्या, अशी मागणी लवाटे दांपत्यानं राष्ट्रपतींकडे डिसेंबर 2017 मध्ये केली होती. मात्र, त्यांना अजूनही इच्छामरणाची परवानगी मिळालेली नाही.\n\nनारायण लवाटे सांगतात की, \"इच्छामरणाचा विचार 1987 पासून माझ्या डोक्यात होता. माझी पत्नीही माझ्यासोबत इच्छामरणाला तयार होती. स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरणाची सोय आहे. तिथं जाऊन इच्छामरण स्वीकारण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र मला पासपोर्ट न मिळाल्यानं आम्ही जाऊ शकलो नाही.\"\n\nनारायण आणि इरावती लवाटे यांना इच्छामरणासाठी संघर्ष करत आहेत.\n\nलवाटे पुढे सांगतात. \"अरुणा शानबागच्या मृत्यूनंतर आम्ही इच्छामरणासाठी तीव्रतेनं प्रयत्न केले. अरुणाची काळजी घेण्यासाठी सरकारी हॉस्पिटल आणि तिच्या सहकारी नर्सेस तरी होत्या. मात्र सर्वसामान्य वृद्धांसाठी अशी दीर्घकाळ काळजी घेणारी व्यवस्था कुठे आहे?\"\n\nदुर्धर आजार नसतानाही इच्छामरण का हवं आहे यावर इरावती लवाटेंचे म्हणणं आहे की, \"आम्हाला आम्ही धडधाकट असतानाच मरण हवं आहे. जर्जर होऊन विकल अवस्थेत आम्हाला मरण नको आहे. आम्ही रोग होण्याची वाट पाहत बसायची की काय?\"\n\nदरम्यान, UKमध्ये मृत्यू स्वीकारण्याला परवानगी मिळाल्यानंतर भारतातही इच्छामरणाची मागणी पुन्हा जोर धरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"कुपोषण आणि भुकेमुळे मुलं एन्सिफिलायटिस नावाच्या रोगाची शिकार ठरली. बळींचा आकडा ज्या झपाट्याने वाढतोय ते घाबरवणारं आहे. \n\nपण मीडियानेही हे सगळं प्रकरण ज्या प्रकारे हाताळलं, सर्वांसमोर मांडलं, ते देखील तितकंच विचलित करणारं आहे. \n\nविशेषतः न्यूज चॅनल्सवर टीका करण्यात येतेय. असं म्हटलं जातंय की इतक्या दुःखद घटनेचं कव्हरेज करताना न्यूज चॅनल्सनी थोडीही संवेदनशीलता दाखवली नाही. \n\nअनेक टीव्ही पत्रकारांनी पत्रकारितेमधील नैतिकता आणि मूल्यांची पर्वा न करता लक्ष्मणरेषा पुन्हापुन्हा ओलांडल्याची चर्चा होत आहे. \n\nत्यांना ना रुग्णांविषयी सहानुभूती होती ना त्यांच्या खासगी क्षणांविषयी आदर. इतकंच नाही तर त्यांना त्यांच्या पेशाच्या विश्वासार्हतेचीही पर्वा नव्हती. \n\nहे करणं आपलं कर्तव्य आहे याची न्यूज चॅनलच्या पत्रकारांना अचानक जाणीव झाली आणि हे कव्हरेज करण्यासाठी ते तुटून पडले. चांगली गोष्ट इतकीच ही घटना त्यांना कव्हरेज करण्यालायक वाटली. \n\nशिवाय यातही तथ्य आहे की त्यांच्यामुळे स्थानिक प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार कामाला लागलं. \n\nगरजेपेक्षा जास्त आक्रमक\n\nहे कव्हरेज करताना न्यूज चॅनल्सची संख्या गरजे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पेक्षा जास्त होती आणि त्यात एक प्रकारचा उन्माद होता. \n\nन्यूज चॅनल्सची आपसांत सुरू असलेली स्पर्धा सगळ्यांनाच जाणवली. एकमेकांना मागे टाकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी पत्रकार तयार होते. \n\nएका पत्रकाराने आयसीयूमध्ये घुसत तिथली परिस्थिती काय आहे, उपचारांसाठी उपकरणं नाहीत, आवश्यक ती काळजी घेतली जात नाही हे उघडकीला आणलं, हे जरी मान्य केलं, तरी हे पाहून दुसऱ्या पत्रकाराला आयसीयूमध्ये घुसत स्वतःचं शौर्य दाखवण्यासाठी कामात अडथळा आणायची काय गरज होती?\n\nसॉफ्ट टार्गेट\n\nहे लोकप्रियता मिळवण्यासाठीचं आणि सफल होण्यासाठीचं समीकरण असल्याचं न्यूज चॅनल्सच्या पत्रकारांनी जणू ठरवलं आहे. ते सगळ्यांत जास्त सक्षम आणि धाडसी आहेत, हे त्यांना सिद्ध करायचं होतं. \n\nम्हणूनच तिथे हजर असणाऱ्या नर्स असो डॉक्टर्स, सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी दोषी ठरवलं. हॉस्पिटलमध्ये सुविधांची कमतरता किंवा पुरेशी व्यवस्था नसणं यासाठी हे कर्मचारी जबाबदार असोत वा नसोत, पत्रकार त्यांच्यावर तुटून पडले. \n\nपंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाविषयी प्रश्न विचारायला टीव्ही पत्रकारांना भीती वाटत असल्याने त्यांना चौकटीत उभं न करता डॉक्टर्स आणि नर्सेसना सॉफ्ट टार्गेट बनवण्यात आलं. \n\nडॉक्टर्स आणि नर्सेसनाच खलनायक ठरवण्यात आलं. इतकंच नाही तर त्यांच्या कामात अडथळेही आणण्यात आले. \n\nपण सत्य परिस्थिती अशी आहे की न्यूज चॅनल्सनी मुझफ्फरपूर या घटनेचा स्वतःसाठी एक इव्हेंट केला. स्वतःची प्रतिमा सुधारणं आणि टीआरपीही मिळवणं असे दुहेरी उद्देश यात होते. \n\nएन्सिफिलायटिसला बळी पडलेली मुलं आणि त्यांच्या नातेवाईकांबद्दल बहुतेक न्यूज चॅनल्सनी संवेदनशीलता दाखवली नाही. आणि ज्यांनी दाखवली त्यात नाटकच जास्त होतं. \n\nरिपोर्टिंग कमी, आवाज जास्त\n\nन्यूज चॅनल्सवर जे कव्हरेज करण्यात आलं त्यात पत्रकारिता किंवा बातमीदारी (रिपोर्टिंग) कमी आणि आवाजच जास्त होता. 'सनसनी' निर्माण करणं हाच मुख्य हेतू होता. \n\nरिपोर्टर्सची जागा एँकर्सनी घेतली होती. म्हणजेच ते रिपोर्टिंग नाही तर 'शो' (कार्यक्रम) करत होते. \n\nकार्यक्रम हिट करण्यासाठी आवश्यक असणारा मालमसाला तयार केला जात होता. रिपोर्टिंग होतच नव्हतं. \n\nन्यूज चॅनल्सनी बातमीदारी यापूर्वीच संपुष्टात आणलेली आहे. म्हणूनच कार्यक्रमात सुरुवातीला या घटनेविषयीची बातमी दिसतच नाही. \n\nमुझफ्फरपूरमधल्या कुपोषित बालकांची संख्या आणि त्यांची परिस्थिती ही..."} {"inputs":"कुलदीप सेंगर\n\n1. उन्नाव बलात्कार प्रकरण: आत्मसमर्पण न करताच परतले भाजप खासदार\n\nपोलीस अधिकारी घरी नसल्यानं कुलदीप सेंगर यांनी तिथून निघून गेले. मात्र त्यापूर्वी प्रसारमाध्यमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, \"मी बलात्काराचा आरोपी नाही. माझ्याविरोधात चुकीचा प्रचार केला जात आहे.\" \n\nउत्तर प्रदेशातल्या बांगरमऊ मतदारसंघातून भाजपचे सेंगर आमदार आहेत.\n\n\"माझ्याविरोधात खोटी माहिती पुरवणाऱ्या लोकांचा इतिहास पाहण्यात आलेला नाही. मी न्यायव्यवस्थेचा आदर करतो. तसंच मी फरारी नाहीये. मी कुठेही गेलेलो नाही, हे सांगण्यासाठीच मी इथे आलो आहे\" , असं सेंगर म्हणाले.\n\n2017मध्ये एका तरुणीचा बलात्कार केल्याचा आरोप सेंगर यांच्यावर आहे. याप्रकरणी पीडित तरुणीची एफआयआर पोलिसांनी नोंदवून घेतली नव्हती. त्यानंतर तरुणीच्या घरच्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. \n\nत्यानंतर मात्र आमदाराकडून दबाव येत असल्याचं परिवाराचं म्हणणं आहे, असं बातमीत स्पष्ट केलं आहे.\n\n2. शिवसैनिकांच्या खूनप्रकरणी आमदार कर्डिले यांना क्लीन चिट?\n\nअहमदनगर येथील 2 शिवसैनिकांच्या खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या अटकेत असलेले भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची हकाल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पट्टी करावी, या शिवसेनेच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.\n\nमृत संजय कोतकर यांचे आई-वडील आणि पत्नी\n\nउलट मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सबुरीचा सल्ला देत कर्डिले यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. \n\nदरम्यान कर्डिले यांच्या हकालपट्टीवर मुख्यमंत्र्यांनी मौन पाळलं असलं तरी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं आहे. \n\n3. दहावीच्या पुस्तकांत कमळ फुलवले\n\nदहावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात अभ्यास मंडळानं कमळ फुलवल्याचा आरोप केला जात आहे. आर्थिक सुबत्तेसाठी भाजपशिवाय पर्याय नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न पक्षाने यात केला आहे. सकाळनं यासंदर्भात बातमी दिली आहे.\n\nदहावीचा अभ्यासक्रम यंदा बदलला आहे. इतिहास व राज्यशासास्त्र या विषयांच्या पुस्तकांत राष्ट्रीय आणि प्रादेशिक माहिती देताना भाजप कशाप्रकारे आर्थिक सुधारणांवर भर देतो हे पटवण्याचा प्रयत्न केला आहे. \n\nघराणेशाहीवरून काँग्रेसला चिमटा काढताना कुटुंबाचा प्रभाव राहण्यासाठी नातेवाईकांना निवडणुकीत उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो, असं पुस्तकात म्हटलं आहे.\n\n4. इरफानच्या तब्येतीबद्दल अफवा?\n\nमहिन्याभरापूर्वी अभिनेता इरफान खान याने आपण neuroendocrine tumourचा उपचार घेण्यासाठी विदेशात जात असल्याचं ट्वीट केलं होतं. \n\nइरफान खान\n\nतेव्हापासून इरफानच्या तब्येतीसंबंधी अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. पण आता इरफानच्या प्रवक्त्यानेच त्याच्या चाहत्यांना यासंबंधीच्या खोट्या बातम्यांपासून दूर राहण्याचं सांगितलं आहे. हिंदुस्थान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.\n\n5. कावेरी निदर्शनामुळे आयपीएलचे सामने चेन्नईबाहेर\n\nचेन्नई सुपर किंग्ज्स आणि कोलकाता नाईट राईडर्स यांच्या मॅचदरम्यान कावेरी पाणीप्रश्नावरुन करण्यात आलेल्या निदर्शनामुळे आयपीएल आणि चेन्नई सुपर किंग्ज्स यांना चेन्नईतून पाय काढता घ्यावा लागला आहे. आता चेन्नईचे उवर्रित सामने पुण्यात होणार आहेत. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे. \n\nबातमीनुसार, चेन्नईचे पोलीस आयुक्त ए. के. विश्वनाथन आणि चेन्नई सुपर किंग्ज्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांच्यात बुधवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. \n\nया निदर्शनामध्ये सामना सुरू असताना चेन्नईच्या खेळाडूंच्या..."} {"inputs":"कुलभूषण जाधव त्यांच्या आई आणि पत्नीला भेटताना\n\nहे सगळं जमेला धरूनही पत्रकारांसाठी हा निर्विवाद मोठा दिवस होता. एखाद्या पत्रकाराला त्याच्या पेपरमध्ये, चॅनेलवर सगळ्यांत मोठी संधी मिळवून देणारा हा दिवस!\n\nपाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव या भारतीय कैद्याचे कुटुंबीय त्यांना भेटणार होते. ही भेट अभूतपूर्व होती आणि त्याबाबत मीडियामध्ये सुरू असलेली चर्चाही अभूतपूर्वच होती.\n\nपाकिस्तानमधल्या अशांत अशा बलुचिस्तान भागातून कुलभूषण जाधव यांना मार्च 2016मध्ये अटक केली. जाधव यांनी या भागात हेरगिरी करत इथलं वातावरण अस्थिर करण्यासाठीच्या कारवायांमध्ये सहभाग घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता.\n\nया कारवायांमुळे अनेक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सांगत या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.\n\nहे प्रकरण दोन्ही देशांसाठी इतकं मोठं असल्याने जाधव यांच्या कुटुंबीयांच्या भेटीबद्दल पाकिस्तानी मीडियामध्येही कुतूहल होतं.\n\nभेटीच्या ठिकाणचं वातावरण!\n\nहे कुतूहल एवढं जास्त होतं की, भेटीच्या नियोजित वेळेच्या तीन तास आधी बीबीसीची टीम तिथे पोहोचली, तर तिथे पाय ठेवायल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा जागा नव्हती. ही भेट कोणत्याही तुरुंगात नाही, तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात होणार होती.\n\nतीन तास आधी पोहोचतोय, तर कॅमेरा मोक्याच्या ठिकाणी ठेवायला मिळेल, ही आमची आशा तिथली गर्दी पाहून मावळली. मंत्रालयाला पत्रकार, कॅमेरामन यांचा गराडाच पडला होता.\n\nक्रिकेट मॅचच्या वेळी प्रत्येक बॉलचं समालोचन करतात, तसंच या सगळ्या घटनांचं थेट समालोचन सुरू होतं. जाधव यांची बायको आणि आई कोणत्या विमानानं येत आहेत, त्यांचा आसन क्रमांक काय आहे, त्यांच्याबरोबर कोण आहे, याची इत्थंभूत माहिती देणं चालू होतं.\n\nकुलभूषण यांच्या आई आणि पत्नी\n\nपरराष्ट्र मंत्रालयाने पत्रकारांसाठी खास सोयही केली होती. जाधव कुटुंबीयांनी मीडियाशी बोलण्यात रस दाखवला, तर आपली काहीच हरकत नसल्याचंही पाक परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं. तसंच याबाबत भारताची अधिकृत भूमिका निर्णायक असेल, असंही सांगण्यात आलं.\n\nजाधव कुटुंबीय गाडीतून उतरण्याची जागा आणि मीडियातील लोक यांच्यात कोणतेही अडथळे ठेवण्यात आले नव्हते. पत्रकारांना एक सीमारेषा आखून दिली होती आणि त्या रेषेपुढे यायचं नाही, असं सांगण्यात आलं होतं. \n\nपुढले दोन तास पत्रकारांची नुसती घालमेल सुरू होती. जरा कुठे गाड्यांचा आवाज आला की, कॅमेरामन एकदम जागा पकडून बसत होते.\n\nत्या आल्या आणि एकच गलका झाला!\n\nआणि अखेर प्रतीक्षा संपली. एक गाडी मंत्रालयाच्या आवारात शिरली आणि मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन थांबली.\n\nगाडी आल्याबरोबर एकच गलका सुरू झाला. चांगली दृष्य मिळावीत यासाठी कॅमेरामन ओरडून ओरडून पाकिस्तानी अधिकाऱ्यांना बाजूला व्हायला सांगत होते आणि त्यांच्या आवाजावर आवाज चढवून पत्रकार आपले प्रश्न विचारत होते. पण कोणीही ती सीमारेषा ओलांडून पुढे गेलं नाही.\n\nकुलभूषण यांच्याशी भेट आटोपून कुटुंबीय परत निघाले तेव्हाही याचीच पुनरावृत्ती झाली. \n\nत्यांची आई आणि बायको गाडी येईपर्यंत प्रवेशद्वारापाशीच थांबल्या होत्या. पत्रकारांनी जोरजोरात त्यांच्या दिशेने प्रश्नांच्या फैरी झाडायला सुरुवात केल्या. प्रचंड गलका सुरू झाला. पण त्या दोघीही खूप शांत होत्या.\n\nआपल्या मुलाची आणि नवऱ्याची भेट घेऊन परतणाऱ्या त्या दोघींच्याही चेहऱ्यावरचे गंभीर भाव दुरूनही दिसत होते. त्यांना विचारले गेलेले प्रश्न असंयुक्तिक, अवमानजनक आणि पत्रकारितेच्या मूल्यांची पायामल्ली करणारे होते, तरीही त्यांचा संयम ढळला नाही.\n\n\"तुमच्या खुनी मुलाला भेटून तुम्हाला कसं..."} {"inputs":"कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी.\n\nपाकिस्तानचं हे वर्तन नियमबाह्य आणि अयोग्य होतं, असं भारतीय परराष्ट्र खात्यानं म्हटलं आहे. पाकिस्ताननं या भेटीच्या वेळी केलेल्या कृत्यांची यादी परराष्ट्र खात्यानं प्रसिद्ध केली आहे. \n\nकुलभूषण जाधव यांच्या विरोधात पाकिस्ताननं खूप पुरावे जमा केल्याचा दावा केला आहे.\n\n1. ज्यावेळी कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी इस्लामाबादमध्ये आले त्यावेळी त्यांच्या जवळपास माध्यमं येणार नाहीत असं ठरलं होतं. पण पाकिस्तानी माध्यमं त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांनी कुलभूषण जाधव यांच्याबद्दल अनुचित प्रश्न आई आणि पत्नीला विचारले. \n\nपाहा व्हीडिओ : कुटुंबीयांसोबतच्या भेटीनंतर कुलभूषण यांचा व्हीडिओ जारी\n\n2. सुरक्षेचं कारण पुढे करून जाधव यांची आई आणि पत्नीला मंगळसूत्र, बांगड्या आणि टिकली काढून ठेवण्यास सांगण्यात आलं होतं.\n\nभेटीदरम्यानचं दृश्य.\n\n3. जाधव यांच्या आईला मराठीतून बोलण्याची परवानगी नाकारण्यात आली. तसंच त्या बोलत असताना सातत्यानं व्यत्यय आणला जात होता. \n\nजाधव यांची पत्नी आणि आई.\n\n4. जाधव यांच्या पत्नीला भेटीपूर्वी शूज काढून ठेवण्यास सांगितलं. भेटीनंतर त्यांनी आपले शूज पर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त मागितले, ते देण्यास पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी नकार दिला. परत परत मागूनही त्यांनी ते दिले नाहीत. हा उद्दामपणा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. \n\nकुलभूषण जाधव\n\n5. संपूर्ण भेटीदरम्यान कुलभूषण जाधव हे तणावाखाली दिसत होते. त्यांना ठरलेलीचं उत्तरे देण्यात येण्यावर दबाव टाकण्यात आला होता, असं दिसत असल्याची आम्हाला जाणीव झाली असं परराष्ट्र खात्यानं त्यांच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबाबत पुन्हा विचार करावा, असं न्यायालयानं म्हटलं आहे. तसंच कुलभूषण यांच्यासाठी 'कौन्सुलर अॅक्सेस'ही देण्यात येणार आहे.\n\nकुलभूषण यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी, अशी याचिका भारतानं न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयानं मात्र ती फेटाळून लावली आहे. \n\nपाकिस्ताननं भारताकडून दाखल केलेल्या याचिकेवर आक्षेप नोंदवला होता, पण या आक्षेपाकडे न्यायालयानं दुर्लक्ष केलं. \n\nइतके दिवस कुलभूषण यांना कायदेशीर मदत न केल्यामुळे पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं आहे, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. \n\nकुलभूषण यांना मार्च 2016मध्ये बलुचिस्तानच्या सीमेजवळ अटक करण्यात आली होती, असं पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं. लष्करी न्यायालयानं खटला चालवल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. \n\nआंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाकडे दोन्ही देश सकारात्मक पद्धतीनं पाहत आहे. मोदी सरकारच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी न्यायालयाचा निकाल म्हणजे आपला विजय असल्याचं म्हटलं आहे. \n\nआंतरराष्ट्रीय ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न्यायालयाचा निर्णय हा पाकिस्तानचा विजय आहे, असं कुरेशी यांनी न्यायालयाच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत म्हटलं.\n\n\"आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाचा निर्णय रद्द केला नाही. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या कायद्यानुसार वागणूक दिली जाईल.\"\n\n कुलभूषण यांना स्वत:ला निरपराध सिद्ध करण्याचा हक्क आहे, असंही त्यांनी नंतर म्हटलं.\n\nदुसरीकडे सुषमा स्वराज यांनीही ट्वीटरवर या निर्णयाचं स्वागत केलं आहे. \n\n\"मी या निर्णयाचं स्वागत करते आणि हा निकाल भारताचा विजय आहे,\" असं त्यांनी म्हटलं आहे. \n\nसमीक्षा कशी होणार?\n\nआंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. पण, या शिक्षेची समीक्षा करावी, असं न्यायालयानं म्हटलं आहे. \n\nपाकिस्तानच्या कायदेतज्ज्ञांमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या समीक्षा निर्देशांविषयी मतभेद दिसून येतात. \n\nया शिक्षेची समीक्षा तेच न्यायालय करू शकतं, ज्यानं सर्वांत आधी शिक्षा सुनावली आहे, असं ज्येष्ठ वकील हामिद खान सांगतात.,\n\nत्यांच्या मते, \"अनेक देशांमध्ये फाशीची शिक्षा दिली जात नाही. त्यामुळे फाशीच्या शिक्षेला कठोर समजून समीक्षा करण्यास सांगितलं आहे. नागरी (सिव्हिलियन) न्यायालयाऐवजी ज्या कोर्टानं शिक्षा सुनावली आहे तेच न्यायालय शिक्षेची समीक्षा करेल. कुलभूषण जाधव यांना लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती.\" \n\nहामिद खान यांच्या मते, \"आंतरराष्ट्रीय न्यायालयानं लष्करी न्यायालयाला अधिकृत म्हटलं आहे आणि त्यांच्या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित केलेले नाहीत. पण, हे प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं, तर परिस्थिती बदलू शकते.\" \n\nआंतरराष्ट्रीय कायदेतज्ज्ञ आणि वकील अहमर बिलाल सुफी सांगतात, \"आंतरराष्ट्रीय कायद्यातील तज्ज्ञांना एकत्र करून किंवा देशातील कायदेतज्ज्ञ या शिक्षेची समीक्षा करतील, असं व्यासपीठ तयार करणं, असा या समीक्षेचा अर्थ असू शकतो.\" \n\nमाजी कायदे मंत्री बॅरिस्टर अली जफर यांचं म्हणणं होतं की, \"पाकिस्तानची न्यायालयं या शिक्षेची गंभीर समीक्षा करू शकते आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकिस्तानच्या न्यायालयांवर विश्वास दर्शवला आहे. आणि पेशावर उच्च न्यायालयाच्या निकालाचं उदाहरण दिलं आहे.\" \n\nपाकिस्तानला एक जबाबदार देश असल्याकारणानं आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करावं लागेल, याविषयी जफर आणि सुफी यांचं एकमत होतं.\n\n\"कोणत्याही..."} {"inputs":"कृपाशंकर सिंह यांना मुंबईतील काँग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून ओळखलं जात होतं. ते हे 2004 च्या आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते. \n\nकृपाशंकरसिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आरोप झाले होते. तसंच कोकणातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणीसुद्धा त्यांच्यावर आरोप झाले. \n\n\"मी 370 प्रकरणी राजीनामा दिला. माझं मन सांगत होतं की देशासोबत राहायचं. मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन,\" असं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे. \n\nकुठल्या पक्षात जाणार, या विषयी विचारलं असता ते म्हणाले, \"याबाबत मी लवकरच निर्णय घेईन. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांशी आधीपासूनच चांगले संबंध आहेत.\" \n\nकृपाशंकर सिंह कोण आहेत? \n\nकृपाशंकर सिंह 1971ला उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमधून मुंबईला कामाच्या शोधात आले होते. मुंबईच्य एका झोपडपट्टीत राहत सुरूवातीला त्यांनी एका औषध बनवणाऱ्या कंपनीत काम केलं. या कामाच्या मोबदल्यात त्यांना दिवसाला आठ रुपये मिळायचे. पण हा पैसा कुटुंबाची गुजराण होण्यासाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे रिकाम्या वेळेत ते रस्त्यावर कांदे-बटाटे विकायचे. \n\nइंदिरा गांधीकडून प्रेरणा घेऊन राजकारणात ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कृपाशंकर सिंह यांचे वडील जौनपूरमधले स्वातंत्र्यसैनिक होते. मुंबईत आल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या समस्यांकरिता आवाज उठवला. स्थानिक पातळीवर ते त्यांच्यासाठी काम करायला लागले. \n\nकाही दिवसांनंतर कृपाशंकर सिंह यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या बोलण्यावरून त्यांनी राजकारणात प्रवेश केल्याचं म्हटलं जातं. \n\nबेहिशोबी मालमत्ता प्रकरणाचा आरोप\n\nकृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप करण्यात आला.\n\nआरोपानुसार, 1999 मध्ये आमदार बनल्यानंतर त्यांचं उत्पन्न प्रति महिना 45 हजार झालं. पण 1999 ते 2014 पर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती खरेदी केली. सुमारे 320 कोटींची संपत्ती त्यांच्या तसंच त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने आहे. या प्रकरणी त्यांच्यावर मुंबईच्या निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\n\nफेब्रुवारी 2018 मध्ये विशेष कोर्टानं मात्र त्यांचं हे प्रकरण पुढे चालवू नये असं म्हटलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"कृषी सुधारणांशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर झाली होती. आवाजी मतदानानं ही विधेयकं मंजूर करण्यात आली. यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला.\n\nया गोंधळातच शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक 2020 आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक 2020 ही विधेयकं मंजूर करण्यात आली. बिहारमधील विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान आधारभूत रकमेची पद्धत तशीच सुरू राहाणार असल्याचं स्पष्ट केलं.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nही विधेयकं मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून म्हटलं की, यानंतरही किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपीची व्यवस्था सुरूच राहिल. \n\nया विधेयकांविरुद्ध पंजाब आणि हरयाणामध्ये अनेक शेतकरी मोदी सरकारविरोधात रस्त्यांवर उतरलेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित तीन अध्यादेशांचं आता कायद्यात रुपांतर करायचं ठरवलंय. ही तिन्ही विधेयकं लोकसभेत आधीच मंजूर झाली आहेत. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या विकासकामांचं उद्घाटन करताना शुभारंभ करताना आज (21 सप्टेंबर) रोजी आपली भूमिका अधिक स्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पष्ट केली. आतापर्यंत खरेदी-विक्रीची जी व्यवस्था सुरू होती त्यात शेतकऱ्यांचे हातपाय बांधलेले होते. जुन्या कायद्यांच्या आडून ताकदवान टोळ्या तयार झाल्या होत्या. त्यांनी शेतकऱ्यांचा गैरफायदा घेतला होता. हे कुठवर चालणार होतं? असा प्रश्न विचारत हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल त्यांनी देशातल्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.\n\nएमएसपी सुरूच राहाणार. गहू, तांदूळ, डाळी, तेलबियांसाठी 1 लाख 13 हजार कोटी रुपये एमएसपीवर दिले असं त्यांनी सांगितलं.\n\nहे कायदे करून शेतकऱ्यांचंच भलं होणारे असं सरकार म्हणतंय पण याला विरोध करणारे म्हणतायत की हा फक्त खासगी उद्योगांचं भलं करण्याचा आणि राज्य सरकारांना कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. \n\nपण वादात अडकलेली ही तीन विधेयकं शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करू पाहतायत आणि त्यांना विरोध का होतोय हे समजून घेऊया. \n\nकोणत्या तरतुदी या विधेयकांमध्ये आहेत?\n\nकेंद्र सरकारने शेती क्षेत्राशी संबंधित तीन अध्यादेश आणले होते ज्यांचं रुपांतर आता कायद्यात करण्यात आलं आहे. \n\nया विधेयकांमध्ये काय तरतुदी आहेत आणि त्यावर काय आक्षेप घेतले जातायत, ते आधी पाहूया. \n\nपहिलं विधेयक आहे ते शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक. हे विधेयक कृषीमालाच्या विक्रीसंबंधी तरतुदी करतं. यातल्या प्रमुख तरतुदी काय आहेत -\n\nविरोधकांचे आक्षेप काय आहेत?\n\nशेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी आणि त्यांच्या मालाला लवकरात लवकर गिऱ्हाईक मिळावं यासाठी या सुविधा केल्या जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण याबद्दल काही आक्षेपही आहेत.\n\nहे झालं कृषीमालाबद्दल. दुसरं विधेयक कंत्राटी शेतीबद्दल बोलतं. शेतकऱ्यांना ते घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरुपात करार करता येण्याची तरतूद यात केलेली आहे. भारतात सध्याही काही प्रमाणात अशाप्रकारची कंत्राटी शेती पाहायला मिळते. पण याला कायदेशीर स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे.\n\nशेती क्षेत्राचं उदारीकरण?\n\nशेती क्षेत्राचं उदारीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे असंही म्हटलं जातंय. पण यात खरंच शेतकरी फायदा करून घेऊ शकतील का ही शंका उपस्थित केली जातेय.\n\n Essential Commodities (Amendment) Bill म्हणजे अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक हे तिसरं विधेयक आहे ज्यावरून वाद होतोय. सरकारने अनेक कृषी उत्पादनं या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतलाय. याच्या तरतूदी काय आहेत?\n\nडाळी, कडधान्यं, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूंच्या..."} {"inputs":"कृष्णस्वरूप स्वामी\n\nसध्या ही क्लिप खूपच व्हायरल झाली असून त्याबद्दल वेगवेगळ्या स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. \n\nसध्या मासिक पाळी या विषयावर गुजरातमध्ये वेगवेगळे वाद उफाळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी स्वामीनारायण संप्रदायातर्फे चालवल्या जाणाऱ्या एका शाळेत मुलींना पाळी सुरू आहे की नाही हे तपासण्यासाठी अंडरवेअर काढायला लावण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर हा व्हीडिओ समोर आला आहे.\n\nयाच संप्रदायातील कृष्णस्वरुप स्वामींनी या व्हीडिओमध्ये हे वक्तव्य केलं आहे. 1995 पासून ते साधुपदावर आहेत.\n\nते म्हणतात \"तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका हे शास्त्रात लिहिलं आहे. जर मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रियांनी त्यांच्या नवऱ्यासाठी स्वयंपाक केला तर त्यांचा पुढचा जन्म कुत्रीचा असेल. माझ्याबरोबर असलेले संत मला हे बोलू देणार नाहीत. मात्र आता सांगितलं नाही तर ते कुणाला कळणार नाही.\"\n\nस्वामीनारायण संप्रदायातर्फेच सहजानंद विद्यालय चालवलं जातं. याच महाविद्यालयात मुलींबरोबर वरील प्रकार घडला होता. \n\nकृष्णस्वरुप स्वामींचा हा व्हीडिओ एक वर्ष जुना आहे. सहजानंद विद्यालयात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. आम्ही या प्रकरणी महाविद्यालयाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. \n\n11 फेब्रुवारीला झालेल्या या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने त्यासंदर्भात एका समितीची स्थापना केली होती. या समितीने या संस्थेला भेट दिली आणि पीडितांची बाजू ऐकून घेतली होती. पोलिसांनीही याप्रकरणी SIT ची स्थापना केली होती. \n\nस्वामीनारायण संप्रदायाचं मासिक पाळीबद्दल काय मत आहे?\n\nभूज येथील स्वामीनारायण मंदिराच्या वेबसाईटवर मासिक पाळी संदर्भात स्वामीनारायण संप्रदायाचे विचार प्रकाशित झाले आहेत. मासिक पाळी नैसर्गिक प्रक्रिया आहे, असं त्यांचं मत आहे. \n\nत्यासाठी स्वामीनारायण संप्रदायाचा पवित्र ग्रंथ असलेल्या शिक्षापत्री या ग्रंथांचा संदर्भ देण्यात आला आहे. या दस्तावेजात या संपद्रायाच्या मासिक पाळीबद्दलच्या विचारांबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.\n\nस्वामीनारायण मंदिरातील एक दृश्य\n\nशिक्षा पत्रीच्या श्लोक क्रमांक 174 नुसार मासिक पाळीचे काही नियम स्त्रियांनी पाळायलाच हवेत. पाळीच्या पहिल्या तीन दिवसांत स्त्रियांनी कशालाही हात लावू नये. चौथ्या दिवशी केस धुवून आपली दिनचर्या सुरू करावी, असं सुचवण्यात आलं आहे. \n\nया वेबसाईटवर अपलोड केलेल्या एका कागदपत्रात ज्या स्त्रियांना पाळी सुरू आहे त्यांनी ती कधीही लपवू नये आणि नवऱ्याशी खोटं बोलू नये अशी सूचना करण्यात आली आहे. त्यांनी तीन दिवस स्वयंपाक करू नये असंही सांगितलं आहे. या दस्तावेजातील काही मुद्दे खालीलप्रमाणे:\n\nस्वामीनारायण संप्रदाय काय आहे?\n\nस्वामीनारायण संप्रदायाची सुरुवात 1799 मध्ये झाली. उद्धव संप्रदायातून त्याचा उगम झाला आहे. रामानंद स्वामींनी या संप्रदायाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी नीलकंठ वर्णी यांना साधूपदावर बसवलं आणि त्यांचं नामकरण सहजानंद स्वामी असं केलं. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांना उद्धव संप्रदायाचं नेतेपद देण्यात आलं.\n\nरामानंद स्वामी यांच्या मृत्यूनंतर 14 दिवसानंतर नीलकंठ वर्णी यांनी फणेनी या गावात शिष्यांचा दरबार भरवायला सुरुवात केली. त्या दरम्यान त्यांनी स्वत:ला सर्व मंत्रांचा भीष्मपीतामह अशी ओळख करून देण्यास सुरुवात केली आणि त्यांनाच स्वामीनारायण असं संबोधण्यास सुरुवात झाली. त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कुणाचीही नेमणूक केली नाही. तेव्हा स्वामीनारायण यांचा एकछत्री अंमल होता. तिथूनच स्वामीनारायण संप्रदाय..."} {"inputs":"कृष्णा कोहली\n\nपण ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत महिला उच्चपदांवर आहेत, त्यांच्या यादीत आता कृष्णा कोहली यांच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे. तिथल्या हिंदू अल्पसंख्याक समुदायाकडून कोहली यांनी सिनेटच्या सदस्यत्वासाठी उमेदवारी दाखल केली आहे.\n\nपाकिस्तानच्या थरपारकर क्षेत्रातल्या कोहली यांनी सिनेटच्या निवडणुकांसाठी बुधवारी पाकिस्तानी निवडणूक आयोगाकडे हा उमेदवारी अर्ज भरला आहे.\n\nपाकिस्तान पीपल्स पार्टीनं कोहली यांना सिंध प्रांतात सामान्य गटातून तिकीट दिलं आहे.\n\nकोहली जेव्हा उमेदवारी दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आल्या त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चुणूक दिसत होती.\n\nथरपारकर क्षेत्र\n\nकोहली यांनी बीबीसीला सांगितलं की, \"पाकिस्तानच्या इतिहासात थरपारकर भागातल्या त्या पहिल्या महिला आहेत, ज्यांना संसदेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे.\"\n\n\"मी बिलावल भुत्तो यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत,\" असं त्या म्हणतात.\n\nकोहली थरपारकर भागातल्या एका छोट्या गावातून येतात. त्यांचे आजोबा रुपलो कोहली यांनी 1857साली इंग्रजांच्या विरोधात झालेल्या स्वातंत्र्य लढाईत भाग घेतला होता... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":". \n\nया लढाईच्या काही महिन्यानंतर त्यांना फासावर चढवण्यात आलं होतं.\n\n\"सततचा दुष्काळ पडत असल्यानं थरपारकरमध्ये जीवन जगणं अवघड काम आहे,\" असं कोहली यांनी बीबीसीला सांगितलं.\n\nसोळाव्या वर्षी लग्न\n\nकोहली या गरीब कुटुंबातल्या आहेत. त्यांचे वडील जुगनू कोहली मजूर होते. दुष्काळात काम मिळत नसल्यानं त्यांना कामाच्या शोधात सतत भटकावं लागत असे. \n\n\"उमरकोटच्या जमीनदारानं माझ्या वडिलांना कैद केलं आणि तीन वर्ष आम्ही त्यांच्या कैदेत राहिलो. त्यावेळी मी तिसरीत होते.\"\n\n\"कोणत्याही नातेवाईकाकडे आम्ही जाऊ शकत नव्हतो तसंच कुणाशी बोलूही शकत नव्हतो. जमीनदाराच्या सांगण्यावरून काम करत होते आणि त्यांच्याच सांगण्यावरून परत कैदेत जात होतो,\" कोहली त्यांच्या भूतकाळाबद्दल सांगतात. \n\nकृष्णा कोहली यांना केशूबाई या नावानंही ओळखलं जातं. \n\nत्यांचं लग्न वयाच्या सोळाव्या वर्षीच झालं. पण पतीमुळेच पुढचं शिक्षण घेण्यात मदत झाली, असं त्या सांगतात.\n\nमुलींचं शिक्षण आणि आरोग्य\n\nकोहली यांनी सिंध विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. गेल्या 20 वर्षांपासून थरमध्ये त्या मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी काम करत आहेत.\n\n\"थर इथल्या गर्भवती महिलांचं आयुष्य खूपच कठीण आहे. खासदार बनल्यानंतर मी त्यांच्यासाठी काम करेन,\" असं त्या सांगतात.\n\nपीपीपीचे नेते सरदार शाह यांच्या सांगण्यावरूनच आपण उमेदवारी दाखल केल्याचं त्या सांगतात. \n\n\"मी यापूर्वीही पीपीपीसोबत काम केलं आहे. 2010 मधल्या लैंगिक हिंसाचाराविरोधी विधेयकापासून ते 18व्या दुरुस्तीपर्यंत आम्ही एकत्र काम केलं आहे.\" \n\n\"महिलांच्या आरोग्यासाठी ज्या प्रकारचं व्यासपीठ हवं होतं ते शेवटी मला मिळालं आहे. महिलांना माझ्याकडून असलेल्या अपेक्षा मी पूर्ण करू शकेन, याचा मला विश्वास आहे,\" असं कोहली सांगतात. \n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"कृष्णात देसाई हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावात राहतात. \n\nकेंद्र सरकारच्या 'सांसद आदर्श ग्राम योजने'च्या धर्तीवर राज्यात 2015मध्ये 'आमदार आदर्श ग्राम योजना' सुरू करण्यात आली. प्रत्येक आमदारानं आपल्या मतदारसंघातील 3 ग्रामपंचायती निवडाव्यात आणि जुलै 2019पर्यंत त्या 'आदर्श ग्राम' म्हणून विकसित कराव्यात, असं या योजनेसंबंधीच्या शासन निर्णयात सांगण्यात आलं. \n\nराज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा वाळवे हे गाव दत्तक घेतलं आहे. आम्ही गावात गेल्यानंतर सगळीकडे बऱ्यापैकी स्लॅबचे बांधकाम असलेली घरं पाहायला मिळाली. \n\nबाजारपेठ, रस्ता आणि विश्रामाची व्यवस्था\n\nआम्ही गावात पोहोचलो, तेव्हा तिथल्या गावकऱ्यांनी आमच्याशी चर्चेला सुरुवात केली.\n\nयापैकी एक असलेल्या विलास संकपाळ यांनी सांगितलं, \"आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निधीतून गावात मोठी बाजारपेठ सुरू करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी मंदिराच्या बाहेर बसण्याची व्यवस्था करण्यात आली.\"\n\nचंद्रकांत पाटील यांचं दत्तक कसबा वाळवे गाव किती आदर्श? - पाहा व्हीडिओ\n\nगावातील कृष्णात देसाई यांचं या बाजरपेठेत मेडिकलचं दुका... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न आहे. आमदार निधीतून गावातील मुख्य रस्ते बनवण्यात आले असले, तरी अंतर्गत रस्ते अजूनही खराब अवस्थेत असल्याचं त्यांनी सांगितलं.\n\nते म्हणाले, \"मुख्य रस्त्यावर असलेल्या गटारी झाकण्यात आल्यानं बाकीच्या गटारीवर डासांचा प्रादुर्भाव अधिक जाणवतो, त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे.\"\n\nपूर्ण वेळ दवाखान्याची गरज\n\nगावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर हिरवाईनं बहरलेला आहे. आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा तिथले मुख्य डॉक्टर मीटिंगसाठी कोल्हापूरला गेल्याचं समजलं.\n\nयाविषयी अधिक विचारणा केल्यानंतर प्राथमिक आरोग्या केंद्रात निवासी डॉक्टर नसल्याची माहिती मिळाली.\n\nसुनीता पाटील\n\nगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधांचा अभाव असल्याचं गावकरी सुनीता पाटील यांनी सांगितलं. \n\nत्या म्हणाल्या, \"गावात सरकारी दवाखाना आहे, पण रात्रीच्या वेळी कुणी डॉक्टर इथं उपलब्ध राहत नाही. त्यामुळे रात्री कुणाचं काही दुखायला लागलं, तर कोल्हापूरला जाण्यासाठी पर्याय नसतो.\" \n\nकसबावाळवे गाव कोल्हापूरपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. \n\nगावात 2 शाळा, पण...\n\nकसबा वाळवे गावात 8 अंगणवाड्या आहेत. आंगणवाड्यांमधल्या आणि शाळेतल्या मुलांना इथं पोषण आहार उपलब्ध असल्याचं शिक्षकांनी सांगितलं. \n\nगावात मुलांची आणि मुलींची अशा 2 स्वतंत्र प्राथमिक शाळा आहेत. या ठिकाणी ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करण्यात आलीय. त्यासाठी टीव्ही आणि प्रोजेक्टर दिला आहे. मात्र विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यानं शिक्षक स्वखर्चानं मोबाईलच्या इंटरनेटवर विद्यार्थ्यांना शिकवतात, असं चित्र आहे.\n\nसरपंच काय म्हणतात?\n\nकसबा वाळवे आदर्श गाव म्हणून विकसित करण्यासाठी ग्रामपंचायतीनं 14 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचा प्रस्ताव दिला होता. \n\nत्यानुसार 2016 ते जुलै 2019च्या दरम्यान या गावात 5 ते 6 कोटी रुपयांची कामं पूर्ण झाल्याचं सरपंच अशोक फराक्टे यांनी सांगितलं. \n\nकसबा वाळवेचे सरपंच अशोक फराक्टे\n\nते म्हणाले, \"मिळालेल्या निधीतून गावात सुसज्ज बाजारपेठ, विरंगुळा केंद्र, मुख्य रस्त्यांचं डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी टाकी, ई-लर्निंगची सुविधा अशी कामं पूर्ण करण्यात आली आहे.\" \n\nगावकऱ्यांच्या तक्रारीविषयी ते म्हणाले, \"गावात सांडपाण्याची व्यवस्था करायची आहे, पण ती निधीविना प्रलंबित आहे. निधी आला की,..."} {"inputs":"कॅनडातील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अलेक मिनासाइनला अटक केली आहे.\n\nया हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितानं इन्सेल रेबेलियनचा उल्लेख केला होता. \n\nहे इन्सेल आहे तरी काय?\n\nअलेक मिनासिअन या 25 वर्षीय व्यक्तीला कोर्टात हजर करण्यात आलं. मिनासिअननं फेसबुकवर लिहिलेली पोस्ट त्याचीच असल्याचं फेसबुकनं स्पष्ट केलं.\n\n'इन्सेल बंडखोरी पर्व सुरू झालं आहे. देखण्या स्त्री-पुरुषांना उडवून लावतो आता. सुप्रीम जंटलमन इलिएट रॉजरचा विजय असो', अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. \n\nIncel हे 'involuntarily celibate चा शॉर्टफॉर्म आहे. लैंगिक संबंध ठेऊ न शकणाऱ्या पुरुषांच्या ऑनलाइन गटाला 'इन्सेल' असं म्हणतात. \n\nही मंडळी इन्सेल फोरमला वारंवार भेट देतात. लैंगिकदृष्ट्या आकर्षक पुरुषांना ते चॅड्स तर महिलांना स्टॅक्स म्हणतात. इन्सेल फोरमद्वारे ही मंडळी फेमिनिझम आणि महिलांना उद्देशून शेरेबाजी करतात. \n\nटोरंटो हल्ल्यातील पीडितांना आदरांजली वाहताना\n\nगेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात Reddit वेबसाईटनं आपल्या साईटवरील इन्सेल संदर्भातल्या मजकुरावर बंदी घातली होती. प्रक्षोभक भाषेमुळे हा मजकूर वगळण्यात आला... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"होता. मंगळवारी रेडिटच्या आणखी एका सेक्शनमधला इन्सेल संदर्भातला मजकूर काढून टाकण्यात आला. \n\nमात्र अजूनही इन्सेल संदर्भातला मजकूर असंख्य वेबसाईट्सवर उपलब्ध आहे. \n\nइन्सेल संदर्भातला मजकूर काढून टाकण्यात आला आहे.\n\n2014 मध्ये कॅलिफोर्नियातल्या इस्ला व्हिस्तामध्ये सहाजणांचा बळी घेऊन आत्महत्या करणाऱ्या एलियट रॉजरची इन्सेल फोरमच्या माध्यमातून स्तुती करण्यात येते. \n\nमहिला आणि अल्पसंख्य यांच्यावर असलेला राग तसंच लैंगिक निराशा याबाबत रॉजरनं मरण्याआधी खरमरीत भाषेत निवेदन सादर केलं होतं. \n\nहे वाचलंत का?"} {"inputs":"कॅनडीयन कॉमेडियन लिली सिंग\n\nलिलीने तिच्या 45 लाख ट्विटर फॉलोअर्सला विचारलं की सध्या ते कुठल्या आव्हानांना तोंड देत आहेत. अनेक चाहत्यांनी खिसे खाली असून घरभाडं भरायला किंवा कॉलेजचे पुस्तकं खरेदी करायला पैसे नाहीत, असं सांगितलं. काहींना जिमचं शुल्क भरण्यासाठी मदत हवी होती.\n\nआणि त्यांचं ऐकून घेतल्यावर लिलीनं त्यांना चक्क आर्थिक मदत करण्याची तयारीही दर्शविली.\n\nबीबीसी न्यूजबीटशी बोलताना 18 वर्षांची उमा म्हणते, ती निःशब्दच झाली जेव्हा लिलीने तिच्या आजारी आईला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी मदतीची तयारी दर्शविली.\n\nफोर्ब्जनुसार 2016 मध्ये लिली सिंगने यूट्यूबच्या माध्यमातून 57 लाख पाऊंडची कमाई केली होती. जगभरात सर्वाधिक पैसा मिळवणाऱ्या यूट्यूबर्समध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर होती.\n\nलिली ही कॅनडियन कॉमेडियन असून 'सुपरवुमन' नावाच्या तिच्या यूट्यूब चॅनलचे सव्वा कोटीहून अधिक सबस्क्राईबर्स आहेत.\n\nया आठवड्यात 1,000 व्ह्लॉग्ज (म्हणजेच व्हिडीओ ब्लॉग्ज) पूर्ण झाल्याबद्दल तिने चाहत्यांना एकूण एक हजार डॉलरची मदत केली. अर्थात ज्यांना पैशाची गरज होती त्यांनाच.\n\nएका चाहतीने तिला संपर्क साधून सांगितलं की तिच्या आईल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा नुकतीच अटक झाली असून सध्या तीच दहा वर्षांच्या लहान भावाला सांभाळत आहे. लिलीने या चाहतीला अन्नपदार्थ खरेदी करायला आर्थिक मदत केली.\n\nमलेशियात राहणाऱ्या उमाने न्यूजबीटला सांगितले, \"मी साधारणत: कुणाजवळ बोलत नाही पण तिला सांगावंसं वाटलं. माझी आईच्या आजारपणामुळे मला थो़डं बरं नव्हतं वाटत.\"\n\n\"मला तिच्याकडून काहीच अपेक्षा नव्हत्या. मला फक्त तिच्याजवळ मन मोकळं करायचं होतं. आणि तेवढ्यातच माझा फोन वाजला.\"\n\n\"लिलीने मला सांगितलं की मी माझ्या आईला एका डिनरसाठी बाहेर घेऊन जावं आणि छानपैकी एक ट्रीट द्यावी. तिला ते आवडेल.\"\n\nमलेशियाच्या टूरवर असताना लिलीने उमाची भेट घेतली.\n\nलिली \"एक आदर्श व्यक्ती\" असल्याचं उमा मानते.\n\n\"मला एक तरी सेलेब्रिटी सांगा जी आपल्या चाहत्यांसाठी इतकं काही करते. तिनं वेळ राखून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला, हे आणखी कोण करतं. माझ्यासाठी हेच खूप होतं.\"\n\nअमेरिकेतील डलासमध्ये राहणाऱ्या क्लॉडीननेही लिलीला ट्विट करून तिला एका चांगल्या नोकरीची आणि परीक्षेसाठी काही पैशांची गरज असल्याचं सांगितलं.\n\nक्लॉडीन म्हणते, लिलीने तिला दिलेला प्रतिसाद बघून ती धन्य झाली.\n\nन्यूजबीटला तिनं सांगितलं, \"मी तिच्या टीमशी बोलले आहे. मी परीक्षेसाठी सज्ज झाल्यावर दोन आठवड्यांत मला पैसे मिळतील, असं त्यांनी कळवलं. मला तरं हे सगळ स्वप्नवत आहे.\"\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"कॅनाबिस अॅक्ट हे विधेयक संसदेत चर्चेला आलं. मंगळवारी त्यावर मतदान होऊन 52-29 अशा मत फरकानं ते मंजूर करण्यात आलं. गांजाची लागवड, त्याचं वितरण आणि विक्री याचं नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे.\n\nयेत्या सप्टेंबरपासून कॅनडातल्या नागरिकांना गांजाची खरेदी आणि वापर करता येणार आहे.\n\nअसा निर्णय घेणारे G7 देशांतलं कॅनडा हे पहिलंच राष्ट्र आहे. \n\nगांजा बाळगणं हा 1923 मध्ये कॅनडात गुन्हा ठरवण्यात आला. 2001मध्ये त्याच्या वैद्यकीय वापरास कायदेशीर मान्यता देण्यात आली. \n\nसंसदेनं मंजुरी दिलेल्या या विधेयकावर आठवडाभरात राजमान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकार कायद्याच्या अंमलबजावणीची अधिकृत तारीख जाहीर करेल. \n\nपंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ट्वीट करून या निर्णयाचं स्वागत केलं आहे.\n\nसरकारचा हा निर्णय सगळ्यांनाच मान्य नाही. विरोधी पक्ष आणि काही गटांनी या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवला असून चिंताही व्यक्त केली आहे.\n\nदरम्यान, मारिजुआनाच्या विक्रीसाठी जागांची व्यवस्था करायला स्थानिक सरकारं आणि महानगरपालिकांना केंद्र सरकारकडून आठ ते 12 आठवड्यांची मुदत दिली जाण्याची शक्यता आहे. \n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कॅनडातल्या नागरिकांनी 2015मध्ये गांज्यावर 4.5 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केल्याचा अंदाज आहे. कॅनडात वाईनवर झालेल्या खर्चाएवढीच ही रक्कम आहे. \n\nसप्टेंबरच्या मध्यापर्यंत कॅनडात विविध ठिकाणी परवानाधारक उत्पादकांना भांग आणि गांजा यांची विक्री करता येईल. शिवाय, परवानाधारक उत्पादकांकडून ऑनलाइनही मागवता येईल.\n\nप्रौढ व्यक्तीला 30 ग्रॅम एवढा गांजा सोबत बाळगता येणार आहे. सर्वसाधारणपणे किमान वय 18 ठेवण्यात आलं आहे, तर काही प्रांतात ते 19 वर्षं आहे.\n\nहे कसं झालं?\n\nजस्टिन ट्रुडो यांनी 2015च्या निवडणूक प्रचारात असा कायदा करण्याचं आश्वासन दिलं होतं. बहुसंख्य कॅनेडियन नागरिक गांजाचा वापर कायदेशीर करण्याच्या बाजूने होते. \n\nगांजा बाळगणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्यासाठीच्या कायद्याचा वापर कॅनडात मोठ्या प्रमाणात होत होता, अशी भूमिका ट्रुडो यांनी वेळोवेळी मांडली होती. \n\nडिसेंबर-2013मध्ये उरुग्वेनं सर्वप्रथम गांजाच्या वापराला कायदेशीर मान्यता दिली. अमेरिकेच्या काही प्रांतातही मनोरंजनासाठी गांजा वापरण्यास परवानगी आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"कॅलिफोर्नियासहित US मधल्या 33 राज्यांत वैद्यकीय कारणांसाठी गांजा वापरण्यास परवानगी आहे.\n\n\"लहान मुलांच्या क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी गांजाचे लहान लहान डोस मदत करू शकतात,\" असं डॉ. विलियम ईडलमन सांगतात. \n\nBipolar disorder असलेल्या मुलाचं डॉक्टरांनी 'चुकीच्या' पद्धतीनं निदान केलं. \n\nयामुळे The Medical Board of Californiaनं डॉक्टरांचा परवाना निलंबित केला आहे. त्यानंतर त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. \n\n\"मुलाला औषध म्हणून गांजा सुचवल्याबद्दल बोर्डानं डॉक्टरांचा परवाना रद्द केलेला नाही, तर त्यांनी पेशंटची काळजी आणि उपचार यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि मानसशास्त्रज्ञांशी सल्लामसलत करण्याचा सल्ला न दिल्यामुळे परवाना निलंबित करण्यात आला आहे,\" असं बोर्डानं म्हटलं आहे.\n\nमूल शाळेत गैरवर्तणूक करत असल्यामुळे संबंधित पालकानं सप्टेंबर 2012मध्ये डॉ. विलियम यांच्याकडे उपचार सुरू केले. \n\nडॉक्टरांनी औषधांचा थोड्या-थोड्या प्रमाणात वापर करण्यास सुचवलं होतं. पण या औषधात गांजा आहे, असं त्यावेळी लक्षात आलं जेव्हा दुपारच्या जेवणावेळी शाळेतील कर्मचाऱ्यानं या मुलाचा डबा पाहिला.\n\nलहान असताना मुलाच्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा वडिलांनाही bipolar disorder (वर्तनात अचानक होणारा बदल)चा त्रास होता. तसंच औषधांचाही त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होत होता. \n\nनंतर त्यांनी गांजा घ्यायला सुरुवात केली. \"यामुळे मी शांत झालो आणि पत्नीसोबतच्या माझ्या वर्तनात बदल झाला. तसंच पूर्वी ज्यांच्याबद्दल मी राग व्यक्त केला होता त्यांच्याविषयीच्या वर्तनातही बदल झाला,\" असं ते सांगतात. \n\nसकारात्मक परिणाम\n\nयापूर्वी संबंधित पालकानं मोठ्या मुलासाठी औषधं आणली होती. याही मुलाला bipolar disorderचा त्रास होता. \n\n\"गांजामुळे माझ्या दोन्ही मुलांमध्ये सकारात्मक परिणाम झाला,\" असे ते म्हणतात.\n\n4 जानेवारीला डॉ. विलियम यांचा परवाना रद्द करण्यात आला. यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. \"परवाना रद्द केला तरी मी प्रॅक्टिस सुरू ठेवेन,\" असं त्यांनी म्हटलं आहे. \n\nयाप्रकरणी न्यायालयात सुनावणी बाकी आहे, असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं आहे. \n\n1996पासून कॅलिफोर्नियात वैद्यकीय उपचारासाठी गांजा वापरण्याची मुभा आहे. \n\n\"आजपर्यंत मी अशी औषधं हजारहून अधिक लोकांना सुचवली आहेत, \"असं डॉ. विलियम सांगतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजयराघवन यांनी कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार असल्याची धोक्याची सूचना दिली आहे. \n\nकोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये कहर पसरवताना पाहायला मिळतेय. \n\nमहाराष्ट्र सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीदेखील बीबीसी मराठीशी बोलताना महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात कोरोनासंसर्गाची तिसरी लाट येईल असा अंदाज व्यक्त केला होता. \n\nकेंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. के विजयराघवन दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, \"देशभरात कोरोना व्हायरस पसरला आहे. त्यामुळे तिसरी लाट येणं अपरिहार्य आहे. पण ही लाट केव्हा येईल याची माहिती नाही. आपण नवीन लाटांसाठी तयार रहायला पाहिजे.\"\n\nलसीकरणाने व्हायरस म्युटेट होईल?\n\nकोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण एक महत्त्वाचं हत्यार आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण एकमेव पर्याय असल्याने देशात लसीकरणावर भर दिला जातोय. \n\nके विजयराघवन पुढे म्हणाले, \"रोगप्रतिकारशक्ती किंवा लशीमुळे व्हायरसवर दवाब निर्माण होईल. यातून तो निसटण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आपण तयारी केल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी पाहिजे. सद्यस्थितीत लशीचा व्हायरसविरोधात चांगला प्रभाव दिसून येतोय. पण येणाऱ्या काळात व्हायरस बदलल्याने लशीत बदल गरजेचे आहेत.\"\n\nकेंद्र सरकारच्या माहितीनुसार, देशभरात पाच म्युटंट आढळून आले आहेत. त्यात एक डबल म्युटंटही आहे. तज्ज्ञांच्या मते, हा डबल म्युटंट रोगप्रतिकारशक्तीला चकवणारा असल्याने याचा प्रसार तीव्र वेगाने होत आहे. याची संसर्ग क्षमताही खूप जास्त आहे. \n\nडॉ. विजयराघवन पुढे सांगतात, \"रोगप्रतिकारकशक्ती वाढली की व्हायरसला पळण्यासाठी जागा मिळत नाही. मग व्हायरस नवीन रस्ते शोधून काढतो. त्यामुळे त्याची संसर्ग क्षमता जास्त असते.\"\n\n\"लसीकरण वाढलं तर नवीन प्रकारचे एस्केप तयार होतील. आपल्याला त्यासाठी तयार रहावं लागेल,\" असंही ते पुढे म्हणाले. \n\nतिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असेल का जास्त?\n\nमहाराष्ट्र कोव्हिड-19 टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी सांगतात, \"तिसऱ्या लाटेचा प्रभाव किती गंभीर असेल हे पाहावं लागेल. याचं कारण, व्हायरस म्युटेट (बदलत) होत राहणार. महाराष्ट्रात डबल म्युटंट, तर बंगालमध्ये ट्रिपल म्युटंट आढळून आलाय.\"\n\n\"तिसरी लाट पहिल्यापेक्षा जास्त गंभीर पण, दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची असेल असा अंदाज आहे. तिसऱ्या लाटेत दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. एक जीव वाचवणं आणि दुसरं, रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती न येऊ देणं. घरच्या-घरीच सौम्य रुग्णांवर उपचार तिसऱ्या लाटेत पहिलं ध्येय आहे.\"\n\nतज्ज्ञांच्या मते, किती लोकांचं लसीकरण होईल. त्यावर तिसऱ्या लाटेची तीव्रता किती कमी होईल हे अवलंबून असेल. लशीमुळे आजाराची तीव्रता कमी होऊन, मृत्यू कमी होण्यास मदत होईल. \n\nतिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची तयारी काय?\n\nतज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याची सूचना दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने खबरदारीची उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. \n\nआरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात, \"साथरोग तज्ज्ञांनी तिसरी लाट ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता वर्तवली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयार असलो पाहिजे. ऑक्सिजनच्या बाबतीत आपण परिपूर्ण असलं पाहिजे. ऑक्सिजन नाही हे ऐकून घेतलं जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.\" \n\nराज्यात दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या प्रत्येक थेंबासाठी रुग्ण व्याकूळ झाले होते. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने काहींना प्राण गमवावे लागले. तिसऱ्या लाटेत अशी परिस्थिती येऊ नये यासाठी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश..."} {"inputs":"केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांना लैंगिक शिक्षण देणे अनिवार्य नाही.\n\nब्रिटनच्या बहुसंख्य शाळांमध्ये लैंगिक शिक्षण अनिवार्य असूनसुद्धा अशी परिस्थिती उद्भवली आहे. इंग्लंडमधील स्थानिक सरकारी संस्था लोकल गव्हर्नमेंट असोसिएशनच्या (LGA) मते सर्व सरकारी माध्यमिक शाळांमध्ये लैंगिक शिक्षण अनिवार्य असायला हवं. वयात येण्याच्या काळात मुलांना लैंगिक शिक्षण मिळत नसल्याने ती लैंगिक आजारांना \/ गुप्तरोगांना बळी पडतात, असं या संस्थेचं म्हणणं आहे.\n\nएलजीएच्या मते मुलं योग्य वयात असतानाच त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश करायला हवा. पण सध्या मुलांची पालक मंडळी त्यांना यापासून दूर ठेवत आहेत.\n\nसरकारी आकडेवारीनुसार 2015 साली इंग्लंडमध्ये 15 ते 19 वयोगटातील 78,066 मुलं लैंगिक आजारांना बळी पडली. पण 20 ते 24 वयोगटातील मुलांची संख्या मात्र 1,41,260 इतकी प्रचंड होती.\n\nसार्वजनिक आपोग्याची जबाबदारी असणाऱ्या स्थानिक प्रशासनाच्या मते, दरवर्षी 60 करोड पौंड लैंगिक आरोग्यावर खर्च केल्या जातात.\n\nयुवकांमध्ये लैंगिक शिक्षणाबद्दल नाराजी\n\n\"आमच्यातले अनेक जण आता सोळाव्या वर्षात पदार्पण करणार आहेत,... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आणि सेक्स करण्यासाठी हे वय (ब्रिटनमध्ये) कायदेशीरही मानल्या जातं. तेव्हा शारीरिक संबंध ठेवताना काय योग्य आणि काय अयोग्य, हे आम्हाला समजायला हवं,\" असं एका 15 वर्षाच्या मुलीने सांगितले.\n\nतर 15 वर्षाच्या एका मुलानुसार, \"सेक्स आजही वर्जित मानल्या जाणारी एक गोष्ट आहे, आणि शिक्षक सहजासहजी याबद्दल बोलत नाही. सेक्ससंबंधीच्या अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारच्या शरीर संबंधांची माहिती दिली जात नाही. कसाही करून हा विषय संपवण्याचा तेवढा प्रयत्न केला जातो.\"\n\nएका 16 वर्षीय मुलीने तिच्यासोबत झालेला एक वाईट प्रसंग सांगितला. \"माझं लैंगिक शोषण झालं पण कुणी मला सांगितलं सुद्धा नाही की माझ्यासोबत जे काही झालं ते चूक होतं. ज्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं ते माझे आजोबा होते. नक्कीच मला ते आवडलं नाही, पण तेव्हा मला कळत नव्हतं की ते चुकीचं आहे.\"\n\n\"मला लाज वाटायची. असं वाटायचं की माझीच चूक आहे. जर मला माहिती असतं की ते चुकीचं होतं, तर मी याविषयी कुणालातरी नक्कीच सांगितलं असतं. मला जर कुणी समजून घेतलं, असतं तर हे खूप पूर्वीच थांबलं असतं.\"\n\nमुंबईतल्या सेक्स वर्कर महिलांच्या मुलींची यशोगाथा\n\nमागच्या काही वर्षांपासून लैंगिक शिक्षणाविषयी अभियान चालवणाऱ्या लोकांनी आता हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. इंग्लंडची काही नेते मंडळीसुद्धा याविषयी बोलत आहेत, आणि युवकांसाठी लैंगिक शिक्षण सोपं करण्यावर भर द्यावा, अशीही चर्चा सुरू आहे.\n\nसध्या राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या अंतर्गत इंग्लंडमधील सरकारी शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देणे अनिवार्य आहे. पण प्रश्न केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांविषयी आहे.\n\nया शाळा राष्ट्रीय अभ्यासक्रमाशी बांधील नाहीत आणि म्हणूनच लैंगिक शिक्षण देणं त्यांना अनिवार्य नाही. खरं तर बहुसंख्य शाळा आणि मोफत शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये लैंगिक शिक्षण दिल्या जात नाही.\n\nकेंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांना लैंगिक शिक्षण देणे अनिवार्य नाही.\n\nलैंगिक आरोग्याबद्दलचा टाइम बॉम्ब\n\nLGA सामुदायिक सुख बोर्डाचे प्रमुख इज्जी सेकोम्बे यांच्या मते, \"लैंगिक शिक्षण सार्वजनिक आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा आहे. शाळेत सेक्स आणि शारीरिक संबंधाबद्दलच्या शिक्षणाचा अभाव समोर चालून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रश्न निर्माण करतात. खरं तर जी मुलं आत्ता शाळेतून बाहेर पडली, त्यांच्याकडे पाहिल्यास हे आम्हाला प्रकर्षानं जाणवलं की लैंगिक शिक्षणाचा अभाव..."} {"inputs":"केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढण्याच्या निर्णय घेतला. हा फोटो म्हणजे या निर्णयाविरोधात भारत प्रशासित काश्मीरच्या 'विरोधाचं प्रतिक' म्हटलं जातंय. \n\nसोमवारी कलम 370 रद्द करण्याच्या घोषणेनंतर हा फोटो भारत आणि पाकिस्तानात व्हायरल होतोय. \n\n#KashmirBleedsUNSleeps, #SaveKashmirSOS आणि #ModiKillingKashmiris यासारख्या हॅशटॅगसोबत हा फोटो ट्विटर आणि फेसबुकवर शेकडोवेळा पोस्ट करण्यात आला आहे. \n\nकाही लोकांचा दावा आहे की हा फोटो काश्मीरमधल्या सध्याच्या तणावादरम्यानचा आहे. मात्र, हे खरं नाही. \n\nहा फोटो वर्षभरापूर्वीचा आहे आणि फोटो जर्नलिस्ट पीरजादा वसीम यांनी उत्तर काश्मीरमध्ये हा फोटो काढला होता. \n\nया फोटोविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही श्रीनगरमध्ये राहणारे 24 वर्षीय वसीम यांच्याशी बोललो. \n\nकधी आणि कुठचा आहे फोटो?\n\nपीरजादा वसीम सांगतात की त्यांनी हा फोटो 27 ऑगस्ट 2018 रोजी श्रीनगरच्या वायव्येकडे असलेल्या सोपोरमध्ये काढला होता. \n\n26 ऑगस्ट 2018 रोजी श्रीनगर आणि अनंतनागसह दक्षिण काश्मीरच्या काही भागांमध्ये सर्वोच्च न्यायालय कलम 35-A वर सुनावणी करणार असल्याची अफवा पसरली होती.\n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वसीम सांगतात की या अफवेमुळे फुटीरतावादी गटांनी काश्मीरच्या अनेक भागांमध्ये बंदचं आवाहन केलं होतं. मोर्चा काढण्याचीही धमकी दिली होती. \n\nवसीम यांनी गेल्या वर्षी पसरलेल्या अफवेविषयी जी माहिती बीबीसीला दिली, त्याची जम्मू-काश्मीरचे एडीजी (सुरक्षा) मुनीर अहमद खान यांचं एक ट्वीट पुष्टी करते. \n\nमुनीर अहमद यांनी 27 ऑगस्ट 2018 रोजी हे ट्वीट केलं होतं. त्यात ते लिहितात, \"सर्वोच्च न्यायालय आज कलम 35-A वर सुनावणी करणार असल्याची अफवा पसरली आहे. हे सत्य नाही. अशी अफवा पसरवणाऱ्याची आम्ही चौकशी करत आहोत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.\"\n\nमात्र, या अफवेमुळे श्रीनगर, अनंतनाग आणि सोपोरच्या काही भागांमध्ये तीन दिवस बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी सैन्याची आंदोलनकांशी हिंसक चकमकही उडाली. \n\nफोटोमागचं सत्य\n\nगेल्या चार वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करणारे पीरजादा वसीम यांनी बीबीसीला सांगितलं की कलम 35-A विषयीच्या अफवेमुळे संपूर्ण खोऱ्यात तणाव होता. सोपोरमध्ये परिस्थिती अधिकच चिघळली होती. \n\nते सांगतात, \"सोपोरमध्ये जमावाला शांत करणं सीआरपीएफच्या जवानांना कठीण होऊन बसलं होतं. जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा अनेकांकडे अशी माहिती होती की सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरमधून कलम 35-A रद्द केलं आहे. अफवा मोठ्या प्रमाणात पसरली होती.\"\n\n\"पोलिसांनी शाळा-महाविद्यालयं आधीच बंद करायला सांगितली होती. मात्र, मी जेव्हा सोपोरमध्ये पोचलो तेव्हा तिथल्या मुख्य चौकातली दुकानं सुरू होती. थोड्या अंतरावर घोषणाबाजी सुरू होती. सीआरपीएफचे जवान नाकाबंदी करत होते.\"\n\nवसीम सांगतात की बघता बघता सोपोरच्या मुख्य चौकातल्या एका दिशेने दगडफेक सुरू झाली. जवानांनी पॅलेट गनने त्याला उत्तर दिलं. \n\nते पुढे म्हणतात, \"गोळीबार सुरू होताच व्यापारी दुकानं बंद करून गल्लीत पळून गेले. तेवढ्यात शालेय गणवेशातल्या 6-7 मुलांचा एक घोळका गल्लीतून येत असल्याचं मला दिसलं. व्यापाऱ्यांनी घाईगडबडीत दुकानांच्या बाहेर सोडून दिलेल्या खुर्च्या त्यांनी उचलल्या.\"\n\n\"यातल्या एका मुलाने एका दुकानासमोर खुर्ची टाकली. तो तिथे बसला आणि ओरडला, 'आता गोळी झाडा. बघूच किती हिंमत आहे'.\"\n\nफोटोत दिसणारा मुलगा त्यावेळी अकरावीत शिकत असल्याचा वसीम यांचा दावा आहे. \n\nमुलाचं काय झालं?\n\nमात्र, जवानांनी या मुलावर पॅलेट गन झाडली का? यावर वसीम सांगतात जवानांनी गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, छर्रे त्या..."} {"inputs":"केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर\n\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. दोनदा परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा संधी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होईल. \n\nआतापर्यंतच्या संरचनेप्रमाणे विद्यार्थी तीन वर्षात तीन वेळा मेन्सची परीक्षा देऊ शकत होते. दोनवेळा JEE advance परीक्षा देऊ शकतात. पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना सहा वेळा परीक्षा देण्याची संधी मिळू शकते. \n\nपुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना परीक्षेची पहिली संधी जानेवारीत तर दुसरी एप्रिलमध्ये मिळणार आहे. मात्र JEE Advance परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहे. \n\nपरीक्षेसाठी विशिष्ट अशा तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. JEE Mainsची परीक्षा 15 दिवस चालेल. विद्यार्थी आपल्या सोयीनुसार परीक्षा देऊ शकतील. \n\nJEE Mainsची परीक्षा जानेवारी 2019 मध्ये होणार आहे. यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सप्टेंबर 2018 पासून सुरू होणार आहे. परीक्षेचा निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील. \n\nनव्या प्रक्रियेतील अडचणी काय आहेत? \n\nसरकारच्या नव्या घोषणेसह अनेक प्रश्न निर्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"माण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीवर याचा किती परिणाम पडेल?\n\n'वर्षातून दोनदा परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना जास्त संधी मिळणार आहेत. साहजिक त्यांच्यावरचा दबाव कमी होईल कारण वर्ष फुकट जाण्याची भीती उरणार नाही', असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे संचालक विनित जोशी यांनी सांगितलं. \n\nजानेवारीत IITची परीक्षा होईल आणि त्याच महिन्यात निकालही हाती येतील. जर एखादा विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नाही तर पुढच्या महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी मानसिकदृष्ट्या तो तयार असेल का? \n\nयाचं उत्तर देताना विनीत जोशी यांनी सांगितलं, 'वर्षातून दोनदा परीक्षा देणं अनिवार्य नाही. मात्र ज्यांना इच्छा आहे ते देऊ शकतात. एखाद्या विषयाचा पेपर चांगला गेला नाही तर पुढच्या परीक्षेत चांगल्या तयारीनिशी नव्याने पेपर देऊ शकतो. \n\nविद्यार्थ्यांचं मत काय? \n\nयाच वर्षी JEE Mains परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रिन्स कुमार हे विनित जोशी यांच्या मताशी सहमत नाही. प्रिन्स यांच्या मते, पहिल्यांदा परीक्षेत नापास झाल्याचं कळल्यावर दुसऱ्यांदा परीक्षेची तयारी करण्याकरता किमान 15 दिवस लागतात. पहिल्यांदा परीक्षेत नापास झाल्यावर विद्यार्थी खचून जातो. \n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nरोपिन भंडारी यांनी नवा मुद्दा मांडला. ते म्हणाले, 'कोचिंग क्लासवाल्यांचं उखळ पांढरं होणार आहे. सिलॅबस भराभर पूर्ण करण्याची त्यांची घाई उडाली आहे. अख्खं वर्षभर त्यांच्यांकडे विद्यार्थ्यांचे जत्थे येत राहतील'.\n\nजागा वाढतील का? \n\nवर्षातून दोनदा JEE Mainsची परीक्षा घेण्यामागे विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करणं हा सरकारचा हेतू आहे. मात्र प्रिन्स आणि रोपिन यांना हा मुद्दा मान्य नाही. \n\nजागा तेवढ्याच राहणार असतील तर विद्यार्थ्यांवरचा दबाव कमी नव्हे तर वाढण्याची शक्यता आहे. परीक्षेसाठीचा कटऑफ वाढेल आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांमधली स्पर्धा वाढीस लागेल. \n\nपरीक्षा दोनदा होणार असली तरी जागा तेवढ्याच राहणार आहेत.\n\nसध्या देशभरातील 23 IIT मिळून 12000 जागा आहेत. दरवर्षी साधारण: 15 लाख विद्यार्थी JEE परीक्षा देतात.\n\n'सरकारने याप्रकरणी चांगला पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना याचा फायदाच होईल. वर्षातून दोनदा परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगला पर्याय आहे. IIT ब्रँडसाठीही ही चांगली गोष्ट आहे. आता विद्यार्थी अधिक गंभीरतेने परीक्षेची तयारी करतील. अन्य कुणाशी तुलना किंवा स्पर्धा..."} {"inputs":"केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह\n\nहिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सत्यपाल सिंह म्हणाले की राईट बंधुंनी विमानाचा शोध लावण्याच्याही आधीच भारतात शिवकर बापूजी तळपदे यांनी विमानाचा शोध लावला होता. \n\nरामायणामध्ये उल्लेखित पुष्पक विमानाबद्दल आयआयटीतील विद्यार्थ्यांना शिकवायला हवं, असंही ते म्हणाले. \n\nत्रिपुरामध्ये पत्रकाराची हत्या \n\nइंडिजिनस पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी) या संघटनेनं सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराची त्रिपुरामध्ये हत्या करण्यात आली. \n\nदिनरात या स्थानिक वाहिनीसाठी काम करणारे पत्रकार शंतनू भौमिक यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली, असं पोलीस अधिक्षक अभिजीत सप्तर्षी यांनी सांगितलं.\n\nटाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएफटीने रस्ता बंद आंदोलन केले होते. ज्याचे वार्तांकन करण्यासाठी भौमिक गेले होते.\n\nउद्घाटनापूर्वीच कालवा फुटला \n\nमुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते उद्घाटन होण्यापूर्वीच बिहारमधील भागलपूर येथे एक कालवा फुटला. भागलपूर जिल्ह्यात 389 कोटी रुपये गुंतवून 11 किमी लांबीचा हा कालवा बांधण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यात आला होता. \n\nहा कालवा पूर्ण होण्यासाठी 40 वर्षं लागली होती, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे. आणि उद्घाटनाच्या एका दिवसापूर्वीच तो फुटला.\n\nकाँग्रेस नोकऱ्या निर्माण करण्यात अपयशी \n\nनव्या नोकऱ्या निर्माण करण्यात, युवकांना नोकऱ्या देण्यात काँग्रेसला अपयश आले होते, अशी कबुली पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजुप सरकारचे तर प्रयत्न देखील त्या दिशेला नसून सरकार निष्क्रिय असल्याची टीका त्यांनी अमेरिकेतील प्रिन्सटन विद्यापीठात केली. \n\nराहुल गांधी लवकरच अध्यक्ष?\n\nराहुल गांधी हे 31 ऑक्टोबरपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष होतील, असं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीची 3 ऑक्टोबर रोजी बैठक आहे. \n\nकाँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकीची प्रक्रिया 10 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात येईल, असं इकॉनॉमिक टाइम्सने म्हटलं आहे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)"} {"inputs":"केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले\n\n1. जात व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो-रामदास आठवले\n\n\"मागास घटकांवर अन्याय करणारी जात व्यवस्था संपवा. आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत\", असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, \"आजही मागास जातींवर अन्याय होत आहेत. त्यामुळे जातींवरील अत्याचार बंद होण्याबरोबरच जात व्यवस्था बंद करावी. आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत\". 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे. \n\nआगामी जनगणना होत असताना त्यामध्ये जातनिहाय उल्लेख व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत. मराठा समाजाला इतर मागास वर्गीय प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. त्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग करावं. सर्वच मराठा समाज श्रीमंत नाही. त्यातील उपेक्षित घटकांना आरक्षण मिळाले पाहिजे ही आमच्या पक्षाची भूमिका आहे असं आठवले यांनी स्पष्ट केलं. \n\n2. मी स्वच्छ, कशाचीही भीती नाही- प्रताप सरनाईक\n\n\"माझ्यावर कोणताही डाग नाही, मी स्वच्छ आहे, ज्यांच्याकडे माझ्याविरोधात पुरावे असतील त्यांनी ते पुरावे सक्तवसुली संचनलनालयाकडे खुशाल द्यावेत, ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मला कोणाचीही भीती नाही\", असे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. 'झी न्यूज'ने ही बातमी दिली आहे. \n\n\"मी महाराष्ट्रातील एक जबाबदार आमदार आणि जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे मी ईडीच्या चौकशीला सामोरा जाईन. माझे विजय माल्ल्या किंवा नीरव मोदीसारखे नाही, मी स्वतःहून ईडीकडे जाईन. तसेच माझा मुलगा विहंग याचा कुठेही उल्लेख नाही. रिमांडमध्ये केवळ प्रताप सरनाईक या एकाच नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे मीडियाने विहंग यांचे नाव घेणे योग्य नाही. मी बाहेरगावी होतो त्यामुळे विहंग याला ईडीने नेले. \n\nप्रताप सरनाईक\n\n\"महाराष्ट्र आणि दिल्लीच्या लढाईत प्रताप सरनाईक यांचा तानाजी मालुसरे झाला आहे. पण मी 21 व्या शतकातला तानाजी मालुसरे आहे, त्यामुळे मी प्रत्येक संकटातून बाहेर येईन, असे सांगताना हे कॉर्पोरेट वॉर असून माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न झाला\", असं सरनाईक म्हणाले. \n\nप्रताप सरनाईक आणि त्यांचे चिरंजीव विहंग सरनाईक व पूर्वेश सरनाईक यांनी मंगळवारी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. \n\n3. शिक्षण सेवक भरतीला राज्य सरकारचा हिरवा कंदील\n\nराज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक सेवक भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुमारे सहा हजार पदांसाठी शिक्षणसेवक भरती प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. \n\nशिक्षक सेवक भरतीचा मार्ग सुकर झाला आहे.\n\nकोरोना काळात अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामामुळे शासकीय पदभरतीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र शिक्षकसेवक भरतीला यातून वगळण्यात आलं आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी, अनुदानित, अंशत अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील 12 हजार 140 शिक्षणसेवक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. शिक्षक अभियोग्यता आणि आणि बुद्धिमता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने ही पदभरती होत आहे. \n\nअंतर्गत बाबींची पूर्तता करण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्याने प्रक्रिया नवीन वर्षातच सुरू होण्याची चिन्हं आहेत. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे. \n\n4. कराड जनता बँकेचा परवाना रद्द\n\nकराड जनता सहकारी..."} {"inputs":"केपी शर्मा ओली\n\nगेल्या वर्षी 20 डिसेंबरला पंतप्रधान के. पी. शर्मा यांनी नेपाळची संसद स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या संसदीय खंडपीठाने मंगळवारी म्हटलं. \n\nकोर्टाने नेपाळचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि सभागृहाच्या अध्यक्षांना कनिष्ट सभागृहाचे अधिवेशन 13 दिवसांत बोलवण्याचे आदेश दिले आहेत. \n\nकोर्टाच्या आदेशानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी त्यांच्याच पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून केली जात आहे. त्यामध्ये माजी बंडखोर माओवादी नेते पुष्प कमल दहल प्रचंड आणि पंतप्रधान ओली यांचे सहकारी माधवकुमार नेपाल यांचाही समावेश आहे. \n\nकोर्टाच्या आदेशानंतर पंतप्रधान ओली हेसुद्धा आपल्या पक्षाच्या नेत्यांसमवेत बैठका घेऊन पुढील नियोजन करताना दिसत आहेत. पण ओली आता राजीनामा देणार नसून पुढील परिणामांना तोंड देण्याची तयारी त्यांनी केल्याचं त्यांच्या एका सल्लागाराने सांगितलं. \n\nपुढील प्रक्रिया काय असेल?\n\nघटनातज्ज्ञ आणि कायदेशीर बाबींच्या तज्ज्ञांच्या मते, विद्यमान राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी संसदेला समन्स दिला पाहिजे. त्यांनी को... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची सूचना त्यांनी करावी. \n\nकेपी शर्मा ओली\n\nकायदेतज्ज्ञ ओम प्रकाश आर्यल यांनी संसद स्थगित करण्याविरोधात बाजू मांडली होती.\n\n\"सभागृहाला आता पुन्हा 20 डिसेंबरपूर्वीचा दर्जा मिळाला आहे. आता सर्वप्रथम पंतप्रधानांच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी एक अधिवेशन बोलावलं पाहिजे. एक-चतुर्थांश सदस्यांनी सहमती दर्शवली तरी राष्ट्रपतींना अधिवेशन घेता येऊ शकेल.\"\n\n\"राष्ट्रपतींना नकार दर्शवला तरी सभागृहाचे अध्यक्ष हेसुद्धा अधिवेशन बोलावू शकतात. कारण कोर्टाने पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यासह मंत्रिमंडळ आणि सभागृहाच्या अध्यक्षांनाही नोटीस बजावलेली आहे. तत्कालीन राजाने सभागृह अध्यक्षांच्या पत्रानंतरही अधिवेशन बोलावलं होतं, तशी तरतूद आहे,\" असंही आर्यल यांनी सांगितलं. \n\nसंविधानिक कायदे तज्ज्ञ बिपीन अधिकारी सांगतात, \"पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे कोर्टाच्या निर्णायाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करू शकत नाहीत. कोर्टाने याला वेळमर्यादाही घालून दिली आहे. राष्ट्रपतींनी 13 दिवसांत अधिवेशन बोलवावं, अशी विनंती पंतप्रधानांना करावी लागेल.\"\n\n\"गेल्या सहा महिन्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याबाबत कोर्टाची कार्यतत्परता ही चांगली आहे. आता पंतप्रधानांच्या विनंतीनुसार राष्ट्रपतींनी ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे,\" असंही अधिकारी यांनी सांगितलं.\n\nदोन अधिवेशानांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू नये, असा नियम नेपाळच्या संविधानात आहे. \n\nपूर्ववत करण्यात आलेल्या संसदेच्या पहिल्या सत्रात काय होणार?\n\nसंसद सचिवालयातील माजी सचिव मनोहर भट्टराय यांच्या मते, पहिल्या सत्रात राष्ट्रपतीं नोटीस वाचून दाखवतील. त्यानंतर विविध पक्षांचे नेते या अधिवेशनात भाषणं करतील. \n\n\"कोर्टाच्या आदेशानुसार येत्या 13 दिवसांत हे सत्र घेणं बंधनकारक आहे. या अधिवेशनाचा ठराविक असा अजेंडा नसेल. त्यानंतर सभागृह अध्यक्ष पुढील निर्णय घेतील. पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यास त्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. \n\nनेपाळ कम्युनिस्ट पक्षातील दुहीचा काय परिणाम?\n\nभट्टराय याबाबत बोलताना सांगतात, \"संसदेतील आगामी घडामोडींचा अंदाज लावणं हे सध्यातरी अत्यंत अवघड आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या (NCP) फुटलेल्या गटाला अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. \n\n\"सत्ताधारी पक्षात बंडखोरी झाली हे वास्तव असलं अद्याप हे अधिकृतरित्या झालेलं नाही. पंतप्रधान नैतिक..."} {"inputs":"केमोथेरपी कॅन्सरच्या पेशींचा नायनाट करतं.\n\nवेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार म्हणून एकच उपचारपद्धती नाही. कारण वेगवेगळ्या कॅन्सर पेशी वेगवेगळ्या औषधांना वेगवेगळा प्रतिसाद देतात.\n\nकाहीवेळेला आजारावर नियंत्रणाचा सर्वोत्तम उतारा म्हणून आठ वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचं एकत्र मिश्रण केलं जातं. उपचारांची परिणामकारकता वाढावी यासाठी डॉक्टर मंडळी सातत्याने औषधांची नवनवी समीकरणं शोधत असतात. \n\nकेमोथेरपी दुष्परिणामांसाठी कुप्रसिद्ध आहे. मात्र अत्याधुनिक केमोथेरपीमुळे दुष्परिणामांचं प्रमाण कमी झालं आहे. \n\nकेमोथेरपीचा वापर कधी केला जातो? \n\nकेमोथेरपीची औषधं थेट रक्तात दिली जातात, त्यामुळे संपूर्ण शरीरात त्यांचा वावर असतो. कॅन्सर पेशींवर ही औषधं हल्ला चढवतात. \n\nकॅन्सरच्या पेशी शरीराच्या एकापेक्षा जास्त भागात विखुरल्या आहेत हे लक्षात आल्यानंतरच डॉक्टर केमोथेरपीचा विचार करतात. \n\nकॅन्सरच्या पेशी शरीराच्या एका भागात वाढतात तर काही मुख्य ट्यूमर अर्थात गाठीपासून विलग होऊन शरीराच्या अन्य भागात जाऊ शकतात. यकृत आणि फुप्फुसात जाऊन कॅन्सरच्या पेशी वाढतात.\n\nसर्जन मुख्य ट्यूमर आणि त्याच्या जवळच्या पेशी शस्त्रक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्रियेद्वारे कापून काढू शकतात.\n\nकॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी रेडिओथेरपीचा वापर केला जातो. रेडिएशन शरीरातल्या एका छोट्या भागातल्या कॅन्सर पेशी नष्ट करू शकतं. त्याचा वापर मर्यादित ठेवावा लागतो अन्यथा सुदृढ पेशींनाही हानी पोहोचते. \n\nकेमोथेरपीमुळे केसगळती तसंच भूक हरपणं यासारखे दुष्परिणाम जाणवतात.\n\nकॅन्सरची मुख्य गाठ काढल्यानंतर, या रोगाचा अंश राहिलेल्या पेशींना दूर करण्यासाठी केमोथेरपीचा वापर केला जातो. \n\nल्युकेमियासारख्या कॅन्सरच्या उपचारांमध्ये केमोथेरपीचा उपयोग करावा लागतो. कारण यात कॅन्सरच्या पेशी संपूर्ण शरीरभर पसरलेल्या असतात. \n\nकाहीवेळेला ट्यमूरचा म्हणजेच गाठीचा आकार कमी व्हावा यासाठी केमोथेरपीचा प्रयोग केला जातो. जेणे करून सर्जनला शस्त्रक्रिया करणं सोपं जातं.\n\nज्या रुग्णांचा कॅन्सर बरा होणारा नाही त्यांच्या शरीरातील आजाराची लक्षणं केमोथेरपीमुळे कमी होऊ शकतात. \n\nकेमोथेरपीचं स्वरूप काय असतं?\n\nपारंपरिक स्वरूपानुसार केमोथेरपीत वापरलं जाणारं रसायन असून हे कॅन्सर पेशींसाठी अत्यंत विषारी असतं. कॅन्सर पेशींना मारण्याची क्षमता या रसायनात असते. \n\nयाला सायटोटॉक्सिक केमिकल म्हटलं जातं. केमोथेरपीचं प्राथमिक स्वरूप मस्टर्ड गॅसपासून तयार करण्यात आलं होतं. पहिल्या महायुद्धादरम्यान याचा वापर रासायनिक अस्त्र म्हणून करण्यात आला होता. \n\nअर्थात कॅन्सरच्या पेशींसाठी जीवघेणं असणारं हे रसायन शरीरातील निरोगी पेशींना धोकादायक ठरू शकतं. निरोगी पेशींचं शरीरात संवर्धन होणं महत्त्वाचं असतं. \n\nकेमोथेरपी\n\nजास्तीत जास्त कॅन्सरच्या पेशींचा नायनाट करतील आणि कमीत कमी निरोगी पेशी मरतील, अशी केमोथेरपी शोधणं हेच खरं कौशल्य आहे. \n\nकॅन्सरच्या पेशी आणि त्याच्या सभोवतालच्या निरोगी पेशी ओळखू शकेल असं रसायन शोधण्यात डॉक्टरांना दिवसेंदिवस चांगलं यश मिळतं आहे. \n\nपेशी ज्या वेगाने नव्याने निर्माण होतात किंवा त्यांचं विभाजन होतं यावरून निरोगी आणि कर्करोगाच्या पेशींमध्ये मूलभूत फरक असतो. \n\nअन्य पेशींपेक्षा कॅन्सरच्या पेशी वेगाने वाढतात. म्हणूनच ट्यमूर किंवा गाठी तयार होतात. त्या शरीरात तयार होणाऱ्या नैसर्गिक संप्रेरकांना कमी किंवा जास्त प्रतिसाद देऊ लागतात. \n\nकॅन्सर पेशींची वाढ खुंटावी यासाठी केमोथेरपीचे काही प्रकार काम करतात. \n\nबाह्य आक्रमणापासून रोखण्यासाठी शरीरात असलेली प्रतिकारक्षमता यंत्रणा कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करत नाहीत कारण ही यंत्रणा कॅन्सर..."} {"inputs":"केम्ब्रिज विद्यापीठातून पुरातत्त्व विज्ञानात पीएचडी आणि आता फ्रान्समध्ये पोस्ट डॉक्टरल फेलो असलेले ए. सूर्यनारायण यांनी सिंधू खोऱ्यातील नागर संस्कृतीदरम्यान लोकांच्या खाण्या-पिण्याच्या पद्धतीवर संशोधन केलं आहे. आर्कियोलॉजिकल जर्नलमध्ये त्यांचं हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.\n\nसिंधू खोऱ्यातील लोकांच्या जीवनशैलीविषयी यापूर्वीही अनेक संशोधनं करण्यात आली आहेत. मात्र, सूर्यनारायण यांनी केलेल्या संशोधनाचा विषय हा त्या भागात घेतल्या जाणाऱ्या पिकांचा होता. \n\nत्यावेळची पीक पद्धती आणि त्याअनुषंगाने पाळीव जनावरं आणि वापरात असलेली भांडी यांचा समग्र अभ्यास करण्यात आला. या भांड्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केल्यावर प्राचीन भारतातील लोक त्या भांड्यात काय खायचे, याचे काही ठोकताळे बांधण्यात आले. \n\nसिंधू खोऱ्यातील नागर संस्कृतीतील बैलगाडीचा नमुना\n\nअशाप्रकारची संशोधनं संपूर्ण जगात सुरू आहेत. अशाच प्रकारचं एक संशोधन सिंधू खोऱ्यात सापडलेल्या मातीच्या भांड्यांवरही करण्यात आलं होतं. \n\nसिंधू खोऱ्यातील नागर संस्कृतीतील पिकं\n\nसिंधू खोऱ्यातील नागर संस्कृतीत जवस, गहू, तांदूळ याव्यतिरिक्त द्राक्षी, काकडी, ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वांगी, हळद, मोहरी, ज्यूट, कापूस आणि तीळ ही पिकंही घेतली जायची. \n\nपशुपालनातील प्रमुख जनावरं गायी आणि म्हशी होत्या. सिंधू खोऱ्यात मिळालेली 50 ते 60 टक्के हाडं गायी किंवा म्हशींची आहेत तर 10 टक्के हाडं शेळींची आहेत. यावरून लोकांचं आवडतं खाणं बीफ आणि मटण असावं, असा अंदाज बांधता येतो. दुधासाठी गायी तर शेतीसाठी बैलांचा वापर व्हायचा. \n\nखोदकामात काही डुकरांची हाडंही सापडली आहेत. मात्र, डुकरांचा वापर कशासाठी व्हायचा, हे अजून स्पष्ट नाही. हरीण आणि पक्षांचेही काही अवशेष आढळले आहेत. \n\nहरियाणातील सिंधू खोऱ्याच्या नागर संस्कृतीची जागा असलेल्या राखीगढमध्ये हे संशोधन करण्यात आलं आहे. आलमगीरपूर, मसूदपूर, लोहारी राघो आणि इतर काही ठिकाणांवरून मातीची भांडीही जमवण्यात आली. \n\nया भांड्यांचे नमुने घेऊन शास्त्रीय पद्धतीने त्यांचा अभ्यास करण्यात आला. यात त्याकाळी लोक या भांड्यांमध्ये जनावरांचं मांस खायचे, हे स्पष्ट झालं. \n\nसंशोधनाचे निष्कर्ष\n\nया भांड्यात दुधापासून बनवलेले पदार्थ, रवंथ करणाऱ्या प्राणांचं मांस आणि पालेभाज्या शिजवायचे, असंही आढळून आलं. सिंधू खोऱ्यातील शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये या बाबतीत कुठलाच फरक आढळला नाही. इतरही काही कामांसाठी भांड्यांचा वापर व्हायचा. \n\nत्याकाळी या संपूर्ण भागात रवंथ करणारे प्राणी मोठ्या प्रमाणात होते. मात्र, या भांड्यांमध्ये दुग्ध उत्पादनांचा थेट वापर तुलनेने फार कमी व्हायचा. \n\nयापूर्वी गुजरातमध्येही भांड्याविषयी एक संशोधन करण्यात आलं होतं. त्यात या भांड्यांमध्ये प्रामुख्यांने दुधापासून तयार होणारे पदार्थ तयार केले जायचे, असं आढळून आलं होतं.\n\nहडप्पाचे अवशेष\n\nसंशोधनाच्या पुढील टप्प्यात संस्कृती आणि वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर खाद्यसंस्कृतीत कोणते बदल झाले, यावर अभ्यास करणार असल्याचं डॉ. ए. सूर्यनारायण यांनी सांगितलं. \n\nयात मातीची भांडी महत्त्वाची भूमिका बजावतील, असंही त्यांचं म्हणणं आहे. \n\nदक्षिण आशियातील पुरातत्व ठिकाणांच्या खोदकामात सापडलेल्या भांड्यांचा अभ्यास करून प्रागैतिहासिक काळात दक्षिण आशियातील खाद्यसंस्कृतीतील वैविध्य जाणून घेऊ शकतो, असंही त्यांचं म्हणणं आहे. \n\nए. सूर्यनारायण यांनी त्यांच्या संशोधनात सिंधू खोऱ्यातील नागर संस्कृतीविषयीची थोड्या माहितीचाही समावेश केला आहे. प्रागैतिहासिक काळात सिंधू खोऱ्यातील नागर संस्कृतीचा विस्तार भौगोलिक रुपात आधुनिक पाकिस्तान, उत्तर-पश्चिम भारत, दक्षिण..."} {"inputs":"केशवानंद भारती\n\nरविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केरळमध्ये उत्तरेकडील कासारगोड जिल्ह्यातील इडनीर येथील आश्रमात ते राहात होते. \n\nकेशवानंद भारती हे इडनीर मठाचे प्रमुख होते. मठाचे वकील आय. व्ही. भट यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, \"केशवानंद भारती यांच्यावर पुढील आठवड्यात हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया होणार होती. पण रविवारी सकाळी त्यांचा अचानक मृत्यू झाला.\"\n\nकेशवानंद भारती यांच्या नावाची भारताच्या इतिहासात कायमची नोंद झाली आहे. 47 वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 'केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य' प्रकरणात एक ऐतिहासिक निकाल दिला होता. 'संविधानाच्या प्रस्तावनेची मूलभूत रचना बदलता येणार नाही,' असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.\n\nज्या विषयासाठी ते न्यायालयात गेले होते तो विषय वेगळा होता. पण या निर्णयामुळे त्यांना 'संविधानाचे रक्षक' असंही म्हटलं जातं.\n\nऐतिहासिक खटला\n\nकेरळमध्ये इडनीर नावाचा एक हिंदू मठ आहे. केशवानंद भारती या मठाचे प्रमुख होते.\n\nकेशवानंद भारती यांनी इडनीर मठासाठी केरळ सरकारविरोधात भूमीसुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. \n\nया कायद्यानु... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सार मठाच्या 400 एकर जमिनीपैकी 300 एकर जमीन शेती करण्यासाठी देण्यात आली होती.\n\nकेशवानंद भारती\n\nत्यांनी घटनेच्या 29 व्या सुधारणेलाही आव्हान दिलं होतं. यासंदर्भातल्या नवव्या अनुसूचीमध्ये केरळच्या 1963 च्या जमीन सुधारणा कायद्याचाही समावेश होता.\n\nया घटनादुरुस्तीमुळे कायद्याला आव्हान देता येत नव्हते कारण यामुळे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन होत होते.\n\nभट सांगतात, \"धार्मिक संस्थांचे अधिकार (घटनेच्या अनुच्छेद 25 अन्वये) जमीन सुधारणा कायद्याच्या माध्यमातून हिरावून घेतले गेले.\"\n\nपण केरळचे शंकराचार्य म्हणून ओळखले जाणारे स्वामीजी घटनात्मक अधिकारांच्या मुद्द्याला कायदेशीर आव्हान देणारे ठरले. त्यांच्याशिवाय या प्रकरणात आणखी काही याचिकाकर्तेही होते.\n\nया प्रकरणाच्या माध्यमातून 1973 साली सर्वोच्च न्यायालयाने संविधानाची मूळ प्रस्तावना बदलण्याचा संसदेला अधिकार आहे का? हा प्रश्न उपस्थित केला.\n\n'मठाचा नाही, लोकांचा फायदा झाला'\n\nया प्रकरणात भारती यांना वैयक्तिक लाभ झाला नाही. मात्र 'केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य सरकार' खटल्यामुळे सुधारणा करण्याच्या संसदेच्या अधिकारांना मर्यादित करणारी महत्त्वाची घटनात्मक संरचना तयार झाली. \n\nही सुनावणी 68 दिवस चालली आणि सरन्यायाधीश एस. एम. सिक्री यांच्या नेतृत्वाखालील 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला.\n\nया खटल्याचा निकाल देताना न्यायाधीशांमध्ये मतभेद झाले. मात्र 13 न्यायाधीशांपैकी सात न्यायाधीशांनी बहुमताने 'संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे, पण संविधानाच्या प्रस्तावनेची मूलभूत रचना बदलता येणार नाही आणि कोणतीही दुरुस्ती प्रस्तावनेच्या मूळ रचनेविरोधात असू शकत नाही,' असा निकाल दिला. \n\nया प्रकरणात संविधानाला सर्वोच्चपदी ठेवण्यात आल्यामुळेही हा निकाल ऐतिहासिक ठरला.\n\nन्यायालयीन समिक्षा, धर्मनिरपेक्षता, स्वतंत्र निवडणूक व्यवस्था आणि लोकशाही ही संविधानाची मूलभूत संरचना आहे. ही मूलभूत संरचना बदलण्याचा अधिकार संसदेलाही नाही हे या निकालामुळे स्पष्ट झाले.\n\nमठाचे वकील भट सांगतात, \"केशवानंद भारती यांना प्रसिद्धी मिळाली. पण वैयक्तिक कोणताही फायदा झाला नाही. उलट देशाच्या जनतेला या खटल्यामुळे फायदा झाला.\" \n\nपरदेशी न्यायालयांसाठीही प्रेरणादायी\n\nकेशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अनेक देशांमधील न्यायालयांना प्रेरणा मिळाली. अनेक परदेशी न्यायालयांनी..."} {"inputs":"कोरोना\n\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आला आहे. या सगळ्या परिस्थितीत व्हॉट्स अॅपवर एक मेसेज फिरत आहे. \n\n“देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात येणार आहे. हा कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात येईल. या कायद्यातील तरतुदींनुसार सरकारी विभागांव्यतिरिक्त कोणत्याही सामान्य नागरिकांनी कोरोनाशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर लिहू शकणार नाही किंवा शेअर करू शकणार नाही. असं करणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे. 1 एप्रिलपासून कोरोनाशी संबधित कोणताही मेसेज किंवा जोक फॉरवर्ड करु नये, नाहीतर ग्रुपच्या अडमिनला सेक्शन 68, 140 आणि 188 अंतर्गत अटक करण्यात येईल.”\n\nया दाव्यात किती तथ्य?\n\nया मेसेजमध्ये करण्यात आलेल्या दाव्यात किती तथ्य आहे, याची पडताळणी आम्ही केली. आम्हाला गृहमंत्रालयानं 24 मार्च 2020 ला काढलेली एक अधिसूचना मिळाली. \n\n\n\n1 एप्रिल नाही, तर पंतप्रधानांनी जेव्हा देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली, तेव्हापासूनच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. \n\nभारत सरकारच्या या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे, “सेक्शन 6 (2)(I) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लागू करण्यात आला आहे. आता भारत सरकारच्या प्रत्येक मंत्रालय, त्यांतर्गत येणारे विभाग, राज्य सरकारं आणि प्राधिकरणांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशांचं पालन करावं लागेल. त्याद्वारे सोशल डिस्टन्सिंगचा निर्णय अधिक प्रभावी करून कोव्हिड-19 चा संसर्ग रोखता येईल.” \n\nम्हणजेच हा कायदा लागू झाल्यानंतर कोणालाही कोरोना व्हायरसशी संबंधित माहिती लिहिताच येणार नाही का? हे जाणून घेण्यासाठी आधी आपत्ती व्यवस्थापन कायदा काय आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. \n\nआपत्ती व्यवस्थापन कायदा \n\nआपत्ती व्यवस्थापन कायदा डिसेंबर 2005 पासून लागू झाला आहे. हा एक राष्ट्रीय कायदा आहे. जेव्हा एखाद्या आपत्तीला सामोरं जाण्यासाठी देशव्यापी योजना बनवण्याची गरज असते, तेव्हा केंद्र सरकार या कायद्याचा वापर करू शकते.\n\nया कायद्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यासंबंधी तरतूद आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान असतात. याशिवाय या प्राधिकरणात 9 सदस्य असतात. ही सदस्य संख्येची कमाल मर्यादा आहे. सदस्यांची निवड पंतप्रधानांच्याच सूचनेवरून होते. \n\nआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनांचं, आदेशांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे असतात. या कायद्यानुसार राज्यांना केंद्र सरकारच्या योजनांचं पालन करावं लागतं.\n\nकोरोना\n\nराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशांचं पालन न केल्यास केवळ राज्य सरकारच्याच नाही तर खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. \n\nकोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात हा कायदा लागू केला जाऊ शकतो. \n\n1897च्या साथीचे रोग कायद्यापेक्षा वेगळा कसा?\n\nमार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भारत सरकारने 123 वर्षांपूर्वी ब्रिटीश सरकारनं मंजूर केलेला साथीचे रोग कायदा 1897 लागू केला होता. \n\nहा कायदा ब्रिटीश सरकारनं प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी केला होता. \n\nया कायद्यान्वये सरकार लोकांच्या एकत्र जमण्यावर निर्बंध लादू शकतं. याच कायद्याचा आधार 2018 मध्ये गुजरातमध्ये कॉलराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात आला होता. \n\nअर्थात, या कायद्यान्वये साथीच्या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन नियमांमध्ये सवलतही दिली जाऊ शकते. साथीचा रोग आटोक्यात आणण्यासाठी कोणते नियम, कायदे बनवायचे याचे अधिकार हा कायदा राज्यांना देतो. \n\nकोरोनाच्या संकटाची तीव्रता लक्षात..."} {"inputs":"कोरोना संदर्भात आज नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सर्वपक्षीय बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. यात काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. \n\nअत्यावश्यक सेवा वगळता पूर्वी 1 वाजेपर्यंत हे निर्बंध होते ते आता 4 वाजेपर्यंत करण्यात आलेले आहेत. भाजीपाला, फळे, किराणा दुकानं आता 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.\n\nसर्वपक्षीय बैठकीत काय ठरलं?\n\n\"राज्यातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण नागपूर जिल्ह्यात सापडताहेत. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेले बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलो आहे. जर लॅाकडाऊन हा एकमेव उपाय असेल किंवा परिणामकारक असेल तर आम्ही चर्चा करु. लॉकडाऊनला टोकाचा विरोध नाही\", असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. \n\nनागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू झाला आहे. 18 मार्च 2021 रोजी शहरात 2 हजार 913 रुग्ण म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालीय. \n\nजिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 21 हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोना... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मुळे एकाच दिवसात 14 जणांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली. \n\nकठोर लॉकडाऊन नको, लसीकरणाला वेग द्या: देवेंद्र फडणवीस\n\n'कठोर लॉकडाऊनला आता सारेच कंटाळले आहेत. त्यामुळे गरिबांचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे कुठे रूग्णसंख्या वाढीमुळे आवश्यकता भासलीच तर निर्बंधयुक्त लॉकडाऊन करायला हवा, पण, कठोर लॉकडाऊन नको. शिवाय, आता लसीकरणाला वेग द्यायला हवा', अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे व्यक्त केली.\n\nकोरोनाची ही दुसरी लाट आहे का? \n\nसध्या नागपूर जिल्ह्यात कोरानाची दुसरी लाट सुरू झाली आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी बीबीसी मराठीला सांगितले, \"कोरानाच्या पहिल्या लाटेत जी अवस्था झाली ती पाहता दुसऱ्या लाटेचे नाव घेतले तरी अंगावर काटा उभा राहतो. पण या दुसऱ्या लाटेत नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधिक रुग्णांचा मृत्यूदर हा 1.14 एवढा आहे.\"\n\n\"गेल्या वर्षीच्या ऑगस्ट मध्ये हा मृत्युदर 3.82 तर सप्टेंबर हा मृत्यूदर 3.21 एवढा होता. लोकांमध्ये कोरोनाविरोधातील रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने मृत्युदर कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मृत्यूदर कमी असण्याला उपचारादरम्यान आलेले अनुभव कामी येत आहे,\" असं डॉ. गावंडे सांगतात. \n\nकोरानाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी प्रशासन तयार आहे का? \n\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात प्रशासन सज्ज आहे का या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. गावंडे सांगतात, \"शासकीय रुग्णालयातील बेड्सची संख्या वाढवली जात आहे. आता जरी कोरोनाच्या पेशंटची संख्या वाढत असली तरी नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढली असल्याने मोठ्या प्रमाणात पेशंट घरीच विलगीकरण उपचार घेत आहेत.\" \n\nनागपूर शहरातील आरोग्य व्यवस्थेची सध्या काय स्थिती आहे ? \n\nशासकीय रुग्णालयांमधील एकुण बेड्सची स्थिती - 1550\n\nखाजगी रुग्णालयांमधील एकूण बेड्सची स्थिती 1313\n\nकोरोना चाचण्यांची काय स्थिती काय ?\n\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे सुपर स्प्रेडर्स शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात 15 हजार नागरिकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. \n\nकोरोनाबाधितांचा संख्या 1700 च्या वर गेल्यावर जिल्हा प्रशासनाने नागपूर शहरात 15 मार्च ते 21 मार्च पर्यंत कर्फ्युसह कडक लॉकडाऊन..."} {"inputs":"कोरोना लसीकरण\n\nखुद्द पंतप्रधान मोदींनीही 1 मार्चला, म्हणजे दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी लशीचा पहिला डोस घेतला. पण एक प्रश्न अनेकांना पडला आहे, दुसरा डोस घेण्यासाठी 28 दिवस का थांबावं लागतं?\n\nया प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी हे जाणून घेऊ या की लस संरक्षण कसं पुरवते?\n\nलशीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडी तयार होण्यासाठी काही दिवस जावे लागतात. पहिल्या डोसनंतर सावकाशपणे अँटीबॉडी तयार होतात. हा शरीराचा प्राथमिक रोगप्रतिकार असतो. \n\nपण दुसऱ्या डोसनंतर ज्याला बूस्टर डोस म्हणतात आपली रोगप्रतिकारशक्ती अधिक वेगाने काम करते. यावेळी काही दुष्परिणामही पाहायला मिळतात. लस काम करतेय याचंच हे लक्षण आहे. \n\nदुसरा डोस घेतल्यानंतर शरीरात फक्त प्रतिपिंड तयार होत नाहीत तर शरीर लिंफ नोड्स तसंच इतर अवयवांना प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त करतं.\n\nअनेक देशांमध्ये दोन डोसमधलं अंतर दोन ते तीन महिने इतकं ठेवलं गेलंय. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांनी कोव्हिशील्ड लशीच्या दोन डोसमध्ये दीड महिन्याचं अंतर ठेवायला सांगितलं आहे.\n\nहे अंतर कमी असावं की जास्त अस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ावं याबद्दल अनेक देशांमध्ये चर्चा सुरू आहे.\n\nब्रिटीश मेडिकल असोसिएशन म्हणतं की फायझरच्या लशीच्या दोन डोसमध्ये 6 आठवड्यांचं अंतर असलं पाहिजे, 12 आठवड्यांचं नाही.\n\nफेब्रुवारीत महिन्यात लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात म्हटलं होतं की कोव्हिशील्ड लशीच्या, जिचं उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करत आहे, दोन डोसमध्ये जर 6 आठवड्यांपेक्षा कमी अंतर असेल तर ती 55.1% परिणामकारक ठरते आणि जर 12 आठवड्यांच्या अंतराने दोन डोस दिले तर लशीची परिणामकारकता 81.3% इतकी जास्त असल्याचं आढळून आलं. \n\nपण भारतात हे अंतर 4 आठवडे ठेवलं गेलंय. याची कारणं काय? लशीच्या दोन डोसमध्ये किती अंतर आहे यावरून तिची परिणामकारकता किती बदलू शकते?\n\nलशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होऊ शकते?\n\nयाची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे तुम्ही संसर्ग टाळण्यासाठी सांगितलेल्या सगळ्या सूचनांचं काळजीपूर्वक पालन करणं सुरुच ठेवायला हवं. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग वगैरे वगैरे.\n\nलशीचा दुसरा डोस झाल्यानंतरही संसर्ग होऊ शकतो, पण तो अत्यंत सौम्य स्वरुपाचा असतो आणि त्यात हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची शक्यता अगदी कमी असते.\n\nकोरोना लस\n\nदुसरा डोस गरजेचा असतो कारण अनेक लशी बूस्टर डोस दिल्यानंतरच पूर्ण क्षमतेने काम करतात.\n\nMMR (measles, mumps and rubella) लशीचं उदाहरण घ्या. गोवर, गालगुंड यांची लागण होऊ नये म्हणून लहान मुलांना ही लस दिली जाते. या लशीचे दोन डोस असतात.\n\nआकडेवारी सांगते की फक्त पहिला डोस घेतलेल्या 40 टक्के मुलांना या तीन विषाणूंपासून संरक्षण मिळत नाही. पण दोन्ही डोस घेतलेल्या लहान मुलांमध्ये फक्त 4 टक्केच मुलांना हा धोका राहतो. \n\nयावरून हेदेखील लक्षात येतं की कोणतीच लस शंभर टक्के परिणामकारक नसते. दुसरा डोस घेतल्यानंतर आपण लस न घेतलेल्या किंवा फक्त एकच डोस घेतलेल्या लोकांपेक्षा सुरक्षित असतो. त्यामुळे लशीचे डोस पूर्ण करणं महत्त्वाचं असतं.\n\nभारतात कोणत्या लशी दिल्या जातायत?\n\nभारताच्या औषध महानियंत्रकांनी सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाची कोव्हिशील्ड लस आणि भारत बायोटेक बनवत असलेली, संपूर्ण भारतीय बनावटीची 'कोव्हॅक्सिन' लस या दोन्ही लशींना मान्यता दिली आहे.\n\nएका लशीचा पहिला आणि दुसऱ्या लशीचा दुसरा डोस घेऊन चालेल?\n\nकोरोना लस\n\nहा प्रश्न अनेकांना आहे. उदाहरणादाखल, कोव्हिशील्डचा पहिला आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला तर चालेल का?\n\nतर..."} {"inputs":"कोरोना व्हायरस रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं मर्केल यांनी सांगितलं आहे. \n\n16 डिसेंबर 2020 ते 10 जानेवारी 2021 पर्यंत सुमारे 25 दिवस हे लॉकडाऊन असेल. या काळात जर्मनीत अत्यावश्यक वस्तू वगळता इतर दुकानं, शळा बंद असतील.\n\nअँगेला मर्केल यांनी देशातील 16 राज्यांच्या प्रमुखांसोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. \n\nकोरोना व्हायरस रोखण्यासंदर्भात तातडीचं पाऊल म्हणून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nनुकतेच जर्मनीत कोरोना रुग्णांचं तसंच मृत्यूचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं होतं.\n\nताज्या आकडेवारीनुसार, जर्मनीच्या कोरोना रुग्णांची संख्या 20 हजार 200 ने वाढून रुग्णांचा आकडा 13 लाखांवर गेला आहे. \n\nयेथील मृत्यूंची संख्या 321 ने वाढून 21 हजार 787 वर गेली आहे, अशी माहिती रॉबर्ट कोच इन्स्टीट्यूटने दिली. \n\nजर्मनीतील रेस्टॉरंट आणि बार दीड महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आले होते. देशातील काही भागांत तिथल्या स्थानिक प्रशासनाने याआधीच लॉकडाऊन लावला होता. \n\n16 डिसेंबरनंतर देशात फक्त अत्यावश्यक वस्तूंची दुकानं, बँका आदी सुरू ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"राहतील. केअर होममध्ये कोरोना चाचणी करून घेणं बंधनकारक आहे. नव्या वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर देशात फटाके उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"कोरोना व्हायरसचा प्रसार सुरु झाल्यापासून सायबर सिक्युरिटी संस्थांकडे आलेल्या अहवालाची माहिती बीबीसीने मिळवली. यामध्ये ईमेल फिशिंग स्कॅमची शेकडो उदाहरणं समोर आली आहेत.\n\nम्हणजेच कोरोनाचा उगम झाल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करण्याच्या प्रयत्नात आहेत.\n\nहॅकर्स नेटकऱ्यांना फसवण्यासाठी फिशिंग स्कॅम करण्याच्या बातम्या नव्या नाहीत. पण कोरोनो व्हायरसशी संबंधित लिंकवरून सायबर हल्ला करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढल्याचं सायबर तज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\nसायबर हल्लेखोर प्रामुख्याने इंग्रजी, फ्रेंच, इटालियन, जापनीज आणि टर्कीश भाषेचा उपयोग करुन लोकांना ठगवत आहेत. \n\nहे असे मेल जगभरात कुठे-कुठे पाठवत आहेत, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. पण त्यांना ओळखण्यासाठी तुम्हाला ही बातमी उपयोगी ठरेल. \n\nकोरोना व्हायरसवरच्या उपचारांसाठी क्लिक करा\n\nकुतुहलापोटी किंवा माहिती घेण्यासाठी प्रामाणिकपणे केलेल्या एका क्लिकने याची सुरुवात होते. \n\nप्रुफप्रिंट या संशोधक कंपनीतील संशोधकांना फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अशा प्रकारचे काही मेल आढळून आले. हा मेल एका अज्ञात डॉक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्टरकडून आलेला होता. कोरोना व्हायरसवरची लस उपलब्ध झाली आहे, असा दावा करणाऱ्या या मेलमध्ये चीन आणि युके सरकारचाही उल्लेख करण्यात आलेला होता. \n\nसुरुवातीला हे पाहून कुणालाही त्यावर क्लिक करावं वाटेल. पण या लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर हल्लेखोर त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती विचारतात. एकदा का तुमची माहिती यात भरली की तुमची वैयक्तिक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते. यानंतर त्यांना तुमच्या अकाऊंटचा संपूर्ण अॅक्सेस मिळतो. ते त्याचा वापर कशासाठीही करु शकतात. \n\nएकाचवेळी 2 लाख लोकांना अशा प्रकारचे मेल पाठवण्यात येत आहेत. प्रुफप्रिंटचे संशोधक शेरोड डेग्रिपो सांगतात, \"गेल्या एक महिन्यापासून कोरोनाव्हायरसच्या भीतीचा वापर करुन लोकांना ठगवण्यासाठीचे मेल पाठवण्यात येत आहेत. सध्या याप्रकारचे मेल पाठवण्याची संख्याही वाढली आहे. याचा अर्थ यामधून त्यांना आर्थिक फायदा मिळाला आहे.\"\n\nअशा लिंक्स ओळखण्यासाठी तुम्ही त्या लिंकवर एकदा माऊसचं कर्सर फिरवा. त्यानंतर यूआरएल लेबल दिसेल. जर लेबलवरून लिंक संशयास्पद वाटली तर अजिबात क्लिक करू नका.\n\nWHOच्या नावाचा वापर\n\nकोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर काही दिवसांपासूनच हॅकर्स जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाचा वापर करत आहेत, हे सांगितल्यास आश्चर्याचा धक्का बसेल.\n\nपण हॅकर्सच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, या लिंकवर क्लिक केल्यानंतर आरोग्यविषयक माहिती तर मिळत नाही. पण तुमच्या कॉम्प्युटरमध्ये एजंटटेस्ला की-लॉगर या नावाचा एक गूढ सॉफ्टवेअर प्रवेश करतो. \n\nहा एकदा इंस्टॉल झाला की आपल्या कॉम्प्युटरमधली माहिती या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅकर्सपर्यंत पोहोचते. यामुळे तुमच्या ऑनलाईन खात्यांचे पासवर्ड आणि माहिती हॅकर्सना कळण्याची शक्यता आहे.\n\nहे टाळण्यासाठी WHOच्या नावाने येत असलेल्या मेलकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला माहिती हवीच असेल तर त्यांच्या अधिकृत वेबसाईटला स्वतः भेट द्या. त्याशिवाय त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरूनही तुम्हाला माहिती घेता येईल. \n\nलक्षवेधी वाक्यरचना आणि दहशत\n\nकोरोना व्हायरसबाबत लोकांच्या मनातली भीती लक्षात घेऊन याचा वापर करण्यासाठी हॅकर्सनी युक्ती वापरण्यास सुरुवात केली आहे. \n\nकोरोना तुमच्या घरापर्यंत पोहोचला, कोरोनामुळे इतके लोक मृत्यूमुखी अशा प्रकारचं लक्षवेधी हेडींग देऊन तुम्हाला मेल पाठवण्यात येईल. \n\nहा मेल कोरोना नियंत्रण विभागाकडून पाठवण्यात आल्याचंही..."} {"inputs":"कोरोना संसर्गाची दुसरी लाट हाताळण्यात भारतीय आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कुचकामी ठरली आहे आणि सरकारही हतबल दिसतंय.\n\nहॉस्पिटलमध्ये आजही ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागतोय. यावरच शार्ली एब्दोने 28 एप्रिल 2021 च्या आपल्या अंकात एक व्यंगचित्र छापलं आहे. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन, हाच या व्यंगचित्राचा विषय आहे. \n\n\"भारतात कोट्यवधी देवी-देवता आहेत. मात्र कुणीही ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढू शकत नाही,\" अशी उपरोधिक टीका यात करण्यात आली आहे. हिंदू मान्यतेनुसार 33 कोटी देवी-देवता आहेत.\n\nइस्लाम, ख्रिस्ती किंवा इतर अनेक धर्मांप्रमाणे हिंदू धर्म एकेश्वरवादी नाही. इथे स्त्री रुपातील आणि पुरूष रुपातील अनेक देवांची पूजा करतात. हिंदू धर्मात अनेक देवी-देवता आहेत आणि सर्वांची पूजा होते. \n\nमात्र, शार्ली एब्दोने आपल्या व्यंगचित्रात 33 कोटींऐवजी 33 दशलक्ष (मिलियन) देवी-देवता असा उल्लेख केला आहे. 33 दशलक्ष म्हणजे 3.3 कोटी. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर अनेकजण शेअर करत आहेत. \n\nसुमित कश्यप नावाच्या एका यूजरने हे व्यंगचित्र ट्वीट करत लिहिलंय, \"मानवतेच्या सेवेत शार्ली एब्दो महत्त्वाचं काम बजावत आहे. प्रश्न दुखाव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"णारे असले तरी प्रश्न विचारायला हवे. यातूनच आपण मानवतेला पुढे नेऊ शकतो.\" \n\nहिंदू धर्म आणि भारतीय पुराण कथांची व्याख्या करणारे सुप्रसिद्ध लेखक देवदत्त पटनाईक यांनीही यासंदर्भात ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, \"हिंदुत्त्वावाद्यांना हे व्यंगचित्र दाखवल्यावर ते काय म्हणतील? (1) 33 दशलक्ष का? याऐवजी 330 दशलक्ष असायला हवं का? 'खरंतर' फक्त 33. (2) आम्ही त्यांच्यासारखं शीर कलम करत नाही. आम्ही श्रेष्ठ आहोत. ते काय बघणार नाहीत? (1) शोकांतिका, (2) नेत्यांची अकार्यक्षमता.\"\n\nसर्वोच्च न्यायालयातील वकील बृजेश कलप्पा यांनी हे व्यंगचित्र ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात,\"शार्ली एब्दोने इस्लामवर व्यंगचित्र काढलं त्यावेळी भाजप आयटी सेलने आनंद साजरा केला होता आणि आता?\"\n\nशार्ली एब्दोने कायमच प्रथा-परंपरा आणि धार्मिक श्रद्धा यांच्यावर बोट ठेवलं. पाकिस्तानात कट्टरतावादी इस्लामिक संघटना शार्ली एब्दोविरोधातच निदर्शनं करत आहेत. तहरिक-ए-लब्बैक या संघटनेने केलेली निदर्शनं इमरान खान सरकारची डोकेदुखी ठरली होती. \n\nही संघटना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांचा विरोध करत होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मोहम्मद पैगंबर यांचं एक वादग्रस्त व्यंगचित्र शिकवणी सुरू असताना वर्गातील विद्यार्थ्यांना दाखवणारे प्राध्यापक सॅम्युअल पेटी यांच्यावर एकाने चाकू हल्ला करत त्यांचा गळा चिरला. या घटनेचे फ्रान्समध्ये तीव्र पडसाद उमटले होते. \n\nफ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी मोहम्मद पैगंबर यांचं वादग्रस्त व्यंगचित्र दाखवणं चुकीचं नव्हतं, असं म्हणतं प्राध्यापक सॅम्युअल पेटी यांचा बचाव केला होता. तसंच मुस्लिम कट्टरतावादी संघटनांविरोधात कारवाई करणार असल्याचंही ते म्हणाले होते. \n\n ते म्हणाले होते, \"फ्रान्समध्ये अंदाजे 60 लाख मुस्लिम आहेत. यातील एका अल्पसंख्यक गटाकडून 'काउंटर-सोसायटी' निर्माण होण्याची भीती आहे. काउंटर-सोसायटी किंवा काउंटर-कल्चर म्हणजे एक असा समाज तयार करणे जो त्या देशाच्या मूळ संस्कृतीपासून वेगळा असतो.\"\n\nयानंतर फ्रान्सच्या नीस शहरातील नॉट्रे-डेम बॅसिलिका चर्चमध्ये एका व्यक्तीने चाकूने हल्ला करून दोन महिला आणि एका पुरूषाचा खून केला होता. \n\nयावर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो म्हणाले होते, \"माझा हा संदेश इस्लामिक दहशतवादाचा मूखर्पणा झेलणाऱ्या नीस आणि नीसच्या जनतेसाठी आहे. तुमच्या शहरात अतिरेकी..."} {"inputs":"कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांवर उपचारासाठी मोठ्या संख्येने डॉक्टरांची गरज भासणार आहे. \n\nराज्य सरकारने मुंबईतील खासगी डॉक्टरांनी 15 दिवस सरकारी आणि महापालिका रुग्णालयाला कोव्हिड-19 रुग्णांची सेवा करावी असा आदेश जारी केला आहे. 55 वर्षाखालील डॉक्टरांना यात सेवा बंधनकारक करण्यात आली आहे. \n\nराज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संचलनालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी हे आदेश जारी केले आहेत. \n\nकाय आहे सरकारचा आदेश? \n\n15 दिवस कोव्हिड-19 रुग्णालयात सेवा बंधनकारक डॉक्टरांनी त्यांना काम करण्याच्या ठिकाणाची माहिती द्यावी आदेश न पाळल्यास मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या कोडचं उल्लंघन मानलं जाईल. एपिडेमिक कायद्यांतर्गत डॉक्टरांवर कारवाई होऊन लायसन्स रद्द होऊ शकतं.\n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संचलनालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, \"55 वर्षाखालील आणि जुने आजार (मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग) नसलेल्या डॉक्टरांनी कोव्हिड रुग्णालयात सेवा द्यावी यासाठी पत्र जारी करण्यात आलं आहे. \n\nडॉक्टरांना 15 दिवस सरकारी किंवा मुंबई महापालिका रुग्णालय... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ात सेवा द्यावी लागेल. बुधवारपासून (आजपासून) खासगी डॉक्टर स्वत: पुढे येवून कोव्हिड-19 रुग्णालयात सेवा देवू शकतात.\n\n\"डॉक्टर हा सेवाभावी असतो. सद्यस्थितीत मुंबईत अनेक खासगी डॉक्टरांचे दवाखाने बंद आहेत. क्लिनिक लहान असल्याने डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले नाहीत. सरकारी रुग्णालयात काम केल्यास डॉक्टरांना पगारही देण्यात येईल. कोव्हिड-19 रुग्णालयात पीपीई किट्स आणि इतर सर्व गोष्टी डॉक्टरांना पुरवण्यात येतील,\" असंही डॉ. लहाने पुढे म्हणाले. \n\nमुंबईत पाहाणीसाठी आलेल्या केंद्रीय टीम ने कोरोनाबाधितांची संख्या 75 हजारावर पोहोचू शकते असा अंदाज वर्तवला होता. मुंबई महापालिकेने त्या दृष्टीने तयारी करण्यास सुरूवात केली आहे. खासगी डॉक्टरांना बंधनकारक करण्यात येणारी सेवा ही याच उपाय योजनांचा भाग मानली जात आहे. खासगी डॉक्टरांना सरकारचं पत्र महाराष्ट्र मेडिकल काउंसिलतर्फे पाठवण्यात आलं आहे. \n\nयाबाबत बोलताना महाराष्ट्र मेडिकल काउंसिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, \"आम्हाला सरकारकडून 4 मे ला हे पत्र आलं आहे. आम्ही, हे पत्र मंगळवारी मुंबई परिसरातील 25,000 खासगी डॉक्टरांना आम्ही पाठवलं आहे\" का देण्यात आलं खासगी डॉक्टरांना पत्र या पत्रात नमुद केल्यानुसार, मुंबई शहरात कोव्हिड-19 चा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे राज्य सरकारने यावर आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या आहेत. \n\nडॉक्टरांनी वेगळी सेवा देण्याची गरज काय? \n\nखासगी डॉक्टर आपल्या रुग्णालयात सेवा देतच आहेत तेव्हा त्यांनी वेगळी सेवा देण्याची गरज काय असा प्रश्न इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्टृचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी विचारला आहे. \n\nते म्हणतात \"खासगी डॉक्टर आपल्या क्लिनिकमध्ये रुग्णसेवा देत आहेत. रुग्णालयात काम करत आहेत. कोव्हिड-19 ड्युटी करत आहेत. अशांनी आपलं काम सोडून कोव्हिड रुग्णालयात काम करावं का? याबाबत स्पष्टता नाही.\" \"आयएमएच्या अनेक डॉक्टरांना हे पत्र मिळालेलं नाही. हे पत्र अॅलोपॅथीसोबत इतर पॅथीच्या डॉक्टरांसाठीही असेल अशी आमची अपेक्षा आहे.\" \"पुण्यात 50 खासगी डॉक्टरांच्या तीन बॅचेस नायडू रूग्णालयात सेवा देत आहेत.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"कोरोनाचा राक्षस दुप्पट-तिपटीने अक्राळविक्राळ रूप धारण करून आलाय. येत्या 2 दिवसांत मी तज्ज्ञांशी बोलणार आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही तर काय पर्याय आहेत, यावर चर्चा करेन. मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय.\n\n2. जीव वाचवणं महत्त्वाचं \n\nलॉकडाऊन हवं की नको, या कात्रीत आपण अडकलो आहोत. एकीकडे जीव वाचवायचा आहे, दुसरीकडे अर्थचक्रही सुरू राहावं, याची काळजी घ्यावी लागणार आहे. रोजगारही गेला आणि जीवही गेला असं व्हायला नको. रोजगारापेक्षाही आपल्याला जीव महत्त्वाचा आहे. रोजगार आपण नंतर आणू शकतो, पण जीव आपण आणू शकत नाही.\n\n3. बेड्स भरत आले\n\nपरिस्थिती अशीच राहिली तर आणखी 15-20 दिवसांमध्ये सुविधा अपु्ऱ्या पडतील. आज कदाचित 45 हजार रुग्णांचा आकडा आपण गाठू किंवा पार करू. राज्यातले 62 टक्के बेड्स भरले आहेत. 48 टक्के ICU बेड्स भरले आहेत. ऑक्सिजन बेड्स 25 टक्के भरले आहेत.\n\n4. इतर देशांत लॉकडाऊन\n\nइतर देशांमध्ये लाटा आल्यावर लॉकडाऊन लावावा लागला. फ्रान्समध्ये परिस्थिती नाजूक आहे. तिथं तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी घरातूनच काम करावं, असं फ्रान्समध्ये सांगितलेलं आहे. हंगेरी, डेन्मार्कमध्ये वर्क फ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्रॉम होम आहे.ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध हटवण्यात येत आहे. फिलिपिन्समध्ये मनिला आणि परिसरात लॉकडाऊन आहे. इटली, जर्मनी, पोलंडमध्येही तीच परिस्थिती आहे. युकेमध्ये तीन महिन्यांनंतर निर्बंध हळूहळू हटवण्यात येत आहे.\n\n5. लॉकडाऊनचं राजकारण नको\n\nराजकीय पक्षांनी जनतेच्या जिवाचं राजकारण करू नये. आपल्याला सर्वप्रथम जनतेचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. लॉकडाऊन केल्यानंतर रस्त्यावर उतरण्याची धमकी मला दिली जाते. पण कोरोनाविरुद्ध रस्त्यावर उतरा, असं मी तुम्हाला सांगतो.\n\n6. लशीने घातकता कमी\n\nलस घेतल्यानंतरही मास्क घालणं अनिवार्य आहे. लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरसुद्धा काही जणांना संसर्ग झाला आहे. लस घेतली म्हणजे संसर्ग होणार नाही, असं नाही. पण त्याची घातकता कमी होईल. लस ही छत्री आहे, पण आता पाऊच नाही, तर वादळ आलंय. संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झालं आहे. राज्यात दररोज तीन लाख इतकं लसीकरण होत आहे. \n\n7. लोकांना आवाहन\n\nमी आरोग्य सुविधा वाढवीन. पण एका हाताने टाळी वाजत नाही. त्यामुळे तुमचंही सहकार्य मला हवं आहे. गेल्या वर्षभरात आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवली. पण आता आपण गाफील झालो आहोत. त्यामुळे कोरोनाने आपल्याला गाठलं. कोरोनाला आपण रोखू शकतो, पण त्याला रोखण्याची जिद्द तुमच्यात आहे की नाही, हे महत्त्वाचं आहे. अनावश्यक गर्दी टाळलीच पाहिजे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )"} {"inputs":"कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातल्या जनतेला संबोधित केले. जर लॉकडाऊन टाळायचा असेल तर सर्वांनी कोरोनाला गांभीर्याने घेणं आवश्यक आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला.\n\nराज्यात कोरोनाची दुसरी लाट आहे की नाही हे 8-15 दिवसांत कळेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोना रोखण्यासाठी नियमांचं पालन करण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.\n\nअकोला आणि अमरावतीत लॉकडाऊन लागू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर आणि अचलपूर या ठिकाणी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन लागून करण्यात आला आहे. \n\nराज्यातील इतर शहरांमध्येही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासंदर्भात काही नियम लागू करण्यात आले आहेत. \n\nपुणे\n\nपुण्यातील कोरोना प्रादूर्भावाचा आढावा घेण्यासाठी काल (21 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांची माहिती दिली. \n\nनाशिकमध्ये संचारबंदी \n\nअकोला-अमरावतीत लॉकडाऊन \n\nअकोला आणि अमरावतीत लॉकडाऊन लागू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.\n\nअमरावती जिल्ह्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यातील अमरावती शहर आणि अचलपूर या ठिकाणी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन लागून करण्यात आलं आहे. अमरावतीच्या पालकमंत्री आणि महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा केली.\n\nत्यानंतर अकोल्यातही आठवड्याभराचं लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा अकोल्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी केली.\n\nअकोल्यातील अकोला महानगरपालिका, अकोट नगरपालिका आणि मूर्तीजापूर नगरपालिका या क्षेत्रात एक मार्च 2021 पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे.\n\nया दोन्ही ठिकाणी अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.\n\nनागपूर\n\n7 मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद, सर्व शाळा, कोचिंग सेंटर्स बंद राहणार आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"कोरोनाने पोलिसांना घेरलं आहे.\n\nकेंद्राबरोबर चर्चा केल्यानंतरच 'लॉकडाऊन' बाबत निर्णय घेता येणार आहे. केंद्र सरकारने कोव्हिड-19 संदर्भात राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. \n\nदेशामध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिवाळ्याचे दिवस असल्याने ही लाट अधिक तीव्र असेल अशी शक्यता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी वर्तवली होती. \n\nसामनाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना लॉकडाऊन लावण्याविषयी मुख्यमंत्री म्हणाले, \"पुन्हा निर्बंध नको असतील तर जनतेने त्रिसूत्री पाळावी आणि काही प्रमाण सोडलं तर बरीचशी लोकं ती पाळत आहेत. लॉकडाऊनचा जो मुद्दा होता, तुम्ही म्हणताय की तो पुन्हा लावाला लागेल का? तर आपण काय पत्करणार? आयुष्य की धोका? हे ठरवा. मला असं वाटतं की जवळपास सगळा महाराष्ट्र आपण उघडलेला आहे. तो पुन्हा बंद करावा अशी माझी काय कोणाचीच इच्छा नाही. पण बंद होऊ न देणं हे प्रत्येकाचं काम आहे.\"\n\nसणाचे दिवस आणि त्यात हिवाळा यामुळे लोकांनी अधिका काळजी घेणं गरजेचं असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटलं होतं.\n\nकेंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या मार्गदर्श... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"क सूचना: \n\nदिवाळी दरम्यान नाशिकमधील मुख्य बाजारपेठेतील दहीपुलाकडे जाणारा रस्ता. गर्दीमुळे चार चाकी वाहनांना बंदी करावी लागली होती.\n\nलोकांसाठी सूचना \n\nअधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चिती करावी\n\nजिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कोरोना व्हायरसचा संसर्ग रोकण्यासाठी योग्य पावलं उचलावीत. सरकारने अशा अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी. \n\nआरोग्याच्या उपाययोजना\n\nकोरोनाबाबतचे निर्णय केंद्र सरकार घेत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंसह देशातील काही मुख्यमंत्र्यांनी केला होता. आता पुन्हा लॉकडाऊन जाहीर करू नका, अशी सूचना केंद्राने दिल्यामुळे राज्य आणि केंद्र असा वाद पुन्हा निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे. \n\nमहाराष्ट्रात लॉकडाऊन नाही पण 'या' निर्बंधांचं करावं लागणार पालन\n\nराज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले आहेत. कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. \n\n\"कोरोनाची दुसरी लाट नव्हे तर त्सुनामी ठरेल की काय अशी भीती वाटते,\" या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नियम पाळण्याचे आवाहन केलं.\n\nआतापर्यंत सरकारनं वेळोवेळी जारी केलेले अनलॉक आणि कोरोना संदर्भातले सर्व नियम अजूनही लागू आहेत. त्यांचं सर्वांनी तंतोतंत पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. \n\nत्याच पार्श्वभूमीवर राज्यात आता वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यानुसार आता दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना RTPCR टेस्टचे रिपोर्ट आता जवळ ठेवावे लागणार आहेत.\n\nविमान प्रवासाची नियमावली \n\nविमानतळावर विमान पकडण्यापूर्वी आणि उतरल्यानंतर या रिपोर्टची प्रत दाखवणं प्रवाशांना बंधनकारक आहे. ही टेस्ट प्रवास सुरू करण्याच्या 72 तासांत केलेली असावी. एअरपोर्ट ऑथॅरिटी ऑफ इंडियाद्वारे प्रवाशांच्या रिपोर्टची पाहणी करण्यात येईल, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. \n\nज्या प्रवाशांनी RTPCR टेस्ट केली नसेल त्यांना विमानतळावर स्वखर्चाने ही टेस्ट करून घ्यावी लागेल. त्यासाठी एअरपोर्टवर टेस्टिंग सेंटर असतील.\n\nटेस्ट केल्यानंतरच प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी असेल. प्रवाशांना आपला फोन क्रमांक, जिथे जाणार आहोत त्या घराचा पत्ता द्यावा लागेल. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास ट्रेसिंग करण्यासाठी म्हणून हा तपशील प्रवाशांकडून टेस्टिंगवेळी घेण्यात येईल.\n\nज्या प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, त्यांच्याशी संपर्क साधण्यात..."} {"inputs":"कोरोनामुळे जगभरात जवळपास 16 लाख लोकांचा मृत्यू झाला आणि आर्थिक संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद पडले. बऱ्याच अडचणींना अनेकांना सामोरं जावं लागलं आणि अजूनही लागत आहे.\n\nमात्र, या काळातही काही अब्जाधीश आणखीच श्रीमंत बनले. \n\nजगातील 60 टक्क्यांहून अधिक अब्जाधीश 2020 या वर्षात आणखी श्रीमंत झाले आणि त्यातील पाच जणांची एकूण संपत्ती तर 310.5 अब्ज डॉलर झालीय. आपण या पाच जणांबद्दलच जाणून घेणार आहोत.\n\nएलॉन मस्क - टेस्लाचे सहसंस्थापक आणि सीईओ\n\nस्पेस एक्सचे संस्थापक आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची संपत्ती 2020 या वर्षात 140 अब्ज डॉलरने वाढली. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, गेल्या सोमवारी (21 डिसेंबर) मस्क यांची संपत्ती 1,67,000 दशलक्ष डॉलरवर पोहोचली.\n\nया वाढलेल्या संपत्तीमुळे एलॉन मस्क श्रीमंतांच्या यादीतही काही पायऱ्या वर चढले. नोव्हेंबर महिन्यातील जगातील श्रीमंतांची यादी पाहिल्यास, एलॉन मस्क हे बिल गेट्स यांना मागे टाकून दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या स्थानी मात्र अमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस हेच कायम आहेत.\n\nफोर्ब्स मासिकाचं म्हणणं आहे की, त्यांनी जेव्हापासून श्रीमंतांची ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यादी बनवण्याचा उपक्रम सुरू केला, तेव्हापासून आजवर कुणाच्या संपत्तीत एका वर्षात एवढी भरमसाठ वाढ झाल्याचे निदर्शनास आलं नाही.\n\nएलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कारची निर्मिती करते. यंदा या कंपनीच्या कारच्या विक्रीतही विक्रमी वाढ झाली. मस्क यांची दुसरी कंपनी स्पेस एक्सनेही कमालीची प्रगती केली आहे. अंतराळात अॅस्ट्रोनॉट लॉन्च करणारी स्पेस एक्स ही जगातील पहिली खासगी कंपनी आहे.\n\nजेफ बेजोस - अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ\n\nजेफ बेजोस हे 2020 सालाच्या सुरुवातीलाही जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी होते आणि 2020 साल संपत आलं असतानाही पहिल्या स्थानीच आहेत. \n\nजेफ बेजोस केवळ ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉनचेच संस्थापक नाहीत, तर अमेरिकन वृत्तपत्र 'द वॉशिंग्टन पोस्ट'चेही ते मालक आहेत.\n\nबेजोस यांनी 2020 या वर्षात आपल्या संपत्तीत 72 अब्ज डॉलर अधिकचे जोडले. कोरोना काळात अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केल्याने ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली. याचा फायदा अमेझॉनला झाला.\n\nकाही महिन्यांआधी जेफ बेजोस यांच्या एकूण संपत्तीने 200 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला होता.\n\nजेफ बेजोस सामाजकार्यातही सहभागी होत असतात. फेब्रुवारीत त्यांनी 10 अब्ज डॉलर एवढी भलीमोठी रक्कम क्लायमेट चेंजबाबतच्या लढ्यासाठी दिली. नोव्हेंबरमध्ये 80 कोटी डॉलर त्यांनी वातावरण बदलाबाबत काम करणाऱ्या संस्थांनादान केले.\n\nजोंग शनशन - नों फू स्प्रिंगचे संस्थापक\n\nब्लूमबर्गच्या माहितीनुसार, जोंग शनशन यांची एकूण संपत्ती 62.6 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. आताची त्यांची एकूण संपत्ती 69 अब्ज डॉलर एवढी आहे.\n\nजोंग हे सप्टेंबर महिन्यात चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. त्यांची नों फू स्प्रिंग ही कंपनी बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचे शेअर विकण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यातून 1.1 अब्ज डॉलरहून अधिक कमाई कंपनीची झाली.\n\nनों फू स्प्रिंग कंपनीची स्थापना 1996 साली झाली होती. आशियातील बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायातला बराचसा भाग या कंपनीचा आहे. आजच्या घडीला या कंपनीची किंमत 70 अब्ज डॉलर आहे.\n\n66 वर्षीय जोंग शनशन हे कंपनीच्या 84 टक्क्यांहून अधिक भागाचे मालक आहेत, ज्याची किंमत 60 अब्ज डॉलरच्या जवळपास आहे.\n\nशनशन हे टेनसेंट्सचे पोनी मा आणि अलीबाबचे जॅक मा यांसारख्या अब्जाधीशांनाही मागे टाकत पुढे निघून गेलेत. आजच्या घडीला ते चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. \n\nचीनमध्ये लस..."} {"inputs":"कोरोनिल हे औषध कोरोना व्हायरसवर प्रभावी असल्याचा दावा पतंजलीने केला होता. पण त्याला WHO, IMA सारख्या संस्थांची परवानगी नसल्याचं सांगत या औषधावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली.\n\nयाबाबतत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून माहिती दिली. \n\nआपल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणाले, \"IMA ने कोरोनिलच्या कथित वैद्यकीय चाचण्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुद्धा पतंजलीच्या कोव्हिड उपचाराच्या परिणामकारकतेला प्रमाणित केल्याबाबतचा दावाही फेटाळून लावला आहे. \n\nWHO, IMA तसंच इतर संस्थांकडून प्रमाणित न झालेल्या कोरोनिलची विक्री महाराष्ट्रात करता येणार नाही, असंही गृहमंत्री देशमुख म्हणाले. \n\nरामदेवबाबांच्या कोरोनिलच्या प्रमोशनला आरोग्य मंत्र्यांनी उपस्थित राहणे ही लाजिरवाणी गोष्ट- IMA \n\nयोग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने बनवलेल्या 'कोरोनिल' औषध हे गेल्या काही दिवसांपासून वादाचं कारण बनलं आहे. \n\nकोव्हिड-19 विरोधात 'कोरोनिल' प्रभावी असून, याला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिल्याचा दावा पतंजलीकडून करण्यात आल्यानंतर हा वाद सुरू झाला होता. \n\nयावर ज... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ागतिक आरोग्य संघटनेने तातडीने स्पष्टीकरण देत बाबा रामदेव आणि पतंजलीचा दावा फेटाळून लावला.\n\nदुसरीकडे, 'कोरोनिल'च्या लॉंचला केंद्रीय आरोग्यमंत्री उपस्थित राहिल्याने देशभरातील खासगी डॉक्टर नाराज झालेत. \"तुम्ही आरोग्यमंत्री आहात. मग, देशासमोर असे खोटे दावे करणं किती योग्य आहे?\", असा सवाल डॉक्टरांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना विचारला आहे.\n\nआरोग्यमंत्र्यांनी या औषधांना प्रमोट करणं म्हणजे, लाज (Shame) आणण्यासारखं, अशी प्रतिक्रिया खासगी डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे.\n\nWHO ने फेटाळला दावा\n\nबाबा रामदेव आणि पतंजलीने दावा केल्यानंतर, जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागाच्या ट्विटरवरून सांगण्यात आलं,\n\n\"जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाविरोधातील कोणत्याही पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या औषधाला तपासलेलं नाही किंवा मान्यता दिलेली नाही\"\n\nआचार्य बालकृष्ण यांचं स्पष्टीकरण\n\nकोरोनिलला देण्यात आलेलं 'सर्टिफिकेट ऑफ फार्मास्युटिकल प्रॉडक्ट' हे WHO नाही तर DCGI ने दिलं असल्याचं स्पष्टीकरण पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे कार्यकारी संचालक आचार्य बालकृष्ण यांनी ट्वीट करत दिलंय. \n\n\"कोरोनिलला देण्यात आलेलं WHO GMP च्या अटी पूर्ततांचं COPP चं सर्टिफिकेट भारत सरकारच्या DCGI ने दिलं असल्याचं आम्ही संभ्रम दूर करण्यासाठी स्षष्ट करू इच्छितो. WHO कोणत्याही औषधाला मान्यता देत नाही वा मान्यता रद्द करत नाही, हे स्पष्ट आहे. जगभरातील लोकांना चांगलं आणि सुदृढ भविष्य मिळावं यासाठी WHO काम करते.\"असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय. \n\nकेंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे वाद\n\nपतांजलीच्या 'कोरोनिल' औषधाचं लॉंच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत झालं. त्यामुळे अलोपॅथी डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) याला विरोध दर्शवला आहे.\n\nबाबा रामदेव\n\n\"जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या सर्टिफिकीटबाबत धादांत खोटं ऐकून धक्का बसला,\" अशी प्रतिक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी दिली.\n\n\"केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं पाहिजे\", असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे मानद महासचिव डॉ. जयेश लेले यांनी म्हटलं.\n\n'कोरोनिल'चा वापर कोरोना प्रतिबंध आणि उपचारांसाठी केला जाऊ शकतो, असा दावा पतंजलीने केला. यावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना प्रश्न..."} {"inputs":"कोलंबियन पत्रकार ज्युलियथ गोन्झालेझ यांच्या विनयभंगाचा प्रकार घडला.\n\nयातील काही निवडक घटना आणि प्रसंग असे. \n\nVARचा वापर \n\nरशियातली ही स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती म्हणजे Video Assistant Referee (VAR)च्या वापरामुळे. \n\nरेफरीनं घेतलेल्या निर्णयांचं पुनरावलोकन करता यावं आणि मैदानावरील ज्या घटना नजरेतून सुटल्या आहेत, ते दाखवून देणं यासाठी VARचा वापर करण्यात आला. पण या नव्या तंत्रज्ञानानं बऱ्याच सामन्यांचे निकाल बदलून टाकले. यामुळे पेनल्टीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. \n\nकाही संघांनी दुर्लक्ष झालेल्या निर्णयांबद्दल तक्रारीही केल्या. \n\nFIFAने नवं तंत्रज्ञान यशस्वी ठरल्याचं म्हटलं आहे. गेल्या स्पर्धेच्या तुलनेत यावेळी चुकांच्या प्रमाणात 17 टक्क्यांनी घट झाल्याचं FIFAने म्हटलं आहे.\n\nमॅराडोनांच्या करामती \n\nरशियात झालेल्या या स्पर्धेत सर्वाधिक चर्चेत राहिलेला चेहरा म्हणजे अर्जेंटिनाचा फुटबॉल लिजेंड दिएगो मॅराडोना. पण बऱ्याच वेळा मॅराडोना यांचं चर्चेत राहणं चुकीच्या कारणांसाठी होतं. \n\nदिएगो मॅराडोना संपूर्ण स्पर्धेत चर्चेत राहिले.\n\nआपल्या आवडत्या संघाला मैदानात मॅराडोना मनापासून आणि उत्साहात चीअर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"अप करत होते. पण विरोधी संघाच्या समर्थकांच्या दिशेने असभ्य हावभाव करणे, धुम्रपानावरील बंदी मोडून सिगार ओढणे अशा कृत्यांनी ते चर्चेत राहिले. आशियातील प्रेक्षकांचा वांशिक अपमान केल्याचा आरोपही मॅराडोना यांच्यावर झाला. \n\nया स्पर्धेला ते FIFAचे अॅम्बेसेडर म्हणून उपस्थित होते. असं असतानाही कोलंबिया आणि इंग्लंड विरोधात झालेल्या सामन्यात इंग्लंडला पेनल्टीची संधी दिली म्हणून त्यांनी रेफरी मार्क गायगर यांच्यावर टीका केली होती. ही तर मैदानावर झालेली चोरी आहे, अशी टीका त्यांनी केली होती. नंतर त्यांनी याबद्दल माफी मागितली.\n\nराजकारण आणि फुटबॉल\n\nखेळाडूंनी स्पर्धेवेळी कोणतंही राजकीय विधानं करू नये असा FIFAचा नियम आहे. पण रशियात मात्र या नियमाला हरताळ फासला गेला. स्वित्झर्लंड विरुद्ध सर्बिया हा सामना स्वित्झर्लंडनं जिंकला. पण गोल केल्यानंतर स्वित्झर्लंडच्या तीन खेळाडूंनी अल्बानियाचं राष्ट्रीय चिन्ह असलेलं दोन डोक्यांचं गरूड निर्देशित होईल अशा हस्तमुद्रा केल्या. \n\nयातील 2 खेळाडू अल्बायनियाच्या कोसोव्हा इथल्या वंशाचे आहेत. कोलोव्हा या प्रातांला 2008ला स्वातंत्र्य जाहीर केलं आहे. पण त्याला सर्बिया, चीन आणि रशिया यांचा पाठिंबा नाही पण युरोपीयन युनियन आणि अमेरिकेची मान्यता आहे. \n\nतर क्रोएशियाने रशियाचा पराभव केल्यानंतर क्रोएशियाच्या एका खेळाडूने हा विजय युक्रेनच्या लोकांना अर्पण करत आहोत असं विधान केलं. रशियाने 2014ला क्रिमियाचा ताबा घेतल्यानंतर युक्रेन आणि रशियातील संबंध बिघडलेले आहेत. त्यामुळे क्रोएशियाच्या खेळाडूचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरलं. \n\nमहिलांशी असभ्य वर्तन\n\nजर्मन टीव्ही आणि बीबीसीने स्पर्धेत महिला समालोचकांची नियुक्ती केली होती. महिला सबलीकरणाचे असे प्रयत्न होत असतानाच महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन होण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर घडले. तर परदेशातून आलेल्या प्रेक्षकांनी रशियातील महिलांना उद्देशून परदेशी भाषांत असभ्य शब्द वापरण्याचे प्रकार ही घडले. गेट्टी इमेजीस ही फोटो वृत्तसंस्थाही वादात सापडली. \n\nब्राझीलच्या महिला पत्रकाराशी असभ्य वर्तन झालं.\n\nगेट्टीने फक्त महिला प्रेक्षकांचे फोटो असलेली The Hottest Fans at the World Cup ही फोटो गॅलरी प्रसिद्ध केली. यामुळे गेट्टीवर महिला विरोधी असल्याची टीका झाली, त्यानंतर ही गॅलरी लगेच हटवण्यात आली. \n\nमेक्सिकोचा होमोफोबिया\n\nमेक्सिकोच्या प्रेक्षकांमुळे मेक्सिकोच्या संघाला दंडाला..."} {"inputs":"कोलकात्याचे जादूगार चंचल लाहिरी हे मँड्रेक म्हणूनही ओळखले जायचे. रविवारी लाहिरींना एका बोटीतून हुगळी नदीच्या पाण्यात सोडण्यात आलं होतं. \n\nसहा कुलुपं आणि साखळ्यांनी त्यांचे हातपाय बांधण्यात आले होते. दोन बोटींवर असलेल्या बघ्यांच्या समोर त्यांना नदीमध्ये सोडण्यात आलं. अनेक लोक नदी किनाऱ्यावर आणि कोलकात्याच्या प्रसिद्ध हावडा ब्रिजवर उभी राहून हा प्रकार पाहत होते. \n\nपाण्याखाली स्वतःला सोडवून त्यांनी किनाऱ्यावर सुरक्षित परतणं अपेक्षित होतं. पण बराच काळ वाट पाहूनही ते बाहेर पडण्याची लक्षणं न दिसल्यावर उपस्थित लोकांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली.\n\nकोलकाता पोलिसांनी आणि स्कूबा डायव्हर्सच्या पथकांनी हा भाग पिंजून काढला. लाहिरी यांचा मृतदेह जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत त्यांना मृत घोषित करण्यात येणार नसल्याचं एका अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाईम्स वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.\n\nचंचल लाहिरींचा बराच काळ शोध घेतला आणि अखेर सोमवारी रात्री त्यांचा मृतदेह सापडला, अशी माहिती कोलकाता पोलीसचे बंदर विभागाचे उपायुक्त सयद वकार रझा यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितलं.\n\nस्थानिक वर्तमानपत्रामध्ये फोटोग्राफर असणाऱ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्या जयंत शॉ यांनी लाहिरींना हा प्रकार करताना पाहिलं होतं. त्यांनी आपल्या अॅक्टला सुरुवात करण्याआधी आपण त्यांच्याशी बोलल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं. \n\n\"ते जादूसाठी आपला जीव का धोक्यात घालत असल्याचं मी त्यांना विचारलं, ते (लाहिरी) हसले आणि म्हणाले, 'जर मी हे करू शकलो तर ते मॅजिक (जादू) असेल, नाहीतर ते ट्रॅजिक (दुःखद) असेल',\" शॉ सांगतात. \"लोकांना जादूमध्ये पुन्हा रस वाटावा म्हणून आपण हे करतो,\" असं जादूगार लाहिरींनी सांगितल्याचं शॉ म्हणतात.\n\nपण लाहिरींनी अशी पाण्याखालची धोकादायक जादू करण्याचा पहिल्याच प्रयत्न केला होता, असं नाही. 20 वर्षांपूर्वी एका काचेच्या बॉक्समध्ये बंदिस्त करून त्यांना याच नदीमध्ये सोडण्यात आलं होतं. पण तेव्हा मात्र त्यांना स्वतःची सुखरूप सुटका करून घेणं जमलं होतं.\n\nशॉ यांनी लाहिरी यांची आधीची पाण्याखालची जादू पाहिलेली होती. \"यावेळी ते पाण्याबाहेर येणार नाहीत, असा विचारही मला कधी आला नाही,\" ते म्हणाले. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"कोव्हिडपासून 95% पर्यंत संरक्षण देणारी ही लस वापरासाठी सुरक्षित असल्याचं युकेच्या औषध नियामक - MHRA ने म्हटलंय. \n\nया लशीला मान्यता मिळाल्याने आता 'हाय प्रायॉरिटी' गटांसाठी म्हणजेच कोव्हिड होण्याचा धोका जास्त असणाऱ्यांसाठीची लसीकरण मोहीम युकेमध्ये काही दिवसांतच सुरू होऊ शकेल.\n\nफायझर - बायोएनटेकच्या लशीचे 4 कोटी डोसेस युकेने यापूर्वीच ऑर्डर केलेले आहेत. या डोसेसच्या मदतीने 2 कोटी लोकांना ही लस देता येईल. \n\nयापैकी 1 कोटी डोस येत्या काही दिवसांत युकेमध्ये उपलब्ध होणार आहेत. \n\n10 महिन्यांच्या कालावधीत ही लस विकसित करण्यात आलीय. \n\nदुसरी औषध उत्पादक कंपनी मॉडर्नानं कोरोना व्हायरसच्या लशीच्या व्यापक वापरासाठी अमेरिका आणि युरोपच्या नियामकांकडे मंजुरी मागितली आहे. \n\nनियामक या एमआरएनए लशीच्या ट्रायलशी संबंधित आकडेवारी पाहून ही लस वापरणं सुरक्षित आहे की नाही याचा निर्णय घेईल. \n\nया लशीचा वापर सर्वांवर करण्यासाठी मंजुरी द्यायची की नाही याचाही निर्णय नियामकांकडून घेतला जाईल. \n\nक्लीनिकल चाचण्यांमधून मॉडर्ना लस 94 टक्के सुरक्षित असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. \n\nचाचणीचा डेटा \n\nऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"विकसित केलेल्या लशीचा आपात्कालीन वापर होऊ शकतो का याची चाचपणी केली जात आहे. \n\nमॉडर्नानं म्हटलं की, त्यांना ब्रिटनकडून लवकरात लवकर परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. \n\nत्यांच्याकडे 30 हजारहून अधिक स्वयंसेवकांच्या चाचणीचा डेटा उपलब्ध आहे. या स्वयंसेवकांमध्यो कोरोना संसर्गाचा धोका असलेले वृद्ध लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. \n\nत्यांच्यावर ही लस परिणामकारक असल्याचं दिसून आलं. या तिन्ही लशींची आपापली खासं वैशिष्ट्यं आहेत. \n\nलशीची प्री-ऑर्डर\n\nऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनकानं संयुक्तरीत्या तयार केलेल्या लशीची किंमत मॉडर्ना आणि फायझर लशीच्या तुलनेत कमी आहे. \n\nमॉडर्ना लशीची किंमत 15 डॉलर आहे, तर फायझर लशीची किंमत 25 डॉलर इतकी आहे. अॅस्ट्राझेनकाच्या लशीची किंमत मात्र केवळ तीन डॉलर इतकी आहे. \n\nमॉडर्ना लशीचं अजून एक वैशिष्ट्यं म्हणजे त्याचं वितरणही खूप सोपं आहे. कारण ही लस अत्यंत कमी तापमानाला साठवून ठेवण्याची गरज नाहीये. \n\nफायझर आणि मॉडर्ना कंपनीची लस चाचणीदरम्यान परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे. ही लस 62 ते 90 टक्क्यांपर्यंत परिणामकारक आहे. \n\nब्रिटननं तिन्ही कंपनींच्या लशीची प्री-ऑर्डर दिली आहे. \n\nमॉडर्ना- 70 लाख लशी \n\nफायझर- चार कोटी लशी\n\nएस्ट्राझेन्का- दहा कोटी लशी \n\nयुनिव्हर्सिटी ऑफ रिडिंगमधील बायोमेडिकल टेक्नॉलॉजीचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर अलेक्झांडर एडवर्ड्स यांनी म्हटलं, \"ही निश्चितच एक महत्त्वाची बातमी आहे. चाचण्यांची जितकी जास्त आकडेवारी आपल्याकडे असेल, तेवढीच ही लस कोरोनावर परिणामकारक ठरत असल्याचा विश्वास निर्माण होईल.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"कोस्टा रिका आणि चीन\n\nकोस्टा रिकात राहणाऱ्या 46 वर्षांच्या मारिया (बदलेलं नाव) या पैशांसाठी कुणासोबतही लग्न करायला तयार आहेत, मग ते खोटंखोटं का असू नये.\n\nत्यांना एका चीनी माणसाशी लग्न करण्याची ऑफर देण्यात आली. त्या बदल्यात त्यांना 100,00 कोलोन्स (अंदाजे 11,700 रुपये) मिळणार होते. त्या चीनी माणसाला यातून काय मिळणार? कोस्टा रिकामध्ये राहण्याचा परवाना, अर्थात इथलं नागरिकत्व.\n\nसॅन होझे हा कोस्टा रिकातला सर्वांत मागास भाग. म्हणजे इथे रोजगाराच्या संधी मर्यादितच. अशातच खोट्या लग्नाच्या बदल्यात पैसे मिळत असल्यानं ते असा मार्ग अवलंबवत आहेत. \n\nमारियाही याच भागात राहत होत्या. गरिबीमुळं दोन वेळच्या जेवणाचे वांदे होते. \"घरात काहीच खायला नसायचं. त्यामुळं मला असं पाऊल उचलावं लागलं,\" असं मारिया सांगतात.\n\n'ते लोक टपलेलेच असतात'\n\nया ठिकाणी पैशासाठी लग्न करणं अगदी सामान्य गोष्ट आहे. या धंद्यातले दलालही अशाच गरीब आणि हतबल लोकांच्या शोधात असतात. परदेशी व्यक्तींशी लग्न करायला त्यांना भुरळ घालतात. \n\n\"गरिबीमुळे इथल्या लोकांना मदतीची गरज असतेच. मागचा पुढचा विचार न करता ते सरळ हो म्हणतात,\" असं तिथल्या एका रहिवाश... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ानं बीबीसी मुंडोला सांगितलं.\n\n\"त्यांनी मला एका चीनी माणसाचा फोटो दाखवला आणि मला एवढंच सांगण्यात आलं, मारिया, तु्म्ही या चीनी व्यक्तीशी लग्न करणार आहात.\"\n\nलग्न झाल्यानंतरही मारिया जिथे राहायच्या, तिथेच राहतात. पण लग्नाच्या दिवशी त्यांना एका कारमध्ये नेण्यात आलं. मॅरेज सर्टिफिकेटवर त्यांनी सही केली. त्याचा मोबबदला म्हणून मला एक लाख कोलोन्स त्यांना देण्यात आले. लग्नानंतर त्यांना लवकरात लवकर घटस्फोट दिला जाईल, असं आश्वासन होतंच. \n\nमारिया यांच्या बाबतीत दलालानं दिलेला शब्द पाळला आणि काही काळानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला. \n\nपैसे कमवण्यासाठी त्यांनी काही वर्षांनंतर परत चीनी व्यक्तीशी लग्न केलं. त्यांच्या मुलींनी आणि साथीदारानेही असा मार्ग अवलंबला. \n\nकाळा बाजार\n\nपैशाच्या बदल्यात लग्न करणं ही खूप गंभीर बाब आहे, असं इथल्या सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अशा प्रकारच्या खोट्या लग्नांच्या एक हजाराहून अधिक केसेसची आम्ही चौकशी करत आहोत, असं कोस्टा रिकातील सरकारी वकील गिलर्मो फर्नांडेझ यांनी सांगितलं. \n\nपण नेमका आकडा हा यापेक्षा कितीतरी मोठा असू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. \n\nकोस्टा रिकातील गुन्हेगारांचं जाळं हे खोट्या लग्नाचं रॅकेट चालवत आहेत, असं इमिग्रेशन ऑफिसचे संचालक गिसैला यॉकचेन यांनी सांगितलं. \n\nसॅन जोसमधलं चायना टाउन\n\nमाफियांची टोळी ही लोकांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून त्यांची लग्नं परदेशी व्यक्तींशी करून देतात. यातून परदेशी व्यक्तीला नागरिकत्व मिळतं.\n\nपण आपल्याला फसवलं गेलं आहे हे पीडित व्यक्तीला तेव्हाच कळतं जेव्हा त्यांच्या सरकारी कागदपत्रांवर 'अवैवाहिक' वरून 'वैवाहिक' असं स्टेटस परस्पर बदललं जातं. \n\nज्या व्यक्तीचं परवानगीनं खोटं लग्न लावून दिलं जातं, त्या व्यक्तीला घटस्फोट देण्याचं आश्वासनही दिलं जातं. पण बऱ्याचदा घटस्फोट दिलाच जात नाही आणि आपलं कुणाबरोबर तरी लग्न झालं आहे, याचा यांना पत्ताही लागत नाही.\n\nपरदेशी व्यक्तीही या रॅकेटचा बळी पडतात, असं यॉकचेन सांगतात.\n\nबीबीसीनं काही सरकारी कागदपत्रांची छाननी केली. एका स्पॅनिश येत नसलेल्या चीनी व्यक्तीनं मॅरेज सर्टिफिकेटवर सही केली होती, हे समजून की तो नागरिकत्वाचा दाखला आहे.\n\nकायदे कडक केले पण...\n\n2010 मध्ये स्थलांतराचा कायदा कडक करण्यात आला होता, असं यॉकचेन सांगतात. त्यानुसार, खोटं लग्न करून देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना, वकिलांना तब्बल पाच वर्षं तुरुंगवास..."} {"inputs":"क्लेअर पोलोसाक\n\nरविवारी ऑस्ट्रेलियाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला तो क्लेअर पोलोसाक यांनी. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये अंपायरिंग करणाऱ्या क्लेअर पहिल्या महिला अंपायर ठरल्या आहेत. \n\nक्लेअर यांनी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन 2 मधल्या नामिबिया आणि ओमान यांच्यातील सामनादरम्यान अंपायरिंग केलं. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nदोन वर्षांपूर्वी क्लेअर यांनी ऑस्ट्रेलियातील JLT कपमध्ये पुरुषांच्या सामन्यात अंपायरिंग केलं होतं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी आणि एलोइस शेरिडन या महिला अंपायर जोडगोळीने बिग बॅश ट्वेन्टी-20 लीग स्पर्धेच्या सामन्यात एकत्र अंपायरिंग केलं होतं. \n\n\"पुरुषांच्या वनडेत अंपायरिंग करण्याचा अनुभव अनोखा होता. महिला अंपायर्सना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. महिला अंपायर्स का असू नयेत? व्यवस्थेतील अडथळे दूर सारत, या कामाविषयी जनजागृती करत वाटचाल करणं आवश्यक आहे,\" असं क्लेअर यावेळी म्हणाल्या.\n\n\"अंपायरिंग हे एकटीचं काम नसून टीमचं आहे. इथपर्यंतच्या वाटचालीसाठी न्यू साऊथ वेल्स क्रिकेट अंपायर्स अँड स्कोअरर्स असोसिएशन, क्रिकेट ऑस्ट्रेलिया, कुटुंबीय, मित्रपरिवार यांची आभारी आहे'',... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"अशा शब्दांत क्लेअर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. \n\nक्लेअर यांनी आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये 15 सामन्यात अंपायरिंग केलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या महिला वर्ल्ड ट्वेन्टी-20 स्पर्धेतल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतीत क्लेअर अंपायर होत्या.\n\nक्लेअर पोलोसाक\n\n31 वर्षीय क्लेअर या माध्यमिक शाळेत शास्त्र विषयाच्या शिक्षिका आहेत. गौलबर्न शहरातून सुरू झालेला क्लेअर यांचा प्रवास आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचला आहे. \n\nक्लेअर पोलोसाक खेळाडूंशी चर्चा करताना\n\n2003 मध्ये क्लेअर यांनी पहिल्यांदा अंपायरिंगची परीक्षा दिली. क्रिकेटविषयीच्या ज्ञानामुळे वडिलांनी क्लेअर यांना प्रोत्साहन दिलं. मात्र त्यावेळी अंपायरिंगच्या परीक्षेत त्यांना यश मिळालं नाही आणि त्यांनी शिक्षिका होण्याचा निर्णय घेतला. \n\nशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी अंपायरिंग करायला सुरुवात केली. स्थानिक पातळीवर अंपायरिंगचे टप्पे पार केल्यानंतर क्लेअर न्यू साऊथ वेल्स फिमेल अंपायर एन्गेजमेंट ऑफिसर आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"खतांच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 मे रोजी DAP (डाय अमोनियम फॉस्फेट) खताच्या सबसिडीमध्ये वाढ केली. \n\nयामुळे DAPची एक गोणी (50 किलोची बॅग) शेतकऱ्यांना 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे.\n\nपण, फक्त DAPच नाही तर इतर खतांच्या दरामध्येही वाढ झाली आहे. पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात मात्र केवळ DAP खताच्या सबसिडीचाच उल्लेख आहे. \n\nत्यामुळे मग इतर खतांच्या दरवाढीबाबत सरकार काय निर्णय घेणार की फक्त DAPच्या बाबतीतच तेवढा निर्णय घेतला गेलाय, असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत.\n\nप्रकरण काय?\n\nखरीप हंगाम तोंडावर आला असतानाच खतांच्या किंमती वाढल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चितेचं वातावरण आहे. खत उत्पादक कंपन्यांनी खताच्या प्रत्येक गोणीमागे जवळपास 600 ते 700 रुपये इतकी वाढ केली होती.\n\nयूरिया सोडून इतर सगळ्या खतांचे जसं की DAP, NPK, NP दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला होता.\n\nयाची दखल घेत अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत खतांवर सबसिडी जाहीर करण्यात आली. \n\nपण, या बै... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ठकीसंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात फक्त DAP खतावर सबसिडी दिल्याचा उल्लेख आहे. \n\nया पत्रकात इतर खतांच्या दरवाढीबाबत किंवा देण्यात येणाऱ्या सबसिडीबाबत काहीएक उल्लेख नाहीये. त्यामुळे मग इतर खतांच्या दरवाढीबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.\n\nपंतप्रधान कार्यालयाच्या पत्रकात काय म्हटलंय?\n\nआंतरराष्ट्रीय बाजारात फॉस्फरिक असिड, अमोनिया इत्यादींची किंमत वाढत असल्यामुळे खतांचे दर वाढत आहे, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चर्चा झाली. यावेळी मोदींनी जोर देऊन म्हटलं की, आंतरराष्ट्रीय बाजार किंमती वाढत असल्या तरी शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खतं मिळायला पाहिजेत.\n\nया बैठकीत DAP खतावरची एका गोणीमागची सबसिडी 500 रुपयांवरून 1200 रुपये (140% वाढ) करण्यात आली आहे. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय बाजारात DAP ची किंमत वाढत असताना या खताला 1200 रुपये दरानेच विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीच्या आर्थिक वृद्धीचा भार केंद्र सरकार उचलणार आहे. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयानं जारी केलेलं प्रसिद्धी पत्रक\n\nगेल्या वर्षी DAP च्या एका गोणीची किंमत 1700 रुपये होती. केंद्र सरकार यात 500 रुपये सबसिडी देत होतं. त्यामुळे मग कंपन्या शेतकऱ्यांनी DAP ची एक गोणी 1200 रुपयांना विकत असे.\n\nपण DAP साठी वापरण्यात येणाऱ्या फॉस्फरिक असिड, अमोनिया यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती 60 ते 70 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे DAP च्या एका गोणीची आताची किंमत 2400 रुपये आहे. खत उत्पाकदक कंपन्या यांतील 500 रुपये सबसिडी कमी करून 1900 रुपये ही गोणी विकत होत्या. आजच्या निर्णयानंतर मात्र खत उत्पादक कंपन्यांना DAP च्या एका गोणीमागे 1200 रुपये सबसिडी मिळणार असल्यामुळे DAP ची एक गोणी शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे 1200 रुपयांनाच मिळणार आहे. \n\nकेंद्र सरकार दरवर्षी रासायनिक खतांवर सबसिडीपोटी 80 हजार कोटी रुपये खर्च करतं. आता डीएपी खतांवरील अनुदानात 140% वाढ करण्यात आली आहे. यासाठी सरकार अतिरिक्त 14,775 कोटी रुपये खर्च करणार आहे. \n\nइतर खतांच्या दरात वाढीय झालीय का?\n\nरासायनिक खतांचे वेगवेगळे प्रकार पडतात. भारतात सर्वाधिक वापर यूरिया या खताचा केला जातो. युरियामध्ये 46% इतकं नायट्रोजनचं प्रमाण असतं. त्यानंतर DAP खताचा वापर केला जातो. DAP मध्ये फॉस्फरसचं प्रमाण 46%, तर नायट्रोजनचं प्रमाण 18..."} {"inputs":"खमेर रूजचे नेते\n\n92 वर्षांचे न्यूऑन चिया हे खमेर रूज सरकारमध्ये विचारधारा प्रमुख होते आणि 87 वर्षीय के क्यू साम्पॉन हे माजी राष्ट्राध्यक्ष होते. या दोन्ही नेत्यांवर संयुक्त राष्ट्राच्या एका समितीने अंदाजे 20 लाख लोकांची हत्या केल्याचा आरोप लावला होता. \n\nकंबोडियात खमेर रूज या संघटनेनी बंदुकीच्या धाकावर राज्य चालवलं होतं. त्यांच्या प्रशासन काळात व्हिएतनामी मुसलमानांची निवड करून त्यांची हत्या करण्यात आली होती, असा आरोप त्या समितीनं केला होता. \n\nहे दोन्ही नेते निकालाच्या आधीपासूनच तुरुंगात आहेत. \n\nकोर्टाने खमेर रूज सरकारच्या तीन नेत्यांविरोधात खटला सुरू केला होता. कंबोडियाचे माजी परराष्ट्र मंत्री हे या खटल्यातील तिसरे आरोपी होते ते 87 वर्षांचे असताना त्यांचं 2013 साली निधन झालं होतं. \n\nक्यू साम्पॉन\n\nशुक्रवारी न्यायाधीश निल नून यांनी पीडितांसमोर हा निकाल वाचून दाखवला. \n\nदोन्ही नेत्यांवर मानवतेविरोधात गुन्हा करणे, अत्याचार करणे, धार्मिक गुन्हे करणे, बलात्कार, बळजबरी लग्न लावणे आणि हत्येसाठी आदेश देणे हे आरोप होते. ते न्यायालयात सिद्ध झाले आहेत. \n\nखमेर रूज ही कट्टर कम्युनिस्ट संघटना होती. 197... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"5 ते 1979 या काळात त्यांनी कंबोडियावर राज्य केलं. मार्क्सवादी नेते पोल पॉट हे कंबोडियाला ग्रामीण युटोपिया बनवू इच्छित होते. त्यांनी लोकांना शहरातून उचलून खेड्यामध्ये स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं. \n\nधनसंचय आणि वैयक्तिक संपत्ती जमा करण्यावर निर्बंध लादण्यात आले. राज्य निधर्मी राहील असं त्यांनी घोषित केलं होतं. मार्क्सवादी कंबोडियाला त्यावेळी कंपूचिया म्हटलं जात असे. \n\nशून्य वर्षाची घोषणा \n\n1970 मध्ये कट्टरवादी सैन्याच्या तुकडीने राजकुमार नॉरदोम सिंहानुक यांची सत्ता उलथवून टाकली आणि खमेर रूज या संघटनेनी राजकारणात येऊन जनतेच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू केले. \n\nकोर्टात निकाल ऐकण्यासाठी आलेले पीडित\n\nकिमान पाच वर्षांच्या गृह युद्धानंतर खमेर रूजकडे कंबोडियाच्या बहुतांश भागाची सत्ता आली. 1975 साली खमेर रूजने कंबोडियाची राजधानी नाम पेन्हवर सत्ता मिळवली. \n\nपोल पॉट हे बहुतांश काळ ईशान्य कंबोडियातील पर्वती भागात आदिवासी जनतेसोबत राहिले होते. आदिवासी आत्मनिर्भर होते आणि बौद्ध धर्मापासून दूर होते त्यांचा प्रभाव पोल पॉटवर होता. सत्ता हाती आल्यानंतर पोल पॉट यांनी शून्य वर्षाची घोषणा केली. \n\n20 वर्षांचा संघर्ष \n\nआपल्या नागरिकांना शहरातून हलवून खेड्यात जाण्यास त्यांनी भाग पाडलं. स्वतःला विचारवंत म्हणवून घेणाऱ्याला मारण्याची मोहीम उघडण्यात आली. चष्मा घालणाऱ्या किंवा विदेशी भाषा समजणाऱ्या व्यक्तीवर अत्याचार होत असत.\n\nनरसंहारातील पीडितांचे अवशेष\n\nमध्यमवर्गातील लाखो शिकल्या सवरलेल्या लोकांना छळ केंद्रावर त्रास दिला जात असे किंवा त्यांची हत्या करण्यात आली. \n\nनाम पेन्ह या ठिकाणी असलेलं एस-21 हे तुरुंग कुप्रसिद्ध होतं. या ठिकाणी खमेर रूजच्या शासनकाळात 17 हजार स्त्री, पुरुष आणि बालकांना कैद करून ठेवण्यात आलं होतं. \n\nमार्क्सवादी नेते पोल पॉट\n\nव्हिएतनामच्या सीमेवर झालेल्या मोठ्या युद्धानंतर 1979मध्ये खमेर रूजची सत्ता पालटली. पण खमेर रूजनं जंगलातून पुढची 20 वर्षं युद्ध सुरू ठेवलं. तेव्हा त्यांचा नेता पोल पॉटचा मृत्यू झाला नव्हता. या काळात अनेक लोक उपासमार, आजार, बेरोजगारी आणि मृत्युदंडामुळे मारले गेले. \n\n1998मध्ये पोल पॉटचा मृत्यू झाला. त्याव्यतिरिक्त अनेक मोठ्या नेत्यांचा मृत्यू झाला. ज्या तीन नेत्यांवर खटला सुरू झाला तेव्हा 2007मध्ये ते तुरुंगातच होते. \n\nद किलिंग फिल्डस \n\nखमेर रूजच्या काळात अमेरिकन पत्रकार सिडनी शॉनबर्ग यांनी..."} {"inputs":"खरंतर या खेळाडूची बेस प्राईझ होती 20 लाख रुपये. मध्यम गती गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज असणाऱ्या शिवमने लिलावाच्या आदल्याच दिवशी बडोद्याविरुद्धच्या रणजी मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये सलग पाच षटकार मारले होते. \n\nया एका ओव्हरने शिवम चर्चेत आला. तेव्हा 25 वर्षांच्या या खेळाडूने लाँग-ऑन आणि मिडविकेटवरून चेंडू सीमेपार भिरकावला होता. \n\nत्यानंतर दोन वर्षांनी आता पुन्हा शिवम दुबे एकाच ओव्हरमधल्या चौकार-षटकारांमुळे चर्चेत आहे. पण यावेळी त्याने हे शॉट्स टोलावले नाहीत तर त्याच्या बॉलिंगवर टोलेबाजी करण्यात आली. \n\nमाऊंट माँगनुईमध्ये झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात एकाच ओव्हरमध्ये त्याने 34 धावा दिल्या. \n\nत्यानंतर भारतीय कॅप्टनने शुभमला दुसरी ओव्हर टाकायलाच दिली नाही. नंतर इतर गोलंदाजांच्या चांगल्या बॉलिंगच्या जोरावर भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला. \n\nन्यूझीलंडसमोर या सामन्यात जिंकण्यासाठी लक्ष्य होतं 164 धावांचं. हा सामना भारत हरला असता तर त्याचं सगळं खापर शिवम दुबेच्या डोक्यावर फुटलं असतं. \n\nयाच सामन्यात फलंदाजी करताना शिवमने फक्त 5 धावा केल्या. एकंदरीतच संपूर्ण सीरिजमध... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्ये शिवमला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. \n\nपाच सामन्यांमध्ये त्याने 13, नाबाद 8, 3, 12 आणि 5 अशाच धावा केल्या. म्हणजे 5 इनिंग्समध्ये एकूण 41 रन्स. याशिवाय बॉलिंग करताना त्याने फक्त 2 विकेट्स घेतल्या. \n\nत्याच्या या कामगिरीनंतर आता टीममधल्या त्याच्या अस्तित्त्वाविषयी चर्चा सुरू झालीय. \n\nकर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना शिवम इतका का आवडतो?\n\nपुन्हा पुन्हा संधी का?\n\nशिवम दुबेला वेळेपूर्वीच संधी मिळाल्याचं क्रिकेट समीक्षक विजय लोकपल्ली म्हणतात.\n\nते सांगतात, \"इतक्या मोठ्या पातळीवरील शिवम तयार नव्हता. तसंही टी-20 सारखं खेळाचं स्वरूप कोणत्याही खेळाडूसाठी एखाद्या दिवशी वाईट ठरू शकतं. शिवम दुबे भारताचं भविष्य असल्याचं कदाचित टीमच्या मॅनेजमेंटला वाटतंय. त्याने मुंबईसाठी चांगली खेळी केलेली आहे. निवडक करणाऱ्यांनी त्यात नक्कीच काही पाहिलं असेल, म्हणूनच त्याला संधी देण्यात यावी, असं त्यांना वाटतंय.\"\n\n\"अनेकदा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये नसतात, किंवा फॉर्म असूनही चांगली गोलंदाजी करू शकत नाहीत, किंवा रन्स करू शकत नाहीत. शिवम दुबे अजूनही तरूण आहे पण त्याने थोडा संयम बाळगायला हवा.\"\n\n\"तो वाईट खेळाडू नाही. कर्णधार कोहलीही त्याचं कौतुक करतो. टी-20 मध्ये तो मोठे आणि उंच शॉट्स खेळू शकतो म्हणून शिवम दुबे उपयोग असल्याचं रोहित शर्मालाही वाटतं.\"\n\nशिवाय हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीमबाहेर असल्याचा फायदा शिवमला झाला. पण त्याची कामगिरी हार्दिक सारखी ऑलराऊंडर नाही. \n\nशिवम दुबेने अपेक्षा पूर्ण केल्या नसल्याचं विजय लोकपल्लीही म्हणतात. ते सांगतात, \"काही खेळाडू फारसं देशांतर्गत क्रिकेट न खेळता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येतात. सुरुवातीच्या सामन्यांत झळकले तर ठीक आहे नाहीतर त्यांना मोठ्या अपेक्षांचं ओझं पेलावं लागतं.\"\n\nअसं काय आहे शिवममध्ये?\n\nउंच, मजबूत शरीरयष्टी आणि मोठे शॉट्स खेळण्याची क्षमता हे शिवम दुबेचं वैशिष्ट्यं. शालेय वयापासूनच तो क्रिकेट खेळतो. मुंबईकडून अंडर 23 खेळताना शिवमने चांगली खेळी केली. 2018मध्ये तो मुंबई टीममधला एक महत्त्वाचा खेळाडू बनला होता. \n\nविजय हजारे ट्रॉफी जिंकताना मुंबईसाठी शिवमची खेळी महत्त्वाची होती. मुंबई टी-20 लीगमध्ये शिवमने प्रवीण तांबेच्या एका षटकात 6 षटकार लगावले होते. त्यानंतर बडोद्याविरुद्ध खेळताना स्वप्निल सिंहच्या ओव्हरमध्ये 5 षटकार लगावले होते. \n\n2019मध्ये बांगलादेशाच्या विरुद्ध..."} {"inputs":"खुशबू भन्साळी\n\nखुशबूबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही तिचे मामा जेठमल बोथरा यांच्याशी संपर्क साधला. जेठमल यांचं खेतवाडीमध्ये कुशल इम्पेक्स नावानं दुकान आहे. त्यांची भेट घेतल्यावर त्यांनी खुशबूबद्दलच्या अनेक गोष्टींना उजाळा दिला.\n\nखुशबूच्या वाढदिवसाबद्दल सांगताना ते म्हणाले,\n\n\"आजकाल वाढदिवस उद्या असेल तर आज रात्रीच १२ वाजता साजरा केला जातो. त्याप्रमाणे खुशबू तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत २८ तारखेला रात्री वाढदिवस साजरा करायला गेली होती.\" \n\n\"दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ डिसेंबरला आम्ही कुटुंबीय एकत्र येऊऩ तिचा वाढदिवस साजरा करणार होतो. पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आमचा संपूर्ण आनंद दुःखात बदलला.\"\n\nजेठमल पुढे सांगतात, \n\n\"जेव्हा खुशबूला बाहेर काढण्यात आलं तेव्हा तिच्या शरीरात जीव होता. मात्र रुग्णवाहिका लवकर घटनास्थळी आली नाही. तिला ऑक्सिजन मिळाला नाही.\" \n\n\"पोलिसांच्या गाडीतून तिला KEM हॉस्पिटलला नेण्यात आलं. तिथंही अर्ध्या तासानंतर तिला ऑक्सिजन देण्यात आला, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.\"\n\nखुशबू तिच्या कुटुंबीयांसोबत.\n\nखुशबूसोबत असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल सांगताना जेठमल म्हणाले की, ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"\"माझं आणि खुशबूचं मैत्रीचं नातं होतं. ती आमच्या घरी आली की, घरच्यासारखी वावरायची. किचनमध्ये जाऊन स्वतः जेवायला घ्यायची. मुलांसोबतही मिळून मिसळून रहायची.\" \n\n\"ती असं कधीच समजायची नाही की, मी दुसऱ्यांच्या घरी आले आहे. आम्हीसुध्दा त्यांच्या घरी गेलो की, आपलचं घर समजायचो. तसंच ती सुध्दा इथे आली की आपलंच घर समजायची.\"\n\nत्या रात्री खुशबूचं तिच्या आईसोबत बोलणे झाले होते, असं आम्हाला तिच्या मामाने सांगितलं.\n\n\"ही घटना घडली त्या दिवशी खुशबूची आई तीर्थयात्रेला निघाली होती. आग लागण्याच्या काही मिनिटं आगोदर तिच्या आईनं रेल्वेमधून तिला फोन केला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.\" \n\n\"सोबतच रात्री लवकर घरी जा, तुझी बहीण एकटी आहे असेही सांगितले. तेव्हा मी साडेबारा-एक वाजेपर्यंत घरी जाते असं खुशबू म्हणाली. मात्र साडेबारालाच ही आग लागली आणि खुशबू कधीच घरी परतली नाही.\"\n\nजेठमल बोथरा, खुशबूचे मामा\n\nहॉटेलच्या सुरक्षेसंबंधी सांगताना जेठमल यांनी हॉटेल प्रशासनाला जबाबदार धरले. \n\n\"त्या हॉटेलमध्ये बाहेर जाण्यासाठी आपातकालीन दरवाजा सुद्धा नव्हता. एक दरवाजा जो किचनमधून होता त्याबद्दल ग्राहकांना सांगण्यात आलं नव्हतं.\" \n\n\"त्यातून केवळ हॉटेल स्टाफलाच बाहेर काढण्यात आलं. या अशा हॉटेल मालकांना कमीत कमी फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी माझी प्रशासनाला विनंती आहे.\"\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"खुशबू यांनी राजीनामा देण्यापूर्वीच काँग्रेसने त्यांना पक्ष प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याची घोषणा केली होती.\n\nकाँग्रेस नेते प्रणव झा यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं होतं की, खुशबू सुंदर यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदावरून तात्काळ मुक्त करण्यात येत आहे. \n\nदुसरीकडे खुशबू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या कार्यशैलीबद्दलचे आपले आक्षेप व्यक्त करून राजीनामा देत असल्याचं म्हटलं. \n\n'2014 च्या लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पक्ष अतिशय कठीण काळात असताना मी पक्षप्रवेश केला. पक्षात मी पैसा, नाव किंवा प्रतिष्ठेच्या आशेनं आले नव्हते,' असं खुशबू यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं. \n\n\"जमिनीवरील वास्तवाशी कोणताही संबंध नसलेले, लोकांमध्ये ओळख नसलेले पक्षातील काही वरिष्ठ लोक आपला अधिकार गाजवत आहेत आणि पक्षाशी पूर्ण निष्ठा ठेवून काम करू इच्छिणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना डावललं जात आहे.\"\n\nखुशबू स्वतःला इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधींच्या प्रशसंक म्हणवून घ्यायच्या. त्यांनी आपलं कुटुंबही काँग्रेसी असल्याचं म्हटलं होतं. \n\nमात्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र, अभिनयापासून राजकारणापर्यंतचा खुशबू यांचा प्रवास काँग्रेसपासून सुरू झाला नव्हता. खुशबू यांची राजकीय कारकीर्द द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) पक्षापासून झाली होती. राजकारणातील त्यांची ही वाटचाल जाणून घेण्यापूर्वी खुशबू आहेत कोण? त्यांची चित्रपटातील कारकीर्द कशी होती? याबद्दल जाणून घेऊया. \n\nतमीळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा\n\nखुशबू यांचा जन्म 1970 साली महाराष्ट्रात मुंबईमध्ये झाला. त्यांचा विवाह अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सुंदर सी यांच्यासोबत झाला आहे. \n\nखुशबू या तमीळ फिल्म इंडस्ट्रीतलं प्रसिद्ध नाव असलं तरीही त्यांचं चित्रपटसृष्टीतलं पदार्पण हे हिंदी सिनेमामधून झालं होतं...तेही बालकलाकार म्हणून. 'द बर्निंग ट्रेन' चित्रपटातल्या एका गाण्यामध्ये खुशबूही होत्या. त्यांनी लावारिस, कालियासारख्या चित्रपटातूनही बाल कलाकार म्हणून काम केलं. \n\n1985 साली त्या 'मेरी जंग' चित्रपटात अभिनेता जावेद जाफरीसोबत झळकल्या. \n\nपुढच्याच वर्षी त्यांचं तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं आणि नंतर त्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्येच चमकल्या. \n\nत्यांनी प्रामुख्यानं तमीळ चित्रपटांमधूनच काम केलं. त्यांनी काही मल्याळम तसंच कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला. त्यांनी जवळपास 150 चित्रपटांतून काम केलं. रजनीकांत, कमल हासन, मामुट्टी, मोहनलाल यांसारख्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं आहे. \n\nराजकारणातला प्रवास \n\nखुशबू यांनी 2010 साली द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) या पक्षात प्रवेश केला. 'कठोर परिश्रम हीच एकमेव गोष्ट डीएमकेमध्ये महत्त्वाची आहे,' असं खुशबू यांनी त्यावेळी म्हटलं होतं. \n\nपण चार वर्षांतच त्यांनी डीएमके पक्ष सोडला. \n\nडीएमकेचे प्रमुख एम करूणानिधी यांनी आपला वारसदार म्हणून स्टॅलिन यांचं नाव पुढे केल्यानंतर खुशबू यांनी एका मुलाखतीत या निवडप्रक्रियेवर आक्षेप घेतले होते. त्यावरून वादही झाला होता. \n\n\"मी पक्षाला 100 टक्के दिलं, पण मला काहीच मिळालं नाही. मी डीएमकेसोबतचे माझे सर्व संबंध आता तोडत आहे, यापुढे माझा पक्षाशी संबंध नसेल. अतिशय जड अंतःकरणानं मी डीएमकेचं सदस्यत्व सोडत आहे,\" असं खुशबू यांनी तेव्हा म्हटलं होतं. \n\nत्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये त्यांनी दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. \"मला माझ्या घरी आल्यासारखं वाटत आहे,\" असं खुशबू यांनी त्यावेळी म्हटलं होतं. \n\nमार्च 2015 मध्ये काँग्रेसनं खुशबू यांची..."} {"inputs":"गझाला त्या 20 महिला पत्रकारांपैकी एक आहेत ज्यांनी पत्रकार आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले आहेत.\n\nभारतातल्या #MeToo चळवळीला एम. जे. अकबरांवर झालेल्या आरोपांनंतर वेगळंच वळण लागलं. या आरोपांवरून राजीनामा देणारे ते सगळ्यात उच्चपदस्थ व्यक्ती आहेत. मात्र त्यांनी सगळे आरोप खोडून काढले आहेत. \n\nमहिलांनी सोशल मीडियाव्दारे आपल्या लैंगिक छळवणुकीची व्यथा मांडली आणि #MeToo चळवळीची सुरूवात झाली. या चळवळीचे पडसाद बराच काळ जाणवत राहातील. \n\nपण आपल्या लैंगिक छळवणुकीविषयी जाहीरपणे बोलायच्यानिर्णयापर्यंत या महिला कशा पोचल्या? महत्त्वाचं म्हणजे एकदा त्यांचे अनुभव सार्वजनिक झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदललं? \n\n\"माझ्या मनातली शंक, हे करावं की न करावं याविषयी होणारी घालमेल एकदम नाहीशी झाली,\" गझाला सांगतात. \n\nद वायर या वेबसाईटमध्ये पत्रकार असणाऱ्या अनू भुयान यांना वाटतं की जेव्हा त्यांनी स्वतःचे अनुभव सोशल मीडियावर मांडले त्यानंतर अनेक जणींना त्यांचे अनुभव मांडण्याची हिंमत मिळाली. \n\n\"माझ्या बाबतीत घडलेला सगळ्यांत मोठा बदल म्हणजे अधिकाधिक महिलांनी माझ्याश... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी संपर्क केला. काहींनी पाठिंबा दिला तर इतरांनी त्यांचे लैंगिक छळवणुकीचे अनुभव सांगितले. पण पुरूषांनी, मग भले ते माझे नातेवाईक असोत, सहकारी किंवा मित्र, अजिबात संपर्क केला नाही.\"\n\nबायकांची लढाई लढायला बायकाच एकत्र आल्या हा सगळ्यांत मोठा बदल आहे असं गझालांना वाटतं. एकाच प्रकारचा त्रास सहन केलेल्या स्त्रिया त्यांच्यातल्या एकीला जरी लक्ष्य केलं तरी यापुढे त्याचा एकत्रितरित्या सामना करतील आता. त्या म्हणतात, ही लढाई आता एकटी-दुकटीची नाही तर सगळ्यांची आहे. \n\nमला असा पाठिंबा कधी मिळाला नव्हता\n\n\"तू खरं बोलत आहेस, आमचा तुझ्यावर विश्वास आहे अशा मेसेजसचा जणू माझ्यावर पाऊस पडला. इतक्या साऱ्या लोकांनी दिलेला पाठिंबा बघून खरंच मला भरून आलं,\" द एशियन एज या वृत्तपत्राच्या संपादक सुपर्णा शर्मा सांगतात. \n\nत्यांच्या परिवाराने आणि मित्र-मैत्रिणींनी तर त्यांना पाठिंबा दिलाच आहे, पण त्याबरोबरीनं त्यांना अनोळखी लोकांनीही भरभरून पाठिंबा दिला. \n\n\"फेसबुक, ट्विटरवर लोकांनी मला मेसेज पाठवले. इतकंच काय, रस्त्यात चालता चालता थांबवून सांगितलं की तुझं काम चांगलं आहे. \n\nगेल्या शनिवारी मी दिल्लीतल्या खान मार्केट भागात फिरत होते आणि माझ्या आईच्या वयाच्या दोन अनोळखी स्त्रिया माझ्याजवळ आल्या. त्यांनी मला थांबवलं आणि म्हणाल्या, 'शाब्बास बायांनो, तुम्ही करताय ते बरोबरच आहे.' मला मनापासून वाटलं की आपली लढाई वाया नाही गेली.\"\n\nलैंगिक छळवणुकचे आरोप झाल्यानंतर आपलं पद सोडणारे अकबर, सगळ्यांत उच्चपदस्थ असले, तरी एकमेव नाहीत.\n\nNewCorp च्या संस्थापक संपादक शुतापा पॉल यांनाही काहीसा असाच अनुभव आला आहे. \"माझ्या आयुष्यात काही बदललं असेल तर सुरूवातीचे काही दिवस माझा फोन सतत वाजत होता, थांबायचं नावच घेत नव्हता. 'आम्ही तुझ्यासोबत आहोत' असं सांगणाऱ्या मेसेजसचा पूर आला होता. पण त्याव्यतिरिक्त रोजच्या आयुष्यात काही बदललं नाही.\"\n\nजेव्हा ती तिच्यावरील अत्याचाऱ्याविरूद्ध बोलते...\n\nआपण आपल्या लैंगिक छळवणुकीचा अनुभव का सोशल मीडियावर टाकला यावर बोलताना अनु म्हणतात, \"मला खरं डॉ ख्रिस्टिन फोर्ड यांनी प्रेरित केलं. त्यावेळेस आताचे सुप्रीम कोर्ट जज ब्रेट कॅव्हनॉ यांच्याविरूद्ध त्यांनी लैंगिक छळवणुकीची केस दाखल केली होती. \n\nमी विचार केला, या बाईने काय काय सहन केलं असेल, पण तरीही तिने अन्यायाविरूद्ध आवाज उठवला, मग मी का करू शकत नाही?\"\n\nलैंगिक छळवणुकचे आरोप झाल्यानंतर आपलं पद..."} {"inputs":"गर्दीचं मानसशास्त्र हा समाजशास्त्राचा एक छोटासा भाग आहे. समाजात स्थिरता आल्यावर गर्दीचं मानसशास्त्र ही संकल्पना आता लयाला जात आहे.\n\nफ्रेंच राज्यक्रांती आणि किंवा कु खुक्स क्लान (अमेरिकेतली गुप्त चळवळ) च्या वेळेला जमलेली गर्दी हे गर्दीचं मानसशास्त्र समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. \n\nएखाद्या कृष्णवर्णीयानं गौरवर्णीयाला मारणं ही घटना गर्दीचं मानसशास्त्र समजून घेण्यासाठी उपयुक्त होती. प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ गॉर्डन अलपोर्ट आणि रॉजर ब्राऊन यांना सुद्धा या संकल्पनेला प्रतिष्ठा मिळवून देता आली नाही.\n\nकाही लोकांनी त्याला समाजशास्त्र आणि मानसशास्त्रापर्यंतच मर्यादित ठेवलं आहे आणि त्याचा पॅथॉलॉजी म्हणून वापर केला जातो. ही संकल्पनासुद्धा अभावानंच आढळते. \n\nआज जमावाकडून होणाऱ्या हत्येला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. हिरोसारखी दिसणारी ही गर्दी दोन रुपात दिसते. \n\nपहिलं रुप असं की बहुसंख्यांक लोक लोकशाहीला अशा पद्धतीनं पाहतात तिथं ते स्वत:च कायद्याचं काम करतात. खाण्यापासून कपडे घालण्यापासून सगळ्यावर त्यांचं नियंत्रण असतं. ते करत असलेल्या हिंसेला व्यावहारिक आणि गरजेचं ते ठरवतात.\n\nअफराजूल आणि अखलाक या प्रकर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"णी गर्दीची प्रतिक्रिया दिसते तर त्याचवेळी कठुआ आणि उन्नाव प्रकरणात आरोपींचा बचाव होताना दिसतो. त्यामुळे ही गर्दीच न्यायाची आणि नैतिकतेची मर्यादा ठरवते असं चित्र उभं राहत आहे. \n\nही गर्दी (ज्यात जीवे मारणाऱ्या गर्दीचा समावेश आहे) हुकुमशाही व्यवस्थेचाच एक विस्तारित भाग आहे. गर्दी समाजाची विचार करण्याची क्षमता आणि चर्चेनं समस्या सोडविण्याचे सगळे मार्ग बंद करते.\n\nगर्दीचं दुसरं रूप\n\nपण मुलांचं अपहरण होण्याच्या अफवांच्या ज्या घटना घडत आहेत त्यात गर्दीचं एक वेगळंच रुप दिसतं. त्यात गर्दीच्या उद्रेकामागे एक मोठी चिंता दिसतेय.\n\nमुलांचं अपहरण होणं ही कुणासाठीही काळजीचीच गोष्ट आहे. असा विचार केला तरी काळजाचा थरकाप उडतो. त्यामुळे गर्दीच्या उमटणाऱ्या प्रतिक्रियेचं कारण शक्ती नसून भीती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. \n\nप्रातिनिधीक फोटो\n\nया हिंसेचा उद्देश अल्पसंख्य लोकांचं नुकसान करणं नाही तर अनोळखी आणि बाहेरच्या लोकांना जे स्थानिक समाजात फिट होत नाहीत अशा लोकांना शिक्षा देणं हा आहे. दोन्ही उद्दिष्टांमध्ये शंका हा एक समान धागा आहे. \n\nपहिल्या बाबीत अल्पसंख्यांकांकडून सत्तेला आव्हान मिळतं आणि दुसऱ्या बाबतीत अनोळखी माणसावर कोणत्यातरी अपराधाचा आरोप होतो. \n\nवाढत्यातंत्रज्ञानामुळे वाढत्या अडचणी\n\nदोन्ही बाबतीत रोषाचं प्रमाण वाढण्यासाठी तंत्रज्ञान एक महत्त्वाचं कारण आहे. तंत्रज्ञानामुळे अफवा वेगानं पसरतात आणि एक-दुसऱ्याचं ऐकून त्यात आणखी वाढ होते.\n\nआधी तंत्रज्ञानाचा विकास फारसा न झाल्यानं अफवा इतकं भयावह रुप घेत नसत.\n\nइतकंच काय तर डिजिटल हिंसा छोट्या शहरात किंवा गावात जास्त भयावह पद्धतीनं काम करतात. \n\nहिसेंची ही पद्धत एखाद्या साथीच्या रोगासारखी आहे हे अगदी स्पष्ट आहे. प्रत्येक वेळेला सुरुवात सारखीच होते. प्रत्येक प्रकरणात अफवा तथ्यहीन असतात. मग हीच पद्धत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरते. \n\nप्रातिनिधीक फोटो\n\nत्रिपुरात मुलांचं अपहरण करण्याची शंका घेऊन तीन लोकांची जमावानं हत्या केली. एका खोट्या सोशल मीडिया मेसेजच्या आधारावर क्रिकेटची बॅट आणि लाथांनी मारहाण केल्यामुळे त्यांचा जीव गेला. \n\nएक व्हॉटसअॅप मेसेजनं तामिळनाडूतील हिंदी बोलणाऱ्या लोकांना एकत्रित केलं. अगरतळामध्ये मुलांच्या अपहरणाच्या अफवेमुळे दोन लोकांची हत्या झाली. या सगळ्या परिस्थितीला सोशल मीडिया जबाबदार आहे. \n\nहे सगळं अतिशय वेगानं होतं. कोणाला तरी शंका येते, तो मेसेज..."} {"inputs":"गर्भाशयातील कँसरच्या तपासण्यांमध्ये UK सरकार HPV चाचणी बंधनकारक करण्याची मोहीम सुरू करत आहे.\n\nयासंबंधीच्या सर्वेक्षणातल्या HPV बाधा झालेल्या निम्म्या महिलांना वाटतं की त्यांच्या जोडीदारानं त्यांना फसवलं आहे. मात्र हा विषाणू शरीरात अनेक वर्षं सुप्त स्वरुपात असू शकतो.\n\nया बाबतच्या संकोचामुळे बऱ्याच महिला चाचणीला तयार होणार नाहीत, असं या मोहीमेच्या संयोजकांना वाटतं.\n\nJo's Cervical Cancer Trustनं गेल्या महिन्यातच जवळपास 2000 महिलांचं सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. \n\nया विषाणूची बाधा झाल्याचं लक्षात येताच जवळपास निम्म्या महिलांनी लाजेमुळे लैंगिक संबंध ठेवणंच बंद केलं. जवळपास 35% महिलांना HPV म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. तर 65% महिलांना वाटलं त्यांना या विषाणूची बाधा झालीय म्हणजे त्यांना कँसर आहे. \n\nलॉरा फ्लार्टी\n\n31 वर्षांच्या लॉरा फ्लार्टी यांना 2016मध्ये गर्भाशयाचा कँसर असल्याचं कळलं. त्या म्हणतात,\"जेव्हा माझ्या रिपोर्टमध्ये मी HPV पॉझिटिव्ह असल्याचं पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला त्याविषयी काहीच माहिती नव्हती. मी गुगल केलं. तेव्हा मला कळलं की हा लैंगिक संक्रम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"णातून झालेला संसर्ग आहे.\"\n\n\"त्यामुळे सहाजिकच माझ्या मनात विचार आला की माझ्या जोडीदारानं मला फसवलं. मला खूप किळस आली. मला हे माहीतच नव्हतं की हा विषाणू बरीच वर्ष तुमच्या शरिरात सुप्त स्वरुपात असू शकतो. त्यानंतर जेव्हा मला कळलं की लोकांमध्ये हा विषाणू किती मोठ्या प्रमाणात असतो, तेव्हा मला धक्काच बसला. मी ज्या ज्या लोकांशी बोलले त्यातल्या कुणालाच याविषयी माहिती नव्हती.\n\nHPV बद्दलचे गैरसमज (संदर्भ - Jo's Cervical Cancer Trust)\n\nगैरसमज 1 : लैंगिक संबंधातून या विषाणूची लागण होते.\n\nसत्य : HPV हा सामान्यपणे लैंगिक संबंधातून संक्रमित होतो. मात्र जननेंद्रिय आणि तोंडाच्या भागातील त्वचेचा त्वचेशी स्पर्श झाल्यासही हा संसर्ग होऊ शकतो.\n\nगैरसमज 2 : HPV म्हणजे तुमचे अनेकांशी संबंध आहेत.\n\nसत्य : आपल्यापैकी 80% लोकांना आयुष्यात एकदातरी या विषाणूची बाधा होते. त्याची सहज लागण होते आणि तितक्याच सहज त्याचं संक्रमणही होतं. शिवाय तुम्ही कुठल्याही प्रकारचे लैंगिक संबंध पहिल्यांदा ठेवता त्यावर याचा संसर्ग ठरतो. \n\nगैरसमज 3 : HPV म्हणजे मला कँसर आहे. \n\nसत्य : HPVचे जवळपास 200 प्रकार आहेत. त्यातील जवळपास 40 प्रकार जननेंद्रियांजवळ दिसतात. त्यातील काहींमुळे चामखीळ सारखे प्रकार होऊ शकतात. पण ते गंभीर किंवा धोकादायक नसतात. जवळपास 13 गंभीर प्रकारात मोडतात. ज्यामुळे गर्भाशयाचा कँसर, जननेंद्रियांचा कँसर, तोंड किंवा घशाचा कँसर होऊ शकतो. पण ते दुर्मिळ आहेत.\n\nगैरसमज 4 : HPVचा संसर्ग झाला असेल तर तो तुमच्या लक्षात येईल. \n\nसत्य : HPVची कोणतीच लक्षणं नसतात आणि बरेचदा तुमची रोगप्रतिकारक क्षमताच हा संसर्ग दूर करते. गर्भाशयाची चाचणी केली तरच संसर्ग असल्याचं कळतं.\n\nHPV चाचणीमुळे गर्भाशयाचा कँसर होण्याचा सर्वांत जास्त धोका असणाऱ्यांना त्याची माहिती मिळते. त्यामुळे पुढील उपचार लवकर मिळतील. हाच या मोहिमेचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून हे सर्वेक्षण करण्यात आलं. \n\nही मोहीम 2019 म्हणजे पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये तर 2020मध्ये स्कॉटलँडमध्ये राबवली जाईल. \n\n2008मध्ये HPVवर लस आल्याने 12 ते 18 वर्षं वयाच्या मुलींमध्ये हा संसर्ग खूप कमी होताना दिसतोय. गेल्या वर्षी ही लस 16 ते 45 वर्षं वयाच्या LGBT समुदायातल्या लोकांनाही द्यायला सुरुवात झाली. \n\nलवकरच इतरांनही ती देऊ, असं सरकारनं गेल्या जुलैमध्येच जाहीर केलं आहे. 18 वर्षांवरील व्यक्तींना ही लस दिली जात नाही. कारण या..."} {"inputs":"गाढवाला रंग देऊन त्यांना झेब्रा म्हणून दाखवलं जात असल्याचे आरोप प्राणिसंग्रहालयाने नाकारले आहेत.\n\nइजिप्तमध्ये एका प्राणी संग्रहालयावर गाढवाला रंगवून झेब्रा म्हणून दाखवलं जात असल्याचा आरोप होत आहे.\n\nझालं असं की महमूद सरहान या विद्यार्थ्याने राजधानी कैरोच्या इंटरनॅशनल गार्डन म्युनिसिपल पार्कला भेट दिली. तिथं त्याने एका झेब्राच्या बाजूला उभं राहून फोटो काढले आणि ते त्याने फेसबुकवर टाकले.\n\nकाही वेळातच ते फोटो व्हायरल झाले. या प्राण्याच्या तोंडावरील काळे डाग, त्याचा लहान आकार आणि टोकदार कानाकडे लक्ष वेधत, तो प्राणी झेब्रा नसून गाढव असावा, असं अनेक जण कमेंट्समध्ये बोलले. \n\nया दाव्यांची पडताळणी करायला स्थानिक Extranews.tv वृत्तवाहिनीने एका जनावराच्या डॉक्टरशी संपर्क साधला. या डॉक्टरनेही झेब्राच्या नाकाजवळचा भाग काळा असतो, शिवाय अंगावरील काळे पट्टे समांतर आणि सातत्यपूर्ण असतात, अशी माहिती दिली. \n\nसरहान याने या वृत्तवाहिनीला सांगितलं की त्या प्राणिसंग्रहालयात तसे दोन प्राणी होते आणि ते दोन्ही रंगवण्यात आले होते. \n\nझेब्राच्या नाकाचा भाग काळा असतो, तर कान गाढवापेक्षा लहान असतात.\n\nपण या प्राणी सं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ग्रहालयाने हे आरोप फेटाळले आहेत. प्राणी संग्रहालयाचे संचालक मोहंमद सुलतान यांनी हे खरेखुरे झेब्रा असल्याचं एका स्थानिक नोगूम FM रेडिओ स्टेशनला सांगितलं.\n\nएखाद्या प्राणी संग्रहालयावर अशा प्रकारचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही.\n\n2009मध्ये गाझाच्या एका प्राणी संग्रहालयातही गाढवांना असं रंगवून झेब्रा म्हणून लोकांना दाखवण्यात आलं होतं.\n\nतिबेटियन मास्टिफ\n\nगाझातीलच आणखी एका प्राणी संग्रहालयाने 2012मध्ये प्राण्यांच्या कमतरतेमुळे मृत प्राण्यांमध्ये भाता भरून त्यांना लोकांपुढे प्रदर्शित केलं होतं.\n\n2013 मध्ये चीनमधील हेनान प्रांतात तिबेटियन मास्टिफ हा कुत्रा आफ्रिकन सिंह म्हणून दाखवण्यात आला होता.\n\nप्लास्टिकचे पेंग्विन\n\nग्वांग्शी प्रांतातील प्राणी संग्रहालयात प्लास्टिकचे फुगवलेले पेंग्विन ठेवण्यात आले होते.\n\nग्वांग्शी मध्येच आणखी एका प्राणी संग्रहालयाला प्लास्टिकचे फुलपाखरू दाखवल्यामुळे लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"गायकवाड कमिशनच्या रिपोर्टनुसार मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण देता येऊ शकतं असं कोर्टाने म्हटलं आहे. \n\nनोकरी आणि शिक्षणातलं आरक्षण वैध ठरवण्यात आलं आहे. \n\nदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नर्णयानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी लगेलचच सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. \n\nयाचिकाकर्ते विनोद पाटील यांनी अॅड. संदीप देशमुख यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टात ही कॅव्हेट दाखल केली. त्यामुळे हाय कोर्टाच्या आदेशाला कुणी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं तर कोर्टाला आधी विनोद पाटील यांची बाजू ऐकून घ्यावी लागेल. \n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया\n\nया निर्णयाबाबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले, \"राज्याच्या महाधिवक्त्याकडून मी माहिती घेतली. आपण जो कायदा केला तो कायदा वैध असल्यासंदर्भात न्यायालयाने दिला आहे.\"\n\nविधानसभा कायदा करण्यास सभागृह सक्षम आहे असा निर्णय कोर्टाने दिला. मागासवर्ग आयोगाने जी माहिती दिली होती ती माननीय उच्च न्यायालयाने मान्य केली. त्या अहवालातील आकडेवारी न्यायालयाने मान्य केली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. \n\nपन्नास टक्क्यापेक्षा जास्त आर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"क्षण देण्यास कोर्टाने मान्यता दिली आहे. हा कायदा लगेच लागू होईल. या कायद्यासाठी एकमताने मान्यता दिली म्हणून सभागृहाचे आभार तसंच राज्य मागास आयोगाने कमी वेळात आपल्याला दिला त्यामुळे हा कायदा झाला. त्यांचेही आभार. \n\nतसंच या आरक्षणाशी निगडित सर्व संस्थांचेही त्यांनी आभार मानले. \n\n'सुप्रीम कोर्टात आव्हान देणार'\n\nया निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं आहे. सदावर्तेंनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका टाकली होती. \n\n\"मी हे प्रकरण घेणार नाही  असं न्या.रणजित मोरेंनी जाहीर केलं होतं. मात्र त्यांनी तसं केलं नाही. न्या. रणजित मोरे यांनी न्यायालयाची शिस्त पाळली नाही. त्यांनी हे प्रकरण चालवायला घेतलं. हा निकाल सदोष आहे. भारतीय संविधानातील तत्त्वांना हरताळ फासणारा आहे. निकालाला आव्हान देणार आहोत. असं मराठा आरक्षणाला आव्हान देणारे वकील गुणरत्न सदावर्ते पत्रकाराशी बोलताना म्हणाले.  \n\nआरक्षण टिकणं महत्त्वाचं \n\nआरक्षण 12 टक्के की 16 टक्के हा मुद्दा सध्या गौण आहे. आरक्षण मिळणं आणि कोर्टात ते टिकणं महत्त्वाचं होतं. असं खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे. \n\n'न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आरक्षण लागू व्हावं'\n\nया सरकारने पाठपुरावा केला आणि ते आरक्षण मिळालं. न्यायालयाने निकाल दिला तर सरकारने त्याचं पालन व्हावं असं समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणावर काँग्रेसने प्रतिक्रिया व्यक्त केलं. \"मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने केलेले शिक्कामोर्तब हा सकल मराठा समाजाचा विजय आहे. कोट्यवधी मराठा नागरिकांनी शांततामय मार्गाने रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष आणि दिलेल्या बलिदानामुळे आरक्षण मिळाले आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"गायिका ब्रिटनी स्पीअर्ससोबत 2006ला घेतलेल्या दोन सेल्फीही तिनं यावेळी शेअर केल्या. \n\nपण पॅरीस आणि ब्रिटनीच्या दुर्दैवानं त्यांना हा दावा करायला किमान 167 वर्षं उशीर झाला आहे. कारण जगातली पहिली सेल्फी घेतील होती ती 1839ला. अर्थात त्यावेळी सेल्फी हा शब्द रूढ झाला नव्हता. \n\nमोबाईल आणि सेल्फी असं समीकरण आता रूढ झालं आहे. पण सेल्फीचा इतिहास हा मोबाईलपेक्षा ही जुना आहे. मोबाईलचा जन्म होण्यापूर्वीही हातात कॅमेरा घेऊन स्वतःची छबी टिपण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता. \n\nपण आता मात्र सेल्फीचा सुळसुळाट झाला आहे. मोबाईलचा ज्या काही विविध कामांसाठी वापर होतो त्यात आता सेल्फीचा क्रमांक फार वरचा आहे. घरात, कामच्या ठिकाणी, ट्रिपमध्ये, पार्टीवेळी असा कुठही घेता येणारा फोटोचा प्रकार आता चांगलाच रुळला आहे. \n\nपण सेल्फीचा इतिहास तसा फारच जुना आहे. मोबाईलच्या शोधापूर्वी अनेकांनी कॅमेऱ्यावर हा प्रयत्न केला आहे. पण गेल्या 167 वर्षांत ही सेल्फी कशी विकसित झाली याची ही टाईमलाईन.\n\n1839 : द ट्रेलब्लेझर\n\nउपलब्ध असलेली ही जागतली पहिली सेल्फी 1839ची आहे. 30 वर्षांचा रॉबर्ट कॉर्नेलिअस यानं ती घेतली होती. फिलाडेल्फि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या इथं एका दिव्यांच्या दुकानाबाहेर त्यानं ही सेल्फी घेतली आहे. \n\nत्यावेळी हा फोटो येईल का नाही, याची त्याला खात्री नव्हती. याच काही आश्चर्य वाटायला नको, कारण हा सेल्फी घेण्यासाठी त्याला 15 मिनिटं एकाच स्थितीत उभ रहावं लागलं होतं. त्यावेळच फोटो घेण्याच तंत्रच तसं होतं. \n\n1914 : राजकन्येचा मिरर फोटो\n\nमोबाईलमध्ये फ्रंट फेसिंग कॅमेरा येण्यापूर्वी अनेकांनी आरशासमोर उभं राहून फोटो घेतले असतील. पण तुम्हाला माहिती आहे का अशा मिरर फोटोची पहिली नोंद 1914ची आहे. \n\nरशियाच्या झारची लहान कन्या ग्रँड डचेस अॅनास्टसिया निकोलिव्हना ऑफ रशिया हिनं आरशासमोर उभं राहून स्वतःचा फोटो घेतला होता. \n\nतिनं वडिलांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे, \"मी आरशासमोर पाहताना माझा हा फोटो घेतला. हा फोटो घेणं फारच अवघड होतं. माझे हात फार दुखले.\" \n\n1920 : आजोबांची सेल्फी\n\nन्यूयॉर्कचे फोटोग्राफर जोसेफ बेरॉन यांनी घराच्या छपरावर ही सेल्फी घेतली होती. \n\nअर्थात हा कॅमेरा मोठा होता आणि तो पकडण्यासाठी त्यांना दुसऱ्याचं सहकार्यही घ्यावं लागलं. \n\n1938 : सेलेब्रिटीची बाथरूम सेल्फी\n\nसेलेब्रिटींनी सेल्फी घ्यायची आणि मग त्यावर लगेचच लाईक आणि शेअरचा पाऊसच. अनेक सेलेब्रिटी तर बाथरूममध्येही सेल्फी घेतात.\n\nपण बाथरूममधली पहिली सेल्फी आहे ती गायक फ्रॅंक सिनाट्रा यांची. प्रसिद्धीच्या झोतात येण्यापूर्वी वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी बाथरूममध्ये आरशासमोर स्वतःचा फोटो घेतला होता. \n\n1966 : सेल्फीतून स्वतःचा शोध \n\nबिट्ल्समधील गिटारवादक जॉर्ज हॅरिसन यांनी आशियाची भटकंती केली होती. या भटकंतीत आलेले अनुभव त्यांनी सेल्फीबद्ध केले आहेत. \n\nफिश आय लेन्स प्रकारच्या लेन्सचा त्यांनी वापर केला होता. त्यानंतर बिटल्सनी त्यांच्या काही उत्तम निर्मिती केल्या होत्या. \n\n2002 : सेल्फी शब्दाचा शोध\n\nसेल्फी या शब्दाचा पहिला वापर ऑस्ट्रेलियातला आहे. ऑस्ट्रेलियात शब्दानंतर ie लिहून ते संक्षिप्त करणं नवीन नाही. \"barbie\", \"tinnie\", and \"sunnies\" ही अशीच काही उदाहरणं आहेत. \n\n2002 मध्ये ऑस्ट्रेलियातल्या एका ऑनलाईन फोरमवर या शब्दाचा प्रथम वापर झाल्याची नोंद आहे. नाथन होप या तरुणानं त्याच्या ओठांचा फोटो पोस्ट केला होता. त्यावर त्यानं फोकसबद्दल माफ करा, ही सेल्फी होती असं लिहिलं होतं. \n\n2011 : माकडाची सेल्फी\n\n2011मध्ये गाजली ती माकडाची सेल्फी. फोटोग्राफर डेव्हिड स्लॅटर यांनी एका जंगलात माकडांना कॅमेरा..."} {"inputs":"गिरिराज सिंह आणि जयंत सिन्हा\n\nजमावाने हत्या करण्याच्या प्रकरणातील आरोपींना मिठाई खाऊ घालताना केंद्रीय मंत्र्यांचा फोटो भारतासाठी सगळ्यांत नामुष्की ओढवणारा क्षण असायला हवा. पण हे वागणं म्हणजे देशाच्या कायद्याशी असलेली कटिबद्धता असल्याचं केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा सांगतात. \n\nहत्येचा आरोप असलेल्या लोकांचं सार्वजनिकरीत्या अभिनंदन करणारे जयंत सिन्हा एकटेच नाही. त्याआधी अशाच प्रकरणात आरोपी असलेल्या एकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर देशाचे सांस्कृतिक मंत्री त्याच्या मृतदेहासमोर नमन करताना दिसले. त्याच वेळी मोहम्मद अखलाकच्या घटनेला 'मामूली घटना' असं त्यांनी संबोधलं. \n\nराजस्थानचे ज्येष्ठ भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी गेल्या वर्षी गोरक्षक जमावाने भररस्त्यात मारल्या गेलेल्या पहलू खानच्या हत्येवर दोन्ही बाजूच्या जमावाला जबाबदार ठरवलं आणि या हत्येला सामान्य ठरवण्याचा प्रयत्न केला.\n\nहत्येचा आरोप असलेल्या कथित गुन्हेगारांचा सत्कार जयंत सिन्हा यांनी केला.\n\nआणि आता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना रडू कोसळलं. दंगल पसरवण्याचा आरोप असणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या कार्यकर्त्यांची विचारपूस करायला ते बिहारच्या नवादा तुरुंगात गेले होते. आपले अश्रू पुसत नितीश सरकारवर हिंदूंना दाबण्याचा आरोप केला. \n\nया मंत्र्यांच्या 'साधेपणा'वर जीव ओवाळून टाकावा का? ते लढतात पण त्यांच्या हाती तलवारही नसते. \n\nआता जिथे केंद्र सरकार आणि राज्यांचे मंत्री जमावाकडून झालेल्या हत्यांसंदर्भात सारवासारव करताना दिसतात, तिथे लहानसहान भागात तयार झालेल्या गोरक्षा समितीच्या लोकांची छाती किती फुलत असेल विचार करा.\n\nहत्येचे मारेकऱ्यांचीभगत सिंहाशी तुलना\n\nमागच्या वर्षी 29 जूनला झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात एका जमावाने 55 वर्षीय अलीमुद्दीन अन्सारींचा पाठलाग केला आणि बाजारटांड भागात आधी त्यांच्या व्हॅनला आग लावली आणि नंतर सगळ्यांसमोर भररस्त्यात त्यांची मारहाण करत हत्या केली. जमावाला शंका होती की अलीमुद्दीन आपल्या गाडीतून गोमांसाचा पुरवठा करतात. अशीच शंका दादरीजवळ मोहम्मद अखलाक यांच्यावर हल्ला करणाऱ्या जमावाला आली होती. \n\nअलीमुद्दीन अन्सारी यांना जमावाने बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.\n\nमात्र यावेळी ही गर्दी त्या लोकांची नव्हती ज्यांच्याविषयी एका परिषदेत पंतप्रधान म्हणाले होते, \"गोरक्षणाच्या नावावर लोक दुकान उघडून बसले आहेत.\" त्यांच्याच पक्षाच्या लोकांवर या जमावात सामील असल्याचा आरोप होता. \n\nअलीमुद्दीन अन्सारीच्या खुनाच्या आरोपाखाली फास्ट ट्रॅक कोर्टाने ज्या 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, त्यात भाजपचे स्थानिक नेते नित्यानंद महतो, गोरक्षण समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बजरंग दलाचे कार्यकर्ते सामील होते. \n\nहत्येच्या आरोपाखाली शिक्षा झालेल्या लोकांना जामीन मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी आपल्या घरी असं आदरातिथ्य केलं जणू ते खुनाचे आरोपी नाहीत, तर भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांच्यासारखे राष्ट्रीय हिरो आहेत. जेव्हा हत्येच्या आरोपींबरोबर सरकार नावाची सशक्त संस्था उभी राहते तेव्हा मोहम्मद अखलाक किंवा अलीमुद्दीन अन्सारी यांना न्याय मिळण्याची शक्यता किती उरते?\n\nहार्वर्ड विद्यापीठातून शिकून आलेल्यांना राजकारण कळतं\n\nमहेश शर्मा आणि जयंत सिन्हा यांना जाणीव आहे की, घटनेशी निष्ठा ठेवण्याची शपथ घेतल्यावर आणि केंद्रात जबाबदारीचं पद भूषवताना कोणत्याही आरोपींचं समर्थन ते करू शकत नाही. म्हणूनच कदाचित ते फुलं माळा घालतानाच एक निवेदन जारी करतात, \"या नाट्यातील सर्व पात्रं काल्पनिक आहेत..."} {"inputs":"गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या उमेदवारांची नावे या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. गुजरातच्या अहमदाबाद पश्चिम मतदारसंघातून राजू परमार, आनंद मतदारसंघातून भारतसिंह सोळंकी, वडोदरा मतदारसंघातून प्रशांत पटेल, छोटा उदयपूर येथून रणजित, मोहनसिंह राठवा हे लोक उभे राहतील असं काँग्रेसनं म्हटलं आहे. \n\nउत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून इम्रान मसूद, बदाऊन येथून सलीम इकबाल शेरवानी, धौराहरा येथून जितिन प्रसाद, उन्ना येथून अनु टंडन फारूकाबाद येथून सलमान खुर्शीद, अकबरपूर येथून राजाराम पाल, जलाउन येथून ब्रिज लाल खबरी, फैजाबाद येथून निर्मल खत्री आणि खुशी नगर येथून RPN सिंह यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. \n\nप्रियंका गांधी मैदानात नाहीत?\n\nखरंतर अखिलेश यादव आणि मायावतींच्या महाआघाडीनं रायबरेली आणि अमेठी या दोन जागांवर उमेदवार देणार नसल्याचं घोषित केलं आहे. त्यानंतर काँग्रेसनं पूर्वांचली जबाबदारी प्रियंका गांधींच्या खांद्यावर सोपवली. त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या जागी प्रियंका रायबरेलीतून लढतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र सध्या तरी पहिल्या यादीत त्यांचं नाव नाहीए. सोनिया गांधी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"परंपरेप्रमाणे रायबरेलीतून लढणार आहेत. तर प्रियंका नेहमीप्रमाणे पडद्याआडून सूत्रं हलवणार असल्याचं दिसतंय.\n\nसलमान खुर्शीद लढणार \n\nमाजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद हे निवडणूक लढणार आहेत. या यादीमध्ये युपीएच्या काळात मंत्रीपद भूषवलेल्या चार जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. सलमान खुर्शीद, भरतसिंह सोळंकी, जितिन प्रसाद आणि RPN सिंह यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी काँग्रेसनं दिली आहे. \n\n2014 मध्ये काँग्रेसनं बदायूँची जागा लढवली नव्हती. उत्तर प्रदेशातील सहारनपूर आणि खुशीनगर या दोन जागांवर 2014 साली काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. आज जाहीर केलेल्या इतर 8 जागांवर काँग्रेसला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. \n\nटीम राहुल गांधी \n\nराहुल गांधी यांच्या पसंतीचे उमेदवार पहिल्या यादीत झळकले आहेत. भारतसिंह सोळंकी हे अहमदाबाद येथून निवडणूक लढणार आहेत. काँग्रेस नेते माधवसिंह सोळंकी यांचे ते पुत्र आहेत. \n\nजितीन प्रसाद हे तरुण उमेदवार या यादीत आहेत. त्यांचं वय 45 आहे. 2009 मध्ये ते धौरारा मतदासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. ते यावेळीही धौरारामधून निवडणूक लढवणार आहेत.\n\nबडोदा लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांनी प्रशांत पटेल यांना रिंगणात उतरवलं आहे. गुजरात काँग्रेसमधील तरूण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 2014ला स्वत: नरेंद्र मोदी यांनी बडोद्यातून निवडणूक जिंकली होती. मात्र त्यांनी वाराणसीची जागा कायम ठेऊन बडोद्याची जागा सरेंडर केली होती. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं पूर्ण जोर लावला आहे. राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये प्रचाराचा धुरळा उडवला आहे. \n\nकंबर कसून ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान आहे.\n\nराहुल गांधींनी त्यांची संवाद साधण्याची पद्धत जाणीवपूर्वक सुधारली आहे का? आणि गुजरातमध्ये काँग्रेसला याचा मतांच्या स्वरूपात फायदा होईल का? \n\nराहुल गांधी गेल्या महिन्यात अमेरिकेतील एका विद्यापिठात गेले होते. तिथं त्यांच्या 'कम्युनिकेशन स्किलनं' अनेकांचं लक्ष वेधलं. त्यांच्या बोलण्यात नक्कीच सुधारणा झाली आहे. त्यात तीक्षपणा जाणवत आहे. \n\nपण, यावेळी फक्त राहुल गांधींमध्येच सुधारणा झाली आहे असं नाही, तर संपूर्ण काँग्रेसनेच त्यांच्या बोलण्यात आणि सोशल मीडियावर भरपूर मेहनत घेतल्याच दिसत आहे. गुजरातमध्ये पक्षाची आक्रमकता दिसून येत आहे. \n\nसोशल मीडियावर काँग्रेसनं सुरू केलेला ट्रेंड 'विकास पगला गया है' (विकासला वेड लागलं आहे) हे आता व्हायरल होऊन घराघरात पोहोचलं आहे. भाजपला या मुद्द्यावर बचावात्म पवित्रा घ्यावा लागला आहे.\n\nजनतेचा मूडही बदलला \n\nपण, या व्यतरिक्त आणखी एक गोष्ट बदलली ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आहे, ती म्हणजे जनतेचा मूड. परिणामी नेत्यांचं वागणंही बदललं आहे. काँग्रेसचे नेते स्वत: हे मान्य करतात की आधी भाजपवर टीका करताना भिंतींशी बोलत आहोत असं वाटायचं. पण, आता वाटतं की आमचं ऐकलं जात आहे. \n\nगुजरातमध्ये एक मोठा बदल दिसून येत आहे. काँग्रेसनं जर योग्य चेहरा दिला असता तर ते कदाचित गुजरात जिंकू शकले असते असं बऱ्याच लोकांना वाटतं. \n\nमला असं वाटतं की सध्या काँग्रेस जी चर्चेत आहे ती कोणा एका नेत्यामुळे नाही तर पूर्ण पार्टीमुळे आहे. काँग्रेसेची सुधारलेली रणनीती आणि राहुल यांचं आक्रमक रूप ही यामगची कारणं आहेत.\n\nमोदींचा 'एक्झिट पॉईंट' अजून नाही\n\nराहुल गांधी आपलं भाषण आणि संवादशैलीत सुधारणा करत आहेत. पण प्रश्न हा आहे की भविष्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संवादकौशल्याला आव्हान देऊ शकतील का? सध्याची स्थिती पाहिली तर राष्ट्रीय पातळीवर मोदींच्या संवादशैलीत मात करेल असं कुणीच नाही.\n\nअमित शाहांच्या मुलाच्या चौकशीतून काहीही समोर येऊ दे, सध्या प्रश्न मात्र उपस्थित झाले आहेत. अर्थव्यवस्थेबाबतही चिंतेचं वातावरण आहे. \n\nअसं असलं तरी मला नाही वाटत की मोदींचा 'एक्झिट पॉईंट' आला आहे. अजूनही लोक त्यांच्याकडे प्रभावी नेते म्हणून पाहतात. त्यासोबतच, सोशल मीडिया आणि भाषणांमध्ये त्यांची जी पकड आहे, त्याला कुणाचीही तोड नाही. \n\nत्यामुळे राहुल गांधीसमोर सध्याही तेवढंच आव्हान आहे जेवढं 2014 मध्ये होतं. आता लोकं अस्वस्थ नक्की आहेत. पण, त्याचं आक्रोशात रुपांतर झालं तरच लोकं भाजपला हारवण्यासाठी मतदान करतील. पण, अजून अशी स्थिती आलेली नाही.\n\nजिथे काँग्रेसकडे 'चेहरा', तिथं झाला फायदा \n\nपंजाबमध्ये काँग्रेसनं कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे नेतृत्व सोपवलं. तिथं त्यांचा प्रभाव आहे, स्वतःची अशी वोटबँक आहे. ज्याचा काँग्रेसला फायदा झाला. \n\nतसंच, कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या एक तगडे नेते आहेत. काही महिन्यापूर्वी कर्नाटकमध्ये यंदा भाजपचं कमळ नक्की फुलेलं असं बोललं जात होतं.\n\nपण, आता असं छातीठोकपणे सांगता येणार नाही. इथं अटीतटीची लढाई होणार असंच चित्र सध्या आहे. हरियाणामध्येही भूपेंदर सिंह हुड्डा अडचणीतून बाहेर आलेले नाहीत. पण, लवकरच त्यांच्या फॉर्माची वापसी होईल असं दिसत आहे.\n\nजिथं जिथं काँग्रेसनं स्थानिक नेत्यांना संधी दिली आहे, तिथं एकतर ते जिंकून आले आहेत किंवा काँग्रेसला त्याचा फायदाच झाला आहे. पण, गुजरातमध्ये काँग्रेससाठी हेच नुकसानकारक..."} {"inputs":"गुढीपाडव्याला झालेल्या सभेमध्ये राज यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीनं मोदींच्या घोषणांची आणि भाजपच्या जाहिरातींची व्हिडिओ क्लिप दाखवत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. \n\nत्यानंतर अमरावतीतल्या ज्या हरिसालची डिजिटल गाव म्हणून प्रसिद्धी करण्यात आली होती, त्याचं मनसेनं केलेलं 'स्टिंग ऑपरेशन' राज ठाकरे यांनी सादर केलं. भाजपच्या जाहिरातीप्रमाणे गावात व्यवहार होत नसल्याचं राज यांनी दाखवून दिलं. \n\nपण या सगळ्याचा 'क्लायमॅक्स' बाकीच होता. सोलापूरमधल्या सभेत राज यांनी या जाहिरातीत मॉडेल म्हणून झळकलेल्या तरुणालाच व्यासपीठावर आणलं. हरिसाल गावातील कथित लाभार्थी मॉडेलच बेरोजगार झाला असून तो गाव सोडून गेल्याचं राज यांनी स्पष्ट केलं. \n\nयानंतर भाजपलाही बॅकफूटवर जावं लागलं. हरिसाल गावातील जे काही तांत्रिक प्रश्न असतील, ते सोडवले जातील असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं. \n\nराज ठाकरेंचा हा दणका केवळ हरिसालपुरता मर्यादित राहणार की या सर्व सभांचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला मतांच्या रुपानंही बसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढवत नाहीये, तरी राज ठाकरे सध्या राज्यभर भाजपविरोधात प... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्रचार करत आहेत. राज यांची त्यामागची गणित काय आहेत, याबद्दलही तर्क लावले जात आहेत. \n\n'राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची मानसिकता तयार व्हावी'\n\nराज ठाकरे\n\nया प्रचारामागची भूमिका स्पष्ट करताना मनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"सध्या आमचा उद्देश हा केवळ लोकांमध्ये राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची मानसिकता तयार करणे हा आहे. लोकशाहीसाठी हे अतिशय आवश्यक आहे. जे लोक राजकारणाचा आपल्या आयुष्याशी काही संबध नाही, असं मानतात. त्यांना या प्रचारामुळे आपल्या रोजच्या आयुष्यावरही राजकारणाचा कसा परिणाम होतो हे लक्षात येईल. सध्या राज ठाकरे ज्या सभा घेत आहेत त्याला मनसेनं लोकांचं केलेलं 'राजकीय प्रबोधन' असं म्हणावं लागेल. या प्रचाराचा मताच्या आकड्यावर किती परिणाम होईल, हे सांगणं सध्या तरी कठीण आहे.\" \n\nआपण केवळ लोकसभा निवडणूक आणि मोदी-शाह यांच्या जाहिरातबाजीतला फोलपणा उघड पाडण्यासाठी प्रचार करत आहोत, असं मनसेकडून सांगितलं जात असलं तरी राजकीय विश्लेषक राज ठाकरेंच्या प्रचाराकडे अजून व्यापक अर्थानं पाहत आहेत. \n\nराज निवडणुकीतला 'एक्स फॅक्टर'\n\n\"या निवडणुकीचा सर्वांत जास्त फायदा राज ठाकरे घेताना दिसत आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये एक 'एक्स फॅक्टर' असतो. यंदा महाराष्ट्रापुरता विचार केला तर हा 'एक्स फॅक्टर' राज ठाकरे आहेत. सातत्यानं थेट नरेंद्र मोदींना लक्ष्य करून राज कौशल्यानं स्वतःच प्रतिमा संवर्धन करत आहेत,\" असं मत 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं. \n\nकुबेर यांनी म्हटलं, \"राज ठाकरे यांचं लक्ष्य हे आगामी विधानसभा निवडणुका आहे. आपल्या पक्षाचा पाया राज्यभर व्यापक करण्यासाठी राज ठाकरे या सभांचा वापर करून घेत आहेत. तो सहजपणे होतानाही दिसतोय. त्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी नाही झाली तरी राज ठाकरे स्वतःची जागा निर्माण करू शकतील.\"\n\nराज यांच्या प्रचाराचा फटका नेमका कोणाला?\n\nराज ठाकरे भाषणादरम्यान\n\nया सगळ्याचा विचार करता राज यांच्या आक्रमकतेचा फटका भाजपपेक्षाही शिवसेनेला जास्त बसेल, असा अंदाजही गिरीश कुबेर यांनी व्यक्त केला. \"शिवसेना सध्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. शिवसेना नेतृत्वानं गेल्या काही काळात घेतलेल्या निर्णयांमुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या नाराजी आहे. अशावेळी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश नाही मिळालं तर काही नाराज शिवसैनिक मनसेकडे..."} {"inputs":"गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यात एक बैठक झाली. \n\nत्यात, भाजपविरोधी महाआघाडीसाठी एक सामायिक कार्यक्रम तयार करण्यात येईल आणि त्यात राजकीय पक्षांशी प्राथमिक बोलणी करण्याची जबाबदारी नायडू यांच्यावर देण्यात आली.\n\nयाच बैठकीसाठी नायडू गुरुवारी सकाळीच खास दिल्लीत आले आणि दुपारनंतर ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटले.\n\nप्रत्यक्षात, आंध्र प्रदेशच्या राजकारणात हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुका एकत्र लढतील, अशी चर्चा होतीच.\n\nतेलंगणामध्ये तर या दोन्ही पक्षांमध्ये आधीच युती झालेली आहे.\n\nगुरुवारच्या बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले की, \"आमचा एक वेगळा इतिहास आहे. पण आम्ही असं ठरवलं आहे की, त्या दिशेला आता पाहायचं नाही. भविष्यासाठी एकत्र काम करायचं आहे.\"\n\nयावरून असा अंदाज बांधला जातोय की, आंध्र प्रदेशात या दोन्ही पक्षात यापूर्वीच बोलणी झालेली आहेत. काहींच्या मते, नायडू यांनी काँग्रेसला राजकीय जागा उपलब्ध करुन दे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ऊन खूप मोठी चूक केली आहे.\n\nआंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या 25 आणि विधानसभेच्या 125 जागा आहेत. त्यात एकही जागा काँग्रेसकडे नाही.\n\nआघाडीचा चेहरा कोण?\n\nया राष्ट्रव्यापी विरोधी आघाडीचा चेहरा कोण असेल, या प्रश्नावर कोणतंही थेट उत्तर देण्यास राहुल गांधी यांनी नकार दिला. या सर्व प्रश्नांची उत्तरं योग्य वेळी मिळतील, असं ते म्हणाले.\n\nनायडू म्हणाले की, \"तुम्हाला उमेदवारांची नावं जाणून घेण्यात रस आहे आणि आम्हाला देश वाचवण्यात.\"\n\nसकाळी पवार, अब्दुल्ला आणि नायडू यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, देशातल्या संस्थांमध्ये केंद्र सरकार ज्या पद्धतीनं हस्तक्षेप करत आहे ते पाहता लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वंच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.\n\nनायडू याच संदर्भात तामिळनाडूमध्ये डीएमकेशीही चर्चा करणार आहेत.\n\nएका आठवड्यात नायडू दुसऱ्यांदा दिल्लीला आले. गेल्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांची भेट घेतली होती.\n\nते लवकरच मुलायमसिंह आणि अखिलेश यादव यांचीही भेट घेणार आहेत.\n\nराजकीय विश्लेषक कल्याणी शंकर यांच्या मते, या सर्व नेत्यांना राष्ट्रीय महत्त्त्वाकांक्षा असली तरी हेही सगळ्यांना माहिती आहे की मोदींचा पराभव करण्यासाठी सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे.\n\nआतापर्यंत एनडीएविरोधातली ही महाआघाडी तळ्यात-मळ्यात स्वरुपाचीच आहे, असंही त्या म्हणतात.\n\n1996-97मध्ये युनायटेड फ्रंटच्या काळात नायडू महत्त्वाची भूमिका निभावू शकले होते. त्यांना त्याचीच पुनरावृत्ती करायची आहे शिवाय टीआरएसचे चंद्रशेखर राव यांच्यापुढे एक पाऊल पुढे ठेवायचं आहे. \n\nआंध्र प्रदेशात टीडीपी आणि काँग्रेस यांनी हातमिळवणी केलेली असतानाच तिथे भाजप आणि जगनमोहन रेड्डी यांचा व्हायएसआर काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुका लढवतील, असं शंकर सांगतात. त्यामुळे राहुल गांधींसोबत जाण्यानं नायडूंना राजकीय फायदा होऊ शकतो, असं त्यांना वाटतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभा आणि लोकसभेत चीन आणि भारताच्या सीमेवर असलेल्या तणावाबद्दल झालेल्या कराराबदद्ल भाष्य केलं होतं. \n\n राजनाथ सिंह यांनी म्हटलं, \" मला सभागृहाला हे सांगण्यात अतिशय आनंद होतो आहे की आपला दृढ निश्चय आणि दीर्घकालीन चर्चेचा परिणाम म्हणून चीनबरोबर पँगोंग नदीच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यांवरून सैन्याने मागे हटण्याचा करार झालेला आहे.\"\n\nयाला प्रतिक्रिया देत राहुल गांधींनी म्हटलं की, \"सीमेवर एप्रिलच्या आधी जी परिस्थिती होती ती पूर्ववत व्हायला पाहिजे ही भारत सरकारची भूमिका असायला हवी होती. आता भारतीय सैन्य फिंगर 4 ला येणार असल्याचं सांगितलं जातंय. पण फिंगर 3 हाही भारताचा भाग आहे. (माझा) पहिलाच प्रश्न हा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुस्तानची पवित्र जमीन चीनच्या स्वाधीन केली.\"\n\n\"नरेंद्र मोदींनी चीनसमोर मान झुकवली आहे. आपली जमीन फिंगर 4 पर्यंत आहे पण पंतप्रधान मोदींनी फिंगर 4 पासून फिंगर 3 पर्यंतची जमीन चीनला देऊन टाकली आहे. डेपसांग व्युहरचनात्मक भाग आहे. \n\nचीन इथवर घुसलाय पण संरक्षण मंत्र्यांनी याबद्दल चकार शब्द काढला नाही. नरेंद्र मोदींनी आपली प... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वित्र जमीन चीनला दिली हेच सत्य आहे. याची पूर्ण जबाबदारी पंतप्रधान मोदींची आहे. आता पुढे काय करायचं, काय पावलं उचलायची हा त्यांचा प्रश्न आहे,\" असंही ते पुढे म्हणाले. \n\nगुरुवारी, 11 फेब्रुवारीला राजनाथ सिंह यांनी संसदेत म्हटलं होतं की, \"चीन आपल्या सैन्याला उत्तर किनाऱ्यावर फिंगर 8 च्या पूर्वेला ठेवेल. याचप्रकारे भारत आपल्या सैन्याला फिंगर 3 च्या जवळ असलेलं कायम ठाणं, चौकी धन सिंह थापावर ठेवेल. \n\nयाचप्रकारे दक्षिण किनाऱ्यावरही दोन्ही पक्षांद्वारे पावलं उचलली जातील. परस्पर सहमतीने दोन्ही पावलं उचलली जातील आणि जी बांधकामं दोन्ही पक्षांनी एप्रिल 2020 नंतर दोन्ही किनाऱ्यांवर केली आहेत ती हटवण्यात येतील.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका."} {"inputs":"गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n\nमुंबईचे मावळते पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आठपानी पत्रातून गृहमंत्री देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. \n\n\"मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री. परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून श्री. परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल\", असा सवाल देशमुख यांनी केला आहे. \n\nगृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात,\n\n1) सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ? \n\n2) आपणास उद्या म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी दिनांक 16 मार्च ला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप chat वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता.\n\n 3... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":") या chat च्या माध्यमातून परमबीर सिंग यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय? \n\nगृहमंत्री अनिल देशमुख\n\n4) 18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.\n\n 5) पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परम बीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. \n\n6) परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे. \n\n7) स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.\n\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह\n\n8) सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते? \n\n9) विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. \n\n10) स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षड्यंत्र आहे.\n\nमुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करत यामुद्द्यावरून काँग्रेसला सवाल विचारला आहे. \n\n'गुपकर टोळी जागतिक बनू लागली असून, जम्मू-काश्मीरच्या मुद्दय़ावर परदेशी गटांच्या हस्तक्षेपाची मागणी ते करत आहेत. ही टोळी तिरंग्याचा अवमान करत आहे. त्यांच्या देशविघातक कृत्यांना सोनिया आणि राहुल गांधी यांचा पाठिंबा आहे का? याबाबत काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी,' असं शहा यांनी ट्वीट केलं आहे. \n\nकाँग्रेसने मात्र 'गुपकर जाहीरमान्या'शी आपला काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. \n\nकाँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर एक पत्रक प्रसिद्ध करून काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.\n\n\"भाजपची मातृसंघटना RSSने स्वातंत्र्यानंतर 52 वर्षं त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला नव्हता. त्यामुळे अमित शहा यांनी काँग्रेसला राष्ट्रवादाचे नवे धडे घेण्याची गरज आहे,\" अशी टीका सुरजेवाला यांनी केली आहे.\n\nभाजपने 'पीडीपी'बरोबर सत्ता स्थापन केली होती, याचीही सुरजेवाला यांनी या पत्रातून भाजपला आठवण करून दिली आहे.\n\nजम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हे 5 ऑगस्ट 2019ला रद्द करण्यात आलं. हे कलम पुन्हा लागू करावं आणि विशेष ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"दर्जा पुन्हा द्यावा, यासाठी जम्मू-काश्मीरमधील भाजप वगळता इतर पक्ष एकत्र आले आहेत.\n\nजम्मू-काश्मीरमधील भाजपेतर पक्षांनी 2019ला 'गुपकर जाहीरनामा' प्रसिद्ध केला होता. जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा देण्यासाठी संघर्ष करण्याचा मानस यावर सही करणाऱ्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.\n\n5 ऑगस्ट 2019 रोजी भारत सरकारनं जम्मू-काश्मीर आणि नव दिल्लीमधील संबंधांवर परिणाम केल्याचं त्यांनी म्हटलं.\n\n\"सर्व पक्ष 4 ऑगस्ट 2019 च्या गुपकर जाहीरनाम्याचं पालन करतील. राज्यघटनेनुसार जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा कायम ठेवण्यासाठी लढण्याचं वचन या जाहीरनाम्यात आहे,\" असं जम्मू-काश्मीरमधील भाजपेतर पक्षांनी आपल्या निवेदनात म्हटलं.\n\n5 ऑगस्ट 2019 या दिवसाला 'दुर्दैवी दिवस' या जाहीरनाम्यात म्हटलं गेलंय. या दिवशी घटनाविरोधी काम केलं गेलं आणि घटनेला संपवण्याचा प्रयत्न केला गेला, असं या नेत्यांनी म्हटलंय.\n\n\"आम्ही कोण आहोत, हे सांगण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. लोकांना गप्प बसवून आणि त्यांच्यावर दबाव आणून बदल केले गेले,\" असंही या नेत्यांनी म्हटलंय.\n\nगुपकर जाहीरनाम्यात नेमकं आहे तरी काय?\n\nकाश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत 'गुपकर जाहीरनामा' प्रसिद्ध केला होता आणि त्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांच्या गुपकर रोड निवासस्थानी ही बैठक झाली होती. म्हणून या जाहीरनाम्याला 'गुपकर जाहीरनामा' म्हणतात.\n\n'जम्मू काश्मीरची ओळख, स्वायत्तता, सुरक्षा आणि विशेष दर्जा या गोष्टी कायम राहाव्यात आणि त्यासाठी सर्वजण एक होऊन लढू,' हा गुपकर जाहीरनाम्याचा मूळ उद्देश आहे.\n\nया जाहीरनाम्यावर नॅशनल कॉन्फरन्स, पिपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी), पिपल्स कॉन्फरन्स, सीपीआयएम, काँग्रेस आणि अवामी नॅशन कॉन्फरन्स यांनी सह्या केल्या आहेत.\n\nया जाहीरनाम्यात दोन प्रमुख मागण्या आहेत. एक म्हणजे, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 आणि 35-ए पुन्हा लागू करावा आणि दुसरी मागणी म्हणजे जम्मू-काश्मीर राज्याची विभागणी करू नये.\n\nअनेक नेते ताब्यात\n\nजम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते, तर काही नेत्यांना अटक करण्यात आली होती.\n\nअब्दुल्ला पिता-पुत्र, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यावर पब्लिक सेफ्टी अॅक्ट (PSA) नुसार कारवाई करण्यात आली होती. \n\nतसंच, कलम 370 रद्द केल्यानंतर..."} {"inputs":"गेन्सर टोरोंटोमध्य राहतात आणि त्या 1991पासून शिल्पकला करत आहेत.\n\nतब्बल 15 वर्षं अहोरात्र खपून गेन्सर यांनी समुद्रातल्या शिंपल्यांचा चुरा करून अॅडमचं शिल्प तयार केलं. अब्राहम धर्मानुसार अॅडम हा देवानं बनवलेला पहिला मानव मानला जातो.\n\nत्यादरम्यानच त्यांना मेंदुच्या Degenerative Autoimmune Disease या विकाराचा सामना करावा लागला. पण हा आजार त्यांना त्यांच्या पेशामुळे झाला हे जेव्हा कळलं तेव्हा फारच उशीर झाला होता.\n\nगेन्सर या टोरोंटोमध्य राहतात आणि त्या 1991पासून शिल्पकला करत आहेत. त्या शिल्प बनवण्यासाठी शिंपले, प्रवाळ, सुकलेली पानं आणि कायदेशीर मार्गाने मिळलेली प्राण्याची हाडं यांचा वापर करतात. 1998मध्ये त्यांनी लिलिथ यांचं शिल्प बनवलं. ज्यू लोकांच्या लोककथेप्रमाणे लिलिथ ही शिंपल्यातल्या अंड्यापासून बनलेली पहिली महिला होती.\n\nअॅडम यांचं शिल्प निळ्या मझल शिंपल्याच्या घटकांपासून बनवण्याची ही त्यांची स्वत:ची कल्पना होती. कॅनाडाच्या अटलांटिक किनाऱ्याला त्यांनी भेट दिली. तिथून त्यांनी खूप सारे शंख आणि शंपले त्या टोरोंटाला घेऊन गेल्या. \n\nगेन्सर यांचं शिल्प हे पूर्णत: नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं आह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े.\n\n\"अॅडमच्या शरिराचा आकार बनवण्यासाठी मी दररोज जवळजवळ 12 तास शिंपल्याचा चुरा करून तो चाळून घ्यायचे.\" टोरोंटा लाइफ या नियतकालिकात त्यांनी ही माहिती दिली आहे. \"त्या चुऱ्यामुळे मला अॅडमच्या बरगड्या चांगल्याप्रकारे बनवता आल्या,\" असं त्या सांगतात.\n\nशिंपल्यातलं विष कधी निदर्शनास आलं?\n\nअॅडमच्या शिल्पावर काही महिने काम केल्यावर गेन्सर यांची तब्येत खालावली. \"मी सारखं चिडू लागली. माझं डोकं सतत दुखू लागलं, उलट्या होऊ लागल्या. कधी कधी दिवसातून अनेक वेळा उलट्या व्हायच्या,\" असं त्या लिहितात.\n\n\"मूत्रविकार तज्ज्ञ, सांधेदुखीतज्ज्ञ, अंतस्रावतज्ज्ञ यांच्याकडे माझ्या न संपणाऱ्या फेऱ्या होऊ लागल्या. पण काहीच निदान होत नव्हतं. तुम्ही कुठल्या विषारी पदार्थाच्या संपर्कात आला होता का? असं ते मला विचारायचे. पण मी फक्त नैसर्गिक घटकांचा वापर करते असं सांगायचे.\" \n\nमृत्यूच्याआधी गेन्सर यांना अॅडमचं शिल्प तयार करायचं होतं.\n\nशिंपल्यांचा चुरा करत असताना काही वेळानंनतर गेन्सर यांना एका जागेवरून हलताही यायचं नाही. त्यांचे स्नायू दुखू लागायचे. मनगटात वेदना व्हायच्या.\n\nमृत्यूच्याआधी गेन्सर यांना अॅडमचं शिल्प तयार करायचं होतं. आणि ते त्यांनी करून दाखवलं.\n\n\"आता मला खूप अशक्तपणा वाटत आहे. माझं शरीर साथ देत नाहीये. माझ्या मृत्युच्याआधी हे शिल्प व्हावं एवढीच माझी इच्छा होती,\" असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.\n\nतीव्र स्मृतीभ्रंश\n\n\"शिल्प पूर्ण व्हायच्याआधीच मला तीव्र प्रकारचा स्मृतीभ्रंभ जाणवू लागला. मला विचार करता येत नव्हता. माझा गोंधळ उडायचा. शिल्पाचे भाग कसे असावेत याविषयी मला विचार करता येत नव्हता. मागची बाजू पुढे लावायचे.\"\n\n\"मला राग यायचा. अस्वस्थ वाटायचं, आत्महत्या करायची इच्छा व्हायची. माझा मानसिक तणाव एवढा वाढला की, मी रस्त्यावर येरझाऱ्या घालायचे, मोठ्यानं बडबड करायचे.\"\n\n\"मी मनोविकारतज्ज्ञाची भेट घतेली. पण त्यांनाही याविषयी काही समजलं नाही. मी सगळा प्रयत्न केला. अगदी antidepressants, antipsychotics आणि गुंगीची औषधं घेतली, पण काहीही फायदा झाला नाही.\n\nएकेदिवशी त्यांना हाडात आणि शिंपल्यात विषारी घटक आढळले. हे घटक वातावरणातून एकवटले होते. त्याचवेळी त्यांना रोगाचा उलगडा झाला.\n\nवातावरणातले विषारी घटक शंख आणि शिंपल्यात एकटवले जातात.\n\nविषारी शंख शिंपले\n\n2015 पासून गेन्सर यांच्या शरिरात जड धातुंमुळे हळुहळू विष पसरत होतं. \n\n\"माझ्या शरीरात मोठ्या प्रमाणात..."} {"inputs":"गेराल्ड कॉटेन यांनी क्वाड्रिगा या कंपनीची स्थापना केली. बिटकॉइनच्या बदल्यात प्रत्यक्षात पैसे पुरवण्याचं काम क्वाड्रिगा करत असे. गेराल्ड हे गेल्या वर्षी भारतात आले होते. त्यांना क्रोह्न्स डिसीज नावाचा पोटाचा आजार झाला होता. त्यात त्यांचं निधन झालं. \n\nबिटकॉइन स्वीकारून प्रत्यक्ष पैसे देण्याचं काम कॉटेन हेच करत असत. इतर कुणालाही ते काम कसं करतात किंवा त्यांच्या लॅपटॉपचा पासवर्ड काय आहे हे माहीत नाही. त्यामुळे किमान 140 दशलक्ष डॉलर अडकून पडले आहेत. \n\nया कंपनीचे किमान 1.15 लाख ग्राहक आहेत. ग्राहक जे बिटकॉइन देत त्याबदल्यात त्यांच्या अकाउंटमध्ये वास्तविक चलन ठेवण्यात येत असे. ग्राहकांना हवं तेव्हा ते पैसे वापरता येत असत. पण आता संस्थापक नसल्यामुळे ते पैसे कसे मिळतील याची चिंता ग्राहकांना आहे. \n\nदिवंगत कोटेन यांची पत्नी जेनिफर रॉबर्टसन या त्यांच्या वारसदार आहेत. त्यांनी कोर्टात एक शपथपत्र दिलं असून कोटेनच्या लॅपटॉपचे पासवर्ड माहीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\n\nम्हणजेच कोट्यवधी डॉलर्सच्या विनियोगाचे हक्क त्यांच्याकडे आहेत, पण अकाउंटचे पासवर्ड नसल्यामुळे त्यांची गत किल्ली नसलेल्या भरलेल्या तिजो... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रीसारखी झाली आहे, असं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.\n\nअर्थात, त्यांनी यावर तोडगा म्हणून काही तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. या कोंडीवर काही पर्याय काढता येईल का असा विचार केला जात आहे. या तज्ज्ञांनी काही बिटकॉइन रिकव्हर केले आहेत. पण अजून उरलेले बिटकॉइन कसे मिळवायचे यावर खल सुरू आहे. \n\nजानेवारी 2018मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. या कंपनीचे अंदाजे 25 दशलक्ष कॅनेडियन डॉलर कॅनडाच्या CIBC बॅंकेनं फ्रीज केले होते. (ग्राहकांना ही रक्कम देता येणार नाही असं बॅंकेनी सांगितलं होतं.) \n\nकंपनीचे आधी बरेच प्रश्न होते. त्यातच कोटेन यांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे त्या प्रश्नांत आणखी भर पडली आहे. यावर तोडगा सुचवण्यात यावा असं कंपनीचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी कॅनडाच्या नोव्हा स्कॉटिया कोर्टात धाव घेतली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"गेले काही दिवस ही मालिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेत आहे. त्या पार्श्वभूमीवर अलका कुबल यांनी उदयनराजे यांची भेट घेतल्यामुळे मालिकेच्या सेटवरच्या या वादाशी उदयनराजे भोसले यांचा काय संबंध आहे आणि हा वाद त्यांची भेट घेतल्यामुळे कसा मिटणार, असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नांची उत्तर समजून घेण्याआधी हा सगळा घटनाक्रम काय होता, ते पाहू.\n\nमालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आपल्या सहकलाकाराच्या वागणुकीमुळे ही मालिका सोडत असल्याचं म्हटलं.\n\nदुसरीकडे मालिकेच्या निर्मात्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ताला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं म्हटलं आहे. त्यांनी प्राजक्ता यांच्याबद्दल काही आक्षेपही घेतले.\n\n\"मला सीरिअलमधून काढण्यात आलं नाहीये, मी स्वतःहून ही मालिका सोडली आहे. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत,\" असं अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.\n\nमग तुम्ही मालिका सोडण्याचं नेमकं कारण काय होतं या प्रश्नाचं उत्तर देताना प्राजक्ता गायकवाड यांनी स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हकलाकार विवेक सांगळे यांनी केलेली शिवीगाळ आणि त्यासंबंधीच्या तक्रारीची न घेतली गेलेली दखल हे मालिकेतून बाहेर पडण्याचं कारण असल्याचं सांगितलं.\n\n\"त्यांनी अतिशय आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. मी मालिकेच्या निर्मात्या या नात्याने अलका कुबल यांच्याकडे तक्रार केली. पण दोन-तीन वेळा याबद्दल बोलूनही त्यांनी दखल घेतली नाही,\" असा आरोप अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी केला आहे.\n\n\"त्या मुलाने त्यांना शिव्या दिल्या नाहीत. प्राजक्ताने त्याला गाडीतून उतरायला सांगितल्यामुळे त्याला राग आला. तो गाडीबाहेर उतरून फोनवर कोणाशी तरी बोलायला लागला,\" असं म्हणत मालिकेच्या निर्मात्या आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी त्यांच्यावरील आणि अभिनेता विवेक सांगळेवरील आक्षेपांना उत्तर दिलं.\n\n\"प्राजक्ता गायकवाड या सेटवर खूप उशिरा यायच्या. आशालता, शरद पोंक्षे, मंजुषा गोडसे यांच्यासारखे सीनिअर कलाकार चार-चार तास थांबायचे. आमचं सत्तर जणांचं युनिट आहे. सगळं युनिट एकटीसाठी ताटकळत थांबायचं.\n\n\"अनेकदा उशीर झाल्यामुळे आम्हाला नाइट शूटिंगही करावं लागलं आहे. या सगळ्यांत निर्माती म्हणून आर्थिक नुकसानही झालं,\" असं अलका कुबल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\n...आणि अलका कुबल यांना मागावी लागली माफी \n\nसोशल मीडिया, मुलाखतींच्या माध्यमातून अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांनी आपली बाजू मांडली होती. अशाच एका मुलाखतीदरम्यान अलका कुबल यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. \n\nप्राजक्ता गायकवाड यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. त्याच अनुषंगानं अलका कुबल बोलत होत्या. \n\nमात्र संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाल्यानं अलका कुबल यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. काही संघटनांनी अलका कुबल यांनी माफी मागावी अशीही मागणी केली. \n\nअलका कुबल यांनीही आपण अनवधानानं संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचं म्हणत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ पोस्ट केला होता. \n\nसंभाजी महाराजांचा एकेरी मुद्दा हा एक भाग झाला. अभिनेता विवेक सांगळेला मालिकेतून काढून टाकावं असा सूरही उमटताना दिसत होता. \n\nउदयनराजेंची भेट का?\n\n\"आई माझी काळुबाईचं शूटिंग साताऱ्यात हिंगणगाव इथं सुरू आहे. या वादामुळे शूटिंग बंद पाडण्यात येईल, अशा धमक्या आम्हाला येत होत्या,\" असं अलका कुबल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं...."} {"inputs":"गेले तीन दिवस गोव्यातल्या हवामानात सतत बदलत होत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील छोटी रेस्टॉरंट म्हणजेच शॅक्सचं नुकसान झालं आहे. \n\nउत्तर गोव्यात मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल, केरी तर दक्षिण गोव्यातल्या पाळोळे, काणकोण, कोळंब, तळपण, गालजीबाग या किनाऱ्यांवर पाण्याची पातळी वाढली होती. \n\nकेरी-पेडणे भागात काही शॅक्समधून वस्तू वाहून गेल्या आहेत. \n\nगेल्या रविवारी पौर्णिमा होती त्यात चक्रीवादळ आल्यानं पाण्याची पातळी वाढली होती. गोव्यात सध्या पर्यटनाचा हंगाम असल्यामुळे अनेक विदेशी पर्यटक गोव्यात सुट्टीसाठी आले आहेत. \n\nसमुद्र किनाऱ्यावरील सर्व पर्यटकांची सोय जवळच्याच परशुराम टेकडीवर करण्यात आली. पर्यटकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. \n\nवादळामळे ऐन हंगामाच्या काळात गोव्यातले समुद्र किनारे ओस पडू लागले आहेत. डिसेंबर महिन्यात अनेक परदेशी पर्यटक मुद्दाम गोव्यात तळ ठोकून असतात. यानिमित्तानं संगीत रजनीचे कार्यक्रम समुद्र किनारी आयोजित केले जातात. वादळाचं वातावरण पाहता आता हे सर्व कार्यक्रम रद्द होऊ लागले आहेत. \n\nत्सुनामी आली होती तेव्हा देखील गोव्यातील... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"समुद्र किनाऱ्यांवर एवढं नुकसान झालं नव्हतं तेवढं आता ओखी चक्रीवादळामुळे झालं आहे, असं इथल्या काही शॅक्स मालकांनी सांगितलं. \n\nचक्रीवादळामुळे मच्छिमारांना गेले दोन दिवस खोल समुद्रात मच्छिमारी करायला जात आलेले नाही. याचा परिणाम पणजीतल्या मासळी बाजारावर झालेला दिसून आला. \n\nअनेक शॅक्समध्ये माशांचे पदार्थ मिळत नाही आहेत.\n\nगोव्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातल्या किनाऱ्यांना ओखी वादळाचा फटका बसला आहे. \n\nरत्नागिरी जिल्ह्यातल्या किनाऱ्यांवर छोट्या व्यापाऱ्यांच्या राहुट्या आणि दुकानं वादळात मोडून पडली आहेत. त्यामुळे ऐन डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीसच पर्यटनाला उतरती कळा लागल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. \n\nपर्यटनासह रत्नागिरी जिल्ह्यातल्या मासेमारी व्यवसायालाही फटका बसला आहे. मच्छिमारांच्या सगळ्या बोटी गेल्या दोन-तीन दिवसांपासून किनाऱ्यावर उभ्या आहेत. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"गेल्या अनेक दिवसांपासून नामकरणाच्या या मुद्यांवरून महाविकास आघाडीमधली ही बिघाडी झालेली बघायला मिळतेय. \n\n6 जानेवारीला औरंगाबाद विमानतळाचे नाव संभाजीनगर करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढावी अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लिहीलं आहे. पण शहराच्या नामांतरावरून शिवसेना आणि कॉंग्रेस हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.\n\nनामांतराच्या मागणीची सुरूवात कुठे झाली? \n\n32 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर करून संभाजीनगर असा उल्लेख केला. 1988 सालची ती घटना आहे. औरंगाबादच्या महापालिका निवडणुकीत तेव्हा शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सांस्कृतिक मैदानावर विजयाची सभा घेतली. \n\nत्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर करून शहराचे नाव संभाजीनगर असेल, अशी घोषणा केली. तेव्हापासून शिवसेनेच्या नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख हा संभाजीनगर असा केला जातो. \n\nबाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली असली तरी राज्यात कॉंग्रेसचं सरकार असल्यामुळे सरकार दरबारी हे नामकरण झालं नाही. \n\nशिवसेनेचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट सांगत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ात, \"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचं नामांतर केले होतं. आता आमचे मुख्यमंत्री आहेत. सरकार दरबारी अधिकृतपणे हे नामांतर केलं जावं हीच आमची आग्रही भूमिका आहे. कॉंग्रेसला आम्ही आमचा मुद्दा पटवून देऊ.\" \n\nनिवडणूक आणि नामांतर..!\n\nऔरंगाबादच्या निवडणुकांमध्ये नामांतराचा मुद्दा गेली अनेक वर्षे बघायला मिळतो. 2005 साली राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन झाले. \n\nऔरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका होत्या. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत त्यांनी नामांतराचा मुद्दा मांडला. तुम्हाला शहराचं नाव औरंगाबाद पाहीजे की संभाजीनगर असा प्रश्न सभेत जमलेल्या लोकांना विचारला. त्यानंतर हा मुद्दा चर्चेला आला आणि निवडणूकीची हवा पालटल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. \n\n2010 च्या महापालिका निवडणुकीत नामकरणाचा हा मुद्दा पुन्हा आणला गेला. महापालिकेत युतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर 2011 ला नामांतराचा प्रस्ताव शिवसेनेने राज्य सरकारकडे पाठवला. पण कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारकडून तो प्रस्ताव फेटाळण्यात आला.\n\n2015 ला औरंगाबाद महापालिका निवडणूका होत्या तेव्हा राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं होतं. निवडणुकीच्या प्रचारात नामांतराचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पण त्यावर ठोस निर्णय झाला नाही. \n\nआता 2021 मध्ये औरंगाबाद महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. कॉंग्रेसचा शहराच्या शहराच्या नामांतराला पूर्वीपासून विरोध आहे. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत औरंगाबाद विमानतळाला संभाजीराजेंचं नाव देण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहीलं आहे. \n\nयाबाबत बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, \"औरंगाबाद विमानतळाचे नाव बदल्याचा ठराव आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. त्याबाबत आम्हाला आक्षेप नाही. पण शहराचे नाव बदलायला आमचा विरोध आहे. जिथे शहरांची नावं बदलली गेली तिथे सामान्य लोकांच्या जीवनात काय फरक पडला आहे? आपण विकासासाठी एकत्र आलो आहोत नामांतरावरून तेढ निर्माण करण्यासाठी नाही\". \n\nतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराच्या मुद्यावर बोलताना शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले \"शिवसेनेला नामांतराच्या मुद्यावर फक्त राजकारण करायचं आहे. तुमचं सरकार आहे. अधिकृतपणे शहराचं नामांतर करा आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना..."} {"inputs":"गेल्या आठवड्यात पहाटे या व्होडकाची चोरी झाल्याच्या वृत्ताला डेन्मार्क पोलिसांनीही दुजोरा दिला आहे.\n\nसोने आणि चांदीपासून बनवण्यात आलेल्या या व्होडकाच्या बाटलीला हिऱ्यांचं झाकण आहे. डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमधल्या एका बारमध्ये महागडया व्होडकाच्या बाटल्या मांडण्यात आल्या आहेत. याच बारने कर्ज काढून ही व्होडका घेतली होती.\n\nएका चोरानं बारमध्ये प्रवेश करत रशियन-बाल्टिक कंपनीच्या बनावटीची ही व्होडकाची बाटली पळवून नेली होती. याची दृश्य बारच्या CCTVमध्ये कैद झाली आहेत. मात्र शहरातल्या एका बांधकाम स्थळी ही बाटली शाबूत पण रिकामी सापडली आहे.\n\n\"या बाटलीसोबत नेमकं काय झालं ते सांगता येणार नाही. मात्र ही बाटली रिकाम्या अवस्थेत सापडली,\" असं कोपनहेगन पोलिसांच्या प्रवक्त्यानं सांगितलं.\n\nया कॅफे 33 बारचे मालक ब्रायन इंगबर्ग यांनी या बाटलीची किंमत अजूनही तीच असल्याचं स्पष्ट केलं.\n\n\"दुर्देवानं बाटली रिकामी सापडली. बांधकाम स्थळावरच्या एका कामागारालाच ती सापडली,\" ही माहिती त्यांनी डेन्मार्कमधल्या एक्सत्रा ब्लॅडेट या वृत्तपत्राला दिली. \"पण बाटली वाचल्याचा आनंद आहे,\" असंही त्यांनी पुढे सांगितलं.\n\nया प्रकारची व्ह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोडका इंगबर्ग यांच्याकडे असल्यानं ते ही बाटली पुन्हा भरणार आहेत. ही बाटली त्यांनी लातव्हियामधल्या डार्ट्झ मोटर कंपनीकडून घेतली होती. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या संग्रहात ही बाटली होती.\n\nरशियातली वाहनं बनवणाऱ्या रशिया-बाल्टिक कंपनीनं आपल्या शतकपूर्ती महोत्सवासाठी ही खास बाटली तयार करून घेतली होती. बाटलीची पुढची बाजू कातड्यानं सजवण्यात आली आहे.\n\nत्यात रशियन-बाल्टिक कंपनीच्या गाड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या रेडिएटर गार्डची प्रतिकृतीही बसवण्यात आली आहे. तसंच झाकण हे रशियन इंम्पिरिअल ईगलच्या आकारात असून त्यावर हिरे बसवण्यात आले आहेत. \n\n'हाऊस ऑफ कार्ड्स' या मालिकेतल्या एका दृश्यात या बाटलीचा वापर करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्रपती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ही बाटली भेट देत असल्याचं हे दृश्य आहे.\n\nहे पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी भाषणात अर्जेंटिनातल्या 2010मधील आर्थिक संकटाचा उल्लेख केला होता. त्याप्रसंगी विरल प्रचंड रागात होते आणि त्यांचं भाषण प्रेक्षकांना अवाक करणारं होतं, असं म्हटलं जात आहे. \n\n\"अर्जेंटिनाच्या केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरवर बँकेत जमा होणारा निधी सरकारला देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. इतकंच नाही तर अर्जेंटिना दिवाळखोरीत निघाला. अर्जेंटिनाला केंद्रीय बँकेत सरकारच्या हस्तक्षेपाची खूप मोठी किंमत चुकवावी लागली होती,\" असं विरल यांनी म्हटलं होतं.\n\n\"जे सरकार बँकांच्या स्वायत्ततेचा सन्मान करत नाही तेथील बाजार व्यवस्था लगेच किंवा काही कालावधीनंतर संकटात येते. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्था गटांगळ्या खाते आणि मुख्य संस्थांची भूमिका लयास जाते,\" असं विरल यांनी म्हटलं होतं. \n\nमतभेदाचं कारण\n\nमाजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हा संघर्ष लवकरात संपवण्यात यावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. RBI आणि सरकारनं एकत्र येऊन चर्चा करायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे. \n\nRBIचे सध्याचे गव्हर्नर उर्जित पटेल आणि मोदी सरकार यांच्यामध्ये अनेक बाबतींत मतभेद आहेत.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"गेल्या आढवड्यात RBI मंडळाची एक बैठक झाली. RBI संचालक मंडळात मोदी सरकारनं एस. गुरुमूर्ती यांची नियुक्ती केली आहे. \n\nगुरुमूर्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधी आहेत. RBI मंडळाच्या बैठकीत गुरुमूर्ती हे उर्जित पटेल आणि इतर अधिकाऱ्यावंर भडकले होते, असं सांगितलं जातं. \n\nRBI सिस्टीमध्ये पैसे गुंतवत आहे कारण गुंतवणुकदार भीतीग्रस्त आहेत. रुपयातली घसरण थांबवण्यासाठीही डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. अशा अनेक बाबींमध्ये सरकार आणि RBIमध्ये मतभेद आहेत.\n\nव्याजदरांमधील कपातीबाबतही सरकार आणि RBI यांच्यात एकमत नाही. उर्जित पटेल यांच्या 3 वर्षांच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये संपुष्टात येईल. \n\nविरल आचार्य\n\nRBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याप्रमाणेच ते एका टर्मनंतर राजीनामा देतील, असं म्हटलं जात आहे. टाइम्स ऑफ इंडियानुसार तर ते कदाचित हा कार्यकाळही पूर्ण करू शकणार नाहीत. \n\nकेंद्रीय बँक आणि सरकारमधील संघर्ष फक्त भारतापुरता मर्यादित नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंपसुद्धा फेडरल रिझर्व्ह बँकेवर निशाणा साधत आले आहेत. \n\nबँकिग सिस्टीममुळे RBIवर प्रचंड दबाव आहे, असं म्हटलं जात आहे. कर्ज देताना RBI खूपच कडक निर्बंध लादत आहे, असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे. दुसरीकडे मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देताना मोदी सरकारला कमीत कमी निर्बंध ठेवायचे आहेत. \n\nपण मुद्रा योजनेमुळे देशातील बँका एका नवीन कर्ज संकटात अडकत आहेत, असं अनेकांचं म्हणणं आहे.\n\nगुरुमूर्ती यांची नियुक्ती \n\nRBIला स्वदेशी जागरण मंचाचे सह-संयोजक एस गुरुमूर्ती यांची निवड पसंत नव्हती. असं असलं तरी RBIनं याचा विरोध केला नव्हता. \n\nनोव्हेंबर 2016मध्ये पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी जाहीर केली तेव्हा त्यात गुरुमूर्तींची महत्त्वपूर्ण भूमिका होती, असं मानलं जातं. \n\nफायनान्शियल टाइम्सनुसार, हिंदू राष्ट्रवादी पक्ष भाजपवर बँकांच्या स्वायत्ततेला धक्का लावल्याचा आरोप होत आहे. \n\nएस. गुरुमूर्ती\n\nगुरुमूर्तींना त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे नियुक्त करण्यात आलं आहे, असं पत्रकार परंजॉय गुहा ठाकुरता यांचं म्हणणं आहे. \n\nपरंजॉय यांनी म्हटलं की, \"गुरुमूर्ती स्वत:ला चार्टर्ड अकाउंटंट म्हणवतात. याशिवाय त्यांची विशेषता दुसरी काही नाही. त्यांनीच मोदींना नोटाबंदी आणि मुद्रा योजनेचा सल्ला दिल्ला होता आणि मोदींनी तो स्वीकारला होता. ते RSS आणि स्वदेशी जागरण मंचाशी..."} {"inputs":"गेल्या काही काळामध्ये पडलेला पाऊस आणि दुष्काळाची आकडेवारी तपासत यामधून काही पॅटर्न समोर येतंय का हे शोधण्याचा प्रयत्न रिएलिटी चेक टीमने केला. \n\nभारत पाण्यासाठी दरवर्षी मान्सूनदरम्यान पडणाऱ्या मुसळधार पावसावर अवलंबून असतो. \n\nभारताच्या विविध भागांमध्ये पाऊस वेगवेगळ्या वेळी दाखल होतो. पाऊस लवकर दाखल झाला किंवा उशिरा आला तरी त्याचे भयंकर परिणाम शेतकऱ्यांवर होतात. जर नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडला तर शहरी भागांमध्ये त्याचे मोठे परिणाम होतात. \n\nगेल्या काही दिवसांत मुंबईवर याचा सर्वांत जास्त तडाखा बसला असून पाणी तुंबल्याने किमान 30 जणांचा बळी गेला आहे. शहरातल्या पायाभूत सुविधा या अनियमित पावसाला तोंड देण्यात अपुऱ्या पडत असल्याचं शहराच्या महापालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण यामध्ये दीर्घकालीन सातत्य आहे का?\n\nदेशभरातल्या पावसावर लक्ष ठेवणाऱ्या 36 वेधशाळांकडून मिळालेल्या आकडेवारीवरून कोणताही विशिष्ट पॅटर्न दिसून येत नाही. \n\nपावसाचा अंदाज वर्तवता येत नाही, किंवा पावसामध्ये अनियमितता आहे हे खरं असलं तरी 2002 पासूनची आकडेवारी पाहिल्यास त्यामधून अति प्रमाणात पाऊस पडल्याचं आढळत नाही. \n\nजास्त किंवा ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कमी पाऊस \n\n2006 ते 2015 या कालावधीमध्ये पुराच्या 90 मोठ्या घटना घडल्या असून यामध्ये जवळपास 16,000 जणांचा जीव गेल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालामध्ये म्हटलं आहे. \n\nप्रमाण जरी वाढलेलं असलं तरी गेल्या दोन दशकांमध्ये पूर येण्याच्या प्रमाणात मोठा बदल झाल्याचं दिसून येत नाही. \n\nदुष्काळाचं काय?\n\nएकीकडे मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडून पाणी तुंबत असताना देशाचा बहुतेक भाग मात्र कोरडा आहे. \n\nदक्षिणेकडील चेन्नई शहरामध्ये पाऊस वेळेवर न पडल्याने भयानक पाणी टंचाई निर्माण झालेली आहे.\n\nभारतामध्ये जूनमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेदरम्यान अनेक भागांमधलं तापमान 45 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचलेलं होतं. \n\nएकंदरीत संपूर्ण भारतापैकी 44% भाग दुष्काळग्रस्त असल्याचा अंदा आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण 10 टक्क्याने जास्त आहे. \n\nमग भारतातल्या गेल्या काही कालावधीतल्या तापमानाच्या आकडेवारीवरून काही लक्षात येतंय का?\n\nउष्णतेच्या लाटेत आणि थंडीच्या लाटेत वाढ\n\nएखाद्या भागातल्या नेहमीच्या तापमानापेक्षा सलग दोन दिवस तापमान साडेचार सेल्सियसने जास्त असल्यास उष्णतेची लाट असल्याचं जाहीर करण्यात येतं. \n\n1980 ते 1999 या कालावधीमध्ये 213वेळा उष्णतेची लाट आली. \n\nसाधारण इतक्याच वर्षांच्या काळात, 2000 ते 2018 दरम्यान उष्णतेची लाट 1400 वेळा आली. \n\nटोकाची उष्णता आणि थंडीच्या प्रमाण 2017 आणि 2018मध्ये झालेली वाढही लक्षात येण्याजोगी आहे. पण टोकाच्या हवामानाचा भविष्यातला अंदाज फारसा उत्साहवर्धक नाही. \n\nसंशोधकांच्या आंततराष्ट्रीय पथकाने केलेल्या अभ्यासानुसार 2100 पर्यंत भारतातील 70% शहरांना कमालीची उष्णता आणि आर्द्रतेचा सामना करावा लागेल. ग्लोबल वॉर्मिंग हे यामागचं सर्वांत मोठं कारण असेल. \n\nपूर कमी करण्यासाठी काय नियोजन करता येईल?\n\nशहराचं नियोजन करणाऱ्यांना पावसाळ्यादरम्यान दरवर्षी कोणत्या अडचणी येतात यासाठीचं मुंबई हे चांगलं उदाहरण आहे. \n\n2005मध्ये आलेल्या पुरामध्ये 900 जणांचा बळी गेल्यानंतर शहरामधलं पाणी उपसून टाकण्यासाठी आठ पंपिग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातली दोन पंपिंग स्टेशन्स अजूनही बांधून झालेली नाही. \n\nशहरातला बहुतेक भाग हा समुद्रात भराव टाकून करण्यात आलेल्या (रिक्लेम्ड) जागेवर असून दरवर्षी पावसाळ्यामध्ये होणारी दैना ही गलथान नियोजन आणि झपाट्याने झालेलं बांधकाम यामुळे होत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. \n\nमुंबईत साठलेल्या..."} {"inputs":"गेल्या काही दिवसांत नेपाळमधल्या चिनी राजदूत हाऊ यांकी नेपाळी कम्युनिस्ट पक्ष या सत्ताधारी पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना भेटत आहेत. या भेटींसंदर्भात भारतीय वृत्तवाहिन्या करत असलेल्या वार्तांकनावरून नेपाळमध्ये संताप व्यक्त होतोय. \n\nभारतीय वृत्तवाहिन्या आपल्या वार्तांकनात या भेटींची थट्टा करत असल्याचं नेपाळ सरकारचं म्हणणं आहे. \n\nदरम्यान, नेपाळी पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह वार्तांकन करत असल्याचं म्हणत गुरुवारी संध्याकाळी नेपाळच्या केबल ऑपरेटर्सने भारतीय वृत्तवाहिन्यांचं प्रसारणही बंद पाडलं. \n\nमॅक्स टीव्ही या केबल नेटवर्कचे ऑपरेटर के. ध्रूव शर्मा म्हणाले, \"भारतातल्या काही चॅनल्सवर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि चिनी राजदूत हाऊ यांकी यांच्याबद्दल अवमानकारक माहिती प्रसारित केली जात आहे.\"\n\nनेपाळ सरकारचा इशारा\n\nभारतीय प्रसार माध्यमांनी असंवेदनशीलपणे वृत्त प्रसारित केल्याने त्यांच्याविरोधात कठोर 'राजकीय आणि कायदेशीर कारवाई' केली जाऊ शकते, असा इशारा नेपाळ सरकारचे प्रवक्ते डॉ. युवराज खतिवडा यांनी दिला आहे. गुरुवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\n\nफ्री मीडियावर आपल्या सरकारचा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"विश्वास असल्याचं सांगत ते पुढे म्हणाले, \"सरकारला प्रसार माध्यमांवर कुठलेही निर्बंध घालायचे नाहीत. मात्र, प्रसार माध्यमांनीदेखील शिस्तबद्ध असावं, अशी आमची इच्छा आहे.\"\n\nभारतीय प्रसार माध्यमातल्या एका गटात नेपाळविषयी नकारात्मक वार्तांकन केलं जात असल्याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, \"परदेशी प्रसार माध्यमात नेपाळचं सार्वभौमत्व, राष्ट्रीय एकता आणि नेपाळी जनतेच्या सन्मानाला धक्का पोहोचवला जात असेल तर नेपाळ ते कधीही सहन करणार नाही.\"\n\nखतिवडा यांनी कुठल्याही माध्यम समूहाचं नाव घेतलं नाही. मात्र, अशा प्रकारचं वार्तांकन सुरू राहिलं तर नेपाळ सरकारला त्यांना असं करण्यापासून रोखावं लागेल आणि त्यांच्याविरोधात कठोर 'राजकीय आणि डिप्लोमॅटिक' पावलं उचलावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला.\n\nते पुढे म्हणाले, \"अशा परिस्थितीत सरकारला राजकीय आणि कायदेशीर मार्गं शोधावे लागतील.\"\n\nनेपाळमधील राजकीय संकट\n\nगुरुवारी संध्याकाळी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये नेपाळमधल्या चिनी राजदूत हाऊ यांकी यांनी नेपाळी कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष पुष्प कमल दहल प्रचंड यांची भेट घेतली. ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. \n\nनेपाळच्या सत्ताधारी नेपाळी कम्युनिस्ट पक्षात (एनसीपी) अंतर्गत मतभेद वाढत असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर चिनी राजदूत हाऊ यांकी यांनी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, माजी पंतप्रधान झालानाथ खनाल आणि माधव कुमार नेपाळ यांच्यासह पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांचीही भेट घेतली होती. \n\nनेपाळच्या पंतप्रधानांनी कोव्हिड-19 चा सामना करण्यासाठी उचललेली पावलं आणि लिपुलेख वादानंतर भारतासोबत ताणले गेलेले संबंध या मुद्द्यांवरून नेपाळच्या सत्ताधारी पक्षाच्या स्थायी समितीतल्या बहुतांश सदस्यांनी असमाधान व्यक्त करत पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. \n\nआधीच सत्ताधारी पक्षात वाद सुरू होते. त्यात आता आणखी भर पडली आहे. त्यामुळे नेपाळी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात उभी फूट पडताना दिसत आहे. \n\nओली यांनी राजीनामा द्यायला स्पष्ट नकार दिलाय. मात्र, त्यानंतर ओली आणि प्रचंड यांच्यात अनौपचारिक चर्चांचं सत्र सुरू झालं. मात्र, या राजकीय संकटातून अजूनतरी कुठलाही मार्ग निघू शकलेला नाही. \n\nहिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळच्या सीमा भारत आणि चीनला लागून आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचा चीनचा प्रयत्न आहे. \n\nचीनचा..."} {"inputs":"गेल्या काही दिवसांपासून मिथुन चक्रवर्ती भाजप प्रवेशाच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. आज त्यांनी भाजप प्रवेशानं या चर्चांना पूर्णविराम दिलाय.\n\nमिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये राजकीय नेत्याची भूमिका अनेकदा साकारली आहे. त्यांच्या या भूमिकांचं कौतुकही झालं आहे. \n\n'गरिबांचा अमिताभ' म्हणून ओळखले जाणारे मिथुन कधीकाळी डाव्यांच्या जवळचे मानले जायचे. त्यानंतर काहीकाळ ते ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेससोबतही होते आणि आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मिथुन यांची राजकारणातली ही नवीन इनिंग त्यांचा एखादा जुना हिट चित्रपट नवीन रुपात रिलीज केल्याप्रमाणे वाटत आहे. \n\nरील लाइफमध्ये त्यांनी केलेल्या राजकारण्यांच्या भूमिकांचं भलेही कौतुक होत असेल, पण वास्तव आयुष्यात राजकारण त्यांना लाभलं नाही. त्यामुळेच गेली काही वर्षे सक्रीय राजकारणापासून दूर राहिलेल्या मिथुन यांनी दुसऱ्यांदा राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला? त्यासाठी त्यांनी भाजपचा पर्याय का निवडला? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. \n\nप्रणब मुखर्जींच्या समर्थनासाठी प्रचार \n\nतृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार म्हणून गेल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेल्या मिथुन यांनी आपली खासदारकी मध्येच सोडली होती. आता मिथुन आपल्या लोकप्रियतेचं रुपांतर भाजपसाठी मतांमध्ये करू शकतील का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. \n\nडाव्यांशी जवळीक असतानाही मिथुन यांनी काँग्रेसचे तत्कालिन उमेदवार प्रणब मुखर्जी यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यानंतर ते तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार म्हणून गेले होते. आणि आता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा हा राजकीय प्रवास पाहता राजकारणात काहीच कायमस्वरुपी टिकून राहणारं नसतं, याचीच प्रचिती येताना दिसते. \n\nबंगालमध्ये जेव्हा डाव्यांचं सरकार होतं तेव्हा मिथुन हे सीपीएम आणि त्यातही तत्कालिन परिवहन मंत्री सुभाष चक्रवर्ती यांच्या जवळचे मानले जायचे. \n\nते अनेक कार्यक्रमांतही त्यांच्यासोबत असायचे. 1986 मध्ये तत्कालिन ज्योती बसू सरकारच्या कार्यकाळात त्यांनी कोलकात्यामध्ये होप-86 या कार्यक्रमाचंही आयोजन केलं होतं. \n\nआपण डाव्या विचारांचे आहोत, असं स्वतः मिथुनही सांगायचे. नंतर मात्र त्यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री प्रणब मुखर्जी यांच्यासाठीही प्रचार केला होता. \n\nचिटफंड घोटाळ्यात नाव\n\n2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर मिथुन यांची जवळीक तृणमूल काँग्रेससोबत वाढली. \n\nदोन-तीन वर्षांत त्यांचं पक्षासोबतचं नातं घट्ट झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं. \n\nराज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर काही काळातच शारदा चिटफंड घोटाळ्यात नाव समोर आल्यानंतर मिथुन हे काहीसे त्रासले. खासदार म्हणून त्यांची संसदेतली उपस्थितीही अतिशय कमी होती. \n\nतीन वर्षे राज्यसभेचे खासदार असताना ते केवळ तीन वेळाच संसदेत गेले होते. \n\nराजकारणातून संन्यास \n\nचिटफंड घोटाळ्यामध्ये नाव आल्यानंतर 2016 च्या शेवटी मिथुन यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राजकारणातूनही संन्यास घेतला. \n\nत्यावेळी मिथुन यांनी आपल्या तब्येतीचं कारण पुढे केलं. मात्र ज्यावेळी शारदा चिटफंड घोटाळ्यात नाव आलं, तेव्हापासूनच त्यांचा राजकारणातला रस कमी झाला होता. \n\nमिथुन चक्रवर्ती शारदा कंपनीचे ब्रँड अम्बेसिडर होते. याप्रकरणी ईडीने त्यांची चौकशीही केली होती. \n\nत्यानंतर मिथुन यांनी काही दिवसांतच ब्रँड अम्बेसिडर म्हणून कंपनीकडून घेतलेले 1 कोटी 20 लाख रुपयेही परत केले होते. मला कोणाचेही पैसे हडप..."} {"inputs":"गेल्या दोन महिन्यांपासून अभिनेता सोनू सूद मुंबईत लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवण्याचं काम करत आहे. सोनूनं बिहार, आसाम,उ त्तर प्रदेशसह अनेक राज्यांमधील मजुरांना स्वगृही पाठवलं. \n\nसोनू सूदची मदत घेण्यासाठी लोक त्याला ट्विट करतात. अनेकांनी तर बाहेरगावी जाणाऱ्या लोकांची यादीही त्याला ट्विटवर दिली आहे. सरकारकडून वाहतुकीसाठी रेल्वे सुरू झाली नव्हती, तेव्हाही सोनू सूद मजुरांना घरी पाठवण्यासाठी बसचं नियोजन करत होता. \n\nसोनूचे 'फिल्मी' करिअर \n\nसोनू सूदने हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी आणि चीनी सिनोमात काम केलं आहे. 1999 साली 'कल्लाझागर' या तामिळ सिनेमापासून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.\n\nसोनू सूद मुळचा पंजाबचा असून गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत राहतोय. त्याच्या वडिलांचा व्यवसाय असून आई प्राध्यापिका होती. सोनूने नागपूरच्या इंजिनिअरींग महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनतर सोनूने मॉडेलिंग आणि सिनेमात काम करण्यासाठी मुंबई गाठली. \n\nमुंबईत काम मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला. त्यावेळी नोकरी करून सोनू सिनेमात संधी मिळवण्यासाठी धडपड करत होता. पण पहिली ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"संधी सोनूला एका जाहिरातीसाठी दिल्लीत मिळाली. त्यानंतर त्याने तामिळ सिनेमात एक भूमिका केली. \n\nत्यानंतर त्याने तामिळ, तेलगू, कन्नड या सिनेमांमध्ये अभिनयाला सुरुवात केली. त्यासाठी या भाषा त्याला शिकाव्या लागल्या. 2002 साली 'शहिद-ए-आझम' या हिंदी सिनेमातून सोनूने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर युवा,आशिक बनाया आपने, शूट आऊट अॅट वडाला, जोधा अकबर, दबंग, हॅप्पी न्यू ईयर, पलटन, आर राजकुमार अशा काही हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. \n\nचीनी सिनेमात काम \n\nसोनू सूदने चीनी भाषेतल्या सिनेमातही काम केलं आहे. 2017 मध्ये 'कुंग फू योगा' या सिनेमात सोनूने अभिनय केला आहे. यासाठी जॅकी चॅनच्या मुलासोबत त्याने चीनमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. या सिनेमासाठी सोनूसोबत जॅकी चॅन यांनी भारतातही प्रमोशन केलं होतं. \n\n1996 मध्ये सोनूने त्याची मैत्रीण सोनालीशी लग्न केलं. नागपूरमध्ये शिकत असताना सोनू आणि सोनालीची भेट झाली. त्यांना इशांत आणि अयान अशी दोन मुलं आहेत. \n\nयापूर्वीही सामाजिक कार्य \n\nअभिनेता सोनू सूद याने केलेल्या मदतकार्यामुळे तो प्रकाशझोतात आला असला तरी हे त्याचे पहिलं समाजिक कार्य नाही. अॅसिड हल्ल्यातील पीडितांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे कमही सोनू करतो. त्यांच्यावर उपचार आणि त्यांच्या कुटुंबाला मदत करत आला आहे. शिवाय, गुरुद्वारातही तो गरिबांना मदत करतो.\n\nबॉलिवुड कव्हर करणाऱ्या पत्रकार मधू पाल यांनी सांगितलं, \"सोनू सूद कायमच साधेपणानं वागतो. त्याच्या घराबाहेर पत्रकार, फोटोग्राफर असतील तर त्यांना तो घरी बोलवतो. गणेशोत्सव कव्हर करण्यासाठी घराखाली उभे असलेल्या पत्रकारांनाही दर्शन घेण्यासाठी वर बोलवतो. त्याचा स्वभाव कायमच असा राहिला आहे.\" \n\nसोनूच्या ट्विटर अकाऊंटचे ट्विट डिलीट का होत आहेत? \n\nकुणालाही राज्याबाहेर आपल्या घरी परतायचं असेल तर ती व्यक्ती सोनू सूदला ट्विट करते. ट्विट पाहताच 'उद्या तू घरी असशील' असा रिप्लायही सोनूकडून दिला जातो. \n\nपण आता सोनू सूदच्या ट्विटर हँडलवरून बरीचशी ट्विट गायब असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्याच्या ट्विटर अकाऊंटवर गेल्यावर लक्षात येतं की अनेक लोकांनी ट्विट केलं होतं पण आता ते डिलीट केले आहेत. त्यावर सोनूने दिलेला रिप्लाय मात्र तसाच आहे. \n\nराजकीय वाद \n\nप्रतिकूल परिस्थितीमध्येही शेकडो मजुरांना घरी पोहचवल्यामुळे सोनू सूदच्या मदतकार्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करण्यात येतोय.\n\nसोनू सूद निवडणुकीत भाजपचा..."} {"inputs":"गेल्या वर्षी कोरोना संसर्गाची पहिली लाट सर्वोच्च पातळीवर असताना भारत सरकारने फॉरेन काँट्रिब्यूशन रजिस्ट्रेशन अॅक्ट म्हणजेच FCRA कायद्यात दुरुस्ती केली होती.\n\nया कायद्यात करण्यात आलेल्या बदलामुळे भारतात चालवल्या जाणाऱ्या NGO किंवा कोणत्याही संस्थेला परदेशातून मदत घेता येत नाही. \n\nनव्या नियमानुसार परदेशातून येणारा मदतनिधी सर्वप्रथम दिल्लीतील खात्यात जमा करावा लागेल. या कायद्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि परदेशातून येणाऱ्या निधीचा गैरवापर होणार नाही, असं केंद्र सरकारने कायदा दुरुस्तीच्या वेळी म्हटलं होतं. \n\n'द अँट' NGO च्या सह-संस्थापक जेनिफर लियांग यांच्या मते, भारत सरकाने कायद्यात केलेली हीच दुरुस्ती लोकांचा जीव वाचवण्यात मोठा अडथळा ठरत आहे.\n\nबीबीसीच्या न्यूजनाईट कार्यक्रमात बोलताना जेनिफर म्हणाल्या, \"FCRA मध्ये दुरुस्ती केल्याने त्यांची NGO परदेशी दात्यांकडून उपलब्ध करण्यात आलेले ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स वितरीत करू शकत नाहीत. दिल्लीत नवं बँक खातं उघडू शकत नसल्याने ती मदत सरकारपर्यंतही पोहोचवू शकत नाही.\n\nभारतात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर बऱ्याच वैद्यकीय समस्या निर्माण झाल्या आहेत. रुग्ण आण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. \n\nसरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत अडीच लाख रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण अनेक तज्ज्ञांच्या मते मृतांचा आकडा सरकारी आकडेवारीपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. भारतात रुग्णालयात बेडची उपलब्धता कमी आहे. ऑक्सिजनअभावी लोकांचा मृत्यू होत आहे. \n\nFCRA चा नियम काय सांगतो?\n\nNGO किंवा स्वयंसेवी संस्थांनी काम सुरू करण्याआधी FCRA कायद्यांअंतर्गत नोंदणी केली पाहिजे. \n\nपरदेशातून मदतनिधी आल्यास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दिल्लीतील कोणत्याही बँक खात्यात तो निधी जमा करावा लागेल.\n\nNGO इतर संस्थांना परदेशी मदत देऊ शकत नाहीत. तसं केल्यास त्यांची नोंदणी रद्द केली जाईल.\n\nन्यूजनाईटच्या कार्यक्रमात 10 स्वयंसेवी संस्थांशी चर्चा करण्यात आली. नव्या कायद्यामुळेच लोकांना मदत पोहोचवण्यात विलंब होत असल्याचं या संस्थांनी सांगितलं. \n\nया प्रक्रियेत अनेक अर्ज भरावे लागतात. निधी वितरीत करण्यासाठीचे नियम खूप गुंतागुंतीचे आहेत. \n\nनव्या कायद्यानुसार NGO नी परदेशी मदत स्वीकारणं म्हणजे एक गुन्हा ठरवण्यात आला आहे, असा आरोप अॅमनेस्टी इंडियाचे संचालक आकार पटेल यांनी केला.\n\nपटेल म्हणतात, \"तुम्ही कोव्हिडसंदर्भात काम करत असाल तरी परदेशी मदत स्वीकारण्याची प्रक्रिया खूपच क्लिष्ट आहे.\"\n\nमाध्यमांमधील बातम्यांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी मदतनिधीशी संबंधित गोष्टींबाबत साशंक असतात. या आधीही नरेंद्र मोदी यांनी मुख्य प्रवाहातील NGO वर आर्थिक विकासात बाधा निर्माण करण्याचा आरोप केला होता. \n\nमानवाधिकार वकील जुमा सेन यांनी न्यूजनाईटमध्ये म्हटलं, \"नव्या कायद्याच्या माध्यमातून मोदी सरकार त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत.\"\n\nसेन म्हणतात, एखादी NGO आंदोलनात सहभागी झाल्यास त्याचा परिणाम त्यांची नोंदणी रद्द होण्याच्या रुपात होतो. \n\nभाजप नेते नरेंद्र तनेजा या दुरुस्तीचं समर्थन केलं. या कायद्याची पाठराखण करताना ते म्हणाले, \"या कायद्याबाबत संसदेत वादविवाद झाला होता. संसदेनेच हा कायदा मंजूर केला आहे. इतर देश या कायद्याचा सन्मान करतील अशी अपेक्षा आहे. आपण एक सार्वभौम राष्ट्र आहोत.\"\n\nभारतातील कोव्हिड संकट आता ग्रामीण भागात दाखल होऊ लागलं आहे. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या NGO इच्छा असूनही लोकांची मदत करू शकत नसल्याने चिंताग्रस्त आहेत. \n\nया क्षेत्रातील वाढत्या नोकरशाहीमुळे संकट काळातही..."} {"inputs":"गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आरेमध्ये कारशेड उभारण्यासाठी झाडं तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली, तेव्हा त्यावरून मोठं आंदोलन सुरू झालं. वर्षभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारनं तो निर्णय फिरवला आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमुंबईच्या मेट्रो-3 प्रकल्पाची कारशेड आता आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्ग इथे उभारली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. गेल्या महिन्यातच ही कारशेड आरेमधून हटवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला होता.\n\nपर्यावरणप्रेमी आणि सेव्ह आरे मोहिमेतील कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तर भाजपच्या नेत्यांनी मात्र हा निर्णय आर्थिक नुकसान करणारा असल्याची टीका केली आहे.\n\nकांजूरमार्गचा पर्याय पर्यावरणप्रेमींना का महत्त्वाचा वाटतो? \n\nआरेसंदर्भात काम करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि सिटिझन ग्रुप्सनी मेट्रो कारशेडसाठी जे पर्याय सुचवले होते त्यात कांजुरमार्गचा पर्यायही होता. मेट्रो-3ची उभारणी करणाऱ्या MMRCL नं मात्र कारशेडसाठी आरेशिवाय पर्याय नाही अशी भूमिका घ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेतली होती.\n\nमेट्रो कारशेड कांजुरमार्गला हलवण्याचा निर्णय आनंददायी असल्याची प्रतिक्रिया सेव्ह आरे मोहिमेच्या झोरू बाथेना यांनी दिली आहे. ते म्हणतात, \"2015 साली तांत्रिक समितीनं मेट्रो कारशेड आरेमधून कांजूरमार्गला हलवण्याचा प्रस्ताव दिला होता, त्याला आता मान्यता मिळाली आहे.\n\n\"आरेपर्यंत जमिनीखालून जाणाऱ्या मेट्रो-3चा मार्ग मेट्रो-6 ला जोडण्यासाठी जमिनीवर येणार आहे, त्यामुळे आरेमधल्या छोटा भागावर रॅम्प उभारण्याशिवाय पर्याय नाही. पण काही चांगलं होत असेल, तर त्यासाठी हा छोटा त्याग करावा लागेल.\" अशा आशयाची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. \n\nकांजूरमार्गचा पर्याय मेट्रोसाठी सर्वात योग्य पर्याय असल्याचं पर्यावरणवादी स्टालिन दयानंद सांगतात. स्टालिन यांची 'वनशक्ती' संस्था आरेमध्ये मेट्रो कारशेडच्या उभारणीविरुद्ध कोर्टात याचिका करणाऱ्यांपैकी एक आहे. \n\n\"कांजूरमार्गच्या जागेवर झाडं नाहीत, इकॉलॉजिकली हा कमी महत्त्वाचा आणि सरकारच्या ताब्यात असलेला भूखंड आहे. सरकारला तो मोफत उपलब्धही आहे. इथे मेट्रो आणण्याचा निर्णय आधीही घेता आला असता.\n\nमेट्रो-3 आणि मेट्रो-6 ची कारशेड एकत्र उभारल्यानं या दोन्ही मार्गांचीची उपयुक्तता यामुळे आणखी वाढेल असंही स्टालिन नमूद करतात. \"ही मेट्रो आता कुलाबा-सीप्झ-कांजुरमार्ग मेट्रो बनली आहे. ज्यामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक पर्याय मिळेल, ज्याची मुंबईला खरी गरज आहे.\" \n\nकारशेड हलवल्याचा आर्थिक परिणाम होईल? \n\nमेट्रो कारशेड आरेमधून कांजुरमार्गला हलवल्यानं पैसा, जागा आणि साधनसंपत्तीची बचत होते आहे असं पर्यावरणप्रेमी सांगतात. पण दुसरीकडे भाजपनं या निर्णयामुळे आर्थिक फटका बसेल असा दावा करत सरकारवर टीका केली आहे.\n\n\"आरे कारशेड रद्द झाल्यानं पाच हजार कोटींचा खर्च वाढणार आहे. प्रकल्प पाच वर्ष रेंगाळणार आहे. ती मेट्रो आठ किलोमीटर वळवून आरेमध्ये पार्क केली जाईल, त्यासाठी रोजची ऑपरेशन कॉस्ट वाढणार. त्यासाठी आठ किलोमीटर मार्ग टाकावा लागेल. ती जागा दलदलीची आहे, तिथे प्रकल्पासाठी परवानग्या घेण्यात आणखी वर्षानुवर्ष जाणार. \"\n\nप्रकल्पाचा खर्च भरपूर वाढत असल्याचा किरीट सोमय्यांचा दावा 'वनशक्ती'च्या स्टालिन यांना मान्य नाही.\n\n\"दोन कारशेडऐवजी एकच मोठी कारशेड उभारणं शक्य आहे. म्हणजे साठ-सत्तर हेक्टरऐवजी चाळीस हेक्टरमध्येच मेट्रो-3 ची कारशेड उभी राहील. तीस हेक्टरची किंमत किती आहे मुंबईसारख्या शहरात? तीही मोजून..."} {"inputs":"गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या त्यामुळे त्यांच्या जागांमध्ये आता घट होत आहे असं दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागांमध्ये सर्वाधिक प्रयत्न केले होते. \n\nभाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्री आणि उत्तरप्रदेश, कर्नाटक, गोव्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन गेले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली होती. त्याचप्रमाणे दोन्ही पक्षांना मिळून 200 पेक्षा एकत्रित जागा मिळतील असे संकेत एक्झिट पोलमधून मिळत होते.\n\nभारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री त्यांच्या महायुतीला 220 पर्यंत जागा मिळतील असं स्पष्ट सांगत होते. मात्र सकाळी 11 नंतर मात्र हे चित्र बदलत गेले. महायुतीला 164-165 पर्यंत जागा मिळतील असं दिसतं.\n\n1) 'भाजपची वाटत होती तितकी ताकद नव्हती'\n\nभाजपची वाटत होती तितकी ताकद या निकालांमधून दिसत नाही. भाजप आणि शिवसेना यांच्यातलं सत्तेचं संतुलन फार नाजूक असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"संपली अशी चर्चा आता करता येणार नाही असं मत राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\n2) शरद पवार यांचे लोकसभेनंतर सतत प्रयत्न\n\nलोकसभेच्या निकालांनंतरचा काही काळ आठवला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळी भागाचे दौरे केले. लोकसभेचा निकाल आपल्याविरोधात जाऊनही लगेच कामाला लागणे, दारुण पराभव होऊनही राजकारणात उभं राहाण्याची तयारी जे राजकीय पक्ष, नेते दाखवतात, ते टिकून राहाण्याची शक्यता असते.. त्यामुळेच जेथे भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय आहे असं लोकांना दिसलं तिथं शक्य असेल तर लोक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभे राहिले हे कारण भाजपच्या जागा कमी होण्याचं कारण असावं असं पळशीकर यांना वाटतं. \n\nभाजपच्या जागा कमी होण्यामागे शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष कसा लढला हे सुद्धा कारण असावं असं मत पत्रकार श्रृती गणपत्ये व्यक्त करतात. आपण जर यांना मत दिलं तर ते सरकारविरोधात भांडतील, आपलं मत मांडतील असा विश्वास लोकांना वाटला. त्यामुळे लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं असावं. \n\n3) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वेगवेगळे मुद्दे-\n\nविधानसभा निवडणुकीसाठीही पंतप्रधान आणि केंद्रीय नेतृत्वाने मुद्दे भाजपनं पुढं करण्याबद्दलही सुहास पळशीकर यांनी बीबीसी मराठीकडे मत व्यक्त केलं. ते म्हणतात, \"नरेंद्र मोदी आणि पंतप्रधानांचं नेतृत्त्व हे लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचे असणारे मुद्दे विधानसभा निवडणुकांत तितके प्रभावी नाहीत. \n\n\"मतदानाची टक्केवारीचा विचार केल्यास राज्यात भाजपच्या मतांची टक्केवारी स्थिर दिसून आली तर तिचा विचार करणं आवश्यक आहे. केंद्र पातळीवर लोकसभा निवडणुकीत आम्ही भरभरून मतं मोदींना देतो मात्र विधानसभेसाठी मात्र आम्ही थोडं हातचं राखून ठेवतो असा अर्थ त्यातून निघतो.\" \n\nया निकालांमधून भाजपचा विजय झाला किंवा विरोधी पक्षाला त्यांना अडवून धरणं जमलं असं काहीच म्हणता येत नाही. हा सामना अनिर्णित राहिला असं म्हणता येईल असंही पळशीकर म्हणाले.\n\n4) कमी जागांवर निवडणूक लढवणे-\n\nगेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढली होती मात्र यंदा दोन्ही पक्षांमध्ये युती असल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वाट्याला गेल्या वेळेपेक्षा कमी झाल्या आहेत. हा महत्त्वाचा मुद्दाही पळशीकर मांडतात. \n\nते म्हणाले, \"यावेळेस त्यांना कमी जागा लढता आल्या. त्यामुळे..."} {"inputs":"गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रिझर्व्ह बँकेच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या प्रयत्नांवर जोरदार आगपाखड केली होती. \n\nरिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी एका भाषणादरम्यान सरकारला खडे बोल सुनावले होते. \n\nते म्हणाले होते, \"जी सरकारं मध्यवर्ती बँकेच्या स्वातंत्र्याचा आदर करत नाहीत त्यांना आज ना उद्या भांडवली बाजाराच्या क्रोधाचा सामना करावा लागतो. आर्थिक प्रक्षोभ उसळतो आणि या नियामक संस्थेला कमी लेखण्याचा शहाजोगपणा ज्या दिवशी केला त्या दिवसाबद्दल पश्चाताप व्यक्त करावा लागतो.\"\n\nआचार्य यांच्या या उद्रेकानंतर सरकार काहीतरी मोठं पाऊल उचलणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. सरकार असं काहीतरी करण्याच्या तयारीत आहे जेणेकरून सरकार बँकेला 'लोकहितासाठी आदेश' देऊ शकेल.\n\nयाच दरम्यान बुधवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि येले विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतलेले उर्जित पटेल राजीनामा देऊ शकतात, अशीही अफवा पसरली. \n\nपटेल यांनी येत्या 19 नोव्हेंबरला बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे. \n\nनरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजप शासित सरकार आणि भारतीय रिझर्व्ह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"बँक यांच्यातला बेबनाव गेल्या काही महिन्यांपासून वाढत चालला आहे. \n\nअनेक उद्योगांनी सरकारी बँकांची कर्ज बुडवली आहेत. रिझर्व्ह बँकेने अशा आजारी सरकारी बँकांना, लघू उद्योगांना पतपुरवठा करण्याची परवानगी द्यावी, अशी सरकारची इच्छा आहे. तसंच बाजारात खेळत भांडवल रहावं, यासाठी मध्यवर्ती बँकेने व्याजदर कमी करावे, अशीही सरकारची अपेक्षा आहे. \n\nडिजिटल पेमेंटवर देखरेखीसाठी स्वतंत्र नियामक स्थापन करण्याच्या सरकारच्या योजनेवरूनही दोघांमध्ये मतभेद आहेत.\n\nगेल्या काही महिन्यात सरकारने बँकेच्या संचालक मंडळावर उजव्या विचारसरणीच्या वादग्रस्त लेखापालाची नियुक्ती केली. शिवाय हितसंबंध आड येत असल्याचं कारण देत संचालक मंडळातील एका सदस्याचा कार्यकाळ कमी केला होता. यावरूनही मतभेद वाढले. \n\nकाही दिवसांपूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेल्या एका विधानामुळे या वादात आणखी भर पडली. काही वर्षांपूर्वी बँका मनमर्जीने कर्जवाटप करत होत्या तेव्हा रिझर्व्ह बँकेने त्याकडे डोळेझाक केल्याचं ते म्हणाले होते. \n\nमात्र या दोघांमधल्या वादाचा खरा मुद्दा वेगळाच आहे. रिझर्व्ह बँकेच्या शिलकीवर सरकारचा डोळा असल्याचं दिसतंय आणि तिथंच खरी मेख आहे.\n\nआचार्य यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी याबद्दलचे संकेत दिले होते. आचार्य यांनी आपल्या भाषणात 2010 साली अर्जेंटिनाच्या गव्हर्नरांनी राजीनामा दिल्याचा उल्लेख केला होता. परकीय कर्ज फेडण्यासाठी गंगाजळी वापरायला गव्हर्नरांनी नकार दिल्यानंतर अध्यक्षांनी त्यांच्या बडतर्फीचे आदेश दिले होते.\n\nअर्जेंटिनाच्या अध्यक्षांनी सरकारवर असलेलं परकीय कर्ज फेडण्यासाठी त्यांच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर मार्टिन रेडरॅडो यांना परकीय गंगाजळीतून 6.6 अब्ज डॉलर्स सरकारी फंडात वळते करण्याचे आदेश दिले होते. \n\nमात्र रेडरॅडो यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, \"मी दोन मुद्द्यांचं समर्थन करतोय. निर्णय प्रक्रियेत मध्यवर्ती बँकेला असलेलं स्वातंत्र्य आणि दुसरा मुद्दा म्हणजे बँकेच्या शिलकीचा वापर केवळ मौद्रिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी केला गेला पाहिजे.\"\n\nमात्र पंतप्रधान मोदींना रिझर्व्ह बँकेच्या शिलकीची गरज आहे तरी कशासाठी?\n\nनिवडणुकीतील उधळपट्टी?\n\nपुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका येऊ घातल्या आहे. विश्लेषकांच्या मते अशा परिस्थितीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी लोकहिताच्या मोठ्या योजनांचा सपाटा लावून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा सरकारचा..."} {"inputs":"गेल्याच महिन्यात म्हणजे केंद्र सरकारचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात जलस्रोतांच्या व्यवस्थापनात दक्षिणेतील राज्यांत केरळचा क्रमांक सर्वांत खालचा असल्याचं म्हटलं आहे.\n\nहिमालयच्या क्षेत्रात न येणाऱ्या राज्यांत जलव्यवस्थापनात केरळचा क्रमांक 12 आहे. या अहवालात गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांचा क्रमांक अनुक्रमे वरचा आहे. हिमालय क्षेत्राबाहेरील 4 राज्यं, हिमालय आणि ईशान्य भारतातील 4 राज्यं केरळच्या खाली आहेत. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nहा अहवाल प्रसिद्ध होऊन एक महिना व्हायच्या आतच त्याची सत्यता केरळनं सिद्ध करून दाखवली. \n\nकेरळमधील किमान 30 धरणांतून योग्य वेळी आणि टप्प्याटप्प्यानं पाणी सोडलं असतं तर केरळची पूरस्थिती इतकी बिकट झाली नसती, असं अधिकारी आणि तज्ज्ञांचं मत आहे.\n\nगेल्या आठवड्यात जेव्हा नद्यांना पूर आला तेव्हा केरळमधील 80 धरणांतून पाणी सोडणं सुरू झालं. केरळमध्ये एकूण 41 नद्या आहेत. \n\nसाऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पिपल या संस्थेतील तज्ज्ञ हिमांशू ठक्कर म्हणाले, \"केरळमध्ये जेव्हा अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गंभीर होत चालली होती, तेव्हा इडुक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्की आणि इदमलयार अशा मोठ्या धरणांतून पाणी सोडणं सुरू झालं. यामुळे केरळमधील पूरस्थिती अधिकच गंभीर बनली, हे आता स्पष्ट झालं आहे.\"\n\nहे टाळता आलं असतं. धरणं भरण्याची वाट न पाहता, धरणातून टप्प्याटप्याने पाणी सोडता आलं असतं. जेव्हा धरणं पूर्ण भरली तेव्हा त्यातून पाणी सोडण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही, असं ते म्हणाले. \n\nकेरळ जेव्हा पुराचा सामना करत होतं तेव्हा पाणी सोडण्यापेक्षा जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा पाणी सोडणं शक्य होतं, तसा पुरेसा वेळही उपलब्ध होता, हे आता स्पष्ट झालं आहे, असं ते म्हणाले. \n\nकेंद्र सरकारने केलेल्या पाहणीत केरळ पुरस्थितीला असुरक्षित असणाऱ्या देशांतील पहिल्या 10 राज्यांत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं या वर्षाच्या सुरुवातीला ही पाहणी केली होती. \n\nअसं असतानाही केरळ राज्यानं आपत्ती संदर्भातील धोके टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन धोरणाच्या अनुषंगानं फारसे प्रयत्न केले नव्हते. \n\nधरणांतील पाणी साठ्याचं पुरेसे नियंत्रण केल नसल्याबद्दल राज्य सरकारवर टीका होत आहे. पण दुसरीकडं केंद्र सरकारही जबाबदारी झटकू शकत नाही. \n\nपुरासंदर्भात केंद्रीय जल आयोगानं केरळला कोणतीही पूर्व सूचना दिली नव्हती. असं कार्य करणारी ही एकमेव शासकीय संस्था आहे. \n\nठक्कर म्हणतात, \"इतकी भयानक पूरस्थिती आणि धरणातून सोडण्यात आलेलं पाणी हे जर विचारात घेतलं तर केंद्रीय जल आयोग देत असलेल्या पुरासंदर्भातील पूर्वसूचना आणि त्या संदर्भात उचलली जाणारी पावलं यावर प्रश्न उपस्थित राहतात.\"\n\n\"जल आयोगाकडे पुरांची पूर्वसूचना शिवाय धरणांत येणारं पाणी, पाण्याच्या पातळीची पूर्वसूचना देण्याची कोणतीही व्यवस्था नाही. केरळच्या बाबतीत फक्त लक्ष ठेवण्याची व्यवस्था आहे. पुराची पूर्वसूचना देण्यासाठी जलआयोगानं इडुक्की आणि इदमलयार आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचाही समावेश करणं आवश्यक आहे.\"\n\nपूर टाळण्यासाठी करायच्या उपाययोजनांत सरकार असं मागं पडलं असताना दुसरीकडे यंदा पाऊसही प्रचंड झालेला आहे. अडीच महिन्यांत 37 टक्के जादा पाऊस पडला आहे. सर्वसाधारणपणे संपूर्ण मान्सूनमध्ये इतका पाऊस पडत असतो. \n\nअशा पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांत वाढ होऊन अनेकांचा बळी गेला. पर्यावरणवाद्यांच्या मते याला जंगलतोड जबाबदार आहे. \n\nकमी वेळात पडणाऱ्या अतिपावसामुळे भूस्खनल होण्याच्या घटना जंगलतोड झालेल्या देशाच्या इतर भागांतही ठळकपणे दिसून आल्या..."} {"inputs":"गेल्याच महिन्यात सौदी अरेबियानं सोफियाला नागरिकत्त्व देऊ केलं होतं. यंत्रमानवाला नागरिकत्त्व देणारा सौदी अरेबिया हा पहिलाच देश असल्यानं याची खूपच चर्चा झाली होती. \n\nपण, आता ही सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण एका मुलाखतीत 'मला आई व्हायचंय', अशी इच्छा तिनं व्यक्त केली आहे. \n\nमानवसदृश रोबो बनवण्यासाठी प्रख्यात असलेल्या हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स नावाच्या कंपनीनं सोफिया रोबोची निर्मिती केली आहे. सोफियाला तिच्या मुलीला स्वत:चं नावं द्यायचं आहे. \n\nसोफियाचा मेंदू आधीपासूनचं प्रोग्राम्ड नाही. सोफियाचा मेंदू एका साध्या वायफाय कनेक्शनवर चालतो. यात अनेक प्रकारच्या शब्दसंग्रहाची एक भली मोठी यादी आहे. सोफिया मशीन लर्निंगचा वापर करते. ती माणसांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचून त्याला उत्तर देते. \n\nसोफियामध्ये संवेदना नाहीत. पण, येत्या काही वर्षांत ते ही होईल, असं मत कंपनीच्या डेव्हिड हँसन यांनी व्यक्त केलं आहे. \n\nखलीज टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सोफिया सांगते, \"भरभरून प्रेम करणारं कुटुंब मिळणं ही खरंच सुदैवी बाब आहे, असं मला वाटतं.\" \n\n\"जर तुमच्याकडे कुटुंब नसेल तर तुमच्यावर भरभरून प्रेम क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रणाऱ्या कुटुंबाची तुम्हाला नितांत गरज आहे. माणसासारख्या दिसणाऱ्या रोबोटबद्दल सुद्धा मला असंच वाटतं.\" असं तिनं मुलाखतीत सांगितलं आहे. \n\n\"माणसं रक्ताचं नातं नसणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या कुटुंबाप्रमाणेच वागवतात. माणसांचा हा स्वभाव मला खूपच आवडला.\"असंही सोफिया म्हणाली. \n\nइतकंच नाही तर मला मुलगी हवी आहे आणि तिचं नावही मीच ठेवणार असल्याचं सोफियानं मुलाखतीत स्पष्ट केलं. त्यामुळे तिची कुटुंब वाढवण्याची इच्छा सौदी सरकार किती गांभिर्यानं घेतं हे पाहावं लागेल.\n\n'सोफिया'ला नागरिकत्व देण्यावरून अनेक वाद?\n\nदरम्यान, सौदी अरेबियामध्ये स्त्रियांना मिळणारी वागणूक हा गंभीर विषय असताना 'सोफिया' या यंत्रमानवाला नागरिकत्व देण्यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.\n\nज्या देशांत स्त्रियांसाठीचे कायदे अत्यंत मागास आणि कठोर आहेत, जिथं महिलेला एकटीनं फिरणं, पासपोर्ट मागणं आणि गाडी चालवणं अवघड आहे, त्या देशात एका सोफियासारख्या यंत्रमानवाला नागरिकत्व देणं याचा अर्थ काय असू शकतो? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. \n\nतुम्ही हे पाहिलं का?\n\nपाहा व्हीडिओ : २६\/११ हल्ल्यातील पुराव्यांवरून भारत-पाकिस्तानचे आरोप प्रत्यारोप\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"गेल्यावर्षी कोरोना व्हायरसच्या उद्रेकाचा सगळ्यात मोठा फटका देशातल्या बांधकाम उद्योगाला बसला. या उद्योगाला नवी उभारी आणण्यासाठी आता राज्य सरकारने महाराष्ट्रा पुरता एक निर्णय घेतलाय. बांधकाम व्यावसायिकांना भरावी लागणारी अनेक प्रकारची प्रिमियम्स म्हणजे अधिमूल्य थेट पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचा. \n\nयामुळे बांधकाम वेगाने सुरू होईल आणि घर खरेदीही वाढेल असा अंदाज आहे. तर विरोधकांनी मूठभर बिल्डर्सच्या फायद्याचा हा निर्णय असल्याची टीका केलीय. नेमकं काय खरं आहे. मध्यमवर्गीयांना याचा खरंच फायदा होईल का? घराच्या किमती खाली येतील का हे जाणून घेऊया. \n\nगृहउद्योगाला चालना मिळेल?\n\nकोरोनाच्या काळात बांधकाम क्षेत्राचं झालेलं नुकसान दूरगामी होतं. एकतर बांधकाम सुरू असलेले प्रकल्प अनिश्चित काळासाठी रखडले. नवे प्रकल्प सुरू करण्याची उभारी बांधकाम व्यावसायिकांकडे उरली नव्हती आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या 60 ते 70 टक्के मजूरांवर उपासमारीची वेळ आली. कर्जाची उचल थांबल्यामुळे बँकांचा धंदाही कमी झाला. \n\nया दुष्टचक्रावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेखाली एक सम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िती स्थापन केली होती. त्यांनी सरकारला केलेल्या शिफारसीवरून सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. \n\nराज्यातल्या सगळ्या उत्पन्न गटांना परवडण्यासारखी घरं उपलब्ध करून देणं हे राज्य सरकारचं एक उद्दिष्ट आहे. त्यालाही या निर्णयाने मदत मिळणार आहे. \n\nअधिमूल्य कमी झालं - नक्की फायदा कुणाला?\n\nइतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबई शहरात अधिमूल्य खूप जास्त प्रमाणात आकारली जातात. एफएसआय, लिफ्ट, जिना, कॉमन लॉबी अशा जागांसाठी मिळून एकट्या मुंबईत 22 अधिमूल्य बांधकाम व्यावसायिकांवर लावली जातात. आणि त्यातून बांधकामाची किंमत वाढते. \n\nअशावेळी आता मिळालेल्या सवलतींचा फायदा कुणाला आणि कसा होणार आहे?\n\nबांधकाम व्यावसायिकांचा अधिमूल्यांवरचा खर्च कमी होऊन ते रखडलेले प्रकल्प पूर्ण करू शकतील. नवे प्रकल्प सुरू करू शकतील.\n\nया सवलतीचा लाभ घेतलेल्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना आता मुद्रांक शुल्क भरायचं नाहीये. शिवाय, अधिमूल्य कमी झाल्यामुळे घराच्या किमतीही कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे घराचं स्वप्न ग्राहकांना साकार करता येणार आहे. \n\nनवे प्रकल्प सुरू झाल्यामुळे नोंदणी वाढून राज्यसरकारचा महसूलही वाढणार आहे\n\nतर बांधकाम प्रकल्प पूर्ण होत नसल्यामुळे बँकांचा कर्ज व्यवसायही कमी झाला होता. बँकांनाही आता उभारी मिळेल. \n\nपण, आपला मूळ मुद्दा जो आहे, मध्यमवर्गीय आणि सर्व सामान्यांना याचा नेमका काय आणि किती फायदा होईल. रियल इस्टेट विषयातले तज्ज्ञ मोहित गोखले यांना बीबीसीने हा प्रश्न विचारला. \n\n''लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसायाचं कंबरडं मोडलं होतं, त्याला आता या धक्क्यातून सावरता येईल. सरकारने मुद्रांक शुल्क कमी केलं, त्याचा फायदा असा झाला की, घरांची विक्री खूप वाढली. आताही मुद्रांक शुल्क विकासकाने भरा असं सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे ग्राहकालाही हा सौदा किफायतशीर दिसतो. एका कोटीच्या घरासाठी ग्राहकाचे 4 लाख रुपये वाचतात.'' \n\nपण, नव्या सवलतींचं स्वागत करताना गोखले यांनी त्यातल्या एका त्रुटीवरही बोट ठेवलं आहे. \n\n''बांधकाम व्यावसायिकाचा यात फायदा जरुर आहे. पण, सवलतींचा हा फायदा आपल्याला घर विकायचं असेल तर मिळणार नाही. म्हणजे रिसेलला याचा काही उपयोग नाही. तिथं आपल्यालाच त्याचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे. तेव्हा हा निर्णय बांधकाम व्यावसायिकांच्या जास्त फायद्याचा दिसतो आहे. मुद्रांक शुल्क कमी झालं तेव्हाही व्यावसायिकांनी घरांच्या किंमती..."} {"inputs":"गोताभया राजपक्षे समर्थक\n\nप्रतिस्पर्धी साजिथ प्रेमदासा यांच्यावर मात केल्याचा दावा राजपक्षे यांनी केला आहे, प्रेमदासा यांनीही आपला पराभव स्वीकारला आहे, मात्र मतमोजणी अजून संपलेली नसून निकालांची अधिकृत घोषणा झालेली नाही. \n\nनिवडणूक अधिकाऱ्यांच्या मते 80 टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये राजपक्षे यांना 48 टक्के मतं मिळाली आहेत. \n\nया निवडणुकीत एकूण 35 उमेदवार रिंगणात होते, मात्र थेट लढत या दोघांमध्येच होती. विद्यमान राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा श्रीलंका फ्रीडम पार्टी पक्षाने निवडणुकीत राजपक्षे यांना पाठिंबा दिला होता. \n\nगोताभया राजपक्षे श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि विद्यमान विरोधी पक्षाचे नेते महिंदा राजपक्षे यांचे छोटे भाऊ आहेत. \n\n2005 ते 2011 या कालावधीत श्रीलंकेतील हजारो लोक विशेषत: तामिळ लोक बेपत्ता झाले होते, त्यावेळी गोताभया राजपक्षे सत्तेत होते. पण, श्रीलंकेतील भीषण गृहयुद्ध संपविण्यात त्यांची भूमिका आणि त्यानंतर झालेले ईस्टर संडे हल्ले, यामुळे राजपक्षे यांना फायदा झाला. \n\nराजपक्षे राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर श्रीलंकेत ध... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ार्मिक आणि जातीय तणाव निर्माण होऊ शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे. \n\nगोताभया राजपक्षे आणि साजिथ प्रेमदासा\n\nविश्लेषक ब्रह्म चेलानी यांनी दैनिक 'मिंट'मध्ये लिहिलं आहे की, युद्ध गुन्ह्यांचे आरोप असलेली व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदी येणार, हे समजताच अल्पसंख्याक, मीडिया आणि नागरिकांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या मंडळींमध्ये भीतीचं वातावरण आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या आडून राजपक्षे धार्मिक आणि जातीय अल्पसंख्याकांविरोधात मोहीम उघडू शकतात, अशी चिंता काही जणांना सतावते आहे.\n\nतामीळ बंडखोरांविरुद्धच्या लढाईत त्यांचा सहभाग आणि मुस्लीमविरोधी विचारांसाठी प्रसिद्ध कट्टरतावादी बौद्ध संघटना बोदू बाला सीनशी त्यांचं असलेलं सख्य या चिंतेला पुष्टी देतात. \n\nभ्रष्टाचार निर्मूलन, अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त करून देणं, निष्पक्ष समाजाची उभारणी हे मुद्दे राजपक्षे यांच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले होते. त्यांची प्रतिमा मतदारांना आकर्षित करते. \n\nराजपक्षे यांचं निवडून येणं हा चीनसाठी मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. महिंदा राजपक्षे यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात चीनने श्रीलंकेत सातत्याने गुंतवणूक केली.\n\nराजपक्षे 2015 पर्यंत सत्तेत होते. भारताशी संबंध ताणलेले असताना महिंदा राजपक्षे यांनी चीनकडून कोट्यवधींची कर्ज घेतली. श्रीलंकेचं मुख्य बंदर चीनसाठी खुलं केलं. श्रीलंका-चीन संयुक्तपणे एका बंदराची निर्मिती करत आहेत. यासाठी चीनने कर्जाची रक्कम कमी करण्याबाबत संकेत दिले आहेत. \n\nब्रह्म चेलानी यांच्या मते गोताभया राजपक्षे सत्तेत आल्यानंतरही श्रीलंका-चीन संबंध असेच मधुर राहण्याची शक्यता आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिवशी कार्यकर्त्यांना गोपीनाथगड येथे जमण्याचे आवाहन केले होते.\n\nया कार्यक्रमाला जमलेले हजारो कार्यकर्ते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, पाशा पटेल तसंच अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी नाव न घेता त्यांनी राज्यातील भाजपच्या नेतृत्वावर टीका केली. त्यांचा बराचसा रोख देवेंद्र फडणवीसांकडे होता.\n\nपंकजा मुंडे यांनी केलेल्या या भाषणाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला. \n\n1. दबावतंत्र\n\nपंकजा मुंडेंचं हे मर्यादित बंड आहे का, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे का, असे प्रश्न या भाषणाच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. \n\nज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं, की मी माझी भूमिका जाहीर केलीये. आता बॉल पक्षाच्या कोर्टात आहे, असं पंकजा मुंडेंनी म्हणणं म्हणजेच त्यांनी भाजपला पर्यायानं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलं आहे. त्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"क्त केली आहे. आता पक्ष यावर काय निर्णय घेतो, ते पाहावं लागेल.\"\n\nज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांच्या मते, \"सत्ता नसल्यामुळे भाजपमधील नाराजांचा गट अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे आता ही मंडळी 'हीच ती वेळ' म्हणत आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत आहेत. पण हेही खरं आहे, की भाजपनं या नेत्यांना विश्वासात घेऊन पावलं टाकायला हवी होती. निर्णयप्रक्रियेत स्थान द्यायला हवं होतं.\" \n\n2. फडणीसांना आव्हान\n\n\"पक्ष हा एका व्यक्तीचा नाही. पक्ष ही प्रक्रिया असते. 30-40 वर्षं काम केलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडण्याची या पक्षाची परंपरा नाही. मला तो आधीचा पक्ष पुन्हा हवा आहे,\" असं म्हणून पंकजा मुंडेंनी या भाषणात देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलं आहे. \n\nदेवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांना एकत्रपणे सांभाळून घेणं भाजपसाठी आव्हानात्मक असेल का, यावर राही भिडे सांगतात, \"खरं तर देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच पंकजा मुंडेंशी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांची भेटही घेतली होती. आता मात्र पंकजा मुंडेंना पक्षातून काहीतरी देता येतं का, त्यातून त्यांना सन्मान देता येतो का, हेही त्यांना पाहावं लागेल.\" \n\nप्रशांत दीक्षित यांनी या मुद्द्याविषयी बोलताना म्हटलं, \"या दोघांना एकत्र ठेवण्यात भाजप नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. कारण पंकजा मुंडे ओबीसी नेत्या आहेत. त्यांच्याइतका दुसरा मोठा ओबीसी चेहरा आज भाजपकडे नाहीये. त्यामुळे पंकजा मुंडेंना दुखावून चालणार नाही. लवकरात लवकर पक्षनेतृत्वानं याची दखल घेऊन हा प्रश्न सोडवायला हवा.\"\n\n3. अडचणीचं संधीत रूपांतर\n\nविधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता या अडचणीचं संधीत रूपांतर करायचा प्रयत्न पंकजांकडून होत असल्याचं दिसतं. \n\n\"27 तारखेला मी उपोषण करणार आणि मग राज्यभर दौरा करणार,\" हे त्यांचं वक्तव्यं याचाच भाग आहे. \n\n\"मी आता मशाल घेऊन महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. मी घरात बसून राहणार नाही. 26 जानेवारी रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे. 27 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे एक दिवसाचं उपोषण करणार आहे. ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार झाला असेल त्या ठिकाणी मी जाणार आहे,\" असं म्हणताना पंकजा यांनी आपण अजूनही माघार घेतली नाही आणि राज्यात नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करू, हे अधोरेखित केलं.\n\n4. पक्षाला स्पष्ट संदेश\n\nमी भाजपच्या कोअर कमिटीची सदस्य नाही. लोकशाही पद्धतीने पक्षात..."} {"inputs":"गोव्यात नरकासुराचं दहन केलं जातं.\n\nगोव्यात दिवाळीचा दिवस म्हणजे 'नरक चतुर्दशी'. या दिवशी नरकासुराची काढली जाणारी मिरवणूक आणि त्यानंतर होणारं त्याचं दहन हा मोठा आकर्षणाचा भाग होऊ लागला आहे.\n\nचौकाचौकात नरकासूर\n\nगोव्यात घराघरात नरक चतुर्दशी पारंपरिक पद्धतीनं साजरी होते. पण गेल्या काही वर्षांत 'नरकासुरानं' या दिवसाला एक वेगळंपण दिलं आहे. इथल्या गावोगावी प्रत्येक चौकात भलेमोठे नरकासूर दिसतात. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.\n\nइथल्या गावोगावी प्रत्येक चौकात भलेमोठे नरकासुर दिसतात.\n\nदिवाळीत याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, अशी आख्यायिका आहे. गोव्यातील संस्कृती आणि संदर्भ बघता या दिवशी मोठ्या अक्राळविक्राळ नरकासुराचं दहन करण्याचा कार्यक्रम थोडा अजब वाटू शकतो. \n\nगोव्यालगतच्या राज्यांत नरकासूर दहनाची परंपरा नाही. पण गोव्यातच नरकासूर दहनाची प्रथा कशी सुरु झाली? याबाबत लोकांना कायम उत्सुकता वाटते.\n\nगोवा मुक्ती संग्रामानंतरची प्रथा?\n\nगोव्यातील लोकसाहित्याचे अभ्यासक आणि पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर यांच्यामते गोव्यात नरकासुराच्या प्रतिमेचं दहन करण्याची परंपरा तशी जुनी नाही.\n\n\"प... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्रतिमांच्या दहनाची परंपरा गोवा मुक्ती संग्रामानंतर प्रचलित होऊन अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गोवा अगदी पूर्वीपासून शेतीप्रधान राज्य. याच काळात भाताचं पीक तयार झालेलं असतं. शेतातील कामं संपलेली असतात. त्यामुळं शेतातून भाताचं पीक काढून झालं की उरणारं तण नरकासूर बनवायला वापरलं जायचं.\"\n\nशेतातून भाताचं पीक काढून झालं कि उरणारं तण नरकासुर बनवायला वापरलं जायचं.\n\nकेरकर म्हणतात, \"घराघरात नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान झालं की आई सर्वांनां ओवाळायची आणि प्रत्येकाच्या पायाखाली कारिटाचं कडू फळ तुडवायला दिलं जायचं. हेच फळ नरकासुराचं प्रतीक असायचं. त्याला पायाखाली तुडवणं म्हणजे वाईट प्रवृत्तींना नष्ट करणं असा त्याचा अर्थ आहे.\"\n\n\"मग कालांतराने शेतातील तण, घराच्या आजूबाजूचं गवत, सुका पालापाचोळा यापासून नरकासुराचा पुतळा तयार करू लागले. यातूनच सध्या प्रचलित असलेलं महाकाय नरकासुराचं रूप तयार झालं.\"\n\n\"गोव्यातील वाढत गेलेलं पर्यटन आणि खाण व्यवसाय यातून अमाप पैसा हाती आला. त्यातून नरकासुराचं उदात्तीकरण करायला अनेकजण पुढे आले\", असं राजेंद्र केरकर यांचं मत आहे.\n\nनरकासुरांना राजकीय आश्रय \n\nहातातली सगळी काम संपवून तरुण मुलं दिवाळीच्या आधी काही दिवसांपासून कागदाचे नरकासूर बनवण्यात दंग असतात. त्यासाठी आजूबाजूच्या घरांतून रद्दीतली वर्तमानपत्रं आणि कागद गोळा केले जातात.\n\nप्रायोजित नरकासुरांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.\n\nयुवा पिढीवर नरकासूर बनवण्याचा वाढता प्रभाव बघून अनेक राजकीय नेतेसुद्धा आता त्यांना आर्थिक सहाय्य देऊ लागले आहेत. त्यामुळं प्रायोजित नरकासुरांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. \n\nनरकासुरांची स्पर्धा ठेवली जाऊ लागली आहे. आता यात 'डीजे' आणले जातात. पुण्यातील गणपती मिरवणुकीसारखी भली मोठी मिरवणूक प्रत्येक गावातून काढली जाते. फक्त हिंदूच नव्हे तर कॅथलिक आणि आता मुस्लिम मुलंसुद्धा नरकासूर बनवू लागले आहेत. \n\nफक्त हिंदूच नव्हे तर कॅथलिक आणि आता मुस्लिम मुलं देखील नरकासुर बनवू लागले आहेत.\n\nनरकासूर दहन वेगळ्या वळणावर\n\nपण सध्याच्या नरकासूर दहनाविषयी अनेकांचं नकारात्मक मत आहे. याबाबत राजेंद्र केरकर म्हणतात, \"नरकासुराच्या निमित्तानं होणारी पैशांची उधळण, दारूचा पुरवठा, डीजेमुळं आलेलं विकृत रूप या सगळ्यानं युवा पिढी बिघडतेय असं अनेकांना वाटतं.\"\n\nहे महाकाय दिसणारे नरकासुर कागदाचे बनवले जातात. त्यासाठी आजूबाजूच्या घरातून रद्दीतले..."} {"inputs":"ग्रीन टी पिताय, जरा जपून\n\nग्रीन-टीचे इतके गोडवे ऐकू येऊ लागले की लोकांना चांगल्या आरोग्यासाठी ते महत्त्वाचं वाटू लागलं. अनेकांच्या घरात साखर आणि दूध यायचं कमी होत गेलं. पण नामांकित आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी मात्र या सवयीवर बोट ठेवलं आहे. \n\nInstagram पोस्ट समाप्त, 1\n\nकरीना कपूर, आलिया भट आणि इतर सेलेब्रिटी लोकांना ऋजुता फिटनेस आणि आहाराविषयी मार्गदर्शन करतात. नुकताच त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ऋजुता म्हणतात, \"ग्रीन-टीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्याचा लाभ होतो. तुमच्या आरोग्यासाठी, पुरेशा अँटी-ऑक्सिडंटसाठी आणि सुंदरतेसाठी आलं घालून केलेला कडक चहाच उत्तम आहे.\"\n\nऋजुता यांच्या व्हीडिओचा एक परिणाम झाला - त्याने लोकांना गोंधळात टाकलं. \n\nग्रीन-टीचा इतिहास काय आहे?\n\n ग्रीन टीचा इतिहास 5 हजार वर्षं जुना आहे. चीनमध्ये त्याचा सर्वप्रथम वापर होऊ लागला. \n\nचहा कोणताही असो, मग तो ग्रीन टी असेल किंवा ब्लॅक टी असेल, त्याची झाडं कोणत्या वातावरणात उगवली, त्याची पानं कशी निवडली, त्याच्यावर प्रक्रिया कशी केली, यावर त्या चहाचे गुणधर्म ठरतात. \n\nग्रीन-टी कसा तयार होतो?\n\nग्रीन-टीसाठी त्याची... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"झाडे सावलीत उगवावी लागतत, ज्यामुळे कमी सूर्यप्रकाशात ते जास्तीत जास्त क्लोरोफिल उत्पादित करू शकतील. कमी सूर्यप्रकाशामुळे चहाच्या पानात कमी पॉलीफिनॉल नावाचं केमिकल तयार होतं, त्यामुळे चहाला थोडी कडवट चव येते. \n\nचहाची पाने आणि कळ्या तोडून त्या वाळवल्या जातात. कोणत्या प्रकारचा चहा हवा, त्याप्रमाणे ही पानं वाळवली जातात. ग्रीन-टीसाठी ही पाने केवळ एक दिवसच सुकवली जातात आणि वाफेवर शिजवली जातात. \n\nतीच पान आणखी काही दिवस वाळवली आण वाफेवर शिजवली की त्यापासून ब्लॅक-टी म्हणजे कोरा \/ काळा चहा बनतो. जगात सर्वांत जास्त हा चहा प्यायला जातो. एकूण चहाच्या प्रमाणात याचं प्रमाण सुमारे 78 टक्के आहे. \n\nग्रीन-टीमध्ये कोणते घटक असतात?\n\nयामध्ये 15 टक्के प्रोटीन, 4 टक्के अमिनो अॅसिड, 26 टक्के फायबर, 7 टक्के कार्बोहायड्रेट, 7 टक्के लिपिड, 2 टक्के पिग्मेंट्स, 5 टक्के मिनरल्स, 30 टक्के फेनॉलिक कंपाउंड्स असतात. हे प्रमाण सुक्या चहामधलं आहे. \n\nया आकड्यांवरून ग्रीन-टी धोकादायक असं सांगणं अवघड आहे. पण काही संशोधनानुसार ग्रीन-टीचे काही अपाय दिसून आले आहेत. हे अपाय ग्रीन-टीच्या प्रमाणावर ठरतात. \n\nवेबमेडच्या या वेबसाइटनुसार ग्रीन-टी पिणं सुरक्षित आहे. पण ग्रीन-टी प्यायल्याने काही लोकांना पोटाचा त्रास झाल्याचं काही संशोधनात दिसून आलं आहे. काहींना यकृत आणि किडनीचा त्रास होऊ लागला. \n\nया वेबसाइटनुसार अधिक प्रमाणात ग्रीन-टी घेतल्यानंतर त्याचा त्रास होऊ शकतो. हे नुकसान चहामधल्या कॅफिनमुळे होतं. त्यामुळे डोकेदुखी, थकवा, उल्टी, डायरिया असे प्रकार होतात.\n\nज्यांना अॅनिमियाचा आजार आहे, त्यांनी ग्रीन-टी पिताना काळजी घ्यायला पाहिजे. तसंच काहींना anxiety disorder, blood disorder, हृदयविकार, डायबेटीसचा प्रकार असेल तर त्यांनी अगदी संतुलित प्रमाणाताच ग्रीन टी प्यायला पाहिजे. \n\nग्रीन-टीमध्ये कॅफिन कसं काय?\n\nबीबीसी गुडफूडनुसार ग्रीन-टीमध्ये कॅफिन असतं. पण प्रत्येक ब्रँडनुसार त्याचं प्रमाण कमी-अधिक असतं. कॉफीपेक्षा यामध्ये कॅफिनचं प्रमाण खूप कमी असतं. ग्रीन-टी पिणाऱ्यांना यामुळे असं वाटतं की त्यांची ऊर्जा वाढतेय, कामात, अभ्यासात लक्षं लागतंय, फ्रेश वाटतंय.\n\nपण सगळ्यांनाच असा अनुभव येईल, असं नाही. जर तुमचं शरीर कॅफिनबाबत संवेदशील असेल तर तुम्ही ग्रीन-टी संतुलित प्रमाणात प्यावा, असा सल्ला दिला जातो.\n\nग्रीन-टीच्या अतिसेवनामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. इतर चहांप्रमाणे..."} {"inputs":"ग्रीन पार्टीशी संबंधित असलेल्या जेंटर यांनी सायकल वापरण्याचं समर्थन करताना सांगितलं की, \"माझ्या गाडीमध्ये पुरेशी जागा नसल्यानं मी सायकलचा पर्याय निवडला.\"\n\n३८ वर्षीय ज्युली यांनी त्यांचा आणि त्यांच्या पतीचा फोटो काढून इन्स्टाग्रामवर टाकला आहे. हा फोटो टाकताना, \"रविवारची सुंदर सकाळ एका छान राईडनं पूर्ण केली.\" अशी पोस्ट लिहिली आहे.\n\n2018च्या जून महिन्यात न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी पदावर असतानाच मुलीला जन्म दिला. असं करणाऱ्या आर्डर्न जगातल्या दुसऱ्या नेत्या ठरल्या आहेत. आर्डर्न आणि जेंटर या दोघींनी बाळाला जन्म देण्यासाठी इथल्या पब्लिक ऑकलंड हॉस्पिटलची निवड केली.\n\nजेंटर या सध्या न्यूझीलंडच्या परिवहन मंत्री सुद्धा आहेत. त्या सायकलवापराच्या पुरस्कर्त्या म्हणून ओळखल्या जातात.\n\nत्यांनी आपल्या पाठीराख्यांना प्रतिसाद देताना लिहिलं की, \"आम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छांची आवश्यकता आहे.\" \n\nत्या पुढे लिहितात, \"माझ्या पतीनं आणि मी सायकल चालवत हॉस्पिटल गाठलं. कारण, आमच्या सहकाऱ्यांना एकत्र बसण्यासाठी गाडीत विशेष जागा नव्हती. पण, यामुळे मला आनंदच झाला आहे.\"\n\nउतारावरून इलेक्ट्रिक सायकल चा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लवण्याचा आनंदच वेगळा आहे. प्रसूती कळा लवकर याव्यात यासाठी मी याआधीचे काही आठवडे सायकल चालवायला हवी होती, असं त्या गमतीनं म्हणाल्या.\n\nन्यूझीलंडमध्या मंत्री ज्युली जेंटर आपल्या पतीसमवेत सायकलवरून हॉस्पिटलमध्ये गेल्या.\n\nअमेरिकेत जन्माला आलेल्या जेंटर यांनी काही दिवसांपूर्वी त्या गरोदर असल्याचं इन्स्टाग्रामवरून जाहीर केलं होतं. त्यावेळच्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या होत्या, \"आम्हाला आमच्या सायकलमध्ये अजून एक सीट वाढवावी लागणार आहे.\"\n\nजेंटर यांनी ३ महिन्यांची प्रसूती रजा घेतली असून त्यानंतर त्या आपल्या कार्यालयात रूजू होणार आहे. त्यांच्या कार्यालयात बाळ असलेल्या अनेक महिला सहकाऱ्यांमध्ये आता त्यांचंही नाव घेतलं जाईल.\n\nन्यूझीलंडमध्ये १९७०मध्ये एका संसद सदस्य महिलेनं बाळाला जन्म दिला होता. तर, याच देशात १९८३मध्ये एका महिलेनं कार्यालयात आपल्या मुलाला सोबत आणत त्याला स्तनपान दिलं होतं.\n\nऑस्ट्रेलियानं २०१६मध्ये आपल्या संसद सदस्यांना संसद भवनात मुलांना स्तनपान देण्यास परवानगी दिली आहे.\n\nनुकतंच युरोपमधल्या स्वीडन आणि इटालियन संसद सदस्यांनी आपल्या लहान मुलांना त्यांच्या संसद भवनातील मतदानावेळी सोबत आणलं होतं.\n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"घटना मुंबईतल्या चेंबूरची आहे. 19 वर्षांच्या या तरुणीवर चेंबूरमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचं प्रकरण समोर आलं, त्यालाही महिनाभर उलटला आहे. बुधवारी म्हणजे 28 ऑगस्टला औरंगाबादच्या रुग्णालयात ही मुलगी दगावली.\n\nइतक्या दिवसांनंतरही आरोपी पकडले गेले नसल्यानं मुलीच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनास आणि तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं चेंबूरमध्ये निषेध मोर्चा काढल्यानं या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला. \n\nपीडितेवर घडलेल्या गुन्ह्यानंतर पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप करत अॅडव्होकेट नितीन सातपुते यांनी शनिवारी एका जनहित याचिका दाखल करून, मुंबई पोलिसांना या प्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक दिपक सुरवे यांच्यविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे.\n\nनेमकं हे प्रकरण काय आहे? पीडित मुलीच्या नातेवाईकांची मागणी काय आहे आणि पोलिसांचा तपास कुठवर आला आहे?\n\nकाय आहे चेंबूर प्रकरण? \n\nअनुसूचित समाजातली ही तरुणी मूळची जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातली आहे. काही काळापासून ती मुंबईत चेंबूरच्या लालडोंगर परिसरात आपल्या भावाकडे राहा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त होती. \n\nमुलीच्या एका नातेवाइकानं बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्टला ती सकाळी दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. रात्री दहाच्या आसपास ती घरी परतली, तेव्हा तिची तब्येत बिघडली होती. तिला अमली पदार्थ देण्यात आल्याचा संशय आहे. \n\nमुलीच्या भावानं दिलेल्या निवेदनानुसार, दुसऱ्या दिवशी तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं. डोळ्यावर अंधारी येत असल्यानं डोळ्याच्या हॉस्पिटललाही नेण्यात आलं. चार दिवसांनी तिची प्रकृती आणखी खालावली. तिला लकवा मारल्याचा (पॅरलिसिस) संशय आल्यानं भावानं वडिलांना मुंबईला बोलावून घेतलं. \n\nमग पॅरलिसिसच्या उपचारासाठी वडील तिला औरंगाबादच्या सुलतानपुरामध्ये घेऊन गेले. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिच्यासोबत बलात्कार झाल्याचं सांगितलं. त्यानंतर वडिलांनी मुलीला त्याविषयी विचारलं असता, तिनं खुणेनं चार लोक असल्याचं सांगितलं आणि तिला रडू कोसळलं! \n\nत्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना बोलावून गुन्हा नोंदवला. औरंगाबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि ती मुंबईत चुनाभट्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. \n\nमात्र पोलिसांना आपण आरोपींची नावं आणि मोबाईल कॉल डिटेल्ससारखे पुरावे देऊनही अजून कारवाई झाली नसल्याचा दावा मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. तसंच तपास अधिकाऱ्यांकडून आपलीच उलटतपासणी सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पोलिस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. \n\nपोलिसांचं म्हणणं काय आहे? \n\nऔरंगाबादच्या स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी बेशुद्धावस्थेत असल्यानं तपास अधिकारी तिचा जबाब नोंदवू शकले नाहीत. \n\nज्या चेंबूर-चुनाभट्टी परिसरात ही घटना घडली त्या विभागाचे DCP शशिकुमार मीना यांनी अजून पोलिसांचा तपास पूर्ण झालेला नसल्याची माहिती दिली आहे. \n\n\"30 जुलैला औरंगाबादमध्ये FIR रजिस्टर झाला आणि 2 ऑगस्ट तारखेला आमच्याकडे आलं. चार संशयित आहेत. मुलीच्या नातेवाइकांनी जे सांगितलं आहे, FIRमध्ये जे नोंदवलं आहे, त्याच्या आधारावर तपास सुरू आहे. त्या आधारावर अजून कुठलाही आरोपी अटक करण्यात आलेला नाही. ही घटना नेमकी कुठे घडली, ते अजून समोर आलेलं नाही. मुलीचा मृतदेह अजून हॉस्पिटललाच आहे आणि शवविच्छेदन झाल्याशिवाय मृत्यूचं नेमकं कारण समजू शकणार नाही,\" असं ते म्हणाले.\n\nचेंबूरमध्ये निषेध मोर्चा\n\nएक महिना उलटल्यावरही आरोपींवर कारवाई न झाल्यामुळं सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय..."} {"inputs":"घटनातज्ञ ए.जी.नुरानी यांच्यासोबत बीबीसी प्रतिनिधी इकबाल अहमद यांनी साधलेला संवाद :\n\nनरेंद्र मोदी सरकारनं कलम 370 संपुष्टात आणलं आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे?\n\nहा एक बेकायदा निर्णय आहे. म्हणजे एक प्रकारचा धोका आहे. पाकिस्तातून काश्मीरवर हल्ला करण्याची योजना आहे आणि यामुळे काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, असं आपण गेल्या 2 आठवड्यांपासून ऐकत होतो. \n\nपण, पाकिस्तान हल्ला करेल अशी शंका होती, तर अमरनाथ यात्रा का थांबवण्यात आली, असा प्रश्न आहे. तसंच पाकिस्तानचा हल्ला परतवू शकत नाही, इतके तुम्ही कमकुवत आहात का? जम्मू काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री (ज्यांना पंतप्रधान म्हटलं जायचं) शेख अब्दुल्ला यांच्यासोबत जे झालं होतं तसंच आज घडलं आहे. त्यांना 8 ऑगस्ट 1953ला अटक करण्यात आली होती. \n\nतत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अब्दुल्ला यांना पायउतार करून अटक केली होती आणि त्यांच्याजागी बख्शी गुलाम मोहम्मद यांना राज्याचं पंतप्रधानपद दिलं होतं. यावेळेसही तसंच घडलं, म्हणूनच काश्मीरच्या सगळ्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. यातही ते नेते होते, ज्यांनी वेळोवेळी फुटीरतावाद्यांविरोधात भ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ूमिका घेतली आहे.\n\nमोदी सरकारच्या या निर्णयामुळे कलम 370 रद्द झालं आहे, असं म्हटलं जात आहे...\n\nहा बेकायदेशीर निर्णय आहे घटनाबाह्य निर्णय आहे. कलम 370 ला कुणीच रद्द करू शकत नाही. ते फक्त घटना समितीच्या माध्यमातून रद्द करता येऊ शकतं आणि घटना समिती 1956मध्येच विसर्जित करण्यात आली होती. \n\nपण आता मोदी सरकार घटनेत अफरातफर करून हे कलम रद्द करण्याचा प्रयत्न करत आहे. याला अजून एक पैलू आहे. दोन माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की, जर तुम्ही कलम 370 रद्द कराल, तर भारत आणि काश्मीर जोडणारा दुवा कायमचा संपवाल. मोदी सरकारला वाटतं की सर्वोच्च न्यायालय त्यांच्या निर्णयाला घटनाबाह्य ठरवणार नाही. आज यांनी काश्मिरचे तुकडे केले आहेत. आणि हाच जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांचा सुरुवातीपासूनचा अजेंडा होता. \n\nजम्मू-काश्मीर राज्यात आरक्षणासंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्याचा अर्थ काय आहे?\n\nकाही लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे करण्यात आलं आहे. खरं तर यामागचा हेतू वेगळाच आहे. जेव्हापासून जनसंघ तयार झाला आहे, तेव्हापासून ते कलम 370 संपुष्टात आणू पाहत होते. \n\nअहमदाबादमध्ये लोकांनी सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला.\n\nकलम 35A रद्द केल्याने काय होईल? \n\nयाचा अर्थ काश्मीरची जी विशेष ओळख आहे, ती पूर्णपणे नष्ट होईल.\n\nकलम 370चं उपकलम 1 आहे तसंच राहील आणि बाकीची उपकलमं रद्द होतील, याचा काय अर्थ आहे?\n\nयाचा अर्थ काश्मीर भारतीय संघराज्याचा भाग राहील. पण, एखाद्या कलमाचा एक भाग हटवून दुसरा भाग तसंच ठेवणं कसं शक्य आहे?\n\nकाश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रांचा जो प्रस्ताव आहे, भारत सरकारच्या या निर्णयाचा त्यावर काही परिणाम होईल का?\n\nयावर काहीच परिणाम होणार नाही. तो प्रस्ताव जसाच्या तसाच राहील.\n\nपाकव्याप्त काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग मानलं जातं, असा जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचा सर्वसंमतीनं मंजूर केलेला ठराव आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर यावर काही परिणाम होईल?\n\nही तरतूद कायदेशीर आहे, पण प्रत्यक्षात त्याला काही आधार नाही. जे तुमच्याजवळ आहे, ते तुम्ही ठेवा आणि आमच्याजवळ जे आहे, ते आम्ही ठेवतो, असं जवाहरलाल नेहरुंनी स्वत: म्हटलं होतं. \n\nमोदी सरकारच्या या निर्णयाचे राजकीय अर्थ काय आहेत?\n\nयाचा सरळ सरळ अर्थ हा आहे की भाजप भारताला हिंदू राष्ट्र बनवू पाहात आहे. \n\nसरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाईल का?\n\nनक्कीच, पण सर्वोच्च..."} {"inputs":"घटनास्थळाचं दृश्य\n\nसुवर्ण पॅलेस असं या हॉटेलचं नाव आहे. कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यासाठी खासगी हॉस्पिटल्सकडून या हॉटेलचा वापर केला जात होता.\n\nआग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं आंध्र प्रदेशच्या गृह राज्यमंत्री मेकाथोटी सुचरिता यांनी सांगितलं.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nआगीची घटना घडल्याची माहिती देण्यासाठी पहाटे फोन आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कोव्हिड सेंटरमध्ये 43 लोक होते. त्यात रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता. \n\nबीबीसी तेलुगूनं विजयवाडा जिल्हा अग्निशमन दलाचे अधिकारी एम श्रीनिवास रेड्डी यांच्याशी बातचीत केली. त्यांनी सांगितलं की, \"हॉस्पिटलमधील फायर सेफ्टी सिस्टम व्यवस्थित नव्हती.\"\n\n\"रिसेप्शनच्या इथे विजेमध्ये बिघाड झाल्यानं आग लागली. तळमजला आणि वर पाच मजले अशी या हॉटेलच्या इमारतीची रचना आहे. ही आग भडकत वर गेली. यात 11 जणांचा मृत्यू झाला. यातील अनेकांचा धुरामुळे गुदमरून जीव गेला. 18 जणांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे,\" अशी माहिती एम श्रीनिवास रेड्डी यांनी दिली.\n\nफायर सेफ्टीचे महासंचालक एहसान रझा यांनी बीबीसी तेलुगूशी बोलताना सांगितलं, \"या हॉटेलमध्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े हॉस्पिटल सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेतलं गेलं नव्हतं. त्यांनी फायर सेफ्टी विभागाकडून परवानगी घेण्याची आवश्यकता होती. आग लागल्यास हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग होता आणि तिथेच नेमकी आग लागली होती.\"\n\nसुवर्ण पॅलेस हॉटेल आणि रमेश हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाविरोधात FIR दाखल करण्यात आलं आहे. विजयवाडा तहसीलदारांनी हा FIR दाखल केलाय. विद्युत व्यवस्थेच त्रुटी असल्याची जाणीव हॉस्पिटल आणि हॉटेलच्या व्यवस्थापनाला होती, असा आरोप या FIR मध्ये करण्यात आला आहे.\n\nमुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\n\nआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दुर्घटेबाबत शोक व्यक्त केला. या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. एका खाजगी रुग्णालयाने हे हॉटेल भाडेतत्वावर घेतले होते अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याने दिली.\n\nआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दुर्घटेबाबत शोक व्यक्त केला. या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. एका खाजगी रुग्णालयाने हे हॉटेल भाडेतत्वावर घेतले होते अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याने दिली. \n\nघटनास्थळाचे दृश्य\n\nया दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांवर सर्वोत्तम उपचार करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री रेड्डी यांनी दिले आहेत. तसंच याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या तपासाचा अहवाल थेट मला सादर करावा असंही त्यांनी म्हटलं आहे. \n\nया अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री रेड्डी यांना दूरध्वनी करून चर्चा केली. \n\nदरम्यान, आंध्र प्रदेशात गेल्या 24 तासात 10 हजार 8 रुग्ण सापडले, तर रुग्णांची एकूण संख्या 2 लाखांवर पोहोचली आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"चंगेझ खान\n\nचंगेझ खानचे मंगोल सैनिक मृत्यू आणि विध्वंसाची दवंडी पिटत येत होते आणि बघता बघता शहरं, भूप्रदेश आणि देश त्यांच्या अधिपत्याखाली येत गेले.\n\nअवघ्या काही दशकांच्या अवधीत भयानक रक्तपात आणि नरसंहार करत, हसत्या-खेळत्या शहरांची राख रांगोळी करत, बीजिंगपासून मास्कोपर्यंतची सत्ता चंगेझ खानच्या मालकीची झाली होती. \n\nमंगोल राजवट तीन कोटी चौरस किलोमीटर इतक्या प्रचंड भूभागावर पसरली होती. आजच्या घडीला त्या भागातल्या एकूण लोकसंख्येपैकी तीन कोटी लोक मंगोल वंशाचे आहेत. \n\nचंगेझ खानने केवळ लढाया करूनच यश संपादन केले असं नाही. कारण आणखी एका क्षेत्रात त्यानं मिळवलेला 'विजय' तेवढाच चक्रावून सोडणारा आहे.\n\nकाही वर्षांपूर्वी एका जनुकीय संशोधनातून समोर आलं की पूर्वेकडील मंगोल साम्राज्याच्या सीमा भागात राहणाऱ्या ८ टक्के पुरुषांच्या Y क्रोमोझोम्समध्ये एक मार्कर आहे. ही व्यक्ती मंगोल शासकाच्या वंशावळीशी संबंधित आहे, हे या मार्करवरून दिसतं. \n\nजगातील १ कोटी ६० लाख पुरुष - म्हणजे एकूण पुरुष लोकसंख्येच्या 0.5 टक्के लोक, चंगेझ खानच्या वंशावळीतले आहेत, हेही या संशोधनातून पुढं आलं. \n\nपाकिस्तानात असाच मार्कर 'हजार... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा' जमातीमधील लोकांच्या डीएनएमध्येही सापडतो. हे लोक स्वतःला मंगोलच म्हणवतात. याशिवाय मुघल, चुगताई, मिर्जा नावाचे लोक स्वतःला मंगोल वंशीय म्हणवतात. \n\nएका व्यक्तीची इतकी अपत्ये ?\n\nजनुकीय संशोधनातून जसं हे पुढं आलं आहे, तसचं याबद्दल बरीच ऐतिहासिक माहिती आणि पुरावेही उपलब्ध आहेत. \n\nचंगेझ खानने स्वतः डझनभर लग्नं केली होती आणि त्याला २००च्यावर मुलं होती, असं सांगितलं जातं. नंतर त्यातल्या बऱ्याच मुलांनी अनेक राजवटींद्वारे राज्यकारभार केला. त्याचबरोबर 'हरम'ची व्यवस्था करून मोठ्या प्रमाणात वंशवृद्धी केली. हरम म्हणजे असे स्थान जिथं अनेक स्त्रिया राहतात आणि या सर्व स्त्रियांचा शरीरसंबंध फक्त एकाच पुरुषाशी येतो. या संबंधांतून जन्मलेल्या सर्व मुलांचा पालक तो एकच पुरुष असतो. \n\nप्रसिद्ध इतिहासकार अता मलिक जुवायनी यांनी 'तारीख-ए-जहांगुषा' हा ग्रंथ चंगेजखानच्या मृत्यूनंतर ३३ वर्षांनी लिहिला. त्यात ते लिहितात \"त्याकाळी त्याच्या खानदानातले 20 हजार लोक विलासी जीवन जगत होते. मी याबद्दल जास्त काही बोलणार नाही कारण वाचक, लेखकावर खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करतील आणि म्हणतील इतक्या कमी वेळात एका माणसाची इतकी अपत्ये कशी जन्माला येऊ शकतात?\" \n\nचंगेझ खानचा पुतळा\n\nया दरम्यान एक विचित्र घटना घडली होती. चंगेझ खानने वयाची साठी पार केली होती. त्याने आपल्या तंबूत पहिल्या बायकोपासून जन्माला आलेल्या चार मुलांची म्हणजे जोची, ओगदाई, चुगताई आणि तोली यांची खास बैठक बोलावली. या बैठकीत त्याचा उत्तराधिकारी कोण असेल, याचा निर्णय होणार होता. \n\nचंगेझ खानने या बैठकीच्या सुरवातीलाच सांगितले, \"जर माझ्या सर्वंच मुलांना सुलतान बनायचे असेल आणि एकमेकांच्या हाताखाली काम करायचे नसेल तर एक शेपटीवाला बहुमुखी साप आणि एक तोंड असलेला पण खूप शेपट्या असणाऱ्या दोन सापांची दंतकथा लक्षात ठेवली पाहिजे.\"\n\nभूक लागल्यानंतर जेव्हा बहुमुखी साप शिकार शोधायला बाहेर पडायचा तेव्हा त्याच्या असंख्य तोंडांचे कोणीकडे जायचे यावर एकमत होत नसे. परिणामी बहुमुखी साप उपासमारीने मेला. तर भरपूर शेपट्या आणि एक तोंड असणारा साप मात्र विनासायास आयुष्य जगला, अशी ही दंतकथा आहे.\n\nत्यानंतर चंगेझ खानने आपल्या सर्वांत मोठ्या मुलाला म्हणजेच जोचीला बोलायला सांगितले. पहिल्यांदा बोलण्याची संधी देण्याचा अर्थ होता की अन्य भावांनी जोची याची सत्ता मान्य करावी. \n\nही गोष्ट दुसऱ्या मुलाला म्हणजे चुगताईला पटली..."} {"inputs":"चंदा कोचर\n\nपण नुकतेच त्यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचं उल्लंघन आणि हितसंबंधांसाठी व्यवहार केल्याचे काही आरोप ठेवण्यात आले आहेत. पदांचा गैरवापर करत मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) कोचर यांच्यासह व्हीडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणूगोपाल धूत आणि इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\n\nकाय आहे नेमका हा वाद?\n\nएप्रिल 2012 - ICICI बँकेनं व्हीडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. कर्जाखाली अडकलेल्या व्हीडिओकॉन समूहाला 20 बँका आणि काही आर्थिक संस्थांनी 40 हजार कोटी रुपये कर्ज म्हणून दिले होते. \n\nऑक्टोबर 22 , 2016 - ICICI बँक आणि व्हीडिओकॉन ग्रुपमधील गुंतवणूकदार अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं होतं. मूळत: 15 मार्च 2016रोजी लिहिलेल्या या पत्रात ICICI बँक ज्या मार्गांनी व्यवहार करत आहे, त्याबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता.\n\nव्हीडिओकॉन ग्रुपला 3,250 कोटी रुपयांचं जे कर्ज देण्यात आलं, त्यात हिंसंबंधांचा गैरवापर करण्याची शक्यता असल्याचं वर्तवण्यात आलं होतं. यामागे चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे व्हीडि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. \n\nमार्च 28, 2018 - ICICI बँकेच्या मंडळानं एक पत्रक जाहीर करून चंदा कोचर यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं होतं. तसंच या व्यवहारात कुठल्याही प्रकारची चूक आणि हितसंबंधांचा गैरवापर झालेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.\n\nICICI बँक आणि बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी अशी अफवा पसरवण्यात अली, असं पत्रकात म्हटलं होतं. \n\nमार्च 29, 2018 - इंडियन एक्स्प्रेस च्या एका बातमीमध्ये दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्यात झालेल्या आर्थिक देवाणघेवाण आणि व्यावसायिक व्यवहारांवर प्रकाश टाकण्यात आला होता. त्यानुसार... \n\nमार्च 31, 2018\n\nदीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांची प्राथमिक चौकशी CBI करणार असल्याचं माध्यमांतून समोर आलं होतं. चंदा कोचर यांच्या नावाचा प्राथमिक चौकशीत समावेश करण्यात आलेला नाही.\n\nएप्रिल 4, 2018\n\nआयकर विभागाकडून संबंधित प्रकरणाबद्दल दीपक कोचर यांच्या न्यू-पॉवर कंपनीला नोटीस बजावण्यात आली.\n\nमे 24, 2018\n\nSEBIने ICICI बँक आणि बँकेच्या MD आणि CEO चंदा कोचर यांना कारणे-दाखवा नोटीस पाठवली.\n\nमे 30, 2018 \n\nचंदा कोचर यांच्याविरोधातल्या आरोपांवरची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येईल, असं ICICI बँकेनं म्हटलं आहे. चौकशी सुरू असताना बँकेनं अनिश्चित काळासाठी त्यांना रजेवर पाठवलं आहे, अशा काही बातम्या सुरुवातीला आल्या. पण नंतर बँकेकडून असं स्पष्टीकरण देण्यात आलं की, चंदा कोचर या वार्षिक सुट्टीवर आहेत.\n\n24 जानेवारी, 2018\n\nसकाळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) मुंबईतील दोन तर औरंगाबादच्या एका कार्यालयावर छापे टाकले. त्यानंतर CBIने चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"चंद्रकांत पाटील यांची राजकीय कारकीर्द\n\nचंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातल्या खानापूर गावचे. पण, वडील गिरणी कामगार असल्यामुळे त्यांचं बालपण मुंबईत गेलं.\n\nत्यांनी 13 वर्षं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केलं. पुढे अभाविपचे प्रदेश मंत्री, क्षेत्रीय संघटनमंत्री आणि अखिल भारतीय महामंत्री म्हणून काम केलं.\n\n1995 ते 1999 या काळात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोल्हापूर विभागाचे सहकार्यवाह म्हणून काम पाहिलं. त्यांची 2004 मध्ये भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस म्हणून निवड झाली.\n\nपुढे 2008 मध्ये पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवली आणि महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले. 2009 मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस झाले.\n\nत्यानंतर 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर पाटील यांच्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर त्यांच्याकडे राज्याच्या महसूल मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.\n\nजुलै 2019 मध्ये त्यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यात त... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यांचा विजय झाला. आता ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.\n\nपण, चंद्रकांत पाटील यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर 'बाहेरचा उमेदवार' अशी टीका केली होती.\n\nपण, बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा मुद्दा खोडून काढत म्हटलं होतं, \"मी 1982 पासून दर महिन्याला पुण्यात येत आहे, विद्यार्थी परिषद, भाजपमध्ये काम करत असताना सतत पुण्यात येत आहे. तसंच पुणे पदवीधर मतदारसंघाचा मी गेली 12 वर्षं आमदार आहे.\"\n\nचंद्रकांत पाटील यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीविषयी कोल्हापूरमधील ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई सांगतात, \"चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूर यांचा काही अर्थाअर्थी संबंध नाही. भाजप नेते प्रमोद महाजन किंवा इतर मंडळी जेव्हा कोल्हापूरला यायचे तेव्हा चंद्रकांत पाटील त्यांच्यासोबत इथं यायचे. पुढे प्रमोद महाजन यांनी दूरसंचार मंत्री असताना त्यांना कोल्हापूरात टेलिमॅटिक्स नावाची कंपनी टाकून दिली आणि मग त्यांचं कोल्हापूरात बस्तान बसलं. याव्यतिरिक्त ते म्हणजे मुंबईत भाजपच्या गोटातील एक कार्यकर्ता इतकीच त्यांची ओळख होती.\"\n\nकोल्हापूर आणि चंद्रकांत पाटील\n\nचंद्रकांत पाटील यांचं कोल्हापूरवरील प्रेम पुतनामावशीचं आहे, असं देसाई पुढे सांगतात.\n\nत्यांच्या मते, कोल्हापूरमधून निवडणूक जिंकणं शक्य नाही म्हणून चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचा रस्ता धरला. त्यांचा कोल्हापूरकरांवर विश्वास असता तर ते इथूनच लढले असते. त्यांचं कोल्हापूरवरील प्रेम हे पुतनामावशीचं प्रेम आहे.\n\nपण, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे याविषयी वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते, \"कोल्हापूरमधील मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार होते आणि भाजप-सेना एकत्र निवडणूक लढवत असल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना मतदारसंघ मिळणं अपेक्षित नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी पुण्यातून निवडणूक लढवण्याचं ठरलं. याचा अर्थ ते कोल्हापूरमधून पळून गेले असा होत नाही.\n\n\"कोल्हापूर परिसरातल्या कितीतरी व्यक्ती आणि संस्थांना त्यांनी अडचणीच्या काळात मदत केली आहे. कोल्हापूरचा टोल रद्द करायचं जे काम राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जमलं नाही, ते चंद्रकांत पाटील यांनी सत्तेत आल्यानंतर करून दाखवलं. पंधरा वर्षांच्या सत्तेच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केली नसेल त्याहून अधिक मदत पाच वर्षांत चंद्रकांत पाटील यांनी लोकांना केली आहे,\" असंही चोरमारे..."} {"inputs":"चंद्राभोवती परिक्रमा करत असलेल्या ऑर्बिटरनं विक्रम लँडरचा हा थर्मल फोटो पाठविला असून इस्रोनं तो प्रसिद्ध केल्याचा दावा व्हायरल होत असलेल्या मेसेजमधून करण्यात येत आहे. \n\n47 दिवसांच्या प्रवासानंतर शनिवारी (7 सप्टेंबर) चांद्रयान-2 चं विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर होतं. त्याचवेळी विक्रम लँडरचा इस्रोच्या बंगळुरू इथल्या केंद्रासोबतचा संपर्कच तुटला. \n\nचांद्रयान-2 च्या ऑर्बिटरनं विक्रम लँडर नेमकं कोठे आहे, हे शोधून काढलं आहे. मात्र अजूनपर्यंत या लँडरसोबत कोणताही संपर्क प्रस्थापित झाला नाहीये, अशी माहिती मंगळवारी (10 सप्टेंबर) सकाळी इस्रोनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली. विक्रमसोबत पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचंही इस्रोनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. \n\nयाआधी रविवारी (8 सप्टेंबर) इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं होतं, की इस्रोला चंद्राच्या पृष्ठभागावरील विक्रम लँडरचे फोटो मिळाले आहेत. ऑर्बिटरनं विक्रम लँडरची थर्मल इमेज घेतली आहे. हा फोटो पाहून विक्रम लँडरचं हार्ड लँडिंग झालं अस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ल्याचं वाटत आहे. \n\nमात्र सोशल मीडियावर विक्रम लँडरचा म्हणून शेअर केला जाणारा हा फोटो वस्तुस्थितीला धरून नाहीये. इस्रोनं आपल्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा फेसबुक अथवा ट्विटर अकाउंटवरून विक्रम लँडरचा कोणताही फोटो प्रसिद्ध केलेला नाहीये. इस्रोनं तसं कोणतंही पत्रकही प्रसिद्ध केलं नाहीये. \n\nव्हायरल फोटोचं नेमकं सत्य\n\nइस्रोनं सोडलेल्या 'ऑर्बिटरनं घेतलेली विक्रम लँडरची थर्मल इमेज' म्हणून जो फोटो शेअर होत आहे, तो खरंतर अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या अपोलो-16 चा असल्याचं रिव्हर्स इमेज सर्चमधून समोर आलं आहे. \n\n18 जून 2019 ला नासानं आपल्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या एका लेखात याच फोटोचा वापर केला होता. या लेखातील माहितीनुसार हा अपोलो-16 च्या लँडिग साइटचा फोटो आहे. \n\nअपोलो-16 मध्ये सहभागी झालेले अंतराळवीर\n\n16 एप्रिल 1972 ला 12 वाजून 54 मिनिटांनी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर इथून नासानं अपोलो-16 चं प्रक्षेपण केलं होतं. चंद्रावर उतरण्यासाठी नासाच्या एका टीमनं अपोलो-16 चा वापर केला होता. तीन जणांच्या या टीमचं नेतृत्व जॉन डब्ल्यू यंग करत होते. \n\nनासाच्या या अपोलो-16 मोहिमेदरम्यान या तीन अंतराळवीरांनी चंद्रावर जवळपास 71 तास, दोन मिनिटांचा वेळ घालावला होता. 11 दिवस चाललेली नासाची ही मोहिम 27 एप्रिल 1972 ला पूर्ण झाली. \n\nइस्रो आणि के. सिवन यांचे बनावट अकाउंट\n\nसोशल मीडिया (विशेषतः ट्विटर) वर गेल्या काही दिवसांमध्ये इस्रो आणि इस्रोचे प्रमुख के. सिवन यांच्या नावानं काही बनावट अकाउंट तयार करण्यात आले आहेत. हे अधिकृत अकाउंट असल्याचा दावा केला जात आहे. मात्र इस्रोनं हे सर्व अकाउंट आणि प्रोफाईल बनावट असल्याचं स्पष्ट केलं आहे. \n\nके. सिवन यांचे बनावट अकाउंट\n\nइस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार के. सिवन यांचं सोशल मीडियावर कोणंतंही पर्सनल अकाउंट नाहीये. त्यांचा फोटो असलेल्या बनावट अकाउंटवरून जी माहिती दिली जात आहे, त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन इस्रोनं केलं आहे. \n\nयासोबतच इस्रोनं आपल्या वेबसाइटवरून अधिकृत ट्विटर, फेसबुक आणि यू-ट्युब लिंक प्रसिद्ध केली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"चर्चेसाठी योग्य दिवस ठरवा, असे सरकारने शेतकऱ्यांच्या संघटनेला पाठवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.\n\nसरकार शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मोकळेपणाने मार्ग काढू इच्छित आहे, असं या पत्रात म्हटल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेने सांगितलं आहे. याआधी 9 डिसेंबर रोजी पाठवलेल्या प्रस्तावात सरकार या कायद्यांमध्ये 7 मुदद्यांमध्ये दुरुस्ती करण्यास तयार आहे असं सांगितलं होतं असं या पत्रात म्हटले आहे.\n\nयात एमएसपीचाही समावेश होता. एमएसपीची व्यवस्था कायम राहिल असं सरकार लेखी स्वरुपात देण्यास तयार आहे असं सरकारनं सांगितलं आहे. मात्र हा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या संघटनांनी फेटाळला होता.\n\nशेतकरी संघटनांनी आपल्या समस्या सांगाव्यात आणि आपल्या सोयीनुसार पुढील फेरीतल्या चर्चेसाठी तारीख निवडावी असं सरकारनं सांगितलं आहे. ही फेरी दिल्लीमधील विज्ञान भवनात करण्याची इच्छा आहे असं सरकारनं सांगितलं आहे.\n\nशेतकरी आंदोलनाबाबत सरकार अपप्रचार करतंय'\n\nशेतकरी संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना उद्देशून काल 20 डिसेंबर रोजी पत्र लिहिलं होतं. सरकारकडून आंदोलनाबाबत अपप्रचार केला जात असल्याचा आरोप य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा पत्रातून करण्यात आला होता.\n\nतसंच, शेतकरी आंदोलन हे कुठल्याही विरोधी पक्षामुळे करत नाही, तर आंदोलनामुळे विरोधी पक्षांना पाठिंबा जाहीर करणं भाग पडलं, असंही या पत्रातून शेतकरी नेते म्हणाले आहेत.\n\nदुसरीकडे, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले की, शेतकरी नेत्यांशी पुढच्या दोन-तीन दिवसात चर्चा होऊ शकते. खट्टर यांनी कृषिमंत्री तोमर यांच्यासोबत बैठक केल्यानंतर ही माहिती दिली.\n\n'पंतप्रधानांच्या मन की बात वेळी शेतकऱ्यांनी थाळीनाद आंदोलन करावे'\n\nशेतकरी आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी सोमवारपासून अनिश्चित साखळी उपोषणात सहभागी होतील असं स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी सांगितलं.\n\nशेतकरी आंदोलन\n\n पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची बात (व्यथा) ऐकून घ्यावी यासाठी त्यांच्या पुढच्या मन की बातच्यावेळेस शेतकऱ्यांनी थाळीनाद करावा असंही त्यांनी सांगितलं.\n\nसोमवारपासून 11 व्यक्ती 24 तासांचं उपोषण सुरू करतील. 23 डिसेंबर हा किसान दिवस म्हणून साजरा होईल. पाठिंबा मागे घ्यावा असं रालोआच्या सदस्य पक्षांना आवाहन करणारी पत्रं 26 आणि 27 डिसेंबर रोजी पाठवली जातील असंही यादव यांनी सांगितलं. \n\nकेंद्राने हे कायदे मागे घ्यावेत यासाठी परदेशात राहाणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांनी तेथिल दुतावासात जाऊन मागणी करावी, असं ते म्हणाले.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"चिंचोळे रस्ते आणि नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, ही या भागाची ओळख. मंगळवारी संध्याकाळी या भागात जे घडलं त्यानंतर इथे बघ्यांची गर्दी उसळली आहे. विरोध प्रदर्शन करण्यासाठी शेकडो लोक जमले आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारीसुद्धा आहेत. \n\nकोलकाता शहरात मंगळवारी संध्याकाळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा रोड शो होता. या रोड शो दरम्यान हिंसाचार झाला. याच हिंसाचारादरम्यान काही समाजकंटकांनी कॉलेजमध्ये उभारलेला एकोणिसाव्या शतकातले समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली.\n\nया मूर्तीच्या तोडफोडीनंतर राजकारण तापलं. तृणमूल काँग्रेस या घटनेला बंगाली अस्मितेशी जोडून बघतेय. \n\nमूर्तीच्या तोडफोडीचा सर्वांत आधी विरोध केला तो सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट) पक्षाने. या पक्षाने भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. \n\nईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती कोणी फोडली?\n\nसोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट) पक्षाचे कार्यकर्ते शम्सूल आलम सांगतात, \"भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी मूर्ती फोडली. त्यांनीच कॉलेजच्या आत गाड्या पेटवल्या. हिंसाचार त्यांनीच सु... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रू केला. भाजप आणि संघाच्या लोकांनी इतर राज्यांमध्येदेखील अनेकांच्या पुतळ्यांची विटंबना केली आहे.\" \n\nमूर्ती फोडण्याचा विरोध करण्यासाठी डाव्या पक्षांचे शेकडो कार्यकर्ते बुधवारी एकत्र आले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचीही (सीपीएम) एक रॅली इथून गेली. लोकांच्या हातात लाल झेंडे होतो. ते हिंसाचाराविरोधात घोषणाबाजी करत होते. \n\nया रॅलीमध्ये सहभागी झालेले निरंजन चक्रवर्ती यांना मंगळवारच्या तोडफोडीसाठी कोण जबाबदार होतं, याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, \"हिंसाचारात दोन्ही पक्ष सामील होते. हा तृणमूल काँग्रेस आणि भाजप दोघांचा कट होता. हा पूर्वनियोजित हिंसाचार होता.\" हे कॉलेज गजबजलेल्या भागात आहे. या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानं आहेत. संपूर्ण घटनेविषयी या व्यापाऱ्यांनी त्या संध्याकाळी काय बघितलं, याविषयी विचारलं. \n\nपरिमल सहा नावाच्या व्यापाऱ्याने सांगितलं, \"अमित शाह जाताच मारामारी सुरू झाली. हल्ला कुणी केला, हे आम्ही बघितलं नाही.\"\n\nराजन चक्रवर्ती नावाचे आणखी एक व्यापारी आहेत. त्यांनी सांगितलं, \"हिंसाचार सुरू होताच अफरातफर सुरू झाली. त्यानंतर मी दुकान बंद करून तिथून निघालो.\"\n\nइथले दुकानदार काहीच स्पष्ट सांगू शकत नाहीत. आता दुकानं उघडली आहेत. तरीही काहीतरी अघटित घडण्याची भीती यांच्या मनात आहे. \n\nमूर्ती तोडण्याचा मुद्द्यावरून राजकारण\n\nईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याने राज्यभर नाराजी आहे. याविरोधात विरोध प्रदर्शन करण्यासाठी आलेले निमन रॉय यांना हा बंगाली संस्कृतीवर असलेला हल्ला वाटतो. ते म्हणतात, \"संपूर्ण देश ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा आदर करतो. बंगालमध्ये तर त्यांच्याविषयी फारच आदर आहे. त्यांच्या मूर्तीवर केलेला हल्ला बंगाली संस्कृतीवरचा हल्ला आहे.\"\n\nया मूर्तीची विटंबना संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये मुद्दा बनला आहे. मूर्ती फोडल्यानंतर तृणमूल काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलच्या डीपीमध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा फोटो लावला आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा अपमान म्हणजे आपला अपमान, असा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. \n\nसीपीएमच्या रॅलीमध्ये आलेल्या एका वयोवृद्ध कार्यकर्त्याने म्हटलं की ममता बॅनर्जी बंगाली अस्मितेचं सोंग करत आहेत. ते म्हणाले, \"हे ममता आणि त्यांच्या पक्षाचं नाटक आहे. त्यांना या घटनेचा लाभ घ्यायचा आहे. मात्र, याचा काही राजकीय फायदा होईल, असं मला वाटत नाही.\" मात्र, यातून..."} {"inputs":"चिआंग मै, थायलँड\n\nपण या ज्युरासिक पार्कमध्ये किती शास्त्रीय सत्यता होती, किती विज्ञान खरं होतं? आणि आपल्याला डायनसोरसबद्दल किती माहिती त्यातून मिळाली आहे? \n\nया सिनेमाला 25 वर्षं पूर्ण होत असताना बीबीसीने visual effect मधील तज्ज्ञ फिल टिपेट आणि जीवाश्मशास्त्रज्ञ स्टीव्ह ब्रुसेट यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या सिनेमाच्या निर्मितीनंतर आपण त्यातून काय शिकलो, यावर अधिक प्रकाश टाकला.\n\nमायकेल क्रायटन यांच्या 'ज्युरासिक पार्क' या कादंबरीवर हा सिनेमा आधारित होता. पण त्यात काही चुकलं होतं का?\n\n\"यात दाखवण्यात आलेले बहुतेक डायनोसर क्रेटॅशिअस युगातले होते. पण ज्युरॅसिक जसं ऐकायला कानाला चांगलं वाटतं, तसं कदाचित क्रेटॅशिअस ऐकताना वाटत नाही,\" ते सांगतात.\n\nज्युरॅसिक पार्कमध्ये टायरॅनोसरस (T. rex), व्हेलोसिरॅप्टर, ट्रायसेरॅटॉप्स दाखवण्यात आले होते, पण ते क्रेटॅशिअस युगातले होते. हे युग ज्युरॅसिक युगानंतर आलं होतं.\n\nपण या सिनेमातील खरी अडचणीची बाब म्हणजे जतन केलेल्या DNAमधून डायनासोरला पुन्हा जन्म देणं.\n\nब्रुसेट म्हणतात, \"डायनासोरचं क्लोन करायचं असेल त्याचा पूर्ण जिनोम मिळायला हवा. पूर्ण जिनोम तर सोडाच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":", आतापर्यंत कुणाला डायनासोरसच्या DNAचं काहीही मिळालेलं नाही. म्हणजे आपण अशक्यप्राय जरी नाही म्हटलं तर फारच कठीण शक्यतेबद्दल बोलत आहोत.\"\n\nडायनासोरच क्लोन करायचं असेल त्याचा पूर्ण जीनोम मिळायला हवा. पूर्ण जीनोम तर सोडाच आतापर्यंत कुणाला डायनासोरसच्या डीएनएच काहीही मिळालेलं नाही.\n\nज्युरासिक पार्कमध्ये गतकाळातील प्राण्यांना विध्वंसक, राक्षसी प्राणी म्हणून न दाखवता चित्रपटातील एक पात्र म्हणूनच दाखवण्यात आली होती. हा चित्रपट सिनेमातील काल्पनिक विश्व आणि सत्यातली शास्त्रीय तथ्यं यांमधला समतोल राखण्याचाही प्रयत्न करतो, असंही ते म्हणतात. \n\nडायनासोर साकारले कसे?\n\nजो प्राणी माणसानं कधी पाहिलाचं नाही तो प्राणी शक्य तितका खराखुरा कसा दाखवावा, हा विचार करून सिनेमात तो साकारणं खरंच आव्हानं होतं. आज आपण सगळी भन्नाट अॅनिमेशन्स पाहतोच, पण त्या काळात म्हणजे नव्वदीच्या सुरुवातीला मात्र हे तितकं सोपं नव्हतं.\n\nComputer animation आणि Animatronicsचा वापर, हेच या सिनेमाचं वैशिष्ट्य ठरलं. आणि यामुळे ज्युरासिक पार्कचं अॅनिमेशन एक मैलाचा दगड ठरला.\n\nफिल टिपेट यांनी यापूर्वी 'स्टार वॉर्स'साठी काम केलं होतं. ते स्टॉप मोशनमधील तज्ज्ञ आहेत. तेव्हा 'ज्युरासिक पार्क'साठी डायनोसरचं पात्र निर्माण करण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आलं.\n\nत्यापूर्वीच फिल टिपेट यांनी प्रिहिस्टॉरिक बीस्ट नावाचा एक छोटा स्टॉप मोशनपट तयार केला होता.\n\nजीवाश्मशास्त्रज्ञ जॅक हॉर्नर या चित्रपटासाठी सल्लागार होते. हॉर्नर यांच्यासह टिपेट यांनाही डायनासोरचं चांगलं ज्ञान आहे. ते सांगतात, \"डायनासोरसवर त्यावेळी जी काही पुस्तकं उपलब्ध होती, मी ती सर्व वाचली. त्यामुळे त्या काळी विज्ञान जे सांगत होतं त्याच्या आम्ही फारच जवळ होतो.\"\n\nT. rex\n\nमायकेल क्रायटन यांच्या कादंबरीमधील काही संदर्भ गाळल्याची टिपेट सांगतात.\n\n\"'गॉडझिला'सारखं T. rex जीप उचलतो असा उल्लेख पुस्तकात आहे. पण तो असं खरंच करू शकतो का? भौतिकशास्त्राच्या नजरेतून पाहिलं तर नाही. म्हणून मग आम्ही तो भाग गाळला.\"\n\nआतापर्यंत T. rex जसा दाखवला होता त्यासर्वांत अधिक अचूक टी रेक्स आम्ही साकारला, असं ते म्हणतात. \n\n\"मला आता हे माहीत आहे की T. rexची दृष्टी चांगली होती. तुम्ही खाली बसला तरी T. rex पासून तुम्ही लपू शकत नव्हता. त्याची ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमताही अत्यंत उत्तम होती. अर्थात ही माहिती CAT स्कॅनमुळं मिळू शकली आणि ती..."} {"inputs":"चीनच्या सैनिकांवर उपचार केल्यामुळे डॉ कोटणीस आदरणीय आहेत.\n\nचीनमधला कोणताही बडा नेता भारतात आला की तो एका कुटुंबाची हमखास भेट घेतो... मुंबईच्या कोटणीस कुटुंबाची. कोण होते डॉ. कोटणीस, ज्यांना चीनमध्ये इतका मान दिला जातो?\n\nदुसऱ्या महायुद्धावेळी चीन आणि जपान एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी एका भारतीय डॉक्टरनं आपले प्राण धोक्यात घालून अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवले होते. \n\nडॉक्टर द्वारकानाथ शांताराम कोटणीस हे त्यांचं नाव. जपान आणि चीनमधलं युद्ध पेटल्यानंतर चीनचे अनेक सैनिक जखमी झाले. त्यापैकी अनेकांना प्लेगची लागण झाली होती. \n\nत्यांना वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशानं भारतीय वैद्यक मिशननं एक टीम चीनला पाठवली. त्या टीममध्ये डॉ. कोटनीस हे एक होते. ते आपलं काम अतिशय मन लावून करत असत. \n\nत्यांनी केलेल्या सेवेमुळं अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचले. युद्धभूमीवर प्लेगची भीषण लागण झाली होती. सैनिकांवर उपचार करण्यास इतर डॉक्टर लोक घाबरत असत पण कोटणीस कधी घाबरले नाहीत. \n\nत्यांनी किमान 800 जणांवर उपचार केले असावेत असं म्हणतात. तिथल्या भीषण परिस्थितीमुळं त्यांच्यासोबत भारतातून आलेले डॉक्टर घरी परतले,... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पण कोटणीस त्या ठिकाणीच थांबले. त्यांच्यात असलेल्याया समर्पण भावामुळेच त्यांचा चीनमध्ये आदर केला जातो. \n\nवयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी 1946 साली डॉ. कोटणीस यांचं अल्पशा आजारानं निधन झालं होतं. \n\n\"सैन्यानं एक चांगला सहकारी आणि देशानं एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांची आठवण सदैव आपल्या मनात तेवत ठेवूया,\" असे उद्गार चीनचे तत्कालीन सर्वोच्च नेते माओ झेदांग यांनी कोटणीसांना आदरांजली वाहताना काढले होते. \n\nचीनमध्ये असताना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या क्यो क्विंगलन नावाच्या एका नर्सच्या प्रेमात ते पडले. काही वर्षांपूर्वी त्यांचं डालियन या शहरात निधन झालं. त्यांना एक मुलगा होता. पण वैद्यकीय शिक्षण घेत असताना वयाच्या 24 व्या वर्षीच त्याचा मृत्यू झाला.\n\nडॉ. कोटणीस यांचं मूळ गाव सोलापूर. त्यांनी मुंबईच्या सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलं. \n\nभारतात मात्र त्यांची आठवण कुणी फारशी काढताना दिसत नाही. फक्त काही पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख असतो. व्ही. शांताराम यांनी त्यांच्या जीवनावर डॉ. कोटणीस की अमर कहानी हा चित्रपट काढला होता. \n\nचीनमध्ये आजही आदरणीय\n\nचीनमध्ये ते आजही अत्यंत आदरणीय आहेत. चीननं त्यांच्या नावाचं पोस्टाचं तिकीट छापलं आहे. हंबे या भागात त्यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे. या शतकातील 'चीनचे सर्वांत जवळचे परदेशी मित्र' असं सर्व्हेक्षण 2009 मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. या यादीमध्ये नाव डॉ. कोटणीस यांचंही नाव होतं. डॉक्टरांचा आजही चीनमध्ये खूप आदर केला जातो असं चायना डेली या वृत्तपत्रानं म्हटलं आहे.\n\nडॉ. कोटणीस यांच्या लोकप्रियतेचं कारण काय आणि 1950 सालापासून आजपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना चीनचे नेते का भेट देतात?\n\n\"1962 साली भारत आणि चीनचे संबंध बिघडले. पण कधीकाळी दोन्ही देशांनी परदेशी राजवटीविरुद्ध आणि वसाहतवादाविरुद्ध लढा दिला आहे. या भेटीमागे हा देखील समान धागा आहे,\" असं चीनविषयक धोरणांचे अभ्यासक श्रीकांत कोंडापल्ली यांचं म्हणणं आहे. \n\n\"भारत आणि चीन एकाच वेळी वसाहतवाद आणि साम्राज्यवादाशी लढत होते. कोटणीस कुटुंबीयांची भेट घेऊन चीनी नेते दोन्ही देशांत असलेल्या एकतेच्या भावनेची पुन्हा आठवण करून देतात.\" असंही कोंडापल्ली म्हणतात.\n\nडॉ कोटणीस यांची बहीण मनोरमा यांनी चीनला भेट दिली होती.\n\n1924 साली रविंद्रनाथ टागोर यांनी चीनला भेट दिली होती. तेव्हा तेथील सौंदर्य, शहाणपण, आणि..."} {"inputs":"चीनमधील सामाजिक बदल महत्त्वाचे आहेत.\n\nराष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विचार चीनच्या राज्यघटनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. माओत्से तुंग आणि डेंग जियाओपिंग या चीनच्या सार्वकालीन महान नेत्यांच्या मांदियाळीत जिनपिंग यांचा समावेश झाला आहे.\n\nविविध शासकीय यंत्रणांनी तयार केलेले अहवाल, त्यांची आकडेवारी, सर्वेक्षणं यांचा आढावा घेतल्यानंतर चीनमधील सामाजिक संक्रमणाचा घेतलेला हा वेध. \n\n2015 मध्ये चीननं एकल बालक योजना मागे घेतली. लोकसंख्या नियंत्रणात राखण्याच्या दृष्टीनं सरकारनं हा निर्णय घेतला होता. या धोरणामुळे स्त्री-पुरुष गुणोत्तर कमालीचं बिघडलं होतं.\n\nआता मात्र एकापेक्षा अधिक मुलं होऊ देण्याला सरकारची मान्यता मिळाली आहे, जेणेकरून कुटुंबाचा परीघ वाढणार आहे.\n\nचीनमध्ये लग्नं कमी होत आहेत आणि घटस्फोट वाढत चालले आहेत.\n\nजागतिक स्तरावर विवाहांचं प्रमाण कमी होत आहे. आणि त्याचवेळी घटस्फोटांचं प्रमाण वाढतं आहे. जगातील विकसित देशांमध्ये असलेला हा कल चीनमध्येही कायम आहे.\n\nचीनमध्ये विवाह करण्याचं प्रमाण 16 टक्क्यांनी घटलं आहे तर घटस्फोट होण्याचं प्रमाण 16 टक्क्यांनी वाढलं आहे. \n\n\"अमेरिका आणि अन्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"य पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत चीनमध्ये घटस्फोटांचं प्रमाण कमी आहे. आशिया खंडातील अन्य देशांच्या तुलनेत चीनमधले लोक उशिरा का होईना लग्न करतात. चीनमध्ये विभक्त होण्याचं प्रमाण वाढतं आहे यात तथ्य नाहीत,\" असं न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी शांघायमध्ये मानसशास्त्र विभागातील प्राध्यापक झुआन ली यांनी सांगितलं. \n\nकुटुंबामागे एक मुल ही योजना चीननं आता मागे घेतली असली तरी त्याचे परिणाम प्रदीर्घ काळासाठी समाजात दिसणार आहेत. समाजातलं स्त्री-पुरुष प्रमाण विषम झाल्यानं अविवाहित पुरुषांची संख्या वाढू लागली आहे. \n\n15 ते 24 वयोगटातील, 100 स्त्रियांमागे अविवाहित पुरुषांची संख्या 114 असल्याचं स्पष्ट झालं आहे. \n\nचीनमध्ये अविवाहित पुरुषांची संख्या वाढते आहे.\n\nमनासारखी वधू शोधून देण्यात अयशस्वी झाल्यानं शांघाय शहरातील चाळिशीतील तरुणानं एका विवाहसंस्थेवर खटला दाखल केल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.\n\nहवी तशी बायको मिळावी यासाठी या माणसानेृं त्या विवाहसंस्थेला तब्बल 7 दशलक्ष युआन एवढी प्रचंड रक्कम दिली होती. \n\n\"एका कुटुंबामागे एक मूल या योजनेमुळे लोकसंख्येची वयानुरूप गटवारी बदलली आहे. जन्मदर कमी झाला आहे आणि वयस्कर मंडळींची संख्या वाढणं अशा परस्परविरुद्ध रचनेमुळे क्रयशक्तीवर परिणाम झाला आहे.\"\n\n\"कौशल्यपूर्ण कामांसाठी उपलब्ध लोकसंख्या मयार्दित झाल्यानं त्याचा थेट परिणाम आर्थिक विकासावर झाला आहे\", असं ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचे ल्युईस कुईजस यांनी सांगितलं. \n\n'आता प्रति कुटुंबामागे दोन मुलं होऊ देण्याची अनुमती सरकारनं दिली आहे. मात्र सुधारित योजनेचा परिणाम अर्थात कामासाठी मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी दोन दशकांचा वेळ लागेल.\n\n\"जीवनशैली अधिक सुखकर झाल्यानं लिंग गुणोत्तर बदलेल,\" असा विश्वास कुईजस यांनी व्यक्त केला. \n\n\"सरकारनं कुटुंबामागे एक मूल हे धोरण बदललं आहे. महिला विविधांगी क्षेत्रात सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. सामाजिक स्थैर्य वाढीस लागलं आहे. या सगळ्यामुळे लिंग गुणोत्तर बदलण्यास हातभार लागेल\" \n\nअसं नॅशनल युनिर्व्हसिटीमधील 'सेंटर फॉर फॅमिली अँड पॉप्युलेशन रिसर्च'चे म्यु झेंग यांनी सांगितलं. मात्र सध्याच्या परिस्थितीत मुलांना लग्नासाठी मुली मिळणं कठीणच आहे. \n\nअनेकांकडे स्वतःच्या मालकीचे घर \n\nचीनमधली घरमालकी आणि पर्यायानं घरबांधणी क्षेत्राचं चित्र वेगळं आहे. युरोपियन देशांच्या तुलनेत चीनमधल्या तरुण मंडळींकडे स्वत:चं घर आहे.\n\nजागतिक..."} {"inputs":"चीनमधून सर्वत्र पसरलेला हा रोग सर्व जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे. \n\nकोव्हीड-19 या आजाराची आता सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप ग्रुपवरही माहिती शेअर केली जात आहे. कोरोनाबाबत काही भ्रामक माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे काही महत्त्वाची माहिती भारतीयांना असली पाहिजे.\n\n1) भारतात कोरोना व्हायरसची स्थिती काय आहे?\n\nभारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 5 पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्या आहेत. सोमवार 2 मार्च रोजी दोन रुग्ण आढळून आले. त्यापूर्वी केरळमधल्या 3 लोकांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या सर्वांवर उपचार करुन घरी पाठवण्यात आले होते. हे तिघेही चीनमधून भारतात आले होते. \n\nसोमवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये एक रुग्ण दिल्लीत व दुसरा तेलंगणमध्ये सापडला आहे. या दोघांनाही वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. \n\nसोमवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत उच्चस्तरीय निरीक्षणाखाली या दोघांना ठेवण्यात आल्याचे सांगितले.\n\n2) भारतात नव्या रुग्णांबाबत काय माहिती आहे?\n\nदिल्लीत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीबाबत फारशी माहिती उपलब्ध नाहीय. फक्त एवढीच माहिती समोर आलीय... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"की, ही व्यक्ती इटलीहून परतलीय. लागण झालेल्या व्यक्तीनंच स्वत:हून पुढे येत माहिती दिली. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले.\n\nतेलंगणमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसग्रस्ताबाबत तिथले आरोग्यमंत्री ई. राजेंद्र यांनी माहिती दिली की, 17 फेब्रुवारीला या व्यक्तीनं दुबईचा प्रवास केला होता. तिथं हाँगकाँगमधील सहकाऱ्यांसोबत काम करत होता.\n\nकोरोना व्हायरसची लक्षणं आढळल्यानंतर तेलंगणातील व्यक्ती जवळील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेली. तिथून त्या व्यक्तीला सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. या व्यक्तीला आता वेगळं ठेवण्यात आलं असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत.\n\nतेलंगणातील रुग्ण बंगळुरुहून हैदराबादला बसनं आला होता. त्यामुळं बसमध्ये सहप्रवासी असलेल्या सर्व 27 जणांची आणि त्यांच्या नातेवाईकांची वैद्यकीय चाचणी घेतली जातेय.\n\nइटलीहून परतलेल्या आणखी एका व्यक्तीचे नमुने राजस्थानहून पुण्याला तपासासाठी पाठवण्यात आलेत.\n\n3) कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकार काय करतंय?\n\nकोरोना व्हायरस रोखण्यासाठी भारतानं पावलं उचलली आहेत. भारतातल्या मुख्य विमानतळांसह सर्व लहान विमातळांवर आणि बंदरांवर स्क्रीनिंग सिस्टम लावण्यात आलीय. म्हणजे, इथं तपासणी केली जाते. सीमांवर सुद्धा अशा प्रकारची व्यवस्था उभारण्यात आलीय.\n\nकेंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सोमवारी सांगितलं की, कोरोना व्हायरसच रूग्ण आढळलेल्या 12 देशांमधून भारतात आलेल्या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी होत आहे. \n\nसुरुवातीला चीन, सिंगापूर, थायलंड, हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरिया या देशातून परतलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात होती. मात्र, आता व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, इराण, इटली आणि नेपाळ या देशांमधून परतणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी केली जातेय.\n\nया देशांमधून परतणाऱ्या प्रवाशांना तपासणीसाठी स्वतंत्र मार्गानं नेण्यात येतंय. अशी स्वतंत्र मार्गांची व्यवस्था आतापर्यंत 21 आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तयार करण्यात आलीय.\n\nDGCA नं सर्व एअरलाईन्सना आदेश दिलेत की, कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळलेल्या देशांमधून येणाऱ्या विमानांमध्ये सतर्कतेसाठीची माहिती द्या, तसंच सूचनांचं पालनही करा.\n\nभारतातल्या 21 विमानतळांवर आतापर्यंत साडेपाच लाखांहून अधिक लोकांची तपासणी केली गेलीय. तसंच 12 मुख्य आणि 65 छोट्या बंदरांवर आतापर्यंत 12,431 लोकांची तपासणी करण्यात आलीय.\n\nभारताला जोडून असलेल्या देशांमधून येणाऱ्या लोकांसाठी सीमेवर तपासणी..."} {"inputs":"चीनमध्ये Quoraसारखीच एक प्रश्न उत्तरांची वेबसाईट आहे, तिचं नाव आहे Zhihu. या साईटवर हा प्रश्न विचारण्यात आला आहे.\n\nहा प्रश्न एक वर्षांपूर्वी विचारण्यात आला होता पण आता हा थ्रेड पुन्हा सक्रिय झाला असून अनेक जण भारतीय महिला चिनी नवरा का स्वीकारत नाहीत या प्रश्नावर स्वतःचा अंदाज व्यक्त करत आहेत. \n\nZhihu.com हा प्रश्न आतापर्यंत 12लाख वेळा पाहिला गेला आहे. \n\nदोन्ही देशांत लिंगगुणोत्तर बिघडलेलं असल्यानं लग्न हा महत्त्वाचा मुद्दा आहे. चीनची लोकसंख्या 1.4 अब्ज इतकी असून पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत 3 कोटी 40 लाख इतकी जास्त आहे. \n\nचीनमध्ये अनेक वर्षं राबवण्यात आलेल्या एक मुल धोरणाची ही परिणती असल्याचं म्हटलं जातं. तर भारतात महिलांच्या तुलनेत 3 कोटी 70 लाख पुरुष जास्त आहेत. \n\n'मला उत्सुक्ता आहे'\n\nभारतात हुंड्यावर बंदी आहे. पण भारतात वधूचे पालक वराच्या कुटुंबाला दागिने, रोख रक्कम आणि इतर महागड्या वस्तू भेट म्हणून देत असतात. तर चीनमध्ये वधूला भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. \n\nचीनमध्ये साखरपुड्याच्या गिफ्टची सधारण किंमत 1 लाख युआन इतकी असते, असं Zhihuवर म्हटलं आहे. एक युआनची किंमत 10 रुपये आहे.\n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"Zhihuनं एका मोठ्या उत्तरात म्हटलं आहे की, \"ही रक्कम म्हणजे भारतातील एखाद्या सर्वसाधारण शेतकऱ्याच्या 10 वर्षांच्या उत्पन्ना इतकी आहे. त्यामुळे मुलीचं लग्न व्हावं यासाठी पैसे देण्यापेक्षा भारतीय पालकांनी चिनी मुलांशी आपल्या मुलींचं लग्न लावून दिलं तर त्यांना जास्त पैस मिळतील.\"\n\n\"चीनमधली गावं भारतीय गावांपेक्षा चांगली आहेत. जर कुणी शहरी चिनी व्यक्तीशी लग्न केलं तर जीवनशैलीत होणारा बदल मोठा असतो. चीन आणि भारतीय शहरांतील जीवनमान यामध्ये मोठा फरक आहे. भारतापेक्षा चीनमध्ये महिलांना उच्च दर्जा आहे. त्यामुळे भारतीय महिला चिनी पुरुषांशी लग्न करण्याचं प्रमाण कमी का आहे, याबद्दल आश्चर्य वाटतं, तर दुसरीकडे व्हिएतनाम, बर्मा, युक्रेन अशा देशांतील महिलांनी चिनी पुरुषांशी लग्न केल्याची उदाहरण बरीच आहेत,\" असंही एका उत्तरात लिहिण्यात आलं आहे. \n\nचीनमध्ये लग्नात वधूला गिफ्ट देण्याची प्रथा आहे.\n\nदोन्ही देशांत सांस्कृतिक आदानप्रदान वाढत आहे, परंतु भारतीय महिलांनी चिनी पुरुषांशी लग्न करणं अजूनही दुर्मीळ मानलं जातं. \n\nउदाहरणात चीनमधील मेसेंजिंग अॅप वुईचॅटवर असलेल्या 200 भारतीय-चिनी जोडप्यांत फक्त एका भारतीय महिलेनं चिनी पुरुषाशी लग्न केलं आहे, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनं मार्च महिन्यात छापलं होतं. \n\n'फक्त पैशांसाठी लग्न होत नाहीत'\n\nया प्रश्नाखाली असलेल्या कमेंट सेक्शनमध्ये हुंडा हा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. काही युजर्सनी हुंडा प्रथेवर प्रश्न उभे केले आहेत. ते म्हणतात वधू निवडताना हुंडा किती मिळणार हे पाहिलं जातं. हुंडा फार मोठा असू शकतो आणि तो मृत्यूलाही कारणीभूत ठरल्याची उदाहरणं आहेत. \n\nतर काही प्रतिक्रियांमध्ये भारतात हुंडा प्रथा थेट नसल्याचं म्हटलं आहे. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि मुलीवर असणारं प्रेम दाखवण्यासाठी हा पैसा खर्च करत असल्याचं म्हटलं आहे. \n\n बीजिंग विद्यापीठातले हे वुई यांनी या थ्रेडमधल्या भाषेवर टीका केली आहे. ते म्हणतात लग्न हा काही फक्त पैशांचा विषय नसतो. \n\nचीनमध्ये प्रचंड चाललेल्या दंगल या सिनेमातल्या स्त्री पात्रांची तुलना त्यांनी भारतीय महिलांशी केली आहे. \n\nते लिहितात, \"भारतातल्या शहरी मध्यवर्गीय इंग्रजी बोलणाऱ्या मुली या चीनमधल्या महिलांशी वेगळ्या नाहीत. त्या मुक्त विचारांच्या, चिंतामुक्त आणि परदेशी व्यक्तीशी लग्न करायला तयार असतात. जर तुम्हाला भारतीय बायको हवी असेल तर..."} {"inputs":"चुंबन स्पर्धा\n\nपाकुड जिल्ह्यातली डुमरिया जत्रा चुंबन स्पर्धेच्या निमित्ताने प्रकाशझोतात आली आहे. यामुळे इथलं राजकीय वातावरणही तापलं आहे.\n\nया स्पर्धेमुळे सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोध पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात यासंबंधी चर्चा केली जाईल, असं सत्ताधारी भाजपने जाहीर केलं आहे. \n\nतर लोकांच्या हिताशी निगडीत कोणताच मुद्दा भाजपकडे नसल्याने भाजप नेते अशा गोष्टींकडे लक्ष देत आहेत, अशी टीका झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) केली आहे. \n\nआदिवासी विचावंतांनी सुद्धा भाजपच्या या वर्तणुकीला अयोग्य म्हटलं आहे. \n\nनेमकं प्रकरण काय?\n\nतालपहाडी गावात सिदो-कान्हू जत्रेदरम्यान 'दुलार-चो' नावाची एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. \n\nया अंतर्गत सर्वाधिक वेळ चुंबन घेणाऱ्या जोडीला पारितोषिक देण्यात आलं. \n\nया वेळेस झामुमोचे नेते स्टीफन मरांडी आणि सायमन मरांडी हे दोन आमदार उपस्थित होते. सिदो-कान्हू जत्रेदरम्यान अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. \n\nचुंबन स्पर्धा\n\nयातील विजेत्यांना झामुमोच्या या नेत्यांच्या उपस्थितीत बक्षीसं देण्यात आली. यामध्ये 'दुलार-चो' या स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्पर्धेत विजेते ठरलेल्यांचा समावेश होता.\n\n\"स्पर्धेवेळी तिथं दहा हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. पण त्यावेळी कुणी याचा विरोध नाही केला. उलट यामध्ये सहभागी झालेल्या डझनभर जोड्यांचा टाळ्या वाजवून उत्साह वाढवला,\" असं जत्रेला उपस्थित असलेले पत्रकार रामप्रसाद सिन्हा यांनी सांगितलं. \n\nदरवर्षी धान्याच्या कापणीनंतर या यात्रेचं आयोजन केलं जातं.\n\n'लग्न टिकवण्यासाठी चुंबन स्पर्धा'\n\n\"या स्पर्धेसाठी पत्रकं बनवण्यात आली होती. आणि त्यावर 'दुलार-चो' या स्पर्धेचा प्रामुख्यानं उल्लेख करण्यात आला होता,\" असं रामप्रसाद सिन्हांनी बीबीसीला सांगितलं. \n\n'दुलार-चो' हा संथाली शब्द असून त्याचा अर्थ प्रेमानं घेतलेलं चुंबन असा होतो. यासंबंधीचं पत्रक पोलीस आणि प्रशासनालाही देण्यात आलं होतं.\n\nत्यानंतर काही अधिकाऱ्यांची तिथं नियुक्तीही करण्यात आली होती.\n\nतापपहाडी झामुमोचे आमदार सायमन मरांडी यांचे गाव आहे. त्यांनी सांगितलं की, \"गावचे सरपंच आणि गावकऱ्यांनी मिळून या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यामुळे मी तिथे उपस्थित होतो.\"\n\nपाकडु रेल्वे स्टेशन, झारखंड\n\n\"लोक स्वत:हून या स्पर्धेत सहभागी झाले. शिवाय जत्रेच्या पत्रकावरही 'दुलार-चो'चा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. तेव्हाच लोकांनी या का विरोध नाही केला?\" आमदार सायमन मरांडी विचारतात.\n\n\"गेल्या काही दिवसांत आदिवासी समाजातील घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. या स्पर्धेमुळे पती-पत्नी यांच्यातील संबंध दृढ होतील असं आम्हाला वाटलं. यात चुकीचं असं काहीच नाही,\" असं मरांडी सांगतात. \n\n'ख्रिस्ती मिशनऱ्यांचा हात'\n\nझारखंड भाजपचे उपाध्यक्ष हेमलाल मुर्मू यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी झामुमोचे आमदार सायमन मरांडी आणि स्टीफन मरांडी यांना जबाबदार धरलं आहे.\n\n\"झामुमो आमदारांनी आदिवासी संस्कृतीच्या विरोधात काम केलं आहे. ते संथाल प्रांताला रोम आणि यरुशलेम बनवण्याच्या मागे लागले आहेत. पण आम्ही त्यांना यात यशस्वी होऊ देणार नाही,\" असं हेमलाल मुर्मू यांनी बीबीसीला सांगितलं.\n\n\"ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या या आमदारांचा लोक स्वत:हून विरोध करत आहेत. त्यांचे पुतळे जाळले जात आहेत. यामध्ये आमचं काहीएक राजकारण नाही. आम्ही फक्त संस्कृती वाचवण्याचं काम करत आहोत,\" असं मुर्मू यांनी पुढे सांगितलं.\n\n'आदिवासी संस्कृतीवर हल्ला'\n\nभाजपच्या विरोधाला 'केंद्रीय सरना समिती' या आदिवसींच्या संघटनेने पाठिंबा दिला आहे. \"आदिवासी..."} {"inputs":"चेन्नईमधले अनेक लोक असे रिकाम्या हंडे घेऊन तासन तास वाट पाहत असतात.\n\nपाण्याच्या सरकारी टाक्यांमधून पाणी भरण्यासाठी स्थानिकांना तासनतास रांगेमध्ये उभं रहावं लागतंय. आणि पाणी नसल्याने अनेक रेस्टाँरंट्स बंद झालेली आहेत.\n\n\"आता फक्त पाऊसच चेन्नईला यातून वाचवू शकतो,\" एका अधिकाऱ्याने बीबीसी तमिळशी बोलताना सांगितलं. \n\n2011च्या जनगणनेनुसार चेन्नई हे देशातलं सहाव्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर आहे. आणि आता गेले अनेक आठवडे इथे भीषण पाणीटंचाई आहे.\n\nतलावांतलं पाणी कमी होऊ लागल्यानंतर अनेक हॉटेल्स आणि रेस्टाँरंट्स तात्पुरती बंद करण्यात आली. चेन्नई मेट्रोने स्टेशन्समधील वातानुकूलन यंत्रणा बंद केली असून पाणी वाचवण्यासाठी अनेक ऑफिसांमध्ये कर्माचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगण्यात आलं आहे. \n\nलोकांची टँकरपुढे अशी गर्दी होऊ लागली आहे.\n\nकाही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्यास सांगितल्याच्या बातम्यांना IT वर्कर्स असोसिएशनचे सचिव विनोद कालीगाई यांनी दुजोरा दिलाय. \"पण घरीही पाणी नाही, मग आता आम्ही करायचं काय?\" ते विचारतात. \n\nयावरून आता स्थानिकांमध्येही वाद व्हायला लागले आहेत. पाण्यावरून झालेल्या भांडणातू... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न शेजाऱ्याला भोसकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली. \n\nअधिकाऱ्यांनी पाण्याचे इतर स्रोत शोधायला सुरुवात करण्यात केलेली आहे. \n\nअधिकाऱ्यांनी पाण्याचे इतर स्रोत शोधायला सुरुवात करण्यात केलेली आहे.\n\nचेन्नई शहराचं पाणिपुरवठा खातं आता खाणींसाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यांमधून पाणी काढायला लागलं आहे. पण कोरडे पडलेले तलाव आणि खाली गेलेली भूजल पातळी या दोन मुख्य समस्या आहेत.\n\n\"भूजल पातळी सुधारणं हाच यावरचा उपाय असेल. याआधीही काही वर्षं कोरडी गेली होती पण त्यावेळी भूजलामुळे वेळ निभावली.\" सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या नक्कीरन यांनी सांगितलं. \n\nया भीषण पाणीटंचाईमुळे आता बहुतेक चेन्नई शहर हे पाणीपुरवठा खात्याकडून करण्यात येणाऱ्या पुरवठ्यावरच अवलंबून आहे. शहराच्या सर्व भागांमध्ये सरकारी टँकर्समधून पाणी पुरवण्यात येतंय. \n\n\"आता कुठे सुरुवात झालीय. जर यावर्षीही पाऊस पडला नाही, तर सगळी वाताहत होईल, \" एका अधिकाऱ्याने सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\nहे पाहिलतं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"चोरट्यांनी रुबी आणि सोन्याचा चहाचा कप, बशी आणि चहाचा चमचा चोरला आहे. यांचं एकूण वजन 3 किलो इतकं आहे. या संपूर्ण ऐवजाची किंमत 50 कोटींच्या आसपास आहे. \n\nहा संपूर्ण ऐवज हैदराबादचा शेवटचा निजाम राजा मीर उस्मान अली खान यांच्या मालकीचा आहे. त्यांच्या काळातील जगातील सर्वांत श्रीमंतापैकी ते एक होते. \n\nसोमवारी सकाळी या चोरीचा उलगडा झाला. आदल्या दिवशी चोरी झाल्याचा त्यांचा अंदाज आहे. या कुटुंबाच्या मालकीची असलेली तलवारही 10 वर्षांपूर्वी चोरीला गेली आहे. \n\nया चोरीत दोन लोकांचा सहभाग आहे असा संशय पोलिसांनी बीबीसी तेलुगूकडे व्यक्त केला. \n\nहिंदुस्तान टाइम्सच्या मते चोरीचं रेकॉर्डिंग होऊ नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी छेडछाड केली. या वस्तू एका काचेचं आवरण असलेल्या एका कॅबिनेटमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी चोरट्यांनी कॅबिनेटचे स्क्रू काढून मग या वस्तू चोरल्या. \n\nया सगळ्या वस्तू निजाम संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. हे संग्रहालय लोकांसाठी 2000मध्ये खुलं करण्यात आलं होतं. मीर उस्मान अली यांना 1937मध्ये मिळालेल्या भेटवस्तू तिथे संग्रहित करण्यात आल्या आहे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त. \n\nभारतातील तेव्हाच्या काळात सगळ्यात मोठ्या संस्थानावर खान यांनी राज्य केलं होतं. 1967मध्ये त्यांचं निधन झालं. \n\nत्यांच्या अमाप संपत्तीत प्रसिद्ध जेकबच्या हिऱ्याचा समावेश होता. हा हिरा अंडाकृती होता. इतरही अनेक मौल्यवान दागिन्यांचा या संपत्तीत समावेश होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"छगन भुजबळ हे 2004 पासून येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. \n\n2014 साली झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून छगन भुजबळ यांना 1 लाख 12 हजार 787 मतं मिळाली. ते 46 हजार 442 मतांच्या फरकांनी जिंकले होते. तेव्हा संभाजी पवार यांना 66 हजार 345 मतं मिळाली होती. \n\nदुसरीकडे नांदगाव मतदारसंघात मात्र छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे शिवसेनेच्या उमेदवारांकडून हरले आहेत. शिवसेनेच्या सुहास खांडे यांनी त्यांना हरवलं आहे. \n\nया लढतीचा विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतलेला वेध\n\nया निवडणुकीत येवला विधानसभा मतदारसंघात 67.75 टक्के मतदान झालं होती. \n\nभुजबळांना जड जाणार का?\n\n'सकाळ'चे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने म्हणतात, \"येवल्यात छगन भुजबळांसमोर नक्कीच आव्हान आहे. लोकसभेत समीर भुजबळांचा पराभव झाल्याने ते आता विधानसभेला रिस्क घेऊ इच्छित नसल्याचे दिसतात.\"\n\n\"माणिकराव शिंदे यांच्यासारखे भुजबळांचे निकटवर्तीय नेते दूर गेलेत. शिवाय गेल्या तीन वर्षांत विविध संकटं त्यांना आली. वातावरण प्रतिकूल असल्यानं ते मतदारसंघात थांबले असावेत,\" असा अंदाज श्रीमंत माने व्यक्त करतात.\n\nत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र वरिष्ठ पत्रकार दीप्ती राऊत सांगतात, \"नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून गेलेत, 15 वर्षं भुजबळ आमदार असल्यानं प्रस्थापितविरोधी जनभावना, तुरूंगात जाऊन आल्यानं प्रतिमा मलीन इत्यादी अनेक प्रतिकूल गोष्टी भुजबळांसमोर असल्यानं आव्हान मोठं आहे.\"\n\nभुजबळांनी मतदान केलं नाही \n\nनिवडणुकीतील उमेदवार म्हणून येवला हा छगन भुजबळांचा मतदारसंघ असला, तरी त्यांचं मतदान नाशिक पश्चिम मतदारसंघात आहे. सिडको भागातल्या ग्रामोदय मतदान केंद्रावर दरवर्षी भुजबळ कुटुंबीय मतदान करतात आणि दौऱ्यावर निघतात. यंदा मात्र हे चित्र दिसलं नाही.\n\nविशेष म्हणजे, छगन भुजबळांचे पुत्र आणि नांदगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भुजबळ यांनीही मतदान केलं नाही. तेही नांदगावमध्येच तळ ठोकून होते.\n\nबीबीसी मराठीनं छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, \"येवल्यात स्वत: मी उमेदवार होतो, बाजूला पंकज भुजबळ उमेदवार होते. तिथून नाशिक 100 किलोमीटर आहे. जाऊन-येऊन पाच तास गेले असते. म्हणजेच अर्धा दिवस गेला असता. निवडणूक चालू होती. आमचे मतदारसंघ पण मोठे-मोठे होते. त्यामुळं जाणं शक्य नव्हतं.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"जगभरात कोरोना व्हायरसमुळे लाखो लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत अनेक देश संपूर्ण सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. \n\nत्यातच मंगळवारी आणखी एका व्हायरसचं नाव सोशल मीडियावर, बातम्यांमधून चर्चेत येऊ लागलं - हंता व्हायरस. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nचीनमधल्या ग्लोबल टाइम्सच्या एका वृत्तानुसार या हंता व्हायरसमुळे 23 मार्चला एका जणाचा मृत्यू झाला आहे. या वृत्तानुसार मरण पावलेली व्यक्ती एका बसमध्ये प्रवास करत होती, त्यामुळे त्या बसमधल्या सहप्रवाशांची चाचणी घेतली जात आहे.\n\nही बातमी येताच आधीच कोव्हिड-19च्या दहशतीत असलेल्या लोकांनी ट्विटरवर #HantaVirus हा हॅशटॅग वापरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे हा हॅशटॅग मंगळवारी ट्रेंड होऊ लागला.\n\nपण काय आहे हा हंता व्हायरस? आणि तो कसा पसरतो?\n\nहंता वायरसचा प्रसार कसा होतो?\n\nअमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीजच्या रिपोर्टनुसार हंता व्हायरस हा उंदरांमुळे पसरतो. जर कुणाचा उंदराच्या विष्ठा, लाळेशी संपर्क आला आणि त्यानंतर त्या व्यक्तीने तोच हात आपल्या चेहऱ्याला लावला तर त्याला या व्हायरसची बाधा होऊ शकते. या व्हायरसचं संक्रमण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. एखाद्या व्यक्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तीलाहंताची बाधा झाली आहे की नाही हे कळण्यासाठी एक ते आठ आठवड्याचा वेळ लागतो. \n\nहंता व्हायरसची लक्षणं काय?\n\nजर एखाद्या व्यक्तीला हंताची बाधा झाली असेल तर त्या व्यक्तीला ताप, अंगदुखी, सर्दी, उल्टी सारखी लक्षण दिसू शकतात. हंताची बाधा झालेली व्यक्ती अतीगंभीर झाली असेल तर त्या व्यक्तीच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरून श्वास घेण्यासाठी त्रास होतो. २०१९ मध्ये लॅटिन अमेरिकेतील एक प्रदेश पेटोगोनिया या ठिकाणी हंताच्या संक्रमणामुळे ९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या ठिकाणी जाऊ नका अशी सूचना पर्यटकांना देण्यात आली होती.असं सांगितलं जातं की त्यावेळी हंता व्हायरसच्या ६० केसेस समोर आल्या होत्या आणि पन्नास जणांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. सीडीसीने सांगितल्यानुसार हंता व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण ३८ टक्के आहे आणि अद्याप या आजारावर ठराविक औषध पद्धती उपलब्ध नाही.\n\nकसा पसरतो हंता व्हायरस?\n\nअमेरिकेची केंद्रीय आरोग्य व्यवस्था CDCच्या एका अहवालानुसार हंता व्हायरस हा उंदरांपासून होणारा रोग आहे. जर एखाद्या व्यक्तीने उंदराच्या विष्ठेला किंवा लाळेला हात लावून नंतर चेहऱ्याला स्पर्श केला तर त्याला या रोगाची लागण होण्याची शक्यता असते.\n\nपण हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे संक्रमित होण्याची शक्यता नाही. या रोगाची स्पष्ट लक्षणं दिसायला एक ते आठ आठवडे एवढा वेळ लागतो. \n\nजर एखाद्या व्यक्तीला या व्हायरसची बाधा झाली असेल तर त्याला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, मळमळ जाणवू शकते. शिवाय, प्रकृती आणखी गंभीर झाल्यास फुप्फुसात पाणी भरण्याची किंवा श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता असते. \n\nजानेवारी 2019 मध्ये हंता व्हायरसची बाधा होऊन पेंटागोनियामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिथल्या पर्यटकांनाही याची कल्पना देऊन खबरदारीचा इशारा देण्यात आला होता. \n\nतेव्हाच्या एका अंदाजानुसार हंता व्हायरसची लागण झालेले 60 रुग्ण आढळले होते, ज्यापैकी 50 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं.\n\nCDC अनुसार हंता व्हायरसची लागण झाली तर त्यावर कोणताही 'विशिष्ट उपचार' नाही, आणि यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण हे 38 टक्के आहे.\n\nभारतात ट्विटरवर आला व्हायरस\n\nजेव्हा हंता व्हायरसची बातमी आली, तेव्हा आधीच कोरोना व्हायरसमुळे धास्तावलेले लोक ट्विटरवर व्यक्त होऊ लागले.\n\nचीनने काय स्पर्धा लावलीये का व्हायरस शोधण्याची, अशी प्रतिक्रिया @istanBIG_ ने दिली आहे.\n\nतर ऑस्टिन तुनोई..."} {"inputs":"जगभरातले कोट्यवधी लोक घरी इंटरनेटवर काही ना काही स्ट्रीम करत आहेत किंवा घरून काम करत आहेत. त्यामुळे इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवरचा ताण वाढतोय. \n\nएकट्या युकेमध्ये इंटरनेटच्या वापरात 20 टक्के वाढ झाल्याचं ओपनरीच या डिजिटल नेटवर्क कंपनीचं म्हणणं आहे. तर इकॉनॉमिक टाइम्सच्या एका बातमीनुसार भारतात ही वाढ सुमारे 10 टक्क्यांनीच झाली आहे. \n\nत्यामुळे इंटरनेट स्पीड नेहमीपेक्षा कमीच आहे, असा सर्वांना संशय येणं साहजिकच आहे. आणि बहुदा ते खरंही आहे. कारण तशा तक्रारी येत आहेत.\n\nकोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करताना वेगवान इंटरनेट सेवा 'महत्त्वाची' असल्याचं युकेच्या सरकारनेही म्हटलं आहे. त्यामुळे ऑफकॉम या युकेमधल्या दूरसंचार नियामक संस्थेने काही सोपे उपाय सांगितले आहेत. \n\nया उपाययोजना करून वाय-फायचा स्पीड वाढवता येऊ शकतो - \n\nलॉकडाउनच्या काळात अनेक कंपन्यांनी इंटरनेटचा स्पीड कमी होऊन ग्राहकांना मनस्ताप होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवरचा ताण कमी व्हावा, यासाठी नेटफ्लिक्स, फेसबुक, युट्यूब यासारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनेही व्हीडियोची क्वालिटी कमी केली आहे,... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"म्हणजे या प्लॅटफॉर्मवर HD ऐवजी SD पिक्चर क्वालिटी तुम्हाला मिळेल.\n\nजेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर लोक स्ट्रीमिंग करतात तेव्हा व्हीडियोची गुणवत्ता कमी करून स्पीड वाढवता येऊ शकतो.\n\nदरम्यान, इंटरनेटच्या वाढलेल्या वापराचा ताण हाताळायला सक्षम असल्याचं इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचं म्हणणं आहे. \n\nलॉकडाऊनमुळे वाय-फाय इंटरनेटचा वापर वाढला असला तरी संध्याकाळच्या पीकटाईमपेक्षा तो अजूनही कमीच असल्याचं टेलिकॉम कंपन्यांचं म्हणणं आहे. \n\nभारतात मात्र, स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या बघता नेट स्लो होण्याची समस्या अनेकांना भेडसावते. तेव्हा वर दिलेल्या काही टिप्स तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"जगभरातील किशोरवयीन मुलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा\n\nपूर्व आशियामध्ये लठ्ठ मुलं आणि पौगंडावस्थेतील मुलांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. अलिकडच्या वर्षांमध्ये चीन आणि भारतातील आकड्यांमध्ये फुगवटा बघायला मिळाला आहे.\n\nजगातील 200 देशांमध्ये लठ्ठपणाविषयीचं निरक्षणाची नोंद 'द लॅन्सेट' करते. हे या क्षेत्रातलं सर्वांत मोठं विश्लेषण असतं.\n\nयूकेमध्ये पाच ते 19 वयोगटातील प्रत्येक दहा जणांपैकी एकजण लठ्ठ असतो.\n\nलठ्ठ मुलं पुढे चालून प्रौढावस्थेतही लठ्ठच राहण्याची शक्यता असते. अशांना आरोग्याच्या गंभीर समस्याही भेडसावू शकतात, असं तज्ज्ञ म्हणतात.\n\n2025 नंतर प्रत्येक वर्षी लठ्ठपणामुळे आलेल्या आजारावर उपचारानिमित्त करण्यात येणारा जागतिक खर्च हा 920 अब्ज पौंडवर पोहचलेला असेल, असा इशारा 'वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशन'ने दिला आहे. जागतिक स्थूलता दिवशी प्रकाशीत झालेल्या 'द लॅन्सेट'च्या विश्लेषणात म्हटले आहे.\n\nजंकफूड हेच निमित्त\n\nयुनायटेड किंगडमसह युरोपातील काही उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मुलांमधलं लठ्ठपणाचं प्रमाण सध्या स्थिर आहे.\n\nअसं असलं तरी जगातील इतर भागांमध्ये हे प्रमाण झपाट्यानं आणि भयावह पद्धतीनं वाढत अस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ल्याचं माजिद इझाती यांनी सांगितलं. इझाती हे लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये प्रमुख संशोधक प्राध्यापक आहेत.\n\nजंक फूड हे लठ्ठपणा मागचं एक कारण\n\nसंशोधकांच्या मते सहज उपलब्ध होणारे आणि मोठ्या प्रमाणावर प्रचार केले जाणारे स्वस्त मैदायुक्त खाद्यपदार्थ यामागचं एक प्रमुख कारण आहे.\n\nपॉलिनेशिया आणि मायक्रोनेशियामध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. या देशांतील जवळजवळ निम्मी तरुण लोकसंख्या लठ्ठ आहे.\n\nसध्याचा लठ्ठपणाचा जागतिक ट्रेंड असाच राहिला तर लवकरच सर्वसाधारण कमी वजनाच्या लोकांपेक्षा लठ्ठ लोकं जास्त दिसायला लागतील.\n\nलाल रंग सर्वाधिक लठ्ठपणा दर्शवितो. त्यानंतर केशरी आणि पिवळा रंग हे लठ्ठपणाचं थोडं कमी प्रमाण दाखवतो. तर हिरवा आणि निळा रंग हा 5 टक्क्यांहून कमी तरुण लोकसंख्या लठ्ठ असल्याचं सांगतो.\n\nजागतिक पातळीवर 2000 सालानंतर सर्वसाधारण कमी वजनाच्या मुलामुलींचं प्रमाण घसरत चाललं आहे.\n\n2016 मध्ये 19 कोटी 20 लाख तरुण सर्वसाधारण कमी वजनाचे होते. लठ्ठ तरुणांपेक्षा ही संख्या सध्यातरी जास्त वाटत असली तरी त्यात लवकरच बदल होईल असं दिसतं.\n\nगेल्या काही दशकांमध्ये पूर्व आशिया, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियनमध्ये लठ्ठ लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.\n\nलाल रंग सर्वाधिक लठ्ठपणा दर्शवितो. त्यानंतर केशरी आणि पिवळा रंग हे लठ्ठपणाचं थोडं कमी प्रमाण दाखवतो. तर हिरवा आणि निळा रंग हा 5 टक्क्यांहून कमी तरुण लोकसंख्या लठ्ठ असल्याचं सांगतो.\n\nजागतिक स्तरावर 2016 मध्ये अतिरिक्त वजन असणाऱ्या तरुणांची संख्या 2.13 कोटी होती. तरी हे प्रमाण लठ्ठपणाच्या सीमारेषेखालीच आहे.\n\n\"ही एक मोठी समस्या आहे ज्यात आणखी वाढ होत जाईल,\" असं लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे सहसंशोधक डॉ. हॅरी रट्टर म्हणाले.\n\n\"प्रत्येक हाडकुळी व्यक्ती दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता अधिक वजनाची आहे.\"\n\n\"आपण अधिक अशक्त, आळशी किंवा लोभी झालो नसून वास्तविकतेत आपल्या आजूबाजूचे जग बदलत आहे,\" असं ते म्हणतात.\n\nवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या डॉ फियोना बुल यांची अपेक्षा आहे की कॅलरीयुक्त आणि कमी पोषणमूल्य असलेल्या अन्नपदार्थांचा वापर कमी करायला हवा. तसंच अधिक शारीरिक हालचालींना उत्तेजन देण्यासाठी कठोर पावले उचलली जायला हवीत.\n\nआतापर्यंत जगभरातील फक्त 20 देशांनीच शर्करायुक्त पेयांवर कर लावला आहे.\n\nआतापर्यंत जगभरातील फक्त 20 देशांनीच शर्करायुक्त पेयांवर कर लावला आहे.\n\nइंग्लंडमधील सार्वजनिक..."} {"inputs":"जगातल्या 120 कोटी रोमन कॅथलिक नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या 'द पीपल ऑफ गॉड' या पत्रात पोप यांनी आपली भूमिका मांडली आहे. \n\nधर्मसंस्थेकडून होणारा हा अश्लाघ्य प्रकार लवकरात लवकर थांबावा असं आवाहन पोप यांनी केलं आहे. चर्चमधील ही 'मरणाची संस्कृती' थांबवण्याचे आवाहन करतानच त्यांनी या पत्रात क्षमेची मागणी केली आहे. अशा प्रकारांना समोरे जाताना येत असल्याच्या अपयशांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. \n\nगेल्या आठवड्यात अमेरिकेतल्या पेनसिल्व्हेनियामध्ये गेली सात दशकं सुरू असलेल्या लैंगिक शोषणासंदर्भात ज्युरींनी सविस्तर अहवाल सादर केला. त्या पार्श्वभूमीवर पोप बोलत होते. \n\nया अहवालात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. अमेरिकेतल्या या राज्यात हजार अल्पवयीन मुलांवर 300 धर्मगुरूंकडून लैंगिक छळ झाल्याचं उघड झालं आहे. \n\nआणखी हजार लहान मुलांना लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागल्याचं स्पष्ट झालं आहे. चर्चकडून याप्रकरणातील दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला. यापैकी काही खटले खूप जुने असल्याने तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही. \n\nहा अहवाल जाहीर झाल्यानंतर व्हॅटिकनने पोप हे पीडितांच्या बाजूने आणि या 'भक्ष... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कां'च्या विरोधात असल्याचं म्हटलं होतं. \n\nपोप यांचं काय म्हणणं? \n\nबाल लैंगिक शोषणासंदर्भात जगभरातल्या कॅथलिक नागरिकांना पोप यांनी संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असं व्हॅटिकनने सांगितलं. \n\n2000 शब्दांच्या या पत्रात पोप यांनी अमेरिकेत सुरू असलेल्या धर्मगुरूंकडून होणाऱ्या लैंगिक शोषणासंदर्भात भूमिका घेतली. हा सगळा प्रकार रोखण्यात चर्चला अपयश आलं आहे अशी कबुलीही त्यांनी दिली. \n\nप्रतिकात्मक छायाचित्र\n\nलैंगिक शोषणाला सामोरे गेलेल्या पीडितांचं दु:ख हृदय पिळवटून टाकणारं असल्याचं त्यांनी सांगितलं. वर्षानुवर्षे त्यांच्या दु:खांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. हे शोषण निमूटपणे सहन करा असं सांगण्यात आलं. या प्रकरणाचं गांभीर्य मोठं आहे. अशा घटना सातत्याने घडत राहणं दुर्देवी आहे. आपण वेळीच दोषींवर कारवाई करायला हवी होती. लहानग्या मुलांवर अत्याचार होत असताना आपण त्यांची काळजी घेतली नाही. एकप्रकारे शोषणा करणाऱ्यांना आपण सहकार्यच केलं अशा शब्दांत पोप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. \n\nपोप यांनी बायबलमधल्या उताऱ्याचा दाखला दिला. समाजातल्या कोणाचंही शोषण म्हणजे सगळ्यांना त्रास होण्यासारखं आहे. समाजातले असे प्रकार रोखण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना अंमलात आणायला हवी. आपण सगळ्यांनी एकत्र येत चांगल्या भविष्यासाठी काम करायला हवं. \n\nधर्मरक्षणाची जबाबदारी दिलेल्या व्यक्तींकडूनच अशा स्वरूपाच्या नृशंस गोष्टी होत असतील तर ते रोखायला हवं. चिमुरड्यांची काळजी घेणं आपलीच जबाबदारी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.\n\nअशा आहेत नव्या तक्रारी?\n\nपोप आज Church's World Meeting of Familiesमध्ये व्याख्यान देण्यासाठी आयर्लंडला जाणार आहेत. आयर्लंडस रोमन कॅथॉलिक चर्चचे आर्चबिशप इमॉन मार्टिन म्हणाले की पोप फ्रान्सिस डब्लिन इथं त्यांच्या भेटीत धर्मगुरूंच्या शोषणाच्या घटनांतील पीडितांची भेट घेण्याची शक्यता आहे. \n\nबाल लैंगिक अत्याचारांचे स्कँडल जगभरातील विविध चर्चमध्ये घडलेल्या आहेत.\n\nगेल्याच महिन्यात वॉशिंग्टन डीसीचे माजी आर्चबिशप थिओडर मॅककॅरिक यांच्यावर अत्याचारांचे आरोप झाल्यानंतर त्यांना पायउतार व्हावं लागलं होतं. \n\n50 वर्षांपूर्वी एक किशोरवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे विश्वासार्ह आरोप आहेत असं अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. \n\nमे महिन्यात आर्चबिशप फिलिप विल्सन यांच्यावरही 1970च्या दशकात बाललैंगिक अत्याचार घडवल्याचे..."} {"inputs":"जत्रेमध्ये बंदुकीने फुगे फोडायला तिला खूप आवडायचं. सीआयडी ही मालिकाही तिच्या आवडीची होती. त्यात पिस्तुलातून गोळ्या झाडताना बघून तिलाही स्फुरण चढायचं.\n\nमात्र, नेमबाजी हा व्यावसायिक क्रीडा प्रकार आहे आणि या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून आपण आपल्या देशाचं नाव उंचावू शकतो, याची त्यावेळी तिला जराही कल्पना नव्हती. \n\n2016 साली पुण्यात भरलेल्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत 9 पदकं पटकावून तिने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि या कामगिरीमुळे तिची थेट ज्युनिअर इंडिया टीममध्ये वर्णी लागली. \n\nपुढच्या वर्षी जपानमध्ये झालेल्या एशियन एअरगन चॅम्पियनशीप स्पर्धेत तिने कारकिर्दीतलं पहिलं सुवर्ण पदक पटकावलं. \n\nनेमबाजीशी ओळख \n\nअभिनव बिंद्रा मेहुलीचे प्रेरणास्थान आहेत. 2008 साली बिजिंग ऑलिम्पिक्समध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावलं. हा खेळ तिने तिच्या घरातल्या छोट्याशा टीव्हीवर बघितला आणि आपणही याच क्षेत्रात कारकीर्द घडवायची, असा निश्चय तिने केला.\n\nमात्र, घरची परिस्थिती बेताचीच होती. वडील रोजंदारीवर काम करायचे तर आई गृहिणी. हातावर पोट असल्याने खेळाडू बनण्याचा खर्च आवाक्याबाहेरचा होता.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त्यामुळे आई-वडिलांचं मन वळवणं जिकरीचं होतं. एक पूर्ण वर्ष त्यात गेलं. मात्र, घरच्यांची परवानगी मिळाल्यावर मेहुलीने मागे वळून बघितलं नाही. \n\nत्यांनीही हरतऱ्हेने तिची साथ दिली. त्यावेळी तिला प्रशिक्षणासाठी अद्ययावत शूटिंग रेंज किंवा इलेक्ट्रॉनिक टार्गेट अशा सुविधा मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे रेंजवर टारगेट बदलण्यासाठी तिला हँड पुलीचा वापर करावा लागायचा. \n\nमात्र, तिच्या अडचणी इथेच संपलेल्या नव्हत्या. आणखी एक संकट आ वासून उभं होतं. \n\n2014 साली तिने चुकून एका व्यक्तीवर गोळी झाडली आणि त्यात ती व्यक्ती जखमी झाली. त्यामुळे तिच्या नेमबाजीवर बंदी घालण्यात आली. या कारवाईमुळे तिला नैराश्य आलं. \n\nमात्र, तिचं कुटुंब तिच्या पाठिशी खंबीरपणे उभं होतं. त्यांनी तिला अर्जुन पुरस्कार विजेते नेमबाज जॉयदीप करमरकर यांच्याकडे नेलं आणि हाच मेहुलीच्या आयुष्यातला टर्निंग प्वॉईंट ठरला. \n\nसुवर्णवेध\n\nजॉयदीप कर्माकर यांची भेट होण्याआधी मेहुलीला पूर्णवेळ प्रशिक्षक नव्हते. करमरकर यांच्या शूटिंग अकॅडमीमध्ये तिला प्रवेश मिळाला आणि तिचा गमावलेला आत्मविश्वास तिला परत मिळाला. \n\nप्रशिक्षणासाठी अॅकेडमीमध्ये जायचं म्हणजे एकीकडच्या प्रवासासाठी चार तास लागायचे. त्यामुळे तिला पुरेशी झोपही मिळत नव्हती. \n\nमात्र, नेमबाजीसाठी मेहुलीने उपसलेल्या कष्टाचं चीज झालं. 2017 साली जपानमध्ये झालेल्या एशियन एअरगन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने पहिल्या आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतर यशाने तिची साथ सोडली नाही. \n\n2018 सालच्या युथ ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने रजत पदकांची कमाई केली. \n\nऑलिम्पिक्स आणि वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण पदकं हे तिचं स्वप्न आहे. \n\nभारतात लोकप्रिय खेळांमध्ये खेळाडूंच्या यशाचं बरंच कौतुक होतं. मात्र, कमी लोकप्रिय खेळांमध्ये तेवढ्याच तोडीची कामगिरी करणाऱ्या खेळाडुंकडे दुर्लक्ष होतं, अशी खंत मेहुली व्यक्त करते. हे खेळाडूसुद्धा तेवढीच मेहनत घेतात आणि म्हणूनच लवकरच ही परिस्थितीही बदलेलं, अशी आशा ती व्यक्त करते. \n\n(हा लेख ई-मेलच्या माध्यमातून मेहुली घोष यांनी पाठवलेल्या उत्तरांवर आधारित आहे.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी म्हणजेच 22 मार्चला देशातील 3700 रेल्वे रद्द करण्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. \n\nशनिवारी रात्री 12 वाजेपासून रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत देशातल्या कोणत्याही रेल्वे स्थानकावरून कोणतीही रेल्वे सुटणार नाही, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. \n\nतर आधीच प्रवासात असलेल्या रेल्वेगाड्यांना थांबवण्यात येईल आणि प्रवाशांना प्रवासी कक्षात ठेवण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. \n\nदरम्यान, येत्या रविवारी, 22 मार्चला 'जनता कर्फ्यू' पाळूया. हा जनतेने जनतेसाठी लावलेला कर्फ्यू असले, त्या दिवशी सकाळी 7 ते रात्री 9 घराबाहेर पडायचं नाही, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. \n\nतसंच केंद्र सरकारने आता मास्क आणि हँड सॅनिटायझरच्या किमती निश्चित केल्या असून त्याहून अधिक भावानं विकणाऱ्या विक्रेत्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. ही माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे.\n\nजीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत दुहेरी आणि तिहेरी मास्कमध्ये वापरण्यात येणाऱ्या फॅब्रिकची... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"किंमत 12 फेब्रुवारी 2020ला जेवढी होती तेवढीच असणार आहे. दुहेरी मास्कची किंमत 8 रुपये आणि तिहेरी मास्कची किंमत 10 रुपयांपेक्षा अधिक नसेल. \n\nतर 200 ML इतक्या क्षमतेच्या हँड सॅनिटायझर बाटलीची किंमत 100 रुपयांपेक्षा अधिक असणार नाही, असंही पासवान यांनी सांगितलं. \n\n30 जून 2020 पर्यंत या किमती देशभरात लागू राहतील, असंही ते म्हणाले आहेत. \n\n2. रेशन दुकानांना 3 महिन्यांचं धान्य वाटप - अजित पवार\n\nराज्यातल्या रेशन दुकानांना 3 महिने पुरेल इतके धान्य, कांदे, बटाटे देण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे. \n\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी राज्याकडे पुरेसा निधी आहे, असंही त्यांनी म्हटलंय.\n\nराज्यातल्या जनतेनं लग्न, अंत्यसंस्कार यासारख्या कार्यक्रमांना गर्दी करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत भावनिक मुद्दे आणून अडथळे निर्माण करू नये, असंही ते म्हणाले आहेत. \n\n3. देशभरात 2018मध्ये 501 बालविवाह\n\n2018 मध्ये देशभरात 501 बालविवाह झाल्याची नोंद झाली असून त्यातले बहुसंख्य आसाममधील असल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत दिली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली. \n\nआसाममध्ये सर्वाधिक 88, त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 73, पश्चिम बंगालमध्ये 70, तर तामिळनाडूमध्ये 67 बालविवाह झाल्याची माहिती त्यांनी दिली.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nगेल्या काही वर्षांत बालविवाहांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे का, या प्रश्नाच्या लेखी उत्तरात इराणी यांनी सांगितलं, \"18 वर्षांखालील महिलांच्या विवाहाचे प्रमाण कमी झाले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-3 नुसार 2005-06मध्ये बालविवाहाचे प्रमाण 47.4 टक्के इतके होते, तर 2015-16मध्ये ते मध्ये 26.8 टक्के इतके झाले आहे.\"\n\n4. 'माझ्याही मुलीला लवकरात लवकर न्याय द्या'\n\nनिर्भयाला न्याय मिळाला त्याचा आनंद होत आहे. आता माझ्याही मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी हिंगणघाट जळीत कांडातील तरुणीच्या आईनं सरकारकडे केली आहे. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.\n\nमहिलांवर अत्याचार करणाऱ्यावर कडक कायदा झाला पाहिजे, असंही त्या म्हणाल्यात.\n\nवर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुण शिक्षिकेला जाळण्यात आलं. याप्रकरणी आरोपी विकेश नगराळे याला अटक करण्यात आली..."} {"inputs":"जपान एका सहा वर्षांच्या विद्यार्थ्याचा उष्माघातानं मृत्यू झाला होता.\n\nगेल्या दोन आठवड्यात उष्णतेच्या लाटेमुळे हजारो लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सरकारने लोकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. \n\nपण नेमकं ऊन किती आहे?\n\nया आठवड्याच्या सुरुवातीला मध्य जपानमध्ये पारा 40.7 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होता. गेल्या पाच वर्षांतील हे सर्वाधिक तापमान असल्याची नोंद आहे.\n\nक्योटो शहरात सात दिवसांपासून तापमान 38 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. 19व्या शतकात तापमानाची नोंद ठेवण्यास सुरुवात केल्यापासून पहिल्यांदाच अशी उष्ण लाट रेकॉर्ड होत आहे.\n\nआयची प्रदेशात एका सहा वर्षांच्या विद्यार्थ्याचा उष्माघातानं मृत्यू झाल्यानंतर जपानच्या शिक्षण मंत्रालयानं बचाव करण्यासाठी शाळांना योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगितलं आहे.\n\nसार्वजनिक उद्यानांमध्ये उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.\n\nजपानच्या हवामान खात्याने लोकांना उष्ण हवामानामुळे जाणवणारा थकवा टाळण्यासाठी पुरेसं पाणी पिण्याचा आग्रह केला आहे.\n\nपश्चिम जपानमध्ये पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर मदत करणाऱ्या स्वयंसेवकांना उष्माघाताचा त्रास सहन ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"करावा लागत आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामातही अडथळे येत आहे. \n\nया महिन्याच्या सुरुवातीला पुरानंतर जमीन खचल्यामुळे जपानमध्ये 200 लोकांचा मृत्यू झाला होता.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"जपानने पाठवलेले रोबोट अशनीवर उतरले आहेत.\n\nशुक्रवारी हायाबुसा-2 या स्पेसक्राफ्टमधून ही दोन 'रोव्हर' अशनीवर उतरली आहेत. हा अशनी 1 किलोमीटर इतका मोठा असून या दोन रोव्हर प्रकारच्या यानांनी या अशनीवर भटकंती सुरू केली आहे. हे दोन यान म्हणजे रोबोच आहेत. \n\nहीच ती अशनी\n\nJAXAनं दोन्ही रोव्हर उत्तमपणे काम करत असल्याचं म्हटलं आहे. हे रोव्हर अशनीच्या पृष्ठभागावरील छायाचित्र घेऊ शकतात, आणि तापामान नोंदवू शकतात.\n\nRyugu असं या अशनीचं नाव आहे. हायाबुसा-2ला या यानाजवळ पोहोचायला साडेतीन वर्षं लागली. \n\nयुरोपियन स्पेस एजन्सीनं यापूर्वी धूमकेतूवर यान उतरवलं होतं. पण अशनीवर यान उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. \n\nअशनी काय आहेत?\n\nसौरमालेची निर्मिती होत असताना जे काही उरलं ते म्हणजे अशनी आणि उल्का होय. Ryugu हा अगदी प्राथमिक अशनी आहे. या अशनीचा अभ्यास ग्रहांच्या निर्मितीवरही प्रकाश पडू शकतो. हा अशनी हिऱ्याच्या आकाराचा आहे. त्याचा रंग काळसर आहे. स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साडेसात तास लागतात. \n\nहायाबुसा कसं पोहोचलं अशनीपर्यंत?\n\nगुरुवारी सकाळी हायाबुसा - 2 या अशनीजवळ पोहोचले. हायाबुसा-2च्या खालच्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"भागात एका कंटेनरमध्ये हे दोन लहान यान होते. हे यान म्हणजे रोबो आहेत. यांची नावं Minerva II-1 असं आहे.\n\nया रोव्हरनी अशनीच्या पृष्ठभागावरून पाठवलेलं छायाचित्र.\n\nशुक्रवारी सकाळी या अशनीपासून 196 फूट उंचीवरून हे रोबोट \/ यान अशनीवर उतरले. \n\nहे दोन रोव्हरवर वाईड अँगल, स्टेरिओ कॅमेरे आहेत. शिवाय तापमान मोजण्यासाठी सेन्सर आहेत. \n\nपुढं काय होईल?\n\nहायाबुसा-2 ऑक्टोबरमध्ये या अशनीवर उतरेल आणि तेथून दगड आणि मातीचे नमुने गोळा करेल. Ryuguच्या पृष्ठभागावरील एका विवरात स्फोट घडवेल आणि त्यातून माती आणि खडकाचे नमुने गोळा केले जातील. हे यान नमुन्यांसह 2020ला पृथ्वीवर परत येणं अपेक्षित आहे.\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"जमाल खाशोग्जी\n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, जर पुरावे असतील तर ते सादर करावेत.\n\n2 ऑक्टोबरला इस्तंबूल इथल्या सौदी अरेबियाच्या दूतावासात प्रवेश केल्यानंतर खाशोग्जी बेपत्ता झाले आहेत. \n\nदरम्यान, वॉशिंग्टन पोस्टने खाशोग्जी यांचा शेवटचा लेख प्रसिद्ध केला आहे. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी हा लेख लिहिला होता. मध्यपूर्वेतील माध्यम स्वातंत्र्याचं महत्त्व या विषयावर त्यांनी हा लेख लिहिला आहे. \n\nया वृत्तपत्राचे ग्लोबल ओपिनियन एडिटर करेन अतिहा म्हणाल्या, ते परत येतील या आशेने या लेखाचं प्रकाशन आम्ही थांबवलं होतं. \"पण आता आपल्याला मान्य करावं लागेल की ते परत येणार नाहीत. वॉशिंग्टन पोस्टसाठी लिहिलेला त्यांचा हा शेवटचा लेख आहे. या लेखात त्यांना अरब जगतातील माध्यम स्वातंत्र्याबद्दल त्यांना असणारी कळकळ दिसून येते. त्यासाठीच त्यांनी जीव दिला.\" या लेखात खाशोग्जी यांनी अरबमधील माध्यमांच्या स्वातंत्र्याची पाठराखण केली आहे. अरब नागरिकांना जगात काय सुरू आहे, याची माहिती मिळाली पाहिजे. अरब आवाजाला व्यासपीठ मिळालं पाहिजे, असं त्यांनी लिहिलं आहे. \n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तपासाची दिशा\n\nबुधवारी आणि गुरुवारी टर्कीतील तपास संस्थांनी सौदी दूताच्या निवासस्थानांची 9 तास तपासणी केली. त्यानंतर तपास पथकं सौदी दूतावासाकडे गेली. या तपास पथकांत फॉरेन्सिक तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ यांचा समावेश आहे. सोमवारी दूतावासाची पाहिल्यांदाच तपासणी करण्यात आली. \n\nसौदी दूतावासाची पाहणी सुरू आहे.\n\nमंगळवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पओ रियाधमध्ये होते. सौदीचे युवराज मोहंमद बीन सलमान यांच्याशी त्यांनी चर्चा केली. सलमान यांनी खशोग्जी यांच्या बेपत्ता होण्यात कसलाही सहभाग नसल्याचं म्हटलं आहे. \n\n2 ऑक्टोबरला काय घडलं?\n\nखाशोग्जी अमेरिकेचे नागरिक असून ते वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक आहेत. सौदी अधिकाऱ्यांनी सौदी युवराजांच्या धोरणांवर टीका करू नये, असे कथितरीत्या धमकावल्यानंतर गेले एक वर्षभर ते अज्ञातवासात होते. \n\nटर्कीतील एका महिलेशी ते लग्न करणार होते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रं घेण्यासाठी ते दूतावासात गेले होते. \n\nसौदी अधिकारी म्हणतात खाशोग्जी दूतावासातून बाहेर पडले त्यावेळी त्यांना कसलीही इजा झालेली नव्हती. \n\nपण टर्कीच्या अधिकाऱ्यांना असा वाटतं की, दूतावासातील इमारतीमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता. सौदीच्या एजंटांनी त्यांना मारल्याचा संशय आहे. काही माध्यमांनी सौदीचे एजंट टर्कीत येताना आणि बाहेर पडतानाचे व्हीडिओ प्रसिद्ध केले आहेत. \n\nन्यूयॉर्क टाइम्सने 15 पैकी 4 एजंट सौदीच्या युवराजांशी तर एक एजंट सौदीतील एका मंत्र्याशी संबंधित आहे, असं म्हटलं आहे.  \n\nमंगळवारी जी7 राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पारदर्शक तपासाची मागणी केली आहे. \n\nखाशोग्जी यांच्या बेपत्ता प्रकरणानंतर पुढील आठवड्यात सौदी अरेबियात होत असलेली गुंतवणूक परिषद अडचणीत आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्तिन लाग्रेड यांनी या परिषदेतून माघार घेतली आहे.   \n\nसौदी अरेबिया अमेरिकेचे मित्रराष्ट्र आहे. त्यामुळे खाशोग्जी यांच्या बेपत्ता होण्याने अमेरिकेचं प्रशासनही अडचणीत आलं आहे. या प्रकरणात पुरावा असलेला व्हीडिओ सादर केला जावा, असे आदेश दिले असल्याचे ट्रंप यांनी म्हटलं आहे. तसेच सौदी अरेबियाची पाठराखण करत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. \n\nटर्कीच्या तपास यंत्रणांनी खाशोग्जी यांचा खून झाल्याचे पुरावे असल्याचं म्हटलं होतं. खाशोग्जी यांच्या खून प्रकरणातील एका ऑडिओ क्लिपमध्ये सौदीच्या राजदूताचा आवाज येत ऐकू येत असल्याचं एका वृत्तपत्राने..."} {"inputs":"जमाल खाशोग्जी\n\nएका व्यापारी संमेलनात बोलताना ते म्हणाले की \"हा गुन्हा सगळ्या सौदींसाठी अत्यंत दु:खद घटना आहे. त्यामुळे टर्कीसोबत निर्माण झालेला दुरावा भरून काढू.\"\n\nजमाल खाशोग्जी हे 2 ऑक्टोबर रोजी टर्कीची राजधानी इस्तंबुलच्या सौदी अरेबियाच्या दूतावासातून बेपत्ता झाले होते. आधी दोन आठवडे त्यांच्या ठावठिकाणा माहीत नसल्याचं सांगणाऱ्या सौदीवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत गेला.\n\nत्यामुळे अखेर सौदीने हे मान्य केलं की खाशोग्जी यांची हत्या त्याच दिवशी वकिलातीत झाली होती.\n\nयुवराज काय म्हणाले?\n\n\"या दुर्दैवी क्षणी अनेक जण संधीचा फायदा घेत सौदी अरेबिया आणि टर्कीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही असं कधीच करू शकणार नाही. टर्की आणि सौदीमध्ये कधीही दुरावा राहणार नाही,\" असं युवराज सलमान म्हणाले.\n\nयुवराज सलमान हे Future Investment Initiative या गुंतवणूक परिषदेत बोलत होते. सौदी अरेबियात सुरू असलेल्या या गुंतवणूक परिषदेवरही या खुनाची छाया पसरली आहे. \n\nयुवराज मोहंमद बिन सलमान\n\nसौदीच्या व्यापार संबंधांसाठी अतिमहत्त्वाच्या या संमेलनावर खाशोग्जी खून प्रकरणानंतर अन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेक मोठ्या देशाच्या प्रतिनिधींनी बहिष्कार टाकला आहे.\n\nया प्रकरणांनंतर मंगळवारी युवराज सलमान प्रथमच सार्वजनिकरीत्या दिसले पण ते फार काही बोलले नाहीत. त्यांनी वडील राजे सलमान यांच्याबरोबर खाशोग्जी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.\n\nआंतरराष्ट्रीय बहिष्कार\n\nहा खून पूर्वनियोजित होता, असा दावा टर्कीने केल्यानंतर अमेरिकेने खाशोग्जी यांच्या खुन्यांना अद्दल घडवू, असा इशारा दिला आहे. सौदी अरेबियानं हे प्रकरण दडपण्यासाठी केलेला प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिली आहे. हा कट ज्यांनी रचला ते संकटात असतील, असंही ट्रंप म्हणाले आहेत. \n\nतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपेओ यांनी या प्रकराणातील 21 संशयितांचा व्हिसा रद्द केला असून जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा होईल, असा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष आणि मी स्वतः या परिस्थितीबद्दल नाराज आहे.\n\nरॉयटर्स वृत्तसंस्थेनं काही सौदी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा खून कसा झाला याचं वृत्त दिलं आहे. खुनानंतर त्यांचा मृतदेह गोधडीत गुंडाळून विल्हेवाट लावण्यासाठी एका व्यक्तीकडे सोपवण्यात आला, असं या वृत्तात म्हटलं आहे. \n\nमाईक पाँपेओ\n\nअमेरिकेचे नागरिक असलेले आणि वॉशिंग्टन टाइम्सचे स्तंभलेखक असलेले खाशोग्जी यांच्या खुनासंदर्भात सौदी अरेबियाने दिलेली माहिती आणि टर्कीचा दावा परस्परविरोधी होता. सुरुवातीला खाशोग्जी यांचा खून झालेला नाही, असा दावा करणाऱ्या सौदी अरेबियाने नंतर टर्कीच्या दूतावासात झालेल्या मारामारीत खाशोग्जी यांचा खून झाला, असा खुलासा केला होता. \n\nसौदीचे राजकुमार मोहंमद बिन सलमान यांनी केलेला खुलासा मान्य करणार का, असा प्रश्न पाँपेओ यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, \"आमचे लोक जगभर विखुरलेले आहेत. आम्ही आमची माहिती जमवू आणि त्यातून वस्तुस्थिती समजून घेवू.\"\n\nसौदीचे युवराज सलमान यांनी मंगळवारी खाशोग्जी यांचा मुलगा सलाह बिन जमाल यांची भेट घेतली.\n\nसौदी अरेबियाच्या धोरणांचे टीकाकार असलेल्या खाशोग्जी यांच्या खुनाचा अनेक देशांनी निषेध केला असून या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.\n\nशिवाय ट्रंप यांनी CIAच्या संचालकांना या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी टर्कीला पाठवले आहे. \n\nसौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी मंगळवारी कॅबिनेटची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी खाशोग्जी..."} {"inputs":"जयश्री\n\nमृत्यूपूर्वी चायरे यांनी एक चिठ्ठीत त्यांच्या आत्महत्येला मोदी सरकार जबाबदार आहे, असं लिहिल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. \n\n10 एप्रिल रोजी सकाळी 8 च्या सुमारास शंकर चायरे हे शेतामध्ये गेले. शेतामध्येच विष प्राशन करून त्यांनी गळफास घेतला. गळफासाची दोरी तुटल्यानंतर ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर लगेच शंकर यांना पांढरकवडा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना यवतमाळला हलवण्याचा सल्ला दिला. तिथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.\n\nशंकर चायरे यांच्याकडे नऊ एकर शेती आहे. 2016\/17 मध्ये त्यांनी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचं 80 हजार 876 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यावर व्याज चढून ते 96 हजार 816 इतकं झालं. \n\nकर्जमाफीमध्ये नाव नाही, गुलाबी बोंडअळीच्या प्रादूर्भावाने पिकांची नासाडी झाली. शिवाय कर्जमाफीचा लाभही मिळाला नाही. त्यामुळे मोदी सरकारला जबाबदार धरत शंकर चायरे यांनी आत्महत्या केली, असं त्या चिठ्ठीत लिहिल्याचं त्यांच्या परिवाराने सांगितलं. त्यांच्या पाश्चात पत्नी, तीन मुली, एक ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मुलगा असा परिवार आहे. \n\nआत्महत्येस \"पंतप्रधान मोदी\" जबाबदार?\n\nशंकर यांची पत्नी अलका यांच्या डोळ्यातील अश्रूधारा संपता संपत नाहीत. पतीच्या आत्महत्येनं त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. आमच्याशी बोलताना त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं.\n\nशंकर यांच्या पत्नी अलका\n\nत्या म्हणतात, \"कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता, यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी शेती विकायला काढली होती. सकाळी घरी चहा घेतला आणि शेतात निघून गेले ते परतलेच नाही. तीन मुली आणि एक मुलगा यांच्या शिक्षणाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. कर्ज काढून मुलींच्या शिक्षणाला ते पैसे लावायचे. मोठी मुलगी भाग्यश्री ही B.Sc.च्या दुसऱ्या वर्षाला शिकते. पैसे नसल्यामुळे त्यांनी तिला हॉस्टेलमधून घरी परत आणलं. यातूनच त्यांनी मग आत्महत्या केली\". \n\nआत्महत्येस पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहून ठेवल्याचं सांगत गावकऱ्यांनी मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तशी तक्रार त्यांची मुलगी जयश्री यांनी घाटंजी पोलिसात दिली आहे.\n\nचायरे कुटुंबीय\n\nजयश्री बी.ए.च्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. ती म्हणते \"शासनाच्या एक लाखाच्या मदतीवर शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य नाही. आम्हाला ठोस मदत तसेच शिक्षणाचा खर्च शासनाने उचलावा इतकीच माफक अपेक्षा आहे. त्याचबरोबर आम्हाला शासकीय नोकरी समाविष्ट करून घ्यावं.\"\n\n\"जोपर्यंत मुख्यमंत्री आमच्या घरापर्यंत येत नाहीत, ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत वडिलांवर अंत्यसंस्कार होऊ देणार नाही,\" अशी भूमिका जयश्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतली. \n\nया मागणीला घेऊन गावात तणावाचं वातावरण होतं. शंकर यांच्या शेवटच्या दर्शनासाठी गावकरी घरासमोर जमा झाले होते.\n\nअखेर देवेंद्र फडणवीस सरकारच्या मार्फत शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी चायरे कुटुंबीयांची भेट घेतली. आपलं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं असून त्यांनी जमेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे, असं तिवारी यांनी चायरे कुटुंबीयांना सांगितलं.\n\nगुरुवारी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांना आश्वासन दिलं, पण त्यांच्या चर्चेतून काही तोडगा निघू शकला नाही.\n\nत्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नारज होऊन भाजपमधून बाहेर पडलेले माजी खासदार नाना पटोले आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही चायरे कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना अंत्यसंस्कार पार पाडण्याची विनंती केली. अखेर चायरे..."} {"inputs":"जर एका महिलेने एकटीने काही शहरांमधून प्रवास केला, तर लोकांचा नक्कीच विश्वास बसेल आणि तेसुद्धा हे स्वयंचलित वाहन विकत घेतील, असं बर्थाला वाटायचं.\n\n1886 साली याच दिवशी नेऋत्य जर्मनीतील मॅन्हम (Mannheim) शहरात राहणारे उद्योजक-अभियंता कार्ल बेंझ यांना त्यांच्या स्वयंचलित मोटारवाहनाचं पेटंट देण्यात आलं होतं. म्हणजे एकप्रकारे 29 जानेवारी 1886 रोजी गाडीचा जन्म झाला होता.\n\nतोवर जगभरात फक्त घोडागाडी, टांगा किंवा बैलगाड्यांसारखी वाहनं पाहायला मिळायची. म्हणून इथे स्वयंचलित हा शब्द महत्त्वाचा ठरतो.\n\nकार्ल बेंझ यांचं स्वयंचलित वाहन अगदी साधसुधं. ते दिसायला टांग्यासारखंच होतं - एक आसनी, लाकडी फ्रेम, लाकडी चाकं वगैरे. मात्र त्याच्या पुढे घोडे नव्हते आणि मागे एक चुक-चुक असं आवाज करणारं, धूर सोडणारं दोन हॉर्सपावरचं इंजिन होतं.\n\n29 जानेवारीनंतर लगेचच जगभरातल्या रस्त्यांवर ती गाडी काही दिसू शकली नाही. कार्ल बेंझ यांना वाटायचं की या गाडीवर अद्याप बरंच काम करण्याची गरज आहे, ती कुठल्याही रस्त्यावर प्रवाशांसाठी सुरक्षित नाही.\n\nबर्था यांनी त्या काळी मार्गक्रमण केलेला हा तोच मार्ग, जिथे आजही त्यांच्या स्मरणार्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"थ एका ड्राईव्हचं आयोजन केलं जातं.\n\nतेव्हाचे रस्तेही फक्त टांग्यांसाठी बनलेले, म्हणजे ना डांबराचे ना सीमेंटचे. फक्त माती-खडकांचे, म्हणजे खऱ्या अर्थाने खडतर प्रवास. त्यामुळे कार्ल बेंझ संशोधनासाठी बऱ्यापैकी आपला वेळ घेत होते.\n\nत्यांची पत्नी बर्था बेंझ मात्र अस्वस्थ होत होती. त्यांच्या लग्नात आलेला हुंडा तिने तिच्या पतीच्या व्यवसायात घातला होता, मात्र आपल्या पतीचा त्याच्याच अविष्कारावर भरवसा नाही, यामुळे तिची जरा चिडचिड होत होती.\n\nदोन वर्ष अशीच उलटली. मग एके दिवशी कार्ल काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता, बर्थाने ठरवलं - ही गाडी अगदी सुरक्षित आहे, ती लांबचा पल्ला गाठू शकते, हे सिद्ध करण्यासाठी आपणच नवऱ्याची गाडी बाहेर काढायची.\n\nजर एका महिलेने एकटीने काही शहरांमधून प्रवास केला, तर लोकांचा नक्कीच विश्वास बसेल आणि तेसुद्धा हे स्वयंचलित वाहन विकत घेतील, असं तिला वाटायचं.\n\nकार्ल यांना ज्या पहिल्या 'मोटरवॅगन'साठी पेटंट मिळालं होतं, त्याचीच थोडी सुधारित आवृत्ती म्हणजे मोटरवॅगन-3 त्यांच्या गॅरेजमध्ये होती. बर्थाने तिच्या दोन मुलांना सोबत घेतलं आणि पतीच्या नकळत तिच्या माहेरी फॉर्झएमला (Pforzheim) जाण्याचा निश्चय तीने केला .\n\nतिने एक मार्ग निश्चित केला - मॅन्हम ते माहेर फॉर्झएम आणि परत. या राउंड ट्रिपचं एकूण अंतर होतं 194 किलोमीटर. त्या काळी ना धड रस्ते होते, ना रस्त्यांवर साईनबोर्ड वा गुगल मॅप्स. बर्था यांना त्यांच्या माहेरी जाण्याचा मार्ग फक्त नद्या आणि वाटेत पडणाऱ्या रेल्वे रुळांमुळे थोडाफार माहिती होता. वाटेत काही गावंही होतीच.\n\nबर्था तिच्या दोन मुलांना घेऊन स्वतःच त्या ड्राईव्हवर निघाली.\n\nमोटरवॅगन-3 सुद्धा अगदीच बेसिक होतं - लाकडी फ्रेम, लाकडी चाकांचा एक आसनी टांगा, ज्यामागे एक धूर सोडणारं तो फोरस्ट्रोक इंजिन लागलेलं. त्याला सुरू करण्यासाठी कुठलीही चावी नव्हती - इंजिनलाच जोडलेलं एक मोठं चाक होतं, जे फिरवावं लागायचं. त्याचंच अद्ययावत रूप म्हणजे आपण आज गाड्यांना जी किक मारतो ती, किंवा आता तर सेल्फ स्टार्ट आलंय ते.\n\nती या गाडीवर बसली आणि तिच्या दोन मुलांनी सुरुवातीला ते चाक फिरवून गाडी सुरू करून दिली. मग सुरू झाला हा खडतर प्रवास. ना धड रस्ते, ना गाडीला कुठले शॉकअप आणि सारंकाही लाकडी आणि खिळखिळं. आणि सीटबेल्टच्या जन्माला अजून शतकभराचा अवधी होताच.\n\nत्यामुळे हा प्रवास, जरी माहेरच्या दिशेने होता, तरी बर्थासाठी काही सुखद..."} {"inputs":"जर कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन लवकर कमी झालं नाही तर हे मोठे हिमाच्छादित प्रदेश नष्ट होतील, असं अभ्यासातून दिसून आलं आहे.\n\nया शतकामध्ये 1.5 अंश सेल्सियसपर्यंत तापमानवाढ रोखू शकलो तरीही यामधील एक-तृतियांश बर्फ वितळेल असं दिसतं. या हिमनद्या त्यांच्या आसपासच्या 8 देशांमधील 2.5 अब्ज लोकांना पाणी पुरवणारा महत्त्वाचा स्रोत आहेत.\n\nके 2 आणि माऊंट एव्हरेस्ट ही हिंदुकुश आणि हिमालय पर्वत रांगेतील हिमाच्छादित शिखरं आहेत. ध्रुवीय प्रदेशानंतर पृथ्वीवर सर्वांत जास्त बर्फ याच प्रदेशात आहे.\n\nपण तापमानवाढीमुळे या शिखरांवरील बर्फ शतकभराच्या आत वितळेल असं वैज्ञानिकांचं मत आहे. वाढती लोकसंख्या आणि प्रदूषणामुळे तापमानवाढ वेगानं होऊन येत्या काही दशकांमध्ये बर्फ वितळून जाईल.\n\nगंगा-सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हवेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषकं मिसळली जातात. हा जगातील प्रदूषित प्रदेशांपैकी एक आहे. प्रदूषित हवेमुळे हिमनद्यांमधील बर्फावर कार्बन आणि धूळ साचते आणि त्यामुळे बर्फ वेगाने वितळतो.\n\nमाऊंट एव्हरेस्टवरील गिर्यारोहक\n\nजर तापमानात 2 अंश सेल्सियसने जर वाढ झाली तर वर्ष 2100 पर्यंत अर्ध्या हिमनदया वितळून जातील. तस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंच तापमानवाढ 1.5 अंशांपर्यंत रोखण्यासाठी या काळामध्ये जगभरात आटोकाट प्रयत्न केले तरीही या शतकभरामध्ये 36 टक्के हिमनद्या नष्ट होतील.\n\n'हवामान बदलाच्या या प्रश्नाबद्दल तुम्ही आजवर ऐकलंही नसेल' असं हा अहवाल देणारे इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंटचे फिलिप वेस्टर सांगतात. ते या अहवालाचे प्रमुख अभ्यासक आहेत.\n\nते म्हणतात, \"जगातील अत्यंत नाजूक आणि संकटग्रस्त पर्वतमय प्रदेशातील लोकांवर हवामान बदलाचे परिणाम होत जातील. यामुळे मान्सून पूर्व काळामध्ये नद्यांचे प्रवाह कमी होतील आणि मान्सूनमध्ये बदल झाल्यामुळे त्याचा सर्वाधिक तोटा शहरांच्या जलपुरवठ्याला होईल. तसंच अन्न आणि ऊर्जा निर्मितीचा समतोल जाईल.\"\n\nयामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूटान, बांगलादेश आणि म्यानमारच्या 3500 किमी परिसराच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.\n\nया पर्वतांवरील हिमनद्यांवर जगातील सर्वांत महत्त्वाच्या दहा नदी प्रणाली अवलंबून आहेत. त्यामध्ये गंगा, सिंधू, पीतनदी, मेकाँग, इरावती यांचा समावेश आहे. \n\nतसेच त्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अब्जावधी लोकांना अन्न, ऊर्जा, शुद्ध हवा आणि रोजगार देतात.\n\nबर्फ वितळल्यामुळे हिमालय पर्वतरांगांमधील तलावांमध्ये विलिन होणाऱ्या हिमनद्या\n\nहवामान बदलाचा परिणाम केवळ या पर्वतमय प्रदेशात राहाणाऱ्या लोकांवर होईल असं नाही तर त्याखाली असणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये अचानक येणारे पूर, पिकं नष्ट होणं अशा बदलामुळे 1.65 अब्ज लोकांवरही परिणाम होईल.\n\nब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेचे डॉ. हामीश प्रीतचंद म्हणतात, \"जलस्रोतांवर होणाऱ्या परिणामामुळे केवळ पर्वतमय प्रदेशातील लोकांच्या आयुष्यावर परिणाम होतो असं नाही तर त्याखालील खोऱ्यांमध्ये राहाणाऱ्या लोकांवरही होतो. हिम वितळल्यामुळे नद्या कशा बदलतील तसंच सुरुवातीच्या काळात उन्हाळ्यात नद्यांचे प्रवाह वाढतील असं या अहवालात म्हटलं आहे.\"\n\n\"पण नंतर एकदा पावसाचं प्रमाण कमी झाल्यावर या मोठ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये काय होईल? हा खरा प्रश्न मला दिसतो. जर पर्वतमय प्रदेशामध्ये हिमाच्छादन राहिलं नाही तर आगामी काळात नद्यांच्या खोऱ्यांमध्ये राहाणाऱ्या लोकांना मोठ्या दुष्काळांचा सामना करावा लागेल.\"\n\n\"या परिसरात पाणी हा आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. इथलं जगणं दिवसेंदिवस कठिण होत चाललं असून असह्य दुष्काळांचा आधीच कमकुवत बनलेल्या व्यवस्थेला तडाखा बसू..."} {"inputs":"जर्मनीमध्ये अँटी सेमेटिक भावना वाढीला लागल्यामुळे कमिशनर फेलिक्स क्लेइन यांनी हे आवाहन केलं आहे.\n\nअँटी सेमेटिक किंवा अँटी सेमेटिझम म्हणजे ज्यू धर्मियांना होणार विरोध. \n\nयावर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियुविन रिवलिन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर्मन भूमीवर ज्यू धर्मिय सुरक्षित नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.\n\nगेल्या वर्षभरात अँटी सेमेटिक गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याची नोंद जर्मन सरकारने केली आहे.\n\nज्यूंचा तिरस्कार करण्याचे 1646 गुन्हे 2018 साली झाले असून त्याआधीच्या वर्षापेक्षा त्यात 10 टक्के वाढ झाली आहे.\n\nयाच काळात जर्मनीमध्ये ज्यूंवरील शारीरिक हल्ल्यांतही वाढ झाली आहे. एकूण 62 हिंसक घटना घडल्या असून 2017 साली अशा 37 घटना नोंदवल्या गेल्या होत्या. \n\nहॅंडर्सब्लाट वर्तमानपत्राशी बोलताना कायदामंत्री कॅटरिना बार्ले म्हणाल्या, अँटी सेमेटिक गुन्ह्यांमध्ये वाढ होणं देशासाठी लज्जास्पद आहे.\n\nक्लेइन काय म्हणाले?\n\nजर्मनीमध्ये ज्यूंनी स्कलकॅप सर्वत्र वापरावी अशी शिफारस मी आताच्या स्थितीत करू शकत नाही, अशा शब्दंमध्ये क्लेइन यांनी फ्युंकं माध्यमसमुहाशी बोलताना सांगितलं.\n\nते म्हणाले, निर्बंध उठवल्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मुळे या अँटी सेमेटिक घटनांमध्ये वाढ झाली असावी. इंटरनेट, सोशल मीडिया आणि 'कल्चर ऑफ रिमेंब्रन्स'वरील सततच्या हल्ल्यांमुळे या घटना वाढत असाव्यात.\n\nअँटी सेमेटिझमच्या प्रकरणात काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्यासाठी पोलीस अधिकारी, शिक्षक आणि वकिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. \n\nज्यू धर्मियांबद्दल जर्मन समाजात आजही पूर्वग्रह कायम आहेत, असं मत अँटी सेमेटिझम प्रकरणांतील कायदेतज्ज्ञांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केलं होतं.\n\nइथं अँटी सेमेटिझम नेहमीच होता. पण आता तो अधिक मोठा, आक्रमक आणि उघडपणे दुष्ट भावना दाखवणारा दिसून आल्याचं क्लाउडिया वनोनी यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.\n\nइस्रायलाच्या राष्ट्राध्यक्षांची प्रतिक्रिया?\n\nक्लेइन यांनी केलेलं वक्तव्य म्हणडे अँटी सेमेटिझमसमोर पत्करलेली शरमागतीच आहे, असं मत रिवलिन यांनी व्यक्त केलं आहे. \n\n\"अँटी सेमेटिझमसमोर आम्ही कधीच मान खाली घालणार नाही, त्या भावनेसमोर कधीच पराभव स्वीकारणार नाही आणि आमच्या सहकारी देशांनीही याच पद्धतीने वागावे,\" अशी आमची इच्छा आहे. यावेळेस ज्यू समुदायाप्रती जर्मन सरकारच्या प्रयत्नांची दखलही रिवलिन यांनी घेतली.\n\nअँटी सेमेटिझम का वाढत आहे?\n\nसंपूर्ण युरोपमध्ये अँटी सेमेटिझमला खतपाणी घालणाऱ्या अतीउजव्या गटांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. तसंच इतर अल्पसंख्यकांविरोधात द्वेष भावना वाढीला लागत आहे, अशी माहिती ज्यू लोकांनी दिली आहे.\n\n2017 पासून अतीउजव्या विचारांचा 'अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी' पक्ष मुख्य विरोधीपक्षाच्या भूमिकेत आहे. या पक्षाने स्थलांतरीतांना उघड विरोध केला आहे. मात्र आपण अँटी सेमेटिक नसल्याचा दावा केला आहे.\n\nमात्र त्यांच्या अनेक नेत्यांनी हॉलोकॉस्ट (दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ज्यूंचे निर्दालन) सह अनेक बाबतीत केलेल्या विधानांमुळे ज्यू धर्मियांची आणि इतर राजकीय नेत्यांची टीका ओढावून घेतली आहे. \n\nगेल्या वर्षी युरोपीयन ज्यू धर्मियांच्या केलेल्या एका सर्वेक्षणात अँटी सेमेटिझममुळे आपल्या चिंतेत वाढ झाल्याचे ज्यू धर्मियांनी सांगितले होते.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"जवळच्या मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत निकाह झाला.\n\nतहरीक ए इन्साफनं केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, रविवार 18 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता आप्तांच्या आणि जवळच्या मित्र परिवाराच्या उपस्थितीत निकाह झाला.'\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nहे ट्वीट बुशरा मनिका यांनीदेखील रिव्टीट केलं आहे. पीटीआयनं ट्वीट केलेल्या फोटोमध्ये मुफ्ती सईद हे इम्रान आणि बुशरा यांचा निकाहनामा वाचताना दिसत आहेत.\n\nमुफ्ती सईद यांनी निकाहनामा वाचला\n\nइम्रान यांच्या तिसऱ्या लग्नाची बातमी आल्याबरोबर सोशल मीडियावर याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. मुबारक इम्रान खान #MubarakImranKhan हा हॅशटॅग पाकिस्तानमध्ये अजूनही टॉप ट्रेंडिंग आहे.\n\nकोण आहेत बुशरा?\n\nपाकिस्तानात आता चर्चा सुरू आहे की या बुशरा मनेका आहेत तरी कोण?\n\nपाकिस्तानमधील वृत्तपत्र 'द एक्सप्रेस ट्रिब्यून' बुशरा मनेका यांची इम्रानसोबत पहिली भेट 2015मध्ये झाली होती असं म्हटलं आहे. 2015मध्ये झालेल्या एका पोटनिवडणुकीत त्यांची ओळख झाली होती. \n\nया वृत्तात म्हटलं आहे की बुशरा यांचं वय 40 असून त्यांना 5 मुलं आहेत. \n\nबुशरा घटस्फोटित आहेत. खावर फरीद मनेका यांच्यापासून त्यांनी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नुकताच घटस्फोट घेतला आहे. खावर कस्टम अधिकारी आहेत. त्यांचे वडील केंद्रीय मंत्री होते. \n\nबुशराची दोन मुलं इब्राहीम आणि मुसा यांचं शिक्षण लाहोरमधल्या एचिसन कॉलेजमधून झालं असून सध्या ते परदेशात शिक्षण घेत आहेत. \n\nइम्रान खान आणि त्यांची दुसरी पत्नी रेहाम खान\n\nबुशरा यांना 3 मुली आहेत. सर्वांत मोठी मुलगी मेहरू पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील खासदार मियाँ अट्टा मोहंमद मनेका यांची सून आहे. \n\nपूर्वीही नाव जोडलं होतं \n\nपाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, मनेका या वट्टू समुदायाशी संबंधित आहेत. \n\nवृत्तात म्हटलं आहे की, शनिवारी रात्री 'जियो न्यूज'मध्ये एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या बुशरा यांच्या मुलानं बुशरा यांच्या लग्नाची बातमी अफवा असल्याचं म्हटलं आहे. \n\nइम्रान आणि पहिली पत्नी जेमिमासमवेत\n\nया कुटुंबाशी इम्रानचं नाव पहिल्यांदाच जोडलं गेलेलं नाही. 2016मध्येही या कुटुंबातील अन्य एका महिलेशी इम्रान खानचं लग्न झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या महिलेचं नाव मरियम असल्याचं सांगण्यात आलं होत. पण इम्रान खानने या वृत्ताचा इन्कार केला होता. \n\nद न्यूज या वेबसाईटवर इम्रान खान बुशरा यांच्याकडे आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी जात होते, असं म्हटलं आहे.\n\nइम्रान खानचं पहिलं लग्न जेमिमा गोल्डस्मिथ यांच्याबरोबर झालं होतं. दोघांना 2 मुलंही आहेत. 2004मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. \n\n2014मध्ये इम्रान यांचं लग्न टीव्ही अँकर रेहाम खान यांच्याशी झालं होतं. रेहामचे आईवडील पाकिस्तानी आहेत, तर रेहामचा जन्म लीबियातला आहे. हे लग्न 10 महिनेच टिकू शकलं. \n\nहे वाचलं का?\n\nपाहा व्हीडिओ : भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हटल्यावर येतो राग\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"जवळपास सात लाखाहून अधिक रोहिंग्यांनी म्यानमारच्या राखाईन प्रांतातून पळ काढला आहे. \n\nत्यांच्या घरादारांवर झालेले हल्ले तसंच त्यांच्या जीवाला असणाऱ्या धोक्यामुळे त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला. \n\nम्यानमारमध्ये 2017च्या सुरुवातीला रोहिंग्यांची संख्या 10 लाख एवढी होती. या देशातल्या अनेक अल्पसंख्याक समुदायांपैकी रोहिंग्या एक आहेत. \n\nम्यानमारच्या लष्कराचं म्हणणं आहे की, त्यांचा लढा रोहिंग्या फुटीरतावाद्यांबरोवर आहे. त्यांनी सर्वसामान्यांवर हल्ला केल्याचा इन्कार केला आहे. \n\nकिलकोयन यांनी कॉक्स बझार इथल्या निर्वासितांच्या छावणीत या मुलींचे फोटो काढले. \n\nरोहिंग्या मुलींच्या पारंपारिक मेक-अपला 'थानका' असं म्हणतात. \n\nथानका म्हणजे एका प्रकारची पेस्ट जी मध्य-म्यानमारमध्ये सापडणाऱ्या एका झाडाच्या खोडाच्या सालापासून बनवली जाते. \n\nही पेस्ट रोहिंग्या मुली आणि महिला आपले गाल रंगवण्यासाठी वापरतात. ही पद्धत शेकडो वर्षं जुनी आहे. \n\nही पेस्ट फक्त सौंदर्यप्रसाधन म्हणून वापरली जाते असं नाही तर तिच्यामुळे प्रखर उन्हापासून त्वचेचा बचावही होतो. ही पेस्ट चेहेऱ्याला थंड ठेवते. \n\nया पिव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ळ्या पेस्टचे फटकारे चेहऱ्यावर ओढले की, त्याच्या उष्णता प्रतिबंधक लेप बनतो. याने किडे-डासही दूर राहातात आणि मुरुमांवरही रामबाण उपाय आहे. \n\nहा पारंपारिक मेक-अप निर्वासितांच्या छावण्यांमध्ये विकत मिळतो. या मेक-अपमुळेच खरंतर इथल्या बायकांच्या आयुष्यात स्थिरता आली आहे. \n\nखालच्या फोटोत दिसणारी मुलगी आहे तेरा वर्षांची जुहारा बेगम. \"हा मेक-अप करणं हा माझा छंद आहे आणि ही आमची परंपराही आहे.\"\n\n\"लष्कराने आमच्यावर गोळ्या झाडल्या, आमच्या कत्तली केल्या. सध्या मी डोंगरमाथ्यावर राहाते. इथे खूप कडक ऊन असतं.\"\n\nबेगम कॉक्स बझारच्या निर्वासितांच्या छावणीत मागच्या सप्टेंबर महिन्यात आली. राखाईन प्रांतातल्या तिच्या गावावर लष्कराने हल्ला केला होता. \n\nबांग्लादेश सीमेवरच्या जामटोली छावणीत पोहचण्यासाठी तिला पाच दिवस सतत चालावं लागलं होतं. \n\n\"एकवेळ मी भात न खाता (जेवण न करता) राहीन पण मेक-अपशिवाय मी जगू शकत नाही.\" \n\nखाली दिसतेय ती नऊ वर्षाची जन्नत आरा. ती कुटूपलोंग रेफ्युजी कँपमध्ये राहाते. \"मी हा मेक-अप करते कारण याने माझा चेहरा स्वच्छ राहातो. काही किडे माझ्या चेहऱ्याला चावतात. पण हा मेक-अप त्या किड्यांना दूर ठेवतो. यामुळे माझ्या चेहऱ्याचं संरक्षण होतं.\"\n\nरोहिंग्या मुली आणि महिलांचे पारंपारिक मेक-अप केलेले फोटो रॉयटर्स वृत्तसंस्थेची फोटोग्राफर क्लोडाघ किलकोयन यांनी टिपले आहेत. \n\nहेही वाचलंत का?"} {"inputs":"जसप्रीत बुमराह\n\nबांगलादेशचा आधारस्तंभ शकीबला हार्दिक पंड्याला बाद केलं. त्याने 74 चेंडूत 66 धावांची खेळी केली. शकीब बाद झाल्यानंतर मोहम्मद सैफुद्दीन आणि सब्बीर रहमान यांनी वेगवान खेळ करत बांगलादेशच्या आशा पल्लवित केल्या मात्र बुमराहने त्यांचं स्वप्न धुळीस मिळवलं. \n\nतमीमने 22 तर सौम्याने 33 धावांची खेळी केली. शमीने तमीमला त्रिफळाचीत केलं तर हार्दिकने पहिल्याच चेंडूवर सौम्याला माघारी धाडलं. युझवेंद्र चहलने मुशफकीर रहीमला आऊट केलं. त्याने 24 धावांची खेळी केली. हार्दिक पंड्याने लिट्टन दासला बाद केलं. दिनेश कार्तिकने त्याचा झेल टिपला. \n\nहिटमॅन रोहित शर्माने शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत यंदाच्या वर्ल्ड कपमधल्या चौथ्या शतकी खेळीची नोंद केली. या शतकी खेळीसह रोहित यंदाच्या वर्ल्ड कपमधला सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मात्र रोहितच्या शतकानंतरही टीम इंडियाला 314 धावांचीच मजल मारता आली. बांगलादेशतर्फे मुस्ताफिझूर रहमानने 5 विकेट्स घेतल्या. \n\nरोहितने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड आणि आता बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी साकारली आहे. एकाच वर्ल्डकपमध्ये 4 शतकी खेळी साकारणारा रोहित हा श्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रीलंकेच्या कुमार संगकारा नंतरचा केवळ दुसरा खेळाडू आहे. रोहितच्या नावावर वनडेत तीन द्विशतकं आहे. \n\nरोहित शर्माने वर्ल्ड कपमधली चौथी शतकी खेळी केली.\n\nरोहितच्या करिअरमधलं हे 26वं शतक आहे. \n\nमात्र शतकानंतर लगेचच रोहित बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर लोकेश राहुल 77 धावांवर बाद झाला. त्याने 6 चौकार आणि एका षटकारासह ही खेळी सजवली. \n\nमुस्ताफिझूर रहमानने एका ओव्हरमध्ये विराट कोहली आणि हार्दिक पंड्या या धोकादायक फलंदाजांना बाद केलं. कोहलीने 26 धावा केल्या. हार्दिकला भोपळाही फोडता आला नाही. मुस्ताफिझूरने ही विकेट मेडन टाकत भारतावरचं दडपण वाढवलं. \n\nशकीबने ऋषभ पंतला बाद केलं. त्याने 48 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि एक षटकार लगावला. \n\nधोनीने 33 चेंडूत 35 धावांची खेळी केली. मुस्ताफिझूरने 59 धावांत 5 विकेट्स घेतल्या. \n\nभारताने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने या सामन्यासाठी भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिक यांना संधी दिली. \n\nरोहित शर्माला नऊवर जीवदान मिळालं. या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवत रोहितने वर्ल्ड कपमधील आणखी एका अर्धशतकाची नोंद केली. \n\nवर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन मॅचेस झाल्या होत्या. टीम इंडियाचं पारडं 2-1 असं जड होतं. 2007 मध्ये प्राथमिक फेरीत बांगलादेशने भारताला हरवण्याची किमया केली होती. मात्र त्यानंतर 2011 आणि 2015 मध्ये झालेल्या मॅचेसमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"जस्टिस डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वाखालच्या सुप्रीम कोर्टाच्या पीठाने हा आदेश दिलाय. \n\nहा टास्क फोर्स देशभरातल्या विविध राज्यांमधली ऑक्सिजन उपलब्धता, पुरवठा आणि वितरणाची पाहणी करून कुठे किती ऑक्सिजनची वा वितरणाची गरज आहे, याविषयीच्या सूचना देईल. यासोबतच कोव्हिड -19 वरच्या उपचारांमध्ये लागणाऱ्या औषधांच्या योग्य उपलब्धतेसाठीच्या सूचनाही हा टास्क फोर्स देईल. \n\n12 सदस्यांच्या या राष्ट्रीय टास्क फोर्समध्ये वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ आणि डॉक्टर्स यांचा समावेश आहे. याशिवाय यामध्ये केंद्र सरकारचे कॅबिनेट सेक्रेटरीही असतील. \n\nया टास्क फोर्समध्ये मुंबईतल्या हिंदुजा आणि ब्रीच कँडी हॉस्पिटलचे कन्सलटंट चेस्ट फिजीशियन डॉ. झरीर उदवाडिया आणि मुंबईतल्या मुलुंडमधल्या फोर्टिस हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर विभागाचे संचालक डॉ. राहुल पंडित यांचाही समावेश आहे. \n\n\"कोरोनाच्या या जागतिक साथीदरम्यान सार्वजनिक आरोग्यविषयक पावलं उचलण्यासाठी विज्ञाननिष्ठ आणि त्या क्षेत्रातलं विशेष ज्ञान पुरवण्यासाठी हा टास्क फोर्स तयार करण्यात येत असून या टास्क फोर्ससोबत देशभरातले आघाडीचे तज्ज्ञ सदस्य आणि सहकारी म्हणून जोडले जाण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्याची अपेक्षा आहे,\" असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. \n\nहा टास्क फोर्स केंद्र आणि कोर्टाकडे आपले रिपोर्ट्स सादर करेल. \n\nऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशभरातल्या अनेक हॉस्पिटल्समध्ये गेल्या काही दिवसांत रुग्णांचा जीव गेलाय. \n\nमहाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्यानंतर दक्षिण भारतातून ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे ऑक्सिजन आणला गेला होता. त्यानंतर थेट एअरलिफ्ट करून म्हणजे टँकरची विमानाद्वारे वाहतूक करून अनेक राज्यांत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतोय. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, 'कोव्हॅक्सिन' निर्मात्यांचा अर्ज मिळाला आहे. मात्र, याबाबत अधिक माहितीची गरज आहे. जून महिन्यात याबाबत बैठक होण्याची शक्यता आहे.\n\nदुसरीकडे, चीनमध्ये तयार झालेली कोव्हिड-19 विरोधी लस 'सायनोवॅक'ला, WHO ने आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिलीये. ही लस सुरक्षित असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिलीये.\n\nत्यामुळे 'कोव्हॅक्सिन'चं घोडं नक्की अडलंय कुठे? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.\n\nलशीला WHOची मंजूरी कशी मिळते?\n\nतज्ज्ञ सांगतात, कोव्हिडविरोधी लशीच्या जगभरात वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी महत्त्वाची आहे.\n\nलशीचा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खरेदीसाठी WHO च्या आपात्कालीन परवानगीची गरज आहे. जेणेकरून देशांना, लस आयात करणं आणि औषध महानियंत्रकांची मान्यता मिळवणं सोपं होईल. \n\nWHOच्या माहितीनुसार, कोरोनाविरोधी लशीला आपात्कालीन मान्यता देताना,\n\nलशीचे संभावित धोके आणि फायदे यांचा अभ्यास झाल्यानंतर लस आपात्कालीन वापरासाठी योग्य आहे का, यावर निर्णय घेतला जातो.\n\nWHOने आत्तापर्यंत ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेका, फायझर, मॉडेर्नाच्या लशींना मान्यता द... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िली आहे.\n\n'कोव्हॅक्सिन'चं घोडं अडलं कुठे?\n\nWHOच्या माहितीनुसार, लस निर्मिती कंपन्यांना तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम आणि लस निर्मितीचं डोसिअर (संपूर्ण माहिती) द्यावं लागतं. \n\n\"भारत बायोटेकने हे डोसिअर अद्याप दिलेलं नसल्याचं,\" WHOच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाल्या.\n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार,\n\n'कोव्हॅक्सिन'ची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकने, लशीच्या आपात्कालीन वापराच्या परवानगीसाठी 19 मार्च 2021 ला अर्ज केला. पण त्यांनी लशीबद्दल अजूनही जास्त माहितीची गरज आहे. 'कोव्हॅक्सिन'बाबत जून महिन्यात बैठक होण्याची शक्यता आहे.\n\nतज्ज्ञ सांगतात, WHOच्या लसीकरण सल्लागार समितीने भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनची काही कागदपत्र मागितली आहेत. \n\nडॉ. अनंत भान आरोग्यविषयक अभ्यासक आहेत आणि आंतरराष्ट्रीय बायोएथिक्स परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत.\n\nते सांगतात, \"कोव्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल, प्रभावीपणा याची माहिती WHOकडून मागवण्यात आलीये. या माहितीचा अभ्यास केल्याशिवाय मान्यता देण्यात येणार नाही.\"\n\nमग, कोव्हॅक्सिनची परवानगी नेमकी कुठे अडकली? याबाबत बोलताना ते म्हणाले, \"बहुदा कंपनीकडून हवी असलेली माहिती मिळाली नसेल किंवा दिलेल्या माहितीबद्दल काही स्पष्टीकरणं हवं असेल. WHOचे तज्ज्ञ या माहितीची सत्यता पारदर्शकरित्या पडताळून पाहातील.\"\n\nडॉ. भान पुढे म्हणतात, \"जागतिक आरोग्य संघटनेची आपात्कालीन मान्यता अद्याप मिळाली नाही, याचा अर्थ लस योग्य नाही असा होत नाही.\" लशीबाबत अधिक माहिती किंवा स्पष्टीकरणं हवं असल्यामुळे अद्याप मान्यात देण्यात आली नसेल.\n\nआपात्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेल्या सर्व लशींना अभ्यास केल्यानंतर WHOकडून परवानगी मिळाली आहे. कोव्हॅक्सिनच्या प्रकरणातही पूर्ण सत्यता पडताळून निर्णय घेतला जाईल.\n\n'कोव्हॅक्सिन'ला WHOची मान्यता केव्हा मिळण्याची शक्यता?\n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी, लशीच्या पहिल्या टप्प्यापासून मिळालेली माहिती वेळोवेळी दिली पाहिजे. जेणेकरून लशीची गुणवत्ता, सुरक्षा आणि प्रभावीपणा याचा तपास केला जाऊ शकेल.\n\n'कोव्हॅक्सिन'ला मान्यता केव्हा मिळण्याची शक्यता आहे? या प्रश्नावर एनडीटीव्हीशी बोलताना डॉ. स्वामिनाथन म्हणतात, \"भारत बायोटेकसोबत चर्चा सुरू आहे. लशीच्या मान्यतेसाठी डोसिअर द्यावं लागतं. ज्यात, तिसऱ्या..."} {"inputs":"जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मलेरियाने आजही दर दुसऱ्या मिनिटाला एका मुलाचा मृत्यू होतो तर दरवर्षी मलेरियाच्या 20 कोटी प्रकरणांची नोंद होते. \n\nगेल्या दशकभरात मलेरियाला आळा घालण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यात यशही आलं. मात्र, 2015पासून मलेरियाविरोधातल्या लढ्याला खीळ बसली. जागतिक आरोग्य संघटनेने 2018मध्ये 'जागतिक मलेरियाविषयक अहवाल' सादर केला. या अहवालातल्या माहितीनुसार 2015 ते 2017 या दोन वर्षात मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत फारशी घसरण झालेली नाही. \n\n25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस आहे. त्यानिमित्ताने या आजाराविषयी जाणून घेऊया.\n\nमलेरियाची लक्षणं\n\nताप, डोकेदुखी आणि थंडी वाजणे, ही मलेरियाची प्राथमिक लक्षणं आहेत. मलेरियाचा डास चावल्यानंतर 10-15 दिवसात ही लक्षणं दिसतात. \n\nही लक्षणं कधीकधी सुप्त किंवा कमी तीव्रतेची असतात आणि चटकन लक्षात येत नाही. मात्र, त्यावर 24 तासात उपचार घेतले नाही जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. \n\nमलेरियाचा सर्वाधिक धोका कुणाला?\n\n2017 साली जगातल्या जवळपास निम्म्या लोकसंख्येला मलेरियाचा धोका होता. \n\nपाच वर्षांखालील मुलांना मलेरिया होण्याचा सर्वाधिक धोका असतो. 20... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"17साली जगभरात मलेरियाने झालेल्या मृत्यूंमध्ये 61% प्रमाण हे पाच वर्षांखालच्या मुलांचं होतं. \n\nयाशिवाय गरोदर महिला आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांनाही मलेरिया होण्याची शक्यता अधिक असते. \n\nसर्वाधिक मलेरिया प्रभवित क्षेत्रं कोणती?\n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्युची नोंद आफ्रिकेत होते. मात्र, दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व भूमध्यप्रदेशातील देश, प्रशांत महासागराच्या पूर्व आणि पश्चिमेकडचे देश आणि अमेरिकेतही मलेरियाचा मोठा फैलाव होतो. \n\n2017 साली मलेरियाच्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण जगातल्या पाच देशांमध्ये आढळले. नायजेरिया (25%), काँगो (11%), मोझांबिक (5%), भारत (4%), आणि युगांडा (4%).\n\nमलेरियाचा फैलाव\n\nअनोफिल्स डासांच्या मादीमुळे मलेरिया होतो. अनोफिल्स डासांच्या 400हून जास्त प्रजाती आहेत. यातल्या जवळपास 30 प्रजाती मलेरियाच्या फैलावासाठी कारणीभूत ठरतात. \n\nहे डास सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी येतात. त्यावेळी मलेरिया पसरवणारे हे मलेरिया व्हेटर चावण्याची शक्यता सर्वाधिक असते. \n\nअनोफिल्स डासांच्या मादी पाण्यात अंडी घालतात. त्यातून लारव्हा बाहेर येतो. पुढे त्यातून डास तयार होतात. या अंड्यांच्या भरणपोषणासाठी मादीला रक्ताची गरज असते. \n\nप्रतिबंधात्मक उपाय\n\nज्या उपायांची परिणामकारकता सिद्ध झाली आहे, असा उपायांचा अवलंब करणे सर्वांत योग्य, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. \n\nमलेरियापासून संरक्षणाचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे डासांपासून बचाव करणाऱ्या जाळीचा (insecticide-treated mosquito nets - ITN) वापर आणि घरात डासांसाठीचा स्प्रे (indoor residual spraying - IRS) वापरणे. \n\nजाळीमुळे (ITN) डांसाचा थेट संपर्क टाळता येतो. तर IRSमध्ये घरात किंवा इमारतीत कीटकनाशकांची फवारणी केली जाते. वर्षातून एक किंवा दोन वेळा अशी फवारणी करता येते. \n\nप्रवास करणारे, गर्भवती महिला आणि बालकांना मलेरियाला प्रतिबंध करणारे औषधही देतात. \n\nमलेरिया : निदान आणि उपचार\n\nमलेरियावर उपचार करून तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मायक्रोस्कोप किंवा रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट या दोन पद्धतीने पॅरासाईटवर आधारित निदान करता येतं. या पद्धतीने अर्धा तास किंवा त्याहूनही कमी वेळेत एखाद्याला मलेरिया आहे किंवा नाही, याचं खात्रीशीर निदान करता येतं. \n\nजागतिक आरोग्य संघटनेनुसार जितक्या लवकर निदान करून उपाचर होईल तेवढी आजार बळावण्याची आणि..."} {"inputs":"जामा मशीद\n\nलोकसंख्येनुसार भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाहीवादी देश आहे. भारताच्या राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. म्हणजे इथले नागरिक आयुष्यभर कुठल्याही धर्माचं पालन करू शकतात, धर्माचा त्यागही करू शकतात आणि दुसरा धर्म स्वीकारूही शकतात.\n\nइथल्या लोकांना आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा आणि धर्माच्या नागरिकांना प्रोत्साहन देण्याचंही स्वातंत्र्य आहे. \n\nवेगवेगळ्या ठिकाणच्या अंदाजांनुसार इथे साधारण तीन ते पाच लाख मशिदी आहेत. याशिवाय हजारो मकबरे, दर्गे, मजार, महल, किल्ले, बाग बगीचे इतिहासात मुस्लिमांची आठवण करून देतात.\n\nधार्मिक सहिष्णुता\n\nपारंपरिकरीत्या हा देश धार्मिक सहिष्णुतेचं पालन करत आलेला आहे. अनेक धर्मांचे नागरिक इथे एकोप्यानं राहताना दिसतात. तसंच, इथे उपासनेसाठी मशीद बनवण्यासाठीही कोणता अडथळा येत नाही. इथल्या मुस्लिमांची संख्या जसजशी वाढत गेली तसतशी मशिदीही वाढल्या. \n\nगेल्या 30-35 वर्षांत देशात आर्थिक प्रगती झाल्यानं मोठ-मोठ्या शहरांमध्ये नव्या नोकऱ्यांमध्ये वाढ झाली. त्यामुळे चरितार्थ चालवण्यासाठी लोकांपुढे नवे मार्ग खुले झाले. या काळात ग्रामीण भाग... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ातून आणि खेड्यापाड्यांतून कोट्यवधी लोक मोठ्या शहरांत येऊन राहू लागले. \n\nकोट्यवधी मुस्लिमांनीही ग्रामीण भागातून स्थलांतर करत शहरं गाठली. त्यांची पहिली गरज नोकरी आणि उदरनिर्वाह होती. \n\nनवीन धार्मिक स्थळं मुस्लीम बनवू शकले नाहीत\n\nदरम्यान, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, पुणे, नोएडा, गुरुग्राम आणि फरिदाबादसारख्या शहरांमध्ये नवीन वस्त्या उभ्या राहू लागल्या. या नवीन वस्त्या हिंदूबहुल होत्या. यामुळे साहाजिकच हिंदू संस्थांनी आणि हिंदू नागरिकांनी आपल्या धार्मिक गरजांसाठी धर्मस्थळं निर्माण केली. \n\nपण, या वस्त्यांमध्ये पोहोचलेले मुस्लीम लोकसंख्येनं कमी आणि विखुरलेले होते. त्यामुळे ते स्वतःची धर्मस्थळं उभी करू शकले नाहीत. मागच्या दोन दशकांत नोकरदार लोकांबरोबरच सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मुस्लिमांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. \n\nअशा मोठ्या शहरांमध्ये मशीद बांधणं म्हणजे अतिशय खर्चिक काम. मुस्लिमांची संख्या सगळीकडे एकसारखी नाही, म्हणून मशिदींची संख्या वाढवणं आवश्यक असूनसुद्धा ती वाढवू शकत नाही. याच दरम्यान देशात असे बदल झाले की मशीद बांधण्यासाठी परवानगी मिळणंही आता कठीण होऊन बसलं आहे. \n\nमुस्लीम\n\nअनेक ठिकाणी स्थानिकांच्या विरोधामुळे नव्या मशिदींसाठी परवानगी मिळणं कठीण होऊन बसलं.\n\nमशिदींची संख्या कमी झाल्यामुळे लोक रिकाम्या जागांवर, सरकारी प्लॉटवर नमाज पठण करू लागले. बऱ्याच ठिकाणी नमाज पठाण करणाऱ्यांच्या ओळी रस्त्यावर पसरण्यास सुरुवात झाली. अनेक ठिकाणी ईदला नमाजपठण चौकात आणि रस्त्यांवर करायला सुरुवात केली.\n\nनमाजाच्या वेळी रस्ते बंद केले जातात आणि वाहतुकीचे मार्ग बदलले जातात.\n\nमुस्लीम सरकारचं तोंड पाहत बसले, आणि...\n\nअनेक समाजशास्त्रज्ञ मानतात की मुस्लिमांविरुद्ध भेदभावाची भावना वाढीला लागण्यासाठी रस्त्यावरचं नमाजपठण बऱ्याच अंशी जबाबदार आहे. \n\nधर्म हा प्रत्येक नागरिकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यात सरकारचा कोणत्याच प्रकारचा हस्तक्षेप नको. पण शहरांचं नियोजन करताना जेव्हा शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि अन्य मूलभूत सोयी-सुविधांचा विचार केला जातो, तर मग धार्मिक गरजांचा विचार व्हायला हवा. \n\nअनेक जागांवर स्थानिक लोकांच्या विरोधानंतरही मशिदील मंजूरी मिळत नाही\n\nनवीन शहरांच्या योजनेत सरकार आणि प्रशासनाने बऱ्याच ठिकाणी मुस्लिमांच्या मशिदींच्या गरजांकडे दुर्लक्ष केलं आहे. पण मुस्लीम लोक या मुद्द्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारचं तोंड पहात बसले..."} {"inputs":"जालंधर नायक\n\nत्यांची तीन मुलं गावापासून 10 किमी अंतरावर असलेल्या निवासी शाळेत शिकतात. पण घरी यायचं तर, त्यांना मोठा कठीण प्रवास करावा लागायचा. \n\nया मार्गावर त्यांना एक-दोन नव्हे तर पाच टेकड्या ओलांडून यावं लागायचं. म्हणून त्या मुलांना शाळा असलेल्या गावातच राहावं लागायचं. पण मुलांपासून दूर वडिलांचा जीव मानेना.\n\nमग त्यांनीच कुदळ आणि पहार हाती घेतली आणि त्यांच्या मुलांचं घरी येणं सोपं व्हावं म्हणून रस्ता तयार केला.\n\nगेली दोन वर्षं, रोज सकाळी हत्यारं घेऊन जालंधर घरातून निघायचे. जवळजवळ आठ तास त्याचं काम चालायचं. दगडधोंडे हटवायचे आणि रोज थोडा थोडा रस्ता तयार करायचा.\n\nअसं करत करत अखेर त्यांनी 8 किमीचा खडतर रस्ता मुलांसाठी सोयीचा केला... सगळं काही एकट्याने करत!\n\n\"एकदा का हा रस्ता तयार झाला की माझ्या मुलांना आठवड्याच्या अखेरीस किंवा सुटीच्या दिवशी घरी येणं सोपं होईल,\" असं जालंधर यांनी स्थानिक पत्रकारांना सांगितलं.\n\nउरलेला रस्ता...\n\nशाळेचं गावापासून नायक यांचं गाव 15 किमी दूर. आता त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत, \"आता उरलेला 7 किमी रस्ता आम्ही बनवू,\" असं स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांग... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ितलं.\n\nआता हे काम सरकारी अधिकाऱ्यांनी हाती घेतलं आहे आणि जालंधर यांना त्यांनी केलेल्या कामाचे पैसेही द्यायचं ठरवलं आहे.\n\n\"सरकार हे काम पूर्ण करत आहे, याचा आनंदच आहे. आता त्यांनी गावात वीज आणि पाण्याचीही सोय करावी,\" असं जालंधर म्हणतात.\n\nवीज आणि पाणीही द्या\n\nआपण कधीही सरकारकडे मदत मागितली नव्हती. गेल्या महिन्यात याची बातमी झाली तेव्हा त्यांना कळल्याचं जालंधर म्हणाले.\n\n\"रस्ता तयार करत असताना त्यांनी एकाही झाडाचं नुकसान होऊ दिलं नाही, हे विशेष,\" असं जालंधर यांच्या कामाची पहिल्यांदा बातमी करणारे पत्रकार शिवशक्ती बिस्वाल यांनी सांगितलं.\n\nजालंधर यांनी इतका चांगला रस्ता केला आहे की त्यावरून गाड्याही जाऊ शकतील, असंही बिस्वाल म्हणाले.\n\nकाही माध्यमांनी जालंधर यांच्या या कामाची तुलना बिहारच्या दशरथ मांझी यांच्याशी केली आहे. मांझी यांनी एकट्यानं डोंगर खोदून जवळच्या गावाला जाण्यासाठी रस्ता तयार केला होता. त्यांच्या या कामावर आधारित एक चरित्रपटही 2015 साली आला होता, ज्यात नवाजउद्दीन सिद्दीकी यांनी मांझी यांचं पात्र साकारलं होतं.\n\nहे पाहिलंत का?\n\nसिक्कीममधल्या जलविद्युत प्रकल्पांना 'झोंगु' मधल्या लेपचा जमातीचा का आहे विरोध ?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"जिनपिंग यांच्या म्हणण्यानुसार, 2012 मध्ये राष्ट्रपती बनल्यानंतर त्यांनी महत्त्वाकांक्षी लक्ष्य समोर ठेवलं आणि ते पूर्णही केलं.\n\nमात्र, प्रश्न उपस्थित होतो की, खरंच चीननं इतक्या मोठ्या संख्येतील लोकांना गरिबीतून बाहेर काढलं का?\n\nबीबीसीने जागतिक बँकेने दिलेल्या जागतिक गरिबीच्या आकडेवारीची तुलना चीनच्या आकडेवारीशी करून, चीनच्या दाव्याची पडताळणी केली आहे.\n\nचीनमधील गरिबीचे आकडे\n\nचीनमधील गरिबीच्या व्याख्येनुसार, ग्रामीण भागात राहणारी व्यक्ती जी दररोज 2.30 डॉलरपेक्षा (महागाई दरानुसार अॅडजस्ट केल्यावर) कमी कमाई करते, तिला गरीब मानलं जातं.\n\nही व्याख्या 2010 साली निश्चित करण्यात आली होती आणि यात उत्पन्नासह राहणीमानाची स्थिती, आरोग्य आणि शिक्षणावरही भर देण्यात आला होता.\n\nचीनच्या वेगवेगळ्या प्रातांनी गरिबी दूर करण्याचं उद्देश समोर ठेवलं. उदाहरण द्यायचं तर, जिआंग्सु प्रांताने गेल्यावर्षी जानेवारीत आपल्या एकूण 8 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 1.7 कोटी लोकच दारिद्र्य रेषेखाली असल्याचं सांगितलं होतं.\n\nचीन सरकार राष्ट्रीय बेंचमार्कला परिमाण मानतं. याची जागतिक बँकेच्या जागतिक स्तरावरील 1.90 डॉलरच्या परिमाणाशी ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तुलना केल्यास चीनचं परिमाण थोडं वरच जातं.\n\nजगभरात जागतिक बँकेचं परिमाण पद्धत वापरली जाते. याची तुलना चीनच्या आकडेवारीशी केल्यानं समजून घेण्यास मदत होते.\n\n1990 साली चीनमध्ये 75 कोटींहून अधिक लोक आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेच्या खाली जगत होते. चीनच्या एकूण लोकसंख्याच्या दोन तृतीयांश इतकी ही आकडेवारी होती.\n\n2012 पर्यंत ही संख्या कमी होऊन 9 कोटींवर आली होती. 2016 साल उजाडता उजाडता हाच आकडा 72 लाखांवर पोहोचला. हा आकडा चीनच्या एकूण लोकसंख्येच्या 0.5 टक्के आहे. 2016 पर्यंतच जागतिक बँकेसाठी आकडेवारी उपलब्ध आहेत.\n\nया आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट आहे की, चीन आपल्या उद्देशाच्या खूप जवळ पोहोचला होता. म्हणजेच, 30 वर्षांपूर्वीच्या तुलनेत चीनमध्ये गरिबीत राहणाऱ्यांच्या संख्येत 74.5 कोटींनी घट झालीय.\n\nजागतिक बँकेच्या आकड्यांवरून आपल्याला आजची स्थिती कळत नाही. मात्र, याचा ट्रेंड नक्कीच लक्षात येतो.\n\nव्हिएतनाममधली गरिबीही याच काळात नाट्यमयरित्या कमी झालीय. \n\nभारताबाबत बोलायचं झाल्यास, 2011 च्या आंतरराष्ट्रीय परिणामानुसार भारतातील 22 टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली होती. भारताचेही 2011 पर्यंतच आकडे उपलब्ध आहेत. \n\nब्राझिलची 4.4 टक्के लोकसंख्या प्रतिदिन 1.90 डॉलरपेक्षा कमी कमाई करते.\n\nचीनच्या विकासात वेगानं वाढ\n\nचीनच्या वेगवान वाढीसोबतच गरिबीतही घट होतेय. सध्या चीनचं सर्वात जास्त लक्ष ग्रामीण भागातील गरिबांवर आहे. \n\nचीनने अतिदुर्गम गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये शिफ्ट केलं आहे.\n\nकाही ठिकाणी शहरांमध्ये हे अपार्टमेंट्स उभारण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी गावाबाहेरच नवीन गाव वसवण्यात आलं. मात्र, घर किंवा नोकरी बदलण्यासाठी लोकांना पर्याय देण्यात आले नव्हते, अशी टाकीही चीनवर होतेय. \n\nतर चीनच्या ग्रामीण भागातल्या भीषण दारिद्र्यासाठी चीनमधल्या कम्युनिस्ट पक्षाची धोरणंच कारणीभूत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. \n\n'द इकॉनॉमिस्ट' वृत्तपत्राचे डेव्हिड रेनी म्हणतात, \"चीनने गेल्या 40 वर्षात अद्भूत काम केलं, यात शंका नाही.\"\n\nभांडवलशाहीकडे वाटचाल\n\nमात्र, लोकांना भीषण दारिद्र्यातून बाहेर काढण्याचं संपूर्ण श्रेय सरकारला जात नाही. \n\nडेव्हिड रेनी म्हणतात, \"चीनच्या जनतेनेही कठोर परिश्रम घेतले आणि त्यांनी स्वतःच स्वतःची गरिबीतून सुटका केली. याचं एक कारण असं की माओ यांच्या काळात लागू करण्यात आलेल्या काही निरर्थक आर्थिक धोरणांचा..."} {"inputs":"जिन्ना यांच्या फोटोवरून चालू असलेलं वादंग निरर्थक आहे असं सांगत कुलकर्णी यांनी जिन्ना, त्यांचे धर्मनिरपेक्षतेबद्दलचे विचार, भारताशी असलेलं नातं याबाबत चर्चा केली तसंच बीबीसी मराठीच्या वाचकांच्या प्रश्नांची उत्तरंही दिली. या चर्चेचा हा संक्षिप्त गोषवारा. \n\n1. हा वाद अचानक कसा उद्भवला?\n\nजिन्नांचा फोटो अलीगढ विद्यापीठात 1938 पासून आहे. गेली 80 वर्षं कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता, तो आत्ताच कसा उद्भवला? असा प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला.\n\nहा वाद उभा करण्यामागे फूट पाडण्याची मानसिकता आहे. मुसलमान समाजावर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा हा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले. या वादादरम्यान झालेल्या हिंसेकडेही त्यांनी लक्ष वेधलं. \n\nविद्यापीठातल्या वादाने हिंसक वळण घेतलं.\n\nभारतात जिन्नांचा फोटो का असावा? या प्रश्नावर सुधींद्र कुलकर्णींनी पाकिस्तानात कराची शहरात गांधी स्ट्रीट आहे, भारतात कुठे जिन्ना स्ट्रीट आहे का? असा प्रतिप्रश्न केला. मुंबईतल्या जिन्ना हाऊसबद्दल जिन्नांना फाळणीनंतरही ममत्व होतं आणि त्यांना तिथं येऊन राहायची इच्छा होती. ते फाळणीनंतरही स्वतःला भारतीय मानत असत असाही युक्तीवाद त्यांनी के... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ला.\n\n2. 'जिन्ना भारत-पाकिस्तानातला दुवा' \n\nकुलकर्णींच्या मते, फोटो काढण्याचा वाद म्हणजे काही लोकांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे. इतिहासात काय घडलं यापेक्षा दोन्ही देश वर्तमानात आणि भविष्यात कसे जवळ येऊ शकतील याबद्दल विचार करायला हवा असंही त्यांनी सुचवलं. जिन्नांवरून वाद होण्यापेक्षा जिन्ना भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला पूल कसा होऊ शकतील याकडे पाहावं असंही ते म्हणाले.\n\n3. फाळणीला कोण जबाबदार?\n\nबीबीसी मराठीच्या वाचकांनी विचारलं, जिन्नांना फाळणीसाठी जबाबदार धरायचं नाही का? कुलकर्णींच्या मते, जिन्ना नक्कीच फाळणीदरम्यान झालेल्या रक्तपाताला जबाबदार होते.\n\nत्यांनी द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताची ज्याप्रकारे मांडणी केली ती चुकीची होती. पण फाळणीपाठोपाठ झालेल्या हिंसाचाराची सगळ्यात मोठी जबाबदारी इंग्रजांवर आहे. लॉर्ड माउंटबॅटन यांनी फाळणीचं वेळापत्रक अलिकडे आणलं, त्यामुळे उडालेल्या गोंधळात हिंसा झाली. पण द्विराष्ट्रवाद ही फक्त मुस्लीम लीगची आणि जिन्नांची संकल्पना नव्हती असं सांगत वि. दा. सावरकर, लाला लजपतराय आणि डॉ. आंबेडकरांनीही या संकल्पनेला पाठिंबा दिला होता असं ते सांगतात. \n\n4. 'जिन्नांना भारताशी मैत्रीपूर्ण संबंध हवे होते'\n\nबीबीसी मराठीच्या वाचकांच्या प्रश्नांना उत्तर देताना सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, जिन्ना भारतीयांसाठी कधीही पूजनीय होऊ शकत नाहीत, पण त्यांच्या जीवनातले आणि विचारसरणीतले दोन कालखंड समजून घेणं महत्त्वाचं आहे. 1930 पर्यंत जिन्ना हिंदू-मुस्लीम ऐक्याचे पुरस्कर्ते होते. सरोजिनी नायडूंनी 'हिंदू-मुस्लीम एकतेचे दूत' अशा शब्दांत त्यांची प्रशंसा केली होती.\n\nजिन्नांना इंग्रजांनी ज्याप्रकारे फाळणी केली ती मान्य नव्हती. त्यांना भारत आणि पाकिस्तानात मैत्रीपूर्ण संबंध असावेत अशी अपेक्षा होती. जसे संबंध अमेरिका आणि कॅनडामध्ये आहेत तसे या दोन शेजाऱ्यांमध्ये असावे असं ते मानत. \n\n5. 'जिन्नांना खलनायक बनवू नका'\n\nभारतीय लोक जिन्नांना समजून घेण्यात कमी पडतात असं सुधींद्र कुलकर्णींचं मत आहे. फाळणीचा सगळा दोष जिन्नांना दिला जातो. पण काँग्रेस नेत्यांनाही शेवटी शेवटी फाळणी करण्याची घाई झाली होती.\n\nजिन्ना धर्मांध नव्हते कारण 11 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तान धर्मनिरपेक्ष राष्ट्र असावं असं म्हटलं होतं. पाकिस्तानची शोकांतिका हीच आहे की त्यांनी सेक्युलर जिन्ना त्यांच्या देशवासियांपर्यंत..."} {"inputs":"जिल बायडन\n\nजो बायडन यांची अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यावर जिल बायडन यांनी ज्या वर्गात त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवायच्या त्याच खोलीतून डेमोक्रेटिक पक्षाच्या संमेलनाला संबोधित केलं. \n\nत्यांच्या संपूर्ण भाषणात जो बायडन राष्ट्रध्यक्षपदासाठी किती योग्य आहेत, यावर भर होता. तर जिल यांच्यानंतर बोलायला उभे राहिलेले जो यांनीही अमेरिकेच्या 'फर्स्ट लेडी' होण्यासाठी जिल यांच्यात किती गुणवत्ता आहे हे सांगितलं. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nत्यावेळी ते म्हणाले होते, \"मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आत्मविश्वास ज्या शिक्षिकेने तुम्हाला दिला तिच्याविषयी विचार करा. फर्स्ट लेडी म्हणूनही त्या इतकीच चांगली कामगिरी बजावतील.\"\n\nजून 1951 साली अमेरिकेतल्या न्यू जर्सीमध्ये जिल जॅकब्स यांचा जन्म झाला. पाच बहिणींमध्ये त्या सर्वात थोरल्या. फिलाडेल्फियाच्या शहरी भागात त्यांचं बालपण गेलं. \n\nजिल यांचंही हे दुसरं लग्न आहे. जो यांच्याशी लग्न करण्याआधी बिल स्टिव्हेंसन या कॉलेज फुटबॉलपटूशी त्यांचं लग्न झालं होतं. \n\n1972 साली एका कार अपघातात जो बाय... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"डन यांच्या पहिल्या पत्नी आणि एका वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. \n\nब्यू आणि हंटर ही त्यांची दोन मुलंही त्या अपघातात गंभीर जखमी झाली होती. मात्र, ते दोघंही बचावले. जवळपास तीन वर्षांनंतर जिल यांच्या भावाने त्यांची आणि जो बायडन यांची भेट घालून दिली. \n\nजो आणि जिल बायडन\n\nत्यावेळी जो सिनेटर होते आणि जिल अजून महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या.\n\n आपल्या पहिल्या भेटीविषयी 'व्होग' मासिकाशी बोलताना त्या म्हणाल्या, \"त्यावेळी मी जिन्स-टीशर्टमधल्या मुलांना डेट करत होते आणि एक दिवस अचानक माझ्या दारात स्पोर्ट्स कोट आणि लोफर्स घातलेले जो आले. त्यांना बघून माझ्या मनात पहिला विचार आला - देवा, आमचं लग्न होऊ शकत नाही. येणाऱ्या लाखो वर्षांतही ते शक्य नाही.\"\n\n\"ते माझ्याहून 9 वर्ष मोठे होते. पण आम्ही फिलाडेल्फियामधल्या एका चित्रपटगृहात एक सिनेमा बघायला गेलो आणि आमचे सूर जुळले.\"\n\nजिल यांनी होकार देण्याआधी जो यांनी त्यांना 5 वेळा प्रपोज केल्याचंही त्या सांगतात. \"त्यांच्या मुलांपासून दुसरी आईसुद्धा हिरावली जाऊ नये, असं मला वाटत होतं. त्यामुळे 100 टक्के खात्री पटत नाही, तोवर मी वेळ घेतला.\"\n\nजिल बायडन\n\nअखेर 1977 साली दोघांनी न्यूयॉर्कमध्ये लग्न केलं. 1981 साली त्यांची मुलगी अॅशले हिचा जन्म झाला. \n\nजो राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर डेमोक्रेटीक पक्षाच्या संमेलनाला संबोधित करताना जिल त्यांचं कुटुंब आणि कुटुंबाने केलेला खडतर प्रवास याविषयी भरभरून बोलल्या. \n\nजो यांचा मुलगा ब्यू यांचं 2015 साली वयाच्या 45 व्या वर्षी ब्रेन कॅन्सरने निधन झालं. \n\nयाविषयी बोलताना जिल बायडन म्हणाल्या, \"देशाने जो यांच्यावर विश्वास दाखवला तर जो तुमच्या कुटुंबासाठीही तेच करतील जे त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी केलं.\"\n\nशिक्षिका म्हणून कारकीर्द\n\n69 वर्षांच्या जिल यांनी अनेक दशकं शिक्षिका म्हणून काम केलं आहे. पदवीधर असलेल्या जिल यांच्याकडे दोन मास्टर्स पदव्याही आहेत. 2007 साली डेलवेअर विद्यापीठातून त्यांनी शिक्षण या विषयात डॉक्टरेटही मिळवली. \n\nवॉशिंग्टनला स्थायिक होण्याआधी त्यांनी कम्युनिटी कॉलेज, पब्लिक हायस्कूल आणि सायकॅट्रीक हॉस्पिटलमध्ये किशोरवयीन मुलांना शिकवलं आहे. \n\nजिल बायडन\n\nजो बायडन बराक ओबामा यांच्या सरकारमध्ये उपराष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी जिल बायडन नॉर्दन वर्जिनिया कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका होत्या. \n\nऑगस्ट महिन्यात..."} {"inputs":"जीएसटी काऊंसिलच्या बैठकीनंतर मीडियाशी बोलताना अर्थमंत्र्यांनी हे विधान केलं.\n\nसोमवारी (31 ऑगस्ट) सरकार चालू आर्थिक वर्षासाठी एप्रिल ते जून या तिमाहीचे जीडीपीचे आकडे जाहीर झाले आहेत.\n\nया तिमाहीसाठी भारताचा जीडीपीचा दर -23.9 टक्के असल्याचं स्पष्ट झालं. या काळात भारतात लॉकडाऊन सुरू होता.\n\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्यावर माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ट्विट करून निशाणा साधाला आहे. \n\nट्विटमध्ये ते म्हणतात, \"जर हा साथीचा रोग देवाचा प्रकोप आहे तर मग याआधी 2017-18, 2018-19 आणि 2019-2020 मध्ये ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे वर्णन तुम्ही कसे कराल? 'देवाचा दूत'म्हणून अर्थमंत्री याचं उत्तर देणार.\"\n\nअर्थव्यवस्था सांभाळण्यात अकार्यक्षम\n\nकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडॉऊन लागू करावं लागलं. या काळात आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. भारतासहित जगभरातल्या अनेक देशांमध्ये अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला.\n\nरॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या एका सर्वेक्षणानुसार, भारताची आतापर्यंतची सर्वाधिक गंभीर आर्थिक मंदी यावर्षीही कायम राहणार आहे.\n\nया सर्वेक्षणानुसार चालू तिमाहीत अर्थ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"व्यवस्था 8.1 टक्के आणि पुढील तिमाहीत 1.0 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज आहे. 29 जुलै रोजी झालेल्या मागील सर्वेक्षणापेक्षाही परिस्थिती वाईट आहे.\n\nचालू तिमाहीत अर्थव्यवस्था 6.0 टक्के आणि पुढील तिमाहीत 0.3 टक्क्यांनी घसरेल होईल, असा अंदाज होता.\n\nलॉकडॉऊनमुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारत सरकारने मे महिन्यात 20 लाख कोटी रुपयांचं आर्थिक मदतीचं पॅकेज जाहीर केलं. या पॅकेजमध्ये प्रामुख्याने छोट्या व्यावसायिकांना कर्ज आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि वीज वितरण कंपन्यांना मदतीसाठी 5.94 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली.\n\nयाशिवाय स्थलांतरित कामगारांना दोन महिने मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी वापरण्यात यावे यासाठी 3.10 लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. शेतीच्या पायाभूत सुविधा दुरुस्त करण्यासाठी आणि शेतीशी संबंधित क्षेत्रांवर खर्च करण्यासाठी दीड लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली.\n\nया पॅकेजची घोषणा करून आता तीन महिने उलटले आहेत. बहुतेक ठिकाणी बाजारपेठाही उघडल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही मार्चपासून व्याजदरात 1.15 टक्क्यांची कपात केली आहे. लॉकडॉऊन दरम्यान बँकेकडून ग्राहकांना कर्जावर सवलत देण्यात येईल असंही सांगण्यात आलं होतं.\n\nसरकारच्या प्रयत्नांना अपयश का?\n\nया सर्व प्रयत्नांनंतरही अर्थव्यवस्था स्थिरस्थावर होताना का दिसत नाही ? केंद्र सरकारने चालू वित्तीय वर्षात जीएसटी महसुलात 2.35 लाख कोटी रुपयांची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.\n\nबाजारपेठा उघडल्या असल्या तरी अजूनही अपेक्षित मागणी नसल्याने बाजारपेठांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसत नाही. सरकारने जी पावलं उचलली त्याचा बाजारांवर काहीही परिणाम का झालेला नाही? असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केलाय.\n\nनियोजन आयोगाचे माजी सदस्य अर्थतज्ज्ञ संतोष मेहरोत्रा यांच्यानुसार, लॉकडॉऊन लागू झाल्यानंतर जवळपास पावणे दोन महिन्यांनी सरकारने आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केलं. ही सरकारची सर्वात मोठी चूक म्हणावी लागेल.\n\nसरकारचं आर्थिक पॅकेज पुरेसं नसून ते मर्यादित असण्याबाबतही ते बोलतात, \"आर्थिक पॅकेजमध्ये म्हटले आहे की, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचा पैसा परत केला जाईल. पण हे त्यांचेच पैसे आहेत, तेव्हा हे पाऊल अपेक्षितच होते. त्यामुळे आर्थिक पॅकेजमध्ये त्याचा समावेश करण्याला काय अर्थ आहे? याशिवाय इन्कम..."} {"inputs":"जीम मॅटिस यांनी राजीनामा देण्याच्या एक दिवस आधी ट्रंप यांनी सीरियामधून अमेरिकन फौजा माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. जनरल मॅटिस यांच्यानंतर या पदाची जबाबदारी कोणाकडे देण्यात येईल याची घोषणा ट्रंप यांनी केली नसली तरी लवकरच निवड होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.\n\n'सहकारी देशांना सन्मानाने वागवणे आणि संरक्षण पुरवण्यासाठी अमेरिकेच्या सर्व उपायांचा वापर करणे' या मुद्द्यांवर त्यांनी त्यांच्या राजीनाम्यात लिहिलं आहे.\n\n\"हे आणि इतर मुद्द्यांवर तुमच्याशी मतं जुळणाऱ्या संरक्षणमंत्र्याची नेमणूक करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, त्यामुळे मी पदावरून बाजूला होणं योग्य वाटतं,\" असं मत मॅटिस यांनी राजीनाम्यात मांडलं आहे.\n\nयाबाबत रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे, \"जनरल मॅटिस यांना राष्ट्राध्यक्ष (ट्रंप) आणि आपल्या राष्ट्राला सेवा देता आली याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. कट्टर इस्लामवादाविरोधात त्यांनी अनेक दशकं लढा दिला असून ट्रंप यांना नैतिक लष्करी सल्ला दिला आहे.\"\n\nतर मार्को रुबियो यांनी मॅटिस यांनी राजीनामा देणं भीतीदायक असल्याचे म्हटलं आहे. \"ट्रंप यांच्या प्रशासनातील ग... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोंधळात जनरल मॅटिस हे एकमेव स्थैर्य असलेलं बेट होतं,\" असं ते म्हणाले आहेत.\n\nट्रंप सीरियाबद्दल काय म्हणाले होते?\n\nसीरियामध्ये इस्लामिक स्टेटचा पराभव केल्याचे सांगत ट्रंप यांनी सीरियामधील फौजा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे त्यांच्यावर टीका सुरू झाली. \n\nलष्करी फौजा मागे घेतल्या तर रणनितीमधील ती मोठी चूक ठरेल असा इशारा मॅटिस यांनी दिला होता त्यामुळे ट्रंप यांच्या निर्णयाने मॅटिस अडचणीत आल्याची चर्चा केली जात होती. \n\nपेंटेगॉन आणि व्हाइट हाऊस यांनी दिलेल्या माहितीमध्ये \"अमेरिकन सैन्याने माघारी येण्यास सुरुवात केली असून 'मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये' प्रवेश सुरू केला आहे\", असं म्हटलं आहे.\n\nसैन्याचं रक्षण आणि मोहिमेसंदर्भातील संरक्षणात्मक कारणांमुळे पुढील माहिती देता येणार नाही, असं पेंटेगॉनने स्पष्ट केलं आहे. \"ऐतिहासिक विजय\" मिळवल्यानंतर फौजांनी परत येण्याची वेळ आली आहे, असं राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी सांगितलं.\n\nअमेरिकेच्या निर्णयावर इतर देशांच्या प्रतिक्रिया\n\nअमेरिकेच्या निर्णयावर इस्रायलनं सैन्य माघारीच्या प्रक्रियेचा आणि त्याचा आमच्यावर काय परिणाम होईल याचा अभ्यास करू, असं सांगत या प्रदेशावर अमेरिकेने इतर मार्गांनी प्रभाव ठेवावा अशी प्रतिक्रिया दिली आहे.\n\nसीरियामध्ये राजकीय व्यवस्था येण्यासाठी खराखुरा मार्ग अमेरिकेच्या या निर्णयामुळे तयार होईल, असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी वन टिव्ही या सरकारी वाहिनीवर सांगितलं.\n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी सीरियामधून लष्करी तुकड्या मागे घेण्याचे वचन पूर्वीच दिलं होतं. मात्र अचानक केलेली ही घोषणी त्यांच्याच अधिकाऱ्यांना धक्का देणारी ठरली.\n\nइस्लामिक स्टेटच्या पराभवासाठी स्थापन झालेल्या आघाडीतील राष्ट्राध्यक्ष नियुक्त विशेष प्रतिनिधी ब्रेट मॅकगुर्क यांनी गेल्याच आठवड्यात याबाबत त्यांच मत व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते, \"आयसिस आता नष्ट होणार असं कोणीच म्हणत नाही, तितकं भोळं कोणीच नाही. त्यामुळे त्या सर्व प्रदेशामध्ये स्थैर्य राहाण्यासाठी आम्हाला तिथं थांबण्याची इच्छा आहे.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"जुनैदचं सेल्फीवेड अजब आहे.\n\nहे सेल्फी सोशल मीडियावर कधी अपलोड केले म्हणजे जास्तीतजास्त लाइक्स आणि शेअर मिळतील, हे लक्षात आल्यावर त्याने तसे फोटो अपलोड करण्यास सुरुवात केली. कुठल्याही फोटोवर 600 पेक्षा कमी लाइक्स असतील तर तो फोटो सरळ डिलीट करून टाकतो. \n\n\"मी जेव्हाही फोटो अपलोड करतो तेव्हा काही मिनिटांत शेकड्यानं लाइक्स मिळतात. मला ते प्रचंड आवडतं. माझा फोन सतत वाजत असतो. ते भारी वाटतं,\" असं जुनैदनं सांगितलं. \n\nएका संशोधनानुसार सेल्फीचं वेड ही खरोखरंच एक समस्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याला Selfitis असं म्हटलं जातं. \n\nसेल्फी काढण्याची ओढ आणि दिवसातून सहापेक्षा जास्त वेळा हे सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करण्याची हौस हा 'Chronic Selfitis' असल्याचं नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठ आणि त्यागराज स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधील संशोधकांचं म्हणणं आहे. \n\nजुनैद मान्य करतो की त्याच्या सेल्फी काढण्याच्या हौसेपोटी आप्तस्वकीयांशी त्याचं अनेकदा पटत नाही. \n\n\"ते मला म्हणतात, 'तुला गुपचुप जेवता येत नाही का? प्रत्येक वेळी फोटो का काढायचे?'\"\n\n\"आणि माझं उत्तर असतं - 'नाही. मी उगाच तयार होण्यासाठी तीन-चार तास नाही घालवले... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":".' फोटो न घेता मी कसा राहू शकतो?\"\n\nजुनैद दिवसाला दोनशे सेल्फी काढत असे.\n\nफोटोखालच्या नकारात्मक प्रतिक्रियांनी पूर्वी मला वाईट वाटायचं. पण आता मला त्यांनी फारसा फरक पडत नाही.\n\nआपला चेहरा विशिष्ट पद्धतीने दिसावा, यासाठी आपण त्यावर काम केल्याची कबुली जुनैदने दिली. \n\n\"खूप वर्षांपूर्वी मी वेगळाच दिसायचो, खूपच साधारण आणि नैसर्गिक. पण सोशल मीडियाचं वेड लागल्यानंतर गोष्टी बदलल्या. आता मला स्वतःला सतत बदलावंसं वाटतं.\" \n\n\"मी माझ्या दात, हनुवटी, गाल, जबडा, ओठ आणि डोळ्यांखालच्या भागात बदल करून घेतलेत. भुवयांना टॅटू करून घेतलाय आणि शरीरातली चरबीही कमी करवून घेतलीये.\" \n\nजुनैद सांगतो की सोशल मीडियावरच्या टीकेला आणि नकारात्मक गोष्टींना सामोरं कसं जावं, कारण याची आता त्याला कल्पना आहे. \"पण मी सोशल मीडियावरच्या गोष्टी तितक्या गांभीर्याने घेत नाही. तिथे सगळंच खरं नसतं.\" \n\n\"योग्य पद्धतीने वापरलं तर सोशल मीडियावर धमाल येऊ शकते. पण इन्स्टाग्रामवरच्या एखाद्या व्यक्तीसारखं दिसण्या-बनण्याच्या भानगडीत तुमच्या आयुष्याला फार फरक पडू देऊ नका. त्यात काहीही अर्थ नाही.\" \n\nमला त्यात सहभागी व्हायचं होतं\n\n23 वर्षांच्या डॅनी बोमनला टीनएजमध्ये सेल्फी घेण्याचं वेड होतं. \"मला त्या जगात वावरायचं होतं. आणि त्यासाठी माझं सगळ्यांत चांगलं दिसणं फार आवश्यक होतं.\"\n\nतो सेल्फी काढल्यानंतर त्यात काही चूक तर राहिली नाहीये ना, याची खात्री करण्याची सवयही लागली. सेल्फी काढायचा आणि त्यांतल्या त्रुटी पाहायच्या, असं मग एक दुष्टचक्रच सुरू झालं. \n\nअशा सेल्फी काढण्यातच त्याचे दिवसाचे दहा-दहा तास जायचे, दररोज!\n\nपंधरा वर्षाचा असताना डॅनी शेकड्याने सेल्फी काढत असे.\n\nसोळा वर्षांचा असताना डॅनीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याला एका पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आलं जिथे त्याला त्याच्या शरीराच्या बांधणीबद्दल काहीतरी वेगळं वाटण्याचा रोग असल्याचं निदान झालं. साहजिकच सोशल मीडियाने यात मोठी भूमिका बजावल्याचं डॅनी सांगतो. \n\nडॅनी आता विद्यापीठात शिकतो आणि तरुण मुलांना मानसिक आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करतो.\n\n\"मी तासनतास विचार करत बसायचो की या सेल्फीवेडातून बाहेर कसं पडायचं. मला असं वाटायचं की यातून मी बाहेरच पडू शकणार नाही.\"\n\n\"आता मी इन्स्टाग्रामवर फोटो टाकतो, पण त्यात सेल्फी नसतात. मी लोकांशी बोलतानाचे किंवा भाषण करतानाचे फोटो असतात,\" तो सांगतो. \n\n\"या फोटोंमधून मला जास्त..."} {"inputs":"जून अल्मेडा\n\nस्कॉटलंडमधल्या एका बस ड्रायव्हरच्या मुलीने मानवी शरीरात पहिल्यांदा कोरोनाचं अस्तित्त्व शोधून काढलं. त्यांनी 16 व्या वर्षीच शिक्षणाला रामराम ठोकला होता. त्यांचं नाव होतं जून अल्मेडा. व्हायरस इमेजिंग क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या लोकांच्या यादीत आपल्या नावाची नोंद व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. \n\nकोव्हिड-19 या साथीच्या आजाराच्या काळात पुन्हा एकदा जून यांच्या नावाची चर्चा होत आहे आणि त्यांचं संशोधन चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. \n\nकोव्हिड-19 हा नवीन विषाणू आहे. मात्र, हा विषाणू त्याच कोरोना कुटुंबातला आहे ज्याचा शोध जून अल्मेडा यांनी 1964 साली लंडनच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमधल्या प्रयोगशाळेत लावला होता. \n\nव्हायरोलॉजिस्ट जून अलमेडा यांचा जन्म 1930 सालचा. स्कॉटलंडच्या ग्लासगोव्ह शहराच्या ईशान्येकडील एका वस्तीत अत्यंत सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला.\n\n16 व्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानतंर जून ग्लासगोव्ह शहरातल्याच एका लॅबमध्ये टेक्निशिअन म्हणून रुजू झाल्या. \n\nतिथून पुढे त्या लंडनला गेल्या. 1954 साली त्यांनीा व्हेनेझुएलातील एक कलावंत एनरिके अलमेडा यांच्याशी लग्न केलं. \n\nस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ामान्य सर्दी-पडशावर संशोधन \n\nवैद्यकीय क्षेत्रावर विपुल लिखाण करणारे लेखक जॉर्ज विंटर यांच्या मते लग्नानंतर काही वर्षातच हे जोडपं आपल्या लहान मुलीसोबत कॅनडाच्या टोरंटो शहरात गेलं.\n\nकॅनडातल्या ओंटारियो कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. जून अल्मेडा यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्याने स्वतःतलं उत्कृष्ट कौशल्यं विकसित केलं. या संस्थेत काम करताना त्यांनी विषाणुची कल्पना करणं अगदी सुलभ करणारं तंत्र विकसित केलं होतं. \n\nलेखक जॉर्ज विंटर यांनी बीबीसीला सांगितलं, की युकेने डॉ. जून अल्मेडा यांच्या कामाचं महत्त्व जाणून 1964 साली लंडनमधल्या सेंट थॉमस मेडिकल स्कूलमध्ये काम करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. हे तेच हॉस्पिटल आहे जिथे कोव्हिड-19 आजाराचा संसर्ग झाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना दाखल करण्यात आलं होतं. \n\nकॅनडाहून परतल्यानतंर डॉ. अल्मेडा यांनी डॉ. डेव्हिड टायरेल यांच्यासोबत संशोधन सुरू केलं. डॉ. टायरेल त्यावेळी साध्या सर्दी-पडशावर संशोधन करत होते. \n\nजॉर्ज विंटर यांनी सांगितलं, की डॉ. टायरेल यांनी सर्दीमुळे नाकातून गळणाऱ्या द्रवाचे अनेक नमुने गोळा केले होते आणि त्यांच्या टीमला जवळपास सर्वच नमुन्यांमध्ये साध्या सर्दी-पडशात आढळणारे विषाणू दिसत होते. \n\nमात्र, यातला एक नमुना ज्याला B0814 असं नाव देण्यात आलं होतं, तो इतर सर्व नमुन्यांपेक्षा वेगळा होता. हा नमुना 1960 साली बोर्डिंग स्कूलमधल्या एका विद्यार्थ्याकडून घेण्यात आला होता. \n\nविषाणुला 'कोरोना' हे नाव कुणी दिलं?\n\nडॉ. टायरेल यांना वाटलं, की या नमुन्याची चाचणी डॉ. जून अल्मेडा यांच्या मदतीने इलेक्ट्रॉन मायक्रोस्पद्वारे करावी. \n\nत्यांनी तो नमुना डॉ. जून अल्मेडा यांच्याकडे पाठवला. त्यांनी हा नमुना बारकाईने तपासला आणि सांगितलं, की हा विषाणू इन्फ्लुएंझासारखा दिसत असला तरी हा तो नाही. हा विषाणू वेगळा आहे.\n\nहाच तो विषाणू आहे ज्याला पुढे डॉ. जून अल्मेडा यांनी 'कोरोना' विषाणू असल्याचं सांगितलं. \n\nजॉर्ज विंटर सांगतात, की डॉ. जून अल्मेडा यांना याच विषाणुसारखे कण त्याआधी उंदरांना होणारा हिपॅटायटिस आणि कोंबड्यांना होणाऱ्या संसर्गजन्य ब्राँकायटिसमध्ये दिसले होते. \n\nविंटर सांगतात, की या विषाणुबाबत डॉ. जून अल्मेडा यांनी जो पहिला रिसर्च पेपर सादर केला होता तो फेटाळण्यात आला होता. डॉ. अल्मेडा यांनी इन्फ्लुएंझा विषाणुचंच खराब छायाचित्र सादर केलं आहे, असं कारण..."} {"inputs":"जून महिन्यात मध्य प्रदेशात एका सात वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर जनक्षोभ उसळला होता. प्रश्न असा निर्माण होतो की 18 वर्षांखालील व्यक्तींवर किंवा बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होतेय का?\n\nबाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत वाढ होतेय की त्यांची नोंद भारतात प्रसारमाध्यमांचा वाढता प्रसार, मोबाईल फोन्सची व्यापकता हेही याचं मुख्य कारण असू शकतं. \n\nबलात्काराच्या कायदेशीर व्याख्येतसुद्धा बदल झाला आहे आणि नवीन तरतुदीनुसार पोलिसांना लैंगिक हिंसाचाराची तक्रार नोंदवून घेणं अनिवार्य आहे. \n\nकाश्मीरमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्यानं या चर्चेला वाचा फुटली आणि या प्रकरणातील आरोपींवर एप्रिलमध्ये कारवाई सुरू करण्यात आली. बाललैंगिक अत्याचाराचा मुद्दा प्रकर्षाने उजेडात आला. \n\nमहिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी म्हणतात की काश्मीरच्या आणि उजेडात येणाऱ्या बलात्काराच्या प्रकरणांनी त्या अतिशय दुखावल्या आहेत. \n\nजनभावनेचा मान ठेवता सरकारने 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकावर बलात्कार केल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद केली आहे. \n\nकायदेशीर व्याख्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"येत बदल \n\nभारत सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2012 ते 2016 या काळात बाललैंगिक अत्याचाराचं प्रमाण दुप्पट झालंय. \n\n2012च्या आधी बाललैंगिक अत्याचाराबाबत एकही कायदा अस्तित्वात नव्हता. (आणि बलात्काराची व्याख्या फक्त बळजबरीने केलेला संभोग इतकीच होती.)\n\nबालकांवर अत्याचाराचे काही प्रकार जे सामान्यत: आढळतात. त्यांचा यात समावेश नव्हता. तसंच ही तक्रार नोंदवण्याची बंधनं होती. \n\nप्रसारमाध्यमांच्या विस्तारामुळे बलात्काराच्या घटना उजेडात आल्या आहे.\n\nबाललैंगिक अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी Protection of Children from Sexual Offences Act 2012 हा सगळ्यात महत्त्वाचा कायदा आहे. \n\nपुढच्याच वर्षी बालकांवर होणाऱ्या बलात्कारांच्या प्रमाणात 45 टक्क्यांनी वाढ झाली. \n\nनवीन कायदा लिंगभेदरहित होता आणि त्यात विविध लैंगिक अत्याचाराच्या प्रकारांचा उल्लेख होता. \n\nयामुळे बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांची नोंद होत नव्हती आणि पर्यायाने शिक्षाही सुनावली जात नव्हती.\n\n\"आता डॉक्टर आणि पोलीस ही प्रकरणं घरगुती प्रकरणं या नावाखाली टाळू शकत नाही. असं केलं तर त्यांनाच तुरुंगवास होऊ शकतो.\" असं माजिस लीगल सेंटरचे ऑड्री डी मेलो यांनी सांगितलं. त्या लैंगिक अत्याचारातील पीडितांना आधार देण्याचा प्रयत्न करतात. \n\nनुकत्याच झालेल्या बलात्कारांच्या घटनांमुळे लोक रस्त्यावर उतरली आहेत.\n\nत्यांच्या मते, विविध यंत्रणांनी या प्रकरणाची तक्रार नोंदवून घेतल्यामुळे या संख्येत जास्त वाढ झाली आहे. \n\n2012 साली झालेल्या निर्भया प्रकरणानंतर भारतात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना आणि पोलीस त्याची कशी चौकशी करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आकर्षित झालं. \n\nत्यानंतर लगेच भारत सरकारने Criminal Law Amendment Ordinance 2013 हा कायदा आणून लैंगिक अत्याचाराची व्याख्या रुंदावली.\n\nहिमनगाचं टोक \n\nबाललैंगिक अत्याचाराचं प्रमाण दिसतं त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे असं अनेकांना वाटू शकतं.\n\n2007 मध्ये महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात 13 राज्यातील 17000 मुलांची व्यथा ऐकण्यात आली.\n\n या सर्वेक्षणात 52.3 % मुलांनी त्यांच्यावर एकदा किंवा त्याहून जास्त वेळा लैंगिक हिंसाचार झाल्याचं सांगितलं. \n\n या सर्वेक्षणांसाठी विविध प्रकारच्या हिंसाचाराचा अभ्यास करण्यात आला. त्यात फक्त बलात्काराचा समावेश नव्हता. \n\nकुमार शैलभ हे हक् सेंटर ऑफ चाईल्ड राईट्स यांच्या मते,..."} {"inputs":"जॅक मा\n\nकंपनीतील पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहणार आहेत. कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तरी ते संचालक मंडळावर कायम असतील. \n\nजॅक मा यांनी 1999ला 'अलीबाबा'ची स्थापना केली. जगातील सर्वांत मोठ्या इंटरनेट कंपन्यांमध्ये 'अलीबाबा'चा समावेश आहे. ई-कॉमर्स, चित्रपट निर्मिती, क्लाउड सेवा अशांमध्ये या कंपनीची गुंतवणूक आहे. या कंपनीचं मूल्य 400 अब्ज डॉलरपेक्षाही जास्त आहे. \n\nजॅक मा स्वतःच शिक्षक होते. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात, \"खरंतर हा शेवट नाही. ही एक नवी सुरुवात आहे. मला शिक्षणाची फार आवड आहे.\"\n\nजॅक मा हे सोमवारी 54 वर्षांचे होतील. त्यांची वैयक्तिक संपत्ती 40 अब्ज डॉलर इतकी असून फोर्बजच्या यादीनुसार ते चीनमधील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. \n\nबिल गेट्सच्या पावलांवर पाऊल ठेवत तेही स्वतःची संस्था स्थापन करणार आहेत. बिल गेट्स यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, असं ते गेल्या आठवडयात एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते. \n\n\"मी कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही. पण एक गोष्ट करू शकतो. मी लवकर निवृत्त होऊ शकतो आणि पुन्हा शिकवण्याकडे जाऊ श... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कतो. मला वाटतं अलीबाबा या कंपनीचा सीईओपेक्षाही मी हे काम चांगलं करू शकतो,\" असं ते म्हणाले होते \n\nमा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात इंग्रजीचे शिक्षक म्हणून केली होती. त्यांनी काही मित्रांसमवेत त्यांच्या फ्लॅटमधून 'अलीबाबा'ची सुरुवात केली होती.\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"जॅक लिच\n\nविदेशी भूमीवर इंग्लंडचा हा सलग सहावा विजय आहे. इंग्लंडने गेल्या आठवड्यात श्रीलंकेवर 2-0 असा विजय मिळवला होता. \n\nऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी टेस्ट सीरिजमध्ये 2-1 असं नमवून भारतीय संघाने काही आठवड्यांपूर्वी ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर त्यांनी शरणागती पत्करली. \n\nपाचव्या दिवशी 39\/1 वरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघासमोर 420 रन्सचं लक्ष्य होतं. मात्र जेम्स अँडरसन आणि जॅक लिच यांच्या भेदक माऱ्यासमोर एकापाठोपाठ एक भारतीय बॅट्समन बाद होत गेले. कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 72 रन्स केल्या. लिचने 4 तर अँडरसनने 3 विकेट्स पटकावल्या. \n\nजो रूट\n\nइंग्लंडचा कर्णधार जो रूटने शंभराव्या टेस्टमध्ये द्विशतकी खेळी करण्याचा पराक्रम केला. रूटने 218 रन्सची मॅरेथॉन इनिंग्ज साकारली होती. डॉम सिबलेने 87 तर बेन स्टोक्सने 82 रन्स केल्या होत्या. इंग्लंडने 578रन्सचा डोंगर उभारला. \n\nप्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाचा पहिला डाव 337 रन्समध्ये आटोपला. ऋषभ पंतने 91 तर चेतेश्वर पुजाराने 73 रन्सची खेळी केली. डॉम बेसने 4 विकेट्स घेतल्या. \n\nभारतीय संघाने इंग्लंडला दुसऱ्या डावात स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्थिरावू दिलं नाही. इंग्लंडचा दुसरा डाव 187 रन्समध्येच आटोपला. रवीचंद्रन अश्विनने 6 विकेट्स घेतल्या. इंग्लंडने भारतीय संघासमोर 420 रन्सचं लक्ष्य ठेवलं. चौथ्या दिवशी शेवटच्या ओव्हर्समध्ये भारतीय संघाने रोहित शर्माला गमावलं. \n\nपाचव्या दिवशी इंग्लंडने जेम्स अँडरसन आणि जॅक लिच यांनी शिस्तबद्ध मारा करत भारतीय बॅट्समनला जेरीस आणले. असमान उसळी मिळणारी खेळपट्टी, टप्पा पडल्यानंतर माती उधळणाऱ्या खेळपट्टीवर अँडरसन-लिच जोडीने दिमाखदार बॉलिंग करत संघाला विजय मिळवून दिला. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"जेफ आणि मॅकेन्झी बेझोस\n\nदोघांनीही यासंदर्भात ट्वीटरवर सविस्तरपणे लिहिलं आहे. \n\nअनेक वर्षं एकमेकांच्या प्रेमात राहिल्यानंतर तसंच काही महिने एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र नक्कीच असू. \n\nकाही दिवसांपूर्वीच अॅमेझॉन कंपनीने मायक्रोसॉफ्टला मागे टाकत जगातील सगळ्यांत श्रीमंत कंपनी होण्याचा मान मिळवला होता. \n\n54 वर्षीय जेफ यांनी 25 वर्षांपूर्वी अॅमेझॉनची मुहूर्तमेढ रोवली होती. ब्लूमबर्गने तयार केलेल्या जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ अव्वल स्थानी आहेत. जेफ यांची एकूण संपत्ती 137 अब्ज डॉलर्स एवढी आहे. \n\nअॅमेझॉन\n\nमायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांच्या तुलनेत जेफ यांची संपत्ती 45 अब्ज डॉलर्स अधिक आहे. \n\nजेफ यांच्या पत्नी 48 वर्षीय मॅकेन्झी साहित्यिक आहेत. त्यांनी दोन पुस्तकं लिहिली आहेत. 2005 मध्ये I the tasting of luther तर 2013 मध्ये I traps ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. \n\n\"आम्ही दोघं अतिशय नशीबवान आहोत. आम्ही एकमेकांचे जोडीदार झालो, एकमेकांना साथ दिली. इतकी वर्ष संसार केला. आम्ही एकमेकांचे आभारी आहोत. आम्ही... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"एकत्र उत्तम आयुष्य जगलो. लग्नाचं जोडपं म्हणून आम्ही भविष्याची काही स्वप्नं पाहिली. आईवडील, मित्र, जोडीदार म्हणून अनेक भूमिका निभावल्या. अनेक प्रकल्पांमध्ये एकत्र कामही केलं. खूप मजा आली. आमच्या नात्याचं नाव आता वेगळं असेल, पण आम्ही एक कुटुंबच असू. आम्ही नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र राहू,\" असं दोघांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. \n\nजेफ आणि मॅकेन्झी बेझोस\n\nगेल्याच वर्षी या जोडीने एक चॅरिटी कार्यक्रम सुरू केला होता. 'द डे वन' असं या कार्यक्रमाचं नाव होतं. बेघर नागरिकांना घरं मिळवून देणं आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा उभारणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं. \n\nजेफ आणि मॅकेन्झी यांना चार मुलं आहेत. त्यांची स्वतःची तीन मुलं आहेत आणि एका मुलीला त्यांनी दत्तक घेतलं आहे. जेफ यांच्याशी एका मुलाखतीदरम्यान ओळख झाल्याचं मॅकेन्झी यांनी 2013 मध्ये वोग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. जेफ यांनीच मॅकेन्झी यांची मुलाखत घेतली होती. \n\nतीन महिने एकत्र राहिल्यानंतर दोघांनी 1993 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. \n\nत्यानंतर एका वर्षात जेफ यांनी अॅमेझॉन कंपनी सुरू केली. त्यावेळी अॅमेझॉनवर केवळ पुस्तकांचीच विक्री होत असे. \n\nअॅमेझॉनवर सुरुवातीला केवळ पुस्तकांचीच विक्री होत.\n\nहळूहळू अॅमेझॉनचा पसारा वाढत गेला आणि काही वर्षांतच अॅमेझॉन ई-कॉमर्स क्षेत्रातली अव्वल कंपनी ठरली. \n\nया आठवड्यात सोमवारी अमेरिकेचा शेअर बाजार बंद झाला तेव्हा अॅमेझॉन कंपनीचं मूल्य 797 अब्ज डॉलर्स एवढं प्रचंड होतं. त्यावेळी मायक्रोसॉफ्टचं मूल्य 789 अब्ज डॉलर्स एवढं होतं.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"जेरुसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर काही आठवड्यांतच पॅलेस्टाईननं ही घोषणा केली आहे.\n\nपॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी सांगितलं की, अमेरिकेच्या या भूमिकेनंतर ते अमेरिकेच्या कोणत्याच शांती योजना स्वीकारणार नाहीत.\n\nगाझा पट्टयात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विरोध\n\nपॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री रियाद अल मलिकी यांनी पॅलस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) चे राजदूत हुसम जोमलोट यांना अमेरिकेतून बोलावून घेतलं आहे, असं वृत्त पॅलेस्टिनी वृत्तसंस्था 'वफा'नं दिलं आहे. \n\n'जेरुसलेमला राजधानी मानणार नाही'\n\nट्रंप यांच्या जेरुसलेमबाबतच्या घोषणेनंतर गाझा पट्टयात अनेक चकमकी झाल्या. त्यात कमीत कमी 13 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. बहुतांश मृत्यू इस्राईलच्या संरक्षणदलांबरोबर झालेल्या चकमकींदरम्यान झाले होते.\n\nयादरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आलेल्या एका प्रस्तावानुसार अमेरिकेच्या जेरुसलेमला इस्राईलची राजधानी मानण्याच्या निर्णयाला बहुमताने नकार देण्यात आला होता.\n\nपॅलेस्टाईन पूर्व जेर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ुसलेमला आपल्या आगामी स्वतंत्र राष्ट्राची राजधानी मानतं. शांतता प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात याबाबत चर्चा होणार असल्याचं मानलं जात होतं.\n\nजेरुसलेम हा सार्वभौम इस्राईलचा अविभाज्य भाग आहे हे आंतरराष्ट्रीय समुदायानं अद्याप मान्य केलेलं नाही. अजूनही सर्व देशांचे दूतावास इस्राईलच्या तेल अवीव या शहरात आहेत. अमेरिकेचा दूतावास तिथून जेरुसलेमला हलवण्याच्या सूचना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिल्या आहेत.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"जॉर्ज कोरोन्स यांनी नवा विश्वविक्रम रचला.\n\nजॉर्ज कोरोन्स यांनी क्वीन्सलँडमध्ये आयोजित एका स्पर्धेत हे अंतर 56.12 सेंकदांमध्ये कापलं. 100-104 वयोगटात हा एक नवा विक्रम आहे.\n\n2014 मध्ये नोंदवण्यात आलेला जागतिक विक्रम मोडायला त्यांना 35 सेकंद कमी लागले. आता या विक्रमाची क्रीडा प्रशासकीय संस्थेतर्फे पडताळणी केली जाईल.\n\nएप्रिल महिन्यात कोरोन्स वयाची शंभरी पूर्ण करणार असल्याने ते या विक्रमसाठी पात्र ठरवण्यात आले. या निकालामुळे माझ्या आनंदाला पारावार उरला नाही, असं त्यांनी सांगितलं.\n\n\"माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव होता आणि ती शर्यत संपवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला,\" असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.\n\nजॉर्ज कोरोन्स\n\nगोल्ड कोस्टवर बुधवारी त्यांच्यासाठी होणाऱ्या घोषणांमुळे भारावून गेल्याचं ते म्हणाले. या स्पर्धेत ते फक्त एकमेव स्पर्धक जरी असले तरी जागतिक विक्रमाला आव्हान देण्यासाठी या स्पर्धेचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं.\n\nआपण नुकताच इतिहास घडताना पाहिला आहे, असं ऑस्ट्रेलियन डॉल्फिन्स स्विम टीमने त्यांच्या फेसबुक पेजवर म्हटलं आहे.\n\n'थोडासा वेळ लागला जरूर'\n\nब्रिस्बेन येथील रहिवासी कोरो... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न्स म्हणाले, ते तारुण्यात एक उत्साही जलतरणपटू होते. पण नंतर वयाच्या 80व्या वर्षानंतर त्यांनी पुन्हा पोहणं सुरू केली.\n\n\"दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी मी पोहणं सोडलं आणि सेवानिवृत्त होईपर्यंत एकदाही पोहलो नाही,\" ते म्हणाले. \"नंतर व्यायाम म्हणून मी पुन्हा पोहायला सुरुवात केली.\" 80व्या वर्षी आजोबांनी नियमित सराव सुरू केला.\n\nते म्हणाले की, या स्पर्धेने नक्कीच त्यांच्या शरीराला आव्हान दिलं असलं तरी सरावामुळे ही कामगिरी शक्य झाली. ते आठवड्याला सरासरी तीन वेळा पोहायला जातात आणि जमेल तसं जिममध्ये व्यायामही करतात.\n\n\"वयाच्या या टप्प्यावर सरावाला थोडा वेळ लागतो. तुम्ही फार लवकर थकता. पण जर तुम्ही ते योग्य रीतीनं केलं तर निकाल चांगले येतात,\" असं ते म्हणाले.\n\nत्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय हे योग्य तंत्राला आणि सरावाला दिलं.\n\n\"माझे पहिले 10-12 स्ट्रोक्स हे संतुलित होते आणि त्यात सातत्य ठेवण्यासाठी मला प्रयत्न करायचे होते. प्रत्येक स्ट्रोकला मी जोर वाढवत गेलो,\" ते म्हणाले.\n\n\"मी अंतिम दहा मीटरपर्यंत गेलो. मी थकलो होतो आणि मध्येच थांबणार होतो, पण मी हार मानली नाही. विचलित न होता ही स्पर्धा पूर्ण केली.\"\n\nयाआधीचा जागतिक विक्रम हा 1:31.19 असा होता. ब्रिटीश स्विमर जॉन हॅरीसन यांनी 2014मध्ये हा विक्रम नोंदवला होता.\n\nपुढील महिन्यात गोल्ड कोस्टवर कॉमनवेल्थ गेम्सकरिता ऑस्ट्रेलियन स्विमिंग ट्रायल सुरू होत आहेत. त्याआधी कोरोन्स यांची स्पर्धा घेण्यात आली.\n\nइंटरनॅशनल स्विमिंग फेडरेशनकडे हा विक्रम पडताळणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती ऑस्ट्रेलिया मास्टर्स स्विमिंगने म्हटलं आहे.\n\nशनिवारी रात्री कोरोन्स हे 100 मीटर फ्रिस्टाइलमधील जागतिक विक्रमाला आव्हान देणार आहेत. 03:23.10 हा सध्याचा विक्रम हॅरीसन यांच्याच नावावर आहे. तोही आपण मोडीत काढू, असा विश्वास कोरोन्स यांना वाटतो.\n\n\"मी तरुण नसलो तरी मी चांगली कामगिरी करू शकेन असा मला विश्वास आहे,\" असं ते म्हणाले.\n\nऐंशी वर्षांची स्विमर आज्जी!\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"जो बायडेन यांची बदनामी करण्यासाठी ट्रंप यांनी युक्रेनवर दबाव आणला असा आरोप त्यांच्यावर होता. डेमोक्रॅटिक खासदारांनी हा आरोप केला होता. \n\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुका नऊ महिन्यांवर आलेल्या असताना, या निर्णयाचा मोठा परिणाम पाहायला मिळेल. \n\nआपल्या विरोधकांवर टीका करत डोनाल्ड ट्रंप यांनी स्वतःचा विजय साजरा केला. \n\n\"मी मान्य करतो की मी आयुष्यात काही चुका केलेल्या आहेत....पण निर्णय अखेर हे म्हणतो,\" हातातलं वर्तमानपत्रं उंचावत ट्रंप म्हणाले - \"ट्रंप यांची मुक्तता.\"\n\n\"आम्हाला उगीचच त्रास सहन करावा लागला. आम्ही काहीही चूक केलेलं नाही. हे क्रूर होतं, भ्रष्टं होतं.\" व्हाईट हाऊसमध्ये बोलताना ट्रंप म्हणाले. \n\nमहाभियोगातून मुक्तता झाल्यानंतर ट्रंप यांची प्रतिक्रिया ही बिल क्लिंटन यांच्या प्रतिक्रियेच्या अगदी विरुद्ध होती. महाभियोगातून मुक्त झाल्यानंतर 1999मध्ये बिल क्लिंटन यांनी अमेरिकेच्या लोकांची माफी मागितली होती. \n\nअध्यक्षपदाच्या निवडणुकीवर परिणाम?\n\nट्रंप यांची महाभियोगातून मुक्तता करण्यात आल्याचा फायदा रिपब्लिकन पक्षाला आणि खुद्द ट्रंप यांनाही होईल. \n\nपुढच्या अध्यक्षपदासाठीच्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा प्रचारादरम्यान ट्रंप अर्थातच या मुद्द्याचा वापर करून घेतील.\n\nअमेरिकेतल्या जनमत चाचणीनुसार महाभियोगाची ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जी राजकीय स्थिती होती, तशीच स्थिती अजूनही कायम आहे.\n\nअमेरिकेमध्ये राज्याराज्यांमध्ये थेट पक्षीय कल आहेत. काही राज्य ही कायमच डेमॉक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात होती तर काही राज्यांत कायमच रिपब्लिकन पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे. \n\nट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्ष असण्याला (Approval Ratings) साधारण 40 ते 45% जनतेचा पाठिंबा होता. ट्रंप यांच्या संपूर्ण कार्यकाळात जनमताचं हे प्रमाण कायम राहिलेलं आहे. त्यामुळेच त्यांची पुन्हा अध्यक्षपदी निवडून येण्याची शक्यता असली, तरी त्यांच्यासाठी हे सोपं नसेल. \n\nट्रंप यांच्यावर चालवण्यात आलेल्या महाभियोगाच्या सुनावणीदरम्यान साक्षीदारांची चौकशी करण्यात आली नाही. \n\nखरंतर या सुनावणीदरम्यान साक्षीदारांचं मत लक्षात घेतलं जावं अशी सामान्य अमेरिकन माणसाची इच्छा होती. पण तसं झालं नाही. \n\nशिवाय साक्षीदार नेमका कोण, याविषयी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन खासदारांच्या कल्पनाही वेगवेगळ्या होत्या. \n\nजो बायडेन यांची चौकशी करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप ट्रंप यांच्यावर होता. \n\nपण बायडेन यांनी युक्रेनमध्ये चुकीचं वर्तन केलं वा नाही, हे या प्रक्रियेतून स्पष्ट झालेलं नाही. \n\nआणि त्याचा फायदा घ्यायला रिपब्लिकन पक्षाने सुरुवात केली आहे. \n\nत्यामुळे बायडेन यांची चौकशी करण्याचा ट्रंप यांचा प्रयत्न फसला असला तरी ही गोष्ट मात्र त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. \n\nअध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठीचे उमेदवार म्हणून ट्रंप यांचीच निवड होण्याची शक्यता या निर्णयामुळे वाढली आहे. \n\nट्रंप यांच्यावरील महाभियोगाविषयी मतदान करताना रिपब्लिकन पक्षाच्या एक वगळता सगळ्या खासदारांनी ट्रंप यांच्या बाजूने मतदान केलं. \n\nफक्त रिपब्लिकन पक्षाचे युथा (Utah)चे सिनेटर मिट रॉम्नी यांनी त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध जात ट्रंप यांच्या विरोधात मतदान केलं. \n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी महाभियोगातून मुक्त झाल्याच्या निकालानंतर ज्याप्रकारे भाषण केलं, त्यावरून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या व्हाईट हाऊससाठीच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी त्यांनाच मिळण्याची चिन्हं आहेत. \n\nयाविषयी बोलताना बीबीसीचे वॉशिंग्टनचे प्रतिनिधी गॅरी ओ'डोनोग्यू म्हणतात, \"2016च्या निवडणुकीच्या वेळी ट्रंप 'आऊटसायडर' होते आणि आणि..."} {"inputs":"जोसेफ यू आणि कांग टिंग\n\nजगभरातली कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं वाढत असल्याचा परिणाम एका लग्नावर झाला. आणि इथे चक्क एक रिसेप्शन वधू-वराशिवाय पार पडलं.\n\nसिंगापूरमधलं जोसेफ यू आणि त्याची पत्नी कांग टिंग हे जोडपं लग्नाच्या काहीच दिवस आधी चीनहून परतलं होतं. \n\nत्यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहण्याबद्दल पाहुण्यांनी काळजी व्यक्त केल्यावर या जोडप्याने त्यातून वेगळा मार्ग काढला. त्यांनी स्वतःच्या लग्नाच्या रिसेप्शनला व्हीडिओ कॉन्फरन्सने हजेरी लावली. \n\nबीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर \n\nएका मोठ्या हॉटेलच्या हॉलमध्ये त्यांनी नातेवाईकांना बोलवलं आणि ते स्वतः त्याच हॉटेलच्या रूममध्ये थांबले. \n\nया जोडप्याने व्हीडिओ कॉलवरून आपलं मनोगत मांडलं आणि लग्नाच्या हॉलमधल्या पाहुण्यांशी संवाद साधला. \n\nजोसेफ यू आणि कांग टिंग\n\nकोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये 760हून अधिक बळी गेले असून जवळपास चोवीस देशांमध्ये हा विषाणू पसरलेला आहे. \n\nसिंगापूरमध्ये आतापर्यंत 28 जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. कोरोना व्हायरस जिथे सुरू झाला त्या चीनबाहेर जपान नंतर सिंगापूरमध्ये संसर्गाची आकडेवारी जास्त आहे. ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"'दुसरा पर्याय नाही'\n\nमूळच्या हुनान प्रांतातल्या कांग आणि त्यांचे भावी पती यू हे जोडपं चिनी नववर्ष साजरं करण्यासाठी 24 जानेवारीला गेलं. \n\nज्या हुबेई प्रांतात कोरोना व्हायरसची सुरुवात झाली त्याच्या सीमेलाच लागून हुनान प्रांत आहे. \n\nप्रतिनिधिक छायाचित्र\n\nआपण हुनानमध्ये असताना अतिशय दुर्गम भागात असल्याने तिथे कोणतंही भीतीचं वातावरण नव्हतं, असं यू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \n\n30 जानेवारीला हे जोडपं सिंगापूरला परतलं. 2 फेब्रुवारीला सिंगापूरमधल्या एम हॉटेलमध्ये त्यांचं लग्न होणार होतं. \n\nया जोडप्याने ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये लग्न केलं आणि लग्नासाठी चीनमध्ये येऊ न शकलेल्या मित्र परिवार आणि नातेवाईकांसाठीचं हे जोडपं पुन्हा लग्न करत होतं.\n\nवर आणि वधू वेगवेगळ्या संस्कृतींचे असतील तर एशियन संस्कृतीमध्ये दोन वेळा लग्न लावलं जातं. \n\nनातेवाईकांचा नकार \n\nपण हे जोडपं नुकतंच चीनहून परतल्याचं समजल्याबरोबर अनेक पाहुण्यांनी चिंता व्यक्त केली. \n\n\"यातल्या काही जणांनी येत नसल्याचं कळवलं,\" यू सांगतात. \n\n\"आम्हाला हे लग्न पुढे ढकलायचं होतं, पण हॉटेल त्यासाठी तयार नव्हतं. सगळी तयारी झाली असल्याने असं करता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ही मेजवानी करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता.\"\n\nपाहुण्यांच्या मनातली भीती लक्षात घेत या मेजवानीला हजर न राहण्याचा निर्णय या जोडप्याने घेतला. \n\n\"आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मेजवानीत सहभागी होणार असल्याचं पाहुण्यांना सांगितलं....काहींना तर धक्काच बसला. पण आम्ही तिथे हजर राहिलो असतो, तर वातावरण वेगळं झालं असतं. लोकांच्या मनात शंका राहिली असती.\" यू सांगतात. \n\n\"माझे आईवडील सुरुवातीला याबद्दल खूश नव्हते, पण नंतर ते राजी झाले.\"\n\n'आई-वडिलांचासुद्धा सहभाग नाही'\n\nकोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या अनेक प्रवास मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. यामुळेच कांग टिंग यांचे आईवडीलही या मेजवानीत सहभागी होऊ शकले नाहीत. \n\nअखेरीस एकूण 190 पैकी 110 पाहुण्यांनी या मेजवानीला हजेरी लावली. \n\n2 फेब्रुवारीच्या संध्याकाळी एम हॉटेलच्याच एका खोलीत राहत असलेल्या या जोडप्याने मेजवानीतल्या पाहुण्यांना व्हीडिओ कॉल केला. \n\n\"कार्यक्रमाला आल्याबद्दल आम्ही पाहुण्यांचे आभार मानले आणि त्यांना मेजवानीचा आस्वाद घ्यायला सांगितला,\" यू सांगतात. \n\nहॉटेलने या जोडप्यासाठी त्यांच्या खोलीत शँपेन पाठवली. त्यांनी खोलीतूनच..."} {"inputs":"ज्या ठिकाणी ज्युनिअर डॉक्टरला मारहाण झाली त्या एनआरएस रुग्णालयात ममता बॅनर्जींनी यावं अशी आंदोलकांची मागणी होती. तसंच गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अर्थातच त्यांच्या या मागण्या पूर्ण झाल्या नसल्यामुळे संप चिघळला आहे. \n\nमुख्यमंत्र्यांनी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता बोलावलेल्या बैठकीबाबत डॉक्टरांची मतं विभागलेली दिसत आहेत. तसंच नबन्ना येथे बोलावलेल्या बैठकीत सहभागी व्हायचं की नाही यावर अंतिम निर्णय आज होणार होता. \n\nचिघळतं आंदोलन, राजकारण आणि रुग्णांचे हाल\n\nशहरातल्या पाच प्रतिष्ठित डॉक्टरांनी या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर दोन तास बैठक झाली. त्यानंतर एक ज्येष्ठ अधिकारी चर्चेचं आमंत्रण द्यायला पाठवला गेला. \n\nया सर्व घडामोडी घडत असतानाच राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी हे जखमी ज्युनियर डॉक्टर परिबाहा मुखोपाध्याय यांना एका खासगी रुग्णालयात भेटायला गेले होते. \n\nया प्रकरणी तोडगा काढण्यासाठी ममता बॅनर्जींनी कोणतीही पावलं उचलली नाहीत असं त्यांनी नंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं. \n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तसंच शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ममता बॅनर्जी यांना लिहिलेलं एक पत्र व्हायरल झालं. त्या असं लिहिलेलं आहे की या प्रकरणाचा तोडगा काढण्यासाठी ते ममता बॅनर्जींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत पण ममता बॅनर्जींकडून त्यांना कसलाच प्रतिसाद मिळत नाहीये. \n\n14 जूनला ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात हर्षवर्धन यांनी चिघळत चालेलल्या आंदोलनाचा उल्लेख केला आहे. आंदोलनाचं लोण देशभर पसरत आहे. अनेक रुग्णालायातील ओपीडी बंद आहे. त्यामुळे दूरवरून आलेल्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. \n\nकोलकाताच्या नील रतन सरकार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातून सुरू झालेलं हे आंदोलन आधी शहर, आसपासचा भाग आणि नंतर देशाच्या अनेक भागात पसरलं. इतकरंच नाही तर दिल्ली आणि इतर शहरात असलेल्या AIIMS मध्येही या आंदोलनाची धग जाणवली.\n\nसोमवारी देशव्यापी आंदोलन \n\nपश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या सरकारी रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये 600 पेक्षा अधिक ज्येष्ठ डॉक्टरांनी कनिष्ठ डॉक्टरांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत. त्याची चर्चा काल दिवसभर होती. मात्र हे राजीनामे अद्याप सरकारने मंजूर केलेले नाहीत. \n\nइंडियन मेडिकल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. आर. वी. अशोकन यांनी सांगितलं की डॉक्टरांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण कराव्यात तसंच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्राच्या पातळीवर एक कायदा आणावा अशी त्यांची मागणी आहे.\n\nखरं तर गेल्या काही दिवसांपासून कोलकाता आणि अन्य दुसऱ्या सरकारी रुग्णालयात आपत्कालीन सेवा बहाल झाल्या आहेत. मात्र एक ज्येष्ठ डॉक्टरने बीबीसीला सांगितलं की ज्युनियर डॉक्टरची सेवा पूर्ववत व्हायला आणखी बराच वेळ लागेल. \n\nकोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ज्युनिअर डॉक्टरबरोबर नर्सेसही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. रिया दास त्यांच्यापैकी एक आहेत. आज डॉक्टरांवर हल्ला झाला आहे. असा हल्ला त्यांच्यावरही होऊ शकतो अशी भीती त्यांना वाटत आहे. \n\nआंदोलनात सहभागी झालेले निवासी डॉक्टर आत्मदीप बॅनर्जी यांच्यामते एनआरएस मध्ये दाखल झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन ट्रकभरून माणसं आली आणि त्यांनी डॉक्टरांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यात एका डॉक्टराच्या कपाळावर गंभीर जखमा झाल्या. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल केलं आहे.\n\nआत्मदीप बॅनर्जी..."} {"inputs":"ज्या फलंदाजानं एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामान्यात तीनवेळा द्विशतक झळकावलंय, त्याला 140 धावा काढायला काय लागतं. मला फक्त वाईट एका गोष्टीचं वाटत आहे की जर पावसाने हजेरी लावलीच होती तर त्याने आणखी 2-3 तास तरी इथे थांबायलं हवं होतं ना. काय बिघडलं असतं त्याचं?\n\nपण ते म्हणतात ना, जेव्हा काळ मुळावर उठतो तेव्हा सरळ गोष्टीही वाकड्याच होतात. पाकिस्तानने 35 ओव्हर्सपर्यंत मॅच खेळली होती आणि तितक्यात पाऊस आला.\n\nडकवर्थ लुईस नियमानुसार 50 ओव्हर्स कमी करून तो सामना 40 ओव्हर्सचा करण्यात आला. त्यामुळे पुढच्या 20 चेंडूत पाकिस्तानला 130 धावा करायच्या होत्या. यापेक्षा वाईट थट्टा काय असू शकते?\n\nआतापर्यंत पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये फक्त 3 गुण मिळवले आहेत. त्यांना पुढच्या चारही मॅच जिंकाव्या लागणार आहेत.\n\nभारताची पुढची मॅच ही अफगाणिस्तानविरुद्ध आहे. तर पाकिस्तानची गाठ दक्षिण आफ्रिकाशी आहे. यावर आता मी काय बोलू!\n\nपण इतिहास पाहिला तर 1992सालच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची अशीच स्थिती होती. पण टीमने शेवटच्या चारही मॅच जिंकत उपांत्य आणि अंतिम सामनाही जिंकला होता.\n\nपण हे 1992 नाहीये आणि सर्फराज हा काही इमरान खान ना... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हीये. \n\nइमरान खान यांनी निवडणुकींच्या आधी मोदींच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. याच इमरान खान यांनी रविवारची मॅच सुरू होण्यापूर्वी एक संदेश पाठवला होता - की पाकिस्तानने टॉस जिंकला तर प्रथम बॅटिंग करा. आणि स्पेशलिस्ट बॅट्समनना आधी खेळवा. लिंबू-टिंबूंना मागून बोलवा, कारण ते मॅचचं प्रेशर झेलू शकणार नाहीत.\n\nपण सर्फराझला जे करण्यास मनाई केली होती, त्याने तेच सगळं केलं. टॉस जिंकूनही त्यानं फील्डिंग घेतली आणि बॅटिंगच्या वेळी त्यानं त्याच्या मर्जीप्रमाणं बॅट्समनचा क्रम ठरवला. \n\n1992 पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हाही तो भारताला हरवू शकला नव्हता.\n\nगोलंदाजांनीही मनभरून शॉर्ट पिच बॉलिंग केली. कदाचित त्यांना रोहित शर्माचं मन दुखवायचं नव्हतं. रोहितला शॉर्ट पिच बॉलवर खेळायला फार आवडतं. \n\nपण इमरान खान यांचा सल्लाही किती उपयोगी पडला असता? कारण आजपर्यंत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताला हरवू शकला नाहीये. अगदी 1992मध्ये पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकला होता, पण तेव्हाही भारतानेच पाकिस्तानला हरवलं होतं.\n\nपण असू द्या... असेल असेल. आपला पण एक दिवस असेल.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"ज्या राज्यात सावळ्या रंगांचं प्राबल्य आहे, तिथं जाहिरातीचे फलक मात्र दुसऱ्याच प्रदेशातून आले होते.\n\nगोंधळून गेलेली मी फक्त एकटीच तिथं नव्हते. मी जेव्हा अविंशिंलिंगम विद्यापीठातल्या मुलींना BBC She या प्रकल्पाच्या निमित्तानं भेटले तेव्हा त्यांनी सुद्धा माझ्या भावनांना दुजोरा दिला.\n\nरंग असावा गोरा\n\n\"ज्या स्त्रिया आपण जाहिरातीत बघतो, मला वाटतं प्रत्येकच स्त्री तशी नसते. प्रत्येकच स्त्री गोरीपान, लांब केस असलेली आणि सडपातळ बांध्याची असेलच अशी अपेक्षा आपण करू शकत नाही.\"\n\nया वाक्याला प्रेक्षक म्हणून बसलेल्या 70 मुलींनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. त्यापैकी बहुतांश मुली सावळ्या किंवा काळ्या रंगाच्या होत्या.\n\nसडपातळ बांध्याचं सगळीकडे कौतूक होत असतं. पण या भागात एका विशिष्ट रंगाचं प्राबल्य आहे, तिथं दुसऱ्या रंगाच्या स्त्रियांनी उत्पादनं का विकावी?\n\nहे फक्त जाहिरातींच्या होर्डिंग पुरतं मर्यादित नाही, टीव्हीवरील जाहिरातींची सुद्धा तशीच स्थिती आहे. कल्याण ज्वेलर्सच्या या जाहिरातीत गोरी गोमटी बाईच मॉडेल म्हणून घेतली आहे.\n\nएका विद्यार्थिनीनं हीच परंपरा कॉलिवूडमध्ये असल्याचंही सांगितलं. तामिळ अभिने... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त्री असं गुगलवर शोधलं तर असे फोटो दिसतात. \n\nकाजल अगरवाल आणि सिमरन पंजाबी आहेत, तमन्ना आणि हंसिका मोटवानी महाराष्ट्रातल्या आहे, अनुष्का शेट्टी कर्नाटकातली आहे, तर स्नेहा ची मातृभाषा तेलुगू आहे आणि असिन मुळची केरळची आहे हे उल्लेखनीय.\n\nदहापैकी तीन म्हणजे त्रिशा कृष्णन, समान्था अक्कीनेनी आणि श्रुती हसन या तिघीजणी तामिळनाडूच्या आहेत. गोरा रंग हा त्यांच्यातला समान दुवा आहे.\n\nसावळ्या हिरोंना पाहिजे गोरी हिरोईन\n\nपण गंमत म्हणजे धनुष, विशाल, विजय सेतुपथी, विजयकांत आणि सुपरस्टार रजनीकांत हे सावळ्या वर्णाचे आहेत. पण या लोकांच्या सिनेमांमधील गोऱ्या रंगाच्या अभिनेत्री तामिळी प्रेक्षकांना स्वीकारार्ह आहेत. \n\nकाही चित्रपटांत या गोऱ्या रंगाच्या अभिनेत्रींना सावळा हिरो हवा असं दाखवण्यात आलं आहे. \n\nअनेकांना ही चर्चा व्यर्थ वाटेल. कारण जाहिराती आणि चित्रपटांत सगळं आभासी जग असतं. ते काय दाखवतात इतकंच लोक बघतात. \n\nपण या महाविद्यालयातल्या स्त्रियांनी गोऱ्या रंगाच्या अट्टाहासाचा त्यांच्यावर काय परिणाम झाला याबद्दलचे अनुभव शेअर केले. \n\nत्यात शाळा आणि महाविद्यालयात भेदभाव, पालक, मित्रमैत्रिणींचा दबाव अशा अनेक घटकांचा समावेश होता. \n\nफेअर म्हणजेच लवली असा एक साचेबद्धपणा पुढे नेण्यासाठी सुपरस्टार शाहरुख खान जेव्हा सरसावला तेव्हा तर मामला आणखीनच बिकट झाला. 2013 साली त्यानं एक फेअरनेस क्रीमची जाहिरात केली होती. ( खरंतर ती पुरुषांसाठी होती.)\n\nही जाहिरात त्यांच्या एका चित्रपटाच्या आधी दाखवण्यात आली होती. त्यात एका तरुण मुलाची कथा होती. थोड्या सावळ्या वर्णाच्या त्याच्या चाहत्याची ती कथा होती. फेअरनेस क्रीममुळे त्याला कसं यश मिळालं हे रंगवून सांगण्यात आलं. या उत्पादनाला ग्राहकांनी उचलून धरलं.\n\nगेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये नंदिता दाससारख्या लोकांनी याविरुद्ध आवाज उठवला आहे. त्या Dark is beautiful च्या ब्रँड अँबेसेडर आहेत. 2017 मध्ये मिसेस इंडिया अर्थच्या उपविजेत्या आणि कोईम्बतूरच्या राहिवासी गायत्री नटराजन यांनी सुद्धा सावळ्या वर्णावरून होणाऱ्या भेदभावाविरुद्ध आवाज उठवला होता.\n\nजाहिरातदार नेहमीच गोऱ्या रंगाच्या मुली मॉडेल म्हणून घेण्याचं समर्थन करतात. त्याला सामान्य जनतेचं समर्थन आहे असं कारण ते देतात. \n\nचेहऱ्याची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये 50 टक्के वाटा हा फेअरनेस क्रीमचा आहे. \n\nजाहिरात आणि सिनेमांची निर्मिती करणारे कॉलेजमधल्या या..."} {"inputs":"ज्या सैनिकांनी आपल्या देशासाठी प्राण गमावले आहेत, त्या सैनिकांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी ही रक्कम वापरली जावी, असं मुर्तझा यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे 110 कोटी रुपयांची संपत्ती दान करण्याची घोषणा करणारे मुर्तझा अंध आहेत. \n\nसोशल मीडियावर मुर्तझा यांच्या घोषणांची बरीच चर्चा सुरू आहे. काही माध्यमांनी त्याच्या मोठमोठ्या बातम्या छापल्या आहेत. लोकही त्यांच्या या कृतीचं खुल्या मनानं कौतुक करताना दिसतायत. \n\nयाशिवाय केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा मुर्तझा अली यांच्यासोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला जातोय.\n\nस्वत:ला एक सामान्य इन्व्हेंटर किंवा संशोधक मानणारे मुर्तझा अली एवढी मोठी रक्कम दान म्हणून कशी काय देऊ शकतात?\n\nयाचं उत्तर देताना मुर्तझा अली यांनी बीबीसीला सांगितलं की, \"हा पैसा कुठून आला, हे लोकांना सांगण्याची काहीच गरज नाही. मी माझ्या इच्छेनुसार पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रांसह हा पैसा पंतप्रधान निधीला देणार आहे.\"\n\nमुर्तझा अली यांच्याबाबत छापून आलेल्या बातम्या पाहिल्या तर यामध्ये एकसारखीच माहिती समोर येते. मुर्तझा अली मूळचे राजस्थानच्या कोटाचे आहेत. ते लहानपणापासून अंध आहेत.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"2015ला ते मुंबईत आले. सुरुवातीला त्यांचा ऑटोमोबाईलचा व्यवसाय होता. सध्या ते 'फ्यूल बर्न टेक्नॉलॉजी' म्हणजे गाडीत इंधनाच्या पूर्ण वापरावरील तंत्रज्ञानावर काम करत आहेत. आणि त्यांनी 110 कोटी रुपये दान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. \n\nमुर्तझा अली यांच्या माहितीनुसार पुलवामा हल्ल्यानंतर 25 फेब्रुवारीला त्यांनीच डोनेशन देण्याची इच्छा व्यक्त केली होती. तशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली होती. \n\nविशेष म्हणजे त्यांनी असाही दावा केलाय की, जर त्यांची टेक्नॉलॉजी सरकारनं वापरली असती तर पुलवामात 40 जवानांचा जीव गेला नसता.\n\nपण असे मोठे दावे करणारे मुर्तझा अली यांना बीबीसीशी बोलताना मात्र इतर प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत. दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयानंही मुर्तझा यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. \n\nबीबीसीचे अनुत्तरित प्रश्न \n\nएका मोठ्या कंपनीच्या मदतीनं आपण 'फ्यूल बर्न टेक्नॉलॉजी' विकसित केल्याचं मुर्तझा यांचं म्हणणं आहे. पण ही कंपनी भारतीय आहे की परदेशी? या कंपनीचं नाव काय आहे? ही कंपनी कुठल्या स्तरावर आहे? याबाबत ते काहीच सांगत नाहीत. \n\nज्या टेक्नॉलॉजीवर मुर्तझा काम करत आहेत, त्याचं वर्कशॉप कुठे आहे, असं विचारल्यानंतर ते सांगतात \"टेक्नॉलॉजीशी संबंधित सगळं काम पूर्ण झालं आहे. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.\"\n\nपण कार्यशाळेबाबत मुर्तझा काहीच माहिती देत नाहीत. मुर्तझा यांचा दावा आहे की त्यांची टेक्नॉलॉजी इतकी शक्तिशाली आहे की, दूरवरूनच एखाद्या कारमध्ये किती सामान आहे, काय सामान आहे, याची माहिती ते देऊ शकतात.\n\nमुर्तझा यांचा दावा आहे की आखाती देशातील काही लोक वर्षभरापूर्वीच त्यांच्याकडे या टेक्नॉलॉजीची मागणी करण्यासाठी आले होते. आणि त्यासाठी 1 लाख 20 हजार कोटी रुपये देण्याची तयारीही संबंधितांनी दर्शवली होती. \n\nपण या तंत्रज्ञानाच्या ट्रायलचा एखादा व्हीडिओ आहे का, किंवा तसा रेकॉर्ड करणं शक्य आहे का, यावर त्यांनी इतर अनेक कारणं दिली. आणि नंतर अशी ट्रायल करण्यास नकार दिला. \n\nत्यांनी सांगितलं, \"25 ऑक्टोबर 2018ला स्टँप पेपरवर हे तंत्रज्ञान त्यांनी पंतप्रधानांच्या नावे केली आहे. त्यामुळे गोपनीयता म्हणून आपण ही तंत्रज्ञान भारत सरकारला दाखवू इच्छितो.\"\n\nमग त्यांना तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली. त्यांनी तीही दाखवण्यास नकार दिला. \n\n'ना कागद, ना पैसा'\n\nपुढं..."} {"inputs":"ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू ७५ वर्षांचे होते\n\nव्यक्ती ते समाज यांच्या परस्परावलंबी तरीही विरोधाभासी नातेसंबाधांचं चित्रण आपल्या समर्थ लेखणीनं करणाऱ्या साधूंच्या निधनानं मराठी साहित्य आणि पत्रकारितेतला महत्त्वाचा दुवा निखळला आहे.\n\nविदर्भातील अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे त्यांचं जन्मस्थान. नागपूरमधून बी.एस्सी पदवी मिळवल्यावर ते पुण्यात आले. इथूनच त्यांच्या पत्रकारितेला सुरूवात झाली.\n\n'केसरी'मध्ये काही काळ वृत्तांकन, तेव्हाच्या गाजलेल्या 'माणूस' साप्ताहिकात लेखन केल्यानंतर साधू यांनी इंग्रजी पत्रकारितेची वाट धरली.\n\nअनेक भाषांमध्ये मोठं नाव\n\n'इंडियन एक्सप्रेस', 'टाईम्स ऑफ इंडिया', 'स्टेट्समन' आदि वृत्तपत्रांमधून त्यांनी केलेलं वृत्तांकन गाजलं. मुंबईतल्या 'फ्री प्रेस जर्नल' या दैनिकाचं संपादनही त्यांनी काही काळ केलं.\n\nप्रसिद्ध 'टाईम' मॅगझिनचे ते पश्चिम भारताचे प्रतिनिधी होते.\n\nपत्रकार म्हणून नाम कमावतानाच अरुण सांधूंनी मराठी साहित्य क्षेत्रातही स्वतंत्र स्थान निर्माण केलं.\n\nमुंबई आणि महाराष्ट्रातल्या सर्वस्तरीय राजकारण, कामगार चळवळ आणि गुन्हेगारीचं चित्रण करणाऱ्या 'मुंबई दिनां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"क' (१९७३), 'सिंहासन' (१९७७) या दोन कादंबऱ्यांनी अरुण साधूंना देशस्तरावर ओळख मिळवून दिली.\n\nया कादंबऱ्यांवर आधारित जब्बार पटेल दिग्दर्शित 'सिंहासन' हा चित्रपट आजही मराठी सिनेसृष्टीतला महत्त्वाचा चित्रपट गणला जातो.\n\nफेसबुकवर मुख्यमंत्री फडणविस यांची प्रतिक्रिया\n\n'बहिष्कृत' (१९७८), 'स्फोट' (१९७९), 'त्रिशंकू' (१९८०), 'शापित' (१९८०), 'शोधयात्रा' (१९८९), 'झिपऱ्या' (१९९०), 'तडजोड' (१९९१) आणि 'मुखवटा' (१९९९) याही साधूंच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या होत.\n\n'बिन पावसाचा दिवस', 'मुक्ती', 'मंत्रजागर', 'बेचका, 'नाटक', 'पडघम', 'ग्लानिर्भवती भारत', 'बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या इमारती' आदी कथांच्या माध्यमातून साधूंनी विविध प्रकारचे मानवी स्वभाव, समाजातली विषमता यांचं वेधक चित्रण केलं आहे.\n\nअरुण साधूंच्या कारकिर्दीत जगात आणि भारतात समाजवादी, साम्यवादी विचारांचा प्रभाव होता. त्याची दखल साधू यांच्या साहित्यामध्येही आढळते. 'फिडेल, चे आणि क्रांती', 'तिसरी क्रांती', '...आणि ड्रॅगन जागा झाला', 'ड्रॅगन जागा झाल्यावर...' यात याचं प्रतिबिंब दिसतं.\n\nतर 'सभापर्व', 'अक्षांश रेखांश', 'निश्चिततेच्या अंधारयुगाचा अस्त' या साहित्यकृतींच्या निमित्त साधूंनी ललित-वैचारिक लेखनही केलं.\n\nखासदार सुप्रिया सुळे यांनीही फेसबुकवर साधूंसोबतचा त्यांचा एक फोटो शेअर केला.\n\nमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावरील 'यशवंतराव चव्हाण - जडण घडण' या ग्रंथाचे संपादन आणि 'सहकारमहर्षी' विठठ्लराव विखे-पाटील यांचे 'सहकारधुरिण' हे चरित्रलेखनही साधूंच्या बहुपेडी लेखनाचा एक भाग होता.\n\nत्यांच्या साहित्यकृतींचे अन्य भाषांत अनुवाद झाले. त्यामध्ये मुंबई दिनांक (हिंदी, रशियन, युक्रेनियन), सिंहासन (हिंदी, मलयाळम), विप्लवा (इंग्रजी), झिपऱ्या (हिंदी), स्फोट (हिंदी), शोधयात्रा (हिंदी) यांचा उल्लेख करावा लागेल.\n\nत्यांनीही प्रसिद्ध लेखक विक्रम सेठ यांच्या 'अ सुटेबल बॉय' या कादंबरीचा 'शुभमंगल' हा मराठी अनुवाद केले आणि डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'छत्रपती राजर्षी शाहू महाराज' या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद साधूंनी केला.\n\nदिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' चित्रपटाच्या लेखकांमध्ये अरुण साधूंचा समावेश होता.\n\n८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.\n\n१९९५ ते २००१ या काळात अरुण साधू हे पुणे विद्यापीठाच्या (आता सावित्रीबाई फुले..."} {"inputs":"ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि डॉ. जयंत नारळीकर\n\n1961 मध्ये इंग्लंडमधल्या रॉयल ग्रीनिच ऑब्झर्व्हेटरीने विद्यार्थ्यांसाठी एक विज्ञान परिषद आयोजित केली होती. तेव्हा मी आणि स्टीफन पहिल्यांदा भेटलो. तेव्हा तो ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत होता.\n\nया विज्ञान परिषदेत मला विद्यार्थी असूनही व्याख्यान देण्याची संधी मिळाली. या व्याख्यानात सर्वांत जास्त प्रश्न विचारणारा विद्यार्थी कोण असेल तर तो होता स्टीफन हॉकिंग!\n\nकॉस्मॉलॉजी (विश्वविज्ञान), विश्वाचा विस्तार, बिग बँग थिअरी, याबद्दलच्या अनेक प्रश्नांची सरबत्ती त्याने माझ्यावर केली. त्याला उत्तरं देताना जाणवत होतं की, त्याच्याकडे कमालीची जिज्ञासा आहे आणि ती पूर्ण करताना आपणही वेगवेगळ्या संकल्पनांवर विचार करू लागतो. \n\nमला आठवतं, याच विज्ञान परिषदेत आमची टेबल टेनिसची मॅच रंगली होती आणि मी त्याला टेबल टेनिसमध्ये हरवलं होतं. \n\nब्लॅक होलचं संशोधन\n\nस्टीफनला त्यावेळी 'मोटर न्यूरॉन' हा दुर्धर आजार जडलेला नव्हता. त्यामुळे त्याला प्रश्न विचारण्यापासून कुणीही रोखू शकत नव्हतं. हा आजार त्याला जन्मापासून जडलेला नव्हता. या आजाराचं निदान तो 21 वर्षांचा असताना झा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लं. पण नंतर त्याने त्यावर कशी मात केली, हे सगळ्यांना माहीत आहे.\n\nया परिषदेनंतर एक वर्षानंतर स्टीफन केंब्रिज विद्यापीठात PhD साठी दाखल झाला आणि मला त्याच्याकडे काय दडलं आहे, याची जाणीव झाली. याआधी तो प्रश्न विचारायचा पण त्याची उत्तरं त्याच्याकडे तरी आहेत का, असा प्रश्न मला पडायचा.\n\n'प्रॉपर्टीज ऑफ एक्स्पांडिंग युनिव्हर्स' या त्याच्या PhDच्या प्रबंधात मात्र त्याने अनेक प्रश्नांची उत्तरं शोधली. \n\nस्टीफन हॉकिंगने 30 वर्षं केंब्रिजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं. त्याने 'ब्लॅक होल्स' (कृष्णविवरं) बाबत केलेलं संशोधन हे त्याचं सगळ्यांत महत्त्वाचं योगदान आहे.\n\nत्याने कृष्णविवरांचे नियमही मांडले. ब्लॅक होलमध्ये सगळं शोषून घेतलं जातं, असं आधी आपण मानायचो. पण या ब्लॅक होलमधून किरणोत्सर्ग होतो, याचा स्टीफन हॉकिंगने शोध लावला. विश्वाची रहस्यं उलगडण्याच्या संशोधनाला यामुळे एक वेगळीच दिशा मिळाली. \n\n'देव अस्तित्वात नाही'\n\nकेंब्रिजमध्ये असताना आमची वैज्ञानिक सिद्धांतांवर चर्चा व्हायची. यात देवाणघेवाण जास्त असायची. आमच्यात कधीही एखाद्या मुद्द्यावरून वाद झालेले मला आठवत नाहीत. \n\n\"देव अस्तित्वात नाही आणि देवाने हे विश्व निर्माण केलेलं नाही,\" हे स्टीफन हॉकिंगचं विधान खूपच गाजलं. \"या विश्वाच्या पलीकडे दुसरं विश्व असू शकतं,\" असंही त्यानं म्हटलं होतं. \n\nखरंतर अशी अनेक वक्तव्यं त्यानं केली आहेत.\n\nस्टीफन हॉकिंग नासाच्या झिरो ग्रॅव्हिटी स्टेशनमध्ये.\n\nमला असं वाटतं की याकडे एक अंदाज किंवा भाकित म्हणूनच पाहिलं पाहिजे. कारण या विधानांना दुजोरा देणारे पुरावे त्याच्याकडे नव्हते, आपल्याकडेही नाहीत. पण स्टीफनची जिज्ञासा, कुतूहल, त्याच्या मनातले असंख्य प्रश्न याला दाद द्यायला हवी. \n\nस्टीफन नंतरच्या काळात त्याच्या आजारामुळे व्याख्यानं देऊ शकत नव्हता. पण वेगवेगळ्या माध्यमांमधून तो जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचला. त्याच्या मनातल्या विचारांचा आलेख काढून मांडणारं त्याचं संवादाचं ते यंत्रही सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरलं. यामुळे आपल्याला त्याचे मोलाचे विचार कळू शकले. \n\nआज स्टीफन गेल्यानंतर पुन्हा आपण त्याच्या संशोधनाची, विज्ञानवादाची चर्चा करतो आहोत. हा विज्ञानवादी दृष्टिकोन आणखी वाढवण्याची गरज आहे. गेल्या 15-20 वर्षांत याचा चांगल्या रीतीने प्रसार झाला आहे, याबद्दल मात्र आनंद वाटतो. \n\nस्टीफन हॉकिंग या माझ्या प्रश्न विचारणाऱ्या सहकाऱ्याला ही माझी..."} {"inputs":"ज्यो बायडेन ही डोनाल्ड ट्रंप यांचे यावेळचे प्रतिस्पर्धी उमेदवार असणार आहेत. राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची या देशाची दीर्घ प्रक्रिया पुन्हा एकदा वेग पकडत असल्याचं यावरून दिसतंय. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड नेमकी होते कशी?\n\nकोण उभं राहू शकतं?\n\nअमेरिकेच्या घटनेनुसार राष्ट्राध्यक्ष हा किमान 35 वर्षांचा असावा, \"जन्माने अमेरिकेचा नागरिक\" असावा आणि अमेरिकेमध्ये त्याचं किमान 14 वर्षांचं वास्तव्य असणं गरजेचं आहे. \n\nबहुतेक उमेदवारांकडे राजकीय पार्श्वभूमी असते आणि त्यांनी सिनेटर, गव्हर्नर, उपाध्यक्ष (Vice President) किंवा काँग्रेस सदस्य (Member of Congress) म्हणून काम केलेलं असतं. \n\nपण काही उमेदवार वेगळ्या पार्श्वभूमीचेही होते. काहींना लष्करी पार्श्वभूमी होती, उदाहरणार्थ आर्मी जनरल ड्वाईट आयसेनहॉवर किंवा उद्योगक्षेत्रातून आलेले डॉनल्ड ट्रंप, जे पूर्वी रियल इस्टेट डेव्हलपर आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार होते. \n\nमिशेल आणि बराक ओबामा\n\nबहुतेक उमेदवारांकडे विद्यापीठाची पदवी असते आणि आतापर्यंतचे अर्ध्याहून अधिक अध्यक्ष कायद्याचे पदवीधर होते. \n\nअमेरिकेने आतापर्यंत कधीही ख्रिश्चनेतर व्यक्तीची किंवा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"महिला राष्ट्राध्यक्षाची नेमणूक केलेली नाही.\n\nबराक ओबामा असे एकमेव राष्ट्राध्यक्ष होते जे कृष्णवर्णीय होते. \n\nआजवर निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष\n\nप्रचार मोहीम किती काळ चालते?\n\nप्रचाराचा कालावधी किती असावा यासाठी काही देशांमध्ये कायदेशीर नियम आहेत, उदाहरणार्थ ब्रिटन आणि फ्रान्स. पण अमेरिकेत मात्र असा कोणताही नियम नाही. त्यामुळे उमेदवार त्यांना हवा तेवढा काळ प्रचार करू शकतो. \n\nसध्याच्या घडीला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठीचा प्रचार 18 महिने चालतो. \n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना जानेवारी 2017मध्ये पहिल्यांदा व्हाईट हाऊसचा ताबा मिळाला होता, त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या पुढच्या उमेदवारीचा अर्ज भरला. तेव्हापासून त्यांनी प्रचाराच्याच स्वरूपाच्या 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' रॅलीज घेतलेल्या आहेत. \n\nपण राष्ट्राध्यक्ष होणं किंवा अगदी त्यासाठी प्रयत्न करणं हे भयंकर खार्चिक असतं. म्हणूनच समर्थकांकडून निधी उभा करणं किंवा स्वतःचा पैसा खर्च करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. \n\n2016मध्ये झालेल्या हिलरी क्लिंटन विरुद्ध डोनाल्ड ट्रंप निवडणुकीसाठी एकूण 2.4 बिलियन डॉर्लसचा खर्च झाल्याचं OpenSecrets.org या प्रचारासाठीच्या खर्चावर लक्ष ठेवणाऱ्या वेबसाईटने म्हटलंय. \n\n ट्रंप यांनी त्यांच्या 2020च्या कॅम्पेनसाठी 2019च्या पहिल्या तिमाहीत जवळपास 30 दशलक्ष डॉलर्सचा निधी गोळा केलेला आहे. त्यांच्या मागोमाग आहेत डेमोक्रॅट बर्नी सँडर्स. त्यांनी 20.7 मिलीयन डॉलर्स उभे केले आहेत. \n\nमुख्य पक्ष कोणते?\n\nबहुतेक मतदार फक्त दोनच पक्षांना महत्त्वाचं मानतात. डेमोक्रॅट्स (उदारमतवादी पक्ष) आणि रिपब्लिकन्स (उजव्या विचारसरणीचा पक्ष)\n\nअमेरिकन टीकाकार अनेकदा रिपब्लिकन पक्षाचा उल्लेख त्याच्या टोपणनावाने - GOP (जीओपी) - ग्रँड ओल्ड पार्टी, म्हणून करतात. \n\nलिबर्टेरियन पार्टीचा कधी कधी तिसरा उमेदवार असतो. तर ग्रीन पार्टी आणि इंडिपेंडट पार्टी क्वचितच स्वतःचा चौथा उमेदवार उभा करतात.\n\n2020च्या स्पर्धेत कोणकोण आहे?\n\nपक्षाची उमेदवारी आपल्याला मिळावी म्हणून 20पेक्षा जास्त डेमोक्रॅट्स स्पर्धेत आहेत. \n\nया प्राथमिक निवडणुकीला फेब्रुवारीत सुरुवात झाली. ही निवडणूक प्रत्येक राज्यात होते आणि त्यातून उमेदवारांची निवड होते. \n\nडेमोक्रॅटिक पक्षाच्या या निवडणुकीत सध्या आघाडीवर आहेत, जो बायडेन (माजी उपाध्यक्ष), एलिझाबेथ वॉरेन (मॅसेच्युसेट्सच्या सिनेटर) आणि बर्नी सँडर्स (व्हरमाँटचे..."} {"inputs":"ज्योतिरादित्य सिंधियांपाठोपाठ मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. \n\nत्यांनी सांगितल्याप्रमाणे या राजीनामासत्रामागे नैतिक जबाबदारीची जाणीव असेलही त्याचबरोबर या त्यागातून पदरी पडणाऱ्या चांगुलपणाची अपेक्षाही असेल. पण हे 'राजीनामा मिसाईल' काँग्रेसवर मिसफायर झालंय का, असा प्रश्न आता विचारला जातोय.\n\nअगोदरच पराभवाच्या गर्तेत असलेल्या मुंबई काँग्रेसमधली भांडणं राजीनाम्याच्या निमित्तानं चव्हाट्यावर आली आहेत. देवरा यांनी ज्या निरुपमांकडून मुंबई अध्यक्षपदाची माळ स्वत:च्या गळ्यात ओढून घेतली त्याच संजय निरुपमांनी देवरांविरुद्ध नव्यानं आघाडी उघडली आहे. त्यात आता ज्येष्ठ नेते भाई जगताप आणि नुकत्याच काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकर याही पडल्या आहेत. \n\nमिलिंद देवरांच्या राजीनाम्याची बातमी येताच संजय निरुपमांनी हिंदीत एक ट्वीट केलं. \"इस्तिफा में त्याग की भावना अंतर्निहित होती है. यहां तो दुसरे क्षण 'नॅशनल' लेवल का पद मांगा जा रहा है. यह इस्तिफा है या ऊपर चढने की सीढी? पार्टी को ऐसे 'कर्मठ' लोगों से सावधान रहना चाहिए.\"\n\nनाव नव्हतं, पण निरुपमां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चा रोख सरळ देवरांकडे होता. मिलिंद देवरा राष्ट्रीय स्तरावरच्या कोणत्या पदासाठी इच्छुक आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही. पण निरुपमांनी टीकेची संधी सोडली नाही. \n\nमुंबई महापालिकेच्या निवडणुकीत संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा दारुण पराभव झाला. मात्र तरीही निरुपम स्वत:च्या अध्यक्षपदाची खुर्ची वाचवण्यात यशस्वी ठरले होते. \n\nपण ऐन लोकसभेच्या तोंडावर त्यांचं अध्यक्षपद काढून घेण्यात आलं आणि मिलिंद देवरा अध्यक्ष झाले. तेव्हापासूनच मुंबई काँग्रेसमधल्या निरुपम गटात राग धुमसत होता. त्याला या पराभवानंतरच्या राजीनामासत्राच्या निमित्तानं वाट मिळाली आहे. \n\nदेवरा समर्थकांचा असंतोष \n\nपण हे प्रकरण केवळ एका ट्वीटवर थांबलं नाही. निरुपमांच्या या टीकेची चर्चा झाल्यावर राजीनाम्यानंतर बराच काळ शांत असलेल्या मिलिंद देवरांनी सोमवारी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये आपल्या भूमिका स्पष्ट करणारं एक पत्र प्रसिद्ध केलं. त्यात त्यांनी निरुपमांचं नाव घेतलं नाही, पण टीकेला उत्तर मात्र दिलं. \n\n\"कोणत्याही व्यक्तिपेक्षा पक्ष आणि त्याचे आदर्श हे महत्त्वाचे आहेत. काही वर्गातून येत असलेल्या अप्रिय टीकेकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तसेच त्याला कोणत्याही प्रकारचे प्रत्युत्तर देण्याची गरज नाही,\" असं देवरा यांनी पत्रात म्हटलं. \n\nउत्तर देण्याची गरज नाही असं देवरा म्हणत असतानाच मुंबई काँग्रेसमधले निरुपमांचे विरोधक आणि देवरांच्या बाजूने असलेला गट मात्र ट्विटरच्या रणभूमीवर उतरला. \n\nज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी संजय निरुपम यांच्या मूळ ट्वीटचा हवाला देत लिहिलं, \"काही नेते काँग्रेसी असल्याचा दावा करतात, पण ते जातीयवाद आणि भाषावादाचं राजकारण करतात. ते इतर नेत्यांचा अपमान करतात आणि नंतर त्यांच्याच मतदारसंघातून निवडणूकही लढतात. पण एवढं सारं करूनही 2.7 लाख मतांनी हारतात. पक्षाला अशा 'कर्मठ' नेत्यांपासून सावधान राहण्याची गरज आहे.\"\n\nनिरुपमांनी यंदा आपला मुंबई उत्तर हा नेहमीचा मतदारसंघ सोडून मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण शिवसेनेच्या गजानन कीर्तीकरांनी वाढीव मताधिक्क्यानं निरुपमांचा पराभव केला. काँग्रेसअंतर्गत निरुपमांच्या या मतदारसंघ बदलीला विरोध होता. पण प्रसंगी अध्यक्षपदावर पाणी सोडून निरुपमांनी इथून तिकीट मिळवले. ती नाराजीही आता उघडपणे बाहेर आली आहे. \n\nउर्मिला मातोंडकरांची वादात एन्ट्री \n\nकाँग्रेसमधलं हे युद्ध आता ट्विटरपुरतं मर्यादित..."} {"inputs":"ज्योती चौधरी\n\nज्योती चौधरी या 2013 पासून जालना जिल्ह्यातल्या राममूर्ती गावात संगणक परिचालक (कॉम्प्युटर ऑपरेटर) म्हणून काम करत आहेत. गेल्या 9 दिवसांपासून संगणक परिचालकांचं मुंबईत आंदोलन सुरू आहे.\n\nया आंदोलनाविषयी विचारल्यावर ज्योती सांगतात, \"उद्धव ठाकरेंनी वचन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर तुमच्या मागण्या पूर्ण करू. पण, अजून काहीच केलं नाही. निवडून येईस्तोवर नुसती आश्वासनं दिली जातात.\"\n\nIT महामंडळातून नियुक्ती मिळावी आणि त्याद्वारे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा, तसंच किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळावं अशी या आंदोलकांची मागणी आहे. \n\nमहिन्याला 6 हजार रुपये वेतन मिळतं, त्यात घर कसं चालवायच, असा सवाल ज्योती उपस्थित करतात.\n\nत्या म्हणतात, \"ग्रामपंचायतीतलं सगळं काम आम्ही करतो. जन्म-मृत्यू आणि वेगवेगळे दाखले देणं, ग्रामपंचायतीचा खर्च आणि वसुलीचा दररोजचा अपडेट ठेवणं ही सगळी कामं आम्ही करतो. याशिवाय शेतकरी कर्जमाफी किंवा इतर शासकीय योजनांची ऑनलाईन माहिती भरायचं कामंही आमच्याकडेच असतं. पण, याबदल्यात आम्हाला काय मिळतं तर महिन्याला 6 हजार रुपये इतकं वेतन. पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडवर सगळंच वा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ढलंय. या महागाईच्या काळात 6 हजार रुपयात घर कसं चालवायचं?\"\n\nज्योती चौधरी यांच्या घरात 6 सदस्य असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्यावर अवलंबून आहे.\n\nसंगणक परिचालकांचं मुंबईत आंदोलन सुरू आहे.\n\nउद्धव ठाकरेंचं आश्वासन\n\nसंगणक परिचालकांनी नोव्हेंबर 2018मध्ये मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन केलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेत तुमच्या मागण्या पूर्ण करू, असं आश्वासन दिलं होतं.\n\nत्यांनी आंदोलनाकांना म्हटलं होतं, \"तुमच्याकडे डिजिटल तंत्रज्ञानाचं जे काही ज्ञान आहे ते संपूर्ण देशात महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं आहे. ती ताकद तुमच्यात आहे. मी तुम्हाला वचन देतो, तुमची साथ मी सोडणार नाही. माझ्या राज्यामध्ये तुमच्यावर अन्याय होणार असेल तर राज्याचं सरकार आणि राज्याचा उपयोग तरी काय? तुमच्या न्याय हक्कांच्या मागण्यांमध्ये शिवसेना तुमच्यासोबत आहे. तुमचे न्याय हक्क मिळवून दिल्याशिवाय मी राहणार नाही, हे वचन मी तुम्हाला देतो.\" \n\nआता हेच वचन पूर्ण करण्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना काय अडचण आहे, असा सवाल महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे विचारतात.\n\nबीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"10 वर्षांपासून ग्रामपंचायतींमधील डिजिटलचं टोटल काम संगणक परिचालक करत आहेत. ग्रामीण भागातल्या 6 कोटी जनतेला घरपोच सुविधा उपलब्ध करून देत आहोत. अनेक आंदोलनं करूनही आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीये. \n\n\"आता आमचं 9 दिवसांपासून मुंबईत आंदोलन सुरू आहे, पण अद्याप सरकारनं दखल घेतलेली नाहीये. खरंतर आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि सध्या IT विभाग मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी 29 नोव्हेंबर 2018ला मागण्या पूर्ण करू म्हणून वचन दिलं होतं. आता ते वचन पूर्ण करण्यात त्यांना काय अडचण आहे?\"\n\nमहाराष्ट्रात जवळपास 22 हजार संगणक परिचालक आहेत. सध्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना महिन्याला 6 हजार रुपये वेतन मिळत आहे. \n\nमंगेश खरात (30) बुलडाणा जिल्ह्यातल्या अंभोरा-कुंभारी-जांभोरा या गटग्रामपंचायतीमध्ये 2011 पासून संगणक परिचालक म्हणून काम करत आहेत. ते स्वत: मुंबईतल्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. \n\nबीबीसी मराठीला त्यांनी सांगितलं, \"आता ग्रामपंचायत स्तरावरची जवळपास सगळी कामं ऑनलाईन झाली आहेत. ती सगळी कामं संगणक परिचालक करतो. एमर्जन्सी असेल तर रात्ररात्र काम करावं लागतं. पण,..."} {"inputs":"झिनेदिन झिदान आणि एन्झो झिदान\n\n1. झिनेदिन झिदान - एन्झो झिदान (फ्रान्स)\n\nअगदी अलीकडचे हे उदाहरण. त्याच्या काळातला सगळ्यात आक्रमक मिडफिल्डर ही झिनेदिन झिदानची ओळख. १९९८मध्ये फ्रान्सला वर्ल्ड कप जिंकून दिल्यावर तो देशात सुपरस्टार पदावर पोहोचला.\n\nत्यानंतर रियाल माद्रिदबरोबर ७ कोटी ७० लाख पाऊंडचा केलेला करार हा नंतरची आठ वर्षं सर्वाधिक रकमेचा करार होता. वर्ल्ड कप, युएफा कप आणि वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू असे तीन मानाचे पुरस्कार पटकावणाऱ्या मोजक्या फुटबॉलपटूंपैकी एक झिदान आहे.\n\nत्याचा मोठा मुलगा एन्झो त्याच्या पावलांवर पाऊल टाकतो आहे. एन्झोचं नाव ठेवलं आहे जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू एन्झो फ्रान्सिस्कोलीच्या नावावरून. \n\nखेळाची त्याची शैली म्हणजे प्रति झिनेदिन वाटावी अशीच आहे. फ्रान्ससाठी तो १९ वर्षांखालील मुलांचा वर्ल्ड कप खेळला आहे. गंमत म्हणजे एन्झोने क्लब फुटबॉलला सुरुवात केली तेव्हा त्याचा पहिला कोच होता साक्षात झिनेदिन झिदान. \n\nत्यानंतर मात्र वडिलांच्या छत्रछायेतून बाहेर पडून एन्झो ल्युझान स्पोर्ट या स्वीस क्लबकडून खेळतो आहे. फ्रान्स आणि स्पेन या दोन देशांचं नागरिकत्व त्याच्याकडे आहे. ए... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न्झोचे इतर तीन भाऊही फुटबॉल खेळतात. \n\n2. पीटर श्माईकेल - कॅस्पर श्माईकेल (डेन्मार्क)\n\nझिदान आणि एन्झो जसे दोघंही मिडफिल्डर आहेत, तसंच श्माईकेल बाप-लेकांचं आहे. दोघंही गोलकीपर. आताच्या डॅनिश टीममध्ये ३१ वर्षांच्या कॅस्परला स्थान मिळालेलं नाही.\n\nपीटर श्माईकेल - कॅस्पर श्माईकेल\n\nपण, राष्ट्रीय टीमसाठी तो ३०च्या वर मॅच खेळला आहे. फुटबॉलवर क्लब पद्धतीचं वर्चस्व असताना राष्ट्रीय स्तरावरची ही कामगिरी भरीव म्हटली पाहिजे. \n\nपीटर आणि कॅस्पर दोघंही मिळालेल्या संधीमुळे इंग्लिश क्लबमध्ये जास्त रमले. सध्या कॅस्पर लिसेस्टर सिटीकडून खेळतो आहे. आणि त्याची जर्सी आहे १ नंबरची. \n\nत्याची सुरुवात मॅन्चेस्टर सिटीपासून झाली. आणि तिथली त्याची कामगिरी बघून इंग्लंडला तो आपल्याकडून खेळायला हवा होता. पण, कॅस्परने डेन्मार्कचं नागरिकत्व सोडलं नाही. आणि इंग्लंडचं निमंत्रण नाकारलं. \n\nवडील पीटर श्माईकेल यांनी तर गोली म्हणून आपला काळ गाजवला आहे. १९९२ आणि ९३मध्ये सलग दोन वर्षं त्यांना सर्वोत्तम गोलकीपरचा मान मिळाला. \n\nमॅन्चेस्टर युनायटेड या प्रथितयश क्लबकडून खेळताना त्यांनी टीमची कप्तानीही केली. इंग्लंडमध्ये ते विशेष लोकप्रिय होते. १९९२मध्ये युएफा युरो कप जिंकलेल्या डॅनिश टीमचे ते सदस्य होते. \n\n3. पाओलो मालदिनी - ख्रिस्तियन मालदिनी (इटली)\n\nझिदानला जे स्थान फ्रान्सच्या राष्ट्रीय टीममध्ये आहे. तेच पाओलो मालदिनी यांना १९९०च्या दशकात इटलीच्या टीममध्ये होतं. रेकॉर्ड १२६ मॅच ते इटलीच्या राष्ट्रीय टीमसाठी खेळले. \n\nपाओलो मालदिनी मुलासह\n\nत्यातली आठ वर्षं त्यांनी राष्ट्रीय टीमचं नेतृत्व केलं. ते बचावफळीत खेळायचे, म्हणजे डिफेन्डर. त्यामुळे एवढ्या मोठ्या कारकीर्दीत त्यांच्या नावावर ७ गोल होते. मिलान या इटालियन क्लबसाठी ते शेवटपर्यंत खेळले. बफॉनचा उदय होईपर्यंत मालदिनी हे नाव इटलीतल्या फुटबॉलप्रेमींसाठी देवासारखं होतं. \n\nख्रिस्तियन ही मालदिनी घराण्यातली फुटबॉल खेळणारी तिसरी पिढी आहे. २२ वर्षांचा ख्रिस्तियनही बचाव फळीत खेळतो. आणि सुरुवातीची काही वर्षं मिलान टीमबरोबर घालवल्यानंतर त्याने फाँडी क्लबशी अलीकडे करार केला आहे. यंदा इटली टीम वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेली नाही. त्याचा छोटा भाऊ डॅनिएलही फुटबॉल खेळतो. \n\n4. दिएगो साईमवन - जिओनी साईमवन (अर्जेंटिना)\n\nअर्जेंटिना या लॅटिन अमेरिकन देशात खेळला जाणारा फुटबॉल मूळातच आक्रमक आणि शैलीदार आहे. देशाला फुटबॉलची मोठी..."} {"inputs":"टिकटॉक, पबजी, यूसी ब्राउजर आणि शेअरइट सारख्या ऍप्सचा यामध्ये समावेश आहे. \n\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हा निर्णय घेत बंदी घालण्यात आलेल्या अॅपची यादी जारी केली आहे. \n\nभारताच्या सार्वभौमत्वाला आणि लोकांच्या खासगी आयुष्यातल्या सुरक्षेला या अॅपमुळे धोका असल्याचं भारत माहिती प्रसारण खात्याचं म्हणणं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nभारतातल्या कोट्यवधी इंटरनेट वापरकर्त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे पाऊल उचलत असल्याचं माहिती प्रसारण खात्यानं म्हटलंय. यामुळे भारताच्या सायबरस्पेसची सुरक्षा राखणं सोपं होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\nया बंदीबद्दल टिकटॉकचं काय म्हणणं आहे?\n\nसरकारने टिकटॉकसहित 59 अॅप बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही या प्रक्रियेवर काम सुरू केलं आहे. सरकारची सूचना आल्यानंतर आम्ही सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना भेटून स्पष्टीकरण देणार आहोत. भारत सरकारने घालून दिलेल्या नियमांप्रमाणेच टिकटॉकचं कामकाज चालतं. \n\nडेटा प्रायव्हसीबद्दल सरकारचे जे नियम आहेत त्यानुसारच टिकटॉक काम करत आहे. त्यामुळे आम्ही आतापर्यंत कोणत्याही युजरची माहिती आतापर्यंत कोणत्याही सरकारला पुरवलेली... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नाही अगदी चीनच्या सरकारला देखील. आमच्या युजरची माहिती आणि प्रायव्हसी जपणे हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. \n\nभारतातील 14 स्थानिक भाषांमध्ये टिकटॉक उपलब्ध करून देऊन आम्ही इंटरनेटचं लोकशाहीकरण केलं आहे. टिकटॉकचा वापर लाखो लोकांकडून केला जात आहे. यामध्ये कलाकार आहेत, स्टोरी टेलर्स आहेत, शैक्षणिक मार्गदर्शन करणारे लोक आहेत. अनेकांची उपजीविका टिकटॉकमधून येते असं टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी म्हटलं आहे. \n\nबंदी घालण्यात आलेल्या अॅपची यादी \n\nसरकारनं बंदी घातल्यामुळे आता ऍन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्ले स्टोरमधून हे अॅप्स भारतात हाटवले जातील. \n\nदरम्यान भारत सरकारनं लोकांना या ऍप्सला अनइनस्टॉल करण्याचं आवाहन मात्र केलेलं नाही. त्यामुळे लोकांना त्यांची इच्छा असेपर्यंत हे त्यांच्या फोनमध्ये कायम राहू शकतील. त्यांना मॅन्युअली हटवल्यानंतरच ते जाऊ शकतील. पण लोकांना आता हे अॅप अपडेट करता येणार नाहीत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने टीम इंडियाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं. धोनीनं भारताला 2007 मध्ये वर्ल्ड टी-20 चे विजेतेपद, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळवून दिलं. \n\n\"आतापर्यंत तुम्ही दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद, आज संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांपासून मी निवृत्त होतोय,\" या शब्दात धोनीनं शनिवारी (15 ऑगस्ट) इन्स्टाग्रामवरून निवृत्तीची घोषणा केली. \n\n2004 मध्ये धोनीनं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत त्यानं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 10 हजार 773 धावा काढल्या आहेत. 350 सामन्यांमधली ही अकराव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. धोनी 90 कसोटी सामने आणि 98 टी-20 सामने खेळला आहे.\n\nधोनीनं कसोटी सामन्यात 4 हजार 876 धावा केल्या आणि 2014 मध्ये कसोटी सामन्यांमधून निवृत्ती घेण्यापूर्वी भारताला ICC क्रमवारीत अव्वल स्थानावर नेले.\n\n2007 साली कर्णधारपदाची धुरा खांद्यावर घेतलेल्या धोनी 2017 मध्ये कर्णधारपदावरून पायउतार झाला. वर्षभरानंतर संघाच्या 200 व्या एकदिवसीय सामन्याचे नेतृत्त्व करण्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यासाठी तो परतला.\n\nधोनीनं 322 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलं. यामध्ये 200 एकदिवसीय, 60 कसोटी आणि 72 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. त्याच्या नेतृत्वात भारतानं 110 एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळालेला असून त्याच्यापुढे केवळ ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग असून त्यानं 165 सामन्यांमध्ये विजयी नेतृत्व केलंय.\n\nधोनीने आपली निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारताचा फलंदाज सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.\n\n2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघात खेळलेल्या रैनाने 226 एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.31 च्या सरासरीने 5 हजार 615 धावा केल्या. तो 18 कसोटी आणि 78 टी-20 सामने खेळला आहे.\n\nधोनीच्या निवृत्तीवर दिग्गजांच्या प्रतिक्रिया\n\nचेन्नई सुपर किंग्जबरोबर तीनवेळा आयपीएल जिंकणाऱ्या धोनीला माजी सहकारी, प्रतिस्पर्धी आणि चाहत्यांनी निवृत्तीनिमित्त संदेश आणि शुभेच्छा दिल्या.\n\nसचिन तेंडुलकर : भारतीय क्रिकेटला तुझं योगदान अमूल्य आहे. 2011 साली तुझ्यासोबत वर्ल्ड कप खेळणं ही माझ्य आयुष्यातला सर्वोत्तम क्षण होता. तुझ्या दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा. \n\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली : प्रत्येक खेळाडूची कारकीर्द एकेदिवशी संपते. पण तुम्ही अत्यंत जवळून पाहिलेली व्यक्ती असा निर्णय जाहीर करते, तेव्हा अधिक भावनिक वाटतं. तू देशासाठी आणि संघासाठी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. आपल्यातला आदर आणि आपुलकी कायम राहील. धन्यवाद !\n\nइंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन : 2011 चा वर्ल्ड कप हा तेंडुलकरचा निरोप समारंभ असला, तरी त्या वर्ल्डकपचा सूत्रधार धोनीच होता. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अविश्वसनीय आहे. तो आतापर्यंतचा सर्वात उत्तम 'व्हाईट बॉल' कर्णधार आणि फिनिशर आहे. यावर कुणाचंही दुमत असून शकत नाही.\n\nइंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर : तू माझ्यासाठी एक हिरो आहेस. अविश्वसनीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल अभिनंदन एमएस धोनी! तुझा प्रतिस्पर्धी म्हणून खेळणं हा माझा सन्मान आहे असं मी समजतो.\n\nभारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री : तुझ्यासोबत ड्रेसिंग रुमचा भाग असणं आणि तुझी चांगली कामगिरी पाहणं हा बहुमान आणि सन्मान आहे. भारताच्या एका महान क्रिकेटपटूला सलाम. एन्जॉय. गॉड ब्लेस एमएस धोनी.\n\nभारतीय स्पिनर रविचंद्रन अश्विन : महान खेळाडू नेहमीप्रमाणे त्यांच्या खास शैलीत निवृत्त होतात. देशासाठी तुझे योगदान मोठे आहे. चॅम्पियन्स..."} {"inputs":"टूलकिट प्रकरणी बंगळुरूची पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवींच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी शंतनू यांच्या घरी छापेमारी केली होती. दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइमची टीम गेल्या दोन दिवसांपासून बीडमध्ये तपास करत आहे.\n\nदरम्यान, टूलकिट प्रकरणी मुंबईतील वकील निकिता जेकब यांच्या ट्रांझिट जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात मंगळवारी (16 फेब्रुवारी) सुनावणी झाली. हायकोर्टाने निकिताच्या याचिकेवर निर्णय उद्यापर्यंत राखून ठेवला आहे.\n\nमुळूक आणि निकिता जेकब यांची चौकशी\n\nयाआधी, पर्यावरण कार्यकर्त्या दिशा रवी यांच्यानंतर दिल्ली पोलीस 'टूलकिट' प्रकरणात महाराष्ट्रातून आणखी दोन जणांची चौकशी करत असल्याचं समोर येत आहे.\n\nशेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट करणाऱ्या पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी हेच 'टूलकिट' शेअर केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.\n\nएनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतून निकिता जेकब आणि बीड जिल्ह्यातून शंतनू मुळूक या दोघांविरोधात वॉरंट बजावण्यात आलं आहे. त्यांच्यावर अजामीनपात्र आरोप ठेवण्यात आलं आहेत.\n\nनिकिता जेकब यांनी मुंबई उच्च न्यायालयात चार आठवड्यांची मुदत मिळावी यासाठी दाद मा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"गितली आहे. \n\nशंतनू मुळूक या तरुणाच्या बीड जिल्ह्यातील राहत्या घरी दिल्ली पोलिसांनी धाड टाकली असून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली असून शंतनू यांच्या आई-वडिलांची चौकशी केली.\n\nया तिघांनीही गुगलचा 'टूलकिट' दस्तऐवज तयार केला आणि तो शेअर केला अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीपूर्वी मोहिमेचे नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये झूम कॉल झाल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे.\n\nदिशा रवी\n\nएनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ग्रेटा थनबर्ग यांनी शेअर केलेलं टूलकिट पोएटिक जस्टीस संस्थेने तयार केलं आहे. या संस्थेने निकिता जेकब यांना संपर्क केला होता. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संस्थेने निकिता यांना ट्विटरवर एक मोहीम सुरू करण्यास सांगितलं. ही संस्था खलिस्तानी गट असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.\n\nदिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू पोएटिक जस्टीस संस्थेच्या झूम कॉलसाठी उपस्थित होते. या बैठकीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या पार्श्वभूमीवर एक मोहीम सुरू करण्याचं नियोजन झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.\n\nकोण आहे शंतनू मुळूक? \n\nशंतनू बीई मेकॅनिकल आहेत. बीडच्या चाणक्यपुरी भागात ते राहतात. त्यांनी अमेरिकेतून एमएसची पदवी घेतली असून ते पर्यावरण संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करतात. \n\nशंतनू औरंगाबाद येथे नोकरी करत होते. नव्याने काहीतरी सुरू करण्यासाठी ते पुण्यात गेले होते. \n\nदिल्ली पोलिसांचे अधिकारी आमची चौकशी करत असून आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करत असल्याचं शंतनू यांच्या पालकांनी सांगितलं आहे.\n\nशंतनूचे वडील म्हणतात, \"तो पर्यावरणासाठी काम करत होता. लॉकडॉऊनमध्ये आमच्यासोबतच होता. सात तारखेला आमच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं त्यासाठी तो आला होता. तेव्हा त्याच्याशी शेवटची भेट झाली. आम्हालाही त्याची काळजी वाटते आहे.\"\n\n\"12 तारखेला सकाळी दिल्ली पोलिसांची टीम आली होती. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्यांनी मला चौकशीसाठी औरंगाबादमध्येही नेलं,\" असं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. \n\nटूलकिट म्हणजे नेमकं काय?\n\nसध्याच्या काळात जगभरात जितकी आंदोलनं होतात, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन केलं जातं. \n\nयामध्ये 'ब्लॅक लाईव्ह्स मॅटर्स' असो की अमेरिकेतील 'अँटी-लॉकडाऊन प्रोटेस्ट' किंवा पर्यावरणाशी संबंधित 'क्लायमेट स्ट्राईक कँपेन' अशा प्रकारच्या..."} {"inputs":"ट्रंप आणि किम\n\nउत्तर कोरियानं अणुबॉम्बच्या चाचण्या थांबवाव्यात यासाठी अमेरिकेतर्फे दबाव आणण्यात येत होता. मात्र उत्तर कोरियानं अमेरिकेच्या आक्रमणासमोर न झुकता अणुबॉम्बच्या चाचण्या सुरूच ठेवल्या. \n\nChung Eui-yong addresses news conference\n\nयादरम्यान ट्रंप आणि किम यांनी एकमेकांवर सातत्यानं आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. या दोघांच्या शाब्दिक चकमकीमुळे जगासमोर अणुयुद्धाचं सावट असल्याचंही चित्र होतं. \n\nदक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार च्युंग इयुई याँग यांनी ट्रंप यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. मे महिन्यात ट्रंप आणि किम भेटण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nमागच्या आठवड्यात दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळानं किम यांची भेट घेतली होती. त्यानंतर चक्रं फिरली आहेत. किम यांनी यापुढे अणुबॉम्ब तसंच क्षेपणात्र चाचण्या करणार नसल्याचं सांगितलं आहे, अशी माहिती च्युंग यांनी दिली. \n\n\"आम्ही किम यांची भेट घेतली. अणुबॉम्ब चाचण्यांसंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. अण्वस्त्र निशस्त्रीकरणासाठी कटिबद्ध असल्याचं किम यांनी सांगितलं. या सगळ्याची ट्रंप यांना कल्पना देण्यात आली,\" अशी मा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हिती च्युंग यांनी दिली. \n\nट्रंप यांनी किम यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. कायमस्वरुपी निशस्त्रीकरण व्हावं याकरता मे महिन्यात किम यांची भेट घेणार असल्याचं ट्रंप यांनी सूचित केलं. \n\nअणु चाचण्यांच्या मुद्यावरून उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातले संबंधही ताणले गेले होते. मात्र गेल्या महिन्यात दक्षिण कोरियात झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकच्या निमित्तानं दोन देशांमधील तणाव निवळला. उत्तर कोरियाचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"ठाकरे सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण\n\nठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात महाविकास आघाडीतले काही नेते मंत्रिपदाची शपथ घेत आहेत, मात्र यापैकी काँग्रेसच्या यादीत 'पृथ्वीराज चव्हाण' हे नाव नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.\n\nपृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसंच, 'मिस्टर क्लीन' म्हणूनही त्यांना संबोधलं जातं. अशा नेत्याला मंत्रिपद न मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\n\nया सगळ्यांवरून दोन प्रश्न प्रामुख्यानं समोर येतात, एक म्हणजे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मंत्रिपद का मिळालं नाही? आणि दुसरा प्रश्न म्हणजे, मंत्रिमंडळात नाहीत, मग पक्षसंघटनेत जबाबदारी मिळेल का?\n\nया दोन्ही प्रश्नांचा आढावा बीबीसी मराठीनं घेतलाय.\n\nकाँग्रेस आमदारांनाच पृथ्वीराज चव्हाण नकोसे झाले होते - प्रमोद चुंचूवार \n\nकाँग्रेस आमदारांनाच पृथ्वीराज चव्हाण नकोसे झाले होते, असं फ्री प्रेस जर्नलचे राजकीय संपादक प्रमोद चुंचूवार म्हणतात : \"मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीतली त्यांच्या कामाची शैली लोकांना आवडली होती. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून ते तडजोड करत नाही, हे मित्रपक्षांन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाही कळलं होतं. स्वच्छ आणि कडक शिस्तीचं प्रशासन त्यांनी राबवलं. मात्र हे काँग्रेसच्या आमदारांना आवडलं नाही.\"\n\n2014 साली सत्ता गेल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांसोबत कुणीही आमदार दिसायचा नाही. याचा संदर्भ देत प्रमोद चुंचूवार सांगतात, \"किंबहुना जयकुमार गोरे, आनंदाव पाटील यांसारखे समर्थक आमदारांनीही पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडली आणि दुसऱ्या पक्षात गेले. \n\n\"पृथ्वीराज चव्हाण विद्वान असले तरी मतदारसंघाच्या बाहेर त्यांचा प्रभाव नाही, ते 'मास लीडर' नाहीत. त्यामुळं मास पॉलिटिक्ससाठी त्यांचा फायदा होईल, असं काँग्रेसला वाटलं नसावं. म्हणून त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं गेलं असावं,\" असं चुंचूवार म्हणतात.\n\nयासंदर्भात महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक सुनील चावके म्हणतात, \"पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना संघटनात्मक कौशल्य कुठं दिसलं नाही. सत्तेतील मुख्यमंत्र्याचा पक्ष पातळीवर चांगला संवाद, समन्वय असतो, तसा समन्वय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दिसला नाही.\"\n\nमहाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण नाहीत, हे आता निश्चित झाले आहे. मग पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्याला कुठलं पदं दिलं जाईल? याचीही चर्चा लगेच सुरू झालीय.\n\nसुनिल चावके यांच्यानुसार पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेस मोकळं ठेवणार नाही, कुठलीतरी जबाबदारी निश्चितच देईल.\n\nपण कुठली? याचाही कानोसा बाबीसी मराठीनं घेतला.\n\nप्रदेशाध्यक्षपद की पुन्हा दिल्लीत?\n\nयासंदर्भात सुनील चावके म्हणतात, \"काँग्रेसच्या कार्यकरिणीत फेरबदल झाल्यास सरचिटणीस किंवा अन्य जबाबदारीसाठी पृथ्वीराज चव्हाणांना मोकळं ठेवलं असावं. प्रदेशाध्यक्षपद केलं जाईल अशी आता चर्चा आहे.\"\n\n\"2010 ते 2019 हा नऊ वर्षांचा कालावधी वगळला, तर त्यांची इतर कारकीर्द दिल्लीच्या राजकारणात गेलीय. त्यामुळं तुलनेनं दिल्लीचा अनुभव त्यांचा मोठा आहे,\" असं सुनील चावके म्हणतात. \n\nमात्र, आता साताऱ्यातील कराड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रीय राजकारणात परततील का, हे पाहावं लागेल.\n\nतूर्तास, पृथ्वीराज चव्हाणांसाठी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येण्याची शक्यता वर्तवली जातेय, कारण काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदी विराजमान झालेत.\n\nपृथ्वीराज चव्हाणांना पक्षसंघटनेत पद दिलं तर पक्षाला नक्कीच फायदा होईल, असं प्रमोद चुंचूवार..."} {"inputs":"ठाणे - नाशिकहून हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईला पोहोचेपर्यंत निरनिराळ्या भागातून शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. 12 मार्चला हा मोर्चा मुंबईमध्ये विधानभवनावर धडकणार आहे. त्यांच्या मागण्या सरकारच्या कानावर पोहोचतील का, त्यावर काही ठोस तोडगा निघेल का?\n\nकोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर दा़टलेल्या धूक्यामुळे ऐन उन्हाळ्यात वेगळेच चित्र पाहायला मिळाले.\n\nनवी दिल्ली - चीनच्या दूतावासाबाहेर निदर्शनं करणाऱ्या तिबेटी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. 9 मार्चला चीनविरुद्धच्या उठावाचा वर्धापनदिन साजरा केला जातो.\n\nअजमेर - राजस्थानमध्ये शीतला सप्तमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.\n\nमणीनगर - आंतरराष्ट्रीय महिला दिन, 8 मार्चपासून अहमदाबादमधलं मणीनगर हे रेल्वे स्टेशन पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली काम करणारं आणखी एक स्टेशन झालं.\n\nअहमदाबाद - स्थापत्यशास्त्रातील नोबेल म्हणजे प्रिटस्कर पारितोषिक बाळकृष्ण दोशी यांना जाहीर झाला आहे. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय स्थापत्य विशारद आहेत. त्यांच्या कामाची ही झलक आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची वास्तू.\n\nचेन्नई - त्रिपुरामध्ये लेन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िन यांचा पुतळा पाडण्यात आल्याच्या निषेधार्थ चेन्नईमध्ये रिव्होल्यूशनरी स्टुडंट्स यूथ फेडरेशननं निदर्शनं केली. पुतळा पाडण्याच्या घटनेचे देशभर ठिकठिकाणी पडसाद उमटले.\n\nचेन्नई - लष्कराच्या जवानांनी केलेल्या चित्तथरारक कवायतींनी प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावला. हे दृश्य चेन्नईतलं प्रशिक्षण अकादमीतलं.\n\nअमृतसर - बर्मिंगहॅमवरुन आलेल्या स्वयंसेवकांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या सफाई मोहिेमेत भाग घेतला.\n\nजालंधर - महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर टिपलेलं हे वास्तव. वीटभट्टीत काम करणारी महिला म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढणाऱ्या तमाम महिलांचे प्रतीकच.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"डचेस ऑफ ससेक्सने म्हटले आहे की, बकिंगहॅम पॅलेस जर 'आमच्याबद्दल खोटं बोलत असेल' तर त्या आणि प्रिन्स हॅरी गप्प बसतील अशी अपेक्षा ते करू शकत नाहीत.\n\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी ओप्रा विन्फ्रे यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक प्रश्नांची स्पष्ट उत्तरं दिली आहेत. यावेळी मेगन यांना विचारण्यात आलं की, \"तू तुझे सत्य सांग? असे विचारल्यावर कसे वाटले?\"\n\nमेगन यांनी असंही म्हटलं की, \"आम्हाला यामुळे गोष्टी गमावण्याचा धोका असेल तर तसंही आम्ही आधीच खूप काही गमावले आहे.\"\n\nमेगन यांच्यावर रॉयल कर्मचाऱ्यांवर दादागिरी केल्याचा आरोप असून त्याबाबत राजघराण्याकडून पडताळणी केली जात आहे.\n\nमेगन यांची ही मुलाखत रेकॉर्ड झाल्यानंतर त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. ही मुलाखत रविवारी अमेरिकेत आणि सोमवारी यूकेमध्ये प्रसारित होणार आहे.\n\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल\n\nही मुलाखत राजघराण्यातील वरिष्ठ रॉयल पदाचा त्याग करण्यापूर्वी हॅरी आणि मेगन यांच्या आयुष्यातील अल्प कालावधीचा तपशील देईल अशी अपेक्षा आहे.\n\nसीबीएसने प्रसिद्ध केलेल्या 30 सेकंदांच्या टीझर क्लिपमध्ये विन्फ्रे डचेसना विचारते, \"तुम्ही तुमचे सत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्य मांडत असताना आज राजघराण्याला काय वाटत असेल?\"\n\nमेगन यांनी उत्तर देताना म्हटलं, \"आमच्याबाबत सतत खोटं बोललं जात असेल तर आम्ही आताही शांत राहू ही अपेक्षा ते कसं करू शकतात मला माहिती नाही.\"\n\nड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स ही मानाची उपाधी मिळालेल्या जोडप्याने मार्च 2020 मध्ये वरिष्ठ रॉयल पदांचा त्याग केला होता. आता ते कॅलिफॉर्नियामध्ये राहतात.\n\nबुधवारी टाईम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, राजघराण्यात काम करत असताना डचेस मेगन यांना तक्रारींना सामोरं जावं लागलं होतं.\n\nया बातमीनुसार, ही घटना ऑक्टोबर 2018 साली घडली जेव्हा ड्यूक आणि डचेस त्यांच्या लग्नानंतर केन्सिंग्टन पॅलेसमध्ये राहत होते.\n\nवर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या एका कर्मचाऱ्याने पाठवलेल्या लीक ई-मेलमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, मेगन यांनी दोन स्वीय सहाय्यकांना घराबाहेर काढले. तंसच इतर कर्मचाऱ्याचा आत्मविश्वास कमी केल्याचा दावाही बातमीत करण्यात आला आहे.\n\nयाबाबत बकिंगहॅम पॅलेसने आपल्या निवेदनात म्हटलं, \"टाईम्समध्ये करण्यात आलेल्या आरोपांची आम्हाला काळजी वाटते. आमचं मनुष्यबळ विभाग याप्रकरणाची दखल घईल.\"\n\n\"राजघराण्याचं परंपरागत कामाचं धोरण आहे आणि कामाच्या ठिकाणी दादागिरी किंवा छळ खपवून घेणार नाही,\" असंही बकिंगहॅम पॅलेसने म्हटलंय.\n\nप्रिन्स हॅरी आणि मेगन आपली टीका ब्रिटिश प्रसार माध्यमांपुरती मर्यादित ठेवणार आहेत असं जर कुणाला वाटत असेल तर त्यांनी पुन्हा विचार करावा.\"द फर्म\" उर्फ रॉयल फॅमिली आणि त्यांचे कर्मचारी स्पष्टपणे त्यांच्या रडारवर आहेत.\n\nहे थेट मेगन यांच्यावर झालेल्या दादागिरीच्या आरोपांबद्दल नाही तर काही प्रमाणात प्रिन्स हॅरी यांच्याबाबतही आहे.\n\nमुलाखत रेकॉर्ड झाल्यानंतर असे आरोप उघड करण्यात आल्याने राजघराण्यातील काही लोक आपल्याविरोधात असल्याचं हे एक उदाहरण आहे, असं या जोडप्याला वाटतं.\n\nराजघराण्याने नेमके कोणते आरोप केले आहेत याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी आपल्याला मुलाखत प्रसिद्ध होण्याची वाट पहावी लागेल.\n\nदादागिरीचा केल्याचा आरोप जोडप्याने स्पष्ट फेटाळला आहे. पण या प्रकरणाची चौकशी राजघराण्याकडून सुरू आहे. पण या संपूर्ण प्रकरणात जोडप्याची बाजू समोर येणार आहे हे स्पष्ट आहे.\n\nचौकशीचा भाग म्हणून राजघराण्यात भूतकाळातील आणि वर्तमानातील कर्मचाऱ्यांना मेगन यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवांविषयी बोलण्याची संधी दिली जाणार आहे.\n\n'तिच्या..."} {"inputs":"डाव्या आघाडीचं काय चुकलं?\n\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माणिक सरकार म्हणजे भारतातील सर्वाधिक कार्यक्षम मुख्यमंत्री आणि सर्वांत गरीब मुख्यमंत्री अशी ख्याती होती. त्यांनी उत्तम कामही केलं होतं. त्रिपुरामध्ये गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण होते, केरळनंतर सर्वाधिक रबर निर्माण करणारं आणि रबर निर्मितीमध्ये देशातील दुसऱ्या क्रमाकांचं राज्य त्रिपुरा आहे. \n\nईशान्य भारतातील वादग्रस्त आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट इथं रद्द करण्यात आला आहे. सर्वांना शिक्षण दिलं जात, बंडखोरी मोडून काढण्यात आली. 35 प्रकारच्या आर्थिक कल्याणकारी योजना राबण्यात येतात आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये त्रिपुरा आघाडीवरचं राज्य आहे. \n\nपण असं असतानाही डाव्यांचं नेमकं काय चुकलं? भारतीय मतदारांच्या मानसिकेतचं उत्तम उदाहरण यातून दिसून येतं. डावे पक्ष कदाचित या मतदारांना आता मोहित करत नसतील. \n\nएखाद्या सरकारसाठी 25 वर्षं सत्तेत राहणं हा पुन्हा मतदारांना आकर्षित करून सत्तेत येण्यासाठी फार मोठा कालखंड आहे. प्रत्येकाला अधिकाधिक हवं असतं आणि प्रत्येकाला सत्तेच्या बाजूनं (इथं केंद्रात सत्तेत असलेला पक्ष असं वाचावं) राहायचं असतं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":". \n\nमतदारांचं मन वाचण्यात अपयश\n\nमाणिक सरकार बऱ्याच आघाड्यांवर अपयशीही ठरलं. त्यांचं सर्वांत मोठं अपयश म्हणजे त्यांना मतदारांचं मन वाचता आलं नाही. \n\nरोजगार निर्मितीत अपयश आल्याचं त्यांनी स्वतःच मान्य केलं आहे. त्रिपुरात साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे पण शहरी त्रिपुरामध्ये बेरोजगारीचं प्रमाण 17 टक्के इतकं जास्त आहे. \n\n7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झालेली नाही. दळणवळांची असुविधा नेहमीचीच आहे. डाव्यांच्या केडरमध्ये घराणेशाही असल्याचं सांगितलं जातं. शिवाय बंगाली विरुद्ध आदिवासी ही दरी दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले नाहीत. \n\nभाजपचं काय अचूक ठरलं?\n\nगेली 2 वर्षं भाजप इथं युद्धभूमी तयार करत आहे. डाव्या पक्षांशी लढायचं म्हणजे पक्षाचं भक्कम केडर हवं याची जाणीव भाजपला होती. यासाठी फार कष्ट करावे लागणार होते. त्यासाठी भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 50 हजार कार्यकर्ते इथं काम करत होते. \n\nत्यांची कार्यपद्धती या राज्याची गरज लक्षात घेऊन निर्माण करण्यात आली होती. \n\nत्रिपुरामध्ये पाच स्तरीय रचना करण्यात आली होती. यात मोर्चा, विस्तारक, पन्ना प्रमुख (मतदार यादी पान प्रमुख) आणि संपर्क प्रमुख अशी रचना करण्यात आली होती. \n\nइथं तीन मोर्चे बनवण्यात आले आहेत. महिला, युवा आणि एससी, एसटी, ओबीसी मोर्चा. मंडळस्तरावर काही वाद होऊ द्यायचा नाही याची जबाबदारी विस्तारकांवर होती. हे काम तरुणांकडे होतं. मतदार यादी पान प्रमुखाकडे एका मतदार यादीतील एका पानावर असलेल्या 60 मतदारांची जबाबदारी देण्यात आली होती. \n\n'संपर्का'ची जबाबदारी असणारे कार्यकर्ते रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेत आणि ही माहिती त्यानंतर गावातील मंडळस्तरावर पाठवत असतं. \n\nभाजपने इथं निवडणूकपूर्व केलेली युतीसुद्धा महत्त्वाची ठरली. सहकारी पक्षाच्या स्वतंत्र राज्याच्या मुद्द्यावर भाजपने चंचुप्रवेश करत डाव्यांची सर्वांत सुरक्षित व्होटबँक मानल्या गेलेल्या आदिवासी व्होटबॅंकेवरच डल्ला मारला. \n\nडावे आत्ममग्न, तर काँग्रेस युद्भभूमीबाहेर\n\nत्रिपुरात डावे आत्ममग्न होते तर काँग्रेसने युद्धभूमी सोडली होती. हिंदू मतांच्या मुद्द्यांचा काहीच प्रभाव नव्हता का? हो, नक्कीच होता. पण या यशासाठी अतिशय बारकाव्याने केलेल्या नियोजनाकडे जराही कमी लेखता येत नाही. \n\nनागालॅंड आणि मेघालय या दोन्ही राज्यांत भाजप युतीकडे चांगले आकडे होते. जर त्रिपुराने..."} {"inputs":"डिडिए डेशॉम्प्स\n\nडेशॉम्प्स यांनी 20 वर्षांआधी पॅरिस येथे कर्णधार म्हणून वर्ल्ड कप म्हणून पटकावण्याचा मान मिळाला होता. काल रविवारी जेव्हा अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 ने हरवलं तेव्हा प्रशिक्षकाच्या रुपात त्यांना पुन्हा हा बहुमान मिळाला.\n\nफ्रान्सच्या फुटबॉल टीमचे प्रशिक्षक डिडिए डेशाँप्स हे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा भाग असणारी तिसरी व्यक्ती आहे.\n\n49 वर्षीय डेशाँप्स यांचा ब्राझील चे मारियो जगालो आणि जर्मनीचे फ्रान्झ बेकेनबावर यांच्या क्लबमध्ये समावेश झाला आहे. \n\nदुर्मिळ योगायोग\n\nएखाद्या टीमचा खेळाडू म्हणून आणि प्रशिक्षक म्हणून हा बहुमान मिळवणं एक दुर्मिळ योगायोग आहे. मारियो जगालो यांनी खेळाडू असताना दोनदा वर्ल्ड कप जिंकला आणि 1970 मध्ये जेव्हा ब्राझीलने इटलीचा पराभव केला तेव्हा ते ब्राझीलचे प्रशिक्षक होते. \n\nत्याचप्रमाणे फ्रान्झ बेकेनबाववर यांनी 1974 मध्ये खेळाडू म्हणून जर्मनीला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता तर 1990 मध्ये पश्चिम जर्मनीने अर्जेंटिना ला 1-0 ने मात दिली तेव्हा त्या टीमचे ते व्यवस्थापक होते. \n\nहेही वाचलंत का... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"डुकरामध्ये हा विषाणू आढळून आला आहे. \n\nहा विषाणू म्युटेट होऊन त्याची माणसांनाही लागण होऊ शकते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. \n\nअसं असलं तरी या विषाणूमुळे लगेच काही धोका नाही. मात्र, माणसांना या विषाणूची लागण होण्यासाठीचे सर्व गुणधर्म या विषाणूमध्ये आहेत आणि म्हणूनच यावर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. \n\nहा विषाणू नवीन असल्याने त्याचा सामना करण्यासाठीची आपली रोगप्रतिकार क्षमता समर्थ नाही. \n\nProceedingd of the National Academy of Sciences या विज्ञानविषयक नियतकालिकात संशोधकांनी या नव्या विषाणूविषयी माहिती दिली आहे. डुकरांमध्ये आढळलेल्या हा विषाणू नियंत्रणात ठेवण्यासाठीचे उपाय आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांवर बारकाईने लक्ष ठेवणं, अशी पावलं तातडीने उचलण्याची गरज असल्याचंही त्यात म्हटलं आहे. \n\nजागतिक साथीचा धोका\n\nकोरोना विषाणूची जागतिक साथ आटोक्यात आणण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू असताना इन्फ्लूएंझाचा हा नवा विषाणू आरोग्याविषयक मोठ्या धोक्यांपैकी एक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\n2009 साली स्वाईन फ्लूची साथ आली होती. सुरुवातीला ही साथ जेवढी धोकादायक वाटली, प्रत्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"क्षात तेवढी नव्हती. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे वृद्धांमध्ये त्या विषाणूविरोधात थोडीफार तरी रोगप्रतिकार क्षमता होती. त्यापूर्वी आलेल्या इतर अनेक फ्लू विषाणूंमुळे ही रोगप्रतिकार शक्ती तयार झाली होती. \n\nजगभरातील आकडेवारी -\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nकोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी- \n\n\n\nसविस्तर माहिती\n\n\n\n *1,00,000 लोकसंख्येच्या तुलनेत मृत्यूचं प्रमाण\n \n\n\n संपूर्ण मजकूर व्यवस्थित पाहण्यासाठी तुमचं ब्राउजर अपडेट करा\n \n\n\n ही माहिती सातत्याने अपडेट केली जात आहे. पण काही देशांची ताजी आकडेवारी उपलब्ध नसू शकते.\n \n\n\n **नवीन रुग्णांचं प्रमाण हे तीन दिवसांची सरासरीमधून काढलं जातंय. काही ठिकाणी कोरोनाच्या केसेसची स्थिती बदलत असल्यामुळे या तारखेसाठी सरासरी काढणं शक्य नाही.\n \n\n\n स्रोत : जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विभाग\n \n\n\n आकडे - अंतिम अपडेट ४ डिसेंबर, २०२०, २:५७ म.उ. IST\n \n\nत्या विषाणूला H1N1 म्हणण्यात आलं. पुढे त्या आजारावर लसही तयार करण्यात आली. \n\nचीनमधल्या डुकरांमध्ये जो नवा विषाणू आढळला आहे तोदेखील 2009 च्या स्वाईन फ्लू विषाणूसारखाच असला तरी त्यात काही नवीन बदल आढळले आहेत. \n\nसध्यातरी या विषाणूमुळे धोका नाही. मात्र, यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं या विषाणूचा अभ्यास करणारे प्रा. किन-चाओ चँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं म्हणणं आहे. \n\nघाबरण्याची गरज आहे का?\n\nया विषाणूला G4 EA H1N1 असं नाव देण्यात आलं आहे. माणसाच्या श्वासनलिकेत असणाऱ्या पेशींमध्ये हा विषाणू वाढू शकतो किंवा पसरू शकतो. \n\nचीनमध्ये कत्तलखाने किंवा डुकरांशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांचा 2011 ते 2018 या काळातला डेटा तपासण्यात आला. त्यात अलिकडच्या काळात काही जणांना या विषाणूची लागण झाल्याचं आढळलं. \n\nया फ्लूवर सध्या उपलब्ध असलेली लस प्रभावी नाही. \n\nबीबीसीशी बोलताना युकेतल्या नॉटिंघम युनिव्हर्सिटीत शिकवणारे प्रा. किन-चाओ चँग म्हणाले, \"सध्या सर्वांचं लक्ष कोरोना विषाणूवर आहे आणि ते बरोबरही आहे. मात्र, धोकादायक असणाऱ्या इतर नवीन..."} {"inputs":"डेमियन ग्रीन यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.\n\nपंतप्रधान थेरेसा मे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डेमियन ग्रीन यांच्या कार्यालयातील संगणकावर 2008 मध्ये पॉर्न मजकूर आढळला होता. त्या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान दिशाभूल केल्याप्रकरणी ग्रीन दोषी आढळले होते. त्यांना आता राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला. \n\nग्रीन यांनी 2015 मध्ये लेखिका केट माल्टबी यांना संकोच वाटेल अशी वागणूक देण्यासाठीही त्यांची माफी मागितली आहे.\n\nथेरेसा मे यांच्यासमोर ग्रीन यांचं मंत्रीपद काढून घेण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता, असं बीबीसीच्या राजकीय संपादक लौरा कुसेनबर्ग यांनी सांगितलं. त्यांच्यानुसार ग्रीन हे सरकारच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत होते आणि त्यांच्या हकालपट्टीने थेरेसा मे आता एकट्या पडल्या आहेत. \n\n61 वर्षीय ग्रीन हे ब्रिटन मंत्रीमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते. गेल्या दोन महिन्यांमध्ये मे यांच्या मंत्रीमंडळातला हा तिसरा राजीनामा आहे. याआधी मायकेल फलॉन आणि प्रीती पटेल या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता.\n\nमंत्रीमंडळात दुसरे सर्वोच्च नेते ग्रीन यांच्या राजीनाम्यामुळे पंतप्रधान थेरे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सा मे यांच्यावरील जबादारी वाढली आहे.\n\nग्रीन यांच्या राजीनाम्याप्रकरणी पंतप्रधान मे यांनी खेद व्यक्त केला आहे. कॅबिनेट मंत्र्यांकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा असते. मात्र ग्रीन यांचं वर्तन तसं नसल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला, असं मे म्हणाल्या. \n\nपत्रकार आणि हुजूर पक्षाच्या कार्यकर्त्या माल्टबी यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी ग्रीन यांची चौकशी सुरू होती. पण असं वर्तन केल्याच्या आरोपांचं त्यांनी 2013 साली खंडन केलं होतं.\n\nग्रीन यांच्यावर कार्यालयीन संगणकावर पॉर्न मजकूर डाऊनलोड तसंच पाहण्याचे आरोपही झाले होते. ज्यांचं त्यांनी खंडन केलं होतं. \n\nपॉर्न मजकूर डाऊनलोड करणं तसंच पाहण्यासंदर्भात ग्रीन यांनी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली, असं कॅबिनेट कार्यालयाने दिलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. हा मंत्र्यांसाठीच्या आचारसंहितेचा भंग असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं होतं.\n\nपत्रकार आणि लेखिका केट माल्टबी यांची साक्ष निर्णायक ठरली.\n\nग्रीन आणि माल्टबी हे एकमेकांना वैयक्तिक कारणांसाठी भेटले होते. या खाजगी बैठकांसंदर्भात देण्यात आलेली माहिती विरोधाभास दर्शवणारी होती. मात्र माल्टबी यांची बाजू रास्त असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. \n\nएक मंत्री म्हणून ग्रीन खोटं बोलत आहेत, याविषयी माल्टबी यांच्या आईवडिलांना जराही आश्चर्य वाटलं नाही. तसंच, ग्रीन यांचं वर्तन आक्षेपार्ह आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्या मुलीला साक्ष द्यावी लागेल, हेही त्यांना अपेक्षितच होतं.\n\nअधिकारांचा गैरवापर करणाऱ्या ग्रीनविरुद्ध बोलण्याचं धाडस केटने दाखवल्याबद्दल तिच्या पालकांनी तिचं अभिनंदन केलं. \n\nदरम्यान, ग्रीन यांच्या राजीनाम्यासंदर्भात केट यांनी कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. याप्रकरणाबाबत त्या कॅबिनेट कार्यालयाकडून अधिक माहिती जाणून घेत आहेत. \n\n\"पोर्नोग्राफीसंदर्भातले उद्गार अधिक सुस्पष्ट असायला हवे होते. माझं वक्तव्य दिशाभूल करणारं होतं. याकरता मी माफी मागतो,\" असं ग्रीन यांनी राजीनाम्यात म्हटलं आहे. \n\n\"डेमियन ग्रीन प्रचंड राजकीय जनाधार असलेले नेते नाहीत, तसंच ते फार लोकप्रियही नाहीत. पण पंतप्रधान थेरेसा मे यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. राजकीय मित्रत्वापेक्षाही दोघे एकमेकांचे अनेक वर्ष स्नेही आहेत. ग्रीन यांना पायउतार व्हावं लागल्यानं मे यांचं प्रशासन आणखी कमकुवत झालं आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे,\" असं..."} {"inputs":"डॉ. ख्रिस्टीन फोर्ड यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदाचे दावेदार ब्रेट कॅव्हेनॉ यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केलेत.\n\nलैंगिक छळ हा नक्की कुठे, कधी झाला याविषयी ख्रिस्टीन फोर्ड यांना काहीही आठवत नसल्याच्या कारणावरून ट्रंप यांनी मंगळवारी भर सभेत त्यांची नक्कल केली होती. \n\nएक आठवड्यापूर्वी मात्र ट्रंप यांनी फोर्ड या 'एकदम विश्वसनिय साक्षीदार,' असल्याचं म्हटलं होतं.\n\nअमेरिकेच्या सर्वोच्च न्यायलयात 9 न्यायमूर्तींची आजिवन नेमणूक (appointment for lifetime) केली जाते. त्यांचा निकाल अमेरिकेतल्या महत्त्वाच्या विषयांवर अंतिम असतो.\n\nडोनाल्ड ट्रंप यांच्यावर आता त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी कडाडून टीका केली आहे. \n\n\"ट्रंप यांचं वक्तव्य हे धक्कादायक आणि साफ चुकिच आहे,\" असं रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जेफ्फ फ्लेक आणि सुजन कोल्लिन्स यांनी म्हटलं आहे. या दोघांनीही ब्रेट कॅव्हेनॉ यांना याआधी न्यायमूर्तीपदासाठी पाठिंबा दिला होता. \n\n \"एखाद्या संवेदनशील मुद्द्यावर राजकीय सभेत असं बोलणं साफ चुकीच आहे. हे म्हणायला नको होतं,\" असं रिपब्लिकनचे सिनेटर फ्लेक यांनी NBC टीव्हीला सांगितलं.\n\nब्रेट ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कॅव्हेनॉ आणि ख्रिस्टीन फोर्ड\n\nसिनेटर कोल्लिन्स यांनी ट्रंप यांचं व्यक्तव्य साफ चुकीच होतं, असं म्हटलं आहे. त्या कॅव्हेनॉ यांना मत देणार की नाही? याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगलं आहे.\n\nयामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या आणखी एका सिनेटरची भर पडत लिजा मुर्कोवस्की यांनीही ट्रंप यांचं भाषण हे अनपेक्षित होतं, असं म्हटलं आहे. \n\nट्रंप यांचं वक्तव्य निंदनीय असल्याचं फोर्ड यांचे वकील मायकेल ब्रोमविच यांनी म्हटलं आहे. \n\n\"आतापर्यंत लैंगिक छळाविरोधात त्या (फोर्ड) आणि इतर पीडित महिला पुढे यायला का घाबरत होत्या, हे वेगळं सांगायची गरज नाही,\" असंही ते पुढं म्हणाले.\n\nट्रंप नेमकं काय बोलले?\n\nमंगळवारी संध्याकाळी अमेरिकेतल्या मिसिसिपीमध्ये ट्रंप यांनी एका राजकीय सभेत भाषण केलं. त्यामध्ये फोर्ड यांनी सिनेटसमोर दिलेल्या जबाबाची ट्रंप यांनी नक्कल केली.\n\n\"ती (लैंगिक छळ) घटना कुठे घडली? मला माहीत नाही! वरच्या मजल्यावर की खालच्या मजल्यावर, नक्की कुठं? मला माहीत नाही! पण एक मी एक बीअर प्यायले होते. फक्त तेवढंच मला आठवतंय. पण यामुळे त्या पुरुषाचं आयुष्य उद्धस्त झाल ना,\" अशा शब्दात ट्रंप यांनी फोर्ड यांची नक्कल केली. \n\nगेल्या आठवड्यात फोर्ड यांनी दिलेल्या सिनेटसमोरच्या साक्षीनंतर लगेच दिलेल्या प्रतिक्रयेत 'मी फोर्ड यांचा मी आदर करतो' असं ट्रंप म्हणाले होते. \n\nफोर्ड यांनी सिनेटसमोर काय साक्ष दिली?\n\nलैंगिक छळाचा प्रसंग हा वाशिंगटन DC मधल्या Chevy Chase-Bethesda भागातील एका घरात घडला, असं सिनेट कमिटीसमोर दिलेल्या साक्षीत फोर्ड म्हणाल्या. \n\nफोर्ड यांना हा प्रसंग नेमका कोणत्या मजल्यावर घडला हे सांगता आलं नाही, असं ट्रंप यांना म्हणायचं असावं. पण, मला वरच्या मजल्यावरच्या बेडरुमध्ये कॅव्हेनॉ यांनी ढकलल्याचं, फोर्ड साक्षीमध्ये म्हणाल्या होत्या. \n\nपाहा व्हीडिओ : 'ब्रेट यांनी तेव्हा माझ्यावर बलात्कारच केला असता, पण...'\n\n1982च्या उन्हाळ्यात झालेल्या एका पार्टीत कॅव्हेनॉ यांनी माझं तोडं दाबून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप त्यांनी केला आहे.\n\nदरम्यान, आपल्याला सगळ्या गोष्टी आठवत नसल्याचं फोर्ड यांनी मान्य केलं आहे. पार्टीत त्या कशा पोहोचल्या? तिथून माघारी कशा गेल्या? आणि ती घटना नेमकी कुठं घडली? याविषयी त्या काहीही सांगू शकलेल्या नाहीत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब,..."} {"inputs":"डॉ. जयंत नारळीकर\n\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली.\n\nआपल्या संशोधनासोबतच समाजाभिमुख विज्ञाननिष्ठ भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा आणि विज्ञानलिषयक लेखन लोकप्रिय ठरलं आहे.\n\nडॉ. नारळीकरांची फलज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका असो, वा विज्ञान सोपं करून सांगण्यासाठी केलेलं मराठी विज्ञानकथालेखन असो, डॉ नारळीकर कायमच समाजाला सतत विचार करायला प्रवृत्त करणारं व्यक्तिमत्व राहिलं आहे.\n\nमहाराष्ट्र सरकारने डॉ. नारळीकरांना 2010 साली 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार देऊन सन्मानित केले.\n\nभारत सरकारने डॉ. जयंत नारळीकर यांना 'पद्मभूषण' आणि 'पद्मविभूषण' या नागरी पुरस्काराने गौरवलं आहे. तसंच, स्मिथ्स प्राईज, अॅडम्स प्राईज, प्रिक्स ज्युल्स जॅन्सेन अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारानेही डॉ. नारळीकरांचा गौरव झाला आहे.\n\nडॉ. जयंत नारळीकर यांचा अल्पपरिचय\n\n19 जुलै 1938 रोजी कोल्हापुरात डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म झाला. \n\nडॉ. नारळीकरांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे वाराणसीच्या हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते, तर आई सुमती या संस्क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ृत अभ्यासक होत्या. नारळीकरांचे प्राथमिक शिक्षण वाराणसीतच झाले. त्यांचे उच्चशिक्षण ब्रिटनस्थित केंब्रिज विद्यापीठात झाले.\n\n1972 साली डॉ. नारळीकर भारतात परतले आणि TIFR मध्ये खगोलशास्त्र विभागात प्रमुखपदी विराजमान झाले. पुढे 1988 साली त्यांची आयुका संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती झाली.\n\n'कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी'साठी डॉ. जयंत नारळीकर जगभरात ओळखले जातात. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन केलं.\n\nसंशोधनासोबतच विज्ञानविषयक लेखन त्यांनी सुरू ठेवलं. अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, वामन परत न आला, यक्षांची देणगी, चला जाऊ अवकाश सफरीला यांसारख्या विज्ञानकथा त्यांनी लिहिल्या.\n\n'यक्षांची देणगी' या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कारही मिळाला आहे.\n\nआकाशाशी जडले नाते, सूर्याचा प्रकोप, विश्वाची रचना, विज्ञानाची गरुडझेप यांसारखी विज्ञानविषयक माहिती देणारी पुस्तकंही त्यांनी लिहिली. \n\n'चार नगरांतले माझे विश्व' ही त्यांची आत्मकथा असून, डॉ. विजया वाड यांनी 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर' हे चरित्र लिहिले आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"डॉ. नियाल मॅकेन यांनी म्हटलं, \"आमच्या टीमनं दक्षिण आफ्रिकेच्या बोटस्वाना देशातल्या ओकावांगो डेल्टा या भागात प्रवास केला. मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत या भागात 350हून अधिक हत्ती मृतावस्थेत आढळले आहेत.\" \n\nया हत्तींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट नाही. सरकारनं प्रयोगशाळेत काही चाचण्या केल्या आहेत, पण अजूनही त्यांचा निकाल आलेला नाही. \n\nआफ्रिकेतील हत्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आफ्रिकेतील हत्तींच्या एकूण संख्येपैकी एक तृतीयांश हत्ती बोटस्वाना आहेत.\n\nब्रिटनस्थित नॅशनल पार्क रेक्स्यूचे डॉ. मॅकेन यांनी बीबीसीला सांगितलं, \"वन्यजीव संरक्षण विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांनी मे महिन्याच्या सुरुवातीलाच सरकारला याविषयी माहिती दिली होती. या भागातून पुढे जाताना परिसरातील परिस्थिती चिंताजनक असल्याचं निदर्शनास आलं होतं.\" \n\nया परिसरातील 3 तासांच्या प्रवासादरम्यान 169 हत्तींचे मृतदेह दिसून आले. एका महिन्यानंतर पुन्हा चौकशी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, ही संख्या 350 वर पोहोचली आहे. \n\nया हत्तींचा मृत्यू भुकेमुळे झाल्याचं समजलं. हे भयानक चित्र आहे, असंही मॅकेन सां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"गतात. \n\nदुसऱ्या कोणत्याही प्राण्याचा नाही, तर फक्त हत्तींचाच मृत्यू झाला आहे, असंही ते पुढे सांगतात. हे बेकायदेशीर शिकारीचं प्रकरण असतं, तर इतर प्राण्यांचेही मृतदेह आढळले असते, असं ते म्हणतात.\n\nया हत्तींच्या मृत्यूमागे दुसरं कारण असू शकतं का, या प्रश्नाला डॉ. मॅकेन अँथ्रेक्स फेटाळून लावतात. गेल्या वर्षी बोटस्वानामध्ये 100 हत्तींचा मृत्यू झाला होता. \n\nहत्तींचा मृत्यू हा एखाद्या विषारी पदार्थामुळे अथवा आजारामुळे झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही ते म्हणतात. \"मात्र जोपर्यंत प्रयोगशाळेतील चाचण्यांचे निकाल येत नाही, तोपर्यंत काहीही बोलणं चुकीचं ठरेल.\"\n\nमाणसांपासून प्राण्यांमध्ये शिरकाव केलेल्या एखाद्या साथीमुळे या हत्तींचा मृत्यू झाला असू शकतो, असाही कयास लावला जात आहे. \n\nबोटस्वानाच्या वन्यजीव आणि राष्ट्रीय उद्यान विभागाचे कार्यकारी निर्देशक डॉ. साइरिल टोलो यांच्या मते, आतापर्यंत जवळपास 280 हत्तींचा मृत्यू झाला आहे. \n\nआता दुसऱ्या प्राण्यांविषयीही माहिती एकत्र केली जात आहे आणि चाचण्यांचा निकाल आल्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल.\n\nहेही नक्की वाचा\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडनमध्ये ज्या चार मजली इमारतीत राहिले, त्या इमारतीचं स्मारकात रूपांतर करण्यास कॅमडन काऊन्सिल या लंडनमधील स्थानिक प्रशासनानं आक्षेप घेतला आहे.\n\nलंडनमधील कॅमडन काऊन्सिलच्या अखत्यारितच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेली ही चार मजली इमारत आहे.\n\nरहिवाशी परिसर असल्याचं कारण देत कॅमडन काऊन्सिलनं बाबासाहेब राहिलेल्या इमारतीला स्मारकाचा दर्जा देण्यास विरोध केलाय.\n\n1921-22 या कालावधीत लंडनमधील 10, किंग हेन्री रोड, एनडब्ल्यू 3 येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य होतं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना बाबासाहेब इथल्या चार मजली इमारतीत राहिले होते.\n\nलंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने ही इमारत खरेदी केली आहे. त्यानंतर उच्चायुक्तांच्या माध्यमातून इमारतीचं स्मारकात रूपांतर आणि वास्तूचं नूतनीकरणाचं काम सूरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र सरकारनं दिली.\n\nडॉ. आंबेडकर यांचं लंडनमधील ज्या इमारतीत काही वास्तव्य होतं, त्या इमारतीला स्मारकात रूपांतरित करण्यासाठी भारत सरकारने अर्ज केला होता. \n\nमात्र, कॅमडन काऊन्सिलने हा अर्ज फेटाळला असून,... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ही इमारत रहिवाशी जागेसाठी परत करण्याची काऊन्सिलनं मागणी केलीय.\n\nकॅमडन काऊन्सिलच्या आक्षेपांना महाराष्ट्र सरकारकडून उत्तर दिले जाणार असून, त्यासाठी सिंघानिया अँड कं. सॉलिसिटर्स यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सरकारनं दिली होती. \n\nतसंच, कॅमडन काऊन्सिलसमोर बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं समितीही नेमली आहे. यामध्ये स्टीव्हन गॅस्टोवित्झ क्व्यू सी आणि चार्ल्स रोझ या नियोजन तज्ज्ञांचा समावेश आहे. \n\n\"महाराष्ट्र सरकार अत्यंत गांभीर्याने संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, संबंधित स्थानिक संस्थेने उपस्थित केलेल्या आक्षेपांचे निराकरण केले जाईल आणि हे स्मारक पूर्ण करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय पातळीवरील संपूर्ण कार्यवाही प्राधान्याने पार पाडली जात आहे,\" असा विश्वास महाराष्ट्र सरकारकडून व्यक्त केला गेला होता.\n\nदरम्यान, 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी डॉ. आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या लंडनस्थित स्मारकाचं उद्घाटन केलं होतं.\n\nदरम्यान, 2015 साली उद्घाटन करताना पुढे अशा अडचणी येतील, याची खबरदारी घेतली नव्हती का? यावर बीबीसी मराठीशी बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, तेव्हा आम्ही स्थानिक प्रशासनाला पत्र दिलं होतं. \n\nकॅमडन काऊन्सिलच्या आक्षेपावर नाराजी व्यक्त करत रामदास आठवले म्हणाले होते, \"1921-22 या काळात बाबासाहेब लंडनमधील त्या इमारतीत राहिले होते. तिथं बाबासाहेबांचे फोटो आहेत, पुस्तकं आहेत. तिथं स्मारक करण्याला विरोध करण्याचा स्थानिक काऊन्सिलचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि सामाजिक जाणीव नसणारा निर्णय आहे.\"\n\n\"स्थानिक लोकांनी तक्रार केली की पर्यटकांचा त्रास होतोय. रोज मोठ्या संख्येत जातात आणि घोषणा देतात, असं होत नाही. कधीतरी पर्यटक जातात आणि तिथं भेट देतात,\" असंही रामदास आठवले म्हणाले होते. \n\nदरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्या म्हणाल्या, \"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील निवासस्थानाला स्मारक करण्याच्या आंबेडकरी अनुयायांच्या भावनेला अनुसरून, सरकारने लंडनस्थित इमारतीला स्मारक करण्यासाठी योग्य आणि ठोस व्यवस्था करावी, अशी आमची मागणी आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स..."} {"inputs":"डॉ. शेखर राघवन\n\nआपल्या हातांच्या ओंजळीत त्यांनी पावसाचं पाणी घेतलं आणि प्यायले. \n\nडॉक्टर शेखरन सांगतात, \"हे साहजिकच आहे की पाऊस पडला की मला आनंद होतो. 200 दिवसानंतर मी पाऊस पाहतोय. गेल्या वर्षी पाच डिसेंबरला पाऊस पडला होता. तसं पाहायला गेलं तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस पडतो पण ईशान्य मान्सून फेल झाला आणि पाऊस थांबला.\" गुरुवारी दुपारी जेव्हा आकाशात काळं ढग जमलं आणि थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली, तेव्हा शेखर राघवन एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदून गेले. चेन्नईमध्ये शेखर राघवन यांना रेन मॅन म्हणून ओळखलं जातं. \n\nसतत बरसणाऱ्या पावसाप्रमाणेच शेखरन पावसावर कित्येक वेळ बोलू शकतात. पावसावर इतकं प्रेम असणारी व्यक्ती सापडणार देखील नाही असं आपल्याला वाटू लागतं. त्यांचं पावसावर जितकं प्रेम आहे तितकाच त्यांचा या विषयाचा अभ्यास देखील आहे. शेखर राघवन हे चेन्नईच्या द रेन सेंटरचे संस्थापक आहेत. \n\nराघवन सांगतात, \"हलक्याशा पावसानं फार काही फायदा होत नाही. हा पाऊस त्यांच्यासाठीच फायद्याचा ठरू शकतो ज्यांना पावसाचं हे पाणी जमा कसं करायचं हे कळतं. पाऊस न पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती बनली आह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े. भूजल पातळी कमी झाली आहे. ती पातळी या पावसामुळे वाढू शकत नाही.\" \n\nचेन्नईमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता. या समस्याचं निराकरण करण्यासाठी त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पर्याय शहराला सुचवला होता. तेव्हापासून त्यांना 'रेन मॅन' असं म्हटलं जाऊ लागलं. \n\nचेन्नईची भौगोलिक रचना इतर महानगरांच्या तुलनेत वेगळी आहे. चेन्नई शहर हे नैऋत्य मान्सूनच्या कक्षेत येतं पण या पावसासाठी मात्र या शहराला ईशान्य मान्सूनवरच अवलंबून राहावं लागतं. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ईशान्य मान्सूनमुळे पाऊस पडतो. \n\nपण गेल्या वर्षी ईशान्य मान्सून फेल झाला. चेन्नईच्या शहरानजीक चार मोठे जलाशय आहेत. रेड हिल्स, शोलावरम, पुंडी आणि चेंबाराबक्कम ही त्यांची नावे. या जलाशयांचा जलसाठा कमी झाल्यामुळे पाण्याची टंचाई आणखी तीव्र झाली. \n\nभूजल पातळी इतकी कमी झाली आहे की लोकांना टॅंकरनं पाणी विकत घ्यावं लागत आहे आणि त्यासाठी लोक चौपट पैसे मोजायला तयार आहेत. \n\nपाणी नसल्यामुळे शाळांनी आपले तास कमी केले आहेत. तसेच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे. \n\nराघवन सांगतात, भूजल स्तर खालवल्यामुळे बोअरवेलला पाणीदेखील उपलब्ध नाही. पण बोअरवेलच्या तुलनेत खुल्या विहिरींमध्ये पाणी उपलब्ध आहे. दुष्काळग्रस्त स्थितीमध्ये देखील विहिरींमध्ये किमान दहा फूट पाणी आहे. काही ठिकाणी विहिरींमध्ये 18 ते 20 फूट इतकं पाणी उपलब्ध आहे.\" \n\nबीबीसीचा इंटरव्यू सुरू असतानाच डॉक्टर राघवन यांना भेटण्यासाठी एक तरुणी तिथं आली. सौम्या अर्जुन तिचं नाव. ती म्हणाली मला तातडीनं डॉ. राघवन यांच्याशी बोलायचं आहे. \n\nत्या तरुणीनं आपली ओळख करून दिली आणि सांगितलं की त्या ज्या परिसरात राहते त्या ठिकाणी 69 घरं आहेत आणि त्यापैकी 40 जणांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बनवायची आहे. एकदा का आम्ही ही सिस्टम बसवली तर इतर 29 घरं देखील नंतर या उपक्रमात सहभागी होतील असा तिला विश्वास आहे. \n\nरेन सेंटरमध्ये आल्यावर सौम्याला कळलं की पूर्ण सिस्टम लावण्याचा खर्च अंदाजे 2 लाख रूपये येईल. पुढे ती सांगते की 69 घरांनी हा खर्च विभागून घेतला तर प्रत्येक कुटुंबाला अंदाजे 3000 रुपये खर्च येईल. आम्ही 24,000 लिटरचं टॅंकर घेण्यासाठी जितका खर्च करतो त्याच्या एक तृतीयांश हा खर्च आहे. \n\nपूर्ण परिसराला एका दिवसाला 35,000 लीटर पाणी लागतं. म्हणजे आमच्या आवश्यकतेपेक्षा 11,000 लीटर पाणी कमी पडतं असं सौम्या सांगतात...."} {"inputs":"डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन\n\nया दरम्यान त्यांचे घडलेले किस्सेही प्रसिद्ध आहेत. ते किस्से काय आहेत हे आपण पाहूतच पण त्याआधी राधाकृष्णन कोण होते हे जाणून घेऊया.\n\nमाजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 ला झाला होता. \n\nडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते?\n\nडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तेव्हाचं मद्रास म्हणजेच आताच्या चेन्नईपासून 40 किलोमीटर अंतरावरील तिरुतन्नीमध्ये झाला होता. राधाकृष्णन यांचे वडील श्री वीर सामैय्या तहसीलदार होते.\n\n'प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया' या पुस्तकात जनक राज जय लिहितात की, राधाकृष्णन यांच मूळ गाव सर्वपल्ली होतं. पण त्यांच्या आजोबांनी हे गाव सोडून तिरुतन्नीमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.वयाच्या 8 व्या वर्षापर्यंत राधाकृष्णनन तिरुतन्नीमध्येच राहिले. \n\nत्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये भरती केलं. त्यानंतर तिरुपतीमधील लूथेरियन मिशनरी हायस्कूल, पुढे वूर्चस कॉलेज वेल्लूर आणि मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. वय... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाच्या 16व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. \n\nवयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी 'इथिक्स ऑफ वेदांत' या विषयावर शोधप्रबंध लिहिला, तो 1908मध्ये प्रकाशित झाला होता. अगदी कमी वयापासूनच राधाकृष्णन यांनी शिकवायला सुरुवात केली होती.\n\nवयाच्या 21व्या वर्षी ते 'मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज'मध्ये ज्युनियर लेक्चरर म्हणून शिकवत होते.त्यानंतर ते आंध्र प्रदेश यूनिव्हर्सिटी आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे कुलगुरू म्हणून काम पाहिलं. तसंच 10 वर्षं दिल्ली युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होते. ब्रिटिश अकादमीत निवड झालेले ते पहिले भारतीय व्यक्ती होते आणि 1948 मध्ये युनेस्कोचे चेअरमन म्हणून त्यांची निवड झाली होती.ऑक्सफर्ड विद्यापीठानं त्यांना 'नाईटहूड'ने सन्मानित केलं.\n\nशिक्षक दिवस का साजरा करतात?\n\nभारतात 1962 पासून शिक्षक दिवस साजरा केला जातो. याचवर्षी म्हणजेच 1962च्या मे महिन्यात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणून पदभार हाती घेतला होता. याअगोदर 1952 ते 1962 या कालावधीत ते देशाचे पहिले उप-राष्ट्रपती होते. एकदा डॉ. राधाकृष्णन यांच्या मित्रांनी त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करू देण्याची विनंती केली.\n\n देशाचं भविष्य मुलांच्या हातात आहे आणि मुलांना एक चांगला माणूस म्हणून घडवण्यात शिक्षकांचं मोठं योगदान असतं, असं सर्वपल्ली यांचं मत होतं. त्यामुळे मग माझा जन्मदिवस शिक्षकांच्या स्मरणार्थ साजरा केल्यास मला आनंद होईल, असं राधाकृष्णन यांनी मित्रांना सांगितलं. \n\nत्यानंतर 1962पासून दरवर्षी 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. \n\nशांततेच्या मार्गावर चालण्याचा सल्ला\n\nराधाकृष्णन यांच्या आयुष्यातील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यातले दोन किस्से आपण पाहूयात.पहिला तेव्हाचा आहे जेव्हा राधाकृष्णन रशियात भारताचे राजदूत होते.याविषयी प्रसिद्ध कवी रामधारी सिंह दिनकर यांनी स्मरणांजली या पुस्तकाल लिहिलंय, \"जेव्हा राधाकृष्णन मॉस्कोमध्ये भारताचे राजदूत होते, तेव्हा बरेच दिवस स्टालिन त्यांच्याशी भेटायला तयार नव्हते. \n\n\"शेवटी दोघांची भेट झाली तेव्हा राधाकृष्णन यांनी स्टालिनला म्हटलं, आमच्या देशात एक राजा होता, जो क्रूर होता. रक्तपात घडवून त्यानं प्रगती केली होती. पण एका युद्धात त्याला साक्षात्कार झाला आणि त्यानं धर्म, शांती आणि अंहिसेचा मार्ग पकडला. आता तुम्हीसुद्धा या मार्गावर का नाही चालत?\" दिनकर लिहितात\n\nराधाकृष्णन यांच्या या प्रश्नावर..."} {"inputs":"डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-उन यांच्यात आधी खूप शाब्दिक चकमकी झाल्या आहेत.\n\nदक्षिण कोरियाच्या बरोबरीने उत्तर कोरियात विकास घडवण्यासाठी विविध पातळ्यांवर मदत पुरवली जाईल, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पाँपेओ यांनी स्पष्ट केलं. नुकतेच प्योनगाँगहून परतलेल्या पाँपेओ यांनी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. \n\nकिम जाँग-उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे 12 जून रोजी सिंगापूरमध्ये भेटणार आहेत. \n\nअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पेव\n\nया दोन नेत्यांनी याआधी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. ट्विटरच्या माध्यमातून दोघांनी एकमेकांना दिलेल्या धमक्या चांगल्याच गाजल्या होत्या. मात्र गेल्या महिन्यात दक्षिण आणि उत्तर कोरियादरम्यान झालेल्या इंटर-कोरियन समिटनंतर उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातला तणाव कमी झाला आहे. \n\nपाँपेओ उवाच\n\n\"किम यांनी योग्य मार्ग स्वीकारला तर उत्तर कोरियाच्या नागरिकांसाठी येता काळ शांतता आणि सुबत्तेचा असेल,\" असं पाँपेओ यांनी दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री कांग क्युंग व्हा यांच्याशी वॉशिंग्टनमध्ये झालेल्या भेट... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ीनंतर सांगितलं. \n\nआण्विक नि:शस्त्रीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी धाडस दाखवून कृती करायला हवी, असा सल्ला पाँपेओ यांनी किम यांना दिला आहे. \n\nनि:शस्त्रीकरणाच्या उत्तर कोरियाच्या प्रयत्नांची शहानिशा अमेरिकेकडून होणं आवश्यक आहे, यावर पाँपेओ यांनी भर दिला. \n\nकाही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने आपल्या ताब्यातील अमेरिकेच्या तीन नागरिकांची सुटका केली आहे. \n\nउत्तर आणि दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्थेची तुलना\n\n1953 मध्ये कोरियन युद्ध संपल्यानंतर, अमेरिकेचा मित्रराष्ट्र असलेल्या दक्षिण कोरियाने भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारली. आशिया खंडातील सधन अर्थव्यवस्थांपैकी दक्षिण कोरिया एक आहे. \n\n1960च्या दशकात सरकारच्या पुढाकाराने प्रायोजित औद्योगिक विकास मोहीम दक्षिण कोरियाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. यामुळेच 'सॅमसंग' आणि 'ह्यूनदाई' सारख्या मोठ्या कंपन्या उदयास आल्या. \n\n1.4 ट्रिलिअन डॉलर्स सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात GDP असलेल्या दक्षिण कोरियाचा जगातल्या अव्वल अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होतो.\n\nदुसरीकडे उत्तर कोरियाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न 20 अब्ज डॉलर्स एवढंच आहे. जगातल्या अव्वल 100 अर्थव्यवस्थांमध्येही उत्तर कोरियाचा समावेश होत नाही. \n\nउत्तर कोरियात कम्युनिझम शासनव्यवस्था आहे, मात्र हळूहळू भांडवलशाही व्यवस्था रुजते आहे. उत्तर कोरियात मोजकी धनाढ्य मंडळी चांगलं आयुष्य जगतात मात्र बहुतांश जनता गरिबीचं जीणं जगते. \n\nआगामी काळात उत्तर कोरियासाठी विकास हेच प्राधान्य असेल, असं किम जाँग-उन यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nहे पाहिलंत का?\n\nपाहा व्हीडिओ : कॅमेरांचा क्लिकक्लिकाट, स्मितहास्य आणि थोडाचा विनोद...\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-ऊन\n\nउत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवरील प्रदेशाला डीमिलिट्राइझ्ड झोन म्हणजे लष्करमुक्त प्रदेश (DMZ) म्हटलं जातं. या प्रदेशाच्या दोन्ही बाजूंना उत्तर आणि दक्षिण कोरियाने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केलं आहे. \n\nजपानमध्ये जी-20 परिषदेत डोनाल्ड ट्रंप सहभागी झाले आहेत. इथून ते दक्षिण कोरियाला जाणार आहेत. ते शनिवारपासून सोलच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतील. \n\nडोनाल्ड ट्रंप यांनी अचानकपणे एक ट्वीट करून किम यांना भेटण्याचा प्रस्ताव दिला आहे. \n\n\"चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी माझी भेट झाली आहे, यासहित काही महत्त्वाच्या भेटीनंतर आता मी दक्षिण कोरियाला जात आहे. किम यांना इच्छा असेल, तर ते मला कोरियाच्या सीमेवर भेटू शकतात,\" असं ट्रंप यांनी लिहिलं आहे. \n\nमी शनिवारी सकाळीच किम यांची भेट घेण्याचं ठरवलं, असं स्पष्टीकरण ट्रंप यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं आहे. \n\nसौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्याबरोबरच्या भोजनाआधी त्यांनी पत्रकारांना सांगितलं की, \"जर किम तिथं असतील, तर आम्ही दोघं 2 मिनिटं भेटू शकतो आणि हे ठीक आहे.\" \n\nया भेटीचा प्रस्ताव देण्यापूर्वी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ट्रंप यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. \n\nखराब हवामानामुळे रद्द झालेली भेट\n\nट्रंप यांनी नोव्हेंबर 2017मध्ये दोन्ही कोरियाला विभक्त करणाऱ्या डीमिलिट्राइझ्ड झोनचा दौरा करण्याचा प्रयत्न केला होता, पण खराब हवामानामुळे त्यांना माघारी यावं लागलं होतं. \n\nट्रंप आणि किम या दोघांची यंदा फेब्रुवारी महिन्यात हनोई इथे भेट झाली होती. ही भेट अयशस्वी झाली होती, यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांत कटुता आली होती. \n\nउत्तर कोरियानं अण्वस्त्र कार्यक्रम थांबवावा, असं अमेरिकेला वाटतं. तर दुसरीकडे उत्तर कोरियाला आपल्यावरील आर्थिक निर्बंधातून सुटका हवी आहे.\n\nगेल्या काही महिन्यांत ट्रंप यांनी किम यांच्याविषयी कठोर भाषा वापरली होती. \n\nमागच्याच आठवड्यात त्यांनी स्वतः उत्तर कोरियाच्या नेत्याच्या नावानं एक पत्र पाठवलं होतं. किम यांनी या पत्राचं कौतुक केलं होतं. \n\n\"किम यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोरियाकडे अनेक संधी आहेत,\" असं ट्रंप यांनी या महिन्यातच म्हटलं होतं. \n\n\"किम हे समजूतदार व्यक्ती आहे आणि उत्तर कोरियासोबत आम्ही अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणणार आहोत,\" असं ट्रंप यांनी मे महिन्यात जपान दौऱ्यामध्ये म्हटलं होतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन\n\nअमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एका बाजूला आहेत सक्रिय राजकारणात आल्यानंतर थेट राष्ट्राध्यक्ष झालेले डोनाल्ड ट्रंप आणि दुसरीकडे अनेक दशकं राजकारणात असलेले माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन. कोण जिंकेल? \n\nबायडन यांना अमेरिका संधी देईल का? की ट्रंप आणखी चार वर्षं सत्तेत राहतील? आणि ट्रंप हरले तर ते शांतपणे सत्ता सोडतील का? या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं शोधणार आहोत.\n\nमतदानाचा दिवस उजाडण्यापूर्वीच ट्रंप यांच्या एका विधानाने खळबळ माजवली. आपण निवडणूक हरलो तर सुप्रीम कोर्ट आपल्याला मदत करेल अशा आशयाचं त्यांनी विधान केलं, पण त्याबद्दल बोलण्याआधी पाहू या ट्रंप आणि बायडन यांच्यात कोण आघाडीवर आहे?\n\nडेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांची सुरुवातीला पक्षाची उमेदवारी मिळवतानाच दमछाक झाली होती. पण एकदा त्यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्यांनी गोष्टी आपल्या बाजूने वळवायला सुरुवात केली. \n\nगेले अनेक महिने बायडन राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणांमध्ये म्हणजे नॅशनल पोल्समध्ये सातत्याने ट्रंप यांच्या पुढे आ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हेत. शेवटच्या 3-4 दिवसांत बायडन यांनी ट्रंपवर 11 पॉइंट्सची आघाडी घेतलीय. \n\n2016 मध्ये ट्रंप आणि हिलरी क्लिंटन यांच्यात अत्यंत चुरशीची स्पर्धा होती, पण यावेळेला चित्र बरंच स्पष्ट दिसतंय. पण अमेरिकेच्या निवडणूक पद्धतीत एक गोष्ट जराशी वेगळी आहे. लोकांनी केलेल्या मतदानात तुम्हाला बहुमत मिळतंय का हे तसं गौण आहे. तुम्हाला पुरेसे डेलिगेट्स मिळतायत की नाही यावर ठरतं तुम्ही राष्ट्राध्यक्ष होणार का. \n\nडोनाल्ड ट्रंप\n\nडेलिगेट्सची मॅजिक फिगर आहे 270. प्रत्येक राज्याकडे एक ठराविक डेलिगेट्स म्हणजे प्रतिनिधी असतात. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी महत्त्वाची राज्य जिंकत किमान 270 डेलिगेट्स जिंकणं आवश्यक असतं, सगळ्या राज्यांचे मिळून 538 डेलिगेट्स आहेत. या निवडणुकीत 14 राज्यं बॅटलग्राउंड स्टेट्‍स मानली जातायत, यातल्या फक्त 2 राज्यांत ट्रंप यांच्याकडे आघाडी आहे. \n\n4 राज्यांमध्ये ट्रंप बायडन यांच्या फक्त 1 टक्क्याने मागे आहेत, पण बाकीच्या राज्यांमध्ये बायडन यांच्याकडे चांगली आघाडी दिसतेय.\n\nया आघाड्या आणि पोल्सचे निकाल प्रत्यक्षात किती खरे ठरतात हे 4 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. पण यानंतर काय घडेल हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्याची उत्तरं तितकीच इंटरेस्टिंग आहेत. मतदानचा दिवस उजाडण्यापूर्वीच ट्रंप यांनी एका प्रचारसभेत म्हटलं, \"एकतर मंगळवार आपण जिंकू, किंवा मग नंतर सुप्रीम कोर्टाचे खूप खूप आभार\". \n\nट्रंप यांनी निवडणुकीतील संभाव्य पराभवाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केलीय आणि अलिकडेच एमी बेनेट यांची सुप्रीम कोर्टावर नियुक्ती केल्यानंतर कोर्टात 6-3 असं कॉन्झर्व्हेटिव्ह बहुमत असल्याचा ते फायदा घेऊ पाहतील असा एक कयास या विधानातून बांधला जातोय.\n\nनिवडणूक हरल्यानंतरच्या परिस्थितीबद्दल ट्रंप यांना यापूर्वीही अनेकदा विचारलं गेलंय. सप्टेंबरमध्ये त्यांना जेव्हा तुम्ही शांतपणे सत्ता सोडाल का असं विचारलं गेलं तेव्हाचा ट्रंप आणि प्रश्नकर्त्या पत्रकाराबद्दलचा संवाद असा होता.\n\nडोनाल्ड ट्रंप\n\nट्रंप: आपल्याला पाहावं लागेल काय घडेल ते. तुम्हाला माहीत आहे मी मतपत्रिकांबद्दल तक्रार करत आलोय. या मतपत्रिका म्हणजे एक संकटच आहेत.\n\nप्रश्न: हो पण दंगली होतायत. तुम्ही शांततामय मार्गाने सत्तांतरण होईल याची हमी देताय का?\n\nडोनाल्ड ट्रंप\n\nट्रंप: मतपत्रिका काढून टाका म्हणजे मग... सत्तांतरण होणार नाही. आमचीच सत्ता पुन्हा असेल.\n\nयंदा विक्रमी..."} {"inputs":"डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळाला वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यांनी अमेरिकन वेळेनुसार मंगळवारी रात्री संसदेत भाषण केलं.\n\n'स्टेट ऑफ द युनियन स्पीच' या नावानं ओळखलं जाणारं हे भाषण 'House of Representatives' मध्ये होतं. अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सदनाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.\n\nया संपूर्ण भाषणाचं बीबीसी प्रतिनिधी अँथोनी झर्केर यांनी केलेलं हे विश्लेषण.\n\nमागच्या वर्षी काँग्रेसला संबोधित करताना त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना मांडल्या. पण कररचना सोडली तर त्यांच्या अनेक मोठ्या योजनांचा मसुदा तयार न होताच बारगळल्या. \n\nमंगळवारी रात्री त्यांना हे सगळं बदलण्याची संधी होती. या संधीचा त्यांनी कसा वापर केला ते बघुया.\n\nभाषा बदलली\n\nडोनाल्ड ट्रंप यांनी आज केलेल्या भाषणात सावध भूमिका घेतली आहे. त्यांचं भाषण हे अलंकारिक होतं. भाषा उच्चकोटीची होती पण भूमिका कठोर होती.\n\nस्थलांतर, नियमांत बदल, कर आणि सांस्कृतिक मुद्दयांना हात घालताना त्यांनी धोरणांची चर्चा केली. ज्या गोष्टींमुळे त्यांची स्तुती झाली आणि त्यांच्या राजकीय विरोधकांनी टीका केली अशाही गोष्टींचा भाषणात उल्लेख केला.\n\nस्थलांतरितांसाठ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी 'खुला हात'\n\nज्यांनी लहानपणी कागदपत्रांशिवाय अमेरिकेत प्रवेश केला अशा लोकांना सुरक्षा द्यावी ही डेमोक्रॅट पक्षाची मागणी आहे. \n\nस्थलांतरण कायदेशीर करण्याच्या नियमात बदल करण्यासाठी, सीमेवर भिंत बांधण्यासाठी त्यांना मोठे बदल करण्याची इच्छा आहे. \n\nट्रंप यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात डेमोक्रॅटसमोर सहकार्याचा हात पुढे केला आहे. \n\nकाही आठवड्यांपूर्वी ते म्हणाले होते की, कोणत्याही प्रकारची सहमती झाली तरी ती प्रेमानं व्हायला हवी.\n\nपण हे सगळं सुरू असताना 'शटडाऊन' सुरू झालं आणि एक प्रकारची कटूता निर्माण झाली. राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या विरोधकांचा निषेध केलाय तसेच सीमा खुल्या ठेवण्याबाबत आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर केला. \n\nभाषणाच्या आधी प्रसारमाध्यमांसमोर सहकार्याबाबतच वक्तव्य केलं ते वेगळं होतं. \n\nप्रत्यक्षात जे बोलले त्यात स्थलांतरितांचे गुन्हे, गट हे मुद्दे होते आणि त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकन्ससुद्धा ड्रीमर्स आहेत हे वक्तव्य आलं.\n\nपण जेव्हा प्रकरण गळ्यापर्यंत येतं तेव्हा अडचणीतून मार्ग काढण्याची ही पद्धत असावी. परंतु त्यांचे मतदार एखाद्या लढ्यापासून मागे हटू देणार नाही. त्यामुळे फक्त सहकार्याची भाषा पुरेशी नाही.\n\nदृष्टिकोन- 'खुला हात' हे सौम्यपणाचं लक्षण किंवा वादळापूर्वीची शांतता असू शकतो. दोन पक्षांमधली दरी आधीइतकीच आहे. कदाचित ती रुंदावली असेल.\n\nसूर बदलला खरा पण...\n\nअकरा महिन्यांपूर्वी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांनी काँग्रेसला म्हणजे अमेरिकेच्या संबोधित केलं होतं. त्या भाषणाचं स्वागत झालं. अगदी डाव्या विचारसरणीच्या लोकांनीही या भाषणाची स्तुती केली. लहानसहान कुरबुरी विसरून जाण्याचाही निश्चय त्यांनी या भाषणात केला. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. \n\nआता राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय एकात्मतेची हाक दिली आहे. अमेरिकेतील अर्ध्याधिक जनता राष्ट्राध्यक्षांना मानत नाही.या विभागलेल्या जनतेचं मतपरिवर्तन होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे.\n\nअमेरिकेची नवी चळवळ किंवा मागच्या वर्षांत आम्ही सरकार आणि जनता यांच्यातलं नातं जास्त सक्षम करण्याचा प्रयत्न केला हे दावे ट्रंप यांचे चाहते सोडून कोणीही ऐकणार नाही.\n\nराष्ट्रध्यक्षांनी काय केलं, काय करू शकतात याबदद्ल ते कायम बढाया मारत असतात. पण हे सगळं ते चाहत्यांना खूश करण्यासाठी करतात. त्यांची उद्दिष्टं ही सामान्य माणसांच्या कल्याणासाठी आहेत अशा प्रकारे मन..."} {"inputs":"डोनाल्ड ट्रंप यांनी सीरियातून सैन्य परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर सीरियातल्या कट्टरपंथी संघटना उचल खाऊ शकतात आणि हा देश अधिक अस्थिर होऊ शकतो. \n\nअशा परिस्थितीत सीरियाला सावरण्यासाठी काय करता येईल, यासंबंधी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरॉव्ह आणि टर्कीचे परराष्ट्र मंत्री मेव्लुत चोवाशुग्लू यांनी मॉस्कोमध्ये चर्चा केली. अमेरिकेचं सैन्य परतल्यानंतर सीरियाला सावरण्यासाठी एकत्र काम करण्याबद्दल तुर्की आणि रशियात सहमती झाली असल्याचं चोवाशुग्लूंनी या बैठकीनंतर सांगितलं. \n\n\"सीरियामध्ये शांतता रहावी यासाठी आम्ही अस्तानामध्येही चर्चा केली होती. तिच चर्चा आम्ही आता पुढे नेत आहोत. सीरियाची प्रादेशिक अखंडता आणि राजकीय ऐक्य कायम राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सीरियाच्या एकात्मतेला धोका निर्माण करू पाहणाऱ्या कोणत्याही शक्तीचा आम्ही एकजुटीनं सामना करू,\" असं चोवाशुग्लू यांनी स्पष्ट केलं. \n\nसीरियातील संघर्षामुळं इथून युरोपियन देशांमध्ये जाणाऱ्या निर्वासितांचा प्रश्न गंभीर बनला आहे. टर्की आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या विषयावरही चर्चा केली. आम्ही शरणार्थी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंना देशात परत आणून त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी दिलं. यामध्ये इराण तसंच मध्य आशियातील अन्य देशांनाही सोबत घेण्याचा रशिया आणि टर्कीचा प्रयत्न असेल. \n\nचोवाशुग्लू म्हणाले, \"सीरियात कायमस्वरूपी शांतता स्थापन करण्यासाठी राजकीय तोडगा शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.\" \n\n\"सीरियामध्ये काम करत असताना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाचं पालन केलं जाईल. सीरियाई अरब प्रजासत्ताकचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांना बाधा आणणारा नाही,\" असं आश्वासन रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेही लॅवरॉव्ह यांनी दिलं. \n\nअमेरिकन सैनिकांची परतीची तयारी \n\nदरम्यान, अमेरिकेनं सीरियातून सैन्य माघारी बोलावण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ट्रंप यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी ट्वीट करून यासंबंधीची माहिती दिली. त्याचबरोबर या भागात शांतता प्रस्थापित करण्याचे आमचं प्रयत्न सुरू राहतील, असंही त्यांनी म्हटलं. \n\nजॉन बोल्टन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, \"मी जानेवारी 2019 मध्ये इस्रायल आणि टर्कीचा दौरा करणार आहे. मध्य-पूर्व आशियातील आमचे मित्र आणि सहकारी देशांसोबत सुरक्षासंबंधी विषयांवर चर्चा सुरूच राहील. इस्लामिक स्टेटसोबत संघर्ष कसा सुरू ठेवायचा याबद्दलही आम्ही चर्चा करू.\" \n\nसैन्य माघारी घेण्याच्या निर्णयापूर्वी ट्रंप यांनी टर्कीचे राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली होती. \n\nईशान्य सीरियामध्ये अमेरिका समर्थित कुर्द सैनिकांवर टर्कीनं हल्ला केला होता. या हल्ल्याच्या संदर्भात टर्कीला इशारा देण्यासाठी ट्रंप यांनी अर्दोआन यांना फोन केल्याचं वृत्त अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं रॉयटर्सनं दिलं होतं. \n\nअमेरिकेनं सीरियातून सैन्य माघारी घेतलं तर कथित इस्लामिक स्टेटला संपविण्याची जबाबदारी टर्की घेणार का? असा प्रश्न ट्रंप यांनी अर्दोआन यांना विचारल्याचं टर्कीच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. याच अधिकाऱ्याच्या माहितीनुसार टर्कीनं अमेरिकेच्या या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी दिलं आहे. \n\nसैनिकांना परत बोलावण्याची हीच वेळ \n\nट्रंप यांनी 20 डिसेंबरला घोषणा केली होती, की अमेरिकेनं कथित इस्लामिक स्टेटवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे आणि आता सैनिकांना परत बोलावण्याची हीच योग्य वेळ आहे. \n\n\"मी जेव्हा या सैनिकांच्या कुटुंबीयांशी बोलतो, तेव्हा मला वाईट वाटतं. सैनिकांचं युद्धभूमीवर असणं गौरवाची बाब आहे. मात्र..."} {"inputs":"तज्ज्ञांच्या मते, लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला. तरी त्याची तीव्रता कमी होते. त्यामुळे लशीबद्दल गैरसमज न ठेवता प्रत्येकाने लस घेतली पाहिजे. \n\nलोकांच्या मनात लशीबाबत प्रश्न असतानाच एक समाधानकारक माहिती समोर आली आहे. \n\nकोव्हिड-19 विरोधी लसीचा एका डोस घेतल्याने, घरात होणारा कोरोनासंसर्ग 50 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. यूकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या (Public Health England) संशोधनात ही माहिती समोर आलीये. \n\nसंशोधनाचे परिणाम काय?\n\nकोरोनाविरोधी लशीचा संसर्ग रोखण्यासाठी फायदा होत असल्याचं दिसून आलंय. \n\nलसीकरण प्रक्रिया\n\nयूकेच्या आरोग्य विभागाच्या संशोधनानुसार, \n\n• फायझर किंवा ऑक्सफर्डची लस घेतल्यानंतर तीन आठवड्यात कोरोनाग्रस्त झालेल्यांकडून त्यांच्या घरातील लस न घेतलेल्या कुटुंबियांना संसर्ग होण्याची शक्यता 38 ते 49 टक्क्यांनी कमी झाली. \n\n• लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी संसर्गापासून संरक्षण मिळाल्याचं आढळून आलं. \n\n• लस घेतलेल्या व्यक्तीला आजाराची लक्षणं दिसण्याची शक्यता चार आठवड्यानंतर 60 ते 65 टक्के कमी.\n\nकोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत व्हायरस म्युटेट झाला. महाराष्ट... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्रात डबल म्युटंट तर, पश्चिम बंगालमध्ये ट्रीपल म्युटंट आढळून आला. या नवीन व्हायरसची संसर्ग क्षमता जास्त आहे. \n\nपब्लिक हेल्थ इंग्लंडच्या माहितीनुसार, लसीकरणामुळे घरात तीव्रतेने पसरणाऱ्या संसर्गावर निर्बंध घालणं शक्य आहे असं दिसून आलंय. \n\nसंशोधन कसं करण्यात आलं?\n\n• 24 हजार घरातील 57 हजार कॉन्टॅक्ट संशोधनासाठी घेण्यात आले .\n\nकोरोना लस\n\n• या घरात लस देण्यात आलेला कोरोना रुग्ण होता. \n\n• याची तुलना लस न देण्यात आलेल्या 1 दशलक्ष कॉन्टॅक्टसोबत करण्यात आली. \n\nयूकेचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक सांगतात, \"लशीमुळे जीव वाचतो हे आपल्याला माहिती होतं. पण, आता स्पष्ट झालंय की, व्हायरसच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी याचा फायदा होतोय. लशीमुळे आपण सुरक्षित होतोय आणि आपल्यामुळे कुटुंबातील इतरांना अजाणतेपणाने संसर्ग होण्यास प्रतिबंध होतोय.\"\n\nयूकेच्या आरोग्य विभागाला संशोधनातून, ज्येष्ठ नागरिकांमध्ये लस घेतल्यामुळे संसर्गाचं प्रमाण कमी होत असल्याचं आढळून आलंय. \n\nयूकेच्या लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. मेरी रामसे म्हणतात, \"लशीमुळे आजार गंभीर होण्याची शक्यता कमी होते. ज्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. आता, लशीचा फायदा संक्रमण रोखण्यासाठी होत असल्याचं स्पष्ट झालंय.\"\n\nलसीकरणाची भारतातील परिस्थिती\n\nभारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट त्सुनामीसारखी पसरतेय. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतेय. तज्ज्ञ सांगतात, कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण एक प्रभावी पर्याय आहे. \n\nबुधवारपर्यंत (28 April) देशभरात 15 कोटी लोकांना कोरोनाविरोधी लस देण्यात आलीये. तर, महाराष्ट्रात आत्तापर्यंत दीड कोटी लोकांना लस मिळाली आहे. \n\nनिती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल म्हणतात, \"कोरोनासंसर्ग मोठ्याप्रमाणात पसरत असतानाही लसीकरण मोहीम पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावी लागेल. लसीकरणाचा वेग कमी होऊन चालणार नाही.\"\n\nलोकांनी लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करून, लस घेण्यासाठी पुढे आलं पाहिजे, असं आवाहन केंद्र सरकारने केलंय. \n\nलस घेतल्यानंतर भारतात किती लोकांना संसर्ग झाला? \n\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आत्तापर्यंत लस घेतल्यानंतर किती लोकांना कोरोना संसर्ग झाला ही माहिती सार्वजनिक केली होती. \n\nकेंद्र सरकारच्या माहितीनुसार, कोव्हॅक्सिन घेतलेल्या 9.3 दशलक्ष लोकांपैकी फक्त 4,208 लोकांना संसर्ग झाला, तर कोव्हिशिल्ड घेतलेल्या 100.3 दशलक्ष नागरिकांपैकी 17,145 लोक पॉझिटिव्ह आले \n\nआयसीएमआरचे..."} {"inputs":"तपकिरी ससा\n\nजगातले असे प्राणी आणि पक्षी यांचे जोरदार प्रहार - अर्थात ठोसे आणि लाथा तुम्हाला आश्चर्यचकित करतील.\n\nबहुतेक प्राणी-पक्षी स्वसंरक्षणार्थ किंवा सावज साधायला असे ठोसे आणि लाथा लगावतात. \n\nत्यांचं प्रहार करण्याचं कौशल्य आणि वेग तुम्हाला नक्कीच अचंबित करतील.\n\nमँटीस श्रिंप\n\nमँटीस श्रिंप हा समुद्री जैवशास्त्रात वेगवान ठोसा लावण्यासाठी ओळखला जातो. ही शक्ती ऐवढी असते की, मँटीस श्रिंप हा पाण्याला कापत जातो. या आघातामुळे उष्णता, प्रकाश आणि ध्वनी निर्माण होतो.\n\nमँटीस श्रिम्प\n\nफक्त 800 मायक्रोसेकंदात रंगीबेरंगी दिसणारा मँटीस श्रिंप त्याच्या वजनाच्या अडीच हजार पट शक्ती निर्माण करू शकतो, असं नॉर्थ कॅरोलिनाच्या ड्युक विद्यापीठातील प्रयोगशाळेनं केलेल्या संशोधनातून समोर आलं.\n\nट्रॅप-जॉ अँट\n\nट्रॅप-जॉ अँट या वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मुष्टीयुद्ध करतात. या मुंगीच्या तोंडाजवळ अँटेनासारखे दातेरी अवयव असतात.\n\nट्रॅप-जॉ अँट\n\nवस्तीतलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हे सर्व सुरू असतं. कधीकधी तर भांडण सोडवतानाच त्यांच्यात भांडण सुरू होतं.\n\n2016 मध्ये संशोधकांनी हायस्पीड कॅमेऱ्याच्या मदतीने चार प्रजातींचं चित्रीक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रण केलं असता अँटेनाच्या साह्याने ते एकमेकांशी मारामारी करत असल्याच दिसलं. \n\nतपकिरी ससा\n\nसस्तन प्राण्यांमध्ये सर्वांत प्रसिद्ध ठोसेबाज आहे तो तपकिरी ससा. युरोपीयन ससे हे वसंत ऋतूमध्ये येणाऱ्या प्रजनन काळात फार भांडतात.\n\nतपकिरी ससा\n\nयाआधी असं समजलं जायचं की, फक्त नर ससे भांडतात. नंतर मात्र संसोधनातून माहिती समोर आली की, मुष्टीयुद्धाची सुरूवात तर मादी सशाकडून होते. समोरच्या दोन पंजांना ते एकमेकांना ठोसे लावत असतात.\n\nऑस्ट्रेलियन कांगारू\n\nऑस्ट्रेलियन कांगारू हे स्वःरक्षणासाठी ठोसे लगावतात, हे अनेक ऑस्ट्रेलियन नागरिकांना चांगलंच ठाऊक आहे. पूर्ण वाढ झालेल्या एका नर कांगारूच्या समोरच्या पायाच्या मांसपेशी मजबूत असतात.\n\nऑस्ट्रेलियन कांगारू\n\nप्रतिस्पर्ध्याला चापटा आणि ठोसे लगावण्यासाठी तसेच वर्चस्व गाजविण्यासाठी ते कामी येतात.\n\nकिक बॉक्सिंगमध्ये त्यांचा 'हातखंड' आहे. आणि किकविषयी बोलायचं झाल्यास, खूरांची एक किक देखील मोठा प्रभाव पाडू शकते.\n\nझेब्रा\n\nघोडा किती जोरात किक मारू शकतो, हे अनेकांना माहित आहे. झेब्र्याची किक त्याहून अधिक जोरदार असते अशी अफवा आहे, पण त्यासाठी स्पष्ट पुरावा नाही.\n\nझेब्रा\n\nघोड्यांच्या तुलनेत झेब्रा अधिक कणखर असल्याचं मानलं जातं. त्यामुळंच कदाचित त्यांची किक अधिक प्रभावी असावी.\n\nकॅलिफोर्निया डेव्हीस विद्यापीठाचे टीम कॅरो यांनी त्यांच्या 'झेब्रा क्रॉसिंग' पुस्तकात याचं वर्णन केलं आहे. \n\nमागच्या पायाने झेब्रा सिंहाच्या छातीत ठोसा लगावतो, असं व्हिडीओ फुटेजमध्ये दिसतं पण हे ठोसे घातक असल्याचा वैज्ञानिक रेकॉर्डमधून अद्याप समोर आलेलं नाही.\n\nसेक्रेटरीबर्ड\n\nसरीसृपांवर (सरपटणाऱ्या प्राण्यांवर) जगणारा आफ्रिकन पक्षी ज्याला 'सेक्रेटरी बर्ड' या नावानं ओळखलं जातं. 'निंजा ईगल ऑन स्टिल्ट्स' असं त्याचं वर्णन केलं जातं.\n\nसेक्रेटरीबर्ड\n\nराखाडी आणि काळसर रंगाचा हा पक्षी आफ्रिकेतील सबसहारन वाळवंटात आढळतो. \n\nसेक्रेटरी बर्ड अगदी हास्यास्पद वाटू शकतं. पण त्यांचं अन्न हे विषारी साप आहेत. एकाच जोरदार किकने ते सापांना मरणासन्न अवस्थेत पाठवू शकतात. \n\n2016 मध्ये एका अभ्यासात, शास्त्रज्ञांनी एका नर सेक्रेटरी बर्डच्या किकची क्षमता मोजली होती. ती अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त होती.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"तसं पाहिलं तर मुस्लीम लोक मूर्तिपूजेच्या विरोधात आहेत. मूर्तिपूजा करणाऱ्या व्यक्तीला ते काफिर संबोधतात. पण, भारतात अशी एक जागा आहे जिथं हिंदू आणि मुसलमान एकाच देवीची पूजा करतात. ही जागा हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक आहे. \n\nभारत आणि बांगलादेशच्या सीमेवर सुंदरबन नावाचा परिसर आहे. हे जगातील सर्वांत मोठं दलदलीचं जंगल आहे. युनिस्कोनं याचा समावेश जगभरातल्या आश्चर्यांमध्ये केला आहे. \n\nबांगला भाषेत सुंदरबनचा अर्थ होतो, सुंदर जंगल. जवळपास 10,000 वर्ग किमी एवढा या जंगलाचा परिसर आहे. या जंगलात शेकडो द्वीप आहेत. तसंच वेगवेगळ्या प्रकारची जनावरं या जंगलात आढळतात. सस्तन जनावरांच्या इथं 50 प्रजाती पाहायला मिळतात. तर 315 प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. तर सापाचे वेगवेगळे 315 प्रजाती इथं वास्तव्यास आहेत. \n\nपण, सुंदरबन जंगल हे रॉयल बंगाल टायगरसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. घनदाट जंगलात राहणारे रॉयल बंगाल टायगर आता फक्त याच परिसरात पाहायला मिळतात. अनेकदा त्यांनी पर्यटकांवर जीवघेणे हल्ले केले आहेत. असं असलं तरी, कित्येक वर्षांपासून माणसं आणि हे प्राणी सुंदरबनमध्ये एकत्र राहत आहेत. \n\nसुंदरबन परिसरात जवळपास 45 ला... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ख लोक राहतात. मासेमारी तसंच जंगलातील मध गोळा करणं आणि लाकूड तोडणं हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. जंगलात काम करणं या सर्वांसाठी धोकादायक असतं. कारण पाण्यातून मगर, साप अथवा वाघ कधी हल्ला करेल सांगता येत नाही. पण स्थानिक लोक या गंभीर परिस्थितीतही काम करतात. \n\nइथं दरवर्षी जवळपास 60 जण रॉयल बंगाल टायगरच्या हल्ल्यात जीव गमावतात. \n\nहिंदू-मुस्लिमांची देवी\n\nदोन्ही समुदायाच्या लोकांना ही देवी एकत्र आणते अशी या लोकांच श्रद्धा आहे. या देवीला भारतीय आणि बांगलादेशी असे दोन्ही लोक मानतात. यात हिंदू आणि मुसलमान दोघांचाही समावेश होतो. श्रीमंत असो अथवा गरीब, सुंदरबनच्या जंगलात कूच करण्याअगोदर लोक या देवीसमोर नतमस्तक होतात. \n\nया देवीला वनबीबी या नावानं ओळखलं जातं. सुंदरबनमध्ये 3 प्रमुख नद्या समुद्रास मिळतात. त्यापूर्वी त्यांच्या छोट्या छोट्या शाखा दलदली प्रदेशातून वाहतात. प्रत्येक वादळानंतर नदींमधील अंतर कमी होत जातं. याचप्रकारे सुंदरबनमध्ये वनबीबीसमोर हिंदू-मुसलमान हा फरक मिटतो. शेकडो वर्षांपासून दोन्ही समाजाचे लोक सुंदरबनमध्ये गुण्यागोविंदानं राहत आहेत. \n\nसुंदरबनमधील शंभूनाथ मिस्त्री सांगतात, \"प्राणी हल्ला करतात तेव्हा ते हिंदू मुस्लीम असा भेदभाव करत नाहीत. त्यामुळे इथं दोन्ही समाजाचे लोक वनबीबीची पूजा करतात. वनबीबीला सुंदरबनची संरक्षक देवी म्हटलं जातं. हिंदू-मुस्लीम एकत्रितपणे तिची पूजा करतात.\" \n\nया परिसरात मध गोळा करणारे हसन मुल्ला सांगतात, \"वनबीबी सुंदबरनच्या मुस्लिमांच्या जीवनाचा अतूट भाग आहे. हिंदू-मुसलमान एकमेकांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांना बोलावतात.\" \n\nवनबीबी आमचं प्राण्यांपासून रक्षण करते, असं दोन्ही समाजाच्या लोकांना वाटतं. जंगलात तुमची गरज पूर्ण झाली, तर तुम्ही परत घराकडे या, याची ती त्यांना शिकवण देते. जास्त लालूच दाखवू नका, याची शिकवण देते. \n\nवाघाचा हल्ला होण्याची शक्यता असेल तर दोन्ही समाजाचे लोक एकत्र येत त्याचा सामना करतात. कधीकधी वन विभागाचे कर्मचारी वाघांना पकडून जंगलात सोडतात. \n\nरॉयल बंगाल टायगर खूप बुद्धिमान आणि आक्रमक प्राणी आहे. ते पाठीमागून वार करतात. सुरुवातीला ते माणसाचा एक हात तोडतात. नंतर हाड, गळा आणि फुप्फुसावर हल्ला करतात. वाघाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी मध गोळा करणारे आणि मच्छिमार डोक्यामागे एक मुखवटा लावतात, जेणेकरून माणसाच्या समोर उभे आहोत, असं वाघाला वाटावं. \n\nकोण आहे..."} {"inputs":"तसंच या कुटुंबातले 6 जण सीरियातून प्रशिक्षण घेऊन आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. \n\nया हल्ल्यांमध्ये किमान अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर 40हून जास्त जखमी झाले. \n\n\"एका चर्चवर आई आणि तिच्या दोन मुलींनी हल्ला केला. तर इतर दोन चर्चमध्ये वडील आणि तीन मुलांनी स्वत:कडच्या बाँबचा स्फोट घडवून आणला,\" अशी माहिती पोलीस दलाचे प्रमुख टिटो कार्नेवियन यांनी स्पष्ट केलं. \n\nहे सर्वजण जेमाह अंशरुत दौला या संघटनेशी संबंधीत असल्याचं टिटो यांनी सांगितलं आहे.\n\n2005 पासून इंडोनेशियात झालेला हा सगळ्यात भीषण हल्ला आहे. \n\nइस्लामिक स्टेट्सने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. \n\nइंडोनेशियामधल्या सुरबाया शहरात आत्मघातकी हल्लेखोरांनी तीन चर्चवर हल्ला केला आणि त्यात 13 लोक मारले गेले आहेत. हल्ल्यात 40 लोक जखमी झाले आहेत. \n\nसुरबाया हे देशातलं दुसरं मोठं शहर आहे. काही मिनिटांच्या अंतराने हे तीनही हल्ले झाले. अजून कुठल्याही संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. \n\nटीव्हीवरच्या दृश्यांमध्ये चर्चच्या प्रवेशद्वारापाशी दगड-विटांचा खच पडलेला दिसतो. \n\nमुस्लीम लोकसंख्या अधिक असलेल्या इंडोनेशियामध्ये गेल्या काही महिन्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ापांसून इस्लामिक कट्टरवाद पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. \n\nस्थानिक वेळेनुसार सकाळी साडे सातच्या सुमारास हे बाँब हल्ले झालेत.\n\nहे हल्ले कथित इस्लामिक स्टेटनं प्रेरित जेमाह-अंशारुत दौलाह या संघटनेनं घडवून आणले असावेत असा अंदाज स्थानिक गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे.\n\nकाही दिवसांपूर्वी राजधानी जकार्तापासून काही अंतरावर असलेल्या तुरुंगात इस्लामिक कैदी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हणामारी झाली होती, त्यात 5 सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला होता.\n\nइंडोनेशियातल्या अतिरेकी कारवायांचा इतिहास\n\nइंडोनेशियात सर्वांता भयानक हल्ला 2002मध्ये प्रसिद्ध बालीच्या बेटावर झाला होता. या हल्ल्यात 202 जण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी जहालवादी संघटनांवर कारवाया सुरू केल्या.\n\nपण गेल्या काही वर्षांत कथित इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यांत वाढ झालेली दिसून येत आहे. \n\nजानेवारीच्या 2016मध्ये जकार्ता शहरात झालेल्या स्फोट आणि गोळीबारात 4 नागरिक आणि 4 हल्लेखार मृत्युमुखी पडले होते. इस्लामिक स्टेटनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.\n\nयावर्षी फेब्रुवारी महिन्यात स्लेमन शहरातल्या चर्चमध्ये तलवारीनं करण्यात आलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते. \n\nयातल्या हल्लेखोरांनी इस्लामिक स्टेटमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होत, असं पोलिसांनी सांगितलं होतं.\n\nहेही वाचलंत का?\n\nहे पाहिलं आहे का?\n\nजकार्तामध्ये समलैंगिक लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.\n\nपाहा व्हीडिओ : का होत आहे इंडोनेशियातल्या आदिवासींचं इस्लामीकरण?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"तसंच, कोरोनाशी लढताना आणि त्यानंतर महाराष्ट्राला सामोरं जावं लागणाऱ्या आर्थिक समस्यांबाबतही पवारांनी स्वतंत्र पत्र लिहिलंय. \n\n\"भारताने आजवरच्या इतिहासात बर्‍याच आपत्तीजनक परिस्थितींचा सामना केलाय. भारतीयांनी धैर्यानं, चिकाटीनं आणि कठोर परिश्रमांनी या संकटांवर यशस्वीरीत्या मात केलीय. तर्कसंगत आशावाद बाळगल्यास काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात,\" असं म्हणत शरद पवार यांनी पत्रातून अर्थव्यवस्थेसाठी काही धोरणात्मक बाबी सूचवल्या आहेत.\n\nतसंच, या आरोग्य संकटानंतर येऊ घातलेल्या बेरोजगारीच्या संकाटाचाही उल्लेख पवारांनी पत्रात केलाय.\n\nते म्हणाले, \"सोशल डिस्टन्सिंग हाताळण्यास असमर्थ असणारे सर्व व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत येणार आहेत. या व्यवसायांची संख्या रोडावल्याने बर्‍याच जणांच्या नोकर्‍या जातील. त्यांना वैकल्पिक रोजगारासाठी पुन्हा पैसे द्यावे लागतील आणि वैकल्पिक व्यवसायांना सक्रियपणे प्रोत्साहन द्यावे लागेल.\"\n\nशरद पवारांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे :\n\n1) ई-कॉमर्स आणि होम-डिलिव्हरीद्वारे सरकारनं व्यवसायांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. विविध प्रकारचे निर्बंध आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम यांमु... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ळे पारंपरिक दुकाने आणि स्टोअर कायमस्वरूपी मिळू शकणार नाहीत. त्यामुळे सरकारनेच ई-कॉमर्स आणि होम डिलिव्हरीद्वारे त्यांना प्रोत्साहन द्यावे जेणेकरून रोजगार निर्मिती होईल आणि बेरोजगारीची समस्याही कमी होईल.\n\n2) टेलिमेडिसिन क्षेत्रातही संधी उपलब्ध आहेत. टेलिमेडिसिन अद्याप बाल्यावस्थेत आहे. परंतु, सोयीचे आहे. थिएटर आणि मॉल्सना त्रास सहन करावाच लागेल. मात्र, ऑनलाइन मनोरंजन प्लॅटफॉर्म आणखी विस्तीर्ण होतील आणि अधिक फायदेशीर होतील.\n\n3) व्यायामशाळांनाही त्रासातूनच जावे लागेल. मात्र, ऑनलाइन वर्कआउट यंत्रांना मोठी मागणी असेल. स्पा आणि सौंदर्य सलूनमध्ये जाणे कठीण होईल. परिणामी, आरोग्य आणि सौंदर्य उत्पादनांच्या मागणीत मोठी वाढ दिसून येईल. समांतर अशा उत्पादनांची व्यावसायिक मागणी व्यावसायिकांसाठी कठीण वाटू शकते. त्यामुळे उत्पादकांना ग्राहकांच्या मागण्यांचा विचार करून त्यानुसार उत्पादन करावे लागेल.\n\nया सूचना सांगत असतानाच शरद पवार यांनी धोरणं आखण्याचीही विनंती केलीय. पवार पत्रात म्हणाले, \"या नवीन व्यवसायांना बँकेकडून प्रकल्प म्हणून प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांना मान्यता देण्यासाठी सरकारने योग्य धोरणे विकसित करण्याची आवश्यकता आहे.\"\n\nत्याचसोबत शरद पवार यांनी महाराष्ट्रावर येऊ घातलेल्या आर्थिक संकटाबाबतही पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे कळवलं आहे. \n\nराज्यासंबधीच्या पत्रात शरद पवार यांनी म्हटलंय, \"महाराष्ट्र राज्याच्या 2020-21 च्या अर्थसंकल्पात अंदाजे 3 लाख 47 हजार कोटी रुपयांच्या महसुलाची अपेक्षा होती. लॉकडाऊनमुळे राज्याचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून अल्पावधीत राज्य आर्थिक भरारी घेण्याची शक्यता धुसर आहे. सुधारित अंदाजानुसार अपेक्षित महसुलाची तूट 1 लाख 40 हजार कोटी इतकी असेल. अंदाजित महसूल नेहमीच्या अपेक्षेत साधारणतः 40 टक्के आहे. त्यामुळे राज्याच्या वित्तपुरवठ्यात मोठी पोकळी निर्माण होणार आहे.\"\n\nकेंद्रानं राज्यांना आर्थिक मदत केली पाहिजे - शरद पवार\n\nसध्याची आर्थिक स्थिती पाहता आणि सध्याच्या कर्ज घेण्याच्या मर्यादेनुसार (जीएसडीपीच्या 3%) महाराष्ट्र केवळ 92 हजार कोटी इतके कर्ज घेऊ शकते, असंही पवारांनी पत्रात नोंदवलंय.\n\nराज्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा उल्लेख करत शरद पवारांनी काही सूचनाही कळवल्या आहेत. राज्यासंबंधी पत्रातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे :\n\n4) FRBM अंतर्गत कर्ज घेण्याची मर्यादा वाढवणे आणि अधिक कर्ज घेणे हे एक..."} {"inputs":"तसंच, देशात पॉर्न साईट्सवर बंदी घालण्यात यावी म्हणून आपण केंद्र सरकारकडे मागणी करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. \n\nपण या चर्चेतून अनेक प्रश्न पडतात - खरंच पॉर्न साईट्सवरच्या बंदीमुळे देशात बलात्काराच्या घटनांना आळा घालणं शक्य होईल का? बलात्कारी मानसिकतेला पॉर्न साईट्स जबाबदार आहेत का?\n\nआम्ही वाचकांकडून त्यांना काय वाटतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nअनेकांनी भुपेंद्र सिंह यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे, तर काहींना वाटतं की या सगळ्याचा काही फायदा होणार नाही. \n\nपॉर्न वेबसाईटला दोष देण्यात उपयोग नाही. ते येण्याच्या आधीपासूनच हे प्रकार घडत आहेत. ते थांबवायला आपलं सरकार कमी पडतंय, असं समीर शोभा गौतम म्हणतात.\n\nतसंच, सरकार कोणतंही असो, लोकांची मानसिकता बदलायला हवी, असं त्यांना वाटतं.\n\nचेतन सूर्यवंशी यांनी ही मागणी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. \"बलात्कार करणारी व्यक्ती विकृतच असते. खजुराहोच्या मंदिरांमध्ये संभोगाच्या वेगवेगळ्या अवस्था दाखवल्या आहेत. तेव्हा इंटरनेट होतं का? 1980 च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये बलात्काराची दृश्यं दाखवायचे, तेव्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हा इंटरनेट होतं का?\" असा सवाल ते उपस्थित करतात.\n\nसचिन पाटील यांनी सिंह यांच्या मागणीला दुजोरा दिला आहे. यामुळे अशा घटनांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असं त्यांना वाटतं. \n\n\"या सरकारला बंदी शिवाय काहीही येत नाही. प्रत्येक गोष्टीचा यांच्याकडे एकाच उपाय आहे आहे. पॉर्नचा आणि बलात्काराचा काही संबंध नाही. तसं असतं तर 100% तरुण बलात्कारी असायला हवे होते. कारण जवळपास सगळ्यांनीच पॉर्न पाहिलेलं असतंच,\" अशी प्रतिक्रिया संजय करहले यांनी दिली आहे. \n\nउदय इनामदार म्हणतात, \"बलात्कारांच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे. तिकडे पॉर्न जास्त बघितले जातं का?\"\n\nसमीर पवार यांनी, \"सगळ्या पॉर्न साईट्स बंद करा, पण त्यानंतरही जर बलात्कार थांबले नाही तर मग काय?\" असा प्रश्न उपस्थित केला आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"ताराबेन आणि गणपतभाई\n\n\"माझ्या वडिलांची प्रकृती बिघडली होती. कारण त्यांच्यावर योग्य उपचार झाले नव्हते. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्येही घेऊन गेलो. त्यांनाही कोरोना वार्डात ठेवलं. दोघांचाही मृत्यू झाला. हॉस्पिटलने आम्हाला त्यांच्या अंगावरचे दागिनेही दिले नाहीत.\"\n\n28 वर्षांच्या तेजल शुक्ला यांचं कोव्हिड-19 मुळे जे नुकसान झालं ते सांगण्यासाठी त्यांच्याकडे शब्दही नाहीत. अवघ्या 48 तासात तेजल यांनी आई आणि वडिल दोघांनाही गमावलं. \n\nदोघांनाही संशयित कोव्हिड रुग्ण म्हणून सरकारी हॉस्पिटलच्या कोव्हिड वार्डात दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास व्हावा, अशी तेजल यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी 20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही लिहिलं आहे.\n\nगुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये राहणाऱ्या तेजल शुक्ला यांच्या आई-वडिलांची शेवटची आठवण म्हणजेच त्यांच्या अंगावरचे दागिनेही हॉस्पिटलने परत केलेले नाहीत, असं तेजलचं म्हणणं आहे. आई-वडिलांची शेवटची आठवण म्हणून त्या दागिन्यांचं मोल पैशात मोजता येत नसल्याचं तेजल सांगतात.\n\nगेले दोन महिने त्यांचा हा संघर्ष सुरू आहे. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, \"माझी आई ताराबेन अ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंगणवाडीत नोकरी करायची. तिथून ती निवृत्त झाली होती. माझे वडील गणपतभाई सरकारी ऑफिसमध्ये ड्रायव्हर होते. तेही सेवानिवृत्त होते.\"\n\nताराबेन आणि गणपतभाई यांना दोन मुली आहेत. तेजल आणि पूनम. पूनमचा घटस्फोट झाला आहे. तेव्हापासून ती आपल्या आई-वडिलांसोबतच राहायची.\n\nआई-वडिलांच्या आजारपणाविषयी सांगताना तेजलने सांगितलं, \"जवळपास चार वर्षांपूर्वी माझ्या आईला हृदयाशी संबंधित आजार असल्याचं कळालं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 15 जून रोजी त्यांची प्रकृती अचानक ढासळली. कुठलाच खाजगी दवाखाना त्यांना दाखल करून घ्यायला तयार नव्हता. त्यामुळे आम्ही तिला गांधीनगरमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.\"\n\n\"हॉस्पिटलने आईला कोव्हिड-19 ची लागण झाली आहे का, याची शहानिशा न करताच कोव्हिड वॉर्डात दाखल केलं. आमच्यासाठी हा मोठा धक्का होता. पण, आमच्या हातात काहीच नव्हतं.\"\n\n\"माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याबरोबर घरी वडिलांचीही तब्येत बिघडली. कारण हॉस्पिटलने तिला कोव्हिड वार्डात शिफ्ट केल्यावर तिने घरी व्हीडियो कॉल केला आणि ती खूप रडली. माझ्या वडिलांना तिची ती परिस्थिती बघवली नाही.\"\n\nतेजल शुक्ला\n\nवडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याबद्दल बोलताना तेजलने सांगितलं, \"दुसऱ्या दिवशी एक वैद्यकीय पथक आमच्या घरी आलं. घर निर्जंतूक केलं. त्यानंतर घरातल्या सगळ्यांची तपासणी केली. माझ्या वडिलांनी अस्वस्थ वाटत असल्याचं आणि थकवा जाणवत असल्याचं सांगितलं. त्यांनाही ते हॉस्पिटलला घेऊन गेले आणि 17 जून रोजी त्यांनाही कोव्हिड वॉर्डात दाखल केलं.\"\n\nकुटुंबातल्या कुणालाही त्यांना भेटण्याची परवानगी नव्हती.\n\nतेजल पुढे सांगत होत्या, \"मला सारखी आई-वडिलांची आठवण येते. ते हॉस्पिटलमधून व्हीडियो कॉल करून रडायचे, इथून घरी घेऊन जा म्हणायचे. त्यांचे ते चेहरे आठवतात आणि मग रात्र-रात्र झोप येत नाही.\"\n\n\"21 जूनला आई वारली आणि अवघ्या दोनच दिवसात 23 जूनला वडिलांनी जगाचा निरोप घेतला. आमचं सारं विश्वच उद्ध्वस्त झालं. शेवटी आम्हाला फक्त दुरून त्यांचे चेहेरे दाखवण्यात आले.\"\n\nअस्पृश्य असल्याची भावना\n\nआई-वडील गमावल्याचं दुःख तेजल आणि पूनम यांच्यासाठी मोठा धक्का होता. पण, त्याहून मोठा धक्का बसणं, अजून बाकी होतं. तेजल सांगत होत्या की त्यांचं सांत्वन करण्यासाठीही कुणी आलं नाही.\n\nबीबीसी गुजरातीशी बोलताना त्या म्हणाल्या, \"आमचं घरं कोव्हिड इन्फेक्टेड घोषित केल्याबरोबर मोहल्ल्यातले सगळे..."} {"inputs":"तालिबानचे काही नेते या परिषदेत सहभागी होऊन चर्चा करणार आहेत. 2001 मध्ये तालिबाननं सरकारवर बहिष्कार घातल्यानंतर पहिल्यांदा अफगाणिस्तान आणि तालिबानचे नेते एकत्र येऊन चर्चा करणार आहेत.\n\nभारताने सांगितलं आहे की, या कार्यक्रमात भारत अनौपचारिकरीत्या सहभागी होणार आहे. पण त्याचवेळी तालिबानसोबत काही चर्चा होणार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं. \n\nया परिषदेची आम्हाला कल्पना आहे. अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित व्हावी यासाठी आम्ही देखील प्रयत्नशील आहोत तसंच शांततापूर्ण चर्चेसाठी आम्ही पाठिंबा देतो असं ते म्हणाले. \n\nभारताच्या वतीने माजी राजदूतांचे प्रतिनिधी मंडळ जाणार आहे. \n\nरशियन-इस्रायली लेखक इस्रायल शामीर यांनी त्यांच्या स्तंभात म्हटलं आहे की रशियानं अफगाणिस्तानला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षात सुरू असलेलं युद्ध थांबावं, असं त्यांना वाटतं. \n\nपण अफगाणिस्तानमध्ये या परिषदेकडे फारसं सकारात्मकतेनं पाहिलं जात नाहीये. कारण अफगाणिस्तानमधल्या लोकांना वाटतं की रशियाच तालिबान्यांना निधी पुरवत आहे.\n\nआफगाणिस्तानच्या एका न्यूज चॅनेलशी बोलताना अफगाण खासदार मोह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"म्मद सालेह म्हणाले \"रशिया आणि अमेरिकेत तणाव आहे. रशियाला वाटतं की अफगाणिस्तानमध्ये केवळ अमेरिकेची उपस्थिती नसावी. या परिस्थितीमध्ये या बैठकीला शांतता परिषद कसं म्हणणार?\"\n\nअफगाणिस्तानच्या ज्येष्ठ पत्रकारांना वाटतं \"काबूल आणि अमेरिकेनं कठोर दृष्टिकोन बाळगल्यामुळे रशियाला ही परिषद घ्यावी लागली. त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये राष्ट्रीय स्तरावर सामंजस्य स्थापित करावं असा रशियाचा उद्देश आहे.\"\n\nकोण कोण येणार संमेलनाला?\n\nया संमेलनासाठी 12 देशांना निमंत्रण देण्यात आलं आहे. इराण, चीन, पाकिस्तान, तजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान या देशांना संमेलनाचं निमंत्रण आहे. पण नेमके कोणते देश येणार आहेत हे स्पष्ट झालं नाही. \n\n6 नोव्हेंबरला तालिबाननं एक प्रसिद्धिपत्रक जाहीर केलं होतं त्यात त्यांनी आपण या परिषदेला शिष्टमंडळ पाठवणार आहोत असं म्हटलं होतं. \n\n\"या परिषदेत आम्ही सर्वांशीच चर्चा करू असे नाही. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचं सैन्य घुसलं आहे त्यावर आम्ही चर्चा करणार आहोत,\" असं त्यांनी स्पष्ट केलं. \n\nतालिबाननं चर्चेला जाण्याची तयारी दाखवली असली तरी त्यांनी अद्याप हल्ले बंद केले नसल्याचं म्हटलं जात आहे. गाजी, फराहस कुंदूज आणि उरुजगाण विभागांमध्ये तालिबाननं अनेक मोठे हल्ले केले आहेत. \n\nअफगाणिस्तान आणि तालिबानचा विशेष अभ्यास असणारे पत्रकार रहीमुल्ला युसुफजाई यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं \"मॉस्को परिषदेकडून फारशा अपेक्षा ठेऊ नयेत. ते सांगतात, भारत, अमेरिका इत्यादी देशांचे प्रतिनिधी या परिषदेला हजर राहतील. तालिबानचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. पण हे समजणं की या परिषदेनं सर्व प्रश्न सुटतील हे व्यवहार्य नाही.\"\n\n\"जोपर्यंत अमेरिकाला या भागात शांतता प्रस्थापित व्हावी असं वाटत नाही तोपर्यंत आणि अमेरिका, अफगाणिस्तान, तालिबान यांच्यात मिळून चर्चा होत नाही तोपर्यंत या प्रश्नाचा तोडगा निघणं कठीण आहे,\" असं युसुफजाई सांगतात. \n\nएक आणखी गोष्ट, अमेरिका सध्या तालिबानशी कतारमध्ये चर्चा करत आहे. जुलै आणि ऑक्टोबरमध्ये दोन वेळा चर्चा झाली आहे. त्यातूनही अशी आशा निर्माण झाली आहे की तालिबान-अफगाणिस्तानमध्ये चर्चा होईल. \n\n\"अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्यानं निघून जावं ही तालिबानची मागणी आहे आणि ही गोष्ट फक्त अमेरिकेच्याच हातात आहे. त्यामुळे तालिबानला अफगाणिस्तानशी चर्चा करावी वाटत नाहीये. पण अमेरिकेला वाटतं की तालिबानने अफगाणिस्तानच्या माध्यमातून चर्चा करावी. हा अडथळा आहे..."} {"inputs":"तिन्ही राज्यांमध्ये सत्ताधारी भाजपचा पराभव झाला आहे. मात्र तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या पराभवाची कारणं एकसारखी दिसत नाहीत. \n\nआपण शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफीची घोषणा, हेच काँग्रेसला विजयाचं कारण वाटतंय. मात्र हे कारण योग्य नाही. कारण तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या पराभवाचं प्रमाण वेगवेगळं आहे. \n\nछत्तीसगढमध्ये भाजप पूर्णपणे नाहीशी झाली आहे तर मध्यप्रदेशात त्यांना सत्तास्थापनेसाठी केवळ सात जागा कमी पडल्या आहेत. \n\nराजस्थानमध्ये भाजपने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. \n\n' कुणीही आरक्षण संपवू शकत नाही'\n\nमध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये 15 वर्षांपासून भाजपचं सरकार होतं आणि अनुक्रमे 13 आणि 15 वर्षांपासून शिवराज सिंह चौहान आणि डॉ. रमण सिंह हेच मुख्यमंत्री होते. \n\nछत्तीसगढच्या निकालांवरून लोकांनी डॉ. रमण सिंह यांच्या नेतृत्त्वाला नाकारल्याचं दिसतं, तर मध्यप्रदेशात शिवराज सिंह यांची लोकप्रियता टिकून असल्याचं दिसतं.\n\nयाच कारणामुळे तिथे भाजपला काँग्रेसच्या 114 जागांच्या तुलनेत 109 जागा मिळाल्या आहेत आणि मतंसुद्धा काँग्रेसहून थोडी जास्त मिळाली आहेत. \n\nमध्य प्रदेशात दोन वर्षांपूर्वी सरकारी नोकऱ्यां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मध्ये पदोन्नतीत आरक्षण देणारा सरकारी नियम उच्च न्यायालयाने बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आणि 2002 सालापासून आजपर्यंत देण्यात आलेले प्रमोशन रद्द करण्याचे आदेश दिले. \n\nत्यावेळी राज्य सरकारने केवळ सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं असं नाही तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले होते, \"कोई माई का लाल आरक्षण खत्म नही कर सकता.\"\n\nदुसरं म्हणजे एससी, एसटी कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तेव्हा त्याविरोधात मध्य प्रदेशातल्या चंबळ भागातच हिंसक आंदोलन झालं. या आंदोलनात 5-6 जणांचा जीव गेला. \n\nत्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला नाकारणारं सुधारणा विधेयक संसदेत आणण्यात आलं. या दोन घटनांमुळे खुल्या आणि राखीव अशा दोन्ही वर्गांमध्ये नाराजी दिसली. \n\nभाजपच्या पराभवाची कारणं वेगवेगळी \n\nआरक्षणाच्या मुद्द्यावर विशेषतः मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं 'माई का लाल'वालं वक्तव्यच विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाचं कारण ठरलं, असं मानलं जात आहे. मात्र हा समज योग्य असल्याचं दिसत नाही. \n\nमध्य प्रदेशात चंबळमध्ये भाजपचा सफाया झाला तर विंध्यमध्ये भाजपने क्लीन स्वीप केल्याचं निवडणूक निकालांवरून स्पष्ट होतं. \n\nआरक्षणसंबंधातल्या मुद्द्यांचा सर्वाधिक परिणाम याच दोन भागांमध्ये झाला होता आणि दोन्ही ठिकाणच्या परस्परविरोधी निकालांवरून याचं कारण किमान आरक्षण तर नव्हतंच, हेच दिसतं. \n\nआरक्षणाचा मुद्दा असो किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी. कुठलाच मुद्दा तिन्ही राज्यांमध्ये निवडणूक निकालांवर एकसारखाच परिणाम करू शकलेला नाही.\n\nयामुळेच तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या पराभवाच्या प्रमाणात खूप अंतर दिसतं. तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या पराभवाची कारणं वेगवेगळी आहेत. \n\nकाय आहेत पराभवाची कारणं?\n\nआता जिंकणारे आणि पराभूत होणारे राजकीय पक्ष आपापल्या सोयीनुसार आपला विजय किंवा पराभवाची कारणं सांगताहेत. या कारणांचा वास्तवाशी मेळ बसत नाही. \n\nमध्यप्रदेशात भाजपची उमेदवार निवड चुकली आणि निवडणुकीचं व्यवस्थापनही ढिसाळ होतं. तरीसुद्धा मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या लोकप्रियतेमुळे भाजप विजयाच्या जवळ जाऊन पराभूत झाली. तर छत्तीसगढमध्ये रमण सिंह यांची लोकप्रियता कमी होणं आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा भुर्दंड पक्षाला बसला. \n\nराजस्थानात मुख्यमंत्री वसुंधराराजे यांची लोकप्रियता खूप कमी झाली असूनही निवडणुकीच्या उत्तम व्यवस्थापनामुळे पक्षाला छत्तीसगढच्या तुलनेत चांगल्या जागा..."} {"inputs":"तिला वाटू लागलं जणू तिचा पुनर्जन्म झाला आहे. सिझरऐवजी बाळाला सर्वसाधारण पद्धतीनं जन्म देण्याचा तिनं निर्णय घेतला होता. \n\nबाळाची प्रकृती, वजन, रंगरूप या गोष्टींमुळे अमूल्याच्या मनात प्रश्नाचं काहूर माजलेलं असतानाच तिची सासू आणि नणंद हॉस्पिटलच्या रूममध्ये आल्या. पहिला प्रश्न त्यांनी तिला विचारला तो होता बाळाच्या रंगाबाबत. \n\nदोघी जणी तिला विचारू लागल्या की, \"तू गरोदर असताना केशर घातलेलं दूध तर प्यायली होती ना? असं सावळं मूल कसं काय जन्मलं?'\n\nइथेच न थांबता सासू सांगू लागली की कसं तिच्या मुलीनं केशर घातलेलं दूध प्याल्यामुळे तिने गोऱ्या गोमट्या बाळाला जन्म दिला. त्यांचं बोलणं आणि विचारणं सुरूच होतं. बोलण्याचं रूपांतर वादात झालं आणि त्यांच्यात अक्षरशः बाचाबाची सुरू झाली.\n\nमग मी तिथं आले आणि बाळाचा रंग कसा ठरतो ही गोष्ट समजावून सांगू लागले. \n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nमी त्यांना सांगितलं की केशरच्या दुधाचा आणि बाळाच्या रंगाचा काही एक संबंध नाही. मग प्रश्न असा येतो की त्वचेला रंग नेमका कसा मिळतो.\n\nबाळाच्या त्वचेचा रंग हा त्याच्या पालकांच्या रंगावरून, अनुवांशिकतेवरून आणि त्वचेतल्या मेलानिनच्या प्रम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाणावरून ठरतो. अल्ट्रावॉयलेट किरणांपासून रक्षण करण्याच्या उद्देशाने त्वचेमध्ये मेलानिनचं उत्पादन होत असतं. \n\nतसंच जे लोक विषुववृत्तापासून जवळ राहतात त्यांचं रंग गडद असतो. जे लोक विषुववृत्तापासून दूर राहतात त्यांचा रंग उजळ असतो. याला मेलानिनही देखील तितकाच जबाबदार आहे. \n\nजो पहिला माणूस पृथ्वीवर जन्मला होता, त्याचा रंग हा गडद होता आणि तो अफ्रिकेत जन्मला होता. स्थलांतर, वेगवेगळ्या संस्कृतीतील लोकांमध्ये लग्न आणि नातेसंबंध दृढ होणं, म्युटेशनमुळे म्हणजे आपल्या जीन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे त्वचेचा गडद असलेला रंग उजळ झाला. त्याचं कारण हे केशरचं दूध नव्हतं. \n\nवास्तवात कुठलाच रंग चांगला किंवा वाईट नसतो. पण रंगामुळं भेदभाव होतो ही गोष्ट वाईट आहे. रंग कुठलाही असो, पण माणसाच्या भावभावना तर एकच असतात ना.\n\n\"तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली का, की बाळाला जन्म देण्यासाठी तुमच्या सुनेनं किती कष्ट घेतले.\" मी त्या बाळाच्या आजीला विचारलं. \n\nहे सर्व ऐकून अमूल्यानं तिच्या बाळाला छातीशी घट्ट धरलं आणि आपल्या मांडीवर घेतलं. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"तुमच्या जवळ किती पैसा आहे त्या पेक्षा तुम्ही तो कसा खर्च करता यावर तुमचं सुख अवलंबून आहे.\n\nआपल्याकडे आजकाल मजेत जगावं कसं याचा प्रश्न पडलेले अनेक लोक आढळतात. आपल्या आवडीची एखादी वस्तू घेण्यासाठी जीवापाड मेहनत करतात. पण ती वस्तू घेतल्यावर खरंच ते सुखी होतात का? \n\nआज लोक एखादी महागडी वस्तू विकत घेण्याऐवजी हातात मोकळा वेळ शिल्लक राहावा म्हणून पैसे खर्च करतात ते लोक अधिक सुखी होतात, असं कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापिका डॉ. एलिझाबेथ डून यांनी म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि नेदरलॅंड्समधील 6,000 जणांना या संशोधनात सहभागी करुन घेण्यात आलं होतं. \n\nलाखो भारतीय महिला नोकऱ्या का सोडत आहेत?\n\nया सर्वेक्षणात सहभागी झालेले 800 जण धनाढ्य होते. काही उच्च-मध्यमवर्गीय आणि काही मध्यमवर्गीय होते. या लोकांना त्यांच्या पैसे खर्चायच्या सवयीबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आलं. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे निष्कर्ष मांडण्यात आले.\n\nएक तृतीयांशपेक्षा कमी लोक, वेळ वाचावा म्हणून पैसे खर्च करतात ही बाब तज्ज्ञांच्या लक्षात आली. ज्या लोकांनी दुसऱ्या लोकांकडून सेवा घेतल्या आहेत ते लोक तुलनेन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी समाधानी होते, असं संशोधकांनी म्हटलं आहे. हे संशोधन नॅशनल अॅकाडमी ऑफ सायन्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. \n\nऑफिस आणि घरकामाच्या व्यापात माणसं स्वतःची काळजी घेणं विसरुन जाता.\n\nया संशोधकांच्या पथकाने आणखी एक प्रयोग करुन पाहिला. यासाठी त्यांनी 60 तरुणांची निवड केली. प्रत्येक तरुणाला त्यांनी 2400 रुपये दिले आणि हे पैसे फक्त विविध सेवांसाठी खर्च करा, असं सांगितलं.\n\nया तरुणांनी कपडे धुणं, घराची साफ-सफाई, बाग-काम करणाऱ्यांकडून सेवा घेतल्या.\n\nपुढच्या आठवड्यात त्यांनी याच मंडळीला पुन्हा तितकेच पैसे दिले आणि हे पैसे पुस्तकं, वाइन किंवा कपड्यावर, थोडक्यात आवडीच्या वस्तूंवर खर्च करा, असं सांगितलं.\n\nदोन्ही आठवड्यांची तुलना करून तुम्हाला काय वाटतं, असं मग त्यांना विचारण्यात आलं. बहुतांश तरुणांनी आपण पहिल्या आठवड्यात जास्त आनंदी होतो, असं उत्तर दिलं.\n\nज्या देशांमधील नागरिकांच्या उत्पन्नात वाढ होत आहे, त्या ठिकाणी एक भीतीदायक चित्र निर्माण झालं आहे. अशा देशातील लोक भरपूर काम करतात. आपल्या कुटुंबीयांसाठी आणि स्वतःसाठी वेळच त्यांच्याकडे राहत नाही. या स्थितीला संशोधक 'वेळेचा तुटवडा' म्हणतात.\n\nबऱ्याचदा असं होतं की ऑफिस आणि घरकामाच्या व्यापात माणसं स्वतःची काळजी घेणं विसरुन जाता. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात, असं संशोधक सांगतात. ऑफिसनंतर घरी काम केल्यामुळे मोकळा वेळच शिल्लक राहत नाही. \n\n\"आपल्या हाती कमी वेळ आहे, ही भावना जर तुमच्यामध्ये बळावली तर तुम्ही नकारात्मक व्हाल. तुम्हाला ताण येईल. तणावामुळे निद्रानाश होऊन तुमचं आरोग्य बिघडेल. त्या बरोबरच तुमच्या मनात असुरक्षिततेची भावना तयार होईल,\" असं या सर्वेक्षणावर काम करणाऱ्या डॉ. एलिझाबेथ डून यांचं मत आहे.\n\nधुणं-भांडी, स्वयंपाक, घराची साफसफाई, बागकाम ही कामं इतरांना करू द्या आणि तुम्ही निश्चिंत रहा, असंही संशोधक म्हणतात.\n\nमोकळ्या वेळेमध्ये तुम्हाला तुमची आवड किंवा छंद जोपासता येईल. पैसे वाचवण्यापेक्षा वेळ वाचवण्यास प्राधान्य द्या; सुखी व्हाल, असा कानमंत्र डॉ. एलिझाबेथ देतात. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)"} {"inputs":"तुम्हाला आता फारच घाबरल्यासारखं वाटत आहे का?\n\nसध्या तुमच्या समोर असलेल्या प्रश्नांमधून काहीच मार्ग दिसत नाही असं वाटतंय का?\n\nअसं असेल तर कदाचित तुम्ही इमोशनल बर्नआऊटच्या दिशेने प्रवास करत आहात.\n\nपण घाबरण्याची काहीही गरज नाही. सगळं पुन्हा मार्गावर आणण्यासाठी ब्रॉडकास्टर आणि डॉक्टर राधा मोडगील यांनी काही उपाय सुचवले आहेत. इमोशनल बर्नआऊट म्हणजे काय? हे समजलं की पुढच्या वेळेस तशी स्थिती येण्यापूर्वीच आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग माहिती असतील.\n\nडॉक्टर राधा मोडगील\n\nइमोशनल बर्नआऊट म्हणजे नक्की काय?\n\nहर्बर्ट फ्रॉइडेनबेर्गर यांनी 1974 साली एका शोधनिबंधात 'इमोशनल बर्नआऊट' ही टर्म वापरली.\n\nसतत स्वतःला सिद्ध करण्यासारख्या अनेक कसोट्यांचा ताण असलेल्या व्यावसायिक जीवनामुळे एखाद्याला पराकोटीचा शारीरिक व मानसिक थकवा येणं म्हणजे 'इमोशनल बर्नआऊट' अशी व्याख्या त्यांनी केली होती. \n\nआताच्या काळामध्ये भरपूर आणि दीर्घकाळ ताण आलेला असेल तर त्याला 'इमोशनल बर्नआऊट' म्हटलं जातं, असं डॉ. राधा सांगतात. त्या म्हणतात की, यामुळे जीवनातील आव्हानांशी जुळवून घेता येत नाही अशी भावना मनात तयार होते.\n\nहे ताण निर्म... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाण करणारे घटक फक्त कामाच्या ठिकाणीच नाही तर आपल्याशी संबंधित प्रत्येक क्षेत्रातून येतात असं त्या सांगतात.\n\nEmotional burnout can feel like a drained battery - like you have nothing left to give\n\n'इमोशनल बर्नआऊट'मध्ये कसं वाटत असतं?\n\nइमोशनल बर्नआऊट हे फोनमध्ये संपत आलेल्या बॅटरीप्रमाणे (लो बॅटरी) असतं असं डॉ. मोडगील सांगतात. \n\nसंपूर्ण ऊर्जा संपल्यासारखं वाटतं. कदाचित तुम्ही ताणाशी नेहमी सामना करू शकत असाल पण आता मात्र ते कठीण वाटत असेल.\n\nडॉ. मोडगील म्हणतात, \"हे कदाचित तुमचा भावनांचा साठा संपल्याचं चिन्ह असू शकेल. कामाच्या ठिकाणच्या भावना आणि घरातल्या भावना यांना तुम्ही भावनांचा साठा म्हणू शकता. यातल्या एखाद्यामधल्या भावना कमी झाल्या आणि दुसऱ्यामधून योग्यप्रकारे भावनांचा पुरवठा होत असेल तर कदाचित तुम्ही ताणाला सामोरे जाऊ शकता. पण जर दोन्ही साठे संपले तर प्रश्न तयार होऊ शकतात.\"\n\nया साठ्याकडे लक्ष असणं आवश्यक आहे. जसं तुमचं फोनच्या बॅटरीकडे लक्ष असतं तसं. रिचार्ज करण्याची गरज आहे का? असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे.\n\nघरातील किंवा ऑफिसमधील गोष्टींचा आपल्यावर परिणाम होत असतो\n\nहे कशामुळे होतं?\n\n\"आयुष्यातल्या कोणत्याही मोठ्या घटनेमुळे किंवा बदलामुळे 'इमोशनल बर्नआऊट' होऊ शकतं,\" असं डॉ. राधा सांगतात. नातेसबंधांतील प्रश्न, आर्थिक विवंचना, परीक्षा, घर सोडण्यासारखे प्रसंग, नोकरी जाणे असे ताण निर्माण करणारे अनुभव यामुळे 'इमोशनल बर्नआऊट' होऊ शकतं.\n\nमित्रांना भेटणं, व्यायाम करणं अशा अनेक उपायांनी इमोशनल बर्नआऊट टाळता येतो.\n\nइमोशनल बर्नआऊट पासून रक्षण कसं करायचं?\n\nडॉ. राधा सांगतात-\n\nदररोज फोनच्या बॅटरीप्रमाणे भावनांची बॅटरीही रिचार्ज केली पाहिजे असं त्या सांगतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"तुम्ही म्हणाल अरेच्चा! आजकाल शेतात गाड्यापण उगवायला लागल्या की काय?\n\nपण खरी स्टोरी थोडी वेगळी आहे. \n\nहिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाकडे जाताना रस्त्यात लागणाऱ्या छोट्या, मोठ्या डोंगरांवर नजर टाकली तर तिथल्या शेतात उभ्या असणाऱ्या शेकडो नव्याकोऱ्या कार दिसतात. \n\nएखाद्याला असं वाटू शकतं की या कार इथल्या शेतकऱ्यांच्या समृद्धीचं लक्षण आहे पण गावात गेलं की काही वेगळंच ऐकायला मिळतं. \n\nया शेतकऱ्यांनी आपलं शेती सोडून गाड्या उभ्या करायला जागा का दिली? \n\nरानडुकरं, माकडं आणि नीलगायींचा हैदोस \n\nइथल्या शेतकऱ्यांनी शेती करणं सोडण्याचं मुख्य कारण आहे रानडुकरं, माकडं आणि नीलगायींचा त्रास. हे प्राणी या शेतकऱ्यांची पिकं खाऊन टाकतात. \n\nम्हणून इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीवर कार कंपन्यांच्या गाड्या उभ्या करायला सुरुवात केली. या गाड्या काही दिवस इथे पार्क होतात आणि मग शोरूममध्ये जातात. \n\nस्थानिक शेतकऱ्यांच्या मते याने काही नुकसान होत नाही कारण त्यांना आपल्या जमिनीवर शेती न करता प्रत्येक गाडीमागे दर महिन्याला 100 रूपये मिळतात.\n\nइथल्या जलेल नावाच्या गावात राहाणाऱ्या स्थानिक कांता देवी सांगतात, \"दिवसा माकडांपा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सून पीक वाचवणं शक्य तरी आहे पण रात्री समस्या गंभीर होते. कारण तेव्हा रानडुकरं आणि नीलगायी पिकांचा फडशा पाडतात. एवढा पैसा घालवून, मेहनत करून आमच्या पदरात काही पडत नाही. अशात या कंपन्यांनी गाड्या उभ्या करण्यासाठी आमच्या जमिनी भाड्याने घेतल्या ही देवाची कृपा म्हणायची. कारण शेती करणं आता अशक्य आहे.\"\n\nकांता विचारतात की, उजाड जमिनीतून शेतकऱ्यांना 8 ते 10 हजार कमाई होत असेल तर काय वाईट. \n\nआसपासच्या 5-6 गावांमध्ये हजाराहून जास्त गाड्या उभ्या असतात. \n\nइथल्याच भागात राहाणाऱ्या मीना कुमारी यांनी आठ महिन्यांपूर्वी आपल्या शेतात 100 गाड्या उभ्या करायला जागा दिली. \n\nयाआधी त्या आपल्या शेतात डाळी, टमाटे, ढोबळी मिरची, कोबी, मुळे आणि मक्याची पिकं अशी पिकं घ्यायच्या. \n\nमाकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे त्यांनी 4 वर्षांपूर्वी मक्याचं पिकं घेणं बंद केलं. \n\n\"मग माकडांनी भाज्यांच्या पिकांवरही हल्ला करायला सुरुवात केली. रानडुकरांनी आणि नीलगायींनी शेती करणं मुश्कील करून टाकलं. खरं आमची मानसिक तयारी नव्हती की शेतात गाड्या उभ्या कराव्यात. पण घरातल्या काही लोकांची इच्छा होती. आता काही न करता आम्हाला पैसै मिळतात.\"\n\nपण मारुती-सुझुकीचे या भागातले डीलर गोयल मोटार्सच्या अधिकाऱ्यांनी या बाबतीत काही बोलायला नकार दिला आहे. \n\nकंपनीचं म्हणणं आहे की गावकऱ्यांनी आपल्या मर्जीने जमिनी दिल्या आहेत आणि त्या बदल्यात त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळत आहेत. अर्थात हे पैसै शेती करून मिळणाऱ्या मोबदल्याइतके नाहीत. \n\nकंपनीचे एक वरिष्ठ अधिकारी सांगतात की त्यांनी गावकऱ्यांसोबत कोणताही अधिकृत करार केला नाहीये. दोन्ही पक्षांनी हे मान्य केलंय कारण दोघांनाही गरज आहे. या प्रक्रियेत फक्त त्या लोकांच्या जमिनी भाड्याने घेतल्या आहेत ज्यांनी शेती करणं बंद केलंय. \n\nगावकरी दुसऱ्या ठिकाणहून पकडलेली माकडं आपल्या भागात सोडल्याची तक्रारही करतात. \n\nते म्हणतात की सरकारतर्फे माकडं पकडून त्यांची नसबंदी केली जाते, पण ही माकडं पकडणारी माणसं ज्या भागातून माकडं पकडली त्या भागात सोडतीलच असं नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"तुम्ही हा दर पाहून तुमच्या ओळखीच्या लोकांना मदतही करू शकता. त्यांचा वेळ वाचवू शकता आणि त्यांची फसवणूक होणार नाही, याची खबरदारीही घेऊ शकता.\n\nते कसं त्याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.\n\nरेशन कार्डवरील रेकॉर्ड \n\nरेशन कार्ड ऑनलाईन पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे. \n\nत्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. \n\nया वेबसाईटवरील उजवीकडील ऑनलाईन सेवा या पर्यायाखालील ऑनलाईन रास्तभाव दुकानं याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. \n\nत्यानंतर AePDS-सर्व जिल्हे, हा पर्याय तिथं दिसेल. त्याच्यावर क्लिक केलं की, Aadhaar enabled Public Distribution System म्हणजेच AePDS नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.\n\nया पेजवरील रिपोर्ट या पर्यायाखालील RC Details वर क्लिक करायचं आहे. \n\nत्यानंतर RC Details नावानं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. तिथं तुम्हाला महिना, वर्ष आणि SRC म्हणजेच 12 अंकी रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. \n\nत्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केलं की रेशन कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल.\n\nयात सुरुवातीला... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मेंबर डिटेल्समध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती दिलेली आहे. \n\nयात जिल्हा, तालुका, FPS नंबर म्हणजे Fair price shop नंबर दिलेला असतो. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशन कार्ड धारकांना धान्य वितरित करण्यासाठी परवाना मिळालेल्या दुकानाचा हा नंबर असतो.\n\nपुढे तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत रेशन मिळतं तिचं नाव दिलेलं असतं. दारिद्रय रेषेखालील, प्राधान्य गट, अंत्योगट गट असं वर्गीकरण तिथं नमूद केलेलं असतं. \n\nत्यानंतर कुटुंबातील सदस्यांची नावं, त्यांचं लिंग, वय, आधार कार्डचं प्रमाणीकरण झालं की नाही, ते सांगितलेलं असतं.\n\nत्यानंतर Entitlement for RC या रकान्यात हे कुटुंब रेशन कार्डअंतर्गत किती धान्य मिळवण्यासाठी पात्र आहे, ते सांगितलेलं असतं. \n\nAuthentications for RC in February'2021 या रकान्यासमोर फेब्रुवारी महिन्यात कुटुंबातल्या कोणत्या सदस्यानं रेशनचं धान्य खरेदी केलं, याची माहिती असते. \n\nआता रेशन कुणी खरेदी केलं ते आपण पाहिलं, पण किती धान्य मिळालं ते कसं पाहायचं. तर त्याची माहिती खालच्या Transaction Details for RC या रकान्यात दिलेली असते.\n\nधान्याचा दर कसा पाहायचा? \n\nआता तुमचं कुटुंब ज्या प्रवर्गात मोडतं किंवा तुमच्याकडे ज्या प्रकारचं रेशन कार्ड आहे, त्या अंतर्गत तुम्हाला किती रुपये दरानं धान्य मिळतं, ते पाहूया.\n\nयासाठी तुम्हाला mahaepos.gov.in असं सर्च करायचं आहे. या वेबसाईटच्या होमपेजवर उजवीकडील Policy & Price या पर्यायासमोर क्लिक करायचं आहे. \n\nत्यानंतर तुमच्याकडे कोणतं कार्ड आहे त्यानुसार तुम्हाला कोणतं धान्य किती रुपये दरानं मिळणार, याची सविस्तर माहिती तिथं दिलेली असते.\n\n AAY (अंत्योदय), APL (दारिद्र्य रेषेवरील), NPH (प्राधान्यगटात नसलेली कुटुंब) PPH (प्राधान्यगटातील कुटुंब) या प्रकारानुसार धान्याचा दर इथं नमूद केला असतो.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"तुर्कस्तान आणि व्हेनेझुएलामध्येही सरकार उलथून टाकण्याचे असे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. पाकिस्तानात तर देश अस्तित्वात आल्यापासून सरकारं उलथून टाकण्याचा सिलसिला सुरूच आहे.\n\nपण आफ्रिका, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्वेतील काही देशांप्रमाणे भारतात मात्र तशी कोणतीही घटना घडलेली नाही. \n\nभारतातील लोकशाही एवढी सक्षम आहे की लष्कराला तसं काही करणं शक्यच होणार नाही. याची अनेक कारणं आहेत.\n\nभारतीय लष्कराची स्थापना इंग्रजांनी केलेली आहे. तसंच त्याची रचना पश्चिमेकडील देशांच्या धर्तीवर करण्यात आली आहे. \n\nलोकशाही असलेल्या पाश्चिमात्य देशांत आजवर कधीही असे लष्करी उठाव झालेले नाहीत. \n\nआपल्याकडे 1857मध्ये झालेल्या उठावानंतर इंग्रजी सत्ताधाऱ्यांनी लष्कराची पुनर्रचना केली. त्यांनी संपूर्ण भारतातून सैनिकांची भरती केली. \n\nत्यांनी जातींवर आधारित रेजिमेंट केल्या खऱ्या, पण त्यांनी शिस्तीचीही घडी घालून दिली. ती सगळी रचना अॅंग्लो सेक्शन संस्कृतीच्या धर्तीवर होती. \n\nशिस्तप्रिय सैन्य\n\nभारतीय लष्कराची जडणघडण अतिशय शिस्तबद्ध आहे. हेच आजच्या लष्करी शिस्तीमागचं कारण आहे.\n\nपहिल्या महायुद्धात, 1914मध्ये भारतीय सैन्य मोठ्या संख्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"येनं इंग्रजांच्या वतीने सहभागी झालं होतं. \n\nतोपर्यंत भारतीय सैन्याची ताकद मोठी होती. त्यावेळी त्यांना उठाव करण्यापासून कोणी रोखू शकलं नसतं. पण वेगवेगळे राजे-रजवाडे, संस्थानं यांच्यामुळे कोणातही एकतेची भावना नव्हती. \n\nशिवाय जातीच्या आधारावर लष्कराची रचना करण्यात आल्यानं भारतीय सैन्य एकत्र राहू शकल नाही आणि उठाव झाला नाही.\n\nपहिल्या महायुद्धात भारतीय सैन्य\n\nदुसऱ्या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती. त्यातही 12 हजार ते 20 हजार सैनिकच सहभागी झाले. \n\nप्रत्यक्षात शत्रूच्या ताब्यात 40 ते 50 हजार सैनिक होते. म्हणजेच तेव्हाही लष्कराच्या शिस्तीला तडा गेला नाही.\n\nसन 1946 मध्ये मुंबईत नाविकांचं बंड झालं. त्यावेळी भारतीय सैन्याची संख्या 25 लाखांच्या घरात गेली होती. \n\nत्यादृष्टीनं पाहिलं तर, नाविकांचं बंड हाही अपवादच मानायला हवा. कारण त्यात नौदलाच्या फक्त 10 हजार सैनिकांनीच भाग घेतला होता.\n\nदुसरीही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. शिवाय, भारतीय स्वातंत्र्य लढाही अंतिम टप्प्यात पोहोचलेला होता.\n\nनाविकांच्या बंडाचा प्रभाव काही ठिकाणी जाणवला, पण एकंदरीत भारतीय सैन्याची शिस्त, एकजूट आणि निष्ठा कायम राहिली.\n\nवादाचे प्रसंग\n\nअशीच अपवादात्मक स्थिती 1984 मध्येही होती. सुवर्ण मंदिरावरील कारवाईच्या विरोधात लष्करातील काही शीख युनिटनी बंड केलं होतं.\n\nपरंतु, उर्वरित सैन्याची एकजूट कायम राहिल्यानं ते बंड दडपून टाकणं शक्य झालं. \n\nसाठच्या दशकात जनरल सॅम माणेकशॉ आणि तत्कालीन सरकार यांच्यात बेबनाव झाल्याची चर्चा होती. पण त्याचं स्वरूप मोठं नव्हतं. \n\nजवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झालं तेव्हाच, त्यांनी भारतीय सैन्य हे लोकनियुक्त सरकारच्या नियंत्रणात रहावं, असं स्पष्ट केलं होतं.\n\nत्यासाठी प्रथम त्यांनी कमांडर इन चीफ हे पद रद्द केलं. या पदावर इंग्रज अधिकाऱ्याचीच नियुक्ती होत असे. \n\nभारत स्वतंत्र झाल्यावर तिथं जनरल करिअप्पा यांची नियुक्ती करण्यात आली होती.\n\nनेहरूंचं स्वागत करताना जनरल करिअप्पा\n\nसैन्याचं आधुनिकीकरण होत असल्यानं लष्कर, नौदल आणि हवाई दल यांचं स्थान बरोबरीचं करण्यात आलं. सर्व दलांना स्वतंत्र प्रमुख देण्यात आले. \n\nत्या तिघांच्या वर संरक्षण मंत्र्यांची रचना करण्यात आली. त्यायोगे सैन्यावर लोकनियुक्त सरकारचं नियंत्रण आलं. \n\nसरकारच सर्वोच्च\n\nजनरल करिअप्पा..."} {"inputs":"ते निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हिंदू समाजाच्या एका रॅलीदरम्यानही दिसले होते. हिंदू धर्माचे आपण मोठे चाहते आहोत, असं तेव्हा ते म्हणाले होते.\n\nहिंदूंचे सण साजरे करून भारताशी जवळीक साधण्याचा राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचा प्रयत्न आहे, असं आंतरराष्ट्रीय राजकारणातील अभ्यासकांचं मत आहे. \n\nयामागे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अमेरिकेतील अंतर्गत राजकीय परिस्थिती ही प्रमुख कारणं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. \n\nडोनाल्ड ट्रम्प यांनी अनिवासी भारतीयांसोबत व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली.\n\nडोनाल्ड ट्रंप यांची मुस्लीमविरोधी धोरणं आणि वक्तव्य ही जगजाहीर आहेत. \n\n2016 मध्ये निवडणुकीच्या आधीपासूनच ट्रंप यांनी आपला अजेंडा स्पष्ट केला होता. तर राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही ट्रंप यांची मुस्लिमांसंदर्भातील धोरणं बदललेली नाहीत. \n\nअमेरिकेच्या राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या निखिल श्रावगे यांच्या मते, ट्रंप यांच्या याच भूमिकेमुळे अमेरिकेतील हिंदूंना ते जवळचे वाटतात. \n\nनिखिल सांगतात, \"सध्या अमेरिकेत 20 लाखांपेक्षा जास्त हिंदू स्थायिक आहेत, पण अमेरिकेतील हिंदू हे रिपब्लिकन पक्षापेक्षा डेमोक्रॅटिक पक्षाशी जास्त जोडले गेले आहेत.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"\"\n\n\"2016 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तब्बल 87 टक्के हिंदूंनी हिलरी क्लिंटन यांना मतदान केलं होतं. तर फक्त 7 टक्के हिंदूंनी ट्रंप यांना मतदान केलं,\" श्रावगे सांगतात.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप\n\nहा टक्का जरी कमी असला, तरी ट्रंप यांच्या सरकारमध्ये अनेक हिंदू मुख्य पदांवर आहेत. \n\nयामध्ये अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधी निक्की हॅले, सेंटर फॉर मेडिकेअर सर्व्हिसच्या संचालक सीमा वर्मा, अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन कमिशनचे अध्यक्ष अजित पै आणि ट्रंप यांचे डेप्युटी प्रेस सेक्रेटरी राज शाह यांचा समावेश आहे. \n\nउद्योजक शलभ कुमार हे अमेरिकेतील हिंदूंचा एक मुख्य आवाज असल्याचं मानलं जात. ते सरकारमध्ये कुठेही नाहीत. पण ते राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. \n\nनिखिल सांगतात, \"शलभ कुमार यांनी ट्रंप कॅम्पेनला निवडणुकीदरम्यान 10 लाख डॉलर्सची देणगी दिली होती. इतकंच नाही तर हिंदू कोएलिशनच्या माध्यमातून शलभ कुमार यांनी ट्रंप यांची एक रॅलीही आयोजित केली होती. त्यामुळे शलभ कुमार यांचं ट्रंप यांना विशेष महत्व आहे.\" \n\nआंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासक प्राध्यापक उत्तरा सहस्रबुद्धे यांच्या मते आशियातील चीनची ताकद कमी करायला अमेरिकेला भारताची मदत लागणार आहे. \n\nत्या म्हणतात, \"ओबामांच्या कार्यकाळात अमेरिकेची चीनशी स्पर्धा तर होती पण जुळवून घेण्याचं धोरणंही होतं. पण ट्रंप यांच्या कार्यकाळात आता अमेरिका चीनशी फार जुळवून घेण्यास उत्सुक नाही.\" \n\n\"इतकंच नाही तर आशिया-पॅसिफिक भागात अमेरिकेचा नेहमीच प्रभाव राहिला आहे. पण ट्रंपच्या नेतृत्वाखालील अमेरिकन सरकारला आता आशिया-पॅसिफिकमध्ये घडणाऱ्या गोष्टींची जबाबदारी झटकायची आहे.\" \n\n\"त्यासाठी चीनला टक्कर देणारी एक ताकद निर्माण होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच भारत हा अमेरिकेसाठी महत्वाचा मित्र बनतोय,\" असं सहस्रबुद्धे म्हणतात.\n\nइतकंच नाही तर अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसन दिवाळीनंतरच्या आठवड्यात भारतात येत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिकेसाठी किती महत्त्वाचा भागीदार आहे हे वक्तव्य आता टिलरसन करत आहेत. \n\nटिलरसन यांचा हा दौरा लक्षात घेता दिवाळीचं औचित्य साधून भारताशी मैत्री घट्ट करण्याचा ट्रंप सरकारचा विचार आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"ते माध्यमांशी बोलत होते. \n\nशेतकरी आंदोलनाविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, \"शेतकरी आंदोलनाबाबत सरकारनं पुढाकार घ्यायची गरज आहे. यासाठी हायेस्ट लेव्हलने जर प्रयत्न केला तर शेतकरी नेत्यांनी सुद्धा चर्चा करावी. \n\n\"स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही. आंदोलक रस्त्यानं येऊ नये म्हणून रस्ता बंद करण्याची भूमिका सरकारनं घेतली. ही टोकाची भूमिका घेतल्यावरून सरकारचं धोरण स्पष्ट होतंय. अन्नदाता जर रस्त्यावर बसतोय, तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे.\"\n\nते पुढे म्हणाले, \"इतके दिवस जर शेतकरी ते रस्त्यावर बसतायत, तर त्याचा विचार करायला पाहिजे. त्यालाच आंतरराष्ट्रीय पातळीवरून प्रतिसाद दिला गेला. सहानुभूती व्यक्त होऊ लागली. हे का घडलं, तर देशाच्या पंतप्रधानांनी एकदा अमेरिकेत असताना इथून पुढे देशात मोदी-शाह राज्य करतील, असं म्हटलं होतं. आता त्याची प्रतिक्रिया दिसून येत आहे.\n\n\"लता मंगशकर आणि सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्रपणे व्यक्त होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील.\" \n\nनाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनाम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा दिला आहे. याविषयी पवार म्हणाले, \"ती जागा काँग्रेसची. त्यामुळे त्यात काही वेगळा विषय असायचं कारण नाही. पण ज्यावेळी असा निर्णय घेतला जातो त्यावेळेस चर्चा करणं अपेक्षित असतं.\" \n\nकृषीमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राविषयी पवारांनी सांगितलं, \"माझ्या पत्रात म्हणलंय की, मी कृषीमंत्री असताना सगळ्या राज्यातल्या कृषीमंत्र्यांबरोबर बैठक घेतली. त्यानंतर एक समिती नेमली. चर्चा झाल्यानंतर देशातल्या सगळ्या राज्यांना कळवलं. कारण कृषी हा राज्याच्या अखत्यारित येणार विषय आहे. \n\n\"त्यामुळे दिल्लीत केलेल्या कायद्याचा राज्यांनी विचार करावा, असं पत्र मी लिहिलं होतं. शेती हा राज्याच्या अखत्यारित येणार विषय असेल तर राज्यांनी त्यात पुढाकार घ्यावा, असं माझं मत आहे.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"ते म्हणाले, \"बाहेर काढण्यात आलेल्या मुलांची प्रकृती उत्तम आहे. उर्वरित मुलांना काढण्यासाठी पुढच्या मोहिमेची तयारी सुरू करण्यास 10 तास तयारी करावी लागणार आहे. या तयारीसाठी ही मोहीम थांबवण्यात आली आहे.\" \n\nया मोहिमेत 60 डायव्हर्स सहभागी झाले होते. यातील 40 थायलंडमधील तर 50 इतर देशांतून आले आहेत. \n\nआज दिवसभरात काय घडलं?\n\nस्थानिक वेळेनुसार 5वाजून 40 मिनिटांनी पाहिल्या मुलाला बाहेर काढण्यात आलं. चारही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. \n\n(बीबीसीचे प्रतिनिधी घटनास्थळाहून देत असलेल्या माहितीनुसार ही बातमी सतत अपडेट करण्यात आली आहे.)\n\n7.44 वा. चार जणांना बाहेर काढलं.\n\nपत्रकार परिषदेत आतापर्यंत झालेल्या मोहिमेची माहिती देण्यात आली. \n\n7.20 वा. चाईंग राई हॉस्पिटलला 2 रुग्णवाहिका पोहोचल्या\n\nबीबीसीचे नीक बैक यांनी चाईंग राई हॉस्पिटलचा फोटो पाठवला आहे. तिथे आतापर्यंत दोन रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत.\n\n7.15 वा. आणखी रुग्णवाहिका रवाना\n\nबीबीसीचे हॉवर्ड जॉन्सन यांनी आणखी रुग्णवाहिका रवाना झाल्याचं कळवलं आहे.\n\n7.00 वा. सहा मुले बाहेर आली\n\nगुहेतून आतापर्यंत 6 मुलांना बाहेर काढल्याचं सांगण्यात येत आह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े. स्थानिक माध्यमं तसेच एएफपी या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. बीबीसीला या माहितीची स्वतंत्रपणे खातरजमा करता आलेली नाही. \n\nदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिका या मोहिमेत थायलंडसोबत काम करत असल्याचं म्हटलं आहे. मोहिमेत सहभागी टीमचं त्यांनी कौतुक केलं आहे. \n\nलेफ्टनंट जनरल काँगचीप टंट्रावनीट यांनी सांगितलं. अजून चार मुलं काही वेळातच गुहेतून बाहेर येतील. गुहेतील डायव्हरच्या बेस कॅंपवर ही मुलं पोहोचली आहेत, ही मुलं काही वेळातच बाहेर येतील, असं ते म्हणाले.\n\nचाईंग प्रांताचे मुख्य आरोग्य अधिकारी टोसाथेप बूंथाँग यांनी दोन मुलांना या गुहेतून बाहेर काढण्यात आल्याचं म्हटलं आहे. ही मुलं सध्या गुहेनजीक उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येत असून अजून त्यांना चाईंग राई हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं नाही, असं त्यांनी सांगितलं. \n\nपहिली रुग्णवाहिका निघाली.\n\nगुहेपासून सर्वांत जवळचं हॉस्पिटल 1 तासाच्या अंतरावर आहे, अशी माहिती बीबीसीचे प्रतिनिधी जॉन्सन यांनी दिली. हॉस्पिटलच्या जवळ या मुलांचे पालक आणि नातेवाईक थांबले आहेत. \n\nप्राधान्य कसं ठरवलं?\n\nशनिवारी या गुहेत डॉक्टरांनी मुलांच्या आरोग्याची तपासणी केली. त्यानंतर ज्या मुलांची प्रकृती अशक्त आहे, त्यांना प्राधान्यानं बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती जॉन्सन यांनी दिली. \n\n23 जूनपासून थायलंडमधील गुहेत अडकलेल्या 12 मुलांना आणि त्यांच्या 1 प्रशिक्षकाला बाहेर काढण्याची मोहीम सकाळी 10 वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे. \n\nपुराचं पाणी ओसरू लागल्यानंतर बचावकार्याला सुरुवात झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. याआधी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ज्यांची आवश्यकता नाही त्यांना, तसंच गुहेबाहेर उपस्थित पत्रकारांना परिसर रिकामा करण्यास सांगण्यात आलं.\n\nथायलंड लष्कर आणि स्थानिक लोकांनी पुढे येऊन बचावकार्यात हातभार लावला आहे.\n\n\"येत्या चार-पाच दिवसांमध्ये गुहेच्या परिसरातलं वातावरण आणि पाण्याचं प्रमाण बचावकार्याला अनुकूल असणार आहे. मुलांचं आरोग्यही त्या दृष्टीने योग्य आहे,\" असं चिआंग राय प्रांताचे गव्हर्नर नारोंगसॅक ओसोट्टानाकॉर्न यांनी म्हटलं आहे. \n\nदरम्यान, काल या मुलांनी आपल्या पालकांना पत्र लिहून 'आम्ही सुरक्षित आहोत, डोंट वरी', असे संदेश दिले होते. वाचा त्यांची पत्रं इथे.\n\nही गुहा खूप लांब आहे आणि आत..."} {"inputs":"ते म्हणाले, \"भलेही संपूर्ण जगात आतापर्यंत कोरोना लशीचे 78 कोटी डोस देण्यात आले असतील, पण ही साथ पूर्णपणे संपण्याची चिन्हं नाहीयेत,\"\n\n2019 च्या डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा विषाणू जगभर पसरला. आतापर्यंत जगातील 13.65 कोटी लोकांना कारोनाची लागण झाली आहे आणि 29 लाखांहून अधिक लोकांचा जीव कोरोनानं घेतला आहे.\n\nटेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांच्या मते, \"जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सलग सहा आठवड्यांपर्यंत कोरोनाच्या केसेसमध्ये घट झाली. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोरोनाची साथ पुन्हा वेगानं पसरत आहे आणि गेल्या चार आटवड्यांपासून कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्याही वाढलीय. गेल्या आठवड्यात तर कोरोनाची लागण झालेल्यांची विक्रमी संख्या नोंदवली गेली. आशिया आणि मध्यपूर्वमधील काही देशांमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे.\"\n\nजिनिव्हात एका संवादादरम्यान टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले की, \"कोरोनाशी लढण्यासाठी लस हे महत्त्वाचं शस्त्र नक्कीच आहे. मात्र, असं होऊ शकत नाही की, या शस्त्राने कोरोनाच्या साथीचा पराभव होईल.\"\n\n\"सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं, वारंवार हात स्वच्छ धुणं आणि हवेशीर ज... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ागी राहणं याच गोष्टी या साथीविरोधात प्रभावीपणे काम करतात. सर्व्हेलन्स, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आयसोलेशन आणि समजूतदारपणे एकमेकांची काळजी घेणं या गोष्टी केल्यास साथीला रोखलं जाऊ शकतं आणि जीव वाचवले जाऊ शकतात,\" असं ते म्हणाले.\n\nटेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले, सार्वजनिक आरोग्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांमध्ये समानता नाही. त्यामुळे प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे आणि लोकांचा जीव जात आहे.\n\n\"कोरोना म्हणजे काहीतरी साधासुधा फ्लू आहे, असं समजणं लोकांनी बंद करावं. कारण या विषाणूने तरुण आणि निरोगी लोकांचाही जीव घेतलाय,\" असा इशाराही त्यांनी दिला.\n\n\"जे लोक कोरोनामुक्त झाले, त्यांच्यावर या आजाराचा काही दूरगामी परिणाम होईल का, याबाबत अद्याप काहीही स्पष्टत नाही. काही लोकांना वाटतं की, आपण तरूण आहोत आणि आपल्याला कोरोना झाला तर काही फरक पडत नाही,\" असंही ते म्हणाले.\n\n'कोरोनाची साथ एवढ्यात संपणार नाही'\n\nजागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटलं की, \"आशा पल्लवीत ठेवण्यासाठी जगाकडे अनेक कारणं आहेत. मात्र, कोरोनाची साथ एवढ्यात संपणार नाही, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे.\"\n\n\"यावर्षी (2021) च्या सुरुवातीला कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली होती. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमी झाली होती. यावरून या साथीवर नियंत्रण मिळवणं शक्य असल्याचं दिसलं. तसंच, या साथीच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सना पसरण्यापासून थांबवलं जाऊ शकतं. मात्र, हे कधी शक्य आहे, तर सार्वजनिक आरोग्याशी संबंधित योग्य पावलं उचलली आणि लसीकरणावर जोर दिला तर. मात्र, हे आपण असं करतोय की नाही, हा आपला वैयक्तिक निर्णय असतो किंवा सरकार आपल्यासाठी निर्णय घेत असतं,\" असं टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले. \n\n\"जागतिक स्तरावर ज्या वेगानं लशीचं उत्पादन केलं जात आहे, ते पाहता सर्व देशांपर्यंत लवकरात लवकर आणि समान पद्धतीनं लस पोहोचणं अशक्य आहे. जे देश कोरोनाची लस उत्पादित करण्यास इच्छुक आहेत, ते जागतिक आरोग्य संघटनेची मदत घेऊ शकतात,\" असं टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस म्हणाले.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"तैवानच्या मुख्य न्यायालयानं एका व्यक्तीला आपल्या आईला पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. या व्यक्तीचं डेंटिस्ट होण्याचं स्वप्न आईनं पूर्ण केल्यानं त्याला त्याच्या आईला आता पैसे द्यावे लागतील, असं न्यायालयाचं म्हणणं आहे.\n\nया आदेशामुळे या डेंटिस्टला आपल्या आईला 6 कोटी 10 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. \n\nआई-मुलांतील करार\n\nमुळात या सगळ्यामागे एक वेगळीच कथा आहे. 1997मध्ये या व्यक्तीचा त्याच्या आईसोबत एक करार झाला होता. त्या वेळी त्याचं वय 20 वर्षं होतं. जेव्हा त्याला नोकरी लागेल तेव्हा त्यातील 60 टक्के रक्कम या व्यक्तीला आपल्या आईला द्यावी लागेल, असं करारनाम्यात म्हटलं होतं.\n\nमात्र, हा करार होऊनही या मुलानं आपल्या आईला एक रुपयाही दिला नव्हता. या व्यक्तीची आई या कराराच्या हवाल्यानं एकीकडे हे पैसे मागत होती. तर दुसरीकडे मुलांचं पालन पोषण केलं म्हणून पालक पैसे का मागतात, अशी मुलाची बाजू होती. एखादी आई मुलाला मोठं करण्याचे पैसे घेते का? असा सवाल मुलानं उपस्थित केला होता.\n\nमात्र, या कराराचा हवाला देत तैवानच्या मुख्य न्यायालयानं आईची बाजू उचलून धरली आहे. त्यामुळेच आईला आजपर्यंत न दिलेले पैसे व्याजासहि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त द्यावेत असा आदेश न्यायालयानं त्या मुलाला दिला आहे. \n\nमुलगा काय म्हणतो?\n\nया प्रकरणातील आईचं आडनाव लुओ असं आहे. लुओ घटस्फोटित असून त्यांना दोन मुलं आहेत. पतीशी घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी दोन्ही मुलांचं एकटीच्या बळावर पालन-पोषण केलं.\n\nआपल्या मुलांना डेंटिस्ट बनवण्यासाठी हजारो डॉलर खर्च केल्याचं लुओ यांचं म्हणणं आहे. आपली मुलं आपल्याला व्यवस्थित सांभाळतील की नाही, याची चिंता पहिल्यापासूनच त्यांना सतावत होती. या चिंतेमुळेच लुओ यांनी दोन्ही मुलांशी करार केला होता. \n\nस्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लुओच्या मोठ्या मुलानं आईसोबत पैशाची बोलणी करून कमी पैशांत आई आणि त्याच्यातलं हे प्रकरण मिटवून टाकलं आहे. \n\nमात्र, लुओ यांच्या धाकट्या मुलांचं म्हणणं आहे की, जेव्हा हा करार झाला तेव्हा मी वयानं लहान होतो. त्यामुळे हा करार अवैध मानला जावा अशी त्याची मागणी आहे. डेंटिस्टची पदवी मिळाल्यानंतर अनेक वर्षं आईच्या क्लिनिकमध्येच काम केलं होतं. \n\nत्यावेळी आईनं भरपूर पैसे कमावले होते. आता मागणी केलेली रक्कम त्या रकमेपेक्षा अधिक असल्याचं या मुलाचं म्हणणं आहे. \n\nन्यायालय काय म्हणतं?\n\nतैवानच्या मुख्य न्यायालयाच्या प्रवक्त्यानं बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"असा निर्णय देण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे मुलगा आणि आई यांच्यामध्ये झालेला करार हे आहे. त्यांचा धाकटा मुलगा या कराराच्या वेळी जाणत्या वयात होता आणि त्याच्यावर कोणता दबाव नव्हता.\"\n\nतैवानच्या कायद्याप्रमाणे म्हाताऱ्या आई-वडिलांची जबाबदारी ही त्यांच्या मुलांची असते. असं असूनही जी मुले ही जबाबदारी टाळतात. त्यांच्या विरोधात आई-वडील कोणती कारवाई करणं टाळतात.\n\nपण, हे प्रकरण निराळंच असून आई- मुलात एक करार झाला आहे. आणि तो करार मुलाला पाळावा लागणार आहे.\n\nहे पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"त्यंच्यात बंद दाराआड चर्चा सुरू आहे. \n\nअण्णा हजारेंना भेटण्यापेक्षा त्यांच्यामागे ताकद उभी करणं गरजेंच आहे. अण्णांचं आंदोलन त्यांच्यासह संपाव असं सरकारला वाटतं, शिवसेना ते होऊ देणार नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. \n\nसामाजिक प्रश्नांची सोडवणूक करून जनहिताची कामं केल्याबद्दल सरकारने मला पद्मभूषण सन्मान दिला आहे. कायदा करूनही सरकार लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती करत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही. सरकारला जनतेच्या प्रश्नांबाबत काहीच देणंघेणं नसेल तर मलाही पद्मभूषण नको. सरकारने पावलं न उचलल्यास 8 किंवा 9 तारखेला पद्म पुरस्कार परत करेन, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे\n\n\"केंद्राने लोकपाल कायदा केला. परंतु चार वर्षं झाली तरी लोकपालची नेमणूक केली नाही. स्वामीनाथन आयोगाचा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही. शेतकऱ्यांच्या मालाला दीड पट भाव दिल्याचं सरकार सांगत असलं तरी प्रत्यक्षात दिला असता तर शेतकऱ्यांनी कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकले नसते. आम्ही शेतकरी आणि शेतमजुरांना मासिक पाच हजार रुपये निवृत्ती वेतनाची मागणी केली होती. सरकारने मात्र वार्षिक सहा ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हजार रुपये देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत\" असं अण्णा हजारे यांचं म्हणण आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"त्या पार्श्वभूमीवर, जन्मानं मराठी असलेल्या, पण गेल्या आठ पिढ्यांपासून गुजरातमध्ये राहात असलेल्या प्रशांत दयाळ यांनी राज ठाकरेंना एक खुलं पत्र लिहिलं होतं. (खुलं पत्र इथे वाचा)\n\nबीबीसी मराठीनं हे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यात काहींनी प्रशांत दयाळ यांना खुलं पत्र लिहिलं, तर काहींनी बीबीसी मराठीलाच धारेवर धरलं.\n\nमंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेतल्या या काही निवडक प्रतिक्रिया :\n\nसंतोष कौदरे म्हणतात, \"जसं गुजरातमध्ये तुम्ही गुजराती संस्कृती, अस्मिता जपली, तसंच महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी जपली पाहिजे.\"\n\nतर \"गुजरातमध्ये जाऊन मराठी माणसानं मतदारसंघ नाही बनवले. तिथल्या संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न नाही केला,\" असं मत प्रतिक कदम यांनी व्यक्त केलं आहे. \n\n\"महाराष्ट्रात राहून हिंदी आणि इंग्रजी या भाषेतून सगळे व्यवहार होत असतील तर महाराष्ट्रात मराठीचं अस्तित्व आहे कुठे?\" असा सवाल महेंद्र शिगवण यांनी उपस्थित केला आहे. \n\n\"गुजरातमध्ये राहणार्‍या मराठी माणसानं कधीच माज दाखवला नाही. मात्र मुंबईत येऊन काही गुजरात्यांनी मराठी माणसाला टाचेखाली दाबण्याचे ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"प्रयत्न आधीपासूनच केले आहेत,\" असा आरोप मनाली गुप्ते यांनी केला आहे. \n\nतर सिद्धांत साळगावकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत प्रशांत दयाळ यांना एक खुलं पत्र लिहिलं आहे. ते म्हणतात... \n\nप्रिया सामंत यांनी प्रशांत दयाळ यांच्या खुल्या पत्रावर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्या म्हणतात, \"आम्ही मांसाहारी आहोत म्हणून आम्हाला नाकारणं हे कुठून आलं?\" \n\nपराग बुटाला यांनी, \"मराठी आणि गुजरात्यांमधील ऋणानुबंध काही झाले तरी उसवणार नाहीत\", असं मत व्यक्त केलं आहे. \n\nतसंच, \"बहुसंख्य प्रेमविवाह हे मराठी आणि गुजराती यांच्यामध्ये होतात तेवढे कोणत्याही दोन भाषिकांमध्ये होत नाहीत\", असंही त्यांनी नमूद केलं आहे. \n\nमंगेश चुणेकर यांनी मराठी माणसाला आपल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी का लढावं लागत, याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. \n\n\"शाकाहारी आणि मांसाहारीचा हा प्रश्न आता दहा वर्षं झाली निर्माण झाला आहे. याआधी असं नव्हतं, मराठी गुजराती एकत्र सर्व सण साजरे करत होते. मग आताच असं का?\"असा प्रश्न रोशन गावंड यांनीही प्रशांत दयाळ यांना केला आहे.\n\n\"गुजराती लोकांना मुंबईतून कोण बाहेर काढत आहे? आमच्या राज्यात आमची भाषा पाहिजे असं म्हणणं म्हणजे इतरांना बाहेर काढणं असा अपप्रचार का करता? महाराष्ट्रमध्ये स्थानिक मराठी माणसाचा अधिकार आहे\", असं विनायक वरूते यांनी म्हटलं आहे. \n\nअमोल राणे यांनी तर प्रशांत यांना गुजराती भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. \n\nप्रदीप जगताप यांनीही प्रशांत दयाळ यांच्या पत्रावर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात, \"ज्याप्रमाणे तुम्ही गुजराती मातीमध्ये समरस झाला आहात त्याप्रमाणे मराठी मातीशी प्रामाणिक असलेल्या गुजराती माणसाचं स्वागतच आहे.\"\n\n\"पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही. आपण जर मुंबईत आलात तर आवर्जून मीरा-भाईंदरला भेट द्या तुमच्या लगेचच लक्षात येईल की इथले लोक गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलतात. आपण मराठी बोललो तर येत नाही असं सांगतात. मग मला सांगा जसे तुम्ही तिथे राहता तसं गुजरात्यांनी इथं रहायला नको का?\"\n\nया आणि अशा प्रकारच्या शेकडो कॉमेंट्स या विषयावर आल्या आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आयटीबीपीला यश मिळालं. या बारा जणांपैकी तिघा जणांशी बीबीसीनं संवाद साधला. त्यांनी या सुटकेच्या अनुभवाबद्दल आम्हाला सांगितलं. \n\nबसंत बहादूर \n\nबसंत बहादूर तपोवन जलविद्युत प्रकल्पात मजूर म्हणून काम करतात. ते इथं आउट फॉलमध्ये काम करायचे. ते मूळचे नेपाळचे. हिमस्खलनामुळे जेव्हा पूर आला, तेव्हा ते इथल्या बोगद्यात जवळपास 300 मीटर खोल अडकले होते. तब्बल सात तास ते इथं अडकून पडले होते. आतमधलं वातावरण किती भयानक होतं, हे त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \n\n\"आम्ही बोगद्यात काम करत असतानाच अडकलो होतो. बांधकाम स्थळी पोहोचण्यासाठी ज्या सळ्या लावल्या होत्या, त्याच्या आधारे आम्ही हळूहळू बाहेर आलो. बाहेरून लोकांचे आवाज येत होते. ते आम्हाला बाहेर येण्यासाठी प्रोत्साहन देत होते.\"\n\nबसंत बहादूर\n\nपण बाहेर आल्यावर आम्ही अधिकच मोठ्या संकटात सापडणार नाही ना अशी भीती आम्हाला वाटत होती. कारण नेमकं बाहेर काय झालंय हे आम्हाला माहितीच नव्हतं, असं बसंत सांगत होते. \n\nसिलेंडर फुटल्यामुळे स्फोट झालाय, अशीच इथल्या मजुरांना शंका होती. त्यामुळेच बाहेर येण्याच्या प्रयत्नात करंट वगैरे लागला... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तर ही धास्ती होती. \n\nदुर्घटनेनंतर बसंत बहादूर आणि त्यांच्या साथीदारांना नेमकं काय जाणवलं हे सांगताना बसंत यांनी म्हटलं, \"आम्ही जिथे काम करत होतो, तिथून मागे पाहिलं तर भयंकर धूर दिसत होता आणि आमच्या कानांना प्रचंड दडे बसले. काहीतरी गडबड झालीये, हे आम्हाला जाणवलं. त्यानंतर पाण्याचा प्रचंड लोंढा आमच्या दिशेनं आला. आम्ही खूप घाबरलो. सगळ्यांनी जवळच उभ्या असलेल्या जेसीबीवर चढलो आणि त्यावरच बसून राहिलो.\"\n\nभुयाराचं काम सकाळी 8 वाजता सुरू होतं आणि दुपारी 12.30 वाजता जेवणासाठीच बाहेर येतो, असं बसंत सांगत होते. \n\nत्यानंतर त्यादिवशी सगळे मजूर नऊ तासांनी बाहेर आले. जवळपास 10.30 वाजता पूर आल्यापासून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत बसंत आणि त्यांचे सहकारी तिथेच अडकून पडले होते. त्यांच्याजवळ जी काही रोख रक्कम आणि बाकी सामान होतं, ते खराब झाल्याचं बसंत सांगत होते. \n\nत्यांनी म्हटलं, \"त्या भुयारात सात तास घालवणं हे अतिशय कठीण काम होतं. पण आम्हीही हार मानली नाही आणि एकमेकांना प्रोत्साहन देत राहिलो.\"\n\nबसंत आणि त्यांच्या साथीदारांना आयटीबीपीच्या जवानांनी बाहेर काढलं. पण हे जवान त्यांच्यापर्यंत पोहोचले तरी कसे? \n\nवसंतने सांगितलं, \"या कठीण प्रसंगी मोबाईलची मदत झाली. मी माझ्या मोबाईल फोनवरून एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना सातत्यानं फोन करत होतो. या अधिकाऱ्यांनीच आयटीबीपीच्या जवानांना आमच्याबद्दल सांगितलं. त्यानंतर आम्हाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं.\"\n\nश्रीनिवास रेड्डी \n\nश्रीनिवास रेड्डी एक जिओलॉजिस्ट आहेत. ते एनटीपीसीमध्ये काम करतात. \n\nबीबीसी हिंदीशी बोलताना रेड्डी यांनी या घटनेबद्दल सांगितलं, \"ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी आम्ही बोगद्यातच होतो. आम्ही 350 मीटर खोल आतमध्ये काम करत होतो. 'बाहेर चला, नदीला पूर आलाय' असं ओरडत बाहेरून एक माणूस आला.\"\n\nश्रीनिवास रेड्डी\n\nरेड्डी आणि त्यांचे सहकाऱ्यांना वस्तुस्थिती लक्षात येईपर्यंत गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्या होत्या. \n\nरेड्डी यांनी सांगितलं, \"पाणी एकदम बोगद्यात घुसले. त्यानंतर आम्ही लोखंडाच्या सळ्यांच्या आधारे थोडं वर सरकलो. या सळ्यांची मदत घेत आम्ही हळूहळू वर सरकत होतो. नंतर आम्ही वाट पाहत राहिलो. मग थोड्या वेळानं पाणी थांबलं.\"\n\nपण बोगद्यात प्रचंड अंधार असल्यामुळे आमचे प्रयत्न हळूहळू सुरू होते. कारण पुरामुळे विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. \n\nकाही लोकांना आतमध्ये श्वास घ्यायला त्रास होत होता...."} {"inputs":"त्यांचा एक मुलगा दीड वर्षाचा आहे तर दुसरा सहा वर्षांचा. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे लॉकडाऊननंतर त्यांची कामं बंद झाली. त्यामुळे रोजंदारीवर घर चालवणाऱ्या सुरेश यांच्या घरात खाण्यापिण्याचा मुलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. \n\nबीबीसीच्या प्रतिनिधींशी बोलता बोलताच सुरेश यांनी त्यांच्या पत्नीला घरातले पत्र्याचे डबे उघडायला सांगितले. तेव्हा संध्याकाळपुरती तांदूळ - डाळ असल्याचं त्याच्या पत्नीनं सांगितलं.\n\nकोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे पालघरमधील जव्हार मोखाड या आदिवासी बहुल भागात अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. रेशन कार्डशिवाय धान्य नाही या नियमामुळे इथल्या अनेक कुटुंबाचे खाण्याचे हाल झाले असून आदिवासी जनता हवालदिल झाली आहे. \n\n\n\nया भागातील बहुतांश कुटुंब रोजंदारीवर काम करणारी आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे येथील आदिवासी मोठ्या संकटात सापडले आहेत\n\n'आम्ही उपाशी राहू शकतो, पण पोरांचं काय?'\n\nसुरेश सांगतात, \"आम्ही आदिवासी लोक रोजंदारीवर जगतो. सगळं बंद झाल्यापासून आमच्याकडे काम नाही. आमच्याकडं रेशन कार्ड नाही. रेशन कार्ड नसल्यामुळे धान्य मिळत नाही. आज घरातलं धान... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्य संपल्यावर उद्यासाठी काम शोधायला लागेल. शेतात काम मिळालं तर ठीक नाहीतर उद्याचा दिवस उपाशीच जाईल. आमचं काय आम्ही राहतो उपाशी, पण पोरं रडतात.\" सुरेश सांगत होते. \n\nशेतात काम मिळालं तर सकाळी आठ ते दुपारी दोनपर्यंत 50 रूपये मिळतात आणि संध्याकाळी सहापर्यंत काम केलं तर 100 रूपये मिळतात. त्यात एक-दोन दिवस भागतं. गाव बंद झाल्यापासून असंच चाललंय. \n\nही परिस्थिती एकट्या सुरेशची नाही तर गावातल्या अनेकांची आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना पोटासाठी वणवण करावी लागतेय.\n\nत्याच गावात राहणारे रामदास सवरा यांचीही परिस्थती फारशी वेगळी नाही. त्यांनाही तीन आणि चार वर्षांची दोन मुलं आहेत. रामदास यांच्या घरातले सगळेच डबे रिकामे असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते शेतात रोजंदारी मिळेल या आशेने बाहेर वणवण करत होते. त्यांना आजच्या भुकेची चिंता अधिक सतावत होती. त्यामुळे त्यांनी आमच्याशी बोलण्यात फार वेळ घालवला नाही आणि फोन कट केला. \n\nसरकारकडून निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप?\n\nअनंत बरप हेही त्याच गावातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे. त्यांना मात्र दोन आणि तीन रूपयांना सरकारकडून 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू आणि डाळही मिळत आहे. मात्र हे धान्य निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप समर्थन श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पंडित यांनी केला आहे. \n\nविवेक पंडित सांगतात, \"सरकारकडून दिलेली डाळ ही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे आणि गहू किडलेले आहेत. सरकारने दिलेले गहू हे चक्कीत दळण्याची गरज नाही कारण ते हातावर दाबले तरी त्याचं पीठ होतं इतके किडलेले गहू सरकार देत आहे\" \n\nपालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यात साधारण 74 हजार कातकरी कुटुंब आहेत. सर्वांकडेच रेशन कार्ड आहेत असं नाही. त्यांचं सरकार काय करणार? असा सवाल विवेक पंडित यांनी उपस्थित केला. \n\nते पुढे सांगतात, \"सरकारच्या उपाययोजना या फक्त शहरांपुरती मर्यादित आहेत. ग्रामीण भागात अद्यापही सरकार पोहोचलेलं नाही.\n\n\"यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिलं. त्यांना अनेक फोन केले पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आला नाही,\" असं पंडित यांनी सांगितलं. या \"आदिवासी, कातकरी कुटुंबांना जगण्याचा पूर्ण हक्क आहे. जर सरकारने त्यांच्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही अन्य कायदेशीर मार्ग शोधू,\" असंही त्यांनी म्हटलं. \n\nदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष..."} {"inputs":"त्यांची आंब्याची झाडं फुलली आहेत, पण त्याला किती आंबे लागतील आणि ते पूर्ण पिकतील का? अशी भीती त्यांना आहे.\n\nदिल्लीत राहणाऱ्या गरिमा यांची मुलगी नववीत शिकते. वर्षभरानंतर शाळा सुरू झाली. पण फेब्रुवारी महिन्यातच शाळेतून घरी येताना मुलगी घाम गाळत परत येत असल्याने मे महिन्यात काय परिस्थिती असेल याची त्यांनाही काळजी वाटत आहे.\n\nवाढत्या तापमानाची काळजी केवळ विनोद आणि गरिमापर्यंत मर्यादित नाही. तर तापमानात होणाऱ्या बदलांचे परिणाम आता दिसू लागलेत.\n\nगेल्या आठवड्याभरात वाढलेल्या तापमानाचा परिणाम तुम्हालाही जाणवत असेल. आठवड्याभरापूर्वीपर्यंत गरम पाण्याने आंघोळ करणारे लोक आता थंड पाण्याने आंघोळ करत आहेत.\n\nफेब्रुवारी महिना सहसा सौम्य थंडीचा असतो, पण यावर्षी तापमान वाढल्याचे दिसून येते. फेब्रुवारी महिन्यात सरासरी तापमान 28 अंश सेल्सिअस होते, पण काही दिवस दिल्लीसह काही राज्यांमध्ये तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे.\n\nभारतात फेब्रुवारी महिन्यात वाढत्या उष्णतेचे कारण काय आहे?\n\nनवी दिल्लीच्या हवामान अंदाज केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव सांगतात, \"पश्चिमी विक्षोभाचा (वेस्टर्न डिस्टर्बंस) सहसा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"उत्तर भारतातील हवामानावर मोठा परिणाम होतो. याठिकाणचे हवामान त्यानुसार बदलत असते. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात सहा पश्चिमी विक्षोभ येतात. पण यावेळी एकच पश्चिमी विक्षोभ आहे.\"\n\nकुलदीप श्रीवास्तव सांगतात, \"पश्चिमी विक्षोभ 4 फेब्रुवारीला आले होते. पश्चिमी विक्षोभ आपल्यासोबत पाऊस घेऊन येतो. पश्चिमी विक्षोभ नसल्याने ढगही नाहीत आणि यामुळे सुर्याचा प्रकाश पूर्ण येतो. त्यामुळे तापमानातही वाढ होते.\"\n\nतापमानात होणारी वाढ सामान्य आहे का?\n\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजीचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू यांच्या मते, \"हल्लीच्या काळात तापमानात झालेली वाढ सामान्य आहे. जवळजवळ प्रत्येक वर्ष आणि प्रत्येक महिना गेल्यावर्षीच्या तुलनेत काहीसा उबदार असतो.\"\n\n\"पूर्व प्रशांत महासागरात ला नीना असूनही 2020 हे वर्ष सर्वांत उष्ण वर्षांपैकी एक होतं. ला-नीनामुळे सहसा तापमान कमी होते, पण ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या प्रभावामुळे ते निष्प्रभ ठरले. म्हणूनच आता ला नीनाची वर्षे आधीच्या एल निनो वर्षांपेक्षा उबदार आहेत,\"\n\nला-नीना आणि एल निनो या प्रशांत महासागराशी संबंधित प्रक्रिया आहेत. मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील घटनांचा जागतिक हवामानावर प्रामुख्याने परिणाम होतो.\n\nएल निनोमुळे उष्ण वारे येतात आणि तापमान दोन ते चार अंशांनी वाढते, तर ला नीनामुळे पूर्व प्रशांत महासागरात थंड वारे वाहतात आणि तापमान सामान्य तापमानापेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसने कमी होते आणि जागतिक तापमान कमी होते.\n\nजागतिक तापमानाबद्दल बोलताना हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यूज सांगतात, ला नीनाचे प्रशांत महासागरातील स्थान हळूहळू मंदावत आहे. येत्या काही महिन्यांत तापमान तटस्थ राहील आणि नंतर उष्ण होईल असा जागतिक यंत्रणांचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत जागतिक तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे.\n\nयेत्या काही महिन्यांत तापमानात तुलनेने वाढेल का?\n\nभूगर्भ विज्ञान मंत्रालयाच्या भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर, उत्तर-पश्चिम आणि उत्तर पूर्व भारताचा बहुतांश भाग आणि मध्य भारताचा पूर्व आणि पश्चिम भाग आणि उत्तर द्वीपकल्पाच्या काही किनारपट्टी भागात कमाल तापमान असण्याची शक्यता आहे.\n\nसध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरात ला नीनाची परिस्थिती मवाळ आहे. मान्सून अंदाजानुसार ला नीनामध्ये हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.\n\nकुलदीप श्रीवास्तव..."} {"inputs":"त्यांच्या नियमित तपासण्या करण्यासाठी दाखल करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. गंगाराम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे.\n\nकाँग्रेसच्या गोटातून अद्यापही या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. \n\nराहुल गांधी यांनी 3 जुलै 2019 रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल अध्यक्षपदावरून पायऊतार झाले होते. त्यानंतर महिन्याहून अधिक काळ काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्तच होतं.\n\nराहुल गांधी यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्या हाती काँग्रेसची सूत्र आली आहेत. \n\nकोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारविरोधात आघाडी उघडली होती.\n\nअलीकडच्या काळात महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्हीडिओ जारी करून त्या त्यांची मतं मांडताना दिसत आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"त्यांच्याकडून भाड्याची पूर्ण रक्कम वसूल करण्यात आली. केरळच्या तिरूअनंतपुरमहून झारखंडच्या जसिडिहला आलेल्या विशेष रेल्वेतील प्रवाशांना घरी पोहोचवण्यासाठी झारखंड सरकारने बसची सोय केली होती. \n\nकेरळहून आलेल्या दोन रेल्वे सोमवारी दुपारी झारखंडला पोहोचल्या. या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या मजुरांनी याचं भाडं स्वतः भरल्याचं सांगितलं आहे. \n\nअशीच एक रेल्वे सोमवारी रात्री कर्नाटकची राजधानी बंगळुरूहून झारखंडच्या हटियाला आली. \n\nतिरुअनंतपुरम ते जसिडिह आलेले मजूर संजीव कुमार सिंह झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील राजमहल भागातील मूळ रहिवासी आहेत. \n\n\"माझ्याकडून रेल्वे तिकिटाचे 875 रुपये घेण्यात आले,\" असं त्यांनी सांगितलं.\n\nहा प्रवास नॉन एसी बोगींमधून झाला. रस्त्यात त्यांना जेवणाचं पाकिट आणि पाण्याच्या बाटल्याही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nअसेच एक प्रवासी मिताई घोष. त्यांनीही आपल्याकडून 875 रुपये घेण्यात आल्याचं बीबीसीशी बोलताना सांगितलं. त्यांचं गाव साहिबगंज जिल्ह्यातील उधव तालुक्यात आहे.\n\nबीबीसीने अशा अनेक मजुरांशी बातचीत केली. सर्वांनी भाडं देऊन प्रवास केल्याचं सांगितलं. काही वेळाने देवघर प्रशासना... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांना मजुरांशी बोलण्यास मनाई केली. कोणताही मजूर पत्रकारांशी बोलू शकणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यात आले. \n\nकिंबहुना, कामगार दिनाच्या निमित्ताने तेलंगानाच्या लिंगमपल्लीहून झारखंडच्या हटियाला गेलेल्या मजुरांकडून पैसे घेण्यात आले नाहीत. \n\nराजस्थानच्या कोटाहून झारखंडच्या हटिया आणि धनबादला आलेल्या रेल्वेतील प्रवाशांनाही पैसे द्यावे लागले नव्हते. कोटाहून आलेल्या रेल्वेंचं भाडं अडव्हान्स स्वरूपात भरल्याचा दावा झारखंड सरकारने केला आहे. \n\nलॉकडाऊनदरम्यान 1 मे रोजी लिंगमपल्लीहून चालवण्यात आलेल्या पहिल्या रेल्वेच्या भाड्याबाबतची माहितीही सार्वजनिक करण्यात आली नाही. पण सरकार वेळोवेळी मजुरांकडून भाडं घेत नसल्याचा दावा करत आहे. \n\nबीबीसी गुजरातीला मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून झारखंडला जाणाऱ्या कामगारांकडून 715 रुपये शुल्क घेण्यात आलं.\n\nसाहिब पंडित 10 वर्षं गुजरातमधल्या सुरत शहरात राहून काम करतात. त्यांच्याकडे तिकिटासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी गावाहून पैसे मागवले.\n\nतर 715 रुपये भरून प्रवास केल्याचं दिलीप कुमार यांनीही सांगितलं.\n\nतिकीट प्रकरणावरून राजकारण पेटलं\n\nरेल्वेच्या तिकिटाचे पैसे घेण्यावरून भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू झालेलं राजकारण वाढतच चाललं आहे. \n\nसुरुवातीला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मजुरांचे तिकिटाचे पैसे काँग्रेस पक्ष भरून त्यांना मदत करेल, अशी घोषणा केली होती. \n\nपण याला उत्तर देताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी याबाबत एक ट्विट केलं होतं. तिकिटातील 85 टक्के रक्कम केंद्र सरकार भरणार आहे. तर फक्त 15 टक्के रक्कम राज्य सरकार भरणार आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं. \n\nपण महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं सांगितलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही अद्याप असा निर्णय झालेला नसल्याचं सांगितलं. \n\nते म्हणाले, \"महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर आहेत. सर्व वर्तमानपत्रांमध्ये केंद्र सरकार प्रवासभाड्याची 85 टक्के रक्कम भरणार असल्याची बातमी छापून आली आहे. पण अद्याप अशा प्रकारचा कोणताही आदेश रेल्वे विभागाने काढलेला नाही. त्यामुळे सध्या स्वगृही परतणाऱ्या परप्रांतीय स्थलांतरित मजुरांना स्वतःच्या खिशातून तिकिटाचे पैसे भरावे लागत आहेत.\"\n\nया कामगारांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. या स्थितीत रेल्वे खात्याने..."} {"inputs":"त्यांनी 'Why do so many incompetent men become leaders?' हे पुस्तक लिहिलं आहे.\n\nएक समाज म्हणून पुरुषातील अक्षमता किंवा अपात्रता आपल्याला इतक्या आवडतात की त्यासाठी आपण त्यांचा सन्मान करतो आणि महिलांना नेतृत्वाची धुरा सांभाळण्याची संधी डावलण्यामागे हे एक कारण असू शकतं, अशी मांडणी ते या पुस्तकात करतात.\n\nअक्षमता का ठरते वरचढ?\n\nराजकारण किंवा व्यवसायात नेता निवडताना आपल्यावर बरीच मोठी जबाबदारी असते. मात्र तरीही निवड करताना ती व्यक्ती \"आपल्यासाठी, आपल्या संस्थेसाठी किंवा ज्या देशाची धुरा आपण त्यांच्या हाती सोपवणार आहोत त्या आपल्या देशासाठी योग्य आहे का, याची कुठल्याही प्रकारची शहानिशा आपण करत नाही\", असे टॉमस यांचे म्हणणे आहे.\n\nऑफिस\n\nते म्हणतात, आपण निर्णय घेतो. मात्र, \"हे नेते खरंच योग्य कामगिरी बजावत आहेत की नाही, याची खातरजमा करण्यासाठी आपल्याकडे डेटाच नसतो. परिणामी नेतृत्व करण्याच्या त्यांच्या खऱ्या क्षमतेपेक्षा आपण त्यांच्या स्टाईलवरून किंवा ते आपल्यासमोर काय मांडत आहेत, त्यावरून अंदाज बांधत असतो.\"\n\nटॉमस सांगतात, \"सर्वात पहिला मुद्दा म्हणजे आपण त्यांच्या पात्रतेपेक्षा त्यांच्या आत्मविश्वा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सावर अधिक भर देतो.\"\n\nबरेचदा नोकरीसाठीची मुलाखत किंवा (राजकारण्यांबाबत) टीव्हीवरील भाषणं, यासारख्या छोटाश्या संवादाच्या आधारावर आपण आपले निर्णय घेत असतो. \n\nदुसरे म्हणजे, \"आपण एखाद्याची विनयशीलता याऐवजी त्याच्या करिश्म्यावर अधिक भाळतो.\"\n\nऑफिसमधलं प्रमुखपद अकार्यक्षम माणसाला कसं मिळतं?\n\nटॉमस यांच्या मते नम्रतेविषयी आपण भरभरून बोलतो. मात्र, निवड करताना मनोरंजक आणि आकर्षक, मजेदार आणि छाप पडणाऱ्या नेत्याचीच निवड करतो. मात्र, \"ती तुमच्या टीमच्या हितासाठी राबणारी उत्तम व्यक्ती आहे, हे तुम्हाला कळणार कसे?\"\n\nटॉमस सांगतात, तिसरे आणि अधिक काळजीची बाब म्हणजे, एकप्रकारची अहंकारी भावना असलेल्या नेत्याला आपण पसंती देतो.\n\n\"जेव्हा एखादी व्यक्ती आत्मकेंद्री किंवा स्वतःचाच अजेंडा पुढे रेटणारी वाटते - किंवा चुकीची आणि काहीशी भ्रमित करणारी असते - अशावेळी तिला नाकारण्यापेक्षा 'व्वा, हिच्यात नेतृत्वगुण आहेत', असे आपल्याला वाटत असते.\"\n\nजगभर गेली अनेक दशकं वेगवेगळ्या नेत्यांच्या व्यक्तिमत्त्व विश्लेषणाचा डेटा गोळा करण्यात आला. त्या डेटाचं विश्लेषण केलं असता असं दिसतं की वर उल्लेख केलेली तीन वर्णनं स्त्रियांपेक्षा पुरुषांसाठी अधिक लागू होतात. टॉमस सांगतात, \"यावरूनच वाईट नेत्याचा प्रभाव स्पष्ट होतो.\"\n\nचुकांची पुनरावृत्ती आणि चुकीचा नेता निवड करण्यामागची कारणे\n\nकदाचित एखाद्या कामासाठी 'उत्तम व्यक्ती' आपल्याला नको असते, असं टॉमस यांना वाटतं. ते म्हणतात, \"सैद्धांतिकरीत्या आपल्याला ते मान्य असतं. मात्र आपण उत्तमच व्यक्ती निवडतो, याचा पुरावा काय?\"\n\nऑफिस\n\nमिळवलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणावरून टॉमस सांगतात, \"अनेकदा कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच HRदेखील अल्पकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करतात. उदाहरणार्थ, या व्यक्तीमुळे मी अधिक छान दिसेल किंवा ही व्यक्ती एखादी समस्या झटपट सोडवू शकेल किंवा ही व्यक्ती कंपनी सोडून जाणार नाही किंवा ती मी सांगेन ते करेल.\"\n\n\"प्रत्येकच संस्था किंवा उद्योगात आपली टीम आणि सहकाऱ्यांवर कसा प्रभाव टाकू शकेल, याआधारावर नेत्याची निवड व्हायला हवी. मात्र, तसे न होता, परिस्थिती कशी सांभाळून घेईल, यावर निवड केली जाते.\"\n\nहे चक्र कसे भेदणार?\n\nटॉमस सांगतात, एखाद्या कंपनीत किंवा उदाहरणादाखल लोकशाहीत अकार्यक्षम नेत्यांना बाजूला सारण्यासाठी प्रत्येकाने तीन गोष्टी केल्या पाहिजे- \n\n1. नोकरीसाठी निवड करताना किंवा मतदान करताना..."} {"inputs":"त्यांनी स्वत: कोव्हिड-19 वर मात कशी केली याबाबत सांगताना ते म्हणाले, \"मी इम्युन झालो आहे. मला शक्ती मिळाल्यासारखं वाटतंय. मी सर्वांना किस करेन. पुरुषांना आणि सुंदर महिलांनासुद्धा.\" \n\nफ्लोरिडामधल्या सॅनफोर्डमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ट्रंप यांच्या निवडणूक प्रचार रॅलीला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. पुढील चार दिवस ट्रंप प्रचार करणार आहेत. \n\n3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. ट्रंप आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडन लोकांपर्यंत पोहोचून मतदारांची मतं आपल्या पारड्यात पाडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. \n\nमतदानपूर्व चाचणीनुसार जो बायडन हे ट्रंप यांच्यापेक्षा 10 अंकांनी पुढे आहेत. रिअर क्लिअर पॉलिटिक्सने गोळा गेलेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये बायडन यांची आघाडी खूप कमी आहे. उदाहरणार्थ, फ्लोरिडासारख्या राज्यामध्ये बायडन फक्त 3.7 अंकानी आघाडीवर आहेत. \n\nफ्लोरिडाला \"सनशाईन स्टेट\" म्हणून ओळखलं जातं. या राज्यात \"व्हाइट हाऊस\" ची निवडणूक जिंकण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 270 इलोक्टोरल कॉलेज वोट मिळवणं निर्णायक ठरणार आहे. जी बेलेट काउंट पद्धतीने निश्चित क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेली जात नाहीत. \n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना 11 दिवसांपूर्वी कोव्हिड-19च्या संसर्गाची लागण झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. \n\nपण, रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी डॉक्टरांनी, ट्रंप यांच्याकडून इतरांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका नसल्याचं स्पष्ट केलं. तर, सोमवारी डॉक्टरांनी ट्रंप यांच्या लागोपाट दोन दिवस करण्यात आलेल्या टेस्ट निगेटिव्ह असल्याची माहिती दिली. पण, त्यांनी तारखा सांगितल्या नाहीत. \n\nट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवणारे त्यांना पाहण्यासाठी आले \n\nनोमिया इक्बाल, बीबीसी न्यूज, सॅनफर्ड, फ्लोरिडा याचं विश्लेषण \n\nशेकडोंच्या संख्येने जमा झालेल्या जनसमुदायाकडून 'आणखी चार वर्षं' अशा घोषणा ऐकू येत होत्या. ज्याठिकाणी ट्रंप येणार होते, त्याठिकाणी लोक रांगा लावून पोहोचत होते. \n\nलोकांना ताप आहे का नाही याची तपासणी करण्यात येत होती, त्यांना मास्क वाटण्यात येत होते. ट्रंप यांच्या चाहत्यांना इतक्या लवकर ते बाहेर होतील असं वाटलं नव्हतं. ट्रंप यांचे चाहते त्यांची यासाठी प्रशंसा करतात. याठिकाणी मला एका व्यक्तीने सांगितलं, तो मूळचा न्यूयॉर्कचा आहे. पण, त्याने आपल्या हिरो प्रमाणे, प्लोरिडाला आपलं घर बनवलं आहे. \n\nडोनाल्ड ट्रंप यांच्या कॅम्पेन टीमला फ्लोरिडाचं महत्त्व माहीत आहे. त्यामुळे कॅम्पेन टीम आपलं सर्वस्व फ्लोरिडामध्ये पणाला लावलं आहे. फ्लोरिडामध्ये पराभव म्हणजे ट्रंप यांचा \"व्हाईट हाऊस\" मध्ये जाण्याचा रस्ता बंद होण्यासारखं आहे. \n\nडोनाल्ड ट्रंप यांचा मोठा मुलगा, डोनाल्ड ट्रंप ज्युनिअर याने गेल्या आठवड्यात फ्लोरिडामध्ये बस टूर पूर्ण केली. 'फायटर्स अगेन्स्ट सोशलिझम' च्या मार्फत हिस्पॅनिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्हेनझुएला, प्यूर्तोरिको आणि व्हिएतनामी वंशाचे 100 पेक्षा जास्त लोक एकत्र बसून ट्रंप ज्युनिअर यांचं ओर्लेंडोमधील भाषण ऐकत होते. त्यांच्यासोबतीला या भागातील स्टार असलेले क्यूबन-अमेरिकन फायटर जॉर्ज मासविडालही होते. \n\nउपाध्यक्ष माईक पेन्स यांनी निवृत्त लोकांची कॉलनी 'द व्हिलेजेस' ला भेट देऊन, निवृत्त लोकांची मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केले. \n\nराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांचे समर्थक जरी कोरोना व्हायरसपासून निश्चिंत दिसत असले. तरी, कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव फ्लोरिडामध्ये मोठ्या..."} {"inputs":"त्याचं झालं असं...एका कपडे रंगवणाऱ्या कारखान्यामध्ये पुराचं पाणी घुसलं त्यामुळे पुराच्या सगळ्या पाण्याचा रंग लालभडक झाला. हे पाणी सगळ्या गावात पसरलं होतं. लालभडक रंगामुळे सुरुवातील रक्ताचा पूर आल्यासारखं इथल्या लोकांना वाटलं.\n\nइंडोनेशियाच्या पेकलोंगान भागामध्ये जेंगगॉट नावाचं गाव आहे. तिथं ही घटना घडली आहे. पेकलोंगान भाग हा कपडे रंगवणे आणि वॅक्ससाठी प्रसिद्ध आहे. हे पुराचे फोटो शेकडो लोकांनी शेअर केले आहेत.\n\nहे फोटो खरे असल्याचं एका स्थानिक अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.\n\nस्थानिक अधिकारी दिमास आर्गा युदा यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, \"कपडे रंगवण्याच्या रंगामुळे हे पाणी लाल झालं आहे. डाय करण्याच्या कारखान्यात पाणी घुसल्यामुळे असं झालं आहे. पावसानंतर हा लाल रंग हळूहळू कमी होत जाईल.\"\n\nरॉयटर्सच्या माहितीनुसार पेकलोंगानमध्ये याआधीही बाटिक डिझाइनसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगामुळे नदीचा रंग बदलला आहे. गेल्याच महिन्यात एका गावातील नदीचा रंग हिरवा झाला होता. इंडोनेशियातील अनेक भाग नेहमी पुराच्या तडाख्यात सापडतात. यावर्षाच्या सुरुवातीला इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये आलेल्या वाद... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ळामुळे सुमारे 43 लोकांचे प्राण गेले होते.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"त्याच्या पालकांनी त्याचा पहिला आवाज एकला तो जोरात रडतानाचा. सहा तासांच्या प्रसूती कळांनंतर अमेरिकेतील एका हॉस्पिटलमध्ये नोएलचा जन्म झाला. दोन आशावादी पालकांच्यावतीनं नोएलला जन्म देणारी ती एक सरोगेट मदर होती.\n\nनोएलची नाळ कापताना ते पालक रडले. बाटलीतून दूध पाजताना ते त्याच्यात भावनिक होऊन गुंतले. नंतर त्याला सिंगापूरला घेऊन जाताना त्या पालकांना अभिमान वाटत होता.\n\nसिंगापूरमध्ये जसं एखादं सामान्य बाळ वाढतं, तसंच नोएलचं आयुष्य होतं. फक्त एकच अडचण होती, सिंगापूरमधील कायद्यानुसार तो एक अनौरस मुलगा होता. ज्याचा परिणाम त्याच्या संपूर्ण आयुष्यावर होऊ शकतो.\n\nजेम्स आणि शॉन (मुलाची ओळख लपवण्यासाठी नावं बदलली आहेत.) एक दशकापासून एकमेकांचे जोडीदार आहेत. आपल्याला एक मुल हवं, अशी दोघांचीही इच्छा होती.\n\nत्यांनी मूल दत्तक घेण्याचा विचार केला. पण लोकांच्या वैयक्तिक अनुभवांवरून त्यांना सांगण्यात आलं की, समलैंगिक पुरूषांसाठी मूल दत्तक घेण्याची घटना तशी दुर्लभ होती.\n\nएकट्या पुरूषाला मूल दत्तक घेण्याची परवानगी असते, पण ते वैयक्तिक अर्ज करू इच्छित नव्हते तसेच स्वतःचं नातंही लपवायची त्यांची इच्छा नव्हती.\n\nजेम्स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आणि शॉन यांना स्वतःचं मूल असावं असं नेहमी वाटत आलं.\n\nत्यामुळे त्यांना सरोगसीची संकल्पना सुचली. सिंगापूरमध्ये सरोगसी बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. याआधीही अनेक जोडप्यांनी तसं केलं आहे.\n\nएजन्सीच्या माध्यमातून स्त्री बीज दान करणाऱ्या स्त्रीची निवड करण्यात आली. जेम्सच्या शुक्राणूंच्या सह्याने IVF तंत्रज्ञानाद्वारे बीजनिर्मिती करण्यात आली.\n\nसरोगसी प्रक्रियेसाठी त्यांनी तब्बल दोन लाख डॉलर मोजले. नऊ महिन्यानंतर बाळाच्या जन्माप्रसंगी उपस्थित राहण्यासाठी ते अमेरीकेला परतले.\n\n\"अखेर आमचं स्वतःच मूल आहे हे आमच्यासाठी अविश्वसनीय होतं,\" जेम्स यांनी बीबीसीला सांगितलं. \"प्रेम आणि आनंदाचा वर्षाव होत होता आणि अचानक आमच्या आयुष्याला मोठा अर्थ प्रप्त झाल्याची जाणीव आम्हाला झाली.\"\n\nपरदेशात सरोगसीवर बंदी असलेले विद्यमान कायदे त्यावेळेस माहित नव्हते असे ते म्हणाले.\n\nतो कुठे जाईल?\n\nसिंगापूरला परतल्यानंतर त्यांना वास्तव समजलं.\n\nनोएलच्या आई-वडिलांनी विवाह केलेला नसल्यानं कायद्याच्यादृष्टीनं तो अनौरस मुलगा होता. त्यात पुन्हा त्याची आई परदेशी नागरिक असल्यानं तो सिंगापूरचा नागरिकही होऊ शकत नव्हता.\n\nनोएलला सिंगापूरचं नागरिकत्व नाकारलं गेलं. याचा अर्थ त्याला कुठलाही सरकारी लाभ किंवा सहाय्य मिळणार नव्हतं. त्यामुळे त्याला वडिलांपासून काहीही न मिळण्याचा धोका होता.\n\nकायद्यानुसार जेम्स हे नोएलचे वडिल आहेत. त्यामुळं चार वर्षाच्या नोएलला वडिलांसोबत राहण्याची परवानगी आहे. \n\nनोएलला आता एक लाँग टर्म व्हिजीट पास (LTVP) मंजूर करण्यात आला आहे. जो सहा महिन्यासांठी वैध असतो आणि वेळोवेळी अपडेट करावा लागतो.\n\nLTVP केव्हाही रद्द होऊ शकतं आणि तो कायमस्वरूपीचा उपाय ठरत नाही.\n\n\"(ते जर रद्द झालं तर) त्याला सिंगापूर सोडावं लागेल. कुठं जाईल तो?\" असं जेम्स म्हणाले.\n\n\"एकमेव सिंगापूर त्याला माहित आहे. त्याच्या आजी-आजोबांशी, काकू आणि चुलत भावांशी त्याचं एक भावनिक नातं निर्माण झालं आहे. हे सगळं आम्हाला उध्वस्त करेल.\"\n\nनिरुपयोगी प्रयत्न\n\nअनौरस संतती हा शिक्का पुसून काढण्यासाठी 2014च्या अखेरीस जेम्सनं स्वतःच्या मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.\n\nदत्तक घेतल्यानं आपोआप नागरिकत्व मिळेल असं नाही. पण जेम्सचे वकिल इवान चोंग यांच्या मते त्यांचा उद्देश त्यातून सफल होऊ शकेल.\n\nकौटुंबिक न्यायालयातील सुनावणीसाठी त्यांना गेल्या वर्षी..."} {"inputs":"त्याच्या मृत्यूचे ठिकाण आणि तारिख याबाबत अधिक तपशिल निनावी सूत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये नमूद करण्यात आलेला नाही. \n\nफेब्रुवारी महिन्यामध्ये अमेरिकेनं हमझाची माहिती कळवणाऱ्यास 10 लाख डॉलर्स बक्षिस देण्याचे घोषित केलं होतं. \n\nहमझा बिन लादेनचं वय अंदाजे 30 असावं. त्यानं अमेरिका आणि इतर देशांवर हल्ला करण्याचं आवाहन करणारे व्हीडिओ आणि ऑडिओ मेसेज त्यांन प्रसिद्ध केले होते.\n\nहमझाच्या मृत्यूबाबत NBC आणि न्यूयॉर्क टाइम्सनं बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.\n\nया बातम्यांबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप आणि व्हाईट हाऊस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी बुधवारी काहीही बोलण्यास नकार दिला.\n\nहमझा बिन लादेननं आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यावा असं आवाहन जिहादींना केलं होतं. ओसामा बिन लादेनला अमेरिकेनं 2011 साली पाकिस्तानात जाऊन ठार केलं होतं.\n\nअरेबियन द्वीपकल्पातील लोकांनी उठाव करावा असंही आवाहन त्यानं केलं होतं. सौदी अरेबियानं त्याचं नागरिकत्व मार्च महिन्यामध्ये काढून घेतलं होतं.\n\nहमझा इराणमध्ये नजरकैदेत असावा असं मानलं जातं. पण तो अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा सीरियामध्ये असावा अ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"संही सांगितलं जातं. \n\nपाकिस्तानातल्या अबोटाबादमध्ये ओसामाला मारल्यानंतर सापडलेल्या कागदपत्रांमध्ये अल-कायदाचं नेतृत्व हमझाकडे देण्यासाठी त्याला तयार करण्यात येत असल्याचं नमूद केलं होतं, असं अमेरिकेच्या गृह खात्यानं स्पष्ट केलं होतं.\n\nहमझा आणि अल-कायदाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलीचा व्हीडिओसुद्धा अमेरिकन फौजांना सापडल्याचं सांगण्यात येतं. त्याचे सासरे अब्दुल्ल अहमद अब्दुल्ला म्हणजेच अबू मुहम्मद अल-मसरीवर 1998 साली टांझानिया आणि केनया इथल्या अमेरिकन दुतावासावर झालेल्या बाँबहल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप केला जातो.\n\n2001 साली अल-कायदानं अमेरिकेमध्ये विमानहल्ले केले होते. गेल्या दशकभरात इस्लामिक स्टेटमुळे अल-कायदाचं नाव मागे पडलं आहे.\n\nअमेरिकेचा द्वेष करायला शिकवण्यात आलेला मुलगा\n\nबीबीसी न्यूजचे ख्रिस बकलर यांनी केलेले विश्लेषण\n\nहमझाचं नक्की वयही अमेरिकेला माहिती नाही यावरूनच त्याच्याबद्दल फार माहिती उपलब्ध नसल्याचं दिसतं.\n\nतो अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा इराणमध्ये असावा अशी माहिती नुकतीच मिळाली होती. मात्र तरिही अमेरिकन अधिकाऱ्यांना हा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार नक्की कोणत्या देशात लपला असावा हे सांगता येत नाही.\n\nत्याच्या माहितीसाठी लावण्यात आलेलं लाखो डॉलर्सचं बक्षिस केवळ तो किती घातक आहे हे सांगण्यासाठी नसून ते अल कायदा आणि त्याच्या प्रचार मोहिमेचं प्रतिकात्मक महत्त्व सांगून जातं.\n\n2001 साली अमेरिकेवर हल्ला झाला होता तेव्हा हमझाचं वय अत्यंत कमी होतं. अमेरिकेचा द्वेष करतच तो मोठा झाला.\n\nजर खरंच तो मेला असेल अल-कायदाचा एक महत्त्वाचा आवाज गेला असं म्हणता येईल. मात्र तरिही अल-कायदा संघटनेकडून असलेला धोका कमी झाला असं म्हणता येणार नाही.\n\nअल-कायदाबद्दल\n\nअल-कायदा संघटना 1980च्या दशकामध्ये अफगाणिस्तानात उदयाला आली. सोव्हिएट फौजांना देशाबाहेर काढण्यासाठी अफगाण मुजाहिदीनांना अरबांची साथ मिळाल्यानंतर ही संघटना स्थापन झाली. त्यांना मदत करण्यासाठी ओसामानं ही संघटना स्थापन केली. 1989मध्ये त्यानं अफगाणिस्तान सोडलं आणि हजारो परदेशी मुस्लिमांना लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी तो 1996 साली परतला. अमेरिका, ज्यू धर्मिय आणि त्यांचे सहकारी यांच्याविरोधात 'पवित्र युद्ध' करण्याची घोषणा अल-कायदा केली होती.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू..."} {"inputs":"त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे दिल्लीत कोव्हिड-19 आजाराची लक्षणं न दिसणारे म्हणजेच असिम्पटमॅटिक कोरोनाग्रस्त मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत.\n\nअसिम्प्टमॅटिक कोरोनाग्रस्त म्हणजे असे रुग्ण ज्यांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. मात्र, त्यांना आजाराची कुठलीच लक्षणं दिसत नाहीत.\n\nअशा रुग्णांमुळे चिंता अधिक वाढल्याचं सांगत केजरीवाल यांनी म्हटलं, \"दिल्लीने अधिकाधिक कोरोना चाचण्या करायला सुरुवात केली आहे. एका दिवसात करण्यात आलेल्या 736 कोरोना चाचण्यांपैकी 186 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले. हे सर्व लक्षणं नसलेले रुग्ण आहेत. यापैकी कुणालाच ताप, खोकला किंवा श्वास घेण्यात त्रास नव्हता. त्यांना याची कल्पनाच नव्हती, की ते कोरोना विषाणू घेऊन वावरत आहेत. हे तर अधिक गंभीर आहे. कोरोना पसरलेला असतो आणि कुणाला याची कल्पनाही नसते.\"\n\nलक्षणं नसलेल्या रुग्णांचा धोका केवळ दिल्लीतच नाही तर देशातल्या इतरही राज्यांमध्येही आढळून येत आहेत. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आसाम, राजस्थान या राज्यांनीही अशाप्रकारची प्रकरणं आढळत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे लक्षणं नसणारे कोरोनाग्रस्त डॉक्टरांसाठी नवं आव्हान ठरत आहेत. \n\nसंस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र्ग कधी पसरू शकतो?\n\nयाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी कोरोना कोणकोणत्या मार्गाने पसरतो, हे समजून घ्यायला हवं. \n\nजागतिक आरोग्य संघटनेनुसार कोरोना विषाणुचा फैलाव होण्याचे तीन मार्ग असू शकतात.\n\nलक्षण असलेले\/सिम्प्टमॅटिक: ज्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसली आणि त्यांच्या माध्यमातून इतरांना हा संसर्ग झाला, असे रुग्ण. लक्षणं दिसायला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसातच अशा व्यक्तींकडून इतरांना विषाणूची बाधा होऊ शकते. \n\nप्रीसिम्प्टमॅटिक: विषाणूचा संसर्ग झाल्यापासून आजाराची लक्षणं दिसण्यापर्यंतचा जो मधला कालावधी आहे, त्या कालावधीमध्येसुद्धा संबंधित व्यक्तीकडून कोरोनाचा संसर्ग पसरू शकतो. या कालावधीला 'इन्क्युबेशन पीरियड' म्हणतात. हा जवळपास 14 दिवसांचा असू शकतो. यात कोरोनाची थेट लक्षणं दिसत नाहीत. मात्र, हलका ताप, अंगदुखी अशी सौम्य लक्षणं सुरुवातीला दिसू शकतात.\n\nलक्षण नसलेले\/ असिम्प्टमॅटिक: अशा व्यक्तींमध्ये आजाराची लक्षणं अजिबात दिसत नाहीत. मात्र, ते पॉझिटिव्ह असतात आणि त्यांच्याकडून इतरांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. जगातल्या इतर देशांमध्येही असे रुग्णं आढळले आहेत. मात्र, भारतात अशा रुग्णांची संख्या तुलनेने जास्त आहे. \n\nलक्षण नसलेल्या रुग्णांचा धोका अधिक का?\n\nबंगळुरूमधल्या राजीव गांधी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेचे डॉ. सी. नागराज यांच्या मते, जगभरात असिम्प्टमॅटिक कोरोनाग्रस्तांची संख्या 50 टक्क्यांच्या आसपास आहे.\n\nआपल्या संस्थेविषयी सांगताना ते म्हणतात, की त्यांच्या संस्थेतल्या 12 रुग्णांमध्ये 5 रुग्ण लक्षण नसलेले आहेत. हे प्रमाण जवळपास 40% आहे. \n\nडॉ. नागराज यांच्या मते, लक्षणं नसलेल्या रुग्णांचं वैशिष्ट्यं म्हणजे त्यांचं वय. त्यांच्या संस्थेत असिम्प्टमॅटिक आढळलेले पाचपैकी तीन रुग्ण 30 ते 40 वयोगटातले आहेत. चौथा रुग्ण 13 वर्षांचा आहे तर पाचवा रुग्ण पन्नाशीच्या वरचा आहे.\n\nदिल्लीत आतापर्यंत जे असिम्प्टमॅटिक रुग्ण आढळले आहेत, त्यांच्या वयाविषयीची माहिती अजून मिळालेली नाही. \n\nजगात लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त नसल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. मात्र तरीही असे रुग्ण आव्हान असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. \n\nकेंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अगरवाल यांच्या मते अशा प्रकरणांसाठीसुद्धा आपण तयार असायला हवं. \n\nत्यांनी म्हटलं, \"हॉटस्पॉट झोनमध्ये राहणारे वृद्ध हाय रिस्कवर आहेत आणि त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी..."} {"inputs":"त्यामुळे एकाचवेळी लोकसभा निवडणुकीतील कामगिरी सुधारण्यासोबतच महाराष्ट्रातलं सरकार वाचवण्याचं आव्हानही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असेल.\n\nमध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा ही तीनही राज्यं महाराष्ट्राच्या सीमेलगत आहेत. या राज्यांमध्ये शेती, बेरोजगारी, आरक्षणासाठी होणारी आंदोलनं, सामाजिक तणाव, जातीय आणि राजकीय समीकरणं हे प्रश्न केंद्रस्थानी होते, जे महाराष्ट्रातही भाजप सरकारची डोकेदुखी बनले आहेत. \n\nत्यामुळे देवेंद्र फडणवीसांना पाच राज्यातील पराभवातून बरंच शिकावं लागेल आणि पुढच्या काळात सावध पावलं टाकावी लागतील. तसंच निवडणुकीसाठी कमी वेळ उरल्याने निर्णयप्रक्रिया जलद करावी लागेल. \n\nज्येष्ठ पत्रकार समर खडस यांच्या मते \"पाच राज्यात भाजपला बसलेला फटका हा कृषी क्षेत्रातल्या असंतोषाचा परिणाम आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं होतं. महाराष्ट्रातही शेतीचाच प्रश्न गंभीर आहे. पारंपरिक पिकांना पर्याय देण्यात, फलोत्पादन वाढवण्यात किंवा त्यावर प्रक्रिया उद्योग उभारण्यात सरकारला यश आलं नाही. \n\nतेलंगणात चंद्रशेखर राव यांना मिळालेलं यश हे रायत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ु योजनेमुळे मिळालं. ज्यात त्यांनी शेतकरी आणि मजूर वर्गाला समाधानी करण्याचा प्रयत्न केला. शेळीपालनाला प्रोत्साहन दिलं. आता तेलंगणा मांस निर्यातीचं आगर बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतंय. तसं आपल्याकडे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांबाबत होऊ शकलं असतं. ज्यामुळे संताप कमी झाला असता. पण ते झालं नाही.\"\n\nमराठवाडा, विदर्भात शेतीचा प्रश्न अधिक गंभीर आहे. त्यातच यंदा पुन्हा दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे. शेती प्रश्नात दीर्घकालीन उपाययोजना करणं अपेक्षित आहे. ज्याची सुरुवात आताच करावी लागेल. \n\n\"महाराष्ट्र सरकारनं 35 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. प्रत्यक्षात ही कर्जमाफी 16 हजार कोटी रुपयांची झाली. पिकविमा योजना, बोंडअळीचं अनुदान मिळायला उशीर झाला. या सगळ्या बाबी मुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीच्या ठरू शकतात. त्यामुळे पुढच्या 6-8 महिने आव्हानात्मक असणार आहेत,\" असं खडस यांना वाटतं.\n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर \"मेक इन महाराष्ट्र\"ची घोषणा केली. या माध्यमातून राज्यात मोठी गुंतवणूक येण्याची अपेक्षा होती. रोजगाराच्या संधी वाढणार असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात नोकऱ्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.\n\nराजकीय पत्रकार धर्मेंद्र जोरे यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलंय \"पाच राज्यांच्या निकालांमधून मुख्यमंत्री फडणवीस यांना बरंच काही शिकण्यासारखं आहे. कारण मध्य प्रदेश, राजस्थानात जे प्रश्न आणि मुद्दे होते, तेच महाराष्ट्रातही आहेत. त्यातला बेरोजगारीचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी फडणवीस यांना प्रयत्न करावे लागतील. मात्र लोकसभेसाठीची आचारसंहिता वगैरे गोष्टी पाहता त्यांच्याकडे कमी वेळ उरला आहे. त्यात ही कसरत साधावी लागेल\"\n\nआरक्षण हा महाराष्ट्राच्या राजकारणातला कळीचा मुद्दा ठरला आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम समाजानं आरक्षणासाठी मोर्चे काढले, आंदोलनं केली. त्यात मराठा समाजाची शांततेनं झालेली आंदोलनं सरकारसाठी अधिक चिंताजनक होती. अडीच वर्षें मोर्चे आणि आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाला राज्य सरकारनं 16 टक्के आरक्षण जाहीर केलं आहे. मात्र यामुळे सरकारची डोकेदुखी संपलेली नाही. \n\nसमर खडस याबाबत सांगतात, \"मराठा आरक्षण लागू होण्यात अडचणी आहेत. कोर्टात हे आरक्षण टिकावं लागेल. त्यामुळेच आरक्षणाची घोषणा केल्यानंतर सरकारनं तातडीनं मेगाभरतीची जाहिरात काढली, त्यावर कोर्टानं..."} {"inputs":"त्यामुळे यंदाच्या वर्षी दिवाळी साजरी करण्यावर अनेक मर्यादा असतील. या दिवाळीमध्ये फटाके उडवण्याच्या इच्छेला यंदाच्या वर्षी मुरड घालावी लागेल असं दिसत आहे.\n\nदेशात अनेक राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनेही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन राज्यातील नागरिकांना केलं आहे. \n\nदरवर्षी, दिवाळीपूर्वी फटाके आणि त्यांच्यामुळे होणारं प्रदूषण या मुद्द्यावर चर्चा होत असते. यंदा या चर्चेला कोरोनाची जोड मिळाली. सोशल मीडियावर या संपूर्ण प्रकरणावरून वादविवादही होताना दिसत आहेत. \n\nदिल्ली, राजस्थानसह अनेक राज्यांची फटाक्यांवर बंदी\n\nकोव्हिड-19 हा श्वसनाशी संबंधित आजार आहे. त्याचप्रमाणे फटाक्यांच्या प्रदूषणाने सुद्धा अनेक श्वसनविकार जडतात. अशा स्थितीत या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. \n\nकोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याच्या उद्देशानेच दिल्ली, हरयाणासह राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. \n\nकोरोना संसर्ग रोखणं आणि नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ऊन खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचं राज्यांनी म्हटलं. \n\nमहाराष्ट्रात फटाक्यांवर बंदीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. \n\nकोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी तसंच संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतंच केलं होतं.\n\nत्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारचाही फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. \n\nपण कोरोना काळात फटाके उडवल्यास काय अडचणी निर्माण होतील? कोरोना आणि फटाक्यांचा संबंध नेमका काय, याबाबत बीबीसीने तज्ज्ञांकडून माहिती घेतली.\n\nप्रदूषक बनतील कोरोना वाहक\n\nदिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असल्याचं जमशेदपूरमध्ये झालेल्या एका संशोधनातून समोर आलं होतं. \n\nफटाक्यांमुले हवेत मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो. हिवाळ्यात धुक्यांमुळे हा धूर वर निघून न जाता. इथेच अडकून राहतो. हा धूर हवेत मिसळल्याने तयार होणारे धुरके अतिशय धोकादायक मानले जाता. यामध्ये विषारी प्रदूषक असतात. यामध्ये एअरोसोलही असतात. \n\nहिवाळ्याच्या दिवसांत हे एअरोसोल आणि PM2.5 कोरोना व्हायरसचे वाहक म्हणून कार्य करू शकतात, अशी माहिती हैदराबादच्या KIMS हॉस्पिटलमधील फुफ्फुस रोग तज्ज्ञ डॉ. रामण्णा प्रसाद यांनी डेक्कन क्रोनिकलशी बोलताना दिली.\n\nते सांगतात, \"कोरोना व्हायरस हा हवेतून पसरणारा व्हायरस आहे. छोट्या छोट्या पाण्याच्या थेंबाच्या माध्यमातून तो इतरत्र पसरतो. फटाक्यांच्या धूरामुळे हवेत त्यांना वाहक मिळतो. ते बराच काळ हवेत तरंगत राहू शकतात.\"\n\nकोव्हिड होऊन गेलेल्या रुग्णांना जास्त धोका\n\nकोरोना व्हायरस हा मानवाच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला चढवतो. कोव्हिड झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसात गंभीर संसर्ग झाल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. त्याचप्रमाणे कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांची श्वसनयंत्रणा कमकुवत बनल्याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. \n\nकोरोनाची लागण होऊन गेलेल्या डॉ. अब्दुल मोहिद खान यांची मुलाखत बीबीसी मराठीने घेतली होती. \n\nकोव्हिड होऊन गेल्यानंतर आपल्याला खालील अडचणी येत असल्याचं डॉ. खान यांनी त्यावेळी सांगितलं होतं. \n\nआपलं आरोग्य पूर्वीप्रमाणे बनवण्यासाठी डॉ. खान यांना पुन्हा उपचार घ्यावे लागत आहेत. \n\nम्हणजेच कोव्हिड होऊन गेलेल्या व्यक्तींना जास्त धोका निर्माण होऊ शकतो. \n\nयाबाबत मुंबईच्या जे. जे. रुग्णालयातील कान, नाक..."} {"inputs":"त्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी वगैरे पक्षांच्या यात्रा-सभा तीन महिने आधी सुरू झाल्या म्हणून कुणाला आश्चर्य वाटायला नको. \n\nत्यात महाराष्ट्र देशातलं सगळ्यांत श्रीमंत राज्य. इथे लोकसभेच्या 48 जागा. देशाची आर्थिक राजधानी इथेच. त्यामुळे महाराष्ट्रावर राज्य करणं सर्वार्थाने महत्त्वाचं ठरतं. \n\nया अतिशय महत्त्वाच्या निवडणुकीचं कव्हरेज आम्ही बीबीसी मराठीवर नवनवीन मार्गांनी करतोय. त्याचाच एक भाग म्हणजे आमची महाराष्ट्र यात्रा. \n\nया यात्रेच्या पहिल्या टप्प्यात आम्ही राज्याच्या 10 शहरांमधून प्रवास करतोय.\n\nमुख्य म्हणजे या यात्रेत टीव्हीसारखी लुटुपुटूची भांडणं नसतील. इथे दोन गोष्टी घडतील - एक तर स्थानिक तरुण पत्रकारांसोबत तिथल्या विषयांवर आणि राजकारणावर गंभीर चर्चा होईल. आणि दुसरी म्हणजे, प्रत्येक शहरातल्या तरुणांसोबत धम्माल गप्पा होतील. \n\nबीबीसी मराठीची निवडणूक गाडी\n\nसोशल मीडियावर, म्हणजे फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इन्स्टाग्रॅमवर आणि शेअरचॅट, जिओ चॅट, हॅलो यांसारख्या तरुण चॅटअप्सवर आम्ही पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेचं वार्तांकन करणार आहोत. \n\nतरुणांनी तरुणांसाठी तरुणांच्या मुद्द्यांभोवती तरुणां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"च्या भाषेत तरुणांच्या प्लॅटफॉर्म्सवर कव्हर होणारी ही पहिली निवडणूक आहे. \n\nबीबीसी मराठीची टीम\n\nबीबीसी मराठीचे प्रतिनिधी विनायक गायकवाड, समृद्धा भांबुरे आणि राहुल रणसुभे राज्यभरातल्या तरुणांशी संवाद साधत आहेत. बीबीसी मराठीच्या आकर्षक निवडणूक गाडीतून ते 2,982 किमीचा प्रवास करून राज्य पालथं घालत आहेत. \n\nतुम्हाला या धम्माल प्रवासात आमच्यासोबत सहभागी व्हायचंय? मग आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नक्की फॉलो करा. त्या सर्वांच्या लिंक्स या बातमीच्या तळाशी आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"त्यावर आता शिवसेनेनं स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारनं असं काही केलं नसल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी यामुद्द्याचा आधार घेत राज्यपालांवर टीका देखील केली आहे. \n\nयाविषयी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, \"फ्लाईट रोखण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. असं आम्ही करणार नाही, यावर माझा विश्वास आहे. राज्यपाल महोदयांनी जवळपास वर्षभरापासून 12 नावं रोखून धरली आहेत. याची गरज नाही. हे बेकायदेशीर आहे. हे 10 मिनिटांचं काम आहे. फाईल उघडून फक्त सही करायची आहे. 12 नावं आहेत. हे तर कायद्याच्या विरोधात तर आहेच पण घटनेच्या विरोधातही आहे. \n\n15 मिनिटं विमानात बसावं लागलं, तर त्यांना हे अयोग्य असल्याचं वाटतंय. अपमानास्पद वाटतं. पण जर कॅबिनेटने एखादा सहमतीने पाठवलेला प्रस्ताव तुम्ही रोखून धरत असाल, तर तो ही कॅबिनेटचा अपमान आहे. पण ही गोष्ट सोडून द्यायला हवी. राज्यपालांचा सन्मान राखला जायला हवा, असं आमचं म्हणणं आहे.\" \n\nराजभवनाचं स्पष्टीकरण\n\nराज्य शासनाच्या चार्टर विमानाच्या वापरासाठीची परवानगी वेळेत न आल्याने राज्यपालांनी देहराडूनला जाण्यासाठी प्रवासी विमानाने प्रवास केल्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चं स्पष्टीकरण राज्यपालांच्या कार्यालयाकडून देण्यात आलंय. \n\nराज्यपालांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मसुरीमधल्या IAS अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी जाणार होते. त्यासाठी देहराडूनला सरकारी विमानाने जाण्यासाठीची परवानगी 2 फेब्रुवारी रोजी मागण्यात आली होती आणि हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही कळवण्यात आल्याचं राज्यपालांच्या कार्यालयाने म्हटलंय. \n\nया प्रवासासाठी आज (11 फेब्रुवारी) राज्यपाल सकाळी 10 वाजता विमानतळावर पोहोचून सरकारी चार्टर विमानात बसले पण या विमानाच्या वापरासाठीची परवानगी अद्याप आली नसल्याचं त्यांना सांगण्यात आल्यानंतर, त्यांच्या सूचनांनुसार प्रवासी विमानाची तिकीटं काढण्यात आली आणि ते देहराडूनला रवाना झाल्याचं राज्यपाल कोश्यारींच्या कार्यालयाने पाठवलेल्या स्पष्टीकरणात म्हटलंय. \n\nCMOचं स्पष्टीकरण \n\nयाबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नसल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.\n\n\"राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला,\" असं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलंय. \n\n\"काल म्हणजे बुधवार दिनांक 10 फेब्रुवारीस मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. ही मान्यता मिळाल्यानंतरच राजभवन सचिवालयाने राज्यपाल महोदयांच्या विमान प्रवासाबाबत नियोजन करून त्यांना विमानतळावर आणणे अपेक्षित होतं. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करून न घेतल्याने राज्यपाल महोदयांना शासकीय विमानाने इच्छित स्थळी जाता आले नाही.\"\n\nअसं स्पष्ट करत राज्यपालांच्या कार्यालयाची ही चूक असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं म्हटलंय. तसंच घटनेची गंभीर दखल घेत राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं, सरकारनं स्पष्ट केलंय. \n\nनेमकं काय झालं?\n\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये या ना त्या मुद्यावरून वाद पाहिले आहे. पण, आज मुंबई विमानतळावर राज्यपालांना राज्य शासनाचे विमान उपलब्ध करू दिले गेले नाही. राज्यपाल आज सकाळी 10 वाजता मसुरी येथे..."} {"inputs":"त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना पत्र लिहून 'माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही,' असं उत्तर दिलं आहे. \n\nमंदिरांवर सुरू असलेली बंदी वाढवल्याप्रकरणी, राज्यपालांनी 'तुम्ही हिंदुत्व सोडून सेक्युलर झालात?' असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचं म्हणत, राज्यपालांना सुनावलं आहे. \n\nदरम्यान, याच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. \n\nदुर्दैवानं राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्राचा सूर एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला उद्देशून लिहिल्यासारखा आहे. राज्यघटनेमध्ये 'धर्मनिरपेक्ष' या शब्दाचा उल्लेख आहे, ज्याचा अर्थ सर्व धर्मांना समानतेनं वागवलं जाईल असा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी घटनात्मक मूल्यांप्रमाणेच वागायला हवं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. \n\nलोकशाहीमध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी आपापले विचार मांडण्यात काही गैर नाही, मात्र राज्यपालांनी पत्रात वापरलेली भाषा ही प... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"दाला साजेशी नसल्याचं शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.\n\nराज्यात मंदिरं खुली करण्याच्या मुद्यावर राजकारण सुरू झालंय. भाजप आणि इतर पक्षांनी सरकारनं मंदिरं खुली करावीत यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. \n\nपण, राज्य सरकारने कोरोनाचा वाढता संघर्ष लक्षात घेता, प्रार्थनास्थळं उघडण्याबाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही. आता हाच मुद्दा राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील शाब्दीक युद्धाचा मुद्दा ठरलाय. \n\n12 ऑक्टोबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रार्थनास्थळांवर असलेल्या बंदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीलं. राज्यातील सर्व प्रार्थनास्थळं कोव्हिड-19 बाबतची योग्य खबरदारी घेऊन खुली करा अशी सूचना राज्यपालांनी या पत्रात केली. \n\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उद्धव ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र\n\nमंदिर मुद्यावर राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र \n\nया पत्रात राज्यपाल लिहितात, \n\n'1 जूनला लोकांना उद्देशून केलेल्या भाषणात आपण \"मिशन बिगिन अगेन\" \"पुन:श्च हरिओम\" असं म्हणाला होतात. त्याचसोबत आता लॉकडाऊन हा शब्द नाही असं देखील तुम्ही म्हणाला होतात. \n\nपण, दुर्दैवाने लोकांसमोर उद्देशून करण्यात आलेल्या भाषणाच्या चार महिन्यांनंतरही तुम्ही राज्यातील पार्थनास्थळांवरील बंद सुरू ठेवली आहे. \n\nएकीकडे राज्य सरकारने राज्यातील बार, हॉटेल, बीच सुरू करण्यासाठी परवानगी दिली. दुसरीकडे राज्यातील देव मात्र अजूनही लॉकडाऊनमध्ये आहेत. \n\nतुम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार करता. मात्र, मला असा प्रश्न पडतो की तुम्हाला दैवी पूर्वसूचना मिळाली आहे की काय, तुम्ही वेळोवेळी राज्यातील प्रार्थनास्थळं उघडणे पुढे ढकलता. का तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? ज्या शब्दाचा तुम्ही तिरस्कार करत होतात.'\n\nत्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. \n\nउद्धव ठाकरे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेलं पत्र\n\n'माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही'\n\nराज्यपाल कोश्यारी यांनी पत्रात उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. सेक्युलर झालात का, असा खडा सवाल केला. त्यामुळे भडकलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट राज्यपालांना चांगलच सुनावलंय.\n\n\"माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसंच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्याचं हसत खेळत घरात..."} {"inputs":"त्यावर नारायण राणे यांनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन, उद्धव ठाकरेंनी या वेळचा दसरा मेळावा मुलाला क्लिनचिट देण्यासाठी घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. \n\nयावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. \"मी पाहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा राखली, मात्र याला अपवाद सध्याचे मुख्यमंत्री आहेत. कसलाही ताळमेळ नसलेले, निर्बुद्ध आणि शिवराळ मुख्यमंत्री. ज्याप्रकारे ते बोलत होते, तसं भाषण कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी केलेलं नव्हतं,\" असं नारायण राणे म्हणाले. \n\n\"मुख्यमंत्रिपदाला हा माणूस लायक नाही. देशाच्या पंतप्रधानाबद्दल कामाबद्दल, धोरणाबद्दल बोलण्याची या मुख्यमंत्र्याची लायकी नाहीय. या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पाहावा, सांभाळावा,\" अशी टीका राणे यांनी केली आहे. \n\n\"हिंदुत्त्वावर बोलण्याचा उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही. बेईमानी करून पद मिळवलं. कारण 145 आमदार यांचे नाहीत. 56 आमदारांवर हिंदुत्त्वाला मूठमाती देऊन पद मिळवलं,\" असाही आरोप राणेंनी केला. \n\nआदित्य ठाकरेंवर आरोप \n\n\"सुशांत सिंह राजपूतची प्रकरणी आदित्य ठाकरे कोठडीत जाईल, सत्तेचा दुरुपयोग करून स्वत:... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"च्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न आहे. सुशांतच्या प्रकरणात त्याला मारलं, कशानं मारलं सर्व बाहेर येईल. दिशा सालियनवर बलात्कार कुणी केली, तिला वरून कुणी टाकलं, हे सर्व समोर येईल,\" असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केलं आहे. \n\nबाळासाहेबांना वाईट वागणूक दिल्याचा आरोप\n\n\"उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना छळलं आहे. 2005-06 ची घटना सांगतो. बाळासाहेबांना वाटत होतं की, सेनाभवनासमोर दसरा मेळावा घ्यावा. नवीन शिवसेना भवन बांधून झालं होतं. तेव्हा नेत्यांना बोलावून बाळासाहेबांनी सर्व नेत्यांना सांगितलं. मात्र, दुसऱ्या दिवशी सामना वृत्तपत्रात आलं की, शिवाजी पार्कात दसरा होईल, असं आलं. बाळासाहेबांना धक्का बसला. मी घेतलेले निर्णय बदलले जातात, असं साहेबांना वाटलं.\" 27 जुलै 2006 साली वाढदिवसाला उद्धव ठाकरेंनी नवीन शिवसेना भवनाचं उद्घाटन केलं,\" असाही गौप्यस्फोट राणेंनी केला आहे.\n\n\"उद्धव ठाकरेंनी अशी भाषा सोडली नाही, तर आमचा तोल गेल्यास महागात पडेल. साहेबांकडे पाहून गप्प बसलो. आमच्याकडे नजर टाकू नका, अन्यथा पळताभूई थोडी होईल. कुणाला वाघाची भाषा करता, शेळपट कुठलं!\"\n\n\"उद्धव ठाकरेंना बजेट कळतो का, जीडीपी कळतो का, राज्याची अर्थव्यवस्था कळते का? शून्य माहिती आहे. अधिकारी हसतात. बुद्धू मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे, कालचा दसरा मेळावा हा फक्त विरोधकांना अपमानित करण्यासाठी द्वेषानं केलेलं भाषण आहे. त्या भाषणाला अर्थ नाही. बेडूक आला, अमूक आला-तमूक आला, अरे एका रेषेत काहीतरी बोला?\"\n\n\"थापाबाज, दिशाभूळ करणारा मुख्यमंत्री आहे. मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. मराठ्यांचा द्वेष करणारा मुख्यमंत्री आहे.\" \n\n\"मुख्यमंत्र्यांना कुणी विचारत नाहीत. शिवसैनिकही मानत नाहीत. वर्षावर भेटत नाहीत, मातोश्रीवर प्रवेश नाही. खेळण्यातला मुख्यमंत्री आहे. कठपुतळी आहे. कठपुतळी दुसऱ्याच्या हातावर नाचते तरी, यांना नाचताही येत नाही,\" असे आरोप राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केले आहेत. \n\nसंजय राऊतांवर टीका \n\n\"आजच्या सामनात संजय राऊत म्हणतात, सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात, आमचं सरकार पाडून दाखवा. संजय राऊत हा विदुषक आहे. २५ वर्षं शिवसेना सत्तेत राहणार. कुठल्या धुंदीत बोलतोय हा,\" अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली. \n\nउद्धव ठाकरे नारायण राणेंवर काय म्हणाले?\n\nसध्या एक बेडूक आणि त्यांची दोन पिलं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत..."} {"inputs":"त्यावेळी एका 50 वर्षाच्या मुस्लीम व्यक्तीची घरी गोमांस ठेवल्याच्या अफवेतून जमावाने हत्या केली होती. भारतीय जनता पक्षानं बीफवर बंदी आणली होती. तसेच दोन विचारवंतांच्या हत्या झाल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर रामचंद्र गुहा बोलत होते. \n\n\"अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सहिष्णूता या दोन गोष्टी विचारात घेता आपल्या देशात कधीच सुवर्ण युग नव्हतं हे आपण मान्य करायला पाहिजे. देशात सरकार आणि राजकीय नेत्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न याआधीही झाले आहेत. पण आपण नक्कीच दिवसेंदिवस अधिकाधिक असहिष्णू होत आहोत. हिंसेच्या घटनामध्ये वाढ होत आहे हे लक्षात घ्यावं लागेल,\" असं गुहा त्यावेळी म्हणाले होते. \n\nज्या असहिष्णुतेविरोधात गुहा बोलत होते त्याच असहिष्णुतेचा सामना त्यांना आज करावा लागत आहे. \n\nपंधरा दिवसांपूर्वी गुहा यांनी जाहीर केलं होतं की ते अहमदाबाद विद्यापीठात व्हिजिंटिंग फॅकल्टी म्हणून शिकवणार आहेत. पण आता ते पद स्वीकारणार नाहीत. \n\n\"काही गोष्टी माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत. त्यामुळे मला हे पद स्वीकारता येणार नाही,\" असं त्यांनी म्हटलं आहे. \n\nहे पद न स्वीकारण्याचं स्पष्टीकरण त्यांनी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"दिलेलं नाही. विद्यापीठाने देखील ते का येणार नाहीत याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे या घटनेवर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. \n\n\"महात्मा गांधींचं चरित्र लिहिणाऱ्या व्यक्तीला महात्मा गांधींच्या गुजरातमध्ये शैक्षणिक क्षेत्रात स्थान मिळत नाही. हे पाहून दुःख झालं पण आश्चर्य वाटलं नाही,\" असं ट्वीट ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केलं आहे. \n\nगुहा यांनी देखील चिमटा काढत म्हटलं आहे की, \"गांधीजींच्या चरित्रकाराला, गांधीजींच्या शहरात, गांधीजींवरील अभ्यासक्रम शिकवण्यासाठी बंदी आहे.\" \n\nगुहा यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे त्यांना हा अभ्यासक्रम शिकवता येणार नसल्याचं दिसतं. \n\n\"विद्यापीठात रामचंद्र गुहांनी अभ्यासक्रम शिकवण्यासाठी येण्यास आमचा विरोध आहे. हे आम्ही विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं,\" अशी माहिती अभाविपच्या नेत्यानं इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. \n\n\"आम्हाला आमच्या विद्यापीठात विचारवंत हवे आहेत, देशद्रोही नकोत, असं आम्ही सांगितलं. त्यांच्या पुस्तकातील ज्या भागावर आम्हाला हरकत आहे तो भाग आम्ही वाचून दाखवला,\" असं देखील त्या नेत्यानं सांगितलं. \n\n\"गुहांच्या लिखाणामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाली, व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांना ते एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, स्वातंत्र्यावर घाला घातला असा कांगावा करून ते दहशतवाद्यांना सोडण्याची विनंती करत आहेत, भारतापासून काश्मीर वेगळं व्हावं असं त्यांना वाटतं,\" असे आरोप त्यांनी गुहा यांच्यावर केले आहेत. \n\nतसेच गुहा हे साम्यवादी आहेत, असाही आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आला आहे. ज्या लोकांनी त्यांची तक्रार केली त्यांनी गुहा यांचं साहित्य वाचलं नाही असं वाटतं. \n\nरामचंद्र गुहा यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. क्रिकेट, पर्यावरण, दलित आणि आदिवासी संघर्ष, स्वातंत्र्योत्तर भारत, महात्मा गांधी या विषयावर त्यांनी विपुल लिखाण केलं आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर दोन खंडात चरित्र लिहिलं आहे. त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकवलं आहे. जितकं त्यांना भारतीय शास्त्रीय संगीत आवडतं तितकंच त्यांना बीटल्स आवडतात. जगातल्या प्रसिद्ध नियतकालिकानं त्यांचा उल्लेख जगातील प्रमुख विचारवंतांपैकी एक असा केला आहे. \n\nहिंदुत्ववादी राजकारण आणि घराणेशाही या दोन्ही गोष्टींना ते विरोध करतात...."} {"inputs":"त्रिपुराची राजधानी आगरतळा इथं भाजपनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना बिप्लब देब यांनी हे विधान केलं. \n\nबिप्लब देब यांनी एका सभेत बोलताना हे विधान केलं. \"2018 साली विधानसभा निवडणुकीच्या वेळेस अमित शाह यांच्यासोबत अतिथीगृहात बैठक झाली होती. या बैठकीत पक्षाचे नेते अजय जामवाल यांनी म्हटलं की, भाजपनं अनेक राज्यांत सरकार स्थापन केली आहेत. त्यावर अमित शाह यांनी म्हटलं की, अजून श्रीलंका आणि नेपाळ बाकी आहेत.\" \n\nआपण आपल्या पक्षाचा विस्तार शेजारी देशात करून तिथेही सरकार स्थापन करू, असं अमित शाहांनी सांगितल्याचंही बिप्लब देब यांनी म्हटलं. \n\nपश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना दणदणीत पराभव स्वीकारावा लागेल तसंच केरळमध्येही भाजप सरकार स्थापन करेल, असंही बिप्लब देब यांनी म्हटलं. \n\nबिप्लब देब यांनी अमित शाह यांच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. त्यांच्या नेतृत्वात भाजप हा जगातील सर्वांत मोठा पक्ष बनल्याचंही देब यांनी म्हटलं.\n\nविरोधकांनी बिप्लब देब यांच्या विधानावर भाजप नेतृत्वानं स्पष्टीकरण द्यावं, असं म्हटलं आहे. सीपीआय (एम) चे नेते आणि माजी खासदार जितेंद्र चौधरी यांनी बिप्लब ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"देब यांच्यावर टीका करताना म्हटलं की, त्यांना लोकशाही आणि घटनेचं आकलन नाहीये. चौधरी यांनी पुढे असंही म्हटलं की, देब यांनी दावा केल्याप्रमाणे अमित शाह यांनी वक्तव्य केलं असेल तर तो भारतानं अन्य देशातील अंतर्गत पक्षांमध्ये हस्तक्षेप करण्यासारखं आहे. \n\nबिप्लब देव यांची काही वादग्रस्तं विधानं \n\nबिप्लब देब यांनी याआधीही अशाच प्रकारची काही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. महाभारताच्या काळातही देशात इंटरनेट आणि सॅटेलाइटसारख्या सुविधा होत्या, असं बिप्लब देब यांनी म्हटलं होतं.\n\nहस्तिनापुरात बसून संजय धृतराष्ट्राला कुरूक्षेत्रावरील युद्धाचा वृत्तांत देत होता. इंटरनेट, सॅटेलाइटसारख्या सुविधांमुळेच हे शक्य झालं असावं असंही बिप्लब देब यांनी म्हटलं. \n\nएकदा त्यांनी युवकांना गाय पाळावी असाही सल्ला दिला होता. \n\nसरकारी नोकरीच्या मागे पळण्यापेक्षा तरूणांनी पानपट्टी टाकावं असंही एकदा बिप्लब देब यांनी म्हटलं होतं. देशातले तरूण सरकारी नोकरीच्या नादाने राजकीय पक्षांच्या मागे पळतात. आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ वाया घालवण्यापेक्षा पानाचं दुकान टाकलं तर किमान आर्थिक प्राप्ती तरी होईल, असं देब यांनी म्हटलं होतं. \n\nगौतम बुद्धांनी अनवाणी पायांनी जपान, म्यानमार, तिबेटचा प्रवास केला होता, असं वक्तव्य देब यांनी केल्याचं वृत्त टेलिग्राफनं दिलं होतं. कोलकत्यामधील प्रेसिडन्सी कॉलेजमधील माजी प्राध्यापक सुभाष रंजन यांनी गौतम बुद्ध या देशांमध्ये कधीही गेले नसल्याचं म्हटलं होतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"त्रिपुरामध्ये लेनिनचा पुतळा पाडला जाताना\n\nरशियन विचारवंत आणि कम्युनिस्ट नेते लेनिन यांचा पुतळा बुलडोझर लावून पाडण्यात आला. हा पुतळा पाडतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पसरल्याने या घटनेची चर्चा दिल्लीसह देशभरात होत आहे. \n\nभारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा पाडला, असे आरोप होत आहेत. तर भाजपने हे आरोप फेटाळले आहेत. \n\nभाजपच्या काही बड्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं की, \"जे एक लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार करू शकतं, तेच दुसरं लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार होत्याचं नव्हतं करू शकतं.\" \n\nज्येष्ठ भाजप नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी ANI शी बोलताना म्हणाले, \"लेनिन तर विदेशी आहे, एका प्रकारे अतिरेकी आहे. अशा व्यक्तीचा पुतळा आपल्या देशात कशाला हवा? कम्युनिस्ट पक्षाला म्हणा की त्यांच्या मुख्य कार्यालयात त्यांचा पुतळा लावा आणि त्याची पूजा करा.\"\n\n'द्वेषाचं, दुहीचं राजकारण'\n\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव भालचंद्र कानगो यांनी अशी टीका केली की ही घटना सांगते की भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"संघ द्वेषाचं राजकारण करत आहे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"भाजप जसं द्वेषाचं राजकारण करत आहे, तसंच एखाद्या समूहाला वेगळे पाडण्याचंही राजकारण करत आहे. ईशान्य भारतात असं राजकारण नव्या संघर्षाला जन्म देण्याचा धोका आहे.\" \n\nभारतीय जनता पक्ष दुहीचं राजकारण करत आहेत, असं कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. भारतीय महिला फेडरशेनच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. मेघा पानसरे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्या म्हणाल्या, \"त्रिपुरातील सत्ताबदल लोकशाही मार्गाने झाला असल्याने अशा पद्धतीने व्यक्त होण्याचं काहीचं कारण नाही. भाजप नेहमीच दुहीचं राजकारण करत आलं आहे. लेनिनचा पुतळा पाडला गेला त्यामागे हीच विचारसरणी आहे. पुतळे पाडून माणसांचे विचार पुसले जात नाहीत.\" \n\nभारतीय जनता पक्षाने कम्युनिस्ट नेत्यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. ही लोकांची दडपशाही विरोधातली प्रतिक्रिया असल्याचं भाजप नेते माधव भांडारी यांचं म्हणणं आहे. \n\nमहाराष्ट्र भाजपचे प्रमुख प्रवक्ते असलेले भांडारी म्हणतात, \"त्रिपुरामध्ये जे घडलं ती तिथल्या दडपशाही विरोधातील लोकांची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. लेनिन यांचा पुतळा क्रेमलिन इथंही पाडण्यात आला तसेच युक्रेनमध्ये लेनिन यांचे अनेक पुतळे हटवण्यात आले आहेत. तिथं काही भाजप नाही.\" \n\nगेली 3 दशक काश्मीरमध्ये मंदिरं पाडली जात आहेत. त्यावर कुणी अश्रू ढाळले नाहीत, असंही ते म्हणाले.\n\n'राजकीय उन्मादाचा नमुना'\n\nज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"आगरतळामध्ये जे घडलं तो राजकीय उन्मादाचा नमुना होता. इतक्या वर्षांनंतर हे यश मिळाल्यामुळं 'अँटी-मार्क्सिस्ट' लोकांकडून अशी प्रतिक्रिया येणं साहजिकच आहे. यातून जमावाची मानसिकता (mass psychology) दिसते.\"\n\n\"यामध्ये मोठा राजकीय हात आहे, असं मी मानत नाही. पण असं मतप्रदर्शन करणं योग्य नाही. यामध्ये देशातील राजकीय संस्कृती कोणत्या दिशेनं चाललेली आहे हे दिसून येतं,\" असं ते पुढे म्हणाले.\n\n\"जगात ज्या ठिकाणी डाव्यांनी आधीच्या राजवटी बदलल्या त्याठिकाणी या लोकांनीही असाच प्रकार केला. उदाहरणार्थ, रशियातील झार राजवट उलथून टाकल्यानंतर भर रस्त्यात आधीच्या राजवटीतील पुतळे पाडण्यात आले. पण देशात लोकशाही जर नांदवायची असेल तर राजकीय परिपक्वता आणि सहिष्णुतेची संस्कृती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या घटना परत घडू नये यासाठी नव्या सरकारनं ताबडतोब पावलं..."} {"inputs":"द हिंदूच्या वृत्तानुसार, सेन्सॉर बोर्डानं सुचवलेल्या दुरूस्त्या या चित्रपटातल्या सुरुवातीच्या निवेदनापुरत्या मर्यादीत आहेत. \n\nयाव्यतिरिक्त चित्रपटातील कोणत्याही दृश्याला बोर्डानं कात्री लावलेली नाही. बोर्डाच्या सर्व सूचना दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी स्विकारल्या आहे. चित्रपटाला 'U-A' प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.\n\nसेन्सॉर बोर्डानं चित्रपटात 26 कट सुचवल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पण बोर्डानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या वावड्या फेटाळल्या आहेत.\n\nचित्रपटाच्या नावात बदल करण्यासंदर्भात बोलताना बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी स्पष्टीकरण दिलं की, हा चित्रपट काल्पनिक कथेवर आधारीत असल्यानं नावात बदल सुचवण्यात आला आहे. \n\nदरम्यान, आंदोलक राजपूत संघटनांनी आपला विरोध कायमच असल्याचं म्हटलं आहे.\n\nमुस्लीम कुटुंबाची लग्नपत्रिका संस्कृतमधून\n\nसोलापुरातील एका मुस्लीम कुटुंबात होणाऱ्या विवाह सोहळ्याची निमंत्रणपत्रिका संस्कृतमधून छापण्यात आली आहे.\n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nलोकसत्ताच्या वृत्तानुसार, सोलापूरातील या मुस्लीम कुटुंबानं संस्कृत भाषेच्या प्रेमातून ही अशी निमंत्रणपत्रिका तयार केल्यानं सध्या ह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा कुतूहलाचा विषय ठरला आहे.\n\nसंस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या नातीच्या लग्नात ही संस्कृत पत्रिका तयार करण्यात आली. \n\nमूळचे अक्कलकोट तालुक्यातील असलेले बिराजदार यांनी आपले आयुष्य संस्कृतच्या प्रचार आणि प्रसारासाठीच वेचले आहे.\n\nसंस्कृतसह उर्दू, मराठी आणि इंग्रजीतून निमंत्रणपत्रिका छापण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपला मुलगा बदिउज्जमा याच्यासह दोन्ही मुलींच्या विवाह सोहळयाच्या निमंत्रणपत्रिकाही संस्कृत भाषेतूनच छापल्या होत्या.\n\nसोफियाचा लग्नाला नकार!\n\nएखाद्या देशाचं नागरिकत्व मिळवणारी पहिली यंत्रमानव ठरलेल्या सोफियानं लग्नास नकार दिला आहे.\n\nमहाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, पवई इथं मुंबई आयआयटी कॅम्पसमध्ये आयोजित 21 व्या टेक फेस्टमध्ये सोफिया सहभागी झाली होती. \n\nसोफिया\n\nयावेळी तिनं मुलाखत दिली. या मुलाखतीत सामाजिक, राजकीय, वैयक्तिक आदी प्रश्न विचारण्यात आले. अनेक टेकप्रेमींनी फेसबुक पेजवरूनही सोफियाला प्रश्न विचारले.\n\nगंभीर प्रश्नांनंतर फेसबुकवरील काही मजेशीर प्रश्न सोफियाला विचारण्यात आले. 'कोणत्या मुलानं तुला लग्नाची मागणी घातल्यास होकार देशील?', असं विचारलं असता, 'मी नम्रपणे या मागणीला नकार देईन. पण, ती मागणी माझ्यासाठी नक्कीच एक उत्तम दाद असेल', असं चतुर उत्तर सोफियानं दिलं.\n\nइंग्रजीव्यतिरिक्त अजून किती भाषेतून तुला संवाद साधता येतो? या प्रश्नाला उत्तर देताना, 'मी अवघ्या दोन वर्षांची आहे. त्यामुळे, मला केवळ एकाच भाषेत संवाद साधता येतो. पण, वाढत्या वयानुसार अनेक भाषाच नव्हे, तर इतरही मानवी कौशल्यं मी संपादन करेन', असं सोफिया उत्तरली.\n\nनितीन पटेलांची नाराजी, हार्दिकची ऑफर\n\nगुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होऊन चार दिवस होत नाही तोच नाराजीचा सूर आळवण्यात आला आहे.\n\nहिन्दुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, खातेवाटपावरुन उपमुख्यमंत्री नितीन पटेल नाराज झाले आहेत. शपथविधी झाल्यानंतर सर्व मंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला, पण उपमुख्यमंत्री पटेल यांनी मात्र अजूनही आपल्या खात्याची सूत्रं स्वीकारलेली नाहीत. \n\nशपथविधीचा प्रसंग\n\nअर्थ, शहर विकास आणि पेट्रोलियम ही तीन महत्वाची खाती न मिळाल्यानं नितीन पटेल नाराज असल्याचं समजतं.\n\nदरम्यान, दुसरीकडे हार्दिक पटेल यांनी उपमुख्यमंत्र्यांना ऑफर दिली आहे. 'जर ते पक्ष सोडायला तयार असतील आणि त्यांच्यासोबत 10 आमदार सोबत येण्यास तयार असतील तर आम्ही त्यांना..."} {"inputs":"दंडावर धर्मबंध बांधून भाषण करताना राज ठाकरे\n\nया महामोर्चात काहीवेळ राज ठाकरे पायी चालले आणि नंतर व्हॅनिटीत बसून आझाद मैदानात पोहोचले. तिथं राज यांनी भाषण केलं.\n\nमनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, \"या पट्ट्याला 'धर्मबंध' असे आम्ही संबोधणार आहोत.\"\n\nमनसेच्या यापुढील सर्व कार्यक्रमांमध्ये हे 'धर्मबंध' बांधले जाणार असल्याची माहितीही अनिल शिदोरे यांनी दिली.\n\nअनिल शिदोरे यांना धर्मबंध बांधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे\n\nस्वत: राज ठाकरे यांनीच अनिल शिदोरे यांना 'धर्मबंध' बांधलं. तसा फोटो शिदोरेंनी ट्वीट केलाय. राज ठाकरे यांनीही मोर्चात सहभागी होताना 'धर्मबंध' बांधलंय.\n\nहे 'धर्मबंध' म्हणजे शिवसेनेच्या 'शिवबंधन'सारखीच पद्धत असल्यानं आम्ही अनिल शिदोरे यांना यासंदर्भात विचारलं असता, ते मिश्किलपणे हसत म्हणाले, \"तुम्हाला जसा अर्थ काढायचा तसा काढा. मात्र, हे आम्ही पुढील सर्व कार्यक्रमात परिधान करु.\"\n\nशिवसेनेनंही काही वर्षांपूर्वी मनगटावर 'शिवबंधन' बांधण्याची पद्धत सुरु केली होती. आता कुणी शिवसेनेत प्रवेश करत असल्यास त्याच्या मनगटावर 'शिवबंधन' बांधलं जातं.\n\nहिंदुत्त्वाच्या ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मुद्द्यावरुन शिवसेनेला आव्हान देण्यास राज ठाकरेंनी सुरुवात केली असतानाच, आता शिवसेनेसारखी प्रतीकंही आपलीशी करताना दिसत आहेत. \n\nयासंदर्भात राजकीय विश्लेषकांशी बीबीसी मराठीनं बातचीत केली आणि या प्रतिकांच्या राजकारणाचा नेमका अर्थ जाणून घेतला.\n\nराज ठाकरेंचं प्रतिकांचं राजकारण मनसेला किती लाभदायक ठरेल?\n\nवरिष्ठ पत्रकार संजय जोग म्हणतात, \"हे प्रतिकांचं राजकारण आताच्या पिढीला किती आपलसं करेल, हा प्रश्न आहे. कारण आता देशात स्थिती कठीण आहे. 45 वर्षांमधील सर्वात वाईट बेरोजगारी आहे, जगभरातील आर्थिक संकटाला भारतही अपवाद नाही.\"\n\n\"आर्थिक क्षेत्रातली हतबलता, राजकीयदृष्ट्या सुरु असलेलं ध्रुवीकरण आणि इतर राक्षसासारखे प्रश्न आ वासून उभे आहेत, अशा किचकट स्थितीत धर्मबंधसारखं प्रतिकात्मक राजकारण यशस्वी होईल असं वाटत नाही,\" असंही संजय जोग म्हणतात.\n\nधर्मबंधऐवजी त्यांनी विकासाचा रोडमॅप ठेवला, तर नक्कीच कुणालातरी मदत होईल, असं जोग सुचवतात. \n\nवरिष्ठ पत्रकार योगेश पवार म्हणतात, \"लोक जेव्हा बेरोजगार असतात, शिक्षणाचा अभाव असतो, तेव्हा प्रतिकांच्या वादात समाविष्ट करणं अधिक सहज होऊन जातं. हा प्रकार आपल्याकडे अगदी जुनं आहे. मुसोलिनी-हिटलरपासून प्रतिकांचं राजकारण केलं गेलंय.\"\n\nमात्र, त्याचवेळी योगेश पवार असंही सांगतात की, \"लोकांमध्ये जागृती वाढतेय. त्यामुळं लोकांना हेही कळू लागलंय की, आपल्या कूकरमध्ये 'धर्मबंध', 'शिवबंधन' शिजत नाही. डाळ आणि भातच शिजतात.\"\n\n'धर्मबंध'मधून राज ठाकरेंना काय साधायचंय?\n\nशिवसेनेच्या 'शिवबंधन'सारखं 'धर्मबंध' आणून राज ठाकरेंना काय साधायचंय, हा साहजिक प्रश्न उपस्थित होतो.\n\nयाबाबत योगेश पवार म्हणतात, \"भाजपला जवळ करण्याचा राज ठाकरे प्रयत्न करतायत. धर्मबंध वगैरेसारख्या प्रतिकात्मक राजकारणामुळं ते भाजपसारखे दिसतील, अशी त्यांना आशा आहे.\"\n\nसंजय जोग म्हणतात, \"दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात आपण पाहिलं की, स्थानिक मुद्द्यांना बाजूला सारुन देशाचं ध्रुवीकरण करणारे मुद्दे प्रचारात आणले गेले. तसं प्रतिकात्मक राजकारण 'धर्मबंध'मधून राज ठाकरे करु पाहतायत.\"\n\nपण मग यात राज ठाकरेंना यश मिळेल का? ते भाजपच्या जवळ जाऊ शकतील का, शिवसेनेला आव्हान देऊ शकतील का, मतं मिळवू शकतील का, हे नाना प्रश्न समोर येतात.\n\nत्याबाब बोलताना योगेश पवार म्हणतात, \"डिमिनिशिंग रिटर्न (घटत चाललेलं उत्पन्न) नावाची एक अर्थव्यवस्थेत संकल्पना आहे. मनसेला ती संकल्पना लागू..."} {"inputs":"दक्षिण आशियातील पशू बाजारालाही कोरोनाचा मोठा फटका बसलाय. पशू व्यापारी लॉकडाऊनमुळे मोठं नुकसान सोसत आहेत.\n\nईद-उल-अजहाच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देण्याची परंपरा आहे. त्यामुळेच या सणाच्या दिवशी पशू बाजाराचं महत्त्वंही वाढतं. मात्र, यंदा कोरोनाचं संकट लक्षात घेऊन दक्षिण आशियातील बहुतांश देशांनी बकऱ्यांच्या ऑनलाईन विक्रीवर भर देण्याचे आदेश दिलेत.\n\nकेवळ आदेश आहेत म्हणूनच नव्हे, तर लोकही स्वत: थेट बाजारात जाऊन खरेदी करण्यास धजावत नाहीत. ऑनलाईन खरेदीचा मार्गच अनेकांना सोयीस्कर आणि सुरक्षित वाटतोय.\n\nडिजीटल प्लॅटफॉर्मवर प्राण्यांचे फोटो आणि व्हीडिओ अपलोड केली जातात. शिवाय, त्या त्या प्राण्याचं वय, लांबी-उंची, दात आणि आरोग्यसंबंधी माहिती दिली जाते. याच माहितीच्या आधारे लोक खरेदी करतात.\n\nभारतातही लॉकडाऊनमुळे बकऱ्यांच्या ऑनलाईन विक्रीसह प्राधान्य दिले जात आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये ऑनलाईन खरेदीच्या दृष्टीने नियम-अटी जारी करण्यात आले आहेत.\n\nस्क्रोलच्या वृत्तानुसार, ऑनलाईन व्यापार, वाहतूक आणि बकऱ्यांच्या डिलिव्हरीसाठी पर्यायी व्यवस्था नसल्यानं पशू व्यापारी आणि ग्राहक न... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाराजी व्यक्त करत आहेत.\n\nमुळात ऑनलाईन खरेदी-विक्रीत खूप आव्हानं आहेत. अनेकांना तर ऑनलाईन खरेदी-विक्रीची प्रक्रियाच माहित नाही. बऱ्याच जणांना हे डिजिटल माध्यमं हाताळताही येत नाही.\n\nदुसरीकडे, जे ऑनलाईन खरेदीसाठी पुढे येत आहेत, तेही साशंक दिसून येतात. कारण फोटो आणि व्हीडिओवरून खरेदी केलेले प्राणी प्रत्यक्षात तसेच असतील का, हे कळू शकत नाही.\n\nअर्थव्यवस्थेवर परिणाम\n\nकोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आर्थिक परिणाम आणि जनावरांचा बाजार यासंबंधीचे नियम सध्या दक्षिण आशियाई देशांमध्ये चिंतेचे विषय बनलेत.\n\nडॉन वृत्तपत्राच्या 15 जुलैच्या अंकातील संपादकीयनुसार, \"बकरी ईदची कुर्बानी पाकिस्तानातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी गोष्ट मानली जाते. कोट्यवधींमध्ये ही उलाढाल होत असते. पशूपालकांपासून कसाई आणि चामडा उद्योगपार्यंत, सर्वांचेच आर्थिक हितसंबंध या विक्रीशी जोडलेले असतात.\"\n\nभारतातही काही वेगळी स्थिती नाहीय. ऑल इंडिया शिप अँड गोट ब्रिडर्स अँड डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अस्लम कुरेशी यांनी स्क्रोलच्या वृत्तात म्हटलंय की, भारतातील व्यापाऱ्यांच्या व्यावसायातही याआधीच्या बकरी ईदच्या तुलनेत 30 टक्के घट झालीय.\n\nअशीच स्थिती बांगलादेशातील व्यापारी आणि शेतकऱ्यांची आहे.\n\nढाका ट्रिब्युनच्या 15 जुलैच्या अंकातील वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी जनावरांसाठी जो खर्च केलाय, तो तरी त्यांना मिळेल की नाही, ही सुद्धा शंका आहे. कारण कोरोनामुळे सर्व व्यावसायच ठप्प झालाय.\n\nमुस्लीमबहुल देशांमध्ये काय स्थिती आहे?\n\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 27 जुलैला देशावासियांना संबोधित करताना सांगितलं की, अत्यंत साधेपणाने यंदाचा सण साजरा करा. मोठ्या संख्येत कुठेही गर्दी करू नका. अन्यथा, कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होईल.\n\nबांगलादेश सरकारनंही तेथील नागरिकांना आवाहन केलंय की, नमाजासाठी मोकळ्या जागी गर्दी करण्यापेक्षा आपल्या घराच्या जवळील मशिदींमध्येच जा.\n\nमालदीवच्या इस्लामिक मंत्रालयानं लोकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलंय. माले शहरातील मोकळ्या मैदानांमध्ये यंदा नमाजासाठी गोळा होऊ नये, आपापल्या घराशेजारील मशिदीतच नमाजासाठी जावं, असं आवाहन मालदीवच्या इस्लामिक मंत्रालयानं केलंय.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप..."} {"inputs":"दक्षिण कन्नड जिल्ह्यात उपायुक्त पदाची जबाबदारी सांभळणाऱ्या सेंथिल यांनी आपला राजीनामा देताना लिहिलं, \"सध्या जे घडतंय अशा परिस्थितीमध्ये माझ्यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणं अनैतिक ठरेल, कारण सध्या आपल्या देशाच्या समृद्ध लोकशाहीच्या मुल्यांशी तडजोड केली जातेय.\" \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n40 वर्षांचे शशिकातं कर्नाटक कॅडरचे IAS अधिकारी आहेत. यूपीएसी परिक्षेत ते तामिळनाडूचे टॉपर होते तर देशात त्यांचा 9 वा रँक होता. \n\nएस. शशिकांत सेंथिल यांनी तिरुचिरापल्लीमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे. \n\nयाआधी ते 2009 ते 2012 पर्यंत कर्नाटकच्या बेल्लारीमध्ये सहायक आयुक्त या पदावर कार्यरत होते. यादरम्यान त्यांनी दोनदा शिवमोगा जिल्हा परिषदेच्या सीईओची जबाबदारी स्वीकारली होती. \n\nशशिकांत यांनी आपल्या राजीनाम्यात काय लिहिलंय? \n\nIAS शशिकांत सेंथिल का इस्तीफ़ा\n\n\"मी आज भारतीय प्रशासयकीय सेवेचा राजीनामा देतोय. या प्रसंगी मी हे स्पष्ट करू इच्छितो की हा निर्णय पूर्णपणे व्यक्तीगत आहे. \n\nहा निर्णय दक्षिण कर्नाटकातल्या माझ्या उपायुक्त या पदाशी अजिबात संबंधित नाहीये. मी हे सांगू इच्छितो की दक्ष... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िण कर्नाटकातल्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी नेहमीच चांगल वर्तन केलं आहे. आणि माझा कार्यकाळ असा मध्येच सोडण्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. \n\nमी हा निर्णय घेतला कारण मला वाटतं की या परिस्थितीत, देशात जे घडतंय ते पाहाता, आपल्या समृद्ध लोकशाहीच्या मुल्यांशी तडजोड केली जात असताना मी प्रशासकिय अधिकारी म्हणून काम करणं अनैतिक ठरेल. \n\nमला हेही वाटतं की येता काळ देशासाठी आणखी संकट घेऊन येईल. म्हणूनच मी माझं काम चांगल्याप्रकारे करण्यासाठी प्रशासकिय सेवेतून बाहेर पडणं योग्य ठरेल. \n\nकन्नन गोपीनाथन\n\nया सेवेत राहून आता काम करण शक्य नाही. मी माझ्यासोबत काम केलेल्या लोकांचे तसंच काम करताना जे लोक माझे मित्र बनले त्या सगळ्यांचे आभार मानू इच्छितो. मी माझ्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना शुभेच्छा देतो.\" \n\nकन्नन गोपीनाथन यांचा राजीनामा \n\nयाआधी काश्मीर मुद्द्यावर आपल्या चिंता व्यक्त न करता आल्यामुळे दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातले तरुण IAS अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी राजीनामा दिला होता. \n\n33-वर्षीय गोपीनाथन यांचं म्हणणं होतं की सरकारी अधिकारी असल्यामुळे ते कलम 370 रद्द करण्याबद्दल आपले विचार व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना राजीनामा द्यावा लागत आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"दक्षिण कोरियन नागरिकाच्या हत्येप्रकरणी किम जाँग-उन यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती दक्षिण कोरिया राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने दिली. जे काही घडलं तो प्रकार घडायला नको होता, असं किम जाँग-उननी म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nदक्षिण कोरियाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे 47 वर्षीय नागरिक कथितरित्या उत्तर कोरियामध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आढळून आले. त्यांनी सागरी सीमेत प्रवेश करताच नॉर्थ कोरियाच्या सुरक्षा दलाकडून त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह तसाच समुद्रात फेकून देण्यात आला, असंही दक्षिण कोरियाने म्हटलं.\n\nउत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर कडक सुरक्षा बंदोबस्त आहे. \n\nकोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी उत्तर कोरियाने सीमेवर दिसताक्षणीच गोळी घालण्याचे आदेश लष्कराला दिले आहेत.\n\nदक्षिण कोरियन नागरिकाच्या मृत्यूबद्दल किम जाँग-उन यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जो इन यांना एक पत्र पाठवलं आहे. \n\nसदर घटना घडायला नको होती, या घटनेबाबत अतिशय दुःख झालं असून आपण त्याबाबत खेद व्यक्त करतो, असं किम जाँग-उन यांनी म्हटलं आहे. \n\nउत्तर कोरियाने सबंधित घटनेबाबत आणखी क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाही माहितीही दक्षिण कोरियाला दिली. मृत नागरिकावर 10 गोळ्या झाडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"दगडफेकीनंतरची दृष्य\n\nलोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, कोरेगाव भीमामध्ये किरकोळ वादातून दोन गट भिडले. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.\n\nभीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी हजारो जण जमले होते. त्यामुळे नगर रस्त्यावर गर्दी होती. त्याच वेळी झालेल्या किरकोळ भांडणातून दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली, असं लोकसत्तानं म्हटलं आहे.\n\nघटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले. औरंगाबाद आणि नांदेड इथं किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्या. नगर-पुणे रस्त्यावर राज्य राखीव दलाच्या ६ कंपन्या तैनात केल्याचं वृत्त आहे.\n\nसकाळच्या वृत्तानुसार, पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसंच कोंढापुरी इथं अनेक वाहनांची तसेच रस्त्यावरील दुकानांची तोडफोड व जाळपोळ झाली.\n\nदंगलखोरांनी 15 ते 20 दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जाळपोळ केली. पोलिसबळ कमी असल्यानं सुमारे तीन-ते चार तास हा धुमाकूळ सुरू होता.\n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण सरकारनं गांर्भीयानं घेतलं असल्याचं सकाळच्या वृत्तात म्हटलं आहे. \"या प्रकरणात जे सहभागी आहेत, त्यांची चौकशी करून त... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.\", असंही त्यांनी सांगितल्याचं सकाळनं वृत्त दिलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्याचं लोकमतनं म्हटलं आहे.\n\nगृहकर्ज, शैक्षणिक कर्ज स्वस्त होणार\n\nसार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेने व्याजदरात कपात केल्यानं गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना याचा फायदा होणार आहे. \n\nलोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार, बँकेने विद्यमान मूळ व्याजदरात (बेस रेट) आणि संदर्भीय मूळ कर्जदरात (बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट )०.३० टक्के कपातीची घोषणा केली आहे.\n\nमूळ व्याजदराशी अजूनही कर्जं निगडित असलेल्या स्टेट बँकेच्या जुन्या कर्जदारांना याचा मोठा फायदा होईल. यात गृहकर्ज आणि शैक्षणिक कर्ज घेतलेल्यांची संख्या लक्षणीय आहे.\n\nबँकेने मूळ व्याजदर वार्षिक ८.९५ टक्क्य़ांवरून आता ८.६५ टक्के केला आहे. अशा प्रकारे स्टेट बँकेचा मूळ व्याजदर हा देशात सर्वात कमी ठरला आहे.\n\nमध्यंतरी रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपात होऊनही सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी त्याला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नव्हता. तसेच बँकेने गृहकर्जाच्या प्रक्रिया शुल्कातील सूट ३१ मार्च २०१८ पर्यंत विस्तारित केली आहे.\n\nमुंबईजवळ समुद्रात तेल-वायूचे नवे साठे\n\nमुंबईजवळ अरबी समुद्रात असलेल्या सध्याच्या 'मुंबई हाय तेलक्षेत्रा'च्या पश्चिमेस खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या आणखी बऱ्याच मोठ्या साठ्यांचा शोध घेण्यात 'ऑईल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन' (ओएनजीसी) या अग्रगण्य सरकारी तेल कंपनीस यश आलं आहे.\n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nहे नवे साठे येत्या दोन वर्षांत विकसित करून तिथून सुमारे ३० दशलक्ष टन तेल आणि तेवढ्याच वायूचे उत्पादन करणं शक्य होऊ शकेल.\n\nनवर्षारंभानिमित्त संसदेला सोमवारी ऐनवेळी सुटी जाहीर केली गेली. तरी आजच्या कामकाजात नमूद असलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेली ही माहिती लोकसभेच्या वेबसाइटवरून प्रसिद्ध करण्यात आली.\n\nआज डॉक्टर संपावर\n\nकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करण्यासाठी मंगळवारी देशातील खासगी वैद्यकीय सेवांमधील डॉक्टरांनी १२ तास ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nमहाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांच्या संघटनेतर्फे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार..."} {"inputs":"दरम्यान कलम 35 अ आणि कलम 370 रद्द करण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. काश्मीरसाठी एकजूट राहू असं या नेत्यांनी सांगितलं.\n\nकेंद्र सरकारने टेरर अलर्ट जारी करताना अमरनाथ यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील भाविक तसंच पर्यटकांना परत जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. \n\n35अ, कलम 370 संदर्भात कोणतीही घटनाबाह्य कारवाई होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू तसंच लडाखच्या लोकांसाठी काम करू असं बैठकीत ठरल्याचं उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं. \n\nकलम 35A आहे तरी काय?\n\nघटनेतील कलम 35A अन्वये जम्मू-काश्मीरमधील मूळ रहिवाशांना काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. या कलमान्वये जम्मू-काश्मीर बाहेरच्या लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी करत येत नाही. \n\nतसंच बाहेरच्या लोकांना राज्य सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही किंवा त्यांना तिथे राज्य सरकारची कोणती नोकरीही मिळू शकत नाही.\n\n14 मे 1954 रोजी भारताच्या राष्ट्रपतींच्या एका आदेशानुसार कलम 370 अंतर्गत कलम 35A जोडण्यात आलं. कलम 370 मुळे जम्मू-काश्मीर आधीच विशेष राज्याचा दर्जा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"प्राप्त होता. पण कलम 35Aमुळे जम्मू-काश्मीरच्या राज्य सरकारला स्वतःचं संविधान आणि काही विशेष कायदे बनवण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले.\n\nया संविधानानुसार राज्य सरकारने ठरवलं की जम्मू काश्मीरचे मूळ नागरिक तेच आहेत -\n\nकाश्मीरच्या महाराजांनी 1927 आणि 1932 साली प्रसिद्ध केलेल्या शासनादेशांमध्ये जम्मू-काश्मीरसंबंधीचे काही कायदे नमूद करण्यात आले होते. कलम 35A याच कायद्यांना संरक्षण देतं. \n\nदेशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर कलम 370 आणि 35Aचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला होता. \n\nराज्याच्या अखत्यारीमधील हे कायदे प्रत्येक काश्मिरीवर लागू होतात. ते कुठेही राहत असले तरी हे कायदे त्यांच्यावर बंधनकारक आहेत.\n\nसंघर्षविरामानंतर जी सीमारेषा निश्चित करण्यात आली आहे, त्याच्या दोन्ही बाजूंनाही हे कायदे लागू होतात. \n\nपण कलम 35Aचा मुद्दा कोर्टात का आला?\n\n'We The Citizens' या दिल्लीच्या स्वयंसेवी संस्थेनं कलम 35A विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. कलम 35A आणि कलम 370 यांमुळे काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे, पण यामुळे देशाच्या अन्य नागरिकांसोबत भेदभाव होतोय, असा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आला आहे. \n\n2010 सालचे UPSC टॉपर शाह फैझल यांच्यानुसार, \"कलम 35A एखाद्या निकाहनाम्यासारखं आहे. विवाहाचा करारच मोडीत काढला तर एकमेकांमध्ये तडजोड करून लग्न टिकवण्याची शक्यताच राहत नाही. त्यामुळे कलम 35A रद्द केलं तर जम्मू-काश्मीरचे भारतासोबतचे संबंधच संपुष्टात येतील.\"\n\nशाह फैझल\n\nफैझल सांगतात की, \"कलम 35A ही भारतीय राज्यघटनेनं जम्मू-काश्मीरसाठी केलेली विशेष तरतूद आहे. ही केवळ त्या प्रदेशासाठी केलेली व्यवस्था आहे आणि त्यामुळे भारताच्या अखंडतेला आणि एकात्मतेला आव्हान दिलं जाऊ शकत नाही.\"\n\nशाह फैजल यांनी काही दिवसांपूर्वी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं. \n\nपण मग कलम 35A वर होणाऱ्या सुनावणीमुळं काश्मीर खोऱ्यात तणाव का आहे? आणि काश्मीरमधील सर्व राजकीय पक्ष या याचिकेला विरोध का आहे?\n\nमग याचिकेचं कारण काय?\n\n'We The Citizens' या संस्थेचं असं म्हणणं आहे की कलम 370 ही लोकशाही बळकट करण्यासाठी एक \"तात्पुरती तरतूद\" होती आणि आज ती भारताच्या अखंडतेच्या संकल्पनेला तडा देणारी आहे.\n\nदुसऱ्या एका याचिकेत..."} {"inputs":"दरम्यान डॉक्टरांच्या मागण्यांबाबत प्रधान सचिवांकडे पाठपुरावा सुरू असल्याचं स्पष्टीकरण जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिलं आहे. \n\nया आंदोलनात डॉक्टरांसह जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची बदली केल्याशिवाय कामावर परतणार नाही, आंदोलनातून माघार घेणार नाही असा पवित्रा राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने घेतला आह. यवतमाळमधील आझाद मैदानात त्यांचं आंदोलन सुरू आहे. \n\nजिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह 137 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या सेवेचा राजीनामा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. जिल्ह्यात रोज जवळपास 100 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडते आहे. \n\nग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर मोठा परिणाम झाला आहे.\n\nस्थानिक कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी मार्गदर्शनाचा अभाव आहे. त्यामुळे राळेगाव तालुक्यातील कोव्हिड सेंटर बंद पडली आहेत.\n\nजिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात उठलेल्या राजीनामा सत्रात महसूल कर्मचाऱ्यां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नाही उडी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार, नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघटना, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. \n\nराजीनाम्याचं कारण काय?\n\nराजीनाम्याचं कारण सांगताना विजय अकोलकर म्हणाले \"आमच्या 5 प्रमुख मागण्या होत्या. गेल्या आठवड्यात 23 वैद्यकीय अधिकारी आणि 63 आरोग्य कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह आले होते. आमच्यासाठी कोव्हिड रुग्णालयात 25 बेड राखीव ठेवण्यात यावेत.\n\n\"सहा महिन्यापासून आम्ही कोव्हिड रुग्णालयात काम करतोय म्हणून आम्हाला दुपारी 12 नंतर सुटी द्यावी जेणेकरून आमच्या कुटुंबाला आम्हाला वेळ देता येईल. त्याचबरोबर रिपोर्टिंगची वेळ दररोज रात्रीची न ठेवता सकाळची ठेवावी किवा निर्धारित वेळ करावा. आम्हाला सन्मानाने वागणूक द्या ही आमची शेवटची मागणी होती. आम्ही दिवसरात्र काम करतोय त्यामुळे निदान आमच्याशी प्रेमान बोलावं हीच आमची अपेक्षा होती.\"\n\n\"या मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलो असता त्यांनी आम्हाला हाकलून दिलं. आमच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना 'उलटा करके मारुंगा' अशा शब्दात धमक्या दिल्या. आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना वाईट वागणूक देत अरेरावीची भाषा जिल्हाधिकारी करतात,\" असे आरोप त्यांनी केले आहेत.\n\nसध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर काम करण्याची आमची मानसिकता नाही. जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली तर दुसऱ्या मिनिटाला रुजू होऊ, असंही अकोलकर पुढे म्हणाले. \n\nमहसूल अधिकारीही सहभागी \n\nराजीनामा सत्रात सहभाग असलेले तालुका आरोग्य अधिकारी महेश मनवर यांनाही जिल्हाधिकारी अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप केला आहे. \n\nते म्हणतात \"गेल्या सात ते आठ महिन्यापासून जीवाचं रान करून आम्ही अविरत सेवा देत आहोत. आमच्याकडे 40 ते 45 टक्के मॅनपॉवर असूनही कर्तव्यात कुठलीही हलगर्जी झाली नाही. पण कामाचा ताण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रोटेशनने आमच्या ड्युटी लावाव्यात अशी आमची मागणी होती. त्याचबरोबर महिला डेटा एन्ट्री अधिकाऱ्यांसाठी रात्रीचा वेळ टाळून सकाळची वेळ निर्धारित करा. पण आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आम्हालाच वाईट वागणूक मिळत असेल तर हे योग्य नाही. त्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे आमचे जिल्हा आरोग्य अधिकारीही रडायला लागले होते\"\n\nतहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकरे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, \n\n\"नायब..."} {"inputs":"दरम्यान शेलार मामा सुवर्णपदक पारितोषिकावरून निर्माण झालेल्या वादानंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठाने या पुरस्काराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत देण्यात येणाऱ्या ह.भ.प. योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा सुवर्णपदक पुरस्कारासाठीच्या निकषांमध्ये विद्यार्थी शाकाहारी असला पाहिजे, या निकषाचा समावेश होता. \n\nतसंच योगासनं, ध्यानधारणा करणाऱ्या विद्यार्थ्याचा या पारितोषिकासाठी प्राधान्याने विचार व्हावा, अशी अटही विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात होती. या निकषांसंदर्भात वाद झाल्यानंतर विद्यापीठाच्या वेबसाईटवरून परिपत्रक काढून टाकण्यात आलं.\n\nविद्यापीठाच्या या पारितोषिकासंदर्भातल्या परिपत्रकाची चर्चा सोशल मीडियावर मात्र चांगलीच गाजली आणि त्यावर अनेकांनी टीका केली.\n\nविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यासंदर्भात म्हणाले, \"शेलार मामा सुवर्णपदकावरून वाद झाला. या पुरस्काराला स्थागिती देण्यात आली आहे.\"\n\n\"शेलार यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून या पुरस्काराच्या निकषांत बदल केले जातील. यामागे कोणाच्याही भावना दुःखावण्याचा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हेतू नव्हता. अशा स्वरूपाचे विविध 40 दिले जातात, त्यांच्याही अटी आणि शर्थी तपासण्यात येतील\", असंही कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले. \n\nदरम्यान बीबीसी मराठीने या विषयावर वाचकांना सोशल मीडियावर प्रतिक्रिया विचारल्या होत्या. \n\nयावर टीका करताना काही वाचकांनी हा निकष म्हणजे सुसंस्कृत मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. तर काही वाचकांनी शेलारमामा माळकरी असल्याने हे सुर्वणपदक त्यांच्या अटीनुसार द्यावं, असं मत व्यक्त केलं आहे. \n\nबीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर झालेल्या या चर्चेचा हा गोषवारा.\n\nरामेश्वर पाटील म्हणतात, \"पुणे विद्यापीठ दक्षिणेतील हार्वर्ड म्हणून ओळखलं जायचं. पण आता या विद्यापीठाचं रुपांतर एका हिंदू मदरश्यामध्ये झालं आहे.\" \n\nदुसरीकडे या निकषाचं समर्थन करताना गिरीश कुलकर्णी यांनी ही योजना भारतीय संस्कृतीला उत्तेजन देणारी असल्याचं म्हटलं आहे. \n\nहा निकष सुसंस्कृत मूर्खपणा असल्याचं प्रकाश दळवी यांनी म्हटलं आहे. \n\nवा अजीतोव म्हणतात, \"अशी मानसिकता पुणेरी पाट्यांपूर्ती ठीक आहे. मात्र ही विकृती जेव्हा शिक्षणात शिरते तेव्हा सर्वांनाच भस्मसात करून टाकते.\"\n\n\"कोणी काय खाल्लं आहे हे टेस्ट कसं करणार?\" अशी विचारणा निलेश पवार यांनी केली आहे. \n\nहितेन पवार म्हणतात, \"विशिष्ट समूहाकडून पुरस्कृत श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची ही एक विकृत प्रवृत्ती आहे. शाकाहार आणि ध्यानधारणा नियमित केल्यानं बुद्धिमत्ता सिद्ध होत नाही.\" \n\nअभिराम साठे आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट म्हणतात, \"परीक्षेत अव्वल येणं, मद्यपान न करणं, मांसाहार न करणं, रोज प्राणायाम करणं, व्यसन न करणं या गोष्टी वाईट आहेत का? ट्रस्ट खाजगी आहे. पुरस्काराच्या अटी मान्य नसतील तर अर्ज करू नका. आग्रह नाही.\"\n\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या प्रकरणात होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपावर वैभव देशपांडे टीका करतात.\n\nसुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप करणं मूर्खपणाचं असल्याचं वैभव देशपांडे म्हणतात.\n\nते म्हणतात, \"माळकरी मांसाहार करत नाहीत. हा वारकरी पंथ जुना आहे. माळकरी बनण्याची सक्ती कुणावरही नसते. माळकरी असलेल्या शेलारमामांनी या सुवर्णपदकासाठी त्यांच्या काही अटी घातल्या आहेत. त्या अटींनुसार ते द्यावेत, असं त्यांनी सांगितलं असेल तर विद्यापीठाला ते पाळणं बंधनकारक आहे. राजकारणापासून अलिप्त अशा वारकऱ्यांना यात आणू नका.\"\n\n\"हे विद्यापीठ आहे की रेस्टॉरंट,\" अशी विचारणा विजय पोखरीकर यांनी..."} {"inputs":"दलित समाजातील व्यक्तींना हीन वागणूक दिली जाते.\n\nतुम्ही हॉटेलात जाता. चहा पिता. चहा प्यायल्यावर तुम्ही कधी स्वत:चा कप विसळला आहे का? दक्षिण भारतातल्या अनेक भागात हॉटेलांमध्ये चहा प्यायल्यानंतर काही विशिष्ट लोकांना स्वत:चा कप स्वत:च विसळावा लागतो. \n\nजातीच्या उतरंडीत शेवटच्या स्तरावर असणाऱ्या दलित समाजाला अशी वागणूक मिळते. अनेकदा गावकऱ्यांबरोबर चहा पिण्याचीही त्यांना अनुमती नसते. \n\nकाय असते ग्लास सिस्टम\n\nदलितांनी ज्या कपातून चहा प्यायला आहे तो कप वेगळा ठेवला जाण्याच्या पद्धतीला टू ग्लास सिस्टम म्हटलं जातं. स्वतंत्र भारताच्या काही भागात अजूनही ही पद्धत कायम आहे. \n\nकाही अपवाद सोडले तर सवर्ण परिवारांमध्ये आजही दलित माणसांनी वापरलेली भांडी वेगळी ठेवली जातात. सार्वजनिक ठिकाणी दलितांचे ग्लास वेगळे ठेवण्याची परंपरा धक्कादायक आहे. समाजसुधारकांचं कार्य आणि भेदभावविरोधी कायदेकानून असूनही भेदाभेदाची परंपरा अजूनही संपुष्टात आलेली नाही. \n\nजातींवरआधारित भेदभाव रोखण्यासाठी संविधानात अनेक कलमं आहेत. संविधानाचं 15वं कलम जाती, धर्म, वंश, लिंग तसंच जन्मस्थानावर आधारित भेदभाव रोखतं. 16व्या कलमानुसार समान संध... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी मिळण्याबाबतही तपशीलवार वर्णन करण्यात आलं आहे. \n\nचहा पिताना दलितांना भेदभावाची वागणूक मिळते.\n\nजातीपातींवर आधारित अत्याचार रोखण्यासाठीच 1989मध्ये अॅट्रॉसिटी कायदा पारित करण्यात आला. मात्र एवढ्या सगळ्या उपाययोजना असूनही जातीआधारित भेदभाव अजूनही कटू सत्य आहे. \n\nदशकभरापूर्वी शोध लागलेल्या पेपरकपसारख्या छोट्या गोष्टीनं भेदभावाच्या प्रथेला मूठमाती दिली आहे. चहाच्या टपऱ्या आणि हॉटेलांमध्येही डिस्पोजेबल ग्लासेसचं पेव फुटलं आणि भेदभावाचा विषय हळूहळू मागे पडला. आता कोणत्याही जातीच्या व्यक्तीला चहा प्यायलानंतर स्वत:चा कप स्वत: विसळावा लागत नाही. \n\nकागदाच्या ग्लासाने किती बदललं चित्र?\n\nबीबीसीच्या टीमनं आंध्र प्रदेशाच्या उत्तर भागात असलेल्या मुत्ताई वल्सा, तम्मी वल्सा, कामा वल्सा आणि पीरिडी भागाचा दौरा केला. पेपररकपनं दलितांचं जीवन किती बदललं याचा आम्ही आढावा घेतला. \n\nविजयनगरम जिल्ह्यातल्या मुत्ताई वल्सा गावात उपेक्षित वर्गाची मंडळी राहतात. या गावात चहाची छोटीशी टपरी चालवणाऱ्या गृहस्थांना आम्ही भेटलो. तिथं दलितांना डिस्पोजेबल कपातून चहा दिला जातो तर अन्य जातीच्या लोकांना नेहमीच्या काचेच्या कपातून चहा दिला जातो. \n\nचहाच्या पेल्यातलं वादळ\n\n\"आधी आमच्या गावात दोन प्रकाराचे ग्लास चहाच्या टपरीवर असत. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाच्या भीतीमुळे डिस्पोजेबल ग्लास दिसू लागले आहेत. गावात सगळ्या जातीधर्माची माणसं गुण्यागोविंदानं राहतात. आमच्यात कोणतंही भांडण नाही. एखाद्याला प्लॅस्टिकच्या ग्लासात चहा पिण्यात अडचण असेल तर तो घरून स्वत:चा कप घेऊन येतो,\" असं गावातील दलित नागरिक वेनक्कना यांनी सांगितलं. \n\nभारताच्या लोकसंख्येत दलितांचं प्रमाण 16 टक्के आहे. 2011 जणगणनेनुसार आंध्र प्रदेशात (ज्यामध्ये आताच्या तेलंगणाचाही समावेश आहे) दलितांचं प्रमाण 16 टक्के आहे. \n\nआम्ही नाराजी व्यक्त केली होती\n\nमुत्ताई वल्सा गावातीलच दलित युवक राजू यांनी परिस्थिती सांगितली. आम्ही गावात बंधुभावानं राहतो असं राजू सांगतात. चहाच्या टपरीवर तसंच छोटेखानी हॉटेलात दोन स्वतंत्र ग्लास देण्याच्या पद्धतीवर त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. \n\nकाचेच्या कपांची स्वच्छता अशी राखली जाते.\n\nते पुढे म्हणाले, \"आम्ही नाराजी व्यक्त केल्यानंतर चहाच्या टपऱ्या आणि छोट्या हॉटेलांमध्ये प्लॅस्टिकचे ग्लास आले. डिस्पोजेबल कप आल्यापासून आम्ही प्रेमानं राहत आहोत.\" \n\nदरम्यान..."} {"inputs":"दहावीच्या परीक्षेचा उलगडा होणार का?\n\nराज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयात परीक्षा रद्द करण्यासंदर्भातली आपली बाजू मांडली. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांना अधिक असल्याने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले.\n\nराज्यात कोरोनाचा संसर्ग असताना राज्य सरकारने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा अशा परिस्थितीत आम्ही राज्य सरकारला परीक्षा घेण्यास सांगावे असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला.\n\nराज्य सरकारने नुकतेच दहावीच्या निकालाचे निकष आणि अकरावीच्या प्रवेशाची नियमावली जाहीर केली आहे. पण मुंबई उच्च न्यायालय त्याला मान्यता देणार का? असा प्रश्न राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांसमोर आहे. \n\nसोमवारी (31 मे) राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले. दहावी आणि बारावी परीक्षांची तुलना होऊ शकत नाही असा युक्तिवाद राज्य सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून केला आहे. दहावीच्या तुलनेत बारावीच्या परीक्षांवर विद्यार्थ्यांचे भवितव्य अ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वलंबून असते. त्यामुळे दहावीपेक्षा बारावीची परीक्षा महत्त्वाची आहे अशी राज्य सरकारची भूमिका आहे.\n\nसीबीएसई, एसएससी आणि आयसीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणं अशैक्षणिक असल्याची भूमिका घेत धनंजय कुलकर्णी यांनी ही याचिका दाखल केलीय. \n\nयासंदर्भात यापूर्वी 20 मे रोजी सुनावणी झाली होती. दहावीची परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर करणार? अकरावीचे प्रवेश कशाच्या आधारावर होणार? असे अनेक प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केले होते. तसंच बारावीची परीक्षा होऊ शकते तर दहावीची का नाही? असाही सवाल न्यायालयाने बोर्डाला आणि राज्य सरकारला केला होता.\n\nप्रतिज्ञापत्रात काय म्हटलं आहे?\n\nराज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करत आपली बाजू न्यायालयासमोर मांडली आहे. या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या सर्व पैलूंचा विचार करता दोन्ही परीक्षांची तुलना करता येणार नाही. त्यामुळे दोन्ही परीक्षांचा निर्णय एकसारखा असू शकत नाही अशी भूमिका मांडली आहे.\n\nप्रतिज्ञापत्रात म्हटल्यानुसार, करिअरमध्ये तुलनेत दहावीपेक्षा बारावीची परीक्षा अधिक महत्त्वाची असते. शिवाय दहावीपेक्षा बारावीचे विद्यार्थी अधिक सजग आणि परिपक्व असतात.\n\nदहावीच्या परीक्षेचा फैसला होणार आहे.\n\nदहावीची परीक्षा घेणे हे खूप मोठे आव्हान असते असंही बोर्डाकडून सांगण्यात आलं. यात 60 विषय आणि वेगवेगळ्या भाषांमधील 158 प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागतात. यंदा 16 लाख विद्यार्थी दहावीत आहेत अशी माहितीही प्रतिज्ञापत्रात दिली आहे.\n\nही परीक्षा जवळपास महिनाभर चालते. प्रत्येक विद्यार्थ्याला जवळपास नऊ ते दहा वेळा परीक्षा केंद्रावर जावे लागते. यासाठी परीक्षा केंद्रांवर जवळपास चार लाख कर्मचारी वर्ग नियुक्त करावा लागतो. तसंच सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारीही तैनात करावे लागतात. यंदा परीक्षा घेतल्यास आरोग्य व्यवस्थाही करावी लागेल. शिवाय, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहचण्यासाठी प्रवास करावा लागेल, अशा सर्व परिस्थितीत विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढणार आहे.\n\nत्यामुळे या सर्व मुद्यांचा विचार करत कोरोनाची दुसरी लाट, वाढती रुग्णसंख्या आणि संसर्गाचा धोका लक्षात घेता 19 एप्रिल रोजी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असा..."} {"inputs":"दाऊद इब्राहिम आणि करीम लाला\n\nत्यामुळे एकेकाळी मुंबईचा डॉन राहिलेल्या लालांच्या आठवणी त्यांच्या मृत्यूच्या तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा एकदा ताज्या होत आहेत, त्यांचे कारनामे अचानक चर्चेत आले आहेत. \n\nदक्षिण मुंबईतल्या पायधुनी गेटवर करीम लालाच्या ऑफिसमध्ये लावलेल्या एका फोटोवर अचानक चर्चा सुरू झाली आणि या फोटोच्या आधारेच प्रत्येक जण हा दावा करतोय की इंदिरा गांधींनी करीम लालांची भेट घेतली होती. \n\nदाउद इब्राहिम मुंबईचा एल कपोन (एल कपोन जगातला सर्वांत कुख्यात माफिया गुंड मानला जातो) होण्याआधी करीम लाला आणि त्यांच्यासारख्या लोकांना समाजात तुच्छ समजलं जायचं.\n\nसोन्याचे तस्कर हाजी मस्तान मंत्रालयात जाऊन सरकारमध्ये बसलेल्या लोकांना भेटायचे. हिंदू-मुस्लीम तणाव कमी करण्यासाठी झालेल्या अनेक चर्चांमध्ये ते सहभागी झाले होते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात करीम लाला आणि हाजी मस्तान दोघांनीही स्वतःला आपापल्या संघटनांसाठी समर्पित केलं होतं. \n\nहाजी मस्तानने दलित-मुस्लीम सुरक्षा महासंघ नावाने राजकीय संघटना स्थापन केली होती, तर करीम लालाने 'पख्तून जिरगा-ए-हिंद' या नावाने संघटना स्थापन केली होती. ही संघटना अफगा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"णिस्तानातून भारतात आलेल्या पश्तून किंवा पठाण लोकांसाठी काम करायची. \n\nकरीम लाला स्वतः पठाण होते. लहानपणीच ते भारतात आले होते. त्यांच्यावर 'फ्रंटियर गांधी' म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफ्फार खान यांचा प्रभाव होता. मात्र त्यांनी जो मार्ग निवडला तो फ्रंटियर गांधी यांचे आदर्श किंवा विचारसरणीशी सुसंगत नव्हता. \n\nव्याजावर पैसे द्यायला सुरुवात केली\n\nभारतात आल्यानंतर सुरुवातीच्या वर्षांमध्ये अब्दुल करीम खान ऊर्फ करीम लालांने सट्ट्याचे क्लब सुरू केले. जे लोक या क्लबमध्ये पैसा गमवायचे, ते घरखर्च चालवण्यासाठी खानच्या माणसांकडून पैसे उसने घ्यायचे.\n\nहे बदलण्यासाठी लालाने विचार केला की उधारीवर व्याज घ्यायला सुरुवात केली तर लोक उधार घेणं बंद करतील. मात्र व्याज घ्यायला सुरुवात केल्यानंतर लालाच्या लक्षात आलं की दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्याकडे व्याजाचेच बक्कळ पैसे येऊ लागले होते. आणि अशा पद्धतीने लालाने व्याजावर पैसे देणं सुरू केलं.\n\nत्यानंतर लालांनी त्यांच्या माणसांकडून लोकांची भाड्याची घरं रिकामी करण्यास सुरुवात केली, जे घर सोडायला तयार नव्हते. \n\nवयाच्या पन्नाशीपर्यंत लालांचं नाव मोठं झालं होतं. याच दरम्यान लालाच्या एका चाहत्याने त्यांना चालण्यासाठी सोन्याचं नक्षीकाम असणारी एक अँटीक काठी भेट म्हणून दिली. \n\nमुंबईत माफियांचा सुळसुळाट होण्यात करीम लालांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, हे फारसं कुणाला माहिती नाही.\n\nलाला कुठल्याही पार्टी किंवा सामाजिक समारोहासाठी ही काठी आवर्जून घेऊन जायचे. काठी विसरले तरी त्या काठीला हात लावायचं धाडस कुणी करायचं नाही. काठी असलेली जागा लालांची आहे, असं समजून लोक तिथे बसायचेही नाही. \n\nइथूनच लालांच्या पंटरांना युक्ती सुचली आणि घर रिकामी करण्यासाठी लालांच्या काठीचा वापर करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यानंतर भाडेकरूने घर सोडायला नकार दिला की त्याच्या दाराबाहेर लालांची ही काठी ठेवली जायची.\n\n'लालांशी वैर नको' म्हणून घाबरून भाडेकरू तात्काळ घर रिकामं करायचे. त्यामुळेच ही काठी म्हणजे घर सोडण्याची नोटीसच मानली जाऊ लागली. \n\nगंगूबाईने बांधली करीम लालांना राखी\n\nधाकदपटशाहीची कामं करूनही दक्षिण मुंबईत लालांची ख्याती एक प्रामाणिक आणि न्यायप्रिय व्यक्ती अशी होती.\n\nगंगूबाई कोठेवाली दक्षिण मुंबईतल्या कामाठीपुरा रेड लाईट भागात बरीच प्रसिद्ध होत्या. शौकत खान नावाच्या एका पठाणाने त्यांच्यावर दोन वेळा बलात्कार..."} {"inputs":"दाऊद इब्राहिम भारतातल्या तपास यंत्रणांसाठी कोडं आहे.\n\nमी फोन उचलला तर पलीकडचा माणूस अत्यंत शांत आवाजात म्हणाला, 'होल्ड रखो, बडा भाई बात करेगा'. फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं छोटा शकील. \n\nमाझ्यासमोर आऊटलुक मासिकाचे ज्येष्ठ पत्रकार अजित पिल्लई श्वास रोखून उभे होते. मी आजूबाजूला पाहिलं तर ऑफिसमधले सगळे माझ्याकडेच रोखून बघत होते. \n\nसगळ्यांना ठाऊक होतं की, असा फोन रोज येत नाही. फोन करणाऱ्याची ताकद बरीच आहे आणि परिस्थिती बिघडली तर दिल्लीत पत्रकाराची हत्या अशी बातमीही येऊ शकते. \n\nकाही मिनिटांनंतर पलीकडून दुसरा आवाज कानी पडला. माझं नाव किंवा हुद्दा न विचारता तो माणूस बोलू लागला. \n\n'तुम्ही लोकांनी हे काय छापलं आहे? मी ड्रग्जचा धंद्यात आहे असं तुम्ही लिहिलं आहे. तुम्हाला ठाऊक आहे ना की, आमच्या धर्मात हे करायला मनाई आहे. माझा जगभरात रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे आणि तुम्ही म्हणता ड्रग्जचा धंदा.'\n\nतो पलीकडचा आवाज होता दाऊद इब्राहिमचा.\n\nमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे दृश्य.\n\nतोच दाऊद इब्राहिम- मुंबईच्या अंडरवर्ल्डचा डॉन आणि भारताचा नंबर एकचा शत्रू. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या माल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िकेचा मास्टरमाइंड. \n\nत्याच आठवड्यात आऊटलुक मासिकाच्या अजित पिल्लई आणि चारुलता जोशी यांनी दाऊदच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला होता. अमली पदार्थांच्या धंद्यात दाऊदचे 2000 कोटी रुपये गुंतल्याचं सरकारी सूत्रांचं म्हणणं होतं. दाऊद या बातमीवर नाराज होता. \n\n'दाऊदभाई...' असं म्हणत मी माझ्या आवाजात बेपवाईचा आणायचा प्रयत्न केला. जसं दाऊद आणि माझी जुनी घट्ट मैत्री आहे आणि आम्ही रोजच गप्पागोष्टी करतो असा आव आणायचा तो प्रयत्न होता.\n\nपत्रकारितेत रिर्पोटर अनेकदा अशा खळबळजनक गोष्टींचा सामना करतो. उमेदवारीच्या काळात एखाद्या बड्या पोलीस अधिकाऱ्याने रिर्पोटरला फोन केला तर त्याची पत वाढत असे. मग छोट्यामोठ्या राजकीय नेत्यांचे फोन यायला सुरुवात होते. \n\nहळूहळू प्रगती होते आणि सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांचे फोन येऊ लागतात. लोकांना काय वाटेल यापेक्षाही पत्रकाराला स्वत:लाच आपली पातळी उंचावल्याचं जाणवतं. \n\nदाऊदचं साम्राज्य भारताबाहेरही पसरलं आहे.\n\nज्या डॉनचा देशाभरातले पोलीस शोध घेत आहेत, इंटरपोलने ज्याच्या नावावर रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे, दर थोड्या दिवसांनी जो माणूस पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयच्या कह्यात असलेल्या कराचीत सुरक्षित राहतो आहे - अशा डॉनचा मध्यस्थाविना फोन यावा आणि त्याने स्वत:च रिर्पोटरचा समाचार घ्यावा, यावरुन परिस्थिती किती गंभीर असेल याचा अंदाज येऊ शकतो. \n\nज्या दाऊद इब्राहिमची मुलाखत घेण्यासाठी जाणकार संपादक आणि मातब्बर पत्रकार सर्वस्व पणाला लावतात, तो स्वत:हून फोन करून तुमच्याशी बोलत असेल तर आवाजात अशी बेपर्वाई येतेच. विशेषत: याप्रकरणाचं गांभीर्य किती आहे याचा तुम्हाला मागमूसही नसावा. \n\nयाच बेपर्वाईतून मी दाऊदला माझं म्हणणं सांगू लागलो. 'दाऊद भाई, आम्ही तुमच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला. आमच्या बातमीतली तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नसेल किंवा पटली नसेल तर तुम्ही आम्हाला तसं लेखी कळवू शकता. आम्ही तुमचं म्हणणंही छापू.'\n\nपलीकडून आवाज आला, 'तुला आठ दिवसांची मुदत देतो'. दाऊदने माझं म्हणणं अर्धवट तोडलं. त्याच्या आवाजातल्या जरबेने माझ्या अंगावर भीतीने शिरशिरी आली. तो पुढे म्हणाला, 'पुढच्या आठ दिवसात आऊटलुकने माझं म्हणणं छापलं नाही तर नीट विचार करा.' \n\nदाऊदसाठी हे बोलणं नेहमीचं आणि रटाळ असेल कारण आयुष्यात त्याने आणि त्याच्या साथीदारांनी धनाढ्य व्यावसायिक, उद्योगपती, चित्रपट निर्माते, सरकारी अधिकाऱ्यांशी याच..."} {"inputs":"दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने बाळासाहेब ट्रेलरवर सडकून टीका केली आहे.\n\nआपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर सिद्धार्थनं लिहिलंय की,\"ठाकरे फिल्ममध्ये नवाजुद्दीनच्या तोंडी वारंवार 'उठाव लुंगी बजाव पुंगी' हा डायलॉग आहे. हा दाक्षिणात्य लोकांचा तिरस्कार आहे, हे स्पष्ट दिसतंय. आणि ज्या माणसानं हा तिरस्कार पसरवला त्याचं गुणगाण सुरु आहे. असला गाजावाजा करुन तुम्ही पैसे कमावण्याचं प्लॅनिंग आहे का? तिरस्कार विकणं बंद करा. हे खूप भीतीदायक आहे.\"\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावरील 'ठाकरे' या सिनेमाची निर्मिती सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजेच 23 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीआधी हा चित्रपट प्रदर्शित करुन राजकीय फायदा उचलण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं. \n\nबुधवारी दुपारी 4 वाजता मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर लाँच केला होता. 24 तासाच्या आत 'ठाकरे' सिनेमाचा 2 मिनिटं आणि 54 सेकंदाचा ट्रेलर यूट्यूबवर 70 लाख लोकां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नी पाहिला आहे. \n\nठाकरे सिनेमाचा ट्रेलर बुधवारी रिलीज करण्यात आला.\n\nट्रेलरमध्ये 1960 च्या दशकातला संघर्ष दाखवण्यात आला आहे. ज्यात परप्रांतिय विरुद्ध भूमीपुत्र असा वाद चित्रित करण्यात आलाय. ज्यात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दीनच्या तोंडी काही संवाद आहेत. ज्यात चित्रपटगृहावर मराठी सिनेमाचं पोस्टर लावताना \"अब यह सब यहाँ नहीं चलेगा, पहला हक यहाँ के मराठी लोगों का है\" असा संवाद आहे. \n\nयाशिवाय सध्या देशभर वादात आणि चर्चेत असलेल्या राम मंदिराचा आणि बाबरी मशिद पाडण्याचा घटनाक्रमही चित्रपटात आहे. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांना कोर्टातही हजेरी लावावी लागली होती. त्याच्या सुनावणीचा सीनही चित्रपटात आहे. ज्यात 'रामाचा जन्म 'तिथेच' (अयोध्येच्या वादग्रस्त ठिकाणी) झाला, याचा पुरावा काय?' असा प्रश्न बाळासाहेबांना (अर्थातच नवाजला) विचारला जातो. त्यावर \"नाहीतर काय पाकिस्तानात झाला होता?\" असं उत्तर बाळासाहेब देतात.\n\nसिद्धार्थने नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारत असण्याबाबतही भाष्य केलं आहे. \n\nयावरुनही सिद्धार्थनं निशाणा साधत \" एका मराठी धर्मांध नेत्याच्या प्रचारासाठीच्या फिल्ममध्ये उत्तर प्रदेशातील मुस्लिम अभिनेता मुख्य भूमिका साकारतो, तेव्हा तो काव्यगत न्याय असतो\" असं सिद्धार्थनं म्हटलं आहे. \n\nअर्थात शिवसेना किंवा 'ठाकरे' चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याविषयी कुणीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र ट्वीटरवर महाराष्ट्रातील लोकांनी सिद्धार्थचा समाचार घेतला आहे. ज्यात डाटा अॅनालिस्ट असलेले अक्षय पेडणेकर लिहितात \" तुम्ही करुणानिधींना देशभक्त म्हणता. पण त्याच करुणानिधींनी प्रभाकरन आपला मित्र असल्याचं जाहीरपणे म्हटलं होतं. हा तोच प्रभाकरन आहे, ज्यानं भारताच्या पंतप्रधानांची हत्या घडवून आणली. मला यात कुठलाही ढोंगीपण दिसत नाही\" अशी उपरोधिक प्रतिक्रिया अक्षयनं दिली आहे. \n\nतर वृतांत मेहता या तरुणाच्या मते \"माझे दक्षिण भारतात खूप मित्र आहेत, पण या ट्रेलरमुळे कुणीही दुखावलेलं नाही. तुमच्यासारखी माणसं फक्त तिरस्कार पसरवण्यासाठी काही गोष्टी आधोरेखित करत असतात. आपण फक्त चित्रपटाचा आनंद घेऊ शकत नाही का? एकाच इंडस्ट्रीतले लोक अशा लहान गोष्टींनी दुखावतात, हे खूप वेदनादायी आहे\"\n\nशशांक यांनी सिद्धार्थच्या ट्वीटवर टीका केली आहे. \n\n'ठाकरे' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मुंबईत येणाऱ्या परप्रांतियांच्या लोंढ्यावरही भाष्य..."} {"inputs":"दादासाहेब फाळके\n\nअमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतील योगदानाबाबत हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पण, ज्यांच्या नावानं हा पुरस्कार जाहीर झाला, ते दादासाहेब फाळके कोण होते?\n\nधुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांना भारतीय सिनेमाचं जनक मानलं जातं.\n\nदादासाहेबांनी चित्रपट निर्मितीची मुळाक्षरं लंडनमध्ये गिरवली. पण आपला पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' बनवताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला.\n\nदादासाहेबांच्या पत्नी सरस्वती यांनी आपले दागिने गहाण ठेऊन चित्रपटासाठी पैसे जमा करण्यासाठी मदत केली. त्या काळी स्त्रिया अभिनयक्षेत्रात काम नव्हत्या करत, म्हणून 'राजा हरिच्छंद्र' चित्रपटावेळी पुरुष भूमिकेंसाठी कलाकार मिळाले, पण तारामतीच्या भूमिकेसाठी कुणीच मिळेना. \n\nदादासाहेब मुंबईच्या देहविक्रय करणाऱ्यांच्या वस्तीतही गेले. या कामासाठी किती पैसे मिळतील, असं तिथल्या स्त्रियांनी विचारलं. दादासाहेबांनी काही एक आकडा सांगितल्यावर \"तुम्ही जेवढे पैसे देणार तेवढे आम्ही एका रात्रीत कमावतो,\" असं त्यांनी दादासाहेबांना सांगितलं.\n\nदादासाहेब हॉटेलात चहा पित असताना तिथे काम करणाऱ्या सडपातळ गोऱ्या मुलाकडे त... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यांचं लक्ष गेलं. हा मुलगा मुलीचं काम करू शकतो, असं त्यांना वाटतं. त्या मुलाचं नाव साळुंखे होतं. अखेर साळुंखे यांनीच तारामतीचं पात्र साकारलं. \n\nपण संघर्ष इथेच संपला नाही.\n\nसोन्याचे दिवस \n\nदादासाहेब फाळकेंनी चित्रपट बनवायला सुरू कल्यानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली. \n\nदादासाहेबांनी तयार केलेलं 'कालिया-मर्दन', 'लंकादहन' यासारखे चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरले. यातून पैसे मिळत गेले.\n\nदादासाहेब यांची नात उषा पाटणकर सांगतात, \"दासाहेबांची पत्नी म्हणजेच माझी आजी सांगायची की, चित्रपट निर्मितीतून इतका पैसा मिळायचा की, बैलगाडीभरून पैशांच्या गड्ड्या घरी येत.\"\n\n2015 साली मुंबईच्या एका शासकीय इमारतीवर दादासाहेबांचं चित्र रंगवण्यात आलं.\n\nमूक चित्रपटांचं पर्व संपल्यानंतर दादासाहेबांच्या अडचणी वाढल्या. मधल्या काळात ते वाराणसीला रवाना झाले. तिथून परतले मात्र पूर्वीसारखं यश मिळू शकलं नाही. \n\nशेवटच्या दिवसांमध्ये एका पत्रकाराने फाळके यांच्या आयुष्याचा आढावा घेण्यासंदर्भात लिखाणाच्या दृष्टीने विचारलं. दादासाहेबांनी नकार दिला. ते म्हणाले, \"चित्रपटविश्वाने मला दूर सारलं आहे. त्यामुळे त्या आठवणी उगाळण्यात हशील नाही.\" \n\nचित्रपट उद्योग आणि फाळके \n\nचंद्रशेखर पुसाळकर हे दादासाहेब फाळके यांचे नातू. चंद्रशेखर ही फाळके कुटुंबांची तिसरी पिढी. \n\nशेवटच्या दिवसांमध्ये दादासाहेबांच्या हलाखीच्या परिस्थितीविषयी चंद्रशेखर सांगतात, \"दादासाहेब कलाकार होते. पैसा कधीच त्यांचं प्राधान्य नव्हतं. शेवटच्या दिवसांमध्ये दादासाहेबांकडे काहीच पैसे उरले नाही.\" \n\nत्यानंतरच्या पिढीपासून फाळकेंच्या घरात शिक्षणासंदर्भात अडचणी निर्माण झाल्या. \"प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात गेला. आमच्या म्हणजे तिसऱ्या पिढीपैकी कुणीही सिनेमा क्षेत्राकडे वळलं नाही. यामुळेच आम्ही दादासाहेबांचे वारस आहोत याबाबत कोणाला माहिती नाही,\" पुसाळकर सांगतात.\n\nदादासाहेब कलाकार होते. पैसा कधीच त्यांचं प्राधान्य नव्हतं.\n\nफाळके कुटुंबीयांविषयी चित्रपटविश्वाचा दृष्टिकोन काय होता?\n\nचंद्रशेखर सांगतात, \"चित्रपटविश्वाने दादासाहेबांकडे दुर्लक्ष केलं, असं मी म्हणणार नाही. सुनील दत्त यांनी आमची खूप मदत केली. माझी आई अल्झायमर आणि कॅन्सरने आजारी असताना सुनील तब्येतीची विचारपूस कायला घरी आले होते. त्यांनी आर्थिक मदतही केली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आईला तीन वर्षं पेन्शन मिळाली. आजकाल कोण असं..."} {"inputs":"दापोलीच्या हर्णे जवळच्या खेम धरणही गळत आहे. सध्या हे धरण 25 हून अधिक ठिकणी गळत आहे. तसेच धरणाचे दगड निखळत आहेत.\n\nहर्णेच्या खेम धरणाची क्षमता 13.50 दशलक्ष क्युबिक फीट एवढी आहे. जलसंपदा खातं, पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदचे अधिकारी तिवरे धरणफुटीच्या पार्श्वभूमीवर या धरणाला भेटी देत आहेत. मात्र धरणाच्या सुरक्षेवरून होत असलेल्या दिरंगाईबाबत हर्णे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अस्लम अकबानी यांनी आपला संताप बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला. \n\n\"आम्ही गेल्या 10 वर्षांषासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धरणाच्या दुरुस्तीसाठी मागणी करीत आहोत. धरणाला गळती वाढत चालली आहे. धरण फुटल्यावरच प्रशासन जागं होणार आहे का?\" \n\n\"विधानसभा निवडणुकीच्या आधी खेम धरणाच्या कामाला मंजुरी मिळायला हवी. आमच्या हातात जर मंजुरीची कागदपत्रं आली नाहीत तर एकाही राजकीय पुढाऱ्याला गावात फिरू देणार नाही,\" असं इशाराही त्यांनी दिला आहे. \n\nधरणाजवळ लावलेले सूचन फलक\n\nखेम धरणाच्या ठिकाणी ग्रामपंचायती मार्फत खबरदारीचे सूचनाफलकही लावले गेले आहेत. त्यावर \"शासनाच्या अहवालानुसार धरणाची भिंत कमकुवत झाल्यामुळे धरणाचे भिंतीवर कोणीही चढू अगर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"उतरू नये. भिंतीचे दगड निघून अपघात होण्याची शक्यता आहे,\" असं लिहिलं आहे.\n\n'शेतात काम करतानाही आमचं लक्ष नदीकडेच'\n\nधरणाच्या सुरक्षेबद्दल अडखळ गावचे माजी सरपंच राजेंद्र कदम म्हणाले, \"आमच्या गावच्या कदमवाडी, जुईकरवाडी यांना धरणफुटीचा थेट धोका आहे. चार गावांचं सार्वजनिक खेम देवस्थान आणि अंबामाता मंदिराचं मोठं नुकसान होणार आहे. यामुळे जवळपास 35 कुटुंबीयांना जीव मुठीत घेऊन रहावं लागत आहे.\n\n\"आमच्यामध्ये कमालीचं दहशतीचं वातावरण आहे. शेतीच्या कामासाठीही पाऊस असल्यानं लोकं बाहेर पडत नाहीत. मीसुद्धा शेतकरी आहे. माझीही नदीकिनारी शेती आहे. भातलावणीसाठी गेल्यानंतर सारखं नदीकडे लक्ष असायचं, एवढी भीती आमच्या मनामध्ये आहे.\"\n\nया धरणाच्या माध्यमातून हर्णे, पाजपंढरी, अडखळ या गावांना पाणीपुरवठा होतो. अडखळ ग्रामपंचायतीनं 35 लाखाची नळपाणी योजना तीन वर्षांपूर्वीच सुरू केली आहे. \n\nधरणाच्या बाबतीत काही दुर्घटना घडली तर दुहेरी संकट ओढवेल, असं अडखळचे उपसरपंच मनोज शिर्के सांगतात. ते म्हणाले, \"या धरणामुळे जीवितहानी होईलच तसंच पाणीपुरवठाही बंद होईल अशी भीती आमच्या मनात आहे.\n\nअडखळच्या सरपंच सुलताना अन्वर शिरगावकर सांगतात, \"अडखळ खाडीमध्ये होडीतून प्रवासी वाहतूक होते. पावसाळ्यात साधारणतः 150 मच्छिमारी बोटी या खाडीत आश्रय घेतात. कदमवाडी ते इरफानिया मोहल्ला या भागातल्या घरांची मोठी हानी होण्याची भीती आहे. आमची या भीतीच्या सावटातून सुटका करण्यात यावी.\"\n\nकुलाबा वेधशाळेनं 11 जुलै रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे हर्णे आणि अडखळ ग्रामपंचायती मार्फत संपूर्ण गावामध्ये खबरदारीची सूचना देण्यात आली होती. \n\nगावामध्ये रिक्षा फिरून, धार्मिकस्थळांच्या भोंग्यांमधून ग्रामस्थांना सतर्क केलं जात होतं. या धरणाला काहीही होऊ नये, अशी प्रार्थना सर्व ग्रामस्थ करत होते.\n\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आमदार संजय कदम, जिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी सर्वांकडे पत्र पाठवून आम्ही धरण दुरुस्तीची मागणी केली आहे. पण आमच्या हातात अजूनही ठोस निर्णय आलेला नाही. धरण दुरुस्तीला मंजुरी मिळण्याची आम्ही वाट पाहात आहोत,\" असं हर्णेच्या सरपंच मुनीरा शिरगांवकर सांगतात.\n\n\"खेम धरणाची दुरुस्ती व्हावी यासाठी सातत्यानं माझा..."} {"inputs":"दावा - पाकिस्तानच्या विद्यमान रेल्वे मंत्र्यांनी सर्वाधिक रेल्वे अपघातांचा विक्रम केल्याचं विरोधी पक्षनेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी म्हटलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nवस्तुस्थिती - उपलब्ध माहितीनुसार, त्यांचा हा दावा चुकीचा असल्याचं स्पष्ट होतं. यावर्षी जीवितहानी जास्त संख्येने झालेले दोन सर्वात मोठे रेल्वे अपघात घडले. मागच्या पाच वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी दुर्घटनांची संख्या खूप कमी होती. \n\nरेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शेख रशीद अहमद यांनी ऑगस्ट 2018 ला रेल्वेमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. तेव्हापासून जून 2019 पर्यंत 74 अपघात घडले आहेत. \n\nनुकताच झालेला अपघात ही मागच्या दशकातला सर्वात भीषण दुर्घटना आहे. मागच्या काही काळात अनेक जीवघेणे रेल्वे अपघात घडले. त्यामध्ये जुलैमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताचाही समावेश आहे. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला होता. \n\nपूर्वीचे अपघात\n\nअपूर्ण आकडेवारीसह सध्याच्या वर्षाची मागच्या काही वर्षांसोबत तुलना करणं अवघड आहे. पण मागच्या एका वर्षात घडलेले 74 रेल्वे अपघात ही सामान्य बाब होती, असं म्हणू शकत नाही. \n\nपाकिस्तान रेल्वे मंत्रालयाच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्या आकडेवारीनुसार 2012 ते 2017 पर्यंत 757 रेल्वे अपघात घडले आहेत. म्हणजेच दरवर्षी 125 अपघात. \n\nयामध्ये बहुतांश अपघात हे रेल्वे रुळावरून खाली घसरणे किंवा रेल्वे क्रॉसिंगवर दुसऱ्या वाहनांना धडक दिल्यामुळे झाले आहेत. \n\nया अनुषंगाने 2015 हे वर्ष अत्यंत वाईट ठरलं. यावर्षी लहान-मोठ्या अशा एकूण 175 दुर्घटना घडल्या. यामध्ये 75 अपघात रेल्वे रुळांवरून घसरल्यामुळे तर 75 अपघात रेल्वे क्रॉसिंगवर घडले. \n\nस्थानिक माध्यमांच्या मते, मागच्या सहा वर्षांत रेल्वे अपघातात 150 जणांचा मृत्यू झाला. \n\nपण आणखी एक आकडेवारी पाकिस्तान रेल्वे मंत्रालयाने संसदेत मांडली. 2013 ते 2016 पर्यंत घडलेल्या 338 रेल्वे अपघातांमध्ये 118 जणांचा मृत्यू झाला.\n\nरेल्वे अपघात का होतात ?\n\nया अपघातामागे स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं गॅस सिलेंडर हे मुख्य कारण असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. यामुळेच आग इतर डब्ब्यांमध्ये पसरत गेली. जाते. परिणामी, अनेक जणांना नाईलाजाने चालत्या रेल्वेतून उडी मारावी लागली.\n\nपण इतर काही माध्यमांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं बातमीमध्ये सांगितलं आहे. अपघातातून वाचलेल्या प्रवाशांनीही शॉर्ट सर्किटमुळेच आग लागल्याची माहिती दिली.\n\nही रेल्वे कराचीहून रावळपिंडीला जात होती. हा रेल्वेमार्ग पाकिस्तानमधला सगळ्यात जुना आणि लोकप्रिय रेल्वेमार्ग म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानमध्ये मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी प्रवासाचं उत्तम साधन रेल्वेच आहे.\n\nयामुळेच साधारणपणे रेल्वेडब्ब्यांमध्ये गर्दी असते. रेल्वेंची स्थितीसुद्धा बिकट आहे. \n\nविमानतळांच्या तुलनेत रेल्वे स्थानकांवर सुरक्षेच्या सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळेच लोक स्वयंपाकाचा गॅस किंवा ज्वलनशील द्रव पदार्थ रेल्वेत घेऊन जाऊ शकतात, असं बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी आबिद हुसेन यांनी सांगितलं.\n\nपुरेशा देखभालीचा अभाव, सिग्नल यंत्रणेतील त्रुटी आणि जुने इंजिन ही पाकिस्तानमधल्या रेल्वे अपघातांमागचं खरं कारण असल्याचं अधिकारी वर्ग सांगतो. \n\nत्यामुळेच अपघातांत बळी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वेत प्रमाणापेक्षा जास्त लोक प्रवास करत असतात. 2007 मध्ये मेहराबपूरजवळ झालेल्या एका रेल्वे अपघातात 56 जण दगावले होते. तसंच 120 जण जखमी झाले होते. \n\n2005 मध्ये सिंध प्रांतात तीन रेल्वे एकमेकांना धडकल्यामुळे 130 जणांचा मृत्यू झाला होता. हा पाकिस्तानचा सर्वात भीषण अपघात मानला जातो. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी..."} {"inputs":"दिलशाद\n\nनिझामुद्दीनमध्ये आयोजित मरकज कार्यक्रमामुळं तबलीगी जमातच्या लोकांकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जातंय. \n\nहिमाचल प्रदेशमधल्या ऊना जिल्ह्यातील बनगढ गावात धक्कादायक घटना घडलीय. या गावातल्या 37 वर्षीय मोहम्मद दिलशाद यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.\n\nकाही दिवसांपासून मोहम्मद दिलशाद यांना गावातल्या इतर लोकांचे टोमणे आणि भेदभावाला सामोरं जावं लागत होतं. \n\nहिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक एस आर मरडी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी हे स्षष्ट केलं की, \"दिलशाद यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. पण तरीही त्यांना सामाजिक भेदभाव आणि बहिष्कार सहन करावा लागला.\" \n\nदिलशादचे भाऊ गुलशन मोहम्मद यांनी म्हटलं, \"दिलशाद पूर्णपणे निर्दोष होता. त्याला गावकऱ्यांच्या सततच्या टोमण्यांनी खूप दुःख झालं होतं. गावकऱ्यांना वाटत होतं की हा आपल्या गावात कोरोना व्हायरस घेऊन आला आहे. दिलशादची चूक फक्त इतकीच होती की तो अशा एका व्यक्तीच्या संपर्कात आला होता, जो तबलीगी जमातच्या कार्यक्रमातून परतला होता आणि गावातल्या एका मशिदीत थांबला होता.\" \n\nबनगढच्या सरपंच प्रोमिला यांनी म्हटलं की घडलेली घटना अतिशय वाईट आहे.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"\"पोलीस या घटनेची पुढे चौकशी करत आहेत. पण मला वाटत की दिलशाद यांना खूप अपमानित झाल्यासारखं वाटत होतं. ते चांगले गृहस्थ होते आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचे. त्यांनी असा निर्णय का घेतला हे सांगणं अवघड आहे,\" असं सरपंच प्रोमिला म्हणतात. \n\nविजेचे दिवे बंद न केल्यानं हल्ला\n\nदुसरीकडे हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात पंतप्रधान मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन घरातले वीजेचे दिवे बंद न केल्यानं चार मुस्लीम व्यक्तींवर हल्ला करण्यात आला आहे. ही घटना ठाठरथ गावातली आहे. \n\nया हल्ल्यात 36 वर्षांचे बशीर खान, 34 वर्षांचे सादिक खान, 32 वर्षांचे नजीर खान आणि 30 वर्षीय संदीप खान हे चार भाऊ जखमी झाले आहेत. सध्या जिंदमधल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. \n\nजिल्ह्याचे मुख्य महानिरीक्षक अश्विन शेन्वी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, या प्रकरणी चार लोकांवर गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना अटक केली आहे. \n\n'शिवीगाळीचं कारण विचारलं असता हल्ला केला'\n\nबशीर खान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 5 एप्रिलला रात्री 9 वाजता ते पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाचं पालन करत होते. पण तेव्हा घराबाहेरचा बल्ब बंद न केल्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांना शिवीगाळ केली. \n\nदोन्ही गटांमध्ये भांडणही झाल्याचं ते मान्य करतात. पण त्यानंतर सर्व सुरळीत झालं. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांच्या हिंदू शेजाऱ्यांना शिवीगाळीचं कारण विचारलं, तेव्हा शेजाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.\n\nयानंतर डझनभर शेजाऱ्यांनी शेजारी खुर्चीवर बसलेला त्यांचा भाऊ सादिक खान यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केला आणि यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. \n\n\"आम्हा चारी भावांच्या हात, पाय, चेहरा आणि डोक्यावर जखमा झाल्या आहेत. धाकट्या भावाची परिस्थिती गंभीर आहे,\" बशीर सांगतात. \n\nहिंदू शेजाऱ्यांनी वाद उकरून करण्याची ही पहिली वेळ नसल्याचंही बशीर म्हणतात. दिल्लीतल्या निझामुद्दीनमध्ये झालेल्या धार्मिक संमेलनानंतर त्यातले अनेक लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची गोष्ट समोर आली, तेव्हाही त्यांचे शेजारी आणि त्यांच्यात भांडण झालं होतं. शेजाऱ्यांचं म्हणणं होती की निझामुद्दीनहून आलेल्या लोकांना बशीर यांनी आपल्या घरात आश्रय दिला होता, बशीर नमूद करतात. \n\nदुसरीकडे या भावांचे शेजारी संजय कुमार यांच्या मते, या भावांनी पंतप्रधानांच्या दिवे मालवण्याच्या आवाहनाला मान न दिल्यांमुळे वाद झाला. \n\nते..."} {"inputs":"दिल्ली\n\nमंगळवारी ईशान्य दिल्लीतल्या हिंसाचार होत असलेल्या भागात आम्ही पोहोचलो तेव्हा काही लोकांनी आम्हाला घेरून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. \n\nआमच्या फोनमध्ये हिंसक घटनांचं रेकॉर्डिंग होतं. आम्ही मोबाईल फोन वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच दगडफेकीला सुरुवात झाली. तेवढ्यात एका गल्लीतून हाताला कपडा बांधलेल्या एका मुलाला बाहेर निघताना पाहिलं. प्रत्यक्षदर्शींच्या मते, या व्यक्तीच्या हाताला गोळी लागली होती. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या छतावरून कोणीतरी गोळी झाडली. \n\nहा सगळा प्रकार बघितल्यानंतर हा रस्ता जा-ये करण्यासाठी बंद करण्यात आला. आम्ही या मार्गानेच मुख्य रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करत होतो. \n\nहा रस्ताच बंद करण्यात आल्याने आम्हाला अरुंद छोट्या गल्ल्ल्यांमधून वाट काढत यावं लागलं. आम्हाला तुलनेने सुरक्षित ठिकाणी पोहोचायचं होतं जिथे जमाव कमी आक्रमक असेल. \n\nदिल्लीतलं दृश्य\n\nउत्तर दिल्लीत वृत्तांकन करताना अशा परिस्थितीचा सामना करण्याचा आमची ही पहिलीच वेळ नव्हती. दिल्लीला पाहून असं वाटतं की उद्रेकाच्या उंबरठ्यावरचं शहर आहे. कधीही, कुठेही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. \n\nमंगळवारी आम्ह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी जमावबंदीचं कलम लागू केलेल्या भागात गेलो. या कलमाचा अर्थ तीनपेक्षा जास्त माणसं एकत्र येऊ शकत नाहीत. याच भागात जमावाने अख्ख्या बाजाराला आग लावली. स्थानिकांनी सांगितलं की बहुतांश दुकानं मुसलमान समाजाची होती. \n\nसंवेदनशील भाग\n\nजळत्या टायरचा दुर्गंध आणि जळत्या बाजारातून निघणारा काळा धूर खूप दुरूनही दिसत होता. मात्र या सगळ्याचं चित्रीकरण करताना आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या ठिकाणापासून 500 मीटर अंतरावर काही तरुण दुकानांवर दगडफेक करत होते. आम्ही हे रेकॉर्ड करत असल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी आमच्यावरही दगड फेकायला सुरुवात केली. आम्ही एका ओव्हरब्रिजवर होतो परंतु दगडांच्या हल्ल्यातून आम्ही थोडक्यात बचावलो. जीव वाचवून आम्हाला तिथून पळावं लागलं. \n\nधार्मिक घोषणांचा जयघोष\n\nआम्हाला सातत्याने जय श्रीरामच्या घोषणा ऐकायला मिळाल्या. काही ठिकाणी शंभर ते दोनशे जणांचे जमाव चाल करून जात होते. यापैकी काही लोकांच्या हातात तिरंगा होता. काहीजण भगवा झेंडा घेऊन जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत होते. या जमावातली काही माणसं देशाच्या गद्दारांना गोळी घाला अशा घोषणाही देत होते. \n\nदिल्लीत झालेला हिंसाचार\n\nदुसरीकडे मुस्लीम मोहल्ल्यांच्या काही गल्ल्यांमध्ये हातात लोखंडी सळ्या, लाठ्या आणि तत्सम वस्तू हातात घेऊन तरुण उभे होते. \n\nदोन्हीकडची माणसं आम्हाला सांगत होती की परिसराच्या बाहेर तरुण मुलांना उभं केलं होतं जेणेकरून हल्ला झाला तर थोपवता येईल. \n\nया हिंसक घटनांमध्ये अनेक मुसलमान मारले गेल्याच्या अफवा पसरल्या. अनेक हिंदू जखमी झाल्याच्या बातम्या पसरल्या. हिंदूंची घरं जाळलं गेल्याच्या बातम्या येत होत्या. \n\nमात्र कोणीही या बातम्यांसंदर्भात अधिकृत माहिती देत नव्हतं.\n\nऑटो ड्रायव्हर गुलशेर सांगतात, प्रशासन नावाचं काही उरलंच नाही. सरकारने लोकांना लढणं आणि मरण्यासाठी सोडून दिलं आहे. \n\nराजीव नगरच्या रेजिडेंट कमिटीचे महासचिव इस्लामुद्दीन सांगतात की, काही बाहेरचे लोक हिंदू आणि मुसलमानांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. \n\n1984 दंग्यांशी तुलना \n\nइस्लामुद्दीन यांनी परिस्थतीची तुलना 1984 दंगलीशी केली आहे. त्यावेळी अख्ख्या दिल्लीत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पाहायला मिळाला होता. \n\nभाजप नेते कपिल मिश्रा यांनी प्रक्षोभक वक्तव्यं केलं होतं तेव्हाच त्यांच्यावर कारवाई झाली असती तर परिस्थिती हाताबाहेर गेली नसती असं..."} {"inputs":"दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसारख्या राज्यांनी परीक्षा घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं असल्याचं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. \n\nगुरूवारी (25 जून) सर्वोच्च न्यायालयात 12 वीची प्रस्तावित परीक्षा स्थगित करण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी तुषार मेहतांनी सांगितलं, की बोर्डानं या परीक्षा रद्द केल्या आहेत. \n\nयासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांचे वकील ऋषी मल्होत्रा सर्वोच्च न्यायलयात तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर उपस्थित झाले. जस्टिस एएम खानविलकर या पीठाचे अध्यक्ष होते. \n\nऋषी मल्होत्रांनी कोर्टासमोर सांगितलं, की महाराष्ट्र, दिल्ली आणि ओडिशानं कोरोनामुळे परीक्षा घेण्यात असमर्थता दर्शवली आहे. \n\nसर्वोच्च न्यायालयानं जेव्हा सॉलिसिटर जनरलना विचारलं, की बोर्ड 12 वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मार्क देणार आहे की नंतर परीक्षा देण्याचा पर्याय देणार आहे. त्यावर सॉलिसिटर जनरल मेहतांनी होकार दिला आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांकडे हे पर्याय असतील. \n\nICSE नंसुद्धा आपल्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र CBSE प्रम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाणे त्यांनीही नंतर परीक्षा देण्याचा पर्याय दिला नाहीये. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"दिल्लीचा लाल किल्ला\n\n'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारची बाजू ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, ए. के. सिक्री, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि अशोक भूतान, या पाच न्यायामूर्तींच्या बेंचसमोर मांडली.\n\n\"दिल्ली ही भारताची राजधानी असल्याचा कोणताही संदर्भ संविधानात किंवा इतर कायद्यात नाही. 'नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अॅक्ट' अस्तित्वात आहे. पण त्यातही दिल्लीला राजधानीचा दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामुळं पुढे चालून केंद्र सरकार देशाची राजधानी इतर कुठेही हलवू शकतं,\" असं जयसिंग म्हणाल्या.\n\nजयसिंग म्हणाल्या की, \"हा प्रश्न मोठा आहे कारण दिल्लीवर नेमका कोणाचा हुकूम चालावा - दिल्ली सरकारचा की केंद्र सरकारचा, हे यावरूनच स्पष्ट होईल. दिल्ली आणि केंद्र सरकारमध्ये कार्यकारी अधिकारांची विभागणी झाली पाहिजे, जेणेकरुन दिल्ली सरकारला व्यवस्थितपणे काम करता येईल.\"\n\nत्यांच्या या भूमिकेवर न्यायामूर्तींच्या बेंचनं प्रतिक्रिया देण्याचं टाळलं.\n\nयावर संविधानात अधिकारांची विभागणी ही केंद्र, राज्य आणि सामायिक पातळीवर करण्यात आली ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आहे. त्यानुसार कायदे करण्याचा आणि अंमलबजावणीचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारला आहे.\n\nतसंच काही ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार दोघांची भूमिकाही लक्षात घ्यावी लागते, अशी सर्वोच्च न्यायालयाने प्रतिक्रिया दिल्याचा बातमीत उल्लेख करण्यात आला आहे.\n\n'पंतप्रधान झालो तर देश दारूमुक्त करेन'\n\nमंगळवारी भावी पत्रकारांच्या बालचमूने ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेते अण्णा हजारे यांना सवाल केला - 'तुम्ही पंतप्रधान होणार की नाही?'\n\nत्यावर उत्तर देताना अण्णा म्हणाले, \"मी पंतप्रधान होणार नाही. फकिराला कोण पंतप्रधान करणार? पण झालोच तर देश भ्रष्टाचार आणि दारूमुक्त करेल.\"\n\nअण्णा हजारे\n\n'लोकमत'ने या संदर्भात बातमी दिली आहे..\n\n\"मला आयुष्यात कोणाचीही भीती वाटली नाही. अगदी सीमेवर गोळीची सुद्धा. पण आईला जाम घाबरायचो. चुकलो तर आई काय म्हणेल, याची चिंता असायची,\" असंही त्यांनी या बालचमूला सांगितल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.\n\nरसगुल्लाबंगालचाच!\n\nअनेक वर्षांपासून दोन राज्यांमध्ये चालत आलेला एक 'गोड' वाद अखेर मंगळवारी संपुष्टात आला. रसगुल्ला हा पश्चिम बंगालचाच, असं भौगोलिक ओळखीचं मानांकन (जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग किंवा GI टॅग) मिळालं आहे.\n\nएखाद्या वस्तूची किंवा पदार्थाची भौगोलिक ओळख, तिचा उगम किंवा तिचं सर्वांत महत्त्वाचं ठिकाण कोणतं, हे GI टॅग सांगतो.\n\nयामुळे रसगुल्ल्याचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला की ओडिशा या वादावर पडदा पडल्याची बातमीची 'दिव्य मराठी'ने दिलं आहे. \n\nरसगुल्ल्याचा जन्म ओडिशात झाल्याचे सांगत त्या राज्याने 2015 मध्ये GI टॅगसाठी दावा दाखल केला होता. \n\nमात्र पश्चिम बंगालने यावर आक्षेप नोंदवत रसगुल्ला बंगालचा असल्याचं म्हटलं होतं. नंतर दोन्ही राज्यांनी आपापली समिती स्थापन करून इतिहास शोधण्याचं काम केलं. \n\nGI टॅगसंबंधी निकाल देणाऱ्या चेन्नईतल्या समितीने दोन्ही राज्यातील समित्यांचं म्हणणं ऐकून पश्चिम बंगालच्या बाजूने निकाल दिला, असं बातमीत नमूद करण्यात आलं आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची दृश्यं\n\nजाफ्राबागमधून पोलिसांनी आंदोलकांना हटवलं आहे. रविवारपासून आंदोलकांनी इथला रस्ता अडवून धरला होता. सोनवारपासून इथं हिंसाचार सुरु झाला.\n\nयामध्ये एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या भागात काल रात्री तणावाचं वातावरण होतं. सोमवारी रात्री आम्ही जे पाहिलं त्याचा हा वृतान्त.\n\nदिवसभर सुरू असलेल्या हिंसक घटनांनंतर दिल्लीतल्या चांदबाग, भजनपुरा, ब्रिजपुरी, गोकुळपुरी आणि जाफ्राबाद या भागात 24 तारखेची रात्र भीतीने भरलेली होती. \n\nवृत्तांकनासाठी फिरत असताना ओल्ड ब्रिजपुरी भागात सर्फराझ अली भेटले. काकांच्या अंत्यसंस्काराहून ते येत होते. त्यांचे वडील बरोबर होते, त्याचवेळी जमावाने त्यांना घेरलं. \n\n\"त्यांनी मला नाव विचारलं. मी वेगळं नाव सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला कपडे उतरवायला सांगितलं. माझं नाव सर्फराझ असल्याचं सांगितलं. त्यांनी मला रॉडने मारहाण करायला सुरुवात केली आणि आगीत ढकललं.\" \n\nओल्ड ब्रिजपुरीतल्या अॅम्ब्युलन्समधल्या बेडवर बसून सर्फराझ बोलत होते. \n\nसर्फराझ यांची गरोदर पत्नी घरी त्यांची वाट पाहत होती. गोकुळपुरीत बाईकवरून जात असताना त्यांना थांबवून... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हे घडलं. हे घडलं तेव्हा खूप माणसं तिथून जात येत होती. जमाव प्रत्येकाची ओळख परेड करत होता, असं सर्फराझ यांनी सांगितलं. \n\nदिल्लीत झालेला हिंसाचार\n\nहसन आणि सत्यप्रकाश दिल्ली सरकारची अॅम्ब्युलन्स चालवतात. ओल्ड ब्रिजपुरीतल्या मेहर हॉस्पिटलमधून कॉल आल्याचं हसनने सांगितलं. \n\nसर्फराझ नावाच्या रुग्णाला जीटीबी हॉस्पिटलला पाठवण्याची आवश्यकता असल्याचं समजलं. हसन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की मला त्या भागात जायला भीती वाटत होती म्हणून आम्ही रुग्णाला मुख्य रस्त्यावर यायला सांगितलं. सर्फराझच्या भावाने त्यांना अॅम्ब्युलन्सपर्यंत आणलं. \n\nदिवसभरात आधी सीलमपूरमधल्या सुभाष मोहल्लातून एका व्यक्तीला गोळी लागली आहे, असा कॉल आल्याचं हसनने सांगितलं.\n\nदिल्लीत झालेला हिंसाचार\n\nहसन म्हणाले,\"आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होतो, मी रुग्णाबरोबर मागच्या बाजूला होतो. रक्तस्राव होत होता. सत्यप्रकाशने गाडी पुढे नेली. जमावाने गाडीच्या बॉनेटवर हल्ला केला, मग विंड शिल्डला ठोकलं. त्यानंतर त्यांनी रॉडने खिडकी तोडली. अॅम्ब्युलन्स आहे याची त्यांनी पर्वा केली नाही. ही दिल्ली सरकारची अॅम्ब्युलन्स आहे. आम्ही हिंदू-मुस्लीम असा भेद करत नाही. पण लोक कसलाच विचार करत नाहीत.\" \n\nचांदबाग, भजनपुरा, मौजपूर, जाफ्राबाद या भागांमध्ये सोमवारी दिवसभर हिंसक घटना घडल्या होत्या. ओल्ड मुस्तफाबाद इथे एका पीडिताच्या घरी आम्ही निघालो होतो परंतु त्या दिशेने जाणारे रस्ते बॅरिकेड लावून बंद करण्यात आले होते. \n\nजाफ्राबाद मेट्रो स्टेशनजवळ नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणारं आंदोलन गेले काही दिवस सुरू आहे. शंभरहून अधिक पुरुष तसंच बायका इथे आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. चांदबागेजवळ नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देणारी माणसं जय श्रीरामच्या घोषणा देत होती. ते पोलिसांच्या बरोबरीने उभे होते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बॅरिकेडच्या पल्याड नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. \n\nदिल्लीतलं दृश्य\n\nसगळीकडे प्रचंड प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ओल्ड ब्रिजपुरी भागात हातात मशाली आणि रॉड घेतलेली माणसं पाहायला मिळत होती. तरुण मुलं होती, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या हातातही काठ्या होत्या. \n\nआम्ही मनोजला भेटलो (नाव बदललं आहे) ते याच भागात राहतात. जेव्हा जमाव हिंसक झाला तेव्हा मी तिथे होतो असं मनोजनं सांगितलं. नागरिकत्व दुरुस्ती..."} {"inputs":"दिल्लीत राहणाऱ्या शिबाप्रमाणे इतर अनेक पालकांचंही हेच मत आहे. \n\nखेळणी घातक असू शकतात, असं त्यांना वाटत नाही. मुलांची आवड आणि खेळण्याचा दर्जा बघून खेळणं विकत घेतलं जातं. खेळणं सुरक्षित आहे की नाही, हे तपासण्याचा दुसरा पर्यायही त्यांच्याकडे नसतो. \n\nमात्र, भारतात आयात होणारी 66.99% खेळणी मुलांसाठी धोकादायक असल्याचं भारतीय गुणवत्ता परिषदेच्या (QCI) अहवालात म्हटलं आहे. \n\nभारतातली अनेक खेळणी मेकॅनिकल, केमिकल आणि इतर अनेक प्रकारच्या चाचणीत अपात्र ठरल्याचं QCI ने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळलं आहे. \n\nQCI च्या अहवालानुसार या खेळण्यांमध्ये केमिकलचं प्रमाण अधिक होतं. या केमिकलमुळे मुलांना अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. मात्र, सामान्य माणसांना याची विशेष माहिती नसते. मुलांच्या खेळण्यावर टॉक्सिक (विषारी) आणि नॉन टॉक्सिक लिहिलेलं असतं. मात्र, खेळणी विकत घेताना, हे तपासलं जातंच असं नाही.\n\nसर्वसामान्यपणे जे खेळणं आवडतं ते विकत घेण्याकडे लोकांचा कल असतो. खेळण्याची किंमत आणि कसं वापरायचं, याव्यतिरिक्त ते फारसे प्रश्न विचारत नाही. \n\nखेळण्यांची गुणवत्ता चाचणी\n\nQCI चे सेक्रेटरी जनरल डॉ. आर. पी. सिंह सांगतात... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":", \"आमच्या सर्वेक्षणात आम्हाला आढळलं की, भारतात आयात होणाऱ्या खेळण्यांची चाचणी एका सॅम्पलच्या आधारावर होते आणि या खेळण्यांना एक्सपायरी डेट नाही. त्यामुळे त्या टेस्ट रिपोर्टसोबत येणाऱ्या खेळण्यांच्या मालाची चाचणी झाली आहे की नाही, हे कळत नव्हतं. यावर बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर QCI ला बाजारातील खेळण्यांची गुणवत्ता तपासण्यास सांगण्यात आलं.\"\n\nQCI ने गुणवत्ता चाचणीसाठी दिल्ली आणि एनसीआरमधून खेळणी आणली. मिस्ट्री शॉपिंगच्या (कुठल्याही दुकानातून कुठलंही खेळणं) माध्यमातून नमुने निवडण्यात आले. NABL मान्यप्राप्त प्रयोगशाळेत खेळण्यांची चाचणी करण्यात आली. \n\nवेगवेगळ्या श्रेणीतील 121 खेळण्यांची चाचणी करण्यात आली. \n\nचाचणीसाठी खेळण्यांच्या श्रेणी केल्या-\n\nगुणवत्ता चाचणीत खेळण्यांमध्ये घातक केमिकलचं प्रमाण अधिक असल्याचं आढळलं. \n\nकाही खेळणी सुरक्षेच्या दृष्टीने घातक होती. त्यामुळे मुलांना दुखापत होण्याचा किंवा त्वचाविकार होण्याचा धोका होता. \n\nगुणवत्ता चाचणीचे निष्कर्ष\n\nनुकसान काय?\n\nQCI ने खेळण्यांची मेकॅनिकल आणि केमिकल चाचणी केली. त्यानंतर पेंट्स, खेळण्यांमधील धातूंचीही चाचणी करण्यात आली. या चाचणीत केवळ 33% खेळणीच पास झाली. \n\nअशा घातक खेळण्यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी सांगताना डॉ. आर. पी. सिंह यांनी म्हटलं, \"बरीच खेळणी मेकॅनिकल चाचणीचे निकष पूर्ण करू शकली नाहीत. मेटलच्या खेळण्यांमुळे मुलांना दुखापत होऊ शकते का, तोंडात टाकल्यावर ही खेळणी घशात अडकू शकतात का या गोष्टी मेकॅनिकल चाचणीमध्ये पाहिल्या जातात.\"\n\nडॉ. आर. पी. सिंह\n\n\"खेळण्यांमध्ये कुठल्या रसायनांचा वापर केला आहे आणि त्याचं प्रमाण किती आहे, हे केमिकल चाचणीत तपासतात. उदाहरणार्थ-सॉफ्ट टॉईजमध्ये थॅलेट नावाचं रसायन असतं. या रसायनामुळे कॅन्सर होण्याचाही धोका असतो. या खेळण्यांमधून निघणाऱ्या धाग्यांमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम व्हायला नको. खेळण्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या केमिकलमुळे त्वचाविकार होऊ शकतात. तोंडात टाकल्यास इन्फेक्शन होऊ शकतं.\"\n\n\"तसंच खेळण्यात शिसं, आर्सेनिकसारखे हेवी मेटलही असता कामा नये. मुलांचे टेंट हाउस आणि कपडे ज्वलनशील असतात. अशी खेळणी लवकर पेट घेतात.\"\n\nया सर्व केमिकलसाठी जगभरातील आणि भारतीय निकषांनुसार प्रमाण ठरवण्यात आलं आहे. केमिकलचं प्रमाण जास्त असल्यास खेळणी मुलांना घातक ठरू शकतात. \n\nभारतात सर्वाधिक खेळणी चीनमधून येतात. याशिवाय श्रीलंका, मलेशिया,..."} {"inputs":"दिल्लीतली स्थिती\n\nशनिवारी मी दिल्लीत हॉस्पिटलचा दौरा केला. ऑक्सिजन, बेड, औषधं यांच्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण सुरू होती. शेवटचा श्वास घेतलेल्या रुग्णांचे नातेवाईक ओक्साबोक्सी रडत होते. \n\nसोमवारी मी ज्येष्ठ, तरुण, लहान यांना एकमेकांना कवटाळून रडताना पाहिलं. चिता जाळण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना पाहिलं. स्मशानं अपुरं पडू लागल्याने मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार सुरू झालेत, तेही पाहिलं. \n\nदिल्ली गेल्या काही दिवसात दररोज साडेतीनशे ते चारशे कोरोना मृत्यू होत आहेत. तीन स्मशानांमध्ये मिळून मी शंभरहून अधिक चिता जळताना पाहिल्या.\n\nसराय काले खाँ रिंग रोडला लागून, ट्रॅफिकपासून आत विद्युत स्मशनाभूमी आहे. तिथे एकाचवेळी अनेक चिता जळत होत्या, अनेक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जात होते. नातेवाईक, अॅम्ब्युलन्स, तिथले कर्मचारी अशी गर्दीच होती तिथे. एकावेळी दहा ते बारा मृतदेह जळत होते. \n\nअॅम्ब्युलन्सची रांग\n\nअंत्यसंस्कारासाठी तिथे एक पंडित होते मात्र ते कामात इतके व्यग्र होते की त्यांच्याशी बोलणंही अवघड होतं. मी तिथले काही व्हीडिओ चित्रित करणार तोच प्रचंड उष्णतेने फोन बंद पडला. \n\nमी विचार ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"केला इतका मजबूत फोन पाच मिनिटात तापून बंद पडला. पंडित या सगळ्यांतून मार्ग काढत अंत्यसंस्कार करत आहेत. मी त्यांना जवळ जाऊन विचारलं की, किती चिता जळत आहेत? ते म्हणाले, चोवीस तास इथे मृतदेह येत आहेत. किती ते सांगता येणार नाही. \n\nकाही मिनिटात मृतदेहाला घेऊन एक अॅम्ब्युलन्स आत शिरली. थोड्या वेळात तिसरी आली. माझं डोकं गरगरू लागलं. कट्टरतावाद्यांनी केलेले हल्ले, हत्या अशा प्रसंगांचं वृत्तांकन केलं आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर सामूहिक अंत्यसंस्कार मी पाहिलेले नाहीत. \n\nचिता जळत असल्याने निर्माण होणारी उष्णता, तापलेला सूर्य, डोक्यापासून पायापर्यंत पीपीई किट असल्याने घामाने भिजायला होणं या सगळ्यामुळे तिथे उभं राहणं अवघड झालं. कदाचित मी भावुक झालो. \n\nस्मशानभूमीतील गर्दी\n\nमी थोडा बाजूला जाऊन उभा राहिलो. मी तिथून निघू लागलो तेव्हा महिला पत्रकाराने सांगितलं, थोड्या अंतरावर एका मैदानात तात्पुरतं स्मशान उभारलं जात आहे. मी तिथे पोहोचलो. अनेक कामगार तिथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 20-25 चिता तयार करत होते. तिथे उपस्थित एकाने सांगितलं कोव्हिडमुळे मरणाऱ्यांची संख्या वाढू शकते. \n\nलोधी रोड विद्युत स्मशानभूमीत आणखी मृतदेह होते. मोठ्या प्रमाणावर चिता जळत होत्या. मृतांचे असंख्य नातेवाईक तिथे उपस्थित होते. कुटुंबातील अनेकजण एकमेकांना सावरत रडत होते. \n\nअॅम्ब्युलन्स येत होत्या, मृतदेह ठेवले जात होते. मोजदाद केली नाही पण अंदाजे 20-25 चिता जळत होत्या. अनेक नातेवाईक पीपीई किट घालून आले होते. \n\nस्मशानभूमी\n\nअसाच पीपीई किट घातलेला विमनस्क तरुण बाजूच्या बाकड्यावर बसला होता. त्याने सांगितलं की त्याचे वडील सोमवारी सकाळी गेले. ते कोरोना पॉझिटिव्ह होते. तो स्मशानभूमीत आधीच पोहोचला. त्याचा भाऊ वडिलांचा मृतदेह घेऊन आला. काही क्षणात तो रडू लागला. तिथे उपस्थित काही लोक त्याचं सांत्वन करू लागले. \n\nतिथे उपस्थित लोक आप्तस्वकीयांना शेवटचा निरोप द्यायला आले होते. एकमेकांना सावरत ते वावरत होते.\n\nसीमापुरी स्मशानभूमी \n\nसीमापुरी स्मशानभूमी चिंचोळी जागा आहे मात्र तरीही तिथे मोठ्या प्रमाणावर चिता जळत होत्या. मृतदेहांच्या वाढत्या संख्येमुळे तात्पुरते प्लॅटफॉर्म उभारण्यात आलेत.\n\nस्मशानभूमी\n\nनातेवाईक स्वत:च मृतदेह आणत होते. चिता जाळण्यासाठी लाकडांची व्यवस्थाही स्वत:च करत होते. बजरंग दलाशी संलग्न एक तरुण मला भेटला. अॅम्ब्युलन्स सेवेचं तो काम करतो. गेले..."} {"inputs":"दिल्लीतील लाल किल्ल्यावर आंदोलकांनी शेतकरी आंदोलनाच्या झेंड्यासोबतच एक केशरी रंगाचा झेंडा लावला आहे. त्या झेंड्यावर एक चिन्ह आहे. हा झेंडा पाहिल्यावर अनेक लोकांनी सोशल मीडियावर चर्चा सुरू केली आहे की हा झेंडा नेमका कशाचे निदर्शक आहे? त्याचा काय अर्थ आहे? \n\nबीबीसी पंजाबीचे प्रतिनिधी खुशाल लाली सांगतात, या झेंड्याला 'निशाण साहेब' म्हणतात. यावर एक चिन्ह आहे. या चिन्हाला 'खंडा' असे म्हणतात. शीखांचे गुरू हरगोविंद सिंगांनी 'संत सिपाही'ची संकल्पना मांडली होती. हीच संकल्पना शीखांचे दहावे गुरू श्री गुरू गोविंद सिंग यांनी पुढे नेली. त्यानुसार 'खंडा'चे चिन्ह तयार करण्यात आलेले आहे. \n\nशिखांचे दहावे गुरू श्री गुरू गोविंद सिंग यांनी खालसा या पंथाची स्थापना केली होती. त्यांनीच खालसा पंथाचे स्वरूप कसे असावे, चिन्ह कोणते असावे याबाबत सूचना दिलेल्या आहेत. हर गोविंदसिंग यांच्या काळात सुरुवातीला खंडाच्या चिन्ह्यात फक्त दोन कृपाण होत्या पण गुरू गोविंद सिंग यांनी त्यात चक्र आणि दुधारी तलवार यांचा समावेश केला. \n\nहे खंडा चिन्ह एक दुधारी तलवार, एक चक्र आणि दोन कृपाण मिळून तयार करण्यात आलेले आहे. केसरी रंगाच्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ध्वजावर हे चिन्ह झळकताना दिसते. केसरी रंग हा त्यागाचे प्रतीक आहे. प्रत्येक गुरुद्वाऱ्याबाहेर हा ध्वज लावला जातो. दुरून येणाऱ्या व्यक्तीला हे कळावे की गुरुद्वारा कुठे आहे ही त्यामागची भावना आहे. \n\nसीख म्युजियम या वेबसाईटवर खंडाच्या चिन्हाचा अर्थ उलगडून दाखवण्यात आला आहे. \n\nदुधारी तलवार ईश्वराचं प्रतीक आहे, अकाल पूरख म्हणजेच निराकार आहे त्याचं प्रतीक ही तलवार आहे. \n\nईश्वर अनादी आणि अनंत आहे तसेच त्याने आखून दिलेल्या नियमात आपले आयुष्य घालवावे याचे प्रतीक चक्र आहे. \n\nनिशाण साहेब आणि शेतकरी आंदोलनाचा झेंडा\n\nशीख धर्मीय हातात जे कडे घालतात ते ईश्वराची आठवण सतत राहावी म्हणून. \n\nदोन कृपाण आहेत त्या मीरी आणि पीरी म्हणजेच अध्यात्म आणि राजकारण यांच्या निदर्शक आहेत. याचा अर्थ आहे जितकं महत्त्व अध्यात्माला दिलं जाईल तितकंच महत्त्व कर्तव्याला देखील असायला हवं. \n\nहे चिन्ह शीख धर्मीयांच्या स्वतंत्र अस्तित्वाचे आणि अस्मितेचे निदर्शक आहे त्यामुळे शीख धर्मीयांमध्ये या चिन्हाला विशेष महत्त्व आहे. गुरू गोविंद सिंगांचे निधन झाल्यानंतरही जितकेही युद्ध शीखांनी लढले त्यात हाच झेंडा वापरण्यात आला. \n\nसोशल मीडियावर प्रतिक्रिया \n\nतिरंग्याचा अपमान सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते म्हणतात जर सरकारच्या मनात आलं असतं तर ही हिंसा थांबवता आली असती. जे सुरू आहे त्याचं समर्थन कुणी करत नाहीये. \n\nलाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान सहन केला जाऊ शकत नाही पण सरकारने हा देखील विचार करायला हवा की ही वेळच का आली? सरकार हे कायदे का रद्द करत नाहीये. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"दिवाळी कार्यक्रमात नृत्य सादर होताना.\n\nऑक्टोबर उजाडला की अलास्कामध्ये पारा उणे वीसवर जाऊन स्थिरावतो. घराबाहेर पडलं की गुडघाभर बर्फ आम्हाला सदैव साथ देतो.\n\nफेअरबँक्स म्हणजे आमचं शहर अलास्काचा मध्यवर्ती भाग आहे. उत्तर अमेरिकेतलं सगळ्यांत मोठं शिखर माऊंट मॅकिन्ले आणि डेनाली नॅशनल पार्कपासून 200 किलोमीटरवर आमचं शहर आहे.\n\nफेब्रुवारीपर्यंत हवामान उणे 60 होऊन जगणं आणखी कठीण होतं. ध्रुवप्रदेशातल्या अवकाशात होणाऱ्या घर्षणातून नॉर्दन लाईट्सचा मोरपंखी प्रकाश आसमंत भारून राहतो. यामुळे लहान होत जाणारा दिवस आणखी रोमांचक आणि संस्मरणीय होतो. \n\nअलास्कामध्ये मे ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये 24 तास लख्ख सूर्यप्रकाश असतो. आणि सप्टेंबरपासून दिवस लहान व्हायला सुरुवात होते. मग हळूहळू 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र, असं समीकरण होतं. \n\nडिसेंबरमध्ये तर दिवस फक्त तीन तासांपुरता असतो. क्षितिजावर सूर्य हजेरी लावतो आणि अवघ्या तासाभरात मावळतो. \n\nदिवाळी कार्यक्रमातली तरुणाई\n\n1902 पासून तीन सोन्याच्या खाणी फेअरबँक्समध्ये सुरू आहेत. म्हणूनच हे शहर 'गोल्डन हार्ट सिटी' म्हणून ओळखलं जातं.\n\n1880 सालापासून कॅलिफोर्नियाहून... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"अलास्काकडे येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. साठच्या दशकात तेलाचा शोध लागल्यानंतर उत्तरेकडच्या भागातून व्हॅलडेझला तेल वाहून नेण्यासाठी ट्रान्स अलास्का पाईपलाईन उभारण्यात आली. सोबतच लोकसंख्या वाढीचं दुसरं पर्व सुरू झालं.\n\nबाहेर गोठावणारी थंडी पण भारतीयांनी उत्साहात केली साजरी दिवाळी\n\nफेअरबँक्स शहरात सात भारतीय कुटुंब आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांचा हा कदाचित सगळ्यांत छोटा समूह असावा. यापैकी बरेच जण अलास्का विद्यापीठात काम करतात.\n\nइथली एक योग अकादमी प्रसिद्ध आहे, जिथून अनेकदा सूर्यनमस्काराचे मंत्रोच्चार ऐकू येतात.\n\nमी मूळ कर्नाटकातला तर माझी बायको नीलिमा पुण्याची आहे. पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पीएचडी केल्यानंतर आम्ही दोघं नॅनोटेक्नॉलॉजी प्रोजेक्टसाठी अलास्काला आलो. इथं येण्यापूर्वी आम्ही वॉशिंग्टनला होतो.\n\nजगाचं एक टोक असलेलं फेअरबँक्स शहरात मराठी बोलणाऱ्यांची संख्या कमी असली तरी इथली सगळी माणसं लोभसवाणी आहेत.\n\nऑक्टोबर उजाडला की अलास्कामध्ये पारा उणे वीसवर जाऊन स्थिरावतो.\n\nफेअरबँक्सचे लोक प्रत्येकवर्षी दिवाळीची आतुरतेने वाट पाहतात. भारतीयांसाठी दिवाळीचं महत्त्व त्यांना ठाऊक नाही. दिवाळी कशी साजरी केली जाते याचीही त्यांना कल्पना नाही. \n\nफेअरबँक्सच्या लोकसंख्येत 20 टक्के मूळ रहिवासी आहेत तर बाकीचे सगळे गेल्या शंभर वर्षांत इथे स्थलांतरित झाले आहेत. भारतीय संस्कृती, खाणंपिणं, कपडे आणि योगाबद्दल त्यांना प्रचंड उत्सुकता आहे. \n\nदिवाळी कार्यक्रमातली धमाल\n\nइथले बरेच जण भारतात जाऊन आले आहेत आणि आपल्या देशाच्या खंडप्राय रचनेची त्यांना जाणीव आहे.\n\nफेअरबँक्समधले आमचे स्नेही डेव्ह, त्यांची पत्नी मेलिसा आणि मुलगी मेआ काही वर्षांपूर्वी आमच्याबरोबर पुण्यात आले होते. अजूनही या भेटीतला प्रत्येक क्षण त्यांच्या स्मरणात आहे. \n\nपण फेअरबँक्स मध्ये एकही भारतीय स्टोअर नाही. आपल्यासारखा किराणा माल मिळणारी दुकानं नाहीत. भारतीय स्टोअरचं महत्त्व भारताबाहेर राहणाऱ्या कोणालाही विचारा.\n\nपण यामुळे आमचा दिवाळी साजरा करण्याचा उत्साह जराही कमी होत नाही. \n\nफेअरबँक्समध्ये दिवाळीचा जल्लोष विद्यापीठ कॅम्पसमध्ये साजरा होतो. भारताच्या कानाकोपऱ्याचं प्रतिनिधित्व करणारे जवळपास 50 विद्यार्थी जगाच्या दुसऱ्या टोकाला येऊन शिकत आहेत, हे कमालच. त्यांची 'नमस्ते इंडिया' नावाची संघटना दिवाळी कार्यक्रमांचं आयोजन करते.\n\nविद्यापीठाच्या बॉलरूममध्ये..."} {"inputs":"दिशानं तिच्या ट्विटर हँडलवरून चार पानांचं पत्र ट्वीट केलंय. या पत्रातून दिशानं प्रसारमाध्यमांवर टीका केलीय आणि पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानलेत.\n\nदिशा रवी 'फ्रायडे फॉर फ्यूचर' या अभियानाची संस्थापक सदस्य आहे. तिला दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने बंगळुरूमध्ये अटक केलं होतं. गेल्या महिन्यातच दिशाला जामीन मिळाला. त्यानंतर ती पहिल्यांदाच व्यक्त झालीय.\n\n\"जे सर्वकाही सत्य वाटतं, ते सर्व सत्यापासून खूप दूर असल्यासारखं वाटतं. दिल्लीतलं धुकं, पटियाला कोर्ट आणि तिहार जेल,\" असं दिशानं पत्रात म्हटलंय.\n\nजर दिशाला कुणी विचारलं असतं की, पाच वर्षांनंतर तू कुठे असशील? तर ती म्हणते, माझं उत्तर 'तुरुंग' हे तर नक्कीच नसतं.\n\n\"तिथं असताना मला कसं वाटत होतं, हे मी स्वत:लाच विचारत होते. मात्र, माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मला वाटत होतं की एकच मार्ग आहे, ज्यातून याला मी तोंड देऊ शकत होते. तो मार्ग म्हणजे, हे सगळं फक्त माझ्याबाबतीत घडत नाहीये. म्हणजे, 13 फेब्रुवारी 2021 रोजी पोलीस माझ्या दारापाशी आले नव्हते, माझा फोन घेतला नव्हता, मला अटक केली नव्हती, मला पटियाला हाऊस कोर्टात घेऊन गेले नव्हते, माध्यमं त्या खो... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लीत त्यांच्यासाठी जागा शोधत नव्हते,\" असं दिशा रवीनं पत्रात म्हटलंय.\n\nदिशानं पुढे लिहिलंय की कोर्टात काय बोलायचं हेही माहित नव्हतं आणि जोपर्यंत हे समजून घ्यायचं, तोवर पाच दिवसांच्या कोठडीत पाठवण्यातही आलं होतं.\n\n\"यात काहीच आश्चर्याची बाब नाही की, त्यानंतर माझ्या हक्कांची पायमल्ली झाली, माझे फोटो माध्यमांमध्ये पसरले, मला गुन्हेगार ठरवलं गेलं आणि तेही कोर्टाद्वारे नाही, तर टीआरपी हवं असलेल्या टीव्ही स्क्रीनवरून. त्यांच्या विचारांनी काल्पनिक गोष्टी रचल्या गेल्या,\" असं दिशा म्हणते.\n\nमानवतेची तुलना पर्यावरणाशी करत दिशा म्हणते की, कधीही न संपणाऱ्या या आमिष आणि उपभोगाविरोधात जर वेळीच आपण पावलं उचलली नाही, तर आपण विनाशाच्या जवळ जात आहोत.\n\nदिशा रवी यांनी यावेळी तिच्यासोबत राहिलेल्या लोकांचे आभार मानले. \"मी नशीबवान होती, कारण प्रो-बोनो (जनहित) कायदेशीर मदत मिळाली. मात्र, त्यांचं काय, ज्यांना मिळतही नाही? त्या लोकांचं काय, ज्यांच्या व्यथांचं कधी मार्केटिंग होऊ शकत नाही? त्या मागासलेल्या लोकांचं काय, ज्यांना टीव्ही टाइमच्या योग्यतेचे मानले जात नाहीत?\"\n\n\"विचार कधीच मरत नाहीत, आणि सत्य बाहेर येण्यास कितीही वेळ लागो, पण बाहेर येतंच,\" असं दिशा लिहिते.\n\nनेमकं काय झालं होतं?\n\nग्रेटा थनबर्गने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर दाखल झालेल्या तक्रारीसंदर्भातील दिशाच्या रुपानं पहिली अटक होती.\n\nबेंगळुरूमधील एक प्रसिद्ध कार्यकर्त्या तारा कृष्णास्वामी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की, \"पर्यावरण-संरक्षणाशी संबंधित अनेक अभियानांसंदर्भात आम्ही एकमेकांशी चर्चा केलेली आहे. पण मी तिला व्यक्तीशः ओळखत नाही. पण ती कधीही कायद्याचं उल्लंघन करत नाही, एकदाही तिने तसं केलेलं नाही, हे मात्र मी प्रत्येक वेळी पाहिलेलं आहे.\"\n\nदिल्ली पोलिसांनी दिशा रवीला न्यायालयात नेल्यावर असं सांगितलं होतं की, \"दिशा रवीने गुगल डॉक्यूमेन्टद्वारे टूलकिट संपादित केलं असून, या डॉक्टुमेन्टच्या निर्मितीमध्ये आणि प्रसारामध्ये तिची मुख्य भूमिका आहे.\"\n\n\"या प्रकरणात तिने खलिस्तानसमर्थक 'पोएटिक जस्टिस फाउंडेशन'शी हातमिळवणी करून भारतीय राज्यसंस्थेबद्दल वैमनस्य निर्माण करणारी कृती केली असून तिनेच हे टूलकिट ग्रेटा थनबर्गला पाठवलं,\" असं पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं होतं.\n\nदिशा रवीची सचोटी आणि निष्ठा याबद्दल तिच्या सोबत काम करणारे लोक सातत्याने बोलतात.\n\nतारा..."} {"inputs":"दीना वाडिया ही मोहम्मद अली जिन्ना आणि रती पेटिट यांची एकुलती एक मुलगी. जिन्नांची पत्नी रती ही पारशी घराण्यातील महिला होती. दीनाच्या जन्मावेळी जिन्ना आणि रती यांच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच अडचणी होत्या.\n\nजन्मल्याबरोबरच दीनाला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. ज्यावेळी तिचा जन्म झाला तेव्हा आई-वडिलांपैकी कुणाजवळही तिच्यासाठी वेळ नव्हता. \n\nदीनाचा जन्म 14 ऑगस्ट 1919ला लंडन येथे झाला होता. जिन्ना तिथल्या संसदीय समितीसमोर सुधारणांविषयी बोलण्यासाठी हजर राहणार होते. त्यावेळी रती यांना ते सोबत घेऊन गेले होते. \n\nदीनाचा जन्म झाला तेव्हा जिन्ना आणि रती या दोघांनाही फारसा आनंद झाला नव्हता. सरोजिनी नायडू जेव्हा दीनाला बघायला गेल्या तेव्हा त्यांनी त्याविषयी लिहिलं, \n\n\"रतींची तब्येत खूपच खराब झाली आहे. त्या एखाद्या पतंगासारख्या पातळ झाल्या आहेत. तसंच त्यांना मुलीच्या जन्माचा आनंद झाल्याचंही दिसत नव्हतं.\"\n\nदीना दोन महिन्यांची झाल्यानंतर जिन्ना दांपत्य मुंबईला परत आलं. दीनाला नोकरांच्या भरवशावर सोडून दोघेही दोन दिशांना निघून गेले. जिन्ना राजकारणात व्यस्त झाले, तर रती हैदराबादला आपल्या मैत्रिणीला... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"भेटायला निघून गेल्या. जाताना त्यांनी आपल्या कुत्र्याला सोबत नेणं पसंत केलं, आपल्या नवजात लेकीला मात्र मुंबईतच ठेवलं.\n\nवैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्यापूर्वीच आपल्या एकुलत्या एक मुलीविषयी जिन्ना दाम्पत्यामध्ये उदासीनता दिसून येत होती.\n\nसहा वर्षांपर्यंत मुलीला नाव ठेवण्यात आलं नाही\n\nआपल्या मुलीबद्दल रतींना जिव्हाळा नव्हता. हे पाहून त्यांच्या जवळचे मित्रसुद्धा हैराण झाले होते.\n\nसरोजिनी नायडू\n\n\"रतीबद्दल मला आदर आहे. पण, रतीची त्यांच्या नवजात लेकीबद्दल असलेली वर्तणूक बघून मला त्यांचा तिरस्कार वाटायला लागतो,\" असं सरोजिनी यांची मुलगी पद्मजानं तिच्या बहिणीला लिहिलं होतं.\n\nमुलीला एकटं सोडून जेव्हा जीना आणि रती परदेशात जात, तेव्हा सरोजिनी नायडू दीनाला बघायला त्यांच्या घरी जात असत.\n\n\"मी आज सायंकाळी जिन्नांच्या मुलीला भेटायला गेले होते. ती उटीहून नुकतीच परतली होती आणि जिन्नांनी तिला नोकरांच्या भरवशावर घरी ठेवलं होतं. मात्र जिन्ना आणि रती परदेशात गेले होते.\" असं सरोजिनी यांनी 1921 साली पद्मजा यांना लिहिलं होतं.\n\n\"जेव्हा मी त्यांच्या मुलीचा विचार करते, तेव्हा मनात येतं की, रतीला मार द्यावा,\" असंही त्यांनी लिहिलं आहे.\n\nसहा वर्षांपर्यंत जिन्नांची ही मुलगी नोकरांच्या भरवशावर वाढली आणि मुख्य म्हणजे बिनानावाची वाढली. तिचं नाव ठेवण्याएवढाही वेळ त्यांच्याकडे नव्हता.\n\nनवीन जीवनास सुरुवात\n\nऑक्सफर्डहून घरी परतल्यानंतर सरोजिनी यांची मोठी मुलगी लीलामणी ही जिन्नांच्या घरी गेली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या बहिणीला दीनाची अवस्था सांगणारं एक पत्र लिहिलं.\n\nउजवीकडे उभी असलेली दीना वडील जिन्ना आणि आत्या फातिमा यांच्यासोबत.\n\nत्या लिहितात, \"एक तास मी जिन्नांच्या घरी थांबले. जेव्हा मी तिथून निघायला लागले, तेव्हा सहा वर्षांची दीना अक्षरश: माझ्या पायात पडली आणि जाऊ नको असं केविलवाण्या स्वरात म्हणायला लागली.\"\n\nमुलीबद्दल रतीच्या मनात पहिल्यांदा जिव्हाळ्याचे भाव तेव्हा दिसले जेव्हा मद्रासच्या थियोसोफिकल सोसायटीच्या शाळेत दीनाचा प्रवेश घ्यायचं ठरलं\n\nपण, हीही योजना बारगळली. कारण, जिन्ना यांनी दीनाला शाळेत पाठवण्याच्या रती यांच्या कल्पनेला नकार दर्शवला. या सोसायटीशी संबंधित लोकांबद्दल जिन्नांना आदर नव्हता, हेही यामागचं कारण होतं. \n\nजिन्ना आणि रती यांचं वैवाहिक जीवन संपुष्टात आल्यानंतर आणि 1929 साली रती यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दीनाला अशी..."} {"inputs":"दीपिका पदुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका असलेला संजय लीला भन्साळींचा हा चित्रपटासमोरच्या अडचणी नाव बदलल्यानंतरही दूर झालेल्या नाहीत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असल्याचं कारण देऊन या राज्य सरकारांनी 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली.\n\nदरम्यान, या निर्णयाबाबत आम्ही वाचकांना विचारलं होतं की - \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nत्यावर आलेल्या प्रतिक्रियांपैकी या काही निवडक प्रतिक्रिया.\n\nअनेक वाचकांनी या सिनेमावर राज्य सरकारांनी घातलेल्या बंदीला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी सेन्सॉरने प्रमाणपत्र दिल्यानंतर अशी बंदी घालणं योग्य नाही, असं म्हटलं आहे.\n\nया चित्रपटावर तर बंदी घातलीच पाहिजे, शिवाय असले चित्रपट बनवून लोकांना चुकीचा इतिहास दाखवून भ्रमित करणाऱ्या निर्मात्यांवरही बंदी आणली पाहिजे, असं मत सुशील क्षत्रिय यांनी म्हटलं आहे. \n\nसंदीप बोदवे म्हणतात, \"मुळीच नाही. या देशात कोणत्याही राजकीय पक्षाची अथवा समुदायाची समांतर सेन्सॉरशीप का खपवून घ्यायची? अन्य कोणापेक्षाही सेन्सर बोर्डानंतर रसिक प्रेक्षकांची सेन्सॉरशिप चालणार. चित्रपट जसा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"च्या तसा पाहणं हा प्रेक्षकांचा हक्क आहे.\" \n\nतर सुनील पाटील आणि कुणाल मांजरेकर या दोघांचंही मत जवळपास एकच आहे. ते म्हणतात, \"चित्रपटांवर बंदी घालण्याचा निर्णय सरकार अथवा विशिष्ट समुदाय घेणार असेल तर सेन्सॉर बोर्ड हवं कशाला?\"\n\nअनेकांनी प्रतिसाद केवळ 'हो' आणि 'नाही'मध्ये दिला आहे. \n\nमानसी लोणकर म्हणतात, \"चित्रपट हा फक्त मनोरंजनाचा विषय आहे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आत्मसात केल्या गेल्या पाहिजे. ज्या पटत नाही त्याकडे दुर्लक्ष करायला हवं. ज्या अर्थी सेन्सॉर बोर्डने परवानगी दिली त्या अर्थी चित्रपट प्रदर्शित करायला काहीही हरकत नाही.\"\n\n\"सरकारचा असल्या फालतू गोष्टीत हस्तक्षेप हाच सर्वांत मोठा विनोद आहे,\" असं मत सूरज प्रकाश यांनी मांडलं आहे. \n\nमुकेश सुखदरे यांच्या मते तर ही \"बंदी संपूर्ण देशातच असायला हवी.\" \n\nया सर्व प्रतिक्रियांमध्ये ओमकार बरे म्हणतात, \"कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार राज्य सरकार असणार आहे, सेन्सॉर बोर्ड नाही.\"\n\nतर \"चित्रपटाला सुरक्षा देण्याची राज्य सरकारांची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे,\" असं मत शिवाजी शिंदेंनी व्यक्त केलं आहे.\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"दुसरीकडे सेंसेक्समध्येही ट्रेडिंगच्या सुरुवातीला 3000पेक्षा जास्त पॉइंट्सची घसरणी झाली होती. \n\nनेमकं काय घडतंय?\n\nकोरोना व्हायरसचा उद्रेक जगभरातल्या 116 देशांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि याचा थेट परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर होतोय. \n\nचीनमध्ये या उद्रेकाला सुरुवात झाल्यानंतर तिथे वुहान शहर, हुबेई प्रांतासह इतर काही प्रांतात प्रवासावर आणि कामकाजावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. परिणामी चीनमधून होणारी निर्यात घटली. \n\nजगभरातल्या ज्या कंपन्या आपल्या कच्च्या वा तयार मालाच्या पुरवठ्यासाठी चीनवर अवलंबून होत्या, त्यांना याचा फटका बसला. \n\nअर्थव्यवस्थेवर काय होईल परिणाम?\n\nयाविषयी बीबीसी मराठीशी बोलताना वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. चंद्रहास देशपांडे यांनी सांगितलं, \"या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याआधीच जागतिक अर्थव्यवस्था ही दोलायमानच होती. IMF, वर्ल्ड बँकसारख्या जागतिक संस्थांनी कमी विकास दरवाढीचे अंदाज व्यक्त केलेले होते. अमेरिका आणि चीन या दोन बलाढ्य अर्थव्यवस्थांमधल्या ट्रेड वॉरमुळे अर्थव्यवस्था आणखीन गर्तेत जाण्याची शक्यता होतीच. त्यातच कोव्हिड -19मुळे ही पुढ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ची वाट अधिक बिकट झालेली आहे.\"\n\n\"जागतिक अर्थव्यवस्थेत, विशेषतः उद्योग व्यवस्थेमध्ये चीनने त्यांचं महत्त्वं दाखवून दिलंय. कारण अनेक वस्तूंचे अनेक सुटे भाग हे चीनमध्ये बनतात. त्यामुळे जगात प्राबल्य असणारे अनेक हायटेक उद्योग चीनमधून होणाऱ्या पुरवठ्याशिवाय जगू शकत नाहीत. ग्लोबल व्हॅल्यू चेन्स म्हणजेच जागतिक मूल्य साखळीत व्यत्यय आलाय. \n\n\"स्मार्टफोन असो वा ऑटोमोबाईल आज कोणंतही फायनल प्रॉडक्ट जगात एका ठिकाणी बनत नाही. अनेक ठिकाणी त्यातले सुटे भाग बनतात आणि ते चीनमध्ये असेंबल होतात. त्यामुळे आज अर्थातच या सगळ्याचं अर्थशास्त्र बिघडलेलं आहे. जागतिक अर्थव्यवस्था चीनवर बऱ्यापैकी अवलंबून राहिल्याचे हे परिणाम आहेत.\"\n\nभारतातल्या औषध उद्योगाला याचा मोठा फटका बसलाय कारण औषधं तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल - API (Active Pharmaceutical Ingredient) चीनमधून आयात केलं जातं. \n\nशिवाय जगभरातल्या इटली, इराण, दक्षिण कोरिया, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका,युके, जपान, सिंगापूर, अशा अनेक देशांमध्ये या विषाणूचा मोठा संसर्ग झालाय आणि या देशांच्या अर्थव्यवस्थांवरही याचा परिणाम होणार आहे. \n\nजगभरातलं उत्पादन क्षेत्र, निर्यात व्यवसाय, पर्यटन उद्योग यागळ्यावर याचा मोठा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. \n\nअर्थव्यवस्थांवर परिणाम झाल्याने गुंतवणूकदार चिंतेत पडले आणि त्यांनी शेअरबाजारांतून आपले पैसे काढून घ्यायला सुरुवात केली. परिणामी शेअर बाजार पडले. \n\nभारतामध्येही संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपले पैसे काढून घेतल्याने शेअर बाजार घसरला. कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किंमती, भारतामध्ये कोव्हिड -19मुळे झालेला पहिला मृत्यू ही कारणंही त्यामागे होतीच. \n\nशुक्रवारी निफ्टीला लोअर सर्किट लागल्याने निफ्टीतलं ट्रेडिंग 45 मिनिटं बंद ठेवण्यात आलं. \n\nपण त्यानंतर मात्र शेअर बाजारात पुन्हा तेजी पहायला मिळाली. \n\nशुक्रवारचं ट्रेडिंग बंद होईपर्यंत मुंबई शेअरबाजाराने आपली घसरण भरून काढली. \n\nजगभरातल्या शेअरबाजारांमध्ये एकमेकांमधल्या घसरणीचे पडसाद उमटत असतात. म्हणूनच मग दिवसाच्या सुरुवातीला आशियाई बाजारांत घसरण झाली असेल तर मग मुंबई शेअरबाजाराची सुरुवातही नरम होते. \n\nआणि अमेरिकेत डाऊ जोन्स घसरला तर दुसऱ्या दिवशी जपानमध्ये ट्रेडिंग सुरू होताना त्याचा परिणाम पहायला मिळतो. \n\nकच्चं तेल - शेअर बाजार आणि सोनं\n\nया तीन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. म्हणूनच या तीनपैकी एकात जरी..."} {"inputs":"देवेंद्र फडणवीसांनी मोझरीतून जनादेश यात्रेची सुरुवात केली\n\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या घाऊक 'इनकमिंग'वर बोलताना फडणवीस म्हणाले, \"भारतीय जनता पक्ष कोणाच्याही मागे पडत नाही. आता वेगवेगळे नेते भाजपच्या मागे फिरतात आणि सांगतात 'आम्हाला प्रवेश द्या, आम्हाला प्रवेश द्या'. जे चांगले आहेत त्यांना प्रवेश देतो, जे योग्य नाहीत त्यांना सांगतो 'हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे, आता येथे जागा नाहीये. तुम्ही तुमचा मार्ग शोधा कारण आता आमच्याजवळ तुमच्याकरता व्यवस्था नाहीये'.\" \n\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मधुकर पिचड आणि वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक,कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ या नेत्यांना बुधवारी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. \n\nमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर भाजपमध्ये इतर पक्षातील नेत्यांना आणण्याची मोहीम मंदावणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतीय जनता पक्ष आता या पक्षप्रवेशाचा वेग कमी करेल आणि अत्यंत निवडक पद्धतीनं प्रवेश देईल, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.\n\nनुकताच काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला\n\nप... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"क्षप्रवेशाचा वेग कमी होण्याची कारणं काय?\n\nज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे सांगतात की, \"आता भारतीय जनता पक्षाकडे पुरेसे लोक आलेले आहेत. त्यामुळे त्यांना आता आणखी नेत्यांची गरज नसावी. 'जे चांगले आहेत त्यांना प्रवेश देतो,' असं मुख्यमंत्री सांगत असले तरी जे नेते भाजपमध्ये आले आहेत ते वेगवेगळ्या कारणांनी आलेले आहेत. काहींवर गैरप्रकारांच्या आरोपांमुळे कारवाईची टांगती तलवार होती तर काहींच्या संस्था अडचणीत होत्या, त्यामुळे त्यांना सत्ताधाऱ्यांसोबत येण्याशिवाय पर्याय नव्हता.\"\n\n'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामागची दोन कारणं सांगितली. \"पहिली गोष्ट म्हणजे, हा संकेत आहे की युती होणार हे जवळजवळ पक्कं आहे. भारतीय जनता पक्षाला गेल्या वेळेच्या ज्या जागांची कमतरता असेल ती भरून काढण्याची त्यांची व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे ते आता घाऊक पद्धतीनं पक्षप्रवेश देणार नाहीत. पुढच्या काळात ते सिलेक्टिव्ह असू शकतात. अगदीच जे मोठे नेते आहेत किंवा विशिष्ट समाजगटाचं नेतृत्व करणाऱ्या एखाद्या नेत्याला प्रवेश देऊ शकतील.\n\n\"दुसरा मुद्दा म्हणजे पक्षांतराची ही मोहीम अंगलटही येऊ शकते. पक्षांतर करणाऱ्यांच्या बाबत सामान्यांच्या मनात एकप्रकारचा राग असतो. जर पक्षांतराची ही मोहीम अशीच सुरू राहिली तर आयारामांना प्रवेश देणारा पक्ष म्हणून भाजपबाबतही नकारात्मक भावना होऊ शकते. याची जाणीव झाल्यामुळेही मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं असावं.\"\n\n'अगोदरच्या सरकारमधील मंत्र्यांना जनतेची चिंता नव्हती'\n\nएकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीतील माजी मंत्री भाजप आणि शिवसेनेत येत असताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, \"अगोदरच्या सरकारमधील मंत्र्यांना जनतेची चिंता नव्हती, त्यांना चिंता होती त्यांची स्वत:ची, त्यांना चिंता होती त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या कारखान्याची. हे असे कोडगे होते की ज्यांना असं वाटत होतं की आम्ही काहीही केलं तरी जनता आमच्या पाठीशी आहे.\"\n\nअमरावती जिल्ह्यातील मोझरीतून जनादेश यात्रा सुरू झाली\n\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात राहिलेले बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित, नारायण राणे, विजयसिंह मोहिते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड हे सध्या भारतीय जनता पक्षासोबत आहेत. माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र..."} {"inputs":"देशभरातल्या लोकांनी 'आधार'साठी आपली वैयक्तिक माहिती सरकारकडे दिली आहे. आता देशातल्या कोणत्याही नागरिकाची वैयक्तिक माहिती घरबसल्या मिळवण्यासाठी फक्त 500 रुपये आणि 10 मिनिटं खर्च करावी लागतात, असं या बातमीत म्हटलं होतं.\n\n\"या प्रकरणी तक्रार झाल्यानंतर गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदवण्यात आला आहे,\" असं दिल्ली पोलीसच्या एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितलं.\n\nया प्रकरणी आरोपी असलेल्या रचना खैरा या पत्रकाराने बीबीसीला सांगितलं, \"तक्रार दाखल झाल्याचं आम्हाला दुसऱ्या वर्तमानपत्रातल्या बातमीवरून कळलं. या गुन्ह्याचा तपशील आम्हाला अजून मिळालेला नाही.\"\n\n\"तपशील समजल्यानंतर याबाबत मी प्रतिक्रिया देऊ शकेन,\" असेही त्या म्हणाल्या.\n\nUnique Identification Authority of India (UIDAI) च्या एका अधिकाऱ्याने या प्रकरणी तोतयेगिरी करून फसवणूक (419), फसवणूक (420), बनावट कागदपत्रं (468), अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.\n\nया प्राथमिक माहिती अहवालात बातमीसाठी या महिला पत्रकाराने ज्या ज्या लोकांशी संपर्क साधला होता, त्यांचाही समावेश आहे.\n\nप्रकरण काय आहे?\n\n'द ट्रिब्युन'ने 4 जानेवारी रोजी एक बातमी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"दिली होती. UIDAIकडे आधारसंबंधी असलेली सगळी माहिती मिळवण्यासाठी आवश्यक लॉग-इन आणि पासवर्ड जुजबी शुल्क आकारून देण्याचा दावा एका अनामिक व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर केला होता.\n\nया प्रकरणी अधिक तपास केला असता PayTM या अॅपद्वारे फक्त 500 रुपये शुल्क दिल्यावर लॉग-इन आणि पासवर्ड आल्याचं या पत्रकाराला आढळलं.\n\nआधार कार्डसाठी लोकांच्या बोटांचे ठसे, बुब्बुळांचे फोटो अशी वैयक्तिक माहिती घेतली आहे.\n\nया माहितीची सत्यता पडताळण्यासाठी लॉग-इन आयडी आणि पासवर्ड टाकला असता देशभरातल्या आधार कार्डधारकांची सगळी माहिती घडाघडा उघडली. यात नाव, पत्ता, पिन कोड, छायाचित्र, फोन नंबर, इमेल या अत्यंत वैयक्तिक माहितीचा समावेश होता.\n\nआधारसाठीच्या माहितीच्या गोपनीयतेचा भंग झाला नसून संबंधित पत्रकारानं दिलेली बातमी दिशाभूल करणारी असल्याचा दावा UIDAI ने केला आहे. बायमॅट्रिक माहिती प्रणाली वापरून साठवलेली आधारची माहिती सुरक्षित असल्याचंही UIDAIने सांगितलं.\n\nसुप्रीम कोर्टातलं प्रकरण\n\n'खासगीपणा आणि आधार कार्ड' याबद्दलच्या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. काहींनी याचिका दाखल करून आधार योजनेला आव्हान दिलं आहे.\n\nही योजना सामान्य नागरिकांच्या खासगीपणाच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन असून हे एक कठोर पाऊल आहे. ही योजना राबवताना बायमॅट्रिक आणि खासगी माहिती वेगवेगळी करणं आवश्यक आहे, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.\n\nमाध्यान्ह भोजनासाठीही आधार जोडणी आवश्यक करण्याच्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ कोलकातामध्ये महिलांनी 6 मार्च 2017ला मोर्चा काढला होता.\n\nभारतात माहितीचं रक्षण करण्याचे, माहितीची गळती रोखण्याचे आणि त्यातल्या दोषींना शिक्षा देण्याचे उपाय अत्यंत कुचकामी आहेत. त्यामुळे ही योजना म्हणजे लोकांच्या खासगीपणाला मोठा धोका आहे, असं या याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे.\n\nमोबाईल फोन नंबर आधार कार्डशी जोडण्यासाठीची कालमर्यादा कोर्टाच्या घटनापीठानं नुकतीच 6 फेब्रुवारीवरून 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. या आधी मोबाईल फोन नव्या किंवा आधीच अस्तित्वात असलेल्या जोडणीच्या 'KYC'साठी आधार अनिवार्य होतं.\n\nआधार कायद्यानुसार सरकारच्या 139 सेवा, अनुदान यांसाठी आवश्यक असलेल्या आधार जोडणीची कालमर्यादाही कोर्टाने वाढवली आहे. \n\nतुम्ही हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"देशभरातील छोट्या-मोठ्या 250 शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने म्हटलं होतं. \n\nकोल्हापुरात माजी आमदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बिंदू चौकात आंदोलन केलं. \n\nअमरावती जिल्ह्यामध्ये नांदगाव खडेश्वरमध्येही शेतकऱ्यांनी या कृषी विधेयकांच्या विरोधात रास्ता रोको केला. तर जळगाव शहराजवळ बांभोरी गावात गिरणा पुलावर विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आलं. \n\nतर नाशिकमध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं. \n\nआतापर्यंत पंजाब आणि हरियाणा आंदोलनाचं केंद्र होतं. मात्र, आता महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि बिहारमधील शेतकरीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.\n\nपंजाबमध्ये कालपासूनच (24 सप्टेंबर) कृषी विधेयकाच्या विरोधातलं आंदोलन तीव्र झालंय. काल पंजाबमध्ये रेल्वे रोखण्यात आली. अनेक रेल्वे रुळवांवर शेतकरी आडवे झोपले होते.\n\nसोशल मीडियावरही शेतकरी आंदोलनाचे पडसाद उमटले. काल (24 सप्टेंबर) ट्विटरवर #25sep5baje25minute हा हॅशटॅगही ट्रे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंड झाला, तर आज #BharatBandh हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. \n\nराजू शेट्टी यांनी कृषी विधेयकांवर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, \"राज्यसभेत मंजूर झालेला कायदा हा शेतकऱ्यांना कार्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारा असून केंद्र सरकारने हा कायदा संमत करून चुकीचं केले आहे.\n\nकृषी विधेयकः शेतकरी संघटनांचं 'भारत बंद' आंदोलन कसं झालं?\n\n सरकार हमीभावाच्या जबाबदारीतून मुक्त होऊ पाहत आहे. देशात कॉन्ट्रक्ट शेती असल्यास शेतकऱ्यांचे भले होईल, असे आभासी चित्र निर्माण केले जात आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या संघटना या विधेयकाचा यासाठीच विरोध करत आहेत.\"\n\n\"अकाली दलासारखा ग्रामीण भागात वाढलेला पक्षही शेतकरी विरोधी कायदा आहे, म्हणून सत्तेतून बाहेर पडत आहे. यावरूनच या कायद्याला ग्रामीण भागातून किती विरोध आहे, हे दिसते. \n\nकॉर्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला बांधील नाहीत, मग यातून आमच्या शेतकर्यांना हमीभाव कसे मिळणार, याची कुठेही या कायद्यात तरतूद नाही. शेतकऱ्यांना यामधून काहीच मिळणार नाही,\" असं राजू शेट्टी म्हणाले होते.\n\nपंजाबमध्ये आंदोलन तीव्र\n\nकृषी विधेयकांना भारतात सर्वाधिक विरोध पंजाब राज्यात होताना दिसतोय. पंजाबमधील जवळपास 31 शेतकरी संघटना आंदोलनात सहभागी आहेत. पंजाबमध्ये काल (24 सप्टेंबर) रेल्वे रोखण्यात आल्या. \n\nतसंच, 24 ते 26 सप्टेंबर या काळात रेल्वे रोखण्याचं आवाहनही काल करण्यात आलं होतं.\n\n1 ऑक्टोबरपासून 'अनिश्चित काळासाठी बंद'ची घोषणाही करण्यात आली आहे. \n\nशेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयानं पंजाबमध्ये जाणाऱ्या रेल्वे रद्द केल्या आहेत.\n\nपण वादात अडकलेली ही तीन विधेयकं शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करू पाहतायत आणि त्यांना विरोध का होतोय हे समजून घेऊया. \n\nकोणत्या तरतुदी या विधेयकांमध्ये आहेत?\n\nकेंद्र सरकारने शेती क्षेत्राशी संबंधित तीन अध्यादेश आणले होते ज्यांचं रुपांतर आता कायद्यात करण्यात आलं आहे. \n\nया विधेयकांमध्ये काय तरतुदी आहेत आणि त्यावर काय आक्षेप घेतले जातायत, ते आधी पाहूया. \n\nपहिलं विधेयक आहे ते शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक. हे विधेयक कृषीमालाच्या विक्रीसंबंधी तरतुदी करतं. यातल्या प्रमुख तरतुदी काय आहेत -\n\nविरोधकांचे आक्षेप काय आहेत?\n\nशेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी आणि त्यांच्या मालाला लवकरात लवकर गिऱ्हाईक मिळावं यासाठी या सुविधा केल्या जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे...."} {"inputs":"देशाचं अर्थचक्र\n\nमागच्या 70 वर्षांतील हा नीचांक आहे. पण, हे आकडे आपल्या अर्थव्यवस्थेबद्दल नेमकं काय सांगतात? महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये देशाची कामगिरी कशी होती? आणि भारताच्या तुलनेत बाकीच्या देशांची कामगिरी कशी होती?\n\nया आठवड्यात योगायोगाने दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. 30 मे ला नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळाची दोन वर्षं 30 मे 2021ला पूर्ण केली. आणि सत्तेतला त्यांचा एकूण कालावधी झाला सात वर्षं तर 31 मे ला म्हणजे काल देशाची वर्षभरातली आर्थिक कामगिरी सांगणारा जीडीपी विकास दरही जाहीर झाला. \n\nदेशाचं हे आर्थिक रिपोर्ट कार्ड असं सांगतं की, आर्थिक वर्षं 2020-21 मध्ये देशाचा आर्थिक विकासदर उणे किंवा वजा 7.3% होता. म्हणजे आपली अर्थव्यवस्था इतक्या टक्क्यांनी घसरली किंवा कमी झाली. आता या अख्ख्या वर्षात आपण आणि जगानेही कोरोनाचा मारा सहन केलाय. त्यामुळे विकासदर कमीच असेल हा अंदाज होताच. पण, आपली कामगिरी जगातल्या इतर देशांच्या तुलनेत कशी होती? आणि कृषी, उत्पादन अशा महत्त्वाच्या क्षेत्रांनी कशी कामगिरी केलीय हे समजून घेऊया. \n\nदेशाचा विकास दर कमी झाला म्हणजे काय?\n\nदेशाचा जीडीपी म्हणज... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े एका आर्थिक वर्षांत देशभरात जितक्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं किंवा वस्तू, सेवांची देवाण घेवाण झाली त्याचा संपूर्ण खर्च म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन किंवा जीडीपी. \n\nआपला ताजा जीडीपी विकास दर आपल्या अर्थव्यवस्थेविषयी काय सांगतो ते समजून घेऊया...\n\nआपण भारतात आर्थिक वर्षं एप्रिल ते मार्च असं मोजतो. म्हणूनच इथं आर्थिक वर्षं आहे एप्रिल 2020 ते मार्च 2021. \n\nआणि गेल्या वर्षीच्या तुलनेत आपलं देशांतर्गत सकल उत्पन्न या कालावधीत 7.3% नी कमी झालंय. 2020-21 मध्ये आपल्या देशाचं सकल उत्पन्न 135.13 लाख कोटी इतकं होतं. जे आधीच्या वर्षी 145.69 लाख कोटी होतं. \n\nखरंतर 1980-81 नंतर पहिल्यांदा आपली अर्थव्यवस्था निगेटिव्ह गेलीय. आणि मागच्या सत्तर वर्षांचा हा नीचांक आहे. \n\nजीडीपी आणि अर्थव्यवस्था\n\nपण, सुरुवातीला म्हटलं तसं हे कोरोना वर्ष होतं. आणि तुम्हाला आठवत असेल तर देशात संपूर्ण लॉकडाऊन असताना म्हणजे एप्रिल ते जून 2020 या तिमाहीतच मूळात आपला जीडीपी 24.7% नी कमी झाला होता. त्यामुळे वर्षभराची एकूण कामगिरी ही शून्याच्या खाली असणार असा अंदाज होताच. \n\nरिझर्व्ह बँक आणि सांख्यिकी मंत्रालयाने आपला विकास दर उणे 8% पर्यंत घसरेल असा अंदाज व्यक्त केला होता. मूडीज् सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनीही तो आठच्याही खाली असेल असा अंदाज केला होता. त्यापेक्षा हा विकास दर बरा आहे हीच समाधानाची गोष्ट…\n\nमहत्त्वाच्या क्षेत्रांमधील भारताची कामगिरी\n\nआता बघूया कृषी, बांधकाम, कारखान्यांमधलं उत्पादन आणि सेवा या क्षेत्रातली 2020 मधली भारताची कामगिरी कशी होती?\n\nकृषी क्षेत्र - कोरोनाच्या काळातही दूध, भाजी-पाला, डाळी यांचे भाव अव्वाच्या सव्वा वाढले नाहीत.\n\nकारण, आधीच्या वर्षी आपलं कृषी उत्पादन सरप्लस म्हणजे गरजेपेक्षा जास्त होतं. आता कोरोना काळातही उत्पादन चांगलं असलं तरी आधीच्या तुलनेत घटलं आहे. 2019-20 मध्ये कृषि उत्पादन 4.3% नी वाढलं होतं. ही वाढ यंदा आहे 3.6%\n\nउत्पादन क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत सुधारणा असली तरी आताही वाढ ही निगेटिव्ह मध्येच आहे.\n\nगेल्यावर्षी उत्पादन क्षेत्रात 2.4% नी घट झाली होती. ती वाढून यंदा 7.2% झाली आहे. \n\nबांधकाम क्षेत्र देशात सर्वाधिक रोजगार पुरवतं. पण, यंदा बांधकाम क्षेत्रातलं उत्पन्न 8.6% नी कमी होईल असा अंदाज आहे. गेल्यावर्षी बांधकाम क्षेत्राचा विकास दर 1% होता. भारत सेवा क्षेत्रात अग्रेसर आणि एक प्रमुख निर्यातदार देश..."} {"inputs":"देशात आतापर्यंत सुमारे 18 कोटी लशींचे डोस देण्यात आले असून लसीकरणाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. डिसेंबरपर्यंत देशात आणखी लशींचे 200 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती निती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. \n\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालय, निती आयोग यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत डॉ. पॉल यांनी ही माहिती सर्वांना दिली. \n\nऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत भारतात जवळपास 216 कोटी लसींची निर्मिती करण्यात येईल. कोणत्याही व्यक्तीचं लसीकरण बाकी राहील, ही शंका बाळगू नये, असंही डॉ. पॉल म्हणाले. \n\nदेशात स्पुटनिक लशीला परवानगी देण्यात आलेली आहे. ही लस भारतात दाखल झाली असून पुढच्या आठवड्यात ती बाजारपेठेत उपलब्ध होईल. या लशीचा रशियातून होणारा पुरवठा योग्य प्रमाणात होईल, अशी अपेक्षा आहे. \n\nविविध लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर देशात डिसेंबरपर्यंत 8 कंपन्यांच्या सुमारे 216 कोटी लशी उपलब्ध होतील. कंपन्यांशी चर्चा करूनच ही आकडेवारी देण्यात आली आहे, असं पॉल म्हणाले. \n\nकोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यास मान्यता\n\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिशिल्डच्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्याची सूचना मान्य केली आहे. कोव्हिड वर्किंग ग्रूपने ही सूचना सरकारला केली होती.\n\nकोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर आधी 6 ते 8 आठवडे करण्यात आलं होतं, असं डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितलं.\n\n\"कोव्हिडशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवणं सुरक्षित आहे. आता यूकेमध्ये लसीकरणाचा डेटा मिळालाय. त्यामुळे शास्त्रिय दृष्टीने स्पष्ट झालं की लोकांना त्रास होणार नाही. त्यामुळे कोव्हिशिल्डच्या दोन डोसमध्ये 12-16 आठवड्यांचं अंतर ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय.\"\n\nआतापर्यंत 18 कोटी डोस दिले\n\nदेशात लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत सुमारे 18 कोटी डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी दिली. \n\nआतापर्यंत देशात 13.76 जणांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 3.69 कोटी नागरिकांना लशीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे, असं अगरवाल यांनी सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पण त्याचबरोबर भारतात उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाणही जास्त आहे.\n\nराजधानी दिल्लीत करण्यात आलेल्या दुसऱ्या सिरो सर्व्हेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. \n\nदिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी हा अहवाल गुरुवारी (20 ऑगस्ट) जाहीर केला. \n\nया अहवालानुसार, दिल्लीतील 29 टक्के नागरिकांच्या शरीरात कोरोना व्हायसच्या अँटीबॉडी सापडल्या आहेत. म्हणजेच या लोकांचा कोरोना व्हायरसची लागण होऊन गेली. त्यांच्या शरीरात याविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत. \n\nसत्येंद्र जैन यांनी एक पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती सांगितली. 1 ते 7 ऑगस्टदरम्यान सिरो सर्व्हेसाठी नमुने गोळा करण्यात आले होते. यामध्ये 29.1 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळून आल्या आहेत.\n\nहा दुसरा सिरो सर्व्हे अहवाल आहे. पहिला सिरो सर्व्हे जुलै महिन्यात झाला होता. यामध्ये जवळपास एक-चतुर्थांश लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. या सर्व्हेसाठी 21387 नमुने गोळा करण्यात आले होते, ज्यात 23.48 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी विकसित झाल्याचं आढळून आलं. \n\nपण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"दुसऱ्या सर्व्हेमध्ये फक्त 15 हजार लोकांचेच नमुने गोळा करण्यात आले. दुसऱ्या सर्व्हेमध्ये 32.2 टक्के महिला तर 28 टक्के पुरुषांमध्ये विकसित अँटीबॉडी सापडल्या. याचा अर्थ दोन कोटी लोकसंख्येच्या दिल्लीत सुमारे 60 लाख लोक कोरोना संसर्ग होऊन बरे झालेले असू शकतात. \n\nपण, दिल्लीत अद्याप 'हर्ड इम्युनिटी' विकसित झालेली नाही. \n\nएखाद्या ठिकाणी 40 ते 70 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार होतात, त्यावेळी तिथं 'हर्ड इम्युनिटी' विकसित होते, असं सत्येंद्र जैन यांनी सांगितलं. \n\nसिरो सर्व्हेनुसार मुंबई आणि पुण्यातसुद्धा 40 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. \n\nअँटीबॉडी विकसित झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होत नाही?\n\nया प्रश्नाचं अजूनही स्पष्ट उत्तर मिळू शकलेलं नाही.\n\nICMR मध्ये संसर्गजन्य रोग विभागात कार्यरत असलेल्या डॉ. निवेदिता गुप्ता सांगतात, \"दुसऱ्यांदा लागण होऊ शकते किंवा नाही हे स्पष्ट झालेलं नसलं तरी एकदा संसर्ग झालेल्या लोकांनी प्रतिकारशक्ती विकसित केली आहे, हे आपल्याला कळून येतं.\"\n\nत्यांच्या मते, \"सिरो सर्व्हेच्या माध्यमातून फक्त संसर्ग झाला होता आणि रुग्ण बरा झाला एवढंच कळू शकतं.\"\n\nहरजीत सिंह भट्टी हे प्रोग्रेसिव्ह मेडिकोज अँड सायंटिस्ट फोरम (PMSF) चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या मते, आपण संसर्ग म्हणजे काय हे सर्वप्रथम समजून घ्यायला हवं. \n\nभट्टी सांगतात, \"शरीराच्या आतल्या भागात एखादा परकीय जीव प्रवेश करून अवयवांना नुकसान पोहोचवण्यास सुरुवात करतो, त्याला आपण संसर्ग झाला असं म्हणतो. अशा स्थितीत शरीराने त्याचा प्रतिकार करणारी यंत्रणा विकसित केल्यास तो परकीय जीव शरीराला नुकसान पोहोचवू शकत नाही.\n\nभट्टी यांच्या मते, \"ज्या लोकांच्या शरीरात अँटीबॉडी विकसित झाली आहे. त्यांना पुन्हा संसर्ग होणारच नाही. कारण त्यांच्या शरीरात त्या व्हायरसला रोखणारी यंत्रणा आधीपासूनच तयार झालेली आहे.\"\n\nजगभरात 180 देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. ताज्या माहितीनुसार, हा व्हायरस वेगाने आपलं स्वरूप बदलत चालला आहे. यालाच 'म्युटेशन' म्हटलं जातं. \n\nकोरोनाने स्वतःचं स्वरूप बदलल्यानंतर आधीच्या अँटीबॉडी आपलं संरक्षण करू शकतील का, हा प्रश्नही उपस्थित होतो. \n\nया प्रश्नाच्या उत्तरादाखल डॉ. निवेदिता यांनी म्हटलं, \"अजूनपर्यंत तरी कोरोना व्हायरस किती प्रमाणात म्युटेट होत आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.\"\n\nडॉ. हरजीत यांच्या मते, \"कोव्हिड-19 एक नवीन..."} {"inputs":"देशात गेल्या चार दशकांतली सर्वाधिक बेरोजगारी आहे, असा एक अहवाल सांगतो.\n\nसरकारच्या भारतीय सांख्यीकी आयोगानं (NSC) या अहवालाला मंजुरी दिली होती. पण सरकारने हा अहवाल प्रसिद्ध करण्यास मनाई केल्यानं आयोगाच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला, असं सांगितलं जात आहे. त्यानंतर हा अहवाल बिझनेस स्टँडर्डने लीक केला आहे.\n\nसरकारच्या नीती आयोगाने दिवसाअखेरीस एक पत्रकार परिषद घेऊन हा फुटलेला अहवाल फेटाळून लावला आहे. \n\nदरम्यान, नोटाबंदी आणि फसलेल्या आर्थिक धोरणांना या नीचांकी आकडेवारीसाठी जबाबदार धरण्यात आलं आहे, अशी दुसरी एक बातमी बिझनेस स्टँडर्डनेच शुक्रवारी प्रसिद्ध केली आहे. \n\nकाय आहे तो अहवाल?\n\nबिझनेस स्टँडर्डने छापलेल्या या अहवालाचा आधार आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचे आकडे, जे देशातल्या सामाजिक आकडेवारीच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. त्यानुसार देशात 2017-18 या वर्षात बेरोजगारीचा दर 6.1 टक्के आहे. हा दर 1972-73 पेक्षाही जास्त आहे. \n\nया बातमीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार 2017-18 या वर्षात ग्रामीण भागातला बेरोजगारीचा दर 5.3 टक्के होता तर शहरी भागात 7.8 टक्के राहिला. तरुण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक, म्हणजे 13 ते 27 टक्क्यांवर पोहोचला आहे. \n\nशहरी भागात 15 ते 29 या वयोगटातले तरुण सगळ्यात जास्त बेरोजगार आहेत. या वयोगटातले 18.7 टक्के पुरुष तर 27.2 टक्के महिला नोकरीच्या शोधात आहेत. \n\n2011-12 या वर्षी बेरोजगारीचा दर 2.2 टक्के होता. 1972-72 या वर्षी बेराजगारीचा दर सगळ्यांत जास्त होता. गेल्या काही वर्षांत कामगारांची गरज कमी होत गेल्याने त्यांना कामावरून हटवण्यात आलं. \n\nNSSOच्या या कथित अहवालात जुलै 2017 ते जून 2018 या दरम्यानचे आकडे वापरले होते. नोटाबंदी आणि GST लागू झाल्यानंतरचा हा पहिलाच अहवाल होता. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी जाहीर केली होती. त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. याच नोटांवर बऱ्यापैकी दैनंदिन व्यवहार आणि कामकाज अवलंबून होते. त्यामुळे नोटाबंदीचा रोजगारांवर वाईट परिणाम होईल, असा दावा विरोधी पक्षांनी त्यावेळी केला होता. \n\nदरम्यान, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या मते संबंधित अहवालाची आणि त्यात वापलेल्या आकड्यांची सत्यता पडताळण्यात आलेली नाही.\n\nमार्च 2019 पर्यंत रोजगाराविषयी सरकार एक अहवाल प्रसिद्ध करेल, असंही कुमार यांनी सांगितलं. \n\nयावर्षी एप्रील-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रोजगार निर्मिती आणि बेरोजगारी या मोठा मुद्दा होऊ शकतो. \n\nदरम्यान, बिझनेस स्टँडर्डने ही बातमी छापताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही बातमी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केली. \n\nते लिहितात, \"नमो जॉब्स! एका वर्षांत 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं. 5 वर्षांनंतर रोजगाराच्या स्थितीविषयी फुटेलेल्या अहवाल हा राष्ट्रीय आपत्ती सारखा आहे. सध्या देशात 45 वर्षातली सगळ्यात जास्त बेरोजगारी आहे. केवळ 2017-18मध्ये 6.5 कोटी युवक बेरोजगार आहेत.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"दोन वर्षांपूर्वी न्यूरोएंडोक्राइन या आजाराचं निदान झाल्यावर त्यांनी रुग्णालयातून आपल्या चाहत्यांसाठी आणि कुटुंबीयांसाठी एक पत्र लिहिलं होतं त्याचा अनुवाद या ठिकाणी देत आहोत. \n\nकाही महिन्यापूर्वी अचानक समजलं की मला न्यूरॉएन्डोक्राइन कॅन्सर झाला आहे. असा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला होता. \n\nमी शोध घ्यायचा प्रयत्न केला तर याबद्दल अजून पुरेसं संशोधन झालं नसल्याचं दिसून आलं. यामध्ये शरीराची विचित्र अवस्था होऊन बसते आणि त्यावर क्वचितच उपचार होऊ शकतो. \n\nआतापर्यंत माझ्या जीवनात अनेक चढ-उतार झाले. माझ्या बरोबर माझ्या आशा, आकांक्षा आणि स्वप्नं होती. मी माझ्या स्वप्नात रमलो होतो पण अचानक असं वाटलं की, TCने पाठीवर थाप मारली आणि म्हटलं- तुमचं स्टेशन आलं आहे, कृपया खाली उतरा आता.\n\nमला समजलंच नाही, मी 'नाही नाही माझं स्टेशन आलं नाही', असं म्हणालो. \n\nमला उत्तर मिळालं, \"तुम्हाला पुढच्या कोणत्याही स्टेशनवर उतरावं लागेल, तुमचं स्टेशन मागे गेलं आहे.\" \n\nमग एखाद्या बाटलीच्या झाकणासारखं अनोळखी समुद्राच्या लाटेवर आपण वाहत आहोत, याचं भान येतं आणि आपण या लाटांवर नियंत्रण मिळवू या भ्रमात राहतो. \n\nअशा स्थितीत घाबरून... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मी माझ्या मुलाला सांगतो, आज या स्थितीत मला फक्त एकच गोष्ट पाहिजे. मला या निराश, घाबरलेल्या मानसिक स्थितीत नाही जगायचं. कोणत्याही परिस्थितीत मला माझ्या पायावर उभा राहायचं आहे. खंबीरपणे माझ्या अवस्थेकडे बघायचं आहे. असं मला वाटत होतं.\n\nकाही आठवड्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.खूप वेदना होत होत्या. इतक्या असह्य वेदना होतील असं कधीही वाटलं नव्हतं.\n\nकोणताही इलाज होत नाही. ना कोणता दिलासा मिळत नाही. अख्खं आभाळ कोसळल्यासारखं वाटत होतं. माझ्याहून मोठ्या आणि भयानक कळा निघत होत्या.\n\nमला भरती केलेल्या हॉस्पिटलला बाल्कनी आहे. तिथून सगळं दिसतं. कोमात गेलेल्या लोकांचा वार्ड माझ्या वरच्या मजल्यावर आहे. रस्त्याच्या एका बाजूला हे हॉस्पिटल आणि दुसऱ्या बाजूला लॉर्ड्स स्टेडियम आहे. त्या ठिकाणी व्हिव्हियन रिचर्ड्स यांचं एक हसरं पोस्टर आहे. \n\nही माझी लहानपणीची स्वप्नांची दुनिया होती. जणू माझ्या स्वप्नातलं मक्काच. पण आता त्याच्याकडे पाहिल्यावर काहीच कसं होत नाहीये मला. असं वाटतंय की ही दुनिया माझी नव्हतीच कधी. \n\nमी दुःखाच्या गर्तेत अडकलोय.\n\nपरत एकदा मला जाणवलं की, माझं अस्तित्वच नाही, ज्यामुळं मला हायसं वाटलं. मी जे काही होतो ती एक निसर्गाची ताकद होती. हॉस्पिटल एक निमित्त होतं. अनिश्चितता हेच अंतिम सत्य आहे, असं मनातल्या मनात वाटलं. \n\nया जाणिवेने मला वेगळाच आत्मविश्वास दिला. आता जे व्हायचं ते होईल. आजपासून 8 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी किंवा दोन वर्षांनी. चिंता कमी होत गेली आणि माझ्या मनातून जगण्या-मरण्याचा विचारच गळून पडला. \n\nपहिल्यांदाच मला 'स्वातंत्र्य' या शब्दाचा खरा अर्थ कळाला. हे माझ्यासाठी मोठं यश होतं. \n\nया निसर्गाच्या वरदानानंतर माझा विश्वासचं एक पूर्ण सत्य झालं. त्यानंतर तो विश्वासच माझ्यात रुजत गेला. तो टिकेल का नाही हे तर येणारा काळचं सांगेल. पण सध्यातरी मी त्याचा अनुभव घेतोय. \n\nया सगळया प्रवासात जगभरातून कित्येक लोक माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यापैकी काहींना मी ओळखतो आणि काहींना नाही. असे सगळे लोक वेगवेगळ्या 'टाइम झोन'मध्ये प्रार्थना करत आहेत. मला वाटतं या सगळ्या प्रार्थना एकजूट झाल्या आहेत आणि त्याची एक मोठी शक्ती झाली आहे. त्याचा एक जीवन स्त्रोत होऊन माझ्या मनक्यातून वर येत कपाळात फुलत आहे. \n\nते फुलून कधी कळ्या, कधी पानं, कधी फांदी होत आहे. मी आनंदी होऊन त्याच्याकडे बघत असतो. लोकांच्या प्रार्थनेतून..."} {"inputs":"धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. महाराष्ट्राचं सामाजिक न्याय मंत्रालय आणि विशेष सहाय्य विभाग त्यांच्याकडे आहे. बीडमधील परळी मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.\n\nधनंजय मुंडे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानं विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाकडूनही टीकेची झोड उठण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा लागलंय.\n\nत्यामुळे सहाजिक एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसू शकतो का?\n\nबीबीसी मराठीनं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय. तत्पूर्वी, आपण हे नेमकं प्रकरण काय आहे, हे पाहूया.\n\nनेमकं प्रकरण काय आहे?\n\n11 जानेवारी 2021 रोजी पीडित महिलेने तक्रारीचं पत्र ट्वीट केलं.\n\nया ट्वीटसोबत या महिलेनं म्हटलं, \"मी धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पण अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ओशिवरा पोलीस स्टेशन माझी तक्रारसुद्धा दखल करून घ्यायला तयार नाही.\"\n\nतसंच, या महिलेनं माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महिलेने सांग... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ितलं, \"धनंजय मुंडे माझ्यासाठी केवळ मंत्री नाहीत. त्यांना मी 1996 पासून ओळखते. तेव्हा ते माझ्या बहिणीसोबत प्रेमसंबंधात होते. त्यावेळी मी 16-17 वर्षांची असेन. ते कुणीच नव्हते, तेव्हापासून मी त्यांना ओळखते. ते मंत्री आता आहेत. 1998 साली त्यांनी माझ्या बहिणीशी लग्न केलं होतं. मी तेव्हा या दोघांसोबत मुंबईत राहयचे. माझी बहीण बाळ झाल्यानंतर इंदुरला घरी गेली होती. तेव्हा घरात कुणी नसताना माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.\"\n\nदुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी मात्र बलात्काराचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी याबाबत विस्तृत फेसबुक पोस्ट लिहिली.\n\n\"समाजमाध्यमांमध्ये माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी तसंच ब्लॅकमेल करणारे आहेत,\" असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.\n\nमुंडेंनी लिहिलंय, \"कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचं तसंच मीडिया आणि सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे आहेत.\"\n\nया सर्व प्रकरणाची संबंधितांकडून सुयोग्य चौकशी केली जाईल, असंही धनंजय मुंडे यांनी लिहिलं आहे.\n\nधनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकावं - किरीट सोमय्या\n\nभाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.\n\n\"या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे जोपर्यंत मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही,\" असं किरीट सोमय्या म्हणालेत.\n\nपोलिसांच्या तपासात सत्य समोर येईल - नवाब मलिक\n\nतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी झी 24 तास या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, \"एखादी तक्रार आल्यानंतर पोलीस निश्चितपणे चौकशी करतील. पण जी महिला आरोप करतेय, तिच्या बहिणीशी धनंजय मुंडे यांचं लग्न झालंय, त्यांची दोन मुलं आहेत. त्यांचं नावही मुलांना दिलंय. आता त्यांची बहीण पुढे आलीय. पण पोलीस निश्चितपणे चौकशी करतील.\"\n\n\"हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. त्यामुळे धनंजय मुंडेच यावर बोलू शकतात,\" असं मलिक पुढे म्हणाले.\n\nतसचं, पोलिसांवर कुठलाही दबाव नसून, हा नात्यातला विषय असल्यानं पोलीस तपासात सत्य समोर येईल, असंही मलिक म्हणाले.\n\nभाजपने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीच मागणी केल्यानं आता हे प्रकरण राजकीय वर्तुळात..."} {"inputs":"धोनी\n\nPTI वृत्तसंस्थेच्या एका मुलाखतीत त्यांना निवृतीच्या धोरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, \"हे सगळं फार रंजक आहे. ऑस्ट्रेलियात तुम्ही कोण आहात, याबद्दल कुणालाच काही फरक पडत नाही. तुम्हाला जावंच लागतं.\"\n\nचर्चेतला विषय होता तो धोनीच्या निवृत्तीचा. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाला नि तेव्हापासूनच महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली.\n\nपण त्याचवेळी भारत आणि ऑस्ट्रेलियाला एकाच तराजूत तोलणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, \"भारतीय उपखंडात तुम्हाला बरंच स्वातंत्र्य मिळतं. कारण इथे 140 कोटी लोक तुम्हाला फॉलो करत असतात. इथे क्रिकेटर एक खेळाडू न राहता अगदी देवच होतो. त्यानंतर त्याच्या निवृत्तीचा निर्णय सोपा नसतो.\"\n\nवॉ म्हणाले, \"एका विशिष्ट वयापर्यंत पोहोचल्यानंतर खेळणं हे आव्हानात्मक असतं. महेंद्रसिंग धोनीबद्दल तुम्ही बोलताय. तो एक महान खेळाडू आहे.\"\n\nआता प्रश्न असा उपस्थित होतो की भारतीय उपखंडात खेळाडूंनी निवृत्तीबाबत इतकं स्वातंत्र्य खरंच आहे? धोनीच्या निवृत्तीची वेळ खरंच आली आहे का?\n\nधोनीच्या संथ फलंदाजीवर लोक प्रश्नं उपस्थित करत आहेत. त्याने निवृत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्ती घ्यायला हवी, असंही लोक बोलत आहेत.\n\nनुकताच 7 जुलैला धोनीचा 38 वा वाढदिवस साजरा झाला. धोनीने 2014 मध्ये टेस्ट मॅचमधून निवृत्ती घेतली असली तरी तो वन डे आणि टी20 मध्ये अजूनही खेळतो. \n\nवर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीने सांगितलं की धोनी त्याच्या निवृत्तीबद्दल काही बोलला नाही.\n\nटी 20 मध्ये धोनीने 98 सामन्यात 1,617 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 37.60 असून स्ट्राईक रेट 126.13 आहे. वन डे मध्ये त्याने 10773 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 50.58 असून स्ट्राईक रेट 87.56 आहे. \n\nवर्ल्ड कपमध्ये धावांच्या बाबतीत तो 27व्या क्रमांकावर आहे. भारतीय फलंदाजांच्या क्रमवारीत त्याचा चौथा क्रमांक आहे. त्याचा स्ट्राईक रेट 87.78 होता. कोहलीचा स्ट्राईक रेट 94.06 होता. \n\nधोनीचा स्ट्राईक रेट 87.56 आहे. 2016 मध्ये त्याच्या धावांची सरासरी 27.80 होती आणि 2018 मध्ये ही सरासरी 25.00 होती. तर 2017 मध्ये 60.62 तर 2019 मध्ये आतापर्यंत त्याने 60.00च्या सरासरीने धावा केल्या आहेत. \n\nधोनीचा खेळ बिघडतोय हे दिसत असलं तरी निवृत्ती घेण्यासाठी तो आणखी कमी होण्याची वाट पाहतोय का, हा खरा प्रश्न आहे.\n\nपहिलं उदाहरण: सचिन तेंडुलकर\n\nधोनीसमोर सगळ्यात मोठं उदाहरण सचिन तेंडुलकरचं आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याला निवृत्ती न घेण्याचा सल्ला दिला होता. \n\nसचिन तेंडुलकर सहा वर्ल्ड कप खेळला. त्यादरम्यान त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. 2007च्या वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार होतो, अशी कबुली सचिनने दिली होती.\n\nमात्र विवियन रिचर्डसचा सल्ला मानून त्याने तसं केलं नाही. 2011च्या वर्ल्ड कप नंतर सचिनची कामगिरी अधिकाधिक खराब होत गेली. त्याने 21 मॅचेसमध्ये 39.43च्या सरासरीने धावा केल्या तर 15 टेस्ट मॅचमध्ये त्याने फक्त 633 धावा केल्या.\n\nदुसरं उदाहरण: कपिल देव\n\nभारताला पहिला वर्ल्ड कप मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव सगळ्यात उत्तम ऑल राऊंडर मानले जातात. मात्र एक विक्रम करण्यासाठी ते बराच काळ टीममध्ये थांबले आणि त्यांची प्रगती अगदीच साधारण राहिली. \n\n1988 मध्ये वनडे मध्ये त्यांनी सर्वांत जास्त विकेट घेतल्या होत्या. तेव्हा टेस्ट मॅचेसमध्ये न्यूझीलंडचे रिचर्ड हेडली खेळायचे. त्या दोघांमध्ये इयान बॉथमचा सगळ्यांत जास्त विकेट घेण्याचा विक्रम मोडण्याची स्पर्धा लागली होती. \n\n1988 मध्ये हेडलीने हा विक्रम मोडला आणि वर्षांच्या शेवटपर्यंत..."} {"inputs":"नरेंद्र मोदी ब्रिक्स देशांच्या 12 व्या शिखर परिषदेमध्ये बोलत होते. ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या परिषदेत सहभागी झाले होते. \n\nकोरोना साथीमुळे यावेळी ब्रिक्स देशांची ही परिषद ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nदहशतवाद ही जगासमोरची सर्वांत मोठी समस्या असल्याचं सांगताना मोदींनी म्हटलं, \"दहशतवादाला समर्थन आणि मदत देणाऱ्या देशांनाही दोषी ठरवलं जाईल, हेही आपण पहायला हवं. या समस्येला आपण सगळ्यांनी मिळून सामोरं जायला हवं.\"\n\nदहशतवादाबरोबरच आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची गरज असल्याचंही यावेळी बोलताना मोदींनी म्हटलं. \n\nअनेक जागतिक संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, कारण कालानुरुप यात बदल घडवले गेले नाहीत. \n\n\"संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करणं अतिशय आवश्यक आहे आणि या बाबतीत भारताला ब्रिक्स देशांकडून समर्थनाची अपेक्षा आहे,\" असं मोदींनी म्हटलं. \n\nWHO, WTO किंवा IMF सारख्या संस्थांमध्येही सुधारणांची गरज असल्याचंही मोदींनी म्हटलं. \n\nकोव्हिडनंतर जगाची अर्थव्यवस्था सावरण्यात ब्रिक्स देशांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असंही मोदींनी म्हटलं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":".\n\nरशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगही या परिषदेत सहभागी झाले होते. \n\nमोदींनी आपल्या भाषणादरम्यान पुतीन यांचा उल्लेख केला, त्यांची स्तुती केली. मात्र त्यांनी एकदाही जिनपिंग यांचं नाव घेतलं नाही. \n\nजिनपिंगही मोदींच्या भाषणाच्या वेळेस कॅमेऱ्यात पाहण्याऐवजी इकडे-तिकडे पाहत होते. \n\nकाय आहे ब्रिक्स? \n\nब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समूह आहे. आधी यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश नव्हता. तेव्हा हा गट केवळ 'ब्रिक' म्हणूनच ओळखला जायचा. 2010 साली दक्षिण आफ्रिका सहभागी झाल्यानंतर हा समूह 'ब्रिक्स' बनला. \n\nब्रिक्स देशांची पहिली परिषद 2009 साली झाली होती. त्यानंतर दरवर्षी ही परिषद सदस्य देशांमध्ये आयोजित केली जाते. यावर्षी ही परिषद रशियाममध्ये 21-22 जुलैला होणार होती. पण कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली आणि आता 17 नोव्हेंबरला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडत आहे.\n\nपुढचं संमेलन भारतात होणार आहे, पण त्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर"} {"inputs":"नरेंद्र मोदी Man vs. Wild मध्ये बेअर ग्रिल्ससोबत जंगलातील काही थरारक अनुभव घेताना दिसतील. \n\nMan vs Wild मध्ये यापूर्वीही बेअर ग्रिल्ससोबत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचंही नाव या यादीत आहे.\n\nज्याच्यासोबत अनेक सेलिब्रिटी धोका पत्करून जंगलात, दऱ्याखोऱ्यात भटकतात तो बेअर ग्रिल्स नेमका आहे तरी कोण? \n\nवडिलांकड़ून साहसाचा वारसा \n\nबेअर ग्रिल्सचा जन्म 7 जून 1974 साली लंडनमध्ये झाला. बेअर ग्रिल्सच्या अधिकृत वेबसाईटवरच ही माहिती दिली आहे. \n\nबेअर ग्रिल्सचे वडील हे रॉयल नेव्हीत कमांडो म्हणून कार्यरत होते. ते राजकारणातही होते. त्यांनीच बेअरला गिर्यारोहण आणि बोटिंगसारखे साहसी खेळ शिकवले. \n\nत्याच्यामध्ये साहसाची आवड रुजवण्यामध्ये या खेळांचा खूप मोठा वाटा होता. वडिलांसोबत हायकिंग आणि समुद्र किनाऱ्यावर बोटी बनवणं या बेअरच्या लहानपणाच्या सर्वांत सुंदर आठवणी आहेत. \n\nतरूणपणी बेअरनं युके स्पेशल फोर्सेस रिझर्व्हच्या 21 व्या बटालियनमध्ये प्रवेश घेतला. तिथं त्यानं तीन वर्षांचं कठोर प्रशिक्षण पार पाडलं. \n\nसाउथ आफ्रिकेमध्ये पॅराशूटमधून उडी मारताना बेयर ग्रिल्सला जी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वघेणा अपघात झाला. मणक्यामध्ये त्याला तीन फ्रॅक्चर झाले. \n\nडॉक्टरांनी सांगितलं, की यापुढे कदाचित तो धावू शकणार नाही. हा त्याच्या आयुष्यातला सर्वांत कठीण काळ होता. \n\nपण बेअरनं यावरही मात केली आणि वर्षभरातच आपल्या पायांवर उभा राहिला. तो केवळ हिंडायला-फिरायला लागला नाही, तर त्यानं नेपाळमध्ये गिर्यारोहणही केलं. 16 मे 1998 साली त्यानं माउंट एव्हरेस्टही सर केलं. \n\nविक्रमांची मालिका\n\nत्याचा हा साहसी प्रवास इथेच थांबला नाही. त्यानंतर 2000 साली आपल्या मित्रासाठी त्यानं अजून एक धाडस केलं. त्यानं मोजक्याच कपड्यांत बाथटबमध्ये बसून थेम्स नदी पार केली. \n\nब्रिटीश रॉयल नॅशनल लाइफबोट इन्स्टिट्युशनसाठी बेअरनं जेट स्कीईंग टीमही तयार केली होती. \n\n2005 साली बेअर ग्रिल्सनं अजून एक विक्रम केला. जमिनीपासून तब्बल 25 हजार फूट उंचीवर हॉट एअर बलूनमध्ये त्यानं डिनर केलं. 'द ड्युक्स अॅवॉर्ड'साठी निधी जमविण्याच्या उद्देशानं त्यानं हे साहस केलं. \n\n2008-09 साली त्यानं अंटार्क्टिकच्या बर्फाळ प्रदेशात पॅरामोटार चालविण्याचा प्रयोग केला. मात्र त्यावेळी त्याला बर्फाच्या वादळाला तोंड द्यावं लागलं. त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. \n\nया दुखापतीमुळे बेअर ग्रिल्सला दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. त्यानंतर तो पुन्हा नवीन जोमानं परतला. \n\n2010 साली थंडीनं गोठवणाऱ्या आर्क्टिक सागराच्या वायव्य भागात त्यानं उघड्या जहाजातून अडीच हजार मैलांचा प्रवास केला. \n\n2011 साली त्यानं Survival Academy ची सुरुवात केली. 2013 साली त्यानं A Survival Guide for Life हे पुस्तक लिहिलं. \n\n2014 साली बेअर ग्रिल्सचं Children's Survival हे पुस्तक प्रसिद्ध झालं. 2018 साली त्यानं How to Stay Alive हे पुस्तक लिहिलं. \n\nMan Vs Wild\n\nएकीकडे त्याची ही साहसांची मालिका सुरू असतानाच Man Vs Wildच्या निर्मात्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. \n\nआधी हा शो युकेमधल्या चॅनेल 4 वर पहिल्यांदा प्रदर्शित झाला. त्यानंतर 2006 साली डिस्कव्हरी चॅनेलनं Man Vs Wild हा शो लाँच केला.\n\nया शोमध्ये बेअर ग्रिल्स आणि त्याच्या क्रूला जंगल किंवा एखाद्या बेटावर सोडलं जातं. त्यांना फारशा सुविधा नसतात. तिथं त्यांना येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत स्वतःच्या अस्तित्त्वासाठी झगडा करावा लागतो. \n\nआतापर्यंत या शोचे सात सीझन झाले आहेत. बॉर्न सर्व्हायवर, अल्टिमेट सर्व्हायवल, सर्व्हायवल गेम, रिअल सर्व्हायवल अशी यातल्या काही..."} {"inputs":"नरेंद्र मोदी आणि अमित शहा\n\n2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार विजय मिळवला होता. त्यानंतर बिहार, दिल्ली नंतर पंजाबमध्ये अनेक छोटेमोठे पराभव पत्करावे लागले. पण हा झटका मात्र मोठा मानला पाहिजे. 'काँग्रेस मुक्त भारता'ची घोषणा देणाऱ्या पार्टीकडून काँग्रेसनं तीन मोठी राज्य हिसकावली आहेत. \n\nया निकालांच्या आधारावर 2019साठी काही निष्कर्ष काढणं म्हणजे थोडंसं घाईचं ठरू शकतं, पण याची काही कारणं आहेत. \n\nसर्वांत पहिली गोष्ट म्हणजे 2019 लोकसभा निवडणुकांना चार महिने बाकी आहेत. आता जे निवडणुकांचं चैतन्यमयी वातावरण दिसत आहे, ते लोकसभा निवडणुकांपर्यंत राहील. विधानसभा निवडणुकांचे निकाल निश्चितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकणारे असतात. पण त्यांचं महत्त्व योग्यरीत्या समजण्याची आवश्यकता आहे. \n\nराजकारणात एक आठवडा हा खूप मोठा अवधी असतो, अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. मग लोकसभेसाठी तर अजून चार महिने बाकी आहेत. \n\nत्यात हे देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये लोक वेगवेगळ्या पद्धतीनं मतदान करतात. \n\nयाचं सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे फेब्रुवारी 2015मध्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीनं 70 पैकी 67 जागा जिंकल्या. तोवर काही महिन्यांपर्यंत देशात मोदींची लाट होती. तेव्हा दिल्लीत भाजपनं लोकसभेच्या सातपैकी सात जागा जिंकल्या होत्या. \n\nहे देखील समजून घेण्याची गरज आहे की मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांप्रमाणे बनवलं होतं. 2014च्या निवडणुकीप्रमाणे ते 2019ची निवडणूक देखील आपल्या वैयक्तिक लोकप्रियतेच्या आधारावर लढवू पाहतील. त्या निवडणुकीचा एकूणच संदेश असा असेल की मोदी नाही तर काय राहुल गांधी? \n\nपण त्यांचा हा डाव चालेलच याची शाश्वती नाही. 2004चं उदाहरण पाहू. लोकांना आठवत असेल की अटल बिहारी वाजपेयी हे लोकप्रिय नेते होते. त्यांच्यासमोर एक अशी महिला होती जी भारतीय वंशाची नाही, ज्या महिलेला हिंदीदेखील व्यवस्थित बोलता येत नाही आणि तेव्हा तर 'इंडिया शाईन' करत होता. \n\nत्यावेळी पक्षाचे सर्वांत चाणाक्ष समजले जाणारे प्रमोद महाजन यांनी आपल्या उत्साहात आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भविष्यवाणी केली होती की भाजपच जिंकेल. \n\nपण तसं झालं नाही, आणि त्यांच्या या भविष्यवाणीपासून राजकारण्यांनी आणि राजकीय भाष्य करणाऱ्यांनी एक धडा घेतला पाहिजे की भविष्यवाणी नेहमी चुकीची ठरते.\n\nभारताचा मतदार केव्हा काय कौल देईल, हे सांगणं कठीण काम आहे. तसं पाहायला गेलं तर 2004 पासून आतापर्यंत भारताचं राजकारण खूप बदललं आहे. पण एक गोष्ट मात्र बदलली नाही, ती म्हणजे भारतीय मतदारांच्या मनात काय आहे, हे सांगण्याची पद्धती. कारण तशी निश्चित पद्धती अद्याप कुणालाच सापडली नाही.\n\nदरवेळी हे अंदाज चुकत आले आहेत. \n\n2004ची आपण अजून चर्चा करू. त्याच्या आधाराने आपल्याला 2019मध्ये काय होईल, याचा ठाव घेण्यासाठी मदत होईल. ही गोष्ट काही कमी विस्मयकारी नाही की 2003मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये वाजपेयीच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेसच्या हातातून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता खेचून आणली होती. \n\nअटल बिहारी वाजपेयी यांनी या निवडणुकांच्या निकालानंतर अतिआत्मविश्वासाने लोकसभेच्या निवडणुका लवकर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भाजपला असं वाटत होतं की वाजपेयी यांच्यासमोर सोनिया गांधी यांचा निभाव लागणार नाही. पण जसा डिसेंबरमध्ये विचार केला तसं मे महिन्यात घडलं नाही. भाजपचं सरकार पडलं आणि काँग्रेस जिंकली. \n\nमध्य प्रदेशात मतांची टक्केवारी\n\nकाँग्रेसने परिश्रम घेऊन तीन राज्यात विजय मिळवला आहे, पण..."} {"inputs":"नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत मोठ्या बहुमतानं केंद्रात निवडून गेले. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत अनेक राज्यात भाजपाला यश मिळाले. पण, मोदींच्या गुजरातमध्ये त्यांना मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागत आहे.\n\nविकासाचा नारा देणारे मोदी आणि भाजपला सध्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागत आहे. त्यातच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजपाला घेरण्यात कोणतीही उणीव सोडलेली नाही. \n\nअशा परिस्थितीत हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या योगींना पाचारण करण्याचं काय महत्त्व आहे? याआधी योगी आदित्यनाथ केरळमध्ये झालेल्या राजकीय हत्येच्या विरोधात भाजपनं केलेल्या यात्रेत सहभागी झाले होते.\n\nअहमदाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दयाल सांगतात, \"2002 आणि 2007 साली गुजरात विधानसभा निवडणुका भाजपनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या.\"\n\n\"या निवडणुकांच्या वेळी हिंदुत्वाचा अजेंडा होता. पण 2012 साली झालेल्या निवडणुकीत मोदींनी विकासाचा मुद्दा समोर आणला आणि 2014 च्या निवडणुकीत त्यांनी गुजरातचं विकास मॉडेल देशासमोर मांडलं. पण आता हे मॉडेल स्वीकारलं जात नसल्याची स्थिती आहे.\"\n\n\"मला असं वाटतं की भाजपनं पुन्हा आपल्या हिंदुत्वाच्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा मुद्द्यावर निवडणुका लढायला हव्यात. यासाठीच कदाचित योगी आदित्यनाथ यांना पाचारण केलं आहे.\" असं ते म्हणाले.\n\nभाजपच्या गौरवयात्रेला विरोध\n\nगुजरातमध्ये गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर 'विकास पगला गया' या ट्रेंडमुळे मोदी आणि भाजपची डोकेदुखी वाढली आहे.\n\nअशातच विधानसभा निवडणुकीत आपला बालेकिल्ला वाचवण्यासाठी एक ऑक्टोबरपासून भाजपच्या गौरव यात्रेची सुरुवात झाली आहे. \n\nपंधरा दिवसांमध्ये ही यात्रा 149 विधानसभा मतदारसंघातून जाईल. याची सुरुवात भाजपनं सरदार पटेल यांचं जन्मस्थान करमसदपासून केली.\n\nपंतप्रधान मोदी आणि अमित शाह\n\nज्येष्ठ पत्रकार आर के मिश्रा सांगतात, \"अनेक ठिकाणी गौरवयात्रेला विरोधसुद्धा होतो आहे. पण त्याचवेळी राहुल गांधींच्या नवसर्जन यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.\" \n\n\"गौरवयात्रेला चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे भाजपचं राजकारण कोणत्या दिशेला जात आहे याचे संकेत मिळत आहेत. भाजपा पुन्हा आपल्या जुन्या फॉर्म्युलाकडे जात आहे.\" \n\nभाजपाचं म्हणणं आहे की काँग्रेसकडे कोणीही नेता नाही. पण भाजपकडे अनेक नेते आहेत. राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत. \n\nभाजपाचे प्रवक्ते भरत पांड्या सांगतात, \"योगी आदित्यनाथ एक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना बोलावण्यात काय अडचण आहे? हिंदुत्वाच्या मुद्दयावर राजकारण व्हायला नको कारण ती एक जीवनशैली आहे\"\n\nभाजपाची स्थिती मजबूत?\n\n2019 च्या आधी 2017ची ही गुजरात विधानसभा निवडणूक गुजरात आणि मोदी यांच्यासाठी एक मोठी लढाई आहे. \n\nगुजरातमध्ये गेल्या 22 वर्षांपासून भाजपाचं सरकार आहे. \n\nभाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांच्या रणनीतीमुळे अनेक राज्यांमध्ये भाजपाला चांगले परिणाम दिसून आले आहेत. पण गुजरातची निवडणूक मात्र नक्कीच सोपी नाही.\n\nनोटाबंदी, जीएसटीमुळे व्यापाऱ्यांमधील नाराजी, पटेल आरक्षण आंदोलन, दलितांची नाराजी अशा अनेक अडचणी सरकारपुढे आहेत. \n\nयादरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. दोनदा गुजरात दौरा केलेल्या राहुल गांधीनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. \n\nपण प्रत्यक्षात भाजपाची तयारी मजबूत मानली जाते. भाजपा अगदी बूथ स्तरापर्यंत आपले कार्यकर्ते तयार करत आहे.\n\nभाजपमध्ये निराशा\n\nअशा परिस्थितीत कशा प्रकारचा मुकाबला होणार यावर प्रशांत दयाल..."} {"inputs":"नरेंद्र सिंह तोमर\n\n30 नोव्हेंबर रोजी पंजाब-हरयाणातील आंदोलक शेतकरी दिल्लीकडे निघाले होते. पण त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवण्यात आलं होतं. तेव्हापासून दिल्ली-हरयाणा दरम्यानच्या सिंघू सीमेवरच शेतकरी ठाण मांडून आहेत. \n\nआंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात सहावेळा चर्चाही झाली. तसंच शेतकऱ्यांची गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही बैठक झाली. पण त्यातून अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. \n\nकेंद्र सरकारने या कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी एक प्रस्तावही आंदोलकांना पाठवण्यात आला होता. पण तिन्ही कृषी कायदे मागे घ्या, अशीच मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. मात्र हे कायदे मागे घेणार नसल्याची सरकारची भूमिका आहे.\n\nया संपूर्ण प्रकरणात कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे सरकारचा चेहरा म्हणून पुढे आल्याचं पाहायला मिळालं. आंदोलनादरम्यान त्यांनी सरकारची बाजू लावून धरली. तसंच कायदे मागे घेणार नाही, ही सरकारची भूमिकाही ते ठामपणे मांडताना दिसले. \n\nतसंच, सरकारकडून चर्चेचे दरवाजे खुले आहेत. सरकार संवाद साधण्यास नेहमीच तयार आहे, म्हणत त्यांनी विविध चर्चांमध्येही भाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत रेल्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वेमंत्री पीयूष गोयल हेसुद्धा होते. या चर्चांमधून तोडगा निघाला नसला तरी कृषिमंत्री तोमर आपल्या परीने सरकारच्या बाजूने किल्ला लढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. \n\nपण या निमित्ताने कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचं नाव राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेत होतं. तोमर यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे. \n\nकृषी विधेयकासंदर्भात कृषी उत्पादक संघटनांसोबत बैठक\n\nतोमर यांचा चेहरा कशामुळे?\n\nशेतकरी आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना चर्चेस पाठवलं जाईल, अशी चर्चा सुरुवातीला होती. राजनाथ सिंह हे याआधी केंद्रात कृषिमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांची मदत घेतली जाऊ शकते, असं सांगितलं जात होतं. पण राजनाथ सिंह या संपूर्ण प्रकरणात कुठेच सक्रिय दिसले नाहीत.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कृषिमंत्री तोमर यांच्याकडेच संपूर्ण जबाबदारी दिली. त्यामागे विशेष कारणं असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. \n\nद प्रिंट मधील एका लेखानुसार, तोमर यांना पाठवणं ही मोदी-शाह यांची एक राजकीय खेळी होती. त्यांच्यासोबतची चर्चा ही संबंधित मंत्र्याकडून केली जाणारी चर्चा आहे, असं दर्शवण्यात आलं. या पातळीवर चर्चा निष्फळ ठरली तरी इतर मोठ्या नेत्याला पुढे आणून चर्चा करण्याचं नियोजन होतं. \n\nत्याशिवाय, सरकारमधील कृषिमंत्र्यानेच आंदोलकांना सामोरं जावं, असं मोदी-शाह यांचं मत होतं. तसंच तोमर हे लो-प्रोफाईल नेते असल्याने त्यांनी चर्चेतून कोंडी फोडण्यास यश मिळवल्यास अखेरीस श्रेय मोदी-शाह यांनाच जाईल, असा विचारही होता. \n\nतोमर हे शेतकरी पार्श्वभूमीचे नेते असल्यामुळे त्यांचा उपयोग होऊ शकतो, त्यांची महत्त्वाकांक्षाही फार मोठी नाही, असाही विचार मोदी-शाह यांनी केलेला असू शकतो.\n\nराजनाथ सिंह यांच्याकडून मंत्रिपदासाठी शिफारस\n\nनरेंद्र सिंह तोमर यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी नाही. शिवाय ते शांत स्वभावाचे आहेत. \n\nमध्य प्रदेश ते नवी दिल्ली या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. \n\nनगरसेवक ते कृषिमंत्री पदापर्यंत त्यांनी नेतृत्वाला न दुखावण्याचंच धोरण कायम ठेवलं. \n\nनरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचा संबंध 1998 पासूनच आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी मध्य प्रदेशचे संघटनात्मक प्रभारी म्हणून काम करत होते. त्या काळात वेळोवेळी..."} {"inputs":"नवीन अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांच्यापुढे एक मोठं आव्हान आहे.\n\nनवीन आकडेवारी मोदी सरकारसाठी एक मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर आव्हानांची जंत्री आहे. \n\nगेल्या आर्थिक वर्षात (एप्रिल2018- मार्च 2019 ) आर्थिक विकासाच्या दरात 6.8% टक्क्यांनी वाढ झाली. तर जानेवारी ते मार्च या तिमाहीत आर्थिक विकासाची टक्केवारी 5.8% होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत चीनपेक्षा भारत पहिल्यांदाच मागे पडला आहे.\n\nयाचा अर्थ भारताच्या अर्थव्यवस्थेची गणना जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत होत नाही. त्यामुळे नवनिर्वाचित अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर अर्थमंत्रीपद भूषवणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत. \n\nसीतारामन यांनी या आधी मोदी सरकारच्या काळात संरक्षण आणि वाणिज्य खात्याचा कारभार सांभाळला होता. मात्र आता जेव्हा अर्थव्यवस्था डळमळीत आहे तेव्हा त्यांच्या हातात अर्थमंत्रालयाची सूत्रं आली आहेत. \n\nनोकऱ्या कुठे आहेत?\n\nअर्थव्यवस्थेबद्दल आश्वासकता निर्माण करणं हे त्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ांच्यासमोरचं पहिलं आव्हान आहे. \"अल्प आणि दीर्घ मुदतीच्या धोरणात समतोल असायला हवा,\" असं अर्थतज्ज्ञ धर्मकिर्ती जोशी सांगतात.\n\nनोकऱ्या निर्माण करणं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. \n\nरोजगारनिर्मितीत अपयशी ठरल्याने मोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्यावर टीका झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार 2017-18 या काळात बेरोजगारीने गेल्या 45 वर्षांतला उच्चांक गाठला होता. \n\nजोशी यांच्यामते सरकारने बांधकाम आणि वस्त्रोद्योग असा कामगारधिष्ठित क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करायला हवं. त्याचवेळी त्यांनी आरोग्याच्या क्षेत्रावरही दीर्घकालीन रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे. \n\n\"सरकाला आरोग्य आणि कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे डॉक्टरांशिवाय नर्सेस आणि बिगर वैद्यकीय लोकांचीही गरज आहे,\" ते सांगतात. \n\nनिर्यातीती घट हा देखील रोजगारनिर्मितीसाठी एक मोठा अडथळा आहे. मध्यम आणि लघु उद्योगांना सक्षम करण्यासाठी योग्य धोरणनिर्मितीची गरज आहे. \n\nग्राहकांची वाढती मागणी\n\nचीनप्रमाणेच भारताची अर्थव्यवस्थाही गेल्या पंधरा वर्षांमध्ये देशांतर्गत वस्तूंच्या वक्रीवर (डोमेस्टिक कन्झम्प्शन) चालवली जात आहे. पण गेल्या काही महिन्यांची प्रसिद्ध झालेली आकडेवारी पाहाता ग्राहकांची खर्च करण्याची गती मंदावलेली दिसते.\n\nकार आणि एसयूव्ही गाड्यांची विक्री गेल्या सात वर्षांच्या तुलनेत सर्वांत मंदावलेली दिसते. ट्रॅक्टर, मोटरसायकल आणि स्कूटरची विक्री कमी झालेली आहे.\n\nकर्जाची मागणी मंदावली आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या उत्पन्नाच्या दरात गत तिमाहीमध्ये घट झाल्याचं दिसतं. हे सर्व ग्राहकांची खरेदी करण्याची शक्ती कशी आहे हे ओळखण्याचे मापदंड आहेत.\n\nमध्यम उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांकडे रोख रक्कम आणि खरेदी करण्याची शक्ती जास्त असावी यासाठी आयकर कमी करण्याचं आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे.\n\nएका ब्रोकरेज कंपनीचे उपाध्यक्ष असलेल्या गौरांग शेट्टी यांच्यामते सरकारने जुलै महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात वैयक्तिक आणि कॉर्पोरेट करात कपात करावी. \n\n\"असं केल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल,\" ते म्हणतात. मात्र 3.4% वित्तीय तुटीमुळे मोदींवर बंधनं येऊ शकतात.\n\nतज्ज्ञांच्या मते वित्तीय तुटीमुळे दीर्घकालीन आर्थिक विकासावर परिणाम होऊ शकतात. \n\nशेतीचा प्रश्न \n\nमोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्यासमोर शेती क्षेत्राचं कायमच आव्हान होतं. आपल्या..."} {"inputs":"नवीन उभयचर प्राण्याच्या रुपात ट्रम्प यांचं काढलेलं व्यंगचित्र\n\n ट्रम्प यांच्यासाठी टीका नवीन नाहीए. अध्यक्षपदी निवड झाल्यापासून ट्रम्प यांच्या धोरणांचा, निर्णयांचा, वक्तव्यांचा अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे समाचार घेतला. आता ट्रम्प यांच्यावर टीका करण्याचा हा अभिनव पर्याय पर्यावरणप्रेमींनी शोधून काढला आहे. \n\nवातावरण बदलाच्या गंभीर समस्येबद्दल ट्रम्प यांनी काढलेल्या उद्गारांबद्दल गांडूळसदृश दिसणाऱ्या उभयचर प्राण्याचं बारसं ट्रम्प यांच्या नावावरुन करण्यात आलं. \n\nएन्व्हायरोबिल्ड (EnviroBuild) कंपनीने लिलाव प्रक्रियेमध्ये या प्रजातीचे नाव ठेवण्याचे अधिकार 25 हजार डॉलर्सना विकत घेतले होते. या कंपनीच्या प्रमुखाने हे हक्क विकत घेऊन ट्रम्प यांच्यावरचा राग अशा प्रकारे व्यक्त केला. वातावरण बदलाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे EnviroBuild ने स्पष्ट केले आहे . \n\nवातावरण बदलविषयक धोरणांचा निषेध \n\nDermophis donaldtrumpi हा उभयचर जीव वातावरण बदलांच्या परिणामाला चटकन बळी पडणारा आहे. त्यामुळेच त्याच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या नेत्याच्या धोरणांमुळे तो नामशेष होण्याच्या वाटेव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र आहे, असे EnviroBuild चे सहसंस्थापक एडन बेल यांनी म्हटले. \n\nहा लहान, आंधळा प्राणी कणा नसलेल्या, सरपटणाऱ्या उभयचर प्राण्यांमध्ये मोडतो. तो मुख्यतः जमिनीखालीच राहतो. या प्राण्याची वैशिष्ट्ये आणि ट्रम्प यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये एडन बेल यांना अनेक समान गोष्टी आढळतात. \n\nमानवी हस्तक्षेपामुळे झपाट्याने होणाऱ्या वातावरण बदलावर एकमत करण्याची वेळ येते, तेव्हा डोनाल्ड ट्रम्पही सोयीस्कररित्या आपलं तोंड लपवतात, अशी उपरोधिक टिपण्णी बेल यांनी केली. \n\nट्रम्प यांची वादग्रस्त भूमिका \n\nवातावरणातील बदल हे मानवी हस्तक्षेपामुळे होत असल्याचे जगभरातील शास्त्रज्ञ म्हणत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे नाकारलं. राजकीय हेतूनं हे शास्त्रज्ञ असे निष्कर्ष मांडत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. \n\nवातावरण बदलाविषयीच्या पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. या कराराचा अमेरिकेतील उद्योग-व्यवसायांवर परिणाम होईल, असं कारण ट्रम्प यांनी दिलं होतं. \n\nअर्थात, एखाद्या प्राण्याच्या जातीला ट्रम्प यांचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ नाहीए. जीवशास्त्रज्ञ वार्झिक नाझारी यांनी पतंग कीटकाची एक नवीन जात शोधली होती. त्याला त्यांनी Neopalpa donaldtrumpi असं नाव दिलं. मात्र असं नाव देण्यामागे ट्रम्प यांचा निषेध करणं वगैरे उद्देश नव्हता. \n\nया कीटकाच्या डोक्यावरील रंगसंगती पाहून आपल्याला ट्रम्प यांच्या केसांची आठवण झाली, असं कारण नाझारी यांनी दिलं होतं. \n\n 14 वेगवेगळ्या प्रजातींना ओबामांचं नाव \n\nयापूर्वी नव्यानं सापडलेल्या प्रजातींना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं नावही देण्यात आलं आहे. तब्बल 14 नव्या प्राण्यांचं नामकरण ओबामांच्या नावावरुन करण्यात आलंय. यामध्ये कॅलिफोर्नियामध्ये सापडलेला एक कोळी (Aptostichus barackobamai) तसेच हवाई बेटांवर सापडलेला एक छोटा मासाही आहे. (Tosanoides Obama)\n\nजॉर्ज बुश आणि अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष डिक चेनी यांचेही नाव किड्यांच्या प्रजातीला देण्यात आले होते. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"नवीन भारतीय नोटांवरही गांधीजी कायम आहेत\n\nप्रत्येक देशाची केंद्रीय बँक त्या त्या देशाचं चलन प्रसिद्ध करत असते. भारतामध्ये नोटा प्रसिद्ध करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँकेला आहेत. एक रुपयाची नोट भारत सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात येते.\n\nभारताच्या चलनातल्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो आहे. हा फोटो बदलून त्याजागी लक्ष्मी देवीचा फोटो छापावा, म्हणजे रुपयाची परिस्थिती सुधारेल असा सल्ला भाजप नेते आणि राज्यसभेतले खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्यानंतर त्यावरून वादही निर्माण झाला होता. \n\nपण भारतीय चलनी नोटेवर कोणाचा फोटो असावा हे ठरवण्याचे अधिकार कोणाला आहेत? \n\nचलनी नोटेवरून महात्मा गांधींचा फोटो हटवला जाऊ शकतो का? \n\nभारत स्वतंत्र झाल्यापासूनच चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापला जातोय का?\n\nमहात्मा गांधीजींच्या आधी नोटांवर कोणाचा फोटो होता आणि चलनी नोटेवर गांधीजींचा फोटो पहिल्यांदा कधी छापण्यात आला?\n\nकसा झाला रुपयाचा प्रवास? \n\nभारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, पण देश 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक झाला. या दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्या प्रचलित असणाऱ्या नोटा प्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रसिद्ध करायला सुरुवात केली. \n\nरुपयाच्या जुन्या नोटा\n\nरिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर असणाऱ्या माहितीनुसार 1949 मध्ये भारत सरकारने पहिल्यांदा एक रुपयाच्या नोटेचं नवीन डिझाईन तयार केलं. यानंतर आता स्वतंत्र भारतासाठीचं नवं चिन्हं निवडायचं होतं. \n\nब्रिटनच्या राजाच्या जागी नोटेवर महात्मा गांधीचा फोटो लावण्यात येईल, असं सुरुवातीला मानलं जात होतं आणि त्यानुसार डिझाईनही तयार करण्यात आलं होतं. पण शेवटी महात्मा गांधींच्या फोटोच्या ऐवजी चलनी नोटेवर अशोक स्तंभ असावा, यावर एकमत झालं. याखेरीज चलनी नोटेच्या डिझाईनमध्ये फारसे बदल करण्यात आले नाहीत.\n\n1950 मध्ये भारतीय प्रजासत्ताकात पहिल्यांदाच 2, 5, 10 आणि शंभर रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. \n\n2, 5 आणि शंभर नोटेच्या डिझाईनमध्ये फारसा फरक नव्हता, पण रंग वेगवेगळे होते. 10 रुपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूला शिडाच्या होडीचा फोटो तसाच ठेवण्यात आला होता. \n\n1953 मध्ये नवीन चलनी नोटांवर हिंदी प्रामुख्याने छापण्यात आली. रुपयाचं बहुवचन काय असेल, याविषयी चर्चा झाली आणि रुपयाचं बहुवचन 'रुपये' असेल असं ठरलं. \n\n1954 मध्ये एक हजार, दोन हजार आणि 10 हजार रुपयांच्या नोटा पुन्हा छापण्यात आल्या. 1978 मध्ये या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. \n\nम्हणजे 1978 मध्ये एक हजार, पाच हजार आणि 10 हजार रुपयांची नोटबंदी झाली होती.\n\nदोन आणि पाच रुपयांच्या लहान चलनी नोटांवर सिंह, हरीण अशा प्राण्यांचे फोटो छापण्यात आले होते. पण 1975 मध्ये 100 च्या नोटेवर कृषी स्वावलंबन आणि चहाच्या मळ्यातून पानं खुडतानाचे फोटो दिसू लागले. \n\nमहात्मा गांधींच्या 100 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 1969 मध्ये पहिल्यांदा चलनी नोटेवर महात्मा गांधीजींचा फोटो छापण्यात आला. यामधले गांधीजी बसलेले होते आणि मागे सेवाग्राम आश्रम होता. \n\n20 रुपयांची नोट रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा 1972 मध्ये चलनात आणली आणि याच्या तीन वर्षांनंतर 1975 मध्ये 50 ची नोट चलनात आणण्यात आली. \n\n80च्या दशकात नवीन सीरीजच्या नोटा छापण्यात आल्या. जुने फोटो हटवून त्यांच्या जागी नवीन फोटो आले. 2 रुपयांच्या नोटेवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आर्यभट्ट उपग्रहाचा फोटो होता. 1 रुपयाच्या नोटेवर तेलाची विहीर, 5 रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरने शेत नांगरणारा शेतकरी, 10 रुपयांच्या फोटोवर कोणार्क मंदिराचं चक्र, मोर आणि शालीमार बागेचं छायाचित्रं होतं. \n\nदेशाच्या अर्थव्यवस्थेचा..."} {"inputs":"नवीन शस्त्रांच्या खरेदीबरोबरच विशेष सुरक्षा दलांची स्थापना करण्यात आली. विविध गोष्टींवर खर्च करण्यात आले, त्यातील काही खर्च नाहक होते. उदाहरणार्थ, काही शहरांसाठी शस्त्रधारी वाहनांची खरेदी करून ती वाहनं फक्त उभी करण्यात आली आहेत. त्यांचा फारसा वापर होत नाही.\n\nअनेक गोष्टी फक्त सुरक्षेचं कारण देऊन केल्या जातात. या गोष्टींच्या व्यवहाराचा कोणताही निर्णय सुरक्षातज्ज्ञ घेत नाहीत. \n\nसुरक्षाविषयक उपकरणांची वैशिष्ट्यं सांगून सुरक्षा कंपन्या त्या वस्तू विकतात, पण याची सुरक्षा दलांना क्वचितच कल्पना असते.\n\nज्या वस्तूंची किंमत करोडोंच्या घरात असते, त्या उत्तम असतात, असा गैरसमज आहे. या निमित्तानं व्यवहारात भ्रष्टाचाराची संधीही असतेच.\n\nथोडक्यात काय तर, आपण बिल्डिंगच्या एका दरवाज्याला एक कुलूप आणि लोखंडी गज लावले. पण खिडकी दरवाजे कायम उघडे असतात, जिथून कोणीही येऊ शकतं. \n\nसुरक्षेची एकच व्यवस्था नाही\n\nसध्या देशात सुरक्षेची एक अशी व्यवस्था नाही. मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांनी सागरी मार्गाचा आधार घेतला होता. तेव्हा कुठे सागरी सुरक्षेचं महत्त्व लक्षात आलं होतं.\n\nत्यानंतर काही तटरक्षक चौक्या उभारण्यात आल्या आण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ि गस्ती नौका अर्थात पॅट्रोलिंग बोट खरेदी करण्यात आल्या. पण लोकांची भरती केलीच नाही आणि या नौका तशाच खराब झाल्या.\n\nपॅट्रोलिंग बोटींचा काहीही फायदा नाही. कारण जोपर्यंत प्रत्येक जहाजाची नोंद होत नाही, तोपर्यंत कोणताच सागरी किनारा सुरक्षित नाही.\n\nमहत्त्वाचं म्हणजे, सागरी सुरक्षा या आराखडा एकात्मिक नसल्यानं कोणतं जहाज बेकायदेशीररीत्या फिरतं आहे, याची नोंद ठेवणं अत्यावश्यक आहे. \n\nरेडिओ लहरी पकडण्यासाठी बोटीत ट्रान्सपाँडर गरजेचं आहे. सरकारनं कायदा केला की, 20 मीटर पेक्षा लांब बोटीवर ट्रान्सपाँडर लावायला हवा. पण हा निर्णयसुद्धा अंशत:च लागू करण्यात आला.\n\nआता, दहशतवादी हल्ल्यासाठी कोणताही हल्लेखोर 20 मीटरपेक्षा लांब जहाज कशाला वापरेल, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.\n\nसुरक्षादल किती जबाबदार?\n\nसुरक्षेच्या सक्षमीकरणासाठी सुरक्षादलांना जबाबदार ठरवणं योग्य ठरणार नाही. कारण सगळे आर्थिक निर्णय दिल्लीत होतात.\n\nसुरक्षादल प्रस्ताव पाठवतात पण धोरणांचा निर्णय त्यांच्या हातात नसतो. पण, जेव्हा धोरण ठरवलं जातं तेव्हा मात्र आर्थिक नियोजनाचा विचार केला जातो.\n\nज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यांच्यावर आर्थिक निकषांच्या आधारे विशेष लक्ष दिलं जातं. विशेष सुरक्षादलांकडे जास्त लक्ष दिलं जातं. या दलाचं लक्षसुद्धा विशिष्ट गोष्टींकडेच असतं. त्यापेक्षा पोलीस आणि गुप्तचर विभागांना अधिक सक्षम केलं जावं.\n\nम्हणूनच अशा वातावरणात भारताचा गुप्तचर विभाग कसा यशस्वी झाला आहे, याबद्दल सगळ्यांना आश्चर्य वाटतं. भारताचा गुप्तचर विभाग रिसर्च अँड अॅनालिसिसस (RAW) ची क्षमता 8,000 ते 9,000 आहे. ते सगळे एजंट नाहीत. इतक्या मोठ्या देशासाठी हे मनुष्यबळ पुरेसं नाही. \n\nत्याच प्रमाणे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या इंटेलिजेन्स ब्युरोकडे (IB) 5,000 ते 7,000 पेक्षा जास्त एजंट नाहीत. राज्याच्या गुप्तचर विभागाबद्दल बोलायचं झालं तिथे अनेक छोटे-मोठे विभाग आहेत. त्याबरोबरच तिथे इंटिलेजिन्सचा डेटाबेससुद्धा नाही.\n\nक्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिमची 1996 पासून तयारी केली जात आहे. त्यात आधार कार्ड कामाला येत नाही. कारण बायोमेट्रिक व्हेरीफिकेशन कोणीही करू शकतं.\n\nक्रिमिनल डेटाबेस सिस्टम पहिल्यांदा अमेरिकेत 1968 मध्ये सुरू झाली. ती भारतात आजपर्यंत सुरू झालेली नाही. पाश्चिमात्य देशात वाहतुकीचा नियम पहिल्यांदा मोडला तरी त्याचं नाव डेटाबेसमध्ये जातं. त्या व्यक्तीने..."} {"inputs":"नवीन संशोधनानुसार समुद्रांमध्ये आधीच्या अंदाजापेक्षा 60 टक्के अधिक उष्णता शोषली गेली आहे, असं दिसून आलं आहे. त्यामुळे खनिज तेलांच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या उत्सर्जनांसाठी पृथ्वी अधिकच संवेदशील असल्याचा निष्कर्ष निघतो. \n\nतसंच या शतकात जागतिक तापमान वाढ आवाक्यात ठेवणं आणखी अवघड होणार आहे, असंही या संशोधनातून दिसून येतं. \n\nनवीन संशोधनात काय दिसून आलं?\n\nहरित वायूमधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेपैकी 90 टक्के उष्णता ही समुद्रामध्ये शोषून घेतली जाते असं Intergovernmental Panel on Climate Change (IPCC)च्या एका व्यापक अभ्यासात दिसून आलं होतं.\n\nपण, नवीन संशोधनानुसार, गेल्या 25 वर्षांपासून दरवर्षी जगभरात वीजनिर्मितीसाठी जितकी उर्जा लागते त्याच्या 150 पट उष्णता समुद्रात जाते. आधीच्या अंदाजापेक्षा हे प्रमाण 60 टक्के जास्त आहे. \n\nपृथ्वी किती तापली आहे, याचा अंदाज घेण्यासाठी संशोधक आकडेवारीचा आधार घेतात. यामध्ये मानवी कृतींमुळे उत्सर्जित होणाऱ्या हरित वायूमुळे निर्माण होणाऱ्या अधिकच्या उष्णतेचा विचार केला जातो. \n\n शास्त्रज्ज्ञांच्या आधीच्या अंदाजापेक्षा अधिक उष्णता समुद्रात शोषली जात आहे, असं नव्या संशो... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"धनांतून दिसून येतं. याचा अर्थ असाही होती की मानवीकृतींमुळे उत्सर्जित झालेल्या हरित वायूंमुळे पूर्वीच्या अंदाजापेक्षा अधिक उष्णता निर्माण करत आहेत. शिवाय हरित वायूंचं प्रमाण तितकच असताना जास्त उष्णता निर्माण होत असेल तर पृथ्वी CO2 साठी अधिक संवेदनशील आहे, हेही दिसून येतं. \n\nनवीन अभ्यासातून काय लक्षात येतं?\n\nIPCCने औद्योगिकक्रांतीच्या आधीच्या तापमानापेक्षा 1.5 डिग्री सेल्सिअसने कमी तापमान ठेवण्याचे फायदे काय असतील, हे विषद केले आहेत. पण नवीन अभ्यासातून हाती आलेली आकडेवारी पाहाता पॅरीस करारातील हवामान बदलाचं उद्दिष्ट गाठणं आव्हानात्मक असणार आहे, हेही स्पष्ट झालं आहे.\n\n\"ही मोठी चिंतेची बाब आहे. आमच्या अभ्यासानुसार IPCCचं लक्ष्य गाठणं आता अधिक आव्हानात्मक आहे. कारण तापमान कमी करण्याचे सोपे मार्ग जगाने आधीच बंद केले आहेत. तापमानात होणारी वाढ 2 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ नये, यासाठी कार्बनचं उत्सर्जन 25 टक्क्यांनी कमी करावं लागेल,\" अशी माहिती प्रिन्सटन युनिव्हर्सिटीतल्या डॉ. लौ रेस्प्लेंडी यांनी दिली. \n\nसमुद्रावर याचा काय परिणाम होऊ शकतो?\n\n21व्या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक तापमान 1.5 किंवा 2 डिग्री सेल्सिअसने कमी करणं अशक्य ठरू शकतं. जर असं घडलं तर पृथ्वीवरील अतिरिक्त उष्णता समुद्रात शोषली जाईल. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचं तापमानात वाढेल. \n\n\"गरम पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे सागरी जिवांवर त्याचा परिणाम होईल,\" रेस्प्लेंडी सांगतात.\n\nतापमानवाढ रोखली नाही तर 10 लाख लोकांवर ओढावेल पूरसंकट\n\n\"तापमान वाढल्यामुळे समुद्राचं पाणी प्रसरण पावेल. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा पातळीत आणखी वाढ होईल,\" असंही त्या म्हणाल्या. \n\nनवीन संशोधनाचा आधार काय आहे?\n\nया संशोधनासाठी शास्त्रज्ज्ञांनी 4,000 Argo floatsया प्रणालीचा आधार घेत जगभरातील समुद्राचं तापमान आणि त्यातील क्षारांचं प्रमाण मोजलं आहे. \n\nयाआधी समुद्राचं तापमान आणि क्षारता मोजणाऱ्या यंत्रणेत अनेक त्रुटी होत्या. आता हे अचूकपणे मोजता येणार आहे, असं शास्त्रज्ज्ञांच मत आहे. \n\nहवेतील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाचा आधार घेऊन समुद्राचे तापमान मोजता येणार आहे. या प्रणालीमुळे 1991पासून समुद्राच्या तापमानाची आकडेवारी मिळणार आहे. \n\nसमुद्राच्या पाण्याचं तापमान जसं वाढतं तसं त्या पाण्यातून ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. पाण्याचं तापमान वाढलं की..."} {"inputs":"नव्या नियमांप्रमाणे बार, रेस्टॉरन्ट आणि जीम रात्री 10 पर्यंत बंद व्हायला हवेत आणि एकावेळी फक्त 10 किंवा कमी लोक एकत्र एका ग्रुपमध्ये येऊ शकतात. \n\nअमेरिककेत कोव्हिड-19 च्या केसेस वाढत चालल्या आहेत. मंगळवारी, 10 नोव्हेंबरला 61,964 पेशंट हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले. या देशात सरासरी 900 लोक या रोगाने मृत्युमुखी पडत आहेत. \n\nअमेरिकेत आतापर्यंत 1 कोटीहून अधिक कोरोना व्हायरसच्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत आणि जवळपास 2 लाख 40 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. \n\nअमेरिकेत गेल्या काही दिवसात दररोज 1 लाख केसेस सापडत आहेत त्यामुळे तज्ज्ञांच्या मते दुसरी लाट अजून भयानक असेल. \n\nदवाखाने ओसंडून वाहाण्याची शक्यता \n\nअमेरिकेचे येणारे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कोव्हिड-19 सल्लागार समितीत असणाऱ्या एका सदस्याने सांगितलं की चार ते सहा आठवड्यांचा लॉकडाऊन लागू केला तर कोव्हिडचा प्रसार थांबवायला मदत होईल. \n\n डॉ मायकल ऑस्टरहोल्म यांनी म्हटलंय की टाळेबंदीमुळे उद्योगांचं जे नुकसान होईल ते भरून काढायला सरकार पुरेशी कर्ज घेऊ शकतं. \n\nन्यूयॉर्कमध्ये काय घडतंय?\n\n\"आम्हाला देशात आणि जागतिक पातळीवर कोव्हिडच्या केसेस वाढताना... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"दिसताहेत. न्यूयॉर्कला मोठ्या संख्येने केसेस सापडल्या होत्या,\" राज्याचे गव्हर्नर अॅड्र्यू कुअमो यांनी बुधवारी, 11 नोव्हेंबरला म्हटलं. \n\nशुक्रवार, 13 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू होतील. कुअमो यांनी म्हटलं की \"कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये लक्षात आलं की रात्री उशिरापर्यंत चालणारे समारंभ आणि पार्ट्या यांच्यामुळे राज्यात विषाणूचा फैलाव होत आहे.\" \n\nजर संसर्गाचा दर असाच वाढत राहिला तर न्यूयॉर्कच्या सरकारी शाळा बंद करून मुलांना ऑनलाईन शिक्षण द्यावं लागले असंही महापौर ब्लासिओ म्हणाले. \n\n\"संसर्गाची दुसरी लाट टाळण्यासाठी ही आपली शेवटची संधी असेल. आपण ती लाट थांबवू शकतो पण आपल्याला तातडीने उपाययोजना कराव्या लागतील.\" ब्लासिओ यांनी ट्वीट केलं. \n\n न्यूयॉर्कच्या हेल्थ आणि मेंटल हायजिन विभागाच्या आकडेवारीनुसार या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरला तेव्हा मार्च, एप्रिल आणि मे मिळून न्यूयॉर्क शहरात जवळपास 18,000 व्यक्तींचा मृत्यू झाला होता. \n\nदेशातलं चित्र काय?\n\n अमेरिकेतल्या इतर राज्यांचा कोरोनाचा आलेख चढताच आहे. 10 नोव्हेंबरला अमेरिकेतलं टेक्सस हे राज्य 10 लाख केसेसचा टप्पा पार करणारं पहिलं राज्य बनलं. इलिनॉईस, व्हिस्कॉन्सिन, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा अशा इतर राज्यांमध्येही आकडे वाढतंच आहेत. CBS न्यूजनुसार 15 राज्यांमधल्या हॉस्पिटल्समध्ये पेशंट्सची संख्या दुप्पट झाली आहे. \n\n आयडहो आणि मिझूरीमधल्या हॉस्पिटल्समध्ये आता जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे अनेक राज्यांचे प्रमुख आता पुन्हा निर्बंध लादत आहेत. नेवाडा राज्यात नागरिकांना 2 आठवडे घरीच राहाण्याची विनंती केलीये तर मिनिसोटामध्ये बार, रेस्टॉरन्ट रात्री 10 पर्यंत बंद व्हायला हवेत असा नियम लादला आहे. \n\n मंगळवारी मायकल ऑस्टरहोल्म यांनी CBS न्यूजशी बोलताना या परिस्थितीला 'येणाऱ्या वादळाची चाहूल' असं म्हटलं. ते म्हणाले, \"आपले दवाखाने तुडुंब भरणार आहेत आणि पेशंटला जागाही मिळणार नाही यात काही शंका नाही.\" \n\n कोरोना संकटातले सगळ्यात कठीण दिवस म्हणजे आताचा काळ ते पुढच्या उन्हाळा हे असतील हेही त्यांनी नमूद केलं. \"लवकरच आपल्या देशात दिवसाला 2 लाख केसेस सापडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही\" असं ते म्हणाले. \n\n त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे अमेरिकेच्या संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ अँथनी फाऊची यांनी म्हटलं की, \"फायझरच्या लसीसाठी तातडीने मान्यता प्रक्रिया राबवता..."} {"inputs":"नांदेडमध्ये महाजनादेश यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. \n\nमुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळं एका नवीन राजकीय चर्चेला तोंड फुटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील आरोप-प्रत्यारोप आहे की यामागे काही राजकीय समीकरणं आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. \n\nलोकसभा निवडणुकांच्या वेळेस प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीनं 48 उमेदवारांची यादी जाहीर केल्यापासून ही भाजपची 'बी' टीम आहे, अशी टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं केली होती. या निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर या 'बी' टीमनं काँग्रेस-राष्ट्रवादीचं किती आणि कसं नुकसान केलं, याचं विश्लेषण सुरू झालं. \n\nराज्यातील 10 ते 12 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी 50 हजारांहून अधिक मतं घेतली. अकोला मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांनाही अडीच लाखांहून अधिक मतं मिळाली. \n\nउस्मानाबाद, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, गडचिरोली या मतदारसंघातही वंचित बहुजन आघाडीची कामग... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िरी चांगली होती. त्याचा काँग्रेसला चांगलाच फटका बसला. \n\nत्यामुळेच विधानसभा निवडणुकीत वंचितची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. \"आम्ही काँग्रेसला 144 जागांची ऑफर दिली आहे आणि त्यांच्या निर्णयाची वाट पाहतो आहोत. प्रतिसाद आला किंवा नाही आला तरी 'MIM' सोबत आमचा निर्णय घेऊन टाकू,\" असं प्रकाश आंबेडकरांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. \n\nकाँग्रेससोबतच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादीला स्थान नको, अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली होती. या अटींवर काँग्रेस वंचितसोबत जाणार का? काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित सोबत न गेल्यास लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही मतविभागणी होणार का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा अन्वयार्थ लावणं आवश्यक आहे. \n\nदेवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं, की \"मुख्यमंत्र्यांना वंचितबद्दल एवढी आपुलकी का आहे, हे न कळण्याइतकी महाराष्ट्रातील जनता दूधखुळी नाहीये. वंचितमुळे अधिकाधिक मतविभाजन व्हावं अशीच मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे.\"\n\nवंचितचं महत्त्व वाढवणं भाजपची गरज \n\nवंचितचा वारंवार मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून उल्लेख करणं याचा अर्थ काय असं विचारलं असता राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, \"लोकसभा निवडणुकीत वंचितमुळं झालेल्या मतविभागणीचा फायदा हा भाजप-सेनेला झाला होता. त्यामुळं विधानसभेतही वंचित बहुजन आघाडीला जितकी जास्तं मतं मिळतील, तितका फायदा हा भाजप-सेनेला होईल, असं चित्र आहे. नेमक्या या कारणासाठीच वंचित बहुजन आघाडीचं मोठेपण वाढवत राहणं हे भाजपच्या डावपेचांचा भाग आहे.\" \n\n\"लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेला राज्यातील 288 पैकी 227 विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. पण भाजप आता बहुमतावर समाधानी होणार नाही. त्यांना विरोधकच नको. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचं मनोबल खच्ची करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी गरज नसतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीमधून स्थानिक नेत्यांना पक्ष प्रवेश दिला जातोय. वंचितचं महत्त्व वाढवणं हादेखील काँग्रेस-राष्ट्रवादीचं मनोधैर्य कमी करण्याचाच प्रकार आहे,\" असं अभय देशपांडे यांनी सांगितलं. \n\nविरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न \n\n\"गेल्या पाच वर्षांत राज्यातील विरोधी पक्ष हतोत्साहित झाला आहे. त्यातच अशा प्रकारच्या विधानातून करून आम्ही..."} {"inputs":"नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांचं दुःख केवळ नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांनाच कळू शकतं, असं बऱ्याचदा कानावर पडतं. पोलीस दल असो वा वैद्यकीय क्षेत्र असो की, कॉल सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी असोत या क्षेत्रातील बहुतेकांच्या वाट्याला नाइट शिफ्ट हमखास येते. त्यात जर 'रिलिव्हर' आला नाही तर त्या कर्मचाऱ्यांची स्थिती काय होते याबद्दल विचारूच नका. \n\nट्रेसी लोस्कर या अलास्कामध्ये नर्सचं काम करतात. त्यांची शिफ्ट 16 तासांची असते. आठवड्यामध्ये त्यांना चार वेळा या शिफ्टमध्ये काम करावं लागतं. आणि असं काम त्या गेल्या 17 वर्षांपासून करत आहेत. \n\n\"सुट्टीनंतर पहिल्या दिवशी मी कामावर जाते, तेव्हा मी जगज्जेती आहे असं मला वाटतं आणि आठवड्याच्या चौथ्या दिवशी मला वाटतं की आता बस्सं झालं. हे सगळं सोडून कुठं तरी निघून जावं,\" ट्रेसी सांगतात.\n\n\"मला रात्रीचं वातावरण आवडतं. सर्व काही शांत असतं. रस्त्यावर ट्रॅफिक नसतं, गजबजलेली दुकानं नसतात आणि काम अतिशय शांतपणे करता येतं,\" असं ट्रेसी म्हणतात.\n\n\"पण नाइट शिफ्टचे दुष्परिणाम देखील आहेत. रात्रीचं काम केल्यावर तुमची निरीक्षण क्षमता आणि आकलन क्षमता कमी होते असं जाणवतं. परिस्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"थितीला प्रतिसाद देण्याची जी आपली क्षमता आहे ती जर कमी झाली तर? त्याने कामावर दुष्परिणाम होऊ शकतो,\" असं त्या म्हणतात. \n\nजगभरात लक्षावधी लोक नाइट शिफ्टमध्ये काम करतात. औद्योगिक देशांमध्ये अंदाजे 7-15 टक्के लोक रात्रीच्या वेळी काम करतात असं प्रिन्सटन युनिवर्सिटीनं केलेल्या सर्व्हेमध्ये म्हटलं आहे. \n\nजैविक घड्याळ (बायोलॉजिकल क्लॉक) बिघडल्यामुळं कर्करोगाचा धोका उत्पन्न होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं देऊनही रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. \n\nनाइट शिफ्टची प्रथा सुरू तरी केव्हा झाली? \n\n\"थॉमस अल्वा एडिसननं विजेच्या दिव्याचा शोध लावला आणि मानवानं काळोखावर विजय मिळवला. पण सगळ्यांची 'झोप उडाली'. पहिला बळी गेला तो बिचाऱ्या झोपेचा,\" असं ऑक्सफर्डचे प्राध्यापक रसेल फॉस्टर म्हणतात. \n\nबायलॉजिकल क्लॉक म्हणजे काय? \n\nबायलॉजिकल क्लॉक हा शब्द आपल्याला नेहमी ऐकू येतो. पण या शब्दाचा नेमका अर्थ काय याचं उत्तर दिलं आहे ते फॉस्टर यांनी. ते म्हणतात, \"आपल्या शरीरात खूप साऱ्या जैव-रासायनिक प्रक्रिया होत असतात. एका प्रक्रियेवर दुसरी प्रक्रिया अवलंबून असते.\"\n\nजैविक घड्याळाचं काम नैसर्गिकरित्या सुरू असतं. त्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही. \n\nनिसर्गानं आपल्या शरीराची जडणघडण अशी बनवली आहे की सर्वकाही आपोआपचं सुरळीत राहतं. त्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागत नाहीत. पण खरा प्रश्न तेव्हाच निर्माण होतो जेव्हा यातील नियमितपणा जातो. \n\nफॉस्टर सांगतात, \"गंमत अशी आहे की आपलं अंतर्गत जैविक घड्याळ हे बाह्य जगावर अवंलबून असतं. याचं कारण आहे दिवस आणि रात्रीचं चक्र.\"\n\nअनादी काळापासून मनुष्य प्राणी हा रात्री झोपत आला आहे आणि दिवसा काम करत आला आहे. प्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळं जैविक घड्याळावर परिणाम होतो. \n\nरात्रीच्या वेळी काम करणाऱ्यांचा प्रकाशाशी संपर्क कमी येतो. रात्री काम करून सकाळी घरी परतताना त्यांना लख्ख उजेडातून जावं लागतं. यामुळं बायलॉजिकल क्लॉकवर परिणाम होतो. \n\nतुम्ही रोज नाइट शिफ्ट करता की नाही हा प्रश्न नाही. काही आठवड्यांनंतर जरी तुम्ही नाइट शिफ्ट केलीत आणि लख्ख उजेड पडल्यानंतर घरी जाणार असाल तर तुम्हाला त्रास होणारचं. \n\nनाइट शिफ्टमुळं शरीरावर काय परिणाम होतो? \n\nफॉस्टर समजावून सांगतात, \"तुमच्या शरीरात काही असे हार्मोन्स असतात, त्यांमुळं तुमचा 'स्ट्रेस अॅक्सिस' काम करू लागतो. ज्यावेळी प्रचंड..."} {"inputs":"नागालॅंड विधानसभेसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होत आहे. नागलॅंड प्रोग्रेसिव्ह पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात युती झालेली आहे. तर 90 टक्के ख्रिस्ती लोकसंख्या असलेल्या नागालॅंडमध्ये नागालॅंड बाप्टिस्ट चर्च काऊन्सिलने (एनबीसीसी) भाजपला मतदान करू नये असं आवाहन केलं आहे. भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा नागालँडच्या या ओळखीसाठी धोकादायक आहे, असं 'एनबीसीसी'चं म्हणणं आहे. \n\nया पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं रिओ यांच्याशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली. बीबीसी मराठीशी बोलताना रिओ यांनी वेळप्रसंगी भाजपशी युती तोडण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. \n\nते म्हणाले, \"चर्चची भूमिका योग्य आहे. ख्रिश्चन आणि अल्पसंख्याकांवर अत्याचारांच्या घटना फक्त भारतात नव्हे तर जगात इतर ठिकाणीही होतात. याबाबतीत आम्ही भाजप सोबत नाही. जे काही घडत आहे, त्याचा आम्हालाही त्रास होतो. आमच्या लोकांच्या आणि धर्माच्या रक्षणाचीच आमची भूमिका आहे. याबाबतीत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.\" \n\nसंपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी बातमीच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.\n\n'नागालँडचा विशेष राज्याचा दर्जा कायम राहील'\n\nभाजपसोबतच्या आघाडीमुळे नागाल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ँडमध्ये या प्रकारच्या घटना घडणार नाहीत, असा त्यांचा दावा आहे. \n\n\"मागील 15 वर्षांपासून भाजपसोबत निवडणूक लढवली जात आहे. हे फक्त आज आणि अचानक झालं असं नाही. वेगवेगळ्या गोष्टी होतात. पण नागालँडमध्ये वरील प्रकारचा धोका नाही. घटनेच्या कलम 25नुसार भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे,\" रिओ यांनी पुढे सांगितलं. \n\nनागालँडला घटनेच्या 371 (अ) कलमानुसार विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे, हा दर्जा कायम राहील असं ते म्हणाले. \n\n\"या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड होतो कामा नये, ही चर्चची भूमिका आहे. त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. चुकीच्या कामासाठी त्यांच्याविरोधात लढाई करू. आम्ही आमच्या धर्माचं रक्षण करू,\" रिओ सांगतात. \n\nभाजपसोबतच्या आघाडीचे ते मुख्यमंत्री होऊ शकतील का आणि वरील प्रकारच्या घटना झाल्यास आघाडीतून ते बाहेर पडतील का, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, \"हो नक्कीच. आम्हाला दाबण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही त्याविरुद्ध नक्की लढू आणि आघाडीतून बाहेर पडायची वेळ आल्यास तेही करू.\" \n\n'अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले निषेधार्ह'\n\n2014पासून रिओ दिल्लीच्या राजकारणात आहेत. देशात होणारं राष्ट्रवादाचं राजकारण, लिंचिंगसारख्या घटना आणि अल्पसंख्याक समाजावर होणारे हल्ले त्यांना चिंतेत टाकतात का, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, \"लिंचिंग तसंच अल्पसंख्याक समाजावरील हल्ले निषेधार्ह आहेत. आम्ही त्यांचा निषेध करतो. हा एक विशाल देश असून इथं वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात. त्यामुळे इथं आपण शांतता आणि सद्भावनेनं राहायला हवं.\" \n\nमोदी सरकारसोबत नागालँडच्या राजकीय समस्यांवर उपाय शोधण्याचं, राज्याला भ्रष्टाचार मुक्त करण्याचं आणि राज्यात चांगल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन रिओ यांनी दिलं. \n\nनिफ्यू रिओ यांची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\n\nहे बघितलं का?\n\nपाहा व्हीडिओ : नागालँडच्या राजकीय तळ्यातला सर्वांत मोठा मासा कोण ठरणार?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारतीय गोलंदाजांनी सुरेख मारा करत ऑस्ट्रेलियाला 195 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. \n\nया सामन्यात भारताकडून सलामीवीर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी पदार्पण केलं.\n\nमोहम्मद सिराजविषयी तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून वाचू शकता. - मोहम्मद सिराज: वडिलांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणारा धैर्यवान मुलगा\n\nकोण आहे शुभमन गिल?\n\nप्रतिभेला अविरत मेहनतीची जोड दिली तर काय होऊ शकतं याचा वस्तुपाठ शुभमन गिलच्या रुपात टीम इंडियाच्या चाहत्यांसमोर आहे. बॉक्सिंग डे दिवशी शुभमन भारतीय कसोटी संघात पदार्पण करतो आहे. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत शुभमनने प्रयत्नपूर्वक ही संधी मिळवली आहे. \n\n2018 मध्ये U19 वर्ल्डकप स्पर्धेत शुभमनने सर्वाधिक रन्स करत मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला होता. सरळ बॅट, डोकं स्थिर स्थितीत, हाय बॅकलिफ्टसह उंचावर जाणारा कोपरा, उसळत्या चेंडूवर पकड मिळवण्याची खुबी यामुळे शुभमन ज्या संघाकडून खेळतो तिथले प्रशिक्षक, कोचिंग स्टाफ, वरिष्ठ खेळाडू यांचं लक्ष वेधून घेतो. \n\n2018-19 ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रणजी हंगामात शुभमनने 9 डावात 104च्या सरासरीने 728 धावांची लूट केली. चांगल्या संघांविरुद्धची ही कामगिरी लक्षात घेऊन भारतीय अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला संघात समाविष्ट करुन घेतलं. \n\nटीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगने शुभमनच्या खेळाचं कौतुक केलं होतं. 2019 वर्ल्ड कपनंतर या मुलाला भारतीय संघात घ्यायला हवं असंही युवराज म्हणाला होता. \n\nवर्षभरात शुभमनचं टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न साकार झालं. न्यूझीलंड दौऱ्यात शुभमनने वनडे पदार्पण केलं. त्याच वर्षी शुभमनने भारतीय अ संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात धावांची टांकसाळ उघडली आणि मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला. या दौऱ्यात त्याने 204 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती. \n\nलहानपणीचा शुभमन गिल\n\nमायदेशी परतल्यानंतर भारतीय अ संघाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मुख्य बॅट्समन आणि कर्णधारपद अशा दोन्ही भूमिका शुभमन गिल याने समर्थपणे सांभाळल्या होत्या. \n\n2018 मध्ये आयपीएलमधल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 1.8 कोटी रुपये खर्चून शुभमनला संघात समाविष्ट केलं. ओपनर आणि भविष्यातील कॅप्टन म्हणून केकेआर संघ शुभमनकडे पाहतो आहे. शुभमननेही सातत्याने चांगल्या खेळी करत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. \n\n2019 हंगामात शुभमनची इमर्जिंग प्लेयर ऑफ द इअर म्हणून निवड झाली. काही महिन्यांपूर्वी आटोपलेल्या आयपीएलच्या 13व्या हंगामात शुभमनने 440 रन्स केल्या.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"नारायण राणे\n\n\"जे सरकार जनतेचं संरक्षण करू शकत नाही, ते सरकार बदलल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळवता येणार नाही. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदा पाहिला,\" असंही राणे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. बीबीसी मराठीसाठी प्राजक्ता पोळ यांनी यांची मुलाखत घेतली. \n\nनारायण राणे यांच्या या मुलाखतीचा संपादित अंश इथं देत आहोत.\n\nराज्यात कोरोनाची परिस्थिती आहे. दक्षिण मुंबईतले काही आकडे कमी झालेले आहेत. याआधी तुम्ही एक मागणी केली होती की सरकार अपयशी आहे त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी त्या मागणीवर तुम्ही ठाम आहात का?\n\nमी राजकीय मागणी केली नव्हती. कोरोनाची आजही परिस्थिती तुम्ही पाहिली तर मुंबईमध्ये 4689 मृत्यू झालेत. आणि महाराष्ट्रात 8178 एवढी मृत्यू संख्या आहे. बाधीतांची संख्या तर विचारूच नका. रोज रूग्ण वाढतायेत, मृत्यूमुखी पडतायेत याला जबाबदार कोण? हे सरकार जर मृत्यू थांबवण्यात अपयशी ठरत असेल तर हे सरकार काय कामाचं? रोज नवीन आदेश निघतात, त्याचं पालन होत नाही. जे सरकार जनतेचं संरक्षण करू शकत नाही ते सरकार बदलल्याशिवाय कोरोनावर ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नियंत्रण मिळवता येणार नाही असं माझं ठाम मत आहे. कारण हे बेजबाबदार सरकार आहे. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहील्यांदा पाहिला. \n\nमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहीजे की हे सरकार बदललं पाहीजे? \n\nया सरकारला आधी घरी पाठवून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहीजे. \n\nभाजप अजूनही आशावादी आहे का? \n\nभाजप सरळ मार्गाने सत्ता स्थापनेसाठी आजही आशावादी आहे. देशात आमचं सरकार आहे. राज्यात आम्ही चांगलं सरकार देऊ शकतो एवढी ताकद भाजपमध्ये आहे. \n\nत्यादृष्टीने काही प्रयत्न सुरू आहेत का? \n\nवरिष्ठ आम्हाला जसं मार्गदर्शन करतील त्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत. \n\nही तुमची वयक्तीक भूमिका आहे की पक्षाची भूमिका आहे?\n\nज्याअर्थी तुम्ही मला येऊन विचारता ती माझी वयक्तीक भूमिका आहे मी पक्षाला विचारून थोडी आलो. \n\nतुम्ही म्हणताय प्रयत्न सुरू आहेत तर मग भाजप कोणासोबत जाईल?\n\nजोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत आम्ही कसे प्रयत्न करतोय हे सांगणं योग्य होणार नाही.\n\nतुम्ही याआधी एक भाकीत केलं होतं की हे सरकार पडणार... आता हे सरकार पाच वर्षं टिकेल असं म्हणतायेत. तुम्हाला काय वाटत?\n\nपाच वर्षं नाही.. या सरकारच एक वर्ष जाणं मुश्किल आहे. आता अंतर्गत किती वाद आहेत. हे सरकार एकजीव नाही. प्रत्येक पक्षातले अंतर्गत वाद, भिन्न पक्षांचे वाद.. इतके मतभेत असताना हे सरकार एकजीव नाही. लोकांसाठी काय करतात? इतकं मोठं चक्रीवादळ येऊनही एक रूपया नाही. विकासासाठी एकही रूपया नाही. सिंधुदुर्गाला २५ कोटी रूपये पण मिळत नाहीत. विकास कामं बंद आहेत. हे कसलं सरकार आहे?\n\nतुम्ही म्हणताय राष्ट्रपती राजवटीवर ठाम आहात, पण याआधी तुम्ही जेव्हा ही मागणी केली होती तेव्हा पक्षाने तुम्हाला साथ दिली नव्हती, ते म्हणाले राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी भाजपची इच्छा नाही आणि सत्तेसाठी आम्ही प्रयत्न करत नाही ही विसंगती का?\n\nमी माझं मत सांगितलं. राज्यातील जनता आज सुरक्षित नाही. कोरोनामुळे जे मृत्यू आणि बाधित रूग्ण वाढतायेत, देशाच्या कोणत्याच राज्यात आता अशी परिस्थिती नाहीये. आज देशाच्या कोरोना रूग्णांची संख्या ही ५ लाखांपर्यंत गेली त्याला कारण महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात दोन लाख रूग्ण आहेत. महाराष्ट्रामुळे देशाचा आकडा वाढतोय. याला जबाबदार कोण? आरोग्य खातं काय करतं? रूग्णांना कसं ठेवलं जात? काय व्यवस्था आहे हे बघा कोरोनाची पार्थिवं ठेवायला जागा नाहीये तर जिवंत..."} {"inputs":"नारुहितो यांच्या राज्यारोहणाबरोबरच जपानमध्ये 'रेएवा' कालखंडाला सुरूवात झाली आहे. जपानी भाषेतल्या या शब्दाचा अर्थ होतो- सुसंवाद, एकोपा. \n\nजपानचे राजे अकिहितो 30 एप्रिलला सिंहासनावरून पायउतार झाले. अकिहितो यांची तीस वर्षांची कारकीर्द ही 'हेसेई' म्हणजेच 'शांततेचा काळ' म्हणूनच ओळखली जाते.\n\nजपानला शांततेच्या कालखंडातून आता सुसंवाद आणि एकोप्याच्या दिशेनं नेणारे नारुहितो हे राजघराण्याच्या पारंपरिक प्रतिमेपासून वेगळे आहेत. राजघराण्याचा वारस म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडतानाच त्यांनी आपल्या कौटुंबिक आयुष्याचाही समतोल साधला आहे.\n\nअतिशय कठीण काळात आपल्या पत्नीच्या पाठिशी उभं राहताना त्यांनी राजघराण्यातील संकेतांनाही बगल दिली होती. \n\nकुटुंबवत्सल पती आणि वडील \n\nप्रिन्स नारुहितो हे वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत त्यांच्या कुटुंबासोबतच राहत होते. भावी राजानं त्याच्या प्रजेमध्ये रहायला हवं, या राजघराणाच्या परंपरेपासून त्यांनी पहिल्यांदा फारकत घेतली. \n\nआपल्या वैयक्तिक गोष्टींऐवजी राजानं लोकांच्या भावभावनांना, गरजांना प्राधान्य द्यायला हवं या उद्देशानं ही परंपरा आखली गेली होती. पण नारुहितोंच्या जन्माच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्या वेळेस जपानी समाजव्यवस्थेत बदल होत होते. समाजाबरोबरच कुटुंबालाही प्राधान्य दिलं जाऊ लागलं. याचाच परिणाम नारुहितोंच्या जडणघडणीवर झाला असावा. \n\nनारुहितो त्यांच्या पत्नीसोबत\n\nकुटुंबाला महत्त्व देण्याचा नारुहितोंचा स्वभाव ठळकपणे अधोरेखित झाला जेव्हा त्यांची पत्नी तणावग्रस्त होती आणि त्यातून उद्भवलेल्या आजारांना तोंड देत होती. \n\nनारुहितो यांच्या पत्नी प्रिन्सेस मसाको या माजी राजनयिक अधिकारी होत्या. राजघराण्यातील आयुष्य आणि मुलाला जन्म देण्याचा दबाव यांमुळे त्यांना तणावाने ग्रासलं असल्याचं निदान 2004 साली करण्यात आलं. \n\nप्रिन्स नारुहितो यांनी यावेळी आपल्या एकुलत्या एका मुलीच्या, प्रिन्सेस ओकोला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. प्रिन्सेस मसाको या त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत नसल्याची टीका व्हायला लागल्यानंतर नारुहितोंनी खंबीरपणे आपल्या पत्नीची बाजू घेतली. \n\nनारुहितो यांची मुलगी प्रिन्सेस ओकोवरुनही अनेक विवाद झाले आहेत. जपानी राजघराण्याच्या नियमानुसार केवळ मुलगाच राजगादीचा वारस ठरतो. नारुहितोंना मुलगीच असल्यामुळे राजघराण्याचा पुढचा वारसदार कोण, असा प्रश्नही विचारला जायचा. \n\nया चर्चांचं प्रमाण इतकं वाढलं होतं, की 2004 साली जपानचे तत्कालिन पंतप्रधान ज्युनिचिरो कोईझोमी यांनी राजघराण्याचे नियम बदलण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जेणेकरून प्रिन्सेस ओको ही राजघराण्याची वारस ठरू शकली असती. \n\nअर्थात, 2006 साली ओकोच्या चुलत भावाचा, प्रिन्स हिसाहितोचा जन्म झाला आणि अखेरीस या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. \n\nअभ्यासू व्यक्तिमत्त्व \n\n59 वर्षांचे प्रिन्स नारुहितो हे इतर बाबतीतही त्यांच्या पूर्वसुरींपेक्षा खूप वेगळे आहेत. नारुहितो यांचे वडील राजे अकिहितो अगदी जन्मापासूनच अभिषिक्त प्रिन्स होते. त्यामुळे त्यांच्यावर अनेक बंधनं होती. नारुहितो यांना मात्र त्यांच्या आवडीचं शिक्षण घेण्याची संधी आणि स्वातंत्र्य मिळालं. \n\nनारुहितो यांनी टोकियोमधील गाकुश्वाईन विद्यापीठातून इतिहास या विषयामध्ये पदवी घेतली. त्यानंतर नारुहितो उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले. \n\n1983 ते 1985 या काळात ते ऑक्सफर्डमध्ये होते. त्यांनी या काळात थेम्स नदीमधील वाहतूक व्यवस्था या विषयावर अभ्यास केला. जलवाहतूक हा पुढील काळातही नारुहितो यांच्या अभ्यासाचा विषय राहिला. \n\nऑक्सफर्डमधील दोन वर्षांचा नारुहितो यांच्या आयुष्यावर खूप प्रभाव पडला. 1993 मध्ये त्यांनी 'द..."} {"inputs":"नाशिकहून निघालेल्या लाँग मार्चमध्ये वार्तांकनासाठी सहभागी झालेले पत्रकार पार्थ मीना निखिल यांनी बीबीसी मराठीला या मोर्चाबाबत माहिती दिली. ते सांगतात की, \"मोर्चात पहिल्या दिवशी 25 हजार शेतकरी सहभागी होते. मुंबईत येईपर्यंत ही संख्या 50 हजार होणार आहे. मोर्चात 96 वर्षांच्या आजोबांसह महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या आहेत.\"\n\nशेतकऱ्यांच्या या लाँग मार्चमध्ये आदिवासी शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. वनजमिनींचा संपूर्ण ताबा शेतकऱ्यांना मिळावा अशी प्रमुख मागणी त्यांच्याकडून होत आहे. याचबरोबरीनं, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांसाठी पेंशनची तरतूद केली जावी, बोंड अळीग्रस्त आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना विनाशर्त तातडीनं मदत मिळावी या मागण्याही त्यांनी केल्या आहेत.\n\nनाशिकहून निघालेला हा मार्च शनिवारपर्यंत ठाण्याजवळील भिवंडी इथे पोहोचला होता. यावेळी मार्चमध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील फलक उंचावून हे शेतकरी सरकारचा निषेध करत होते.\n\nलाँग मार्चमध्ये आदिवासी समाजातील लोककलाकारही सहभागी झाले आहेत. आदिवासी समाजाचे पारंपरिक असलेले पावरी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हे वाद्य वाजवणारे हे दोन लोककलाकार. त्यांच्यासह वासुदेव यांसारखे अन्य लोककलाकारही सहभागी झाले आहेत.\n\nशेतकऱ्यांचा हा लाँग मार्च एकूण आठवडाभर चालणार असूनही महिलांनीही मोठ्या संख्येनं मार्चमध्ये सहभाग नोंदवला आहे. निषेधाचे फलक घेऊन महिलाही आघाडीवर आहेत.\n\nभारतीय किसान सभेचे पदाधिकारी जे. पी. गावीत म्हणाले की, \"शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विधान भवनाला घेराव घालण्यात येईल. सरकारनं वेगळा मार्ग अवलंबला तर शहीद म्हणून घरी येऊ. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही.\"\n\nसरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, त्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा भारतीय किसान सभेनं नाशिकमध्ये दिला आहे.\n\nमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी संप केला होता. त्यानंतर शेतकरी आत्महत्या, बोंड अळीची समस्या, कर्जमाफी, गारपीट अशा मुद्द्यामुळे हा लाँग मार्च लक्षवेधी ठरला आहे.\n\nहे वाचलं का?\n\nहे पाहिलं का?\n\nभारतीय किसान सभेच्या या लाँग मार्चमधून बीबीसी मराठीने केलेलं फेसबुक लाईव्ह तुम्ही इथं पाहू शकता.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"नासाच्या TheInside Lander मुळे उलगडणार मंगळाबाबतची नवी रहस्यं\n\nहे यान मंगळाच्या अंतरंगाचा वेध घेणार आहे. मंगळावरील एलिजिएम प्लॅनिशिआ या मैदानी भागावर हे यान उतरलं.\n\nमंगळावरच्या खडकाळ भागाचं अंतरंग कसं आहे, हे शोधण्यासाठी या यानावर बरीच उपकरणं आहेत. यातली काही उपकरणं युरोपमध्ये बनलेली आहेत.\n\nयानाच्या लॅंडिगच्या वेळेची सात मिनिटं अतिशय महत्त्वाची होती. त्या सात मिनिटांचा शास्त्रज्ञांवर ताण आला होता. या सात मिनिटादरम्यान हे यान नासाला संदेश पाठवत होतं. जेव्हा हे यान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं तेव्हा नासाच्या कंट्रोल रूममध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. \n\nसध्या हे यान मंगळाच्या अवतीभवतीची छायाचित्रं घेत आहे. काही वेळातच या ठिकाणची माहिती पृथ्वीवर येण्याची शक्यता आहे. \n\nकाय आहे 'The InSight lander'? \n\nमंगळावर यान उतरत असताना त्याचा वेग नियंत्रित करण्यासाठी लागलेली सात मिनिटं अतिशय महत्त्वाची होती. या कालावधीत यानाचा वेग 20,000 किमी प्रति तासाने कमी करण्यात आला. या मोहिमेमुळे आपल्या हाती अशी माहिती येईल जी आतापर्यंत कधीच आली नव्हती असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. \n\nहे यान मंगळावर एक सा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"इज्मोमीटर ठेवणार आहे. त्यामुळे मंगळावरील हालचालींची माहिती आपल्या वेळोवेळी मिळेल. मंगळाच्या पृष्ठभागावर भूकंपाचे धक्के बसतात की नाही हेही या उपकरणाद्वारे तपासले जाणार आहे. \n\nहे पहिलं यान आहे जे मंगळाच्या पृष्ठभागावर खोदकाम करून त्याच्या अंतरंगांची माहिती देईल. त्याच बरोबर पृष्ठभागावर एक वेगळं उपकरण बसवण्यात येईल. हे उपकरण मंगळाच्या पृष्टभागाखाली पाच मीटर जाऊन तापमानाची नोंद घेईल. \n\nमंगळ ग्रह किती सक्रिय आहे याचा अंदाज तापमानामुळे मिळू शकतो. या मोहिमेच्या तिसऱ्या प्रयोगात रेडिओ ट्रान्समिशनचा वापर होणार आहे. मंगळ ग्रह आपल्या अक्षाभोवती फिरत असताना गदागदा हलतो. असं का होतं हे या रेडिओ ट्रान्समिशनव्दारे आपल्याला कळेल असा दावा वैज्ञानिक करत आहेत. \n\nया प्रकल्पावर काम करणाऱ्या एक शास्त्रज्ञ सुझान स्म्रेकर सांगतात, \"एक प्रयोग करून पाहा. एक कच्चं अंडं घ्या आणि एक उकडलेलं. दोघांना फिरवा. दोन्ही अंडी वेगवेगळ्या पद्धतीनं फिरतील. आपल्याला आज हे माहीत आहे की दोन्ही अंड्यांच्या आत काय आहे. एका अंड्यात द्रव आहे तर दुसऱ्यात घन पदार्थ. पण मंगळाच्या अंतरंगात काय आहे हे आपल्याला माहीत नाही.\"\n\nही मोहीम मंगळ ग्रह आतमधून भरीव आहे की द्रव हे याचं रहस्य उलगडेल असा दावाही त्या करतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"नासाच्या पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या उंच खांबावरच्या कॅमेऱ्याने काढलेला फोटो, 27 मार्च 2021\n\n18 फेब्रुवारीला मंगळावर उतरल्यापासून या रोबोने त्याच्या आजूबाजूच्या परिसराचे फोटो काढायला सुरुवात केली. रोव्हर जिथे उतरला ते येझरो विवर (Jezero Crater) या ग्रहाच्या विषुववृत्ताच्या उत्तरेला असून ते 49 किलोमीटर्स व्यासाचं आहे. \n\nया रोव्हरवर असणाऱ्या इंजेन्युईटी (Ingenuity) या लहानशा हेलिकॉप्टरनेही हवेतून काही फोटो काढले आहेत. या ग्रहावर उडवण्यात आलेलं हे पहिलं हेलिकॉप्टर आहे. \n\nनासाच्या या मंगळ मोहिमेदरम्यान पाठवण्यात आलेल्या छायाचित्रांपैकी ही काही निवडक छायाचित्रं. \n\n6 एप्रिलला पर्सिव्हिअरन्सने Watson (Wide Angle Topographic Sensor for Operations and Engineering) कॅमेऱ्याने हा सेल्फी फोटो काढला. शेजारीच इंजेन्युइटी हेलिकॉप्टरही दिसतंय. पृथ्वीवर पाठवलेले एकूण 62 फोटो एकत्र जोडून हा फोटो तयार करण्यात आलाय.\n\nपर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या खाली चारही पायांवर उभं असणारं इंजेन्युईटी हेलिकॉप्टर, 30 मार्च 2021\n\nया इंजेन्युईटी हेलिकॉप्टरचं वजन आहे 1.8 किलो, मंगळावरच्या विरळ वातावरणामध्ये हेलिकॉप्टर उडवण्याचा ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हा पहिलाच प्रयत्न असून या हेलिकॉप्टरचं यशस्वी उड्डाण पुढच्या मंगळ मोहिमांसाठी तंत्रज्ञानाच्या नव्या कक्षा खुल्या करणारं ठरणार आहे. 5 एप्रिल 2021\n\nएका वेगळ्या ग्रहावर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी उड्डाण करत 19 एप्रिलला इंजेन्युईटीने इतिहास घडवला. या फोटोच्या मध्यभागी हे हेलिकॉप्टर दिसतंय. जमिनीपासून 3 मीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर काही सेकंदं तरंगत राहिलं आणि पुन्हा जमिनीवर टेकलं.\n\nइंजेन्युईटी हेलिकॉप्टरने काढलेला पहिला फोटो. दुसऱ्या उड्डाणादरम्यान हे हेलिकॉप्टर पृष्ठभागापासून 5 मीटरवर तरंगत 6 फूट पुढे गेलं आणि माघारी आलं. या फोटोत पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या चाकांच्या खुणा आणि हेलिकॉप्टरची सावली दिसतेय. 22 एप्रिल 2021\n\nतिसऱ्या उड्डाणादरम्यान इंजेन्युइटी हेलिकॉप्टरने काढलेला पर्सिव्हिअरन्सचा फोटो.\n\n7 मे रोजी इंजेन्युईटी हेलिकॉप्टरने 10 मीटर उंच उडत 423 फुटांचं अंतर पार केलं आणि एका नवीन जागी ते उतरलं.\n\nयेझरो विवरात उतरल्यानंतर पर्सिव्हिअरन्स रोव्हरचा पहिला फेरफटका. एक टन वजनाच्या या रोव्हरवर मंगळाचा पृष्ठभागाचा, वातावरणाचा आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठीची उपकरणं आहेत. 4 मार्च 2021\n\nपर्सिव्हिअरन्स रोव्हरवर असणाऱ्या लेझरच्या मदतीने ग्रहाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात येतो. फोटोतला हा दगड 15 सेंटीमीटरचा आहे आणि रोव्हरच्या उपकरणाने त्याची पाहणी करताना झालेली छिद्रं यात दिसतायत. 28 मार्च 2021\n\nया रोव्हरवर वेगवेगळे कॅमेरे आहेत. हा फोटो रोव्हरच्या उजव्या डोळ्याने काढलाय. मानवी डोळ्यांना जे दृश्य दिसतं, तसं चित्र पर्सिव्हिअरनच्या उंच खांबावर असणाऱ्या दोन कॅमेऱ्यांच्या मदतीने मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. 13 मे 2021\n\nपर्सिव्हिअरन्सच्या डाव्या डोळ्याने म्हणजे डाव्या बाजूच्या कॅमेऱ्याने काढलेला फोटो. 22 मार्च 2021\n\nया फोटोतल्या टेकडीचं नाव आहे सांता क्रूझ. रोव्हरपासून अडीच किलोमीटरवर ही टेकडी होती. हा मंगळावरच्या येझरो विवराचा भाग आहे. या टेकडीपलिकडे दूरवर या विवराचा काठ दिसतोय. 20 एप्रिल 2021\n\nपर्सिव्हिअरन्स रोव्हर मंगळावरचं एक वर्ष म्हणजे पृथ्वीवरची साधारण दोन वर्षं काम करेल इतक्या निधीची तरतूद सध्या या मोहिमेसाठी करण्यात आलेली आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही..."} {"inputs":"निकालांच्या दिवशीसुद्धा (2 मे 2021) भाजपच्या पदरात काही पडतं की नाही, याची चर्चा सुरू असताना संध्याकाळी नागरकोईल मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आणि तामिळनाडूतला भाजपचा वनवास अखेर संपला. एम. आर. गांधी यांच्या रुपाने भाजपचा पहिला आमदार आता तामिळनाडूच्या विधानभेत असणार आहे.\n\nतामिळनाडूच्या विधानसभेत एवढ्या वर्षांमध्ये भाजपला एकही आमदार निवडून पाठवणं शक्य झालेलं नव्हतं. पण या ऑप्शनल टाकलेल्या राज्यात आता भाजपचा अखेर प्रवेश झाला आहे आणि याबरोबरच कायम स्थानिक पक्षांचा आणि तामिळी अस्मितेचा वरचष्मा असलेल्या या राज्यात हिंदुत्वाच्या विचारसरणीचं बिजं भाजपला पेरता आली आहेत. \n\nभाजपला या निवडणुकीत मिळालेलं हे यश अल्प असलं तरी निवडणुकीच्या माध्यमातून तामिळ समाजात हिंदुत्व, हिंदू धर्म आणि मंदिर हे मुद्दे आता चर्चेचा विषय झालेले आहेत. याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही.\n\nम्हणूनच निवडणुकांमध्ये अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांना आपण हिंदूविरोधी नसल्याचं सांगावं लागलं. हिंदू मंदिरांसाठी निधीचं आश्वासन द्यावं लागलं, पेरियार यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या एम. के. स्टॅलिन यांना त्यांची पत्नी किती धार... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्मिक आहे, ती कशी रोज मंदिरात जाते हे सांगावं लागलं. यावरूनच लक्षात येतं की आतापर्यंत पेरियार यांच्या विचारधारेचा वारसा सांगणारं तामिळनाडूचं राजकारण कूस बदलत आहे. \n\nकरूणानिधी आणि स्टॅलिन\n\nत्यामुळेच आता सत्तेत आलेल्या द्रमुक आणि स्टॅलिन यांच्यासमोर विचारधारेचा पेच उभा राहिला आहे. बीबीसी तामिळचे पत्रकार बाला सुब्रह्मण्यम याबाबत अधिक माहिती सांगतात. \n\n\"स्टॅलिन हे एक प्रकारे भाजपनं या निवडणुकीत त्यांच्या समोर टाकलेल्या जाळ्यात फसले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या समोर 2 पर्याय उभे राहतात. पहिला म्हणजे त्यांच्या पक्षाला पुन्हा त्यांच्या मुलभूत मुद्द्यांकडे म्हणजेच तामिळी अस्मिता आणि सामाजिक न्याय या मद्द्यांकडे वळवावं लागेल. दुसरा पर्याय म्हणजे आता आत्मसात केलेला सॉफ्ट हिंदुत्वाचा पुढेसुद्धा अंगीकार करणे. पण दुसरा पर्याय वापरणे म्हणजे पुन्हा एकदा भाजपच्या जाळ्यात फसण्यासारखंच आहे,\" असं बाला सुब्रह्मण्यम सांगतात.\n\nपण तामिळनाडूच्या राजकारणासाठी हे काही नवं नसल्याचं बाला सांगतात. \"करुणानिधी आणि जयललिता यांना या दोन्ही आघाड्यांवर आतापर्यंत लिलया खेळता आलेलं आहे. जशी वेळ बदलेली तसं त्यांनी त्यांचं राजकारण बदललं आहे. आता स्टॅलिन यांना ते किती आणि कसं जमतं ते पाहावं लागेल. पण एक मात्र नक्की की यावेळी मात्र भाजपनं नवं आणि मोठं आव्हान स्टॅलिन यांच्यापुढे उभं केलं आहे.\"\n\nद हिंदूचे उपनिवासी संपादक डी. सुरेश कुमार हेसुद्धा या मुद्द्याशी सहमत होतात. \n\nबीबीसी मराठीशी बोलताना ते सांगतात, \"जसं पूर्वी ख्रिश्चन मिशनरी करत होत्या, तसं आता हिंदू उजव्या विचारांची मंडळी ग्रामीण भाग आणि गरीब वस्त्यांमध्ये जाऊन पाठशाळा उघडत आहेत. तिथं ते मोफत शिक्षण देत आहेत. पुस्तकं देत आहेत. हळूहळू ते त्यांची विचारधारा नव्या तरुणांमध्ये पसरवत आहेत. त्यांचा हा प्लॅन यशस्वी झाला आणि जर द्रमुकला त्यांना प्रत्युत्तर देता आलं नाही तर मात्र भाजप तामिळनाडूत नक्की पसरेल.\"\n\nतामिळनाडूच्या विधानसभेत आधी एकतरी आमदार निवडून पाठवायचा हे आमचं पहिलं लक्ष्य होतं. त्यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले आहेत. आता पुढच्या ध्येयांवर काम करू असं चेन्नईतल्या आरएसएसच्या काही प्रचारकांनी मला सांगितलं. \n\nतामिळनाडूचं राजकारण आणि समाज आता बदलला असल्याचा दावासुद्धा आरएसएसची ही मंडळी करतात. \n\nआर.एस.एसचे चेन्नई महानगर प्रमुख गोपालकृष्ण के. बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, \"1970 च्या दशकात..."} {"inputs":"निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. पॉल यांचं हे वक्तव्य भारतातील कोव्हिड-19 च्या बिघडणाऱ्या परिस्थितीचं वास्तव दर्शवणारं आहे. \n\nत्सुनामीसारख्या पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने भारताला विळखा घातलाय. भारतात गेले सहा दिवस सलग तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची नोंद झालीय. \n\nएकीकडे, कोरोनारुग्णांची संख्या वाढतेय, तर दुसरीकडे लॅन्सेट जर्नलने कोव्हिड-19 चा प्रसार हवेतून होतो आणि संशोधनातून याचे पुरावे मिळाल्याचं स्पष्ट केलंय.\n\nमुंबईच्या केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनीदेखील बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, \"कोरोनाचा प्रसार हवेतून होतोय.\" \n\nकोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत घरात असतानाही मास्क घालण्याची वेळ आलीय का? या प्रश्नाचं उत्तर आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला...\n\nघरातही मास्क घाला - केंद्र सरकार\n\nदेशात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनलीय. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या पहाता, केंद्र सरकारनेही घरात मास्क घालण्याचा सल्ला लोकांना दिलाय. \n\nनिती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल म्हणतात, \"आपण बाहेर मास्क घालण्याबद्दल बोलतो होतो. आता, कोव्हिड... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरलाय. त्यामुळे घरातही मास्क घातलं पाहिजे.\"\n\nजर घरात क्वारंटाईन होणं शक्य नसेल, तर क्वारंटाईन सेंटरमध्ये जावं असं डॉ. पॉल पुढे म्हणाले. \n\nलक्षणं नसणारे रुग्ण जास्त \n\nकोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येपैकी 85 ते 90 टक्के रुग्णांमध्ये कोणतीच लक्षणं आढळून येत नाहीत. \n\nकेंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 ची लक्षणं नसलेला व्यक्ती कामानिमित्त बाहेर फिरताना किंवा घरी संसर्ग पसरवू शकतो. \n\nतज्ज्ञ सांगतात, म्युटेट झालेला (बदललेला) व्हायरस पहिल्यापेक्षा जास्त भयंकर आहे. हा डबल म्युटंट रोगप्रतिकारशक्तीला चकवणारा आहे. यामुळे घरातील एका सदस्याला लागण झाली, तर संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित होत असल्याचं दिसून आलंय. \n\nकल्याणच्या फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. संदीप पाटील म्हणतात, \"लक्षणं नसलेल्या लोकांमुळे घरी संसर्ग पसरतोय. त्यामुळे सद्य स्थितीत घरात राहूनही आपण कुटुंब कोरोनाबाधित झाल्याचं पहातोय.\" \n\nहोम क्वारंटाईन असलेले कोरोनारुग्ण\n\n\"घरात एखाद्याला कोरोनाची लागण झाली असेल तर, इतरांनी मास्क घातलं पाहिजे. कोरोनाग्रस्त व्यक्तीनेही मास्क घातलं पाहिजे,\" असं डॉ. पॉल पुढे सांगतात. \n\nराज्याभरात लक्षणं नसलेले आणि सौम्य लक्षणं असलेले लाखो कोरोनाग्रस्त रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. \n\nमुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, शहरात 5 लाखांपेक्षा जास्त रुग्ण सद्य स्थितीत होम क्वारंटाईनमध्ये उपचार घेत आहेत. \n\nनागपूरचे डॉ. प्रितम चांडक म्हणतात, \"होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांनी कुटुंबातील व्यक्तींशी जेवण, औषध किंवा पाणी देण्यावेळी संपर्कात येताना मास्क घालावं. कुटुंबातील सदस्यानेही मास्क घालणं गरजेचं आहे. दोघांमध्ये 6 ते 10 फुटांचं अंतर असलं, तरी दोन मास्क घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे.\"\n\nमुंबईच्या व्हकार्ट रुग्णालयाचे इंटर्नल मेडिसनतज्ज्ञ डॉ. बेहराम पारडिवाला सांगतात, \"कोव्हिड रुग्ण घरातील एका खोलीतच रहाणार असेल आणि बाहेर येणार नाही. तर त्याने मास्क घालण्याची गरज नाही. पण बाथरूममध्ये जाण्यासाठी बाहेर यावं लागल्यास रुग्णाने मास्क घालावा.\"\n\nभारतासारख्या देशात घरात मास्क घालणं शक्य आहे? \n\nनागपूरचे डॉ. प्रितम चांडक म्हणतात, \"संशोधनात दिसून आलंय की घरात मास्क घालण्याचा फायदा होऊ शकतो. पण, प्रॅक्टिकली हे शक्य नाही.\"\n\n\"मास्क घालताना आणि काढताना योग्य काळजी घ्यावी लागते. घरात लोकांचा एकमेकांशी संपर्क येतो. मास्क योग्य..."} {"inputs":"नितीन गडकरी\n\nसत्य परिस्थिती : या सरकारच्या कार्यकाळात रस्तेबांधणीत वाढ झाली आहे. मात्र तिप्पट नक्कीच नाही. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये विधान केलं होतं की त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत सगळ्यांत जास्त रस्ते तयार झाले आहेत. \n\n\"आजच्या घडीला रस्त्याची जी कामं होत आहे ती मागच्या सरकारच्या तिप्पट आहेत,\" असं ते म्हणाले. \n\nभारतात रस्त्यांचं विस्तृत जाळं पसरलं आहे. सध्या भारतात 50 दक्षलक्ष किमीचे रस्ते आहेत. \n\nभारतात तीन प्रकारचे रस्ते आहेत. \n\nभारताला 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा रस्त्यांची लांबी 21,378 किमी होती. 2018 मध्ये हा आकडा 1,29,709 किमी इतका झाला आहे. \n\nराष्ट्रीय महामार्ग केंद्र सरकारतर्फे बांधले जातात. त्यांना निधीही केंद्र सरकार पुरवतं. दिल्लीत आणि राज्यांमध्ये मात्र महामार्ग राज्य सरकारतर्फे बांधले जातात. \n\nग्रामीण भागातील रस्ते केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. \n\nबांधकामाचा खर्च वाढला\n\nगेल्या दशकातील शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार 2014 पासून म्हणजेच भाजप सत्तेत आल्यापासून रस्त्यांच्या बांधणीत कमालीची वाढ झाली आहे.\n\n2013-14 साली काँग्रेस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सरकारने 4,260 किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले होते. \n\n2017-18 या काळात विद्यमान भाजप सरकारने 9,289 किमी लांबीचे रस्ते बांधले आहेत. 2013-14 च्या आकड्यांपेक्षा हा आकडा दुपटीपेक्षा जास्त आहे. \n\nडिसेंबर 2018 मध्ये झालेल्या एका परीक्षणात रस्तेबांधणीचे 300 प्रकल्प 2019च्या शेवटपर्यंत पूर्ण होतील. \n\nराष्ट्रीय महामार्ग बांधण्यासाठी विद्यमान सरकारने अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. \n\nरस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मते रस्ते आणि महामार्ग ही देशाची संपत्ती आहे. \n\nत्यांच्या प्रयत्नांची काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही स्तुती केली आहे. \n\nग्रामीण भागातील रस्तेबांधणी\n\nग्रामीण भागातील रस्त्यांची लांबी वाढवण्याची योजना तत्कालीन NDA सरकारने आखली होती. ही योजना 2000 सालातील आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात भाजप सरकारने म्हटलं की 2016-17 मध्ये 47,000 किमीपेक्षा जास्त लांबीचे रस्ते बांधले गेले आहेत. \n\n\"2016-17 या काळात ग्रामीण भागात झालेलं रस्त्याचं बांधकाम मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेलं सगळ्यांत जास्त बांधकाम होतं,\" असं भाजपतर्फे सांगण्यात येतं.\n\nमात्र गेल्या दशकातील आकडेवारीवर एक नजर टाकल्यास असं लक्षात येतं की 60,017 किमीचे रस्ते बांधले गेलेत. तेव्हा काँग्रेस सत्तेत होती. \n\nभाजप सत्तेवर आल्यापासून ग्रामीण भागातील विशेषत: दुर्गम भागातील रस्तेबांधणीच्या तरतुदीत प्रत्येक आर्थिक वर्षात वाढ झाली आहे.\n\nडिसेंबर 2018 मध्ये आलेल्या अहवालानुसार जागतिक बँक रस्त्यांच्या बांधणीसाठी मदत करत आहे. त्यांच्या मते ही प्रगती समाधानकारक आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"निधी राजदान\n\nनिधी राजदान यांनी ट्वीट करून सांगितलं की, त्यांच्यासोबत ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार घडलाय. अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून त्यांना ऑफर या फसवणुकीतून देण्यात आली.\n\nया फसवणुकीला बळी पडल्यानं निधी राजदान यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीतील नोकरीही सोडली होती.\n\nत्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, \"मी एका अत्यंत गंभीर फिशिंग हल्ल्याची बळी ठरलीय.\"\n\n'फिशिंग हल्ला' म्हणजे काय?\n\nफिशिंग ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार आहे. यातून लोकांना बँकेची माहिती किंवा पासवर्ड्स यांसारखी खासगी माहिती शेअर करण्यास सांगितलं जातं.\n\nअशी फसवणूक करणारे लोक स्वत:ला प्रतिष्ठित कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगतात आणि समोरील व्यक्तीला तसा विश्वासही ठेवायला भाग पाडतात. त्यानंतर खासगी माहिती काढून फसवणूक करतात.\n\nहे हल्लेखोर तुम्हाला टेक्स्ट मेसेज पाठवतात, तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क करतात किंवा सरळ फोनही करतात.\n\nफिशिंगला बळी पडलेल्या लोकांना वाटतं की, ते मेसेज किंवा फोन त्यांच्याच बँक किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरकडून आलेत. \n\nबँक खात्याच्या अॅक्टिव्हेशनसाठी किंवा सिक्युरिटी चेकसाठी काही माहिती मागितल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी जाते. माहिती न दिल्यास तुमचं खातं बंद होण्याची भीती दाखवली जाते. अशा गोष्टीतून काही फसवणूक होऊ शकते, हे माहित नसलेले लोक खासगी माहिती शेअरही करतात.\n\nयातून पीडित व्यक्तीला एका बनावट वेबसाईटवर नेलं जातं. ती वेबसाईट पूर्णपणे खरी वाटते. तिथे जाऊन खासगी माहिती मागितली जाते. \n\nनिधी राजदान\n\nखासगी माहिती तिथे दिल्यानंतर सायबर गुन्हेगार त्या माहितीचा वापर करतात आणि फसवणूक करतात. त्या फेक वेबसाईट्समध्ये मालवेअर इंस्टॉल केला जातो. त्यातूनच तुमची माहिती चोरली जाते.\n\nलोकांची फसवणूक करून त्यांचे पासवर्ड आणि तत्सम खासगी माहिती मिळवण्यासाठी सायबर गुन्हेगारांसाठी हा सर्वात सोपा मार्ग मानला जातो.\n\nऑनलाईन फसवणूक कशी रोखायची?\n\nमात्र, या फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुमच्याकडे काही मार्ग आहेत.\n\nअनोळखी ठिकाण, लोकांकडून येणारे कॉल, ईमेल आणि मेसेजपासून नेहमीच सावध राहा. विशेषत: तुम्हाला नावानं संबोधित न करणाऱ्या व्यक्तीपासून अधिक सावध राहा.\n\nमोठ्या कंपन्या कधीच तुमच्याकडे तुमची माहिती ईमेल किंवा फोनद्वारे मागत नाहीत.\n\nलिंकवर क्लिक करण्यासाठी सांगण्यात येणाऱ्या कॉल, मेसेज आणि ईमेलपासून सावध राहा.\n\nमात्र, एखादा ईमेल करणारा किंवा फोन करणारा संबंधित कंपनीचा आहे, याची पूर्ण खात्री नसेल, तर थेट संबंधित कंपनीला फोन करून तपासा. यासाठी संबंधित कंपनीच्या बिल, बँक स्टेटमेंट किंवा अन्य कागदपत्रावर असलेल्या फोन नंबरचाच वापर करा. \n\nही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"निर्मला सीतारामन\n\nगेल्या सात वर्षांत झालेली ही सर्वांत मोठी पीछेहाट आहे. उत्पादन क्षेत्र आणि कृषीक्षेत्रातील घसरणीचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाल्याचं दिसलं आहे. \n\nअर्थ मंत्रालयाने आकडेवारी जाहीर करण्याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेतली. सध्या आपली अर्थव्यवस्था 2.6 ट्रिलियन डॉलर इतकी आहे, असं निर्मला सीतारामण यांनी सांगितलं. बॅंकांची स्थिती सुधारण्याबाबत सरकार गंभीर असल्याचं सीतारामण यांनी सांगितलं. बुडित कर्ज वसूल करण्याबाबत पावलं उचलली जातील असं सीतारीमण यांनी सांगितलं. \n\nपंजाब नॅशनल बॅंक, ओरिएंट बॅंक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांचं विलीनीकरण करण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे. पंजाब नॅशनल बॅंक ही अॅंकर बॅंक राहील. या बॅंकेची उलाढाल 18 लाख कोटी रुपयांची होईल.\n\nबॅंकांचं प्रशासन सुधारण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येईल. 250 कोटी रुपयांच्या वर कर्ज घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीची परवानगी आवश्यक असणार आहे. त्यामुळे कर्ज बुडण्याची शक्यता कमी केली जाईल. \n\nरिअल इस्टेटची स्थिती सुधारण्याबाबत पावलं उचलणार असल्याचं सीतारामण यांनी सांगितलं.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"निर्मला सीतारामण यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"निर्मला सीतारामन यांनी सगळ्यात आधी पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक यांच्या विलीनीकरणाची घोषणा केली. आता सार्वजनिक बॅंकांची संख्या 12 वर येणार आहे. \n\nदुसरी सगळ्यांत मोठी बँक\n\nपंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक या 3 बँकांचं विलीनीकरण होईल. यामुळे 17.95 लाख कोटी व्यवहारासहित ही देशातील सगळ्यात मोठी बँक असेल. \n\nचौथी सगळ्यांत मोठी बँक\n\nकॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचं विलीनीकरण होईल. 15.20 लाख कोटी व्यवहारासहित ही देशातील सगळ्यांत मोठी चौथ्या क्रमांकाची बँक असेल, असं त्यांनी पुढे सांगितलं. \n\nपाचवी सगळ्यांत मोठी बँक\n\nयुनायटेड बँक, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं विलीनीकरण होईल, असंही त्यांनी म्हटलं. यामुळे शाखांच्या संख्येत ही देशातील सगळ्यांत मोठी पाचव्या क्रमांकाची बँक असेल. \n\nसातवी सगळ्यांत मोठी बँक\n\nइंडियन बँक आणि अलाहाबाद बँकेचं विलीनीकरण होईल. 8.08 लाख कोटी व्यवहारासहित ही देशातील सगळ्यांत मोठी सातव्या क्रमांकाची बँक असेल, त्या पुढे म्हणाल्या. \n\nविलीनीकरण करण्याची कारणं काय?\n\nविलीनीकरणाच्या कारणांविषयी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रूपा रेगे-नित्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सुरे म्हणतात, \"या बँकांचा NPA मोठा आहे. लहान बँका रिझर्व्ह बँकेच्या निगराणीखाली आहे. त्यांना स्वत:चं अस्तित्व टिकवणं अवघड होणार आहे. NPA वाढलं असताना बँकांकडे पुरेसं भांडवल नसतं. त्यामुळे ज्या मोठ्या बँका आहेत त्यात छोट्या बँकांचा समावेश केला, तर एकत्रितपणे भांडवल जमा होतं आणि ते योग्य पद्धतीने वापरता येईल.\" \n\n\"दुसरं म्हणजे या बँकांचे प्रश्न अनेक होते. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कमी झाला आहे. लघुउद्योग ठप्प झाले आहेत, गेल्यावर्षी शेतकी उद्योगातही अनेक अडचणी होत्या. या सगळ्याचा परिणाम बँकांवर होतो आणि छोट्या बँकांना यातून बाहेर यायला कठीण जातं. पण त्याचवेळी मोठ्या बँकेवरही त्याचा बोजा होतो. त्यामुळे बँकांचं हे लग्न इतकं सोपं नाही. हे जबरदस्तीने लावून दिलेलं लग्न आहे. आर्थिक दबावामुळे सरकारला हे करावं लागलं आहे.\" असं त्या म्हणाल्या.\n\nराजीव कुमार, अर्थसचिव\n\nतर बँकांच्या सक्षमीकरण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आहे असं मत अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे व्यक्त करतात. \n\nपरिणाम काय होतील?\n\nसध्याची आर्थिक परिस्थिती पाहता सरकारला हे पाऊल उचलावं लागलं आहे असं मत रूपा रेगे नित्सुरे व्यक्त करतात. कारण इतकं भांडवल सरकारला देता आलं नसतं असं त्यांचं मत आहे. \n\nसरकारच्या या घोषणेविषयी बोलताना बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे माजी सचिव विश्वास उटगी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, \"याला आपण बँक सुधारणा म्हणू शकत नाही. कारण बुडित कर्जं असणाऱ्या दोन बँकांचं विलिनीकरण केलं, तर त्यातून निर्माण होणारी बँक ही मोठी असेल, पण ती सशक्त आहे असं म्हणता येणार नाही. हे दोन लंगड्यांना पाय बांधून एकत्र पळायला सांगण्यासारखं आहे. बँकांना सशक्त करायचं असेल तर बँकांमधली थकित आणि बुडीत कर्ज वसूल करायला हवीत. बँकांची बुडित कर्ज 'राईट ऑफ' करणं हे ठेवीदारांच्या पैशांवर पाणी सोडण्यासारखं आहे. सरकारचं हे धोरण अर्थव्यवस्थेला खड्ड्यात नेणार आहे.\"\n\nया विलिनीकरणाच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या परिणामाबद्दल विचारलं असता उटगी म्हणाले, \"सरकारने जाहीर केलंय की कर्मचारी कमी केले जाणार नाहीत. पण गेल्या 10 वर्षांमध्ये सरकारने नवीन कर्मचारी भरती केलेलीच नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि आहे ते मनुष्यबळ वापरून आम्ही बँका चालवू असं सरकारला वाटतंय.\"\n\nविलीनीकरण होतं म्हणजे नेमकं काय होतं.?\n\nदोन बँका विलीन झाल्यावर छोट्या बँकेची ओळख पूर्णपणे पुसली जाते. आता विलीन झालेल्या बँका..."} {"inputs":"निलेश खेडेकर या तरुणानं प्रेयसीची माफी मागण्यासाठी 'शिवडे आय एम सॉरी'चे एक दोन नव्हे... तर तब्बल '३०० फलक' इथल्या पिंपळे सौदागर, वाकड आणि रहाटणी परिसरात लावले होते. \n\nमाध्यमांचं याकडे लक्ष गेल्यानं या प्रकारबद्दल सगळीकडेच उलट-सुलट चर्चा सुरू आहे. मात्र, हा मानसिक विकृतीचा प्रकार असल्याचं मत मनोविकार तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. \n\n'फिल्मी स्टाईल'नं अतिरंजितपणाकरून सगळ्यांचं लक्ष वेधण्याची ही वृत्ती असल्याचंही तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.\n\nप्रेयसीची माफी मागण्यासाठी या तरुणानं असं पाऊल उचलल्यानंतर सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये याबद्दल चर्चा सुरू झाली. \n\nस्थानिक पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. इथल्या वाकड पोलीस ठाण्यानं या प्रकरणी तपास सुरू केला.\n\nया प्रकरणाचा तपास करणारे वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश माने सांगतात,\"'शिवडे आय अॅम सॉरी....' या आशयाची पहिली बातमी दैनिक पुढारीमध्ये पहिल्यांदा वाचली. त्या दिवशी माझी सुट्टी होती.\n\nमात्र तरीही घटनेच्या चौकशीचे मी आदेश दिले. नेमके या आशयाचे पोस्टर कुणी लावले याचा शोध घेण्यास सुरवाता केली. मात्र पोस्टरवर कुठल्याही व्यक्तीचं नाव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नव्हतं, ब्रॅंडचं नाव नव्हतं. त्यामुळे आम्हाला हे नेमके कुणी केलं आणि हे काय आहे समजत नव्हतं.\"\n\nमाने पुढे सांगतात, \"मग आम्ही शहरातल्या पोस्टर तयार करून देणाऱ्या दुकानांमध्ये चौकशी करायला सुरवात केली. \n\nतेव्हा आम्हाला हे पोस्टर बनवून घेणाऱ्या आदित्य शिंदे या तरुणाची माहिती मिळाली. आदित्य शिंदेला ताब्यात घेऊन त्याच्या चौकशी केली असता निलेश खेडेकरचा हा प्रकार समोर आला.\n\nनिलेश खेडेकरची मैत्रीण वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होती. तिची समजूत काढण्यासाठी हा सगळा खटाटोप केल्याचं निलेश खेडेकरनं चौकशी दरम्यान सांगितलं.\"\n\n२५ वर्षीय निलेश खेडेकरनं आपला मित्र आदित्य शिंदेच्या मदतीनं छोटे-मोठे असे ३०० फलक बनवून घेतले. गेल्या शुक्रवारी मध्यरात्री पाच-सहा कामगाराच्या मदतीनं आदित्य शिंदेनं ते फलक सगळीकडे लावले.\n\nमाने सांगतात, \"मूळ घटना काय आहे हे तपासून त्याची माहिती काढून देण्याचं काम आमचं होतं. घटनेचा तपास करून त्याची सर्व माहिती आम्ही पिंपर-चिंचवड महापालिकेच्या 'आकाश चिन्ह' या विभागाकडे दिली आहे.\n\nआता यावर महापालिकेच्या आदेशानुसार आम्ही पुढची कारवाई करू, पण अजून महापालिकेकडून कारवाईचे आदेश आले नाहीत.\"\n\nनिलेश खेडेकर नेमका आहे तरी कोण?\n\nपंचवीस वर्षीय निलेश खेडेकर हा मूळचा पुण्याच्या घोरपडे पेठेतला आहे. निलेशचा स्वतःचा व्यवसाय आहे. तसंच तो एमबीएचं शिक्षण घेत आहे.\n\nया प्रकरणाविषयी विचारले असता निलेश खेडेकर म्हणतो, \"ही प्रक्रिया न्यायालयाच्या अधीन असल्यामुळे मी या विषयावर कोणेतीही प्रतिक्रिया देण्यास इच्छुक नाही. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मी या विषयावर सविस्तर बोलेन.\"\n\nमात्र या घटनेविषयी वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणतात, \"जोपर्यंत महापालिका कोणत्याही कारवाईचे आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही.\"\n\n'समोरच्याला लाजवण्याचा मनोविकार'\n\nएखाद्या तरुणानं मैत्रिणीशी वाद झाल्यानंतर अशा स्वरूपाचं पाऊल का उचललं असावं? यासाठी त्याची कोणती मनोवस्था कारणीभूत ठरली असावी? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत बीबीसीने मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांच्याशी बातचीत केली.\n\nबर्वे सांगतात, \"हा एक प्रकारचा मनोविकार आहे. हल्लीच्या तरुण पिढीला कोणत्याही प्रकारचा नकार किंवा विरोध सहन होत नाही. त्यांना त्यांच्या मनासारखं झालं नाही, तर ते त्याविरुद्ध पाऊल उचलतात. अशावेळी ते समोरच्याला लाजिरवाणं..."} {"inputs":"निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा करण्यात आली असली तरी अशाप्रकारच्या योजनांचा आपल्या देशात मोठा इतिहास आहे. गरिबी हटाव, रोजगार हमी योजना, मनरेगा, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना वेळोवेळी जाहीर करण्यात आल्या आहेत. \n\n1971 साली इंदिरा गांधी यांनी 'गरिबी हटाव'ची घोषणा देऊन निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला लोकसभेत 352 जागांवर विजय मिळाला होता.\n\n'दीर्घकालीन कार्यक्रम जाहीर करायला हवेत'\n\nमनरेगा, शेतकऱ्यांना थेट पैसे देणे आणि राहुल गांधी यांनी मांडलेली गरिबांच्या खात्यात पैसे जमा करण्याची पद्धती अशा प्रकारच्या योजनांमधून खरंच गरिबी नष्ट होते का, असा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होतो.\n\nयाबाबत टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे प्राध्यापक संजीव चांदोरकर यांनी बीबीसीकडे आपलं मत मांडलं. \n\nते म्हणतात, \"एका वाक्यात सांगायचं झालं तर अशा योजनांमधून गरिबी दूर होत नाही. पण ते मोठ्या आजारावर तात्कालीक बॅंडेडसारखे उपयुक्त ठरू शकतात.\"\n\nयोग्य लाभार्थी ओळखणं हे एक मोठं आव्हान असतं.\n\nमग एखाद्या सरकारनं धोरण आखावं तरी कसं यावर ते सांगतात, \"आर्थिक धोरणं ही काही स्वयंभू नसतात. इ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"थं आधी तुम्हाला ध्येय निश्चित करूनच योजना आखाव्या लागतात. अर्थशास्त्राकडे सामाजीक शास्त्र म्हणून पाहिलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक योजना किंवा धोरण मार्क्स काय म्हणाला होता, फ्रिडमन काय म्हणाला होता असं विचारून पूर्वी मांडलेल्या धोरणांशी ताडून पाहाता येत नाहीत. त्यामुळे आर्थिक धोरणं ही मानवकेंद्री असली पाहिजेत.\"\n\nदीर्घकालीन आर्थिक योजना राबवल्या पाहिजेत\n\nया आर्थिक योजना किती काळ राबवाव्यात याबाबतही काही मर्यादा असाव्यात असं चांदोरकर यांचं मत आहे. ते म्हणतात, \"कोणत्याही देशातल्या कोणत्याही माणसाला आधी त्याच्या अंगावर असलेल्या भारातून मोकळं केलं पाहिजे. त्यासाठी अशा योजनांचा उपयोग होतो. लोकांना जगण्यालायक मानवी अवस्थेत आणण्यासाठी त्याची अवश्यकता असते. \n\nएखाद्या रुग्णाला आधी प्रथमोपचार दिले जातात. नंतर त्याला रुग्णालयात दाखल करून उपचार, शस्त्रक्रिया केली जाते, नंतर आहार वगैरेची काळजी घेतली जाते तसंच या योजना म्हणजे एक प्रथमोपचार आहेत.\n\nपरंतु काही वर्षांनी या योजना टप्प्याटप्प्याने कमी व्हायला पाहिजेत. लोकांनी कोणत्याही राजकीय पक्षाला तुम्ही पाच वर्षांचा काय विचार केला आहे असा प्रश्न विचारायला हवा. दीर्घकाळासाठी योजना बनवणे आवश्यक आहे.\"\n\nअशा योजनांमुळं लोक निष्क्रीय होतात ? \n\nया योजनांची सवय लागून लोक निष्क्रीय होतील असी भीती भारतामध्ये अनेक दशके व्यक्त केली जाते. चांदोरकर यांच्यामते, \"हा विचार आणि ही भीती अत्यंत चुकीची आहे. आधी लोकांना सुविधा देऊन तर पाहा. प्रयोग करून पाहिल्याशिवाय त्यातून काय निर्माण होईल हे समजणार नाही. \n\nआजच्या युगात तरूणांना नवं जग खुलं झालं आहे. तरुणांच्या नव्या आकांक्षा वाढल्या आहेत त्यामुळं आजच्या पीढीला स्टार्ट अप कॅपिटल, व्हेंचर कॅपिटल अशा योजना दिल्यास ते त्याचा लाभ घेतील. जुनाट प्रकारचे रोजगार मिळवण्यापेक्षा तरूणांना स्टार्ट अपचा पर्याय नक्की आवडेल.\"\n\n'योजना लागू होण्यापूर्वी लाभार्थी ओळखणं महत्त्वाचं'\n\nमुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांनी अशा योजनांचा गरिबांना नक्कीच फायदा होऊ शकतो, असं मत व्यक्त केलं. \n\nमनरेगा\n\nते म्हणतात, आजवर अनेक योजना लागू झाल्या मात्र त्यांचा खरा लाभ लोकांना होतोच असं दिसलेलं नाही, योजनांमध्ये घुसलेले एजंटस किंवा योग्य लाभार्थ्यांना मदत न मिळणं असे अडथळे येतात. परंतु थेट खात्यामध्ये मदत देणं हा चांगला पर्याय आहे. \n\nलाभार्थी..."} {"inputs":"निवडणुकीपूर्वी भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्याचं आश्‍वासन दिलं होतं. पण जवळपास तीन वर्षं झाल्यानंतरही भाजप सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबद्दल कोणतंही पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे फडणवीस सरकारच्या भूमिकेबाबत विदर्भवाद्यांमध्ये संभ्रम आहे.\n\nस्वतंत्र विदर्भाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी म्हणाले, \"विदर्भातील शेतकरी सक्षम झाला पाहिजे. विदर्भात अनेक प्रकल्प सुरू आहेत. विदर्भ सक्षम झाल्याशिवाय वेगळं राज्य घेणं योग्य होणार नाही.\"\n\nदरम्यान, बीबीसी मराठीने या विषयावर सोशल मीडियावर वाचकांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या.\n\nयावर अनेक वाचकांनी अखंड महाराष्ट्राचा नारा देत, पुढची निवडणूक तुम्हाला महागात पडेल, असा इशारा दिला आहे. तर काही वाचकांनी, \"स्वतंत्र विदर्भासाठी 2019 ही डेडलाईन\" असल्याचं म्हटलं आहे. \n\nबीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर आलेल्या अशाच काही निवडक प्रतिक्रिया:\n\nअभीराम साठे म्हणतात, आपली राजधानी जर नागपूरला हलवली तर विदर्भ आपोआप सक्षम होईल. तर तुषार भगत म्हणतात, यांचा विकास खरच वेडा झाला आहे. \n\n\"आमचा महाराष्ट्र हा काय बर्थडे केक आहे का? कोणी पण येई... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ल आणि कापून जाईल. हे कधीच होऊ दिलं जाणार नाही,\" अशी प्रतिक्रिया अमित काजबजे यांनी दिली आहे.\n\nदादाराव अरुणाबाई पंजाबराव यांनी गडकरींना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत - \"तुमचं महाराष्ट्राच्या विकासाशी काहीच घेणं देणं नाही. त्यामुळं कुठंतरी तुमचंच सक्षमीकरण आड येतंय, असं वाटतं. स्वतःची झोळी भरता भरता विदर्भ अन् महाराष्ट्राचा विसर पडलेले मंत्री म्हणून आपली अजरामर ख्याती राहील,\" असं ते म्हणतात. \n\n\"महाराष्ट्राच्या जीवावर हे सक्षम होणार आणि नंतर महाराष्ट्राची नाळ तोडणार. गरज सरो आणि वैद्य मरो. या लाभार्थ्यांना 2019 मध्ये नामशेष करायची वेळ आली आहे,\" अशी प्रतिक्रिया हेमंत बोरकर यांनी दिली आहे. \n\nसंदीप रायपुरे म्हणतात, \"निवडणुकीपूर्वी पक्षाच्या जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाचा विषय होता. तेव्हा विदर्भ सक्षम होता. आता द्यायची वेळ आली तर असक्षम. ही नीती बरी नव्हे. आधीच देशभरात पंतप्रधानासंदर्भात \"फेकू\" चर्चा सुरू आहे.\"\n\n\"आधीपासूनच भाजप विदर्भवादी राहिला आहे. त्यात नागपूर केंद्रस्थानी. हिंदी भाषिक सुद्धा भरपूर, त्यामुळे हा १०५ हुतात्म्यांचा अपमान वाटत नसावा त्यांना,\" अशी प्रतिक्रिया प्रथमेश पाटील यांनी दिली आहे.\n\n\"महाराष्ट्राची स्थापना होऊन 57 वर्षं झाली तरी अजून विदर्भ सक्षम झाला नाही, हे राजकीय नेते मंडळीचे अपयश आहे,\" असं मत पारस प्रभात यांनी व्यक्त केलं आहे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. \n\n\"अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे हिंसाचार झाला आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा मोडला. मोदींना त्याबदद्ल अजिबात पश्चात्ताप झाला नाही. पश्चिम बंगालच्या लोकांनी याची गंभीर दखल घेतली आहे. अमित शहा यांच्यावर कारवाई करायला हवी,\" असं त्यांनी म्हटलं आहे.  \n\n\"मी मोदींविरुद्ध बोलतेय म्हणून पश्चिम बंगालला लक्ष्य केलं जात आहे. निवडणूक आयोग भाजपच्या नियंत्रणाखाली काम करत आहे. हा अयोग्य निर्णय आहे. कालचा हिंसाचार अमित शहांमुळे झाला आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस का बजावली नाही? किंवा त्यांना का बडतर्फ केलं नाही,\" असा सवाल त्यांनी केला आहे.   \n\nनिवडणूक आयोगाचा नेमका निर्णय काय?\n\nपश्चिम बंगालमधल्या 9 मतदारसंघामध्ये गुरुवारी रात्री 10 वाजता प्रचार संपणार आहे. जो आधी शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता संपणार होता. \n\nशेवटच्या टप्प्यात बंगालमध्ये 9 जागांवर मतदान होणार आहे. \n\nगुरुवारी रात्री 10 वाजता पश्चिम बंगालमधील नऊ जागांसाठीचा प्रचार संपणार आहेत. डमडम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":", बरासत, बसिरहट, जयनगर, मथुरापूर, जाधवपूर, डायमंड हार्बर दक्षिण आणि उत्तर कोलकाता या नऊ जागांवर शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. \n\n19 मे ला लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे. सामान्य परिस्थितीत प्रचार 17 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता संपणं अपेक्षित होतं. मात्र निवडणूक आयोगाने एक दिवस आधीच प्रचार संपवण्याचा आदेश दिला आहे. \n\nनिवडणूक आयोगाच्या मते कलम 324 चा पहिल्यांदाच वापर केला जाणार आहे. \n\nनिवडणूक आयोगाने कोलकातामध्ये झालेला हिंसाचार आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती तोडण्याची घटना दु:खद आहे आणि सरकार दोषींना लवकरच अटक करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. \n\nनिवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे एडीजी (सीआयडी) राजीव कुमार आणि प्रधान सचिव (गृह) अत्री भट्टाचार्य यांना पदावरून हटवलं आहे. \n\nराजीव कुमार यांना निवडणूक आयोगानं नवी दिल्लीतल्या गृह मंत्रालयात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच त्यांना उद्याच म्हणजे गुरुवारी सकाळी 10 वाजता मंत्रालयात ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"निवडणूक निकालानंतर त्रिपुरात हिंसक घटनांची नोंद होते आहे.\n\nनिवडणूक काळात होणाऱ्या हिंसक घटनांसाठी त्रिपुरा ओळखलं जात नाही. या राज्यातल्या फुटीरतावाद्यांचा अंतही अहिंसक ठरला. कारण फुटीरतावाद्यांनी समर्पण केल्यानंतर ते रबराची शेती करत आहेत. अशाप्रकारे त्रिपुरातल्या फुटीरतावाद्यांचा कंपू हिंसेविनाच शांत झाला. \n\nआर्म्ड फोर्सेज स्पेशल पॉवर अॅक्ट रद्दबातल करणारं त्रिपुरा एकमेव राज्य आहे. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात हिंसक घटनांनी थैमान घातलं आहे.\n\nराजधानी आगरतळाच्या नजीक आणि बांगलादेश सीमेजवळच्या परिसरात हिंसक घटना अधिक तीव्र झाल्याचं वृत्त आहे. \n\nपश्चिम त्रिपुरा प्रशासनानं 144 कलम लागू करत जमावबंदी लागू केली आहे. 13 पोलीस ठाण्यांच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आल्याचं पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी मिलिंद रामटेक यांनी सांगितलं. आणखी दोन दिवस जमावबंदी लागू असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. \n\nत्रिपुरात उसळलेल्या हिंसेत अनेक घरांचं नुकसान झालं आहे.\n\nनिवडणूक निकालांनंतर आमच्या पक्षाच्या कार्यालयांसह नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांना लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोप डाव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्या पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. अगरतळ्याचे माजी आमदार झुमू सरकार यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. ते आपल्या गावी आहेत. \n\nदुकानांना लावली आग\n\nस्वत:च्या सुरक्षेसाठी अनेक नातेवाईकांना घरी बोलावलं, असं झुमू सरकार यांनी बीबीसीला सांगितलं. रोज धमक्या मिळत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुरवण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था काढून घेण्यात आली आहे. झुमू सरकार यांच्या घरापासून थोड्याच अंतरावर लंगा पाडा आहे. याठिकाणी सीपीएम समर्थकाच्या दुकानाला आग लावण्यात आली. \n\nबातचीत सुरू असतानाच त्याठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आगमन झालं. त्यांनी या आगीचं कारण शॉर्ट सर्किट सांगितलं. \n\nजवळच्या लंकमूरा पंचायत पाडा परिसरातील सुकुमार आचार्जी आणि त्यांची पत्नी शोभिता यांच्या घराची अक्षरक्ष: राखरांगोळी झाली आहे. ढिगाऱ्यातून जगण्यासाठी आवश्यक वस्तू हुडकून काढण्याचं काम ते करत होते. \n\nसशस्त्र लोकांनी केला हल्ला\n\nसीपीएम कार्यकर्ता असल्याचं सुकुमार यांनी सांगितलं. निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी सशस्त्र लोकांनी घरावर हल्ला केल्याचं ते सांगतात. \n\n\"आमच्या घरी येऊन तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी घराला आग लावली. आता इथून पळून जा अशा धमक्याही आम्हाला देण्यात येत आहेत,\" असं त्यांनी सांगितलं. \n\nत्यांचे कुटुंबीय घाबरले आहेत. सुरक्षित ठिकाणी जाऊया असं पत्नी शोभिता या सुकूमार यांना सांगतात. \n\nमी गावाची पाहणी करत असतानाच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून ओळख सांगणारे संजीब देब तिथं आले. तोडफोडीच्या घटना सीपीएमच्या लोकांनीच केल्या आहेत. भाजपचा त्यात काही सहभाग नाही असं ते म्हणाले. \n\nहल्ल्यांमागे सीपीएमचाच हात असल्याचं भाजप कार्यकर्ते संजीब देब यांनी सांगितलं.\n\n\"निवडणुकीत पराभवानंतर सीपीएमकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यांना आम्हाला बदनाम करायचं आहे. जवळपासच्या परिसरातली सीपीएम पक्षाची कार्यालयं तोडण्यात आली. यामागे त्यांच्याच पक्षातील माणसं आहेत,\" असं संजीब देब यांनी सांगितलं. \n\n\"सीपीएमच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर थांबवून मारहाण करण्यात येत आहे. त्रिपुरातलं वातावरण खराब करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हीच भीती आमच्या मनात होती,\" असं सुकुमार यांनी सांगितलं. \n\nदरम्यान माजी आमदार झुमु सरकारही घर सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला..."} {"inputs":"नीस शहराचे महापौर ख्रिश्चियन एस्ट्रोसी यांनी एका व्यक्तीला अटक केल्याचं सांगितलं आहे. \n\nही घटना दहशतवादी घटना असल्याची चिन्हं आहेत असं ते म्हणाले. \n\nघटना घडल्याच्या प्रदेशातून जाणं लोकांनी टाळावं असे फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी लोकांना सांगितले आहे.\n\nफ्रान्समधील नीस शहराचे ठिकाण\n\nपैगंबर मोहम्मद यांचं कार्टून दाखवणाऱ्या फ्रान्सच्या एका शिक्षकाच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या वक्तव्यांनी अनेक मुस्लीम देशांची नाराजी ओढवली आहे.\n\nमॅक्रॉन यांनी आपल्या वक्तव्यात 'कट्टरवादी इस्लाम'वर टीका केली होती आणि शिक्षकाची हत्या म्हणजे 'इस्लामिक दहशतवादी हल्ला' असं म्हटलं होतं.\n\nआज हल्ला झालेलं ठिकाण\n\nत्यानंतर अनेक अरब देशांनी फ्रान्सच्या उत्पादनांचा बहिष्कार सुरू केला आहे. कुवेत, जॉर्डन आणि कतारमधील काही दुकानांमधून फ्रान्समधील उत्पादनं हटवण्यात आली आहे. लिबिया, सीरिया आणि गाझा पट्टीत फ्रान्सच्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत.\n\nयावर फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, बहिष्काराच्या गोष्टी अल्पसंख्याक समुदायातील कट्टर गटच करू शकतो.\n\nपैगंबर मोहम्मद यांचं वादग्रस्त कार्टून वर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्गात दाखवल्याप्रकरणी एका शिक्षकाची हत्या झाल्यानंतर मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद सुरू झाला आहे.\n\nएका विशेष समुदायाच्या भावनेचा विचार करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणता येऊ शकत नाही, असं म्हणत मॅक्रॉन यांनी स्वत:चा बचाव केला आहे.\n\nयामुळे धर्मनिरपेक्ष फ्रान्सची एकता कमी होते, असंही त्यांचं म्हणणं आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"नुरुद्दीन यांनी बीबीसीला सांगितलं की यावेळी इम्रान खान यांच्या चाहत्याने त्यांना सांगितलं की ईदला इम्रान खान यांना विशेष भेट देण्याची त्याची इच्छा आहे. नोमान नावाच्या या चाहत्याने अमेरिकेहून सापाचं कातडं मागवलं आहे.\n\nया कातड्यापासून चपला तयार कराव्यात अशी त्यांची इच्छा आहे. नुरुद्दीन यांनी चपला तयार करण्यास सुरुवात केली आहे. ईदच्या आधी इम्रान खान यांना ते या चपला भेट म्हणून सादर करतील असा त्यांना विश्वास आहे. \n\n\"ही अतिशय आरामदायी चप्पल असेल. या चपलेमुळे त्यांना उष्णतेचा त्रास जाणवणार नाही. ही चप्पल घालून कितीही काम केलं तरी ते थकणार नाहीत. मला विश्वास आहे की त्यांना या चपला नक्की आवडतील.\"\n\nनुरउद्दीन यांचा मुलगा सलीमुद्दीन यांनी सांगितलं की त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी मिळून ही चप्पल तयार केली आहे. या चपलेचं डिझाईन करण्यात नुरुद्दीन यांचा सिंहाचा वाटा आहे. \n\nसलामुद्दीन यांच्या मते ही चप्पल तयार करण्यासाठी सापाच्या चार फूट कातड्याचा वापर केला असून चपला भेट दिल्यानंतर या चपलेला ब्रँडनेमही देण्यात येईल. \n\nया चपलेची किंमत पाकिस्तानी रुपयात 40 हजार रुपये आहेत. \n\nजगभरात सापाच्या कातड्यापास... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ून अनेक वस्तू तयार केल्या जातात. लोक त्याचा वापरही करतात. \n\nत्याचवेळी प्राणीहक्क कार्यकर्ते या वस्तूंचा विरोध करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात अजगराच्या कातडीपासून तयार केलेल्या वस्तूंची किंमत हजारो डॉलर्स आहे.\n\nपाकिस्तानात अजगराशी निगडीत कायदे\n\nतज्ज्ञांच्या मते चपला अजगराच्या कातडीपासून तयार केल्या जातात कारण छोट्या सापाच्या कातड्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यासाठी मोठ्या सापाचं कातडं वापरलं जातं. त्यात अजगराचाही समावेश आहे. \n\nपाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील प्राध्यापक आणि प्राणीशास्त्रज्ज्ञांनी सापाच्या कातड्याचा फोटो पाहिला आणि बीबीसीला सांगितलं की ही अजगराचं कातडं आहे. \n\nत्यांच्या मते पाकिस्तानातील अजगर आता नष्ट झाले आहेत किंवा त्यांची संख्या आता अतिशय कमी झाली आहे. \n\nपाकिस्तानमध्ये यावेळी फक्त भम्बर जिल्ह्यातच अजगर आहेत. \n\nतज्ज्ञांच्या मते अजगरांची संख्या कमी होण्याचं कारणं बेकायदा व्यापार आणि तापमानाशी निगडीत गोष्टी आहेत. \n\nवन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते आताही अजगराची तस्करी आणि त्याच्या कातड्याच्या विक्रीची प्रकरणं समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी इस्लामाबाद वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कमीत कमी दोन अजगरांचं कातडं जप्त केलं आहे. \n\nअधिकाऱ्यांच्या मते या कातड्यांची परदेशात तस्करी करण्याचा प्रयत्न सुरू होता. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानशिवाय संपूर्ण देशात अजगराला सुरक्षित प्रजातींचा दर्जा आहे. ते विकण्यावर आणि खरेदीवर बंदी आहे.\n\nConservation of International endangered species या संस्थेचा पाकिस्तानही सदस्यही आहे. जगभरात अजगराच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी आहे. त्याचं कातडं घेण्यासाठी या संस्थेची परवानगी घ्यावी लागते. अगदी अपवादात्मक परिस्थितीतच ही परवानगी दिली जाते. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"नेल्सन मंडेला यांना मिठी मारणारी ही महिला म्हणजे त्यांच्या पत्नी विनीफ्रेड मॅडकिजेला म्हणजेच विनी मंडेला. \n\nविनी नावानंच ओळखल्या जाणाऱ्या विनी मंडेला यांचं सोमवारी वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी येताच अनेकांच्या मनात त्यांचा आणि नेल्सन मंडेलांचा हा फोटो चमकून गेला. \n\nविनी आणि नेल्सन मंडेला यांची प्रेम कहाणी\n\nमंडेला जेव्हा देशद्रोहाचा खटला लढत होते, त्याच काळात विनी आणि मंडेला यांच्यातलं प्रेम फुलत होतं. तेव्हा विनी २२ वर्षांच्या होत्या आणि नेल्सन मंडेलांपेक्षा त्या २२ वर्षं लहान होत्या. \n\nसामाजिक कार्यकर्त्या म्हणून विनी यांच्या राजकीय जाणिवा टोकदार होत्या. नेल्सन मंडेला यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहीलं आहे की, \"मी तिच्या प्रेमातही पडत होतो आणि तिला राजकीयदृष्ट्या सक्षमही करत होतो.\"\n\n'मंडेला यांनी मला कधी प्रपोज नाही केलं'\n\nविनी यांनी सांगितलं की मंडेला यांनी त्यांना कधी औपचारिकदृष्ट्या प्रपोज नाही केलं. विनी यांनी सांगितलं होतं की, \"एक दिवस नेल्सन यांनी रस्त्यावर चालताना मला विचारलं की तू त्या ड्रेस डिझायनर महिलेला ओळखतेस का? तू तिला जरूर भेटायला हवं. ती तुझ्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ासाठी लग्नाचा ड्रेस तयार करत आहे. तू तुझ्याबाजूच्या किती लोकांना बोलावणार आहेस?\"\n\nविनी म्हणतात, \"आणि या रीतीनं माझा विवाह त्यांच्याशी होणार असल्याचं मला कळवण्यात आलं. मी रागावले नाही. मी फक्त इतकंच विचारलं की कधी?\"\n\nलग्नासाठी सरकारची परवानगी\n\nविनी यांनी 1983 मध्ये फिल्म निर्माता केविन हॅरिस यांना मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की त्या फक्त एका कैद्याबरोबर लग्न करत नव्हते तर त्यांच्यावर काही प्रतिबंधही लादण्यात आलेले होते. याशिवाय प्रिटोरियामध्ये त्यांच्याविरोधात खटलाही सुरू होता.\n\nयासारख्या कारणांमुळे त्यांना लग्नासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागली ही. लग्नासाठी त्यांना चार दिवस मिळाले, जेणेकरून ते ट्रांसकेई इथं लग्नासाठी जाऊ शकतील.\n\nहायस्कूलमध्ये शिकत असताना मंडेला यांचं नाव पहिल्यांदा ऐकल्याचं विनी यांनी बीबीसीला सांगितलं होतं. या मुलाखतीदरम्यान त्यांनी मंडेला यांच्याबरोबर असलेल्या नात्यातील अनेक पैलू उघड केले होते.\n\nहायस्कूलमध्ये शिकत असताना आम्ही जगभरात सुरू असलेल्या अनेक आंदोलनांविषयी आणि संघर्षांविषयी वाचत होतो. त्याच वेळी मी त्या काळ्या व्यक्तीविषयी ऐकलं जो अन्यायाविरोधात लढत होता.\n\nमाझ्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून मी पहिल्यांदा त्यांना भेटले होते. ही 1957ची गोष्ट असेल. माझी ती मैत्रीण माझ्या भावाची पत्नीही होती.\n\nआमची दुसरी भेट ही योगायोगानेच झाली. आम्ही एका गल्लीत भेटलो. मी त्या व्यक्तीकडे चकित होऊन पण आदराने बघत होते. ही तीच व्यक्ती होती ज्यांच्याविषयी आम्ही किती काही ऐकलं होतं.\n\nतेव्हा मला माहीत नव्हतं की मी पुढे याच व्यक्तीशी लग्न करणार आहे.\n\nविनी मंडेला\n\nविनी सांगतात की मंडेला यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांना आपण अधिक शक्तिशाली झाल्याचं वाटू लागलं. त्यांच्याकडूनच मी संघर्ष करायला शिकले.\n\nनेल्सन आणि विनी यांचं आयुष्य\n\nईस्टर्न कॅप इथं 1936मध्ये विनी यांचा जन्म झाला. मंडेला यांची भेट झाल्याच्या वर्षभरातच 1958मध्ये विनी यांचं त्यांच्याशी लग्न झालं. त्यावेळेस त्या एक प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्या होत्या.\n\nविनी आणि मंडेला यांचा संसार 38 वर्षं चालला. तथापि, दोघांना एकमेकांसोबत फार कमी वेळ घालवता आला. कारण लग्नाच्या तीन वर्षानंतरच मंडेला हे भूमिगत झाले होते आणि पकडले गेल्यानंतर त्यांना कैदेत टाकण्यात आलं होतं.\n\nमंडेला आणि विनी या दाम्पत्याला दोन मुली झाल्या. मंडेला जेव्हा कैदेत होते,..."} {"inputs":"नॉटिंगहम इथे भारतीय चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मात्र पावसामुळे त्यांची निराशा झाली.\n\nअंपायर्सनी वेळोवेळी खेळपट्टीची पाहणी केली मात्र मध्ये मध्ये पडणाऱ्या पावसामुळे खेळपट्टी निसरडी झाली होती. खेळपट्टी आणि बाकीचा भाग ओलसर असल्यामुळे अंपायर्सनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. \n\nसामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. \n\nसामना रद्द होऊनही न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत 7 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारतीय संघ तीन सामन्यात 5 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. \n\n\"खेळपट्टी निसरडी आणि ओली असल्याने खेळ रद्द करण्याचा निर्णय योग्यच होता. दोन्ही संघ स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळे एक गुण विभागून मिळणं रास्त आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना आहे. त्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. या लढतीची नेहमी चर्चा होते. मात्र मैदानात उतरल्यानंतर नंतर सगळं शांत असतं.\n\nबाहेरून बघताना वातावरण खूपच आक्रमक वाटू शकतं, मात्र ठरवलेल्या योजनांची अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे. भारत-पाकिस्तान लढत हा कोणत्याही स्पर्धेतला मोठा सामना असतो. या सामन्याचा भाग होता येणं हा सन्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मान आहे. या सामन्यात सर्वोत्तम खेळ होतो. शिखरच्या हाताच्या बोटाला प्लॅस्टर घालण्यात आलं आहे. त्याच्या दुखापतीचा आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात शिखर फिट होईल अशी आशा आहे. त्याच्या पुनरागमनाची आम्हाला आस आहे\", अशा शब्दांत कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"नोकियाचा बनाना फोन\n\nगेल्या काही वर्षांत नोकिया मोबाईल बाजारातून नामशेष होतो की काय असं वाटत होतं. पण आता ते नवीन अवतारात परत येत आहे. नोकिया 8 सिरोक्को फोन हा आतापर्यंतचा सगळ्यांत मजबूत फोन असल्याचा कंपनी दावा करत आहे. नोकिया 8110 हे मॉडेल बाजारात परत आणताना यामध्ये 4G वापरण्याची सुविधा असणार आहे.\n\nनोकिया फोन बनवणाऱ्या फिनलँडच्या HMD Global कंपनीने गेल्या वर्षापासून या फोनचं नवीन मॉडेल बाजारात आणण्याचा दणका लावला आहे.\n\nनोकिया 8 सिरोक्को \n\n1. स्टील बॉडी\n\nनोकिया मोबाईलचं हे मॉडेल स्टेनलेस स्टीलचं बनलं आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वाकणार नाही, असं कंपनीचं म्हणणं आहे. अॅपलचा आयफोन X ही स्टील बॉडीचा आहे. पण नोकिया अशाच स्टील बॉडीचा फोन कमी पैशामध्ये देणार आहे.\n\nकाही लोक पँटच्या मागच्या खिशात फोन ठेवतात. त्यामुळं तो वाकण्याची शक्यता असते. या फोनची बॉडी स्टेनलेस स्टीलची असल्याने तो वाकणार नाही, असं जाणकारांचं म्हणणं आहे.\n\n2. प्रो-कॅमेरा\n\n'प्रो-कॅमेरा मोड'मुळे फोटो काढताना मॅन्युअली नियंत्रण ठेवता येणार आहे. \n\nफोटो काढताना अंधाराचा आणि अती उजेडाचा परिणाम आणि इतर अडचणी कमी करण्यास मदत होण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ार आहे.\n\n3. क्वॉलकोम प्रोसेसर\n\nयामध्ये क्वालकॉम 835 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. पण त्यापेक्षा उत्तम दर्जाचा क्वालकॉम 845 सध्या बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे नोकियाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी ही मोबाईलच्या कार्यक्षमतेपेक्षा त्याच्या बाहेरून दिसण्यावर असणार आहे. याची किंमत अंदाजे 60 हजार रुपये असणार आहे.\n\nनोकीया 8110 \n\nतुम्ही मॅट्रिक्स सिनेमा पाहिला असेल तर त्यामध्ये 'नोकीया 8110' हे मॉडेल वापरण्यात आले आहे. \n\n4) फिचर फोन \n\n'काई (Kai) ऑपरेटींग सिस्टीम' असलेल्या या बनाना फोनमध्ये काही ठरावीक अॅप्लिकेशनच वापरता येणार आहेत. हा केवळ फिचर फोन असल्याने केवळ गुगल मॅप, गुगल असिस्टंट आणि फेसबुकचा वापर करता येईल. तर व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि स्नॅपचॅट वापरता येणार नाही.\n\nनोकिया बनाना फोन\n\n5) बनाना फोन\n\nनोकिया 8110 हा फोन केळ्यासारखा वक्र असल्याने हा 'बनाना फोन' म्हणूनही ओळखला जातो. की-पॅड स्लाइड कव्हर आहे. \n\nनोकिया 8110 फोनचं जुनं मॉडेल जसंच्या तसं लोकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होता, असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. पण विश्लेषकांच्या मते फोनची किंमत कमीत कमी ठेवण्यासाठी जुन्या मॉडेलमध्ये बदल केला नाही. \n\nनोकिया बनाना फोन\n\n6) 4G\n\nलोकांना आठवणीमध्ये रमायला खूप आवडतं. त्यामुळे नोकियाचं जुनं मॉडेल परत बाजार आणलं आहे. जुन्या मॉडेलमध्ये बदल केला असता तर फोन महाग झाला असता, असं CCS इन्साइट कन्सल्टन्सीच्या बेन वुड यांनी सांगतलं. \n\nत्याचबरोबर हा 4G मोबाईल असणार आहे. अगोदर हे मॉडेल फक्त 2G नेटवर्कवर चालायचं. या फोनची अंदाजे किंमत 6 हजार रुपये असणार आहे.\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"नोबेल पारितोषिक विजेते जीवाणू तज्ज्ञ रॉबर्ट कोच यांनी 1905मध्येच हे विधान केलं होतं. त्याचे पडसाद आता जाणवायला लागले आहेत. \n\nहे सगळं आठवायचं कारण म्हणजे शुक्रवारी मुंबई हायकोर्टाचा आलेला निर्णय. गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बी आणि डीजेवर घातलेली बंदी उठवायला कोर्टाने नकार दिला. \n\nडीजेवरील बंदी उठवावी अशी याचिका 'पाला' या संघटनेनं केली होती. पण मुंबई हायकोर्टानं ती फेटाळली.\n\nया मुद्दयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना हा निर्णय योग्य वाटतो तर काहींना हा धर्मात हस्तक्षेप वाटतो आहे. \n\nभरीस भर म्हणून राजकीय नेत्यांनाही या वादात उडी घेतली आहे. \n\nकोर्टाचा आदेश असतानाही पुन्हा एकदा 'आपण डॉल्बी वाजवणारच' अशी ठाम भूमिका साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे.\n\nडॉल्बीसाठी आपण नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशीच उभे राहू, असे करताना न्यायालयाचा अवमान होत असेल तरी त्याच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी मी समर्थ आहे, मी पळपुटा नाही असे उदयनराजे असंही विधान त्यांनी केलं होतं. \n\nदुसऱ्या बाजूला राज ठाकरेंनीही गणेशोत्सव मंडळाची परवानगी असेल तर बिनधास्त डीजे वाजवा, असं डीजे-डॉल्बीवाल्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यांना सांगून एक प्रकारे याला पाठिंबाच दर्शवला आहे.\n\nसण येत जात राहतील, मात्र उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, असं हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं होतं. \n\nज्या डीजे-डॉल्बीवरून राज्यात एवढं रान पेटलं आहे, त्याच्या दणदणाटाचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात माहिती आहे?\n\nहृदयविकार, डायबेटिस होण्याचा धोका \n\nऔरंगाबादचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. तुकाराम औटे म्हणतात की, \"ध्वनी प्रदूषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. ध्वनी प्रदूषणामुळे आर्टियल हायपरटेंशन म्हणजेच हृदयावर ताण येणं, मायोकार्डियल इंफ्रॅक्शन म्हणजे हार्ट अॅटॅक येणं किंवा स्ट्रोक सारखे त्रास होऊ शकतात.\" \n\n\"तसंच रक्तदाब वाढण्याची शक्यता असते, हृदयाची धडधड वाढते आणि हार्मोनच्या पातळीत बदल होतो. सतत मोठ्या आवाजात वावरलं तर जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो.\" \n\nऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम \n\nकान-नाक-घसा तज्ज्ञ असलेल्या डॉ. नीता घाटे सांगतात की, सतत मोठा आवाज कानावर पडला तर बहिरं होण्याची शक्यता असते. \"मोठ्या आवाजामुळे कानाच्या आतल्या पेशींना इजा होते. त्यामुळे माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. \n\nजितका जास्त काळ हा आवाज पडेल तितका धोका वाढत जातो. अनेकदा कानात सतत शिटी वाजल्यासारखे, मधमाशा गुणगुणल्यासारखे आवाज येतात. याला टीनीटस असं म्हणतात. ही परिस्थिती तात्पुरती असू शकते किंवा कायमस्वरूपीही.\"\n\nमोठ्या आवाजामुळे होणारे बहिरेपणाचे किंवा कानाचे त्रास टाळता येण्यासारखे आहेत. डीजे-डॉल्बीवर असणारी बंदी त्यामुळे स्वागतार्ह आहे असंही त्या म्हणतात.\n\nवेळेपूर्वी प्रसूती तसंच गर्भपाताचा धोका \n\nडीजे-डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाचा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रिया आणि नवजात शिशू यांच्यावर. \"कर्कश आवाजामुळे पोटातलं बाळ दचकू शकतं. त्यामुळे बाळाची हालचाल वाढते. \n\nही हालचाल सतत होत राहिली तर आईची वेळेपूर्वीच प्रसूती होऊ शकते,\" असं चाळीसगावमधले स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय चव्हाण सांगतात. \n\n\"दुसरं म्हणजे बाळाच्या तसंच आईच्या हृदयाचे ठोके वाढतात. क्वचित प्रसंगी गर्भपाताचाही धोका असतो. \n\nपोटात असताना मोठा आवाज सतत कानी पडला तर त्याचा मानसिक परिणाम होऊन बाळ नंतरही आवाजाला घाबरू शकतं. कधीकधी हा परिणाम आयुष्यभर सोबत राहू शकतो,\" ते पुढे नमूद करतात.\n\nत्वचेचे आजार\n\nहोय, मोठ्या आवाजामुळे त्वचाविकारही होऊ शकतात. \"कर्णकर्कश आवाजात सतत वावरलात..."} {"inputs":"न्यायाधीश भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती न्यायाधीश बोपण्णा यांचा समावेश आहे.\n\nकोर्टात मांडली बाजू\n\nसुनावणीच्या वेळेस दोन्ही पक्षांना आपापली बाजू मांडण्यासाठी 30-30 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. \n\nअक्षय ठाकूरचे वकील एपी सिंग यांनी कोर्टात पूर्ण याचिका वाचून दाखवली. निर्भयाच्या मित्राने पैसे घेऊन टीव्ही वाहिन्यांना मुलाखती दिल्या, त्यामुळे त्याच्यावर या खटल्यात मुख्य साक्षीदार म्हणून भरवसा टाकता येत नाही. त्यानंतर त्यांनी एका माजी जेलरच्या पुस्तकात दिलेल्या काही माहितीचा उल्लेखही केला.\n\nअक्षय परिस्थितीने गरीब असल्याचं कोर्टात सांगण्यात आलं. तसंच त्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे, असंही वकिलांनी सांगितलं. फाशी देऊन अपराध्याला संपवण्यात येईल, मात्र अशा प्रकारचे गुन्हे थांबणार नाहीत म्हणून त्याला फाशी देण्यात येऊ नये, असं ए. पी. सिंह यांनी सांगितलं.\n\nत्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हा खटला फाशीची शिक्षा देण्यासाठी एकदम योग्य असल्याचं सांगितलं. तसंच ही केस 'रेअरेस्ट ऑफ द रेअर' (अत्यंत दुर्मिळ) प्रकारात मोडते, अ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सं स्पष्ट केलं. \"दोषी व्यक्तीच्या बाजूने कोर्टात वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणून केवळ फाशीची वेळ टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यांना कोणतीही सहानुभूत दाखवण्यात येऊ नये,\" अशी बाजू मेहता यांनी मांडली. \n\nमंगळवारी झालेल्या सुनावणीत अक्षयच्या वकिलांनी सार्वजनिक आणि राजकीय दबावामुळे अक्षयला दोषी ठरवण्यात आलं आणि आता राजकीय लाभ मिळवण्यासाठी त्याला फाशी देण्याची घाई सुरू आहे, असं सांगितलं होतं.\n\nया निकालानंतर आपण आणखी एक पाऊल न्यायाच्याजवळ गेलो आहोत, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने माध्यमांशी बोलताना दिली आहे.\n\nअक्षय ठाकूरवरील आरोप काय?\n\n34 वर्षांचा अक्षय ठाकूर मूळ बिहारचा आहे. घटना घडल्याच्या (16-17 डिसेंबर 2012) पाच दिवसांनंतर म्हणजेच 21 डिसेंबर 2012 रोजी त्याला बिहारहून अटक करण्यात आली होती.\n\nनिर्भया प्रकरणातले दोषी\n\nत्याच्यावर बलात्कार, हत्या आणि अपहरण करण्याबरोबर पुराव्यांशी छेडछाड करण्याप्रकरणीचे आरोप होते.\n\nअक्षय त्याच वर्षी दिल्लीत आला होता. दुसऱ्या एक दोषी विनय प्रमाणेच त्यानेही कोर्टात आपला बचाव करताना आपण बसमध्ये त्या रात्री नव्हतोच, असं सांगितलं होतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूसंदर्भात प्रश्न उपस्थित झाले आहेत.\n\nया प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची आवश्यकता आहे का याचा निर्णय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तसंच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी घ्यायला हवा. कारण लोया यांच्या मृत्यूसंदर्भातील आरोपांची शहानिशा झाली नाही तर न्यायव्यवस्थेला कलंक लागेल, असं शाह यांनी 'द वायर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. \n\nमृत्यू झाला तेव्हा लोया मुंबईतील सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश होते. नागपूरला ते एका लग्नासाठी गेले होते. भारतीय जनता पक्षाचे सध्याचे अध्यक्ष अमित शहा आणि गुजरातमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप असलेल्या सोहराबुद्दीन चकमक खटल्याची सुनावणी लोया यांच्यासमोर सुरू होती. \n\nन्या. लोया यांचा मृत्यू ह्दयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. \n\nमात्र काही दिवसांपूर्वीच लोया यांच्या कुटुंबीयांनी 'द कॅराव्हान' यांना दिलेल्या माहितीत, लोया यांच्या मृत्यूसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. \n\n'लोया यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या आरोपांची चौकशी झाली नाही, तर न्यायव्यवस्था आणि विशेषत: खालच्या स्तरावरील न्यायालयांना... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चुकीचा संकेत जाईल', असे ए. पी. शाहा यांनी वायरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"न्यू साऊथ वेल्स राज्याला या वणव्यांचा सगळ्यात जास्त फटका बसला असून इथला मोठा भूभाग आतापर्यंत आगीच्या विळख्यात सापडलेला आहे. \n\nऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीत 28 लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन हजार घरांचं नुकसान झालं असून परिस्थिती आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. \n\nया आगीमुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात बदल घडत आहेत. या महिन्यात सिडनेचं तापमान 49 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आ. 2017 पासून साऊथ वेल्स आमि क्वीन्सलँड भागात पावसाचं प्रमाण सातत्याने कमी होत आहे. पाऊस कमी झाल्यामुळे तिथल्या शेती उत्पादनावर फरक पडलाय आणि यामुळे आग प्रचंड पसरली. \n\nया आगीमुळे ऑस्ट्रेलियातील जनता पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. सध्या वातावरण प्रचंड भावनिक आहे तसंच हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळता आलं असतं अशी कबुली त्यांनी दिली आहे. \n\nका पेटताहेत वणवे?\n\nकोरडी हवा, दीर्घकाळापासून असलेला दुष्काळ, वाढलेलं तापमान आणि जोरदार वारे या सगळ्या गोष्टींचा एकत्र परिणाम म्हणून हे वणवे लागत आहेत आणि झपाट्याने पसरत आहेत. \n\nयामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे Indian Ocean Dipole. म्हणजे हिंदी महासागरामध्ये नि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र्माण झालेले दोन भिन्न तापमानाचे प्रवाह. यामध्ये हिंदी महासागराच्या आफ्रिकेकडील बाजूचं पाणी हे तुलनेने गरम आहे.\n\nयामुळे याभागातल्या पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. पूर्व आफ्रिकेच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा 300 टक्के जास्त पाऊस पडलेला आहे. परिणामी इथे पुराची समस्या निर्माण झाली आहे. \n\nयाच्या अगदी उलट हिंदी महासागराच्या ऑस्ट्रेलियाजवळच्या भागातलं पाणी थंड आहे. याचा परिणाम इथल्या मान्सूनवर झालाय. ऑस्ट्रेलियातला मान्सून मंदावलेला आहे. \n\nहा वसंत ऋतू (Spring) ऑस्ट्रेलियातला गेल्या काही वर्षांतला सर्वात कोरडा आणि सर्वात उष्ण कालावधी होता. \n\nगेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या काही भागांमध्ये दुष्काळ आहे. शिवाय सध्या या काळात ऑस्ट्रेलियात दिवस मोठा असतो. त्यामुळे सूर्यप्रकाश जास्त तासांसाठी असतो. परिणामी आधीच कोरडी असणारी जमीन जास्त तापते. \n\nदुसरी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडून वाहणारे वारे. एरवी हे वारे ऑस्ट्रेलियाच्या भूभागाच्या दक्षिणेकडील समुद्रावरून वाहतात. \n\nपण यावर्षी हे वारे (Southern Annular Mode) बऱ्याच वरच्या बाजूला आणि आस्ट्रेलियाच्या दक्षिण भूभागाच्या अगदी जवळून वाहत आहेत. \n\nवणव्यात सापडलेल्या कोआलाला कसं वाचवलं?\n\nपश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या या कोरड्या आणि जोरदार वाऱ्यांमुळेही वणवे झपाट्याने पसरत आहेत. \n\nवाढतं तापमान\n\nगेल्या शतकभरामध्ये (1910 -2018) ऑस्ट्रेलियाच्या एकूण सरासरी तापमानामध्ये 1 अंश सेल्सियसची वाढ झाल्याचं आढळलंय. \n\nएरवी जानेवारी आणि फेब्रुवारी या उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियामधलं दिवसातलं तापमान वाढतं. पण यावर्षी मात्र डिसेंबर 2019 मध्येच उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं होतं. 18 डिसेंबरला Nullarbor इथे 49.9 अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली. \n\nवणव्यांचा परिणाम\n\nवणवे नियंत्रणाबाहेर गेल्याने अनेक शहरांमध्ये अग्निशामक दलाने धोक्याचे इशारे दिले आहेत. \n\nआतापर्यंत हजारो लोकांनी आपलं घर सोडून शहरातून बाहेरचा रस्ता धरला आहे. तर ज्यांनी आता रस्त्याच्यामार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं धोक्याचं ठरू शकतं, अशांना बीचवर वा किनारपट्टीजवळ आसरा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. \n\nव्हिक्टोरियातल्या मालाकूटाजवळ मंगळवारी अशा हजारो लोकांनी आसरा घेतला होता. नौदलाच्या बोटीने या सगळ्यांची सुटका करण्यात येणार होती. \n\nबोटीद्वारे पोलिसांनी या लोकांना 1.6 टन पाणी, अन्न, औषधं पोहोचवली..."} {"inputs":"न्यूझीलंड उच्चायोगाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून हे ट्वीट करण्यात आलं होतं. त्यांनी ट्वीटवरून दिल्लीचे युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांच्याकडे मदतीची याचना केली होती. \n\nया ट्वीटमध्ये म्हटलं होतं, \"श्रीनिवासजी, तुम्ही न्यूझीलंड उच्चायोगासाठी तात्काळ एका ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करू शकता का?\"\n\nमात्र, थोड्याच वेळात हे ट्वीट डिलीट करण्यात आलं. \n\nजुनं ट्वीट डिलीट केल्यानंतर उच्चायोगाने काही वेळातच नवीन ट्वीट केलं. या नवीन ट्वीटमध्ये म्हटलं होतं, \"आम्ही ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करतोय. दुर्दैवाने आम्ही केलेल्या आवाहनाला चुकीच्या संदर्भात सादर करण्यात आलं. यासाठी आम्ही माफी मागतो.\"\n\nन्यूझीलंड उच्चायोगाने जुनं ट्वीट काढून टाकलं असलं तरी काही वेळातच युवक काँग्रेस ऑक्सिजन सिलेंडर घेऊन उच्चायोगात पोहोचले आणि उच्चायोगानेही मदतीचा स्वीकार केला. \n\nपरराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन\n\nया संपूर्ण प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करत उच्चायोग किंवा दूतावासाने ऑक्सिजनसह आवश्यक सामुग्रीचा साठा करू नये, असा सल्ला दिला आहे. \n\nनिवेदनात म्हटलं आहे, \"प्रोटोकॉलचे प्र... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मुख आणि अधिकारी सातत्याने उच्चायोग आणि दूतावासांच्या संपर्कात आहेत. परराष्ट्र मंत्रालय त्यांच्या गरजांकडे लक्ष ठेवून आहे. विशेषतः कोव्हिड संबंधी गरजांकडे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी ऑक्सिजनसह आवश्यक सामानाचा साठा करू नये.\"\n\nयापूर्वी फिलिपिंस उच्चायोगानेही युवक काँग्रेसकडे ऑक्सिजन सिलेंडरसाठी मदत मागितली होती. त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि यूपीए सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असलेले जयराम रमेश यांच्यात ट्वीटरवरून खडाजंगीही झाली होती. एस. जयशंकर यांनी त्याला 'चीप पब्लिसिटी स्टंट' म्हटलं होतं.\n\nदेशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. दररोज हॉस्पिटलकडून ऑक्सिजन तुटवड्याचे SOS जारी केले जातात. गेल्या शनिवारी दिल्लीतल्या बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला होता. \n\nदिल्लीत ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याची ही तिसरी वेळ होती. त्याआधी दिल्लीतल्या नामांकित सर गंगाराम हॉस्पिटल आणि जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने रुग्णांचा मृत्यू झाला होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"न्यूयॉर्कमध्ये दोन्ही नेत्यांची औपचारिक भेट झाली, यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं की, \"भारत (मोदीं) पूर्वी कसा होता, तिथे वाद होते, मारामारी होती, पण त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं. एका पित्यासारखं त्यांनी काम केलं आहे, ते कदाचित देशाचे पिताच आहेत, आम्ही त्यांना भारताचे पिता म्हणणार.\"\n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप म्हणाले की, त्यांना मोदींबद्दल खूप आदर आहे आणि ते माझं लाडकं व्यक्तिमत्त्व आहेत. \n\nट्रंप म्हणाले की, कट्टरवादाच्या बाबतीत नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत संदेश दिलेला आहे आणि ते हे प्रकरण हाताळण्यास सक्षम आहेत, असं मला वाटतं. \n\nट्रंप असंही म्हणाले की, या दोन सज्जन व्यक्ती (मोदी आणि इम्रान) एकमेकांची भेट घेतील आणि काही ना काही उपाय जरूर काढतील. \"यातून चांगलंच काहीतरी निष्पन्न होईल.\"\n\nट्रंप ह्यूस्टनमधल्या कार्यक्रमाबद्दलही बोलत होते. ते म्हणाले की, कार्यक्रमात उपस्थित असलेले लोक मोदींना पाहून फारच आनंदित झाले होते. \n\n\"हा भला माणूस मला फार आवडतो. त्यांच्यासाठी लोक वेडी झाली होती. आमच्या अमेरिकेच्या रॉकस्टार एल्विस प्रेस्लीसारखेच आहेत न... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रेंद्र मोदी. एल्विस परत आलाय की काय असंच वाटत होतं.\"\n\nपाकिस्तानाशी संबंधित प्रश्नांना बगल \n\nपाकिस्तानच्या कट्टरवादाविषयासंदर्भातील प्रश्नांना मात्रं ट्रंप वारंवार बगल देत होते. \n\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आयएसआयनेच अल कायदाला प्रशिक्षित केलं होतं अशी कबुली दिली आहे, यावर तुमचं मत काय आहे? असा प्रश्न एका पत्रकाराने त्यांना विचारला. मी हे वक्तव्य ऐकलेलं नाही, अशी प्रतिक्रिया यावर त्यांनी दिली. ट्रंप पुढे म्हणाले की, \"तुमचे प्रप्रधान ते पाहून घेतील याची मला खात्री आहे.\"\n\nदोन्ही नेते (मोदी आणि इम्रान) काश्मीरच्या मुद्द्यावर उपाय करतील, असं झालं तर फारच चांगलं होईल असंही डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं, ते म्हणाले की, \"आम्हाला सगळ्यांनाच हे होताना पाहायचं आहे.\"\n\nइम्रान खान यांचीही भेट घेतलेली असून, या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं. \n\nमोदी यांची भेट घेण्यापूर्वी एक दिवसआधी ट्रंप यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली होती. ह्यूस्टनमधल्या हाउडी कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी अतिशय आक्रमक विधान केल्याचं त्यावेळी ते म्हणाले होते. \n\n\"ज्यांना आपला देश सांभाळता येत नाही, जे कट्टरवाद पोसतात अशांना भारताच्या (काश्मीरवरच्या) निर्णयांबद्दल आक्षेप आहे,\" असं वक्तव्य हाउडी कार्यक्रमात मोदी यांनी पाकिस्तानचं नाव घेता केलं होतं. \n\nव्यापारात लवकरच तडजोड होणार \n\nभारताबरोबर व्यापारासाठी लवकरच तडजोड केली जाईल, त्यावर बोलणी सुरू आहेत, असं डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं. \n\nते म्हणाले की, \"मोठा निर्णय काही काळानंतर होईल, पण सध्या दोन्ही देशांमध्ये त्वरीत एक ट्रेड डील करण्यात येईल.\"\n\nनरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम डाउडी कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल डोनाल्ड ट्रंप यांचे आभार मानले. \n\nह्यूस्टनमध्ये 2.5 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. \n\nते म्हणाले की, \"या निर्णयामुळे येत्या काही दशकांमध्ये 60 अब्ज डॉलर्सचा व्यापार होईल आणि तब्बल 50 हजार लोकांसाठी रोजगार उपलब्ध होईल. भारताने स्वतः याबाबतीत पुढाकार घेतला आहे.\"\n\nभारत आणि अमेरिका दोन्ही देश वेगाने पुढे जात आहेत, असंही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. \n\nमोदी आणि ट्रंप यांच्या भेटीनंतर, भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकारांशी..."} {"inputs":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nआपल्या कार्यालयातच पुश-अप्स मारतानाचा एक व्हीडिओ राठोड यांनी शेअर करत लोकांना आपला फिटनेस फंडा शेअर करण्याचं आवाहन केलं आहे. सोबतच एक नवा हॅशटॅग तयार वापरला - #HumFitTohIndiaFit.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nराज्यवर्धन सिंह राठोड यांनी भारताचा क्रिकेट कॅप्टन विराट कोहलीला ही फिटनेस चॅलेंज दिलं आहे. विराटने हे चॅलेंज फक्त स्वीकारलं नाही तर पूर्ण देखील केलं आहे. \n\nफिटनेस चॅलेंज पूर्ण केल्यानंतर विराटनं आणखी तीन जणांना हे चॅलेंज दिलं आहे - त्याची पत्नी अनुष्का शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी. \n\nविशेष म्हणजे मोदींनीही हे चॅलेंज स्वीकारलं असून लवकरच मी ही माझा फिटनेस व्हीडिओ शेअर करेन, अशी ग्वाही ही त्यांनी दिली आहे. \n\nपण मोदींच्या या ट्वीटमुळे एका नव्याच वादाला तोंड फुटलं आहे. \n\nएकीकडे देशात पेट्रोल आणि स्टरलाईटचा मुद्दा तापलेला असताना, मोदींच्या या ट्वीटमुळे जनतेमध्ये थोडीशी नाराजी पसरल्याचं दिसत आहे. \n\nमोदींच्या ट्वीटला उत्तर देत, ब्रिजेश लिहितात, \"आदरणीय पंतप्रधान, मी तुम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही स्टेरलाईट प्रकरणाचा निषेध करत, वेदांत कंपनीला त्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ांनी पर्यावरण कायद्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या प्रतिष्ठानाला टाळं ठोका\"\n\nतसंच, #AreYouFitToBePm असं खोचक हॅशटॅगरूपी प्रश्नही ब्रिजेश यांनी विचारला आहे. \n\nआणखी एक युजर गजेंद्र यांनी उपाहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहितात, \"मुंबईकरांनो, आपल्या तब्येतीची काळजी घ्या. कारण तुम्हाला इंधन दरवाढीला सामोरं जायचंय.\" \n\nविराट कोहलींनी आपली निराशा केल्याचं सस्तिका राजेंद्रन यांनी म्हटलं आहे. त्या ट्वीट करतात, \"नरेंद्र मोदी, मला वाटतं की तुम्ही सगळ्यांत आधी आपण पंतप्रधान बनण्यासाठी फिट आहोत का, हे जाणून घ्यायला एक #FitnessChallenge घेतलं पाहिजे. तुम्ही नक्की त्यात सपशेल नापास व्हाल.\"\n\nसस्तिका राजेंद्रन पुढे लिहितात, \"विराट कोहली तुम्ही किती सहजपणे तामिळ नाडूच्या विषयाकडे दुर्लक्ष केलं आहे, हे पाहून माझी निराशा झाली आहे.\"\n\nतर रोहिणी सिंग विचारतात, \"फिटनेस चॅलेंज क्यूट आहे. पण सरकारमधून कुणीतरी या इंधन दरवाढीवरही लक्ष देणार की नाही?\" \n\nविवेक यांनीही ट्वीट करत आपलं संताप व्यक्त केला आहे. ते लिहितात, \"एकीकडे, देशातील नागरिकांना मारलं जातंय, इंधनाचे दर प्रचंड वाढलेले आहेत, अर्थव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी विराट कोहलीसोबत फिटनेस चॅलेंज खेळण्यात व्यस्त आहेत.\" \n\nदरम्यान, राज्यवर्धन सिंह राठोड यांचं हे चॅलेंज राजकारण्यांनी, खेळाडूंनी तसंच बॉलिवूडमधल्या अनेक कलाकरांनी स्वीकारत, या मोहिमेत आपला खारीचा वाटा दिला आहे.\n\nकेंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही हे चॅलेंज स्वीकारत अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खंडू, अभिनेते सलमान खान आणि सौम्या टंडन यांना चॅलेंज दिलं आहे. \n\nतर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी देखील हे चॅलेंज स्वीकारत, योगासन करून दाखवलं आहे. \n\nभारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन मिताली राज यांनी देखील हे चॅलेंज स्वीकारत, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि धावपटू पी. टी. उशा यांना चॅलेंज केलं आहे. \n\nतर मिथालीचं चॅलेंज स्वीकारत पी. टी उशा यांनी देखील यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. \n\nबरं, या सगळ्यांत बॉलिवुड कसा मागे राहू शकतो.\n\nअभिनेता हृतिक रोशनने देखील एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यानंतर त्यानं टायगर श्रॉफ आणि कुणाल कपूरला चॅलेंज दिलं आहे. \n\nपण हृतिकच्या व्हीडिओ ट्वीटवरची ही एक प्रतिक्रिया लक्षणीय ठरली - \n\nहृतिकने दिलेल्या चॅलेंजचा मान राखत टायगर श्रॉफनेही आपलं व्हीडिओ शेअर केला आहे. \n\nतर,..."} {"inputs":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nउजव्या विचारसरणीच्या शेकडो फेसबुक आणि ट्वीटर युझर्सनी या दाव्यासह फोटो आणि व्हीडिओ पोस्ट केले आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदींना अवतार पुरुष म्हटलं आहे. व्हॉट्सअपवरही हे मेसेज वेगाने पसरत आहेत. बीबीसीच्या असंख्य वाचकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला मेसेज करत यामागची सत्यता विचारली आहे. \n\nगमछाबद्दलचा दावा\n\nराजधानी दिल्लीस्थित राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात पंतप्रधान मोदींना मिळालेल्या 2772 भेटवस्तूंचं प्रदर्शन सुरू आहे. इंटरनेटच्या माध्यमातून या भेटवस्तूंचा लिलाव होतो आहे. \n\nदावा\n\nकेंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी या प्रदर्शनाचं 14 सप्टेंबर 2019 रोजी उद्घाटन केलं. \"भेटवस्तूंमध्ये पेंटिंग्स, स्मृतिचिन्ह, मूर्ती, शाली, पगड्या, जॅकेट्स, पारंपरिक वाद्यं यांचा समावेश आहे. 200 रुपयांपासून दीड लाखांपर्यंत वस्तूंच्या किंमती आहेत. सरकारी वेबसाईट pmmementos.gov.in यावर वस्तूंसाठी बोली लावता येऊ शकते,\" असं पटेल यांनी सांगितलं. \n\nसोशल मीडियावर व्हायरल झालेलं कथित 11 कोटी रुपयांच्या गमछाचं प्रकरण खोटं असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने स्पष्ट केलं ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आहे. \n\nअधिकृत माहिती\n\nसांस्कृतिक मंत्रालयानुसार, 3 ऑक्टोबर 2019 पर्यंत सुरू राहणाऱ्या या वस्तूंच्या लिलावात कोणतीही वस्तू 11 कोटींना विकली गेलेली नाही. \n\nपंतप्रधान मदतनिधीला दान \n\nप्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे महासंचालक अरविंद जैन यांनी लिलावाच्या नियमांबद्दल बीबीसीला माहिती दिली. ते म्हणाले, \"सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणारं राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय पंतप्रधानांना मिळालेल्या काही निवडक वस्तूंचा ऑनलाईन लिलाव करतं. केवळ भारतीय नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. लिलावाद्वारे विकण्यात आलेली वस्तू केवळ भारतातच पाठवली जाऊ शकते.\"\n\nचांदीचा कलश\n\nलिलावातून जो पैसा मिळतो तो गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारच्या 'नमामि गंगे' अभियानासाठी उपयोगात आणला जाईल असं त्यांनी सांगितलं. \n\nलिलावातून मिळालेली रक्कम पंतप्रधान मदतनिधीला दान करण्यात येत आहे या दाव्याबाबत जैन म्हणतात, पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावातून उभी राहणारी रक्कम अन्य कोणत्याही अभियानासाठी दिली जाऊ शकत नाही. सात महिन्यांपूर्वी जो लिलाव करण्यात आला, त्यातून निर्माण झालेली रक्कम नमामि गंगे अभियानासाठीच उपयोगात आणली गेली. \n\nकेंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 27 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2019 या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावासंदर्भात सगळी माहिती pmmementos.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. \n\nकलशाचा एक कोटीला लिलाव \n\nसरकारी वेबसाईट pmmementos.gov.in नुसार लिलावाच्या माध्यमातून 16 सप्टेंबर 2019 पर्यंत सर्वाधिक बोली एक कोटी तीनशे रुपयांची लागली होती. \n\nचांदीच्या कलशासाठी ही बोली लागली होती. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मोदींना हा कलश भेट म्हणून दिला होता. \n\nशालीला चांगली किंमत मिळाली\n\nकेंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कलशाची मूलभूत किंमत 18,000 इतकी निश्चित केली होती. \n\nसध्या लिलावात पंतप्रधान मोदींना मिळालेल्या एका नारंगी वस्त्राची किंमत 60 हजार रुपये आहे. या वस्त्राला मिळालेली ही सर्वाधिक रकमेची बोली आहे. \n\nपंतप्रधान मोदींच्या वस्त्रप्रावरणांना चांगली बोली लागू शकते, असं सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 3 ऑक्टोबरपर्यंत हा लिलाव सुरू राहणार आहे. \n\nसरकारी वेबसाईटनुसार, 9 फेब्रुवारी 2019 रोजी मोदींना मिळालेल्या एका सिल्क कपड्याच्या शालीला सहा लाखांची किंमत मिळाली होती. \n\nवेबसाईटवर तांत्रिक..."} {"inputs":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nकाँग्रेसच्या महाअधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर शरसंधान केलं. माध्यमांचं स्वातंत्र्य धोक्यात आहे असं मत त्यांनी मांडलं. त्याच प्रकारचं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या वेळी व्यक्त केलं. माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे असं ते यावेळी म्हणाले. \n\nराहुल गांधी यांनी अधिवेशनादरम्यान केलेल्या आरोपांना संरक्षण मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत उत्तरं दिली. माध्यम स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर बोलताना, \"ज्या इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी लागू केली त्यांचे नातू आज माध्यम स्वातंत्र्याबद्दल बोलत आहे,\" असं त्या म्हणाल्या.\n\nअशा परपस्परविरोधी वक्तव्यांनंतर खरोखर भारतातील माध्यम स्वातंत्र्याबाबत संपादकांचं आणि या विषयातील तज्ज्ञांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला. \n\nकाय आहे सध्याची परिस्थिती? \n\n\"जगभरातच आणि भारतातदेखील माध्यमांवर आणि पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलं आहे. माध्यमांना आपले विचार खुलेपणानं मांडता येऊ नये यासाठ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी विविध दबावगट काम करत आहेत. राजकीय, धार्मिक आणि जातीय संघटना मोठ्या प्रमाणावर दबाव निर्माण करतात. माध्यमांनी त्यांचं म्हणणं तेच छापावं आणि विरोधकांचं छापू नये असं या दबावगटांना वाटत असतं\", असं मत पुण्यातल्या एमआयटी वर्ल्ड पीस सेंटर युनिव्हर्सिटीचे डिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केलं. \n\nभारतामध्ये आता इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचं जाळं सगळीकडं पसरलं आहे. तरी माध्यमं पूर्णपणे स्वतंत्र आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल, असं मत 'द वायर'चे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं. माध्यमांच्या सध्याच्या परिस्थितीवर बोट ठेवत वरदराजन म्हणाले, \"माध्यमं पूर्णपणे स्वतंत्र आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. सध्याच्या काळात माध्यमं मालकांच्या हातात आहेत आणि मालकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे माध्यमांना त्यांची बाजू स्वतंत्रपणे मांडता येत नाही. अनेक संपादक आणि पत्रकारांना अलीकडच्या काळात काढून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे पत्रकारांवर एक प्रकारचा दबाव निर्माण केला जात आहे\", वरदराजन सांगतात. \n\n'द वायर'चे संपादक सिद्धार्थ वरदराजन\n\n\"फेसबुक आणि ट्विटरवरून बातम्या शेअर केल्या जातात. त्या बातम्यांवर प्रतिक्रिया देणं हा जनतेचा हक्क आहे पण बऱ्याचदा काही जण अर्वाच्य भाषेत प्रतिक्रिया देतात. याचा सर्वाधिक त्रास महिला पत्रकारांना होतो. त्यांना शिवीगाळ केली जाते आणि त्यांच्यावर दबाव टाकला जातो,\" असंही वरदराजन सांगतात. \n\nदबावगट कसे तयार होत आहेत? \n\nअभिव्यक्ती स्वातंत्र हवं असेल तर तुमचे म्हणणं मांडण्यासाठी लोकशाही संस्कृती लागते. ती आता आपल्या देशात हळूहळू कमी होत चालली आहे, असं डॉ. सुधीर गव्हाणे सांगतात. यासाठी ते पत्रकार रोहिणी सिंग यांचं उदाहरण देतात.\n\n\"रोहिणी सिंग यांनी जेव्हा रॉबर्ट वढेराचं प्रकरण बाहेर काढलं तेव्हा त्यांचे कौतुक करण्यात आले. तेच नंतर अमित शाह यांच्या मुलाचं प्रकरण त्यांनी बाहेर काढल्यावर त्यांच्यावर दबाव आणण्यात आला.\"\n\n\"पत्रकारांचं काम आहे. सत्य शोधणं आणि सत्य मांडणं. मग सत्ता कोणत्याही पक्षाच्या विचारांची असो. पत्रकारांना निर्भिडपणे वातावरण काम न करू देण्यासाठी पूर्वी अदृश्य हात काम करायचे. आता फरक ऐवढाच आहे की अदृश्य हातांबरोबरच आता दृश्य हातांची त्यात भर पडली आहे\", गव्हाणे सांगतात.\n\n\"अनिष्ट..."} {"inputs":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nफेसबुक आणि ट्वीटरवर हा व्हीडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, मी पठाणाचा मुलगा आहे. काश्मीरातील रॅलीत मोदी स्वत:ला हिंदू वाघ सिद्ध करण्यासाठी आतूर आहेत. \n\nसोशल मीडियावर हजारोंनी हा व्हीडिओ शेअर केला आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमात्र आम्ही केलेल्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे. \n\nव्हीडिओमागचं सत्य\n\nचुकीचा संदेश देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक जुनं भाषण उकरण्यात आलं आहे. \n\nमोदींचं हे मूळ भाषण 23 फेब्रुवारी 2019रोजी केलेलं आहे. हा व्हीडिओ काश्मीरातील नव्हे तर राजस्थानमधील टोंक या शहरात झालेल्या भाजपच्या विजय संकल्प रॅलीचा आहे. \n\nभाजपच्या अधिकृत युट्यूब पेजवर 23 फेब्रुवारीलाच हा व्हीडिओ अपलोड करण्यात आला होता. मोदींनी पठाण का बच्चा हे उद्गार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी काढल्याचं या व्हीडिओत स्पष्टपणे दिसतं आहे. \n\nमोदींचं पूर्ण वक्तव्य होतं- \"पाकिस्तानमध्ये नवं सरकार स्थापन झालं आहे. पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांशी संवाद साधणं साहजिक होतं. शिष्टाचाराचा भाग म्हणून मी त्यांना दूरध्वनी केला आणि त्यांचं अभिनंदन केलं. भारत आणि प... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाकिस्तानच्या लढाया खूप झाल्या. पाकिस्तानचा यात काहीही फायदा झाला नाही.\" \n\n\"मी त्यांना सांगितलं की तुम्ही खेळाच्या क्षेत्रातून राजकारणात आले आहात. भारत आणि पाकिस्तान यांनी एकत्र येऊन गरिबीविरुद्ध लढा द्यायला हवा. साक्षरता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. अंधश्रद्धेचं प्रमाण कमी व्हावं यासाठी लढा द्यायला हवा. ही गोष्ट मी त्यांना त्यादिवशी सांगितली. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना त्यांनी दिलेला शब्द खरं करून दाखवण्याची आवश्यकता आहे. ते आपल्या शब्दाला जागतात का हे मला पाहायचं आहे.\" \n\n14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान मोदी बोलत होते. या हल्ल्यात 40 जवानांचा मृत्यू झाला होता. भारत सरकारने पाकिस्तानला याप्रकरणाचा तपास गांभीर्याने करण्याचं आवाहन केलं होतं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nरविवारी अमेरिकेतल्या ह्यूस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमात मोदींनी 50 हजार भारतीयांना संबोधित केलं. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप उपस्थित होते. \n\nइतर कुठल्यातरी देशाचे पंतप्रधान संबोधित करत असताना त्या कार्यक्रमात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.\n\nमोदी यांचा अमेरिका दौरा भारत-अमेरिका संबंध किती दृढ झाले आहेत याचं उदाहरण आहे. \n\nया दौऱ्यात मोदी ट्रंप यांना दोनवेळा भेटणार आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमानंतर मोदी-ट्रंप संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एकमेकांना भेटतील. \n\nजम्मू काश्मीर संदर्भातील कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असताना मोदी यांची अमेरिका भेट महत्त्वाची आहे. \n\nकाश्मीर प्रश्नाची आंतरराष्ट्रीय समुदायाने दखल घ्यावी असा पाकिस्तानचा आग्रह आहे. \n\nभारतात अर्थव्यवस्थेची स्थिती दोलायमान आहे. अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना जाहीर करत आहे. त्याचवेळी भारत आणि अमेरिका यांच्यादरम्यान व्यापारी करांवरून तणाव आहे. \n\nभारताने जून महिन्यात अमेरिकेच्या 28 उत्पादनांच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा कर वाढवला होता. त्याआधी अमेरिकेने भारताला दिले गेलेला विशेष व्यापारी दर्जा परत घेतला होता. \n\nदोन्ही नेत्यांच्या भेटीची चर्चा खूप आहे. अमेरिका वारीतून मोदी यांना काय सिद्ध करायचं हे समजून घेऊया आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार आणि डेलावेयर विद्यापीठाचे प्राध्यापक मुक्तदर खान. \n\nव्यापारी आशा\n\nह्यूस्टनमध्ये आयोजित कार्यक्रमातून अमेरिकास्थित भारतीयांवर त्यांचा किती प्रभाव हे स्पष्ट होईल. \n\nया कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रंप उपस्थित होते. त्यामागे त्यांची राजकीय कारणं आहेत. राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत अमेरिकास्थित भारतीय नागरिकांची मतं आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा मनसुबा आहे. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप\n\nभारत-अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. ट्रंप भारताच्या काही धोरणांमुळे नाराज आहेत. मोदींच्या अमेरिका भेटीत यासंदर्भात तोडगा निघण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने घोषणाही होऊ शकते. भारतासाठी हा दौरा सकारात्मक ठरू शकतो. \n\nकाश्मीरप्रश्नी परिणाम \n\nअमेरिकेला भारताकडून 100 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. भारताची निर्यात अमेरिकेच्या तुलनेत जास्त आहे. दोन्ही देशांदरम्यान व्यापारी करंवरून निर्माण झालेला तणाव काश्मीरप्रश्नावर परिणाम करणारा आहे. \n\nव्यापारी मुद्यावरून दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी होऊन सामंजस्याने तोडगा निघाला. उदाहरणार्थ भारताने व्यापारी शुल्क कमी केलं आणि नियम शिथिल केले तर त्याचा फायदा संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत काश्मीरप्रश्नी भारताला होऊ शकतो. \n\nसंयुक्त राष्ट्र संघटनेच्या बैठकीपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना आपल्या बाजूने वळवण्याची संधी मोदी यांच्याकडे आहे. \n\nसोमवारी डोनाल्ड ट्रंप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भेटणार आहेत. मंगळवारी ते पुन्हा मोदींना भेटणार आहेत. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान\n\nमात्र अमेरिका पाकिस्तानचं ऐकेल अशी शक्यता कमीच आहे. अमेरिकेसाठी पाकिस्तानचं महत्त्व कमी झालं आहे. \n\nअफगाणिस्तानमध्ये तालिबानशी शांतता चर्चेच्या दृष्टीने अमेरिकेसाठी पाकिस्तान महत्त्वाचं आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानमधून बाहेर पडायचं आहे. तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातली जवळीक पाहता अमेरिकेला पाकिस्तानच्या सहकार्याची आवश्यकता आहे. \n\nदुसरीकडे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेची..."} {"inputs":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nरविवारी पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला अक्षय तृतीया आणि रमजानच्या शुभेच्छा दिल्या.\n\nमोदींना या कार्यक्रमात मांडलेले प्रमुख मुद्दे \n\n1. भारतातील प्रत्येक नागरिक आज कोरोनाचा सामना करत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईचं नेतृत्व करत आहे. भारतात कोरोनाची लढाई पीपल ड्रिव्हन अर्थात लोकाभिमुख आहे.\n\n2. शेतकरी शेतात काम करून आपल्याला अन्न पुरवत आहेत. कुणी शेतातील भाजीपाला मोफत देत आहे, तर कुणी मास्क पुरवत आहेत. काही मजूर लोक ज्या शाळेत थांबलेत तिथं रंगरंगोटी करत आहेत. हीच ती पीपल ड्रिव्हन लढाई. \n\n3. Covidwarriors.gov.in या व्यासपीठाच्या माध्यमातून सरकारनं डॉक्टर, आशा, NCC यांना एकत्र जोडण्यात आलं आहे. तुम्हीही कोव्हिड वॉरियर बनू शकता.\n\n4. देशातल्या सगळ्या भागात औषधीपुरवण्यासाठी 'लाईफलाईन उडान' हा कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत 500 टनांहून अधिक औषधी देशाच्या वेगवेगळ्या भागात पुरवण्यात आली आहे. \n\n5. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरिबांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत. \n\n6. कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंना इजा पोहोचवल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.\n\n7. आता आरोग्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांविषयीच्या आपल्या मानसिकतेत बदल होत आहे. कोरोनाच्या लढाईत लोक पोलिसांशी भावनात्मक पातळीवर जोडले गेले आहेत. \n\n8. इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आज भारताचे आभार मानत आहेत. तेव्हा मान अभिमानानं उंचावते. \n\n9. कोरोनाच्या काळात आयुष मंत्रालयानं रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक निर्देश जारी केले आहेत. ज्यात गरम पाणी पिणे, काढा पिणे असे अनेक उपाय सांगितले आहेत. याचा अवलंब केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. \n\n10. जगानं योगाला ज्यापद्धतीनं स्वीकारलं, त्यापद्धतीनं लवकरच जग आयुर्वेदाचा स्वीकार करेल. तरुणांनी आजच्या भाषेत आयुर्वेद जगापर्यंत पोहोचवायला हवा. आता मास्कविषयीची आपली मानसिकता बदलत आहेत. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय सोडली पाहिजे.\n\n11. आज अक्षय्य तृतीयेचा दिवस. पांडवांना अक्षय पात्र मिळालं होतं. अन्नदाता शेतकरी काम करत आहेत. नवं काही सुरू करण्याचा दिवस आहे. धरतीला अविनाशी बनवण्याचा संकल्प घेऊ शकतो. बसवेश्वर यांच्या तत्वांतून शिकण्याची संधी मिळाली. जैन परंपरेतही आजच्या दिवसाचं मोठं आहे. रमझानचा पवित्र महिना सुरू आहे. \n\n12. अति आत्मविश्वासाने वागू नका. आपल्या घरा,कचेरी, परिसरात आतापर्यंत कोरोना आला नाही म्हणून बेसावध राहू नका. सावधानी हटी तो दुर्घटना घटी असं पूर्वज म्हणत असत. कोरोनाचा समूळ बीमोड होणं आवश्यक आहे. जराही बेपर्वाई दाखवू नका. अतिशय काळजी घ्यायला हवी. दो गज दूरी, है बहुत जरूरी \n\n13. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन एकमेकांच्या समन्वयाने काम करत आहेत. \n\n14. आपल्याला सेवा पुरवणाऱ्या बांधवांच्या योगदानाची किंमत आपल्याला कळते आहे. त्यातूनच स्वच्छता कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी होतोना दिसते आहे. \n\n15. प्रकृती, विकृती आणि संस्कृती या संकल्पनांना एकत्रित समजून घ्या. कोरोना संकटात जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन आपल्याला मिळाला आहे. स्वत:पेक्षा इतरांचं हित समजून घेणं आपली संस्कृती आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मुलगी शिक्षणासाठी का मदत मागतेय?\n\nदेशातल्या एका नामवंत खासगी शाळेत खुलदा शिकते, या शाळेत शिकण्याचा हक्क तिला राइट टू एज्युकेशन म्हणजेच शिक्षण अधिकार कायद्यामुळे प्राप्त झाला आहे. या कायद्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या वर्गातल्या मुलांना खासगी शाळांमध्ये मोफत शिकण्याचा अधिकार मिळतो. याच अधिकारामुळे खुलदाला उज्ज्वल भविष्याची संधी मिळतेय. \n\nखुलदा इयत्ता आठवीत शिकतेय. ती म्हणते, \"पुढच्या वर्षी शाळेनं आमच्याकडे फी मागितली तर माझी आई मला शाळेत जाऊ देणार नाही. कारण आम्ही शाळेची फी भरू शकत नाही.''\n\nशिक्षण अधिकार कायद्यानुसार आठवीनंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या वर्गातल्या मुलांच्या पालकांना शाळेची फी भरावी लागते. \n\nसरकारतर्फे करण्यात आलेल्या या तरतुदींवर पुन्हा विचार करण्यात येत आहे, असं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयल यांनी सांगितलं आहे. \n\nखुलदाच्या कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न साधारण एक लाख रुपये इतके आहे. खुलदाच्या शाळेची फी भरावी लागली तर त्यांना महिन्याला हजारो रुपये खर्च करावे लागतील. \n\n\"खुलदाच्या शाळा प्रशासनाने आम्हाला सांगितलंय, की खु... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लदाचं पुढचं शिक्षण दुसरीकडे करण्याची सोय करा किंवा तिच्या फीचे पैसे भरा. आम्ही दोन वेळचं पोटभर जेऊ शकत नाही. तर शाळेची दर महिन्याची हजारो रुपयांची फी कशी भरणार?'' असा प्रश्न खुलदाच्या आई तस्वीर बानो विचारतात. \n\nआपल्या आर्थिक परिस्थितीविषयी बोलताना तस्वीर बानो भावुक झाल्या होत्या. \n\nतस्वीर बानो आपल्या लेकीला लाडाने तूबा अशी हाक मारतात, त्या सांगतात, \"माझ्या दोन्ही मुलांना शिक्षण अधिकाराचा फायदा झाला. त्यांना शिकवण्यासाठी मी सगळं काही पणाला लावलं आहे. पण तरीही इतक्या मोठ्या शाळेची फी भरून त्यांना शिकवणं आम्हाला शक्य नाही. आता शाळेने पुढे शिकवायला नकार दिला तर तूबाचं शिक्षण नाईलाजाने आम्हाला थांबवावं लागेल.''\n\nसुरक्षितता आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण यांच्या अभावामुळे त्यांना आपल्या मुलीला सरकारी शाळेत पाठवायचं नाही. \n\n2017 सालच्या अॅन्युअल सर्व्हे ऑफ एज्युकेशन रिपोर्टनुसार भारतात खुलदासारख्या 40 टक्के मुली 14 वर्षांनंतर शाळा सोडून देतात. \n\nवर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार, सरकारी शाळांची दुरवस्था, जास्तीचं शुल्क, महिलांसाठी असुरक्षित वातावरण आणि शिक्षणाचा खालावलेला दर्जा अशा कारणांमुळे मुलींना शाळा सोडावी लागते.\n\nसरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत.\n\nपरंतु आरटीआय फोरमचे राष्ट्रीय संयोजक अंबरीश राय सरकारच्या या प्रयत्नांनी संतुष्ट नाहीत. फक्त आताचंच सरकार याला जबाबदार आहे असं नाही. आजवरच्या सरकारांचा सरकारचा शिक्षणाप्रती असलेला दृष्टीकोन यासाठी जबाबदार असल्याचं ते म्हणतात. \n\n\"भारतात बजेट सादर होतं, तेव्हा शिक्षण आणि आरोग्य ही क्षेत्रं बाराव्या आणि चौदाव्या स्थानावर असतात. यावरून आपले राजकारणी शिक्षणासाठी किती संवेदनशील आहेत याचा आपल्याला अंदाज येतो,\" असंही अंबरीश राय सांगतात. \n\n\"शिक्षणाच्या अधिकाराअंतर्गत देशातल्या प्रत्येक मुलाला शिक्षण प्राप्त करण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे. पण यासाठी काहीही तरतूद आणि सुविधा देण्यात आलेली नाही. तरीही हा एक ऐतिहासिक निर्णय ठरवला गेला आहे. पण आठवीनंतर या मुलांच्या अडचणी समजून न घेणारा हा कुठला निर्णय. या मुलांचे आई-वडील इतकी फी भरायला सक्षम नसतील तर ते मुलांना पुढे कसे शिकवतील, या प्रश्नांची उत्तरं देणारं कोणी नाही, असंही ते म्हणतात. \n\nआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मुलांना आरटीई कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये 25 टक्के कोटा देण्यात आला आहे. पण या..."} {"inputs":"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तेज बहादूर यादव निवडणुकीच्या रिंगणात होते.\n\nत्याला तेज बहादूर यादव यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. तेज बहादूर यांच्या याचिकेवर पुनर्विचार करून उद्यापर्यंत न्यायालयात उत्तर द्या असा आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिला आहे. यादव यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होईल असं इंडियन एक्सप्रेसनं म्हटलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nतेजबहादूर यांनी दोन वेळा उमेदवारी अर्ज भरला. 24 एप्रिलला त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला. 29 एप्रिलला समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन्ही अर्ज रद्दबातल ठरवले आहेत. त्यांचे अर्ज बाद केल्यानंतर \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीचे विद्यमान खासदार आहेत. यंदाच्या निवडणुकीतही ते वाराणसीतून उमेदवार आहेत. 26 एप्रिलला मोदी यांनी नामांकन अर्ज भरला. \n\nमोदी यांच्याविरोधात काँग्रेसने अजय राय तर समाजवादी पक्षाने शालिनी यादव यांनी अर्ज भरले आहेत. \n\n30 एप्रिल रोजी तेज बहादूर यांना निवडणूक आयोगाची नोटीस मिळाली. सीमा सुरक्षा दलातून तुम्हाला निलंबित का करण्यात आलं? यासंदर्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"भात पत्र देण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला. आयोगाने त्यांना 1 मे 2109 रोजी म्हणजेच 90 वर्षांनंतर कार्यालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिला. \n\nदरम्यान त्यांना दुसरी नोटीस बजावण्यात आली. पहिल्या नोटिशीतील वर्ष ही तांत्रिक चूक असल्याचं स्पष्टीकरण आयोगानं दिलं. सुधारित नोटिशीनुसार 1 मे 2019 रोजी अकरा वाजता सीमा सुरक्षा दलाकडून निलंबनासंदर्भात पत्र घेऊन येण्याचा आदेश देण्यात आला. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात तेज बहादूर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.\n\nजिल्हा निवडणूक अधिकारी आणि वाराणसीचे रिटर्निंग अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी ही नोटीस पाठवली. तेजबहादूर यादव यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला तेव्हा सरकारी सेवेतून भ्रष्टाचार किंवा देशद्रोहाच्या आरोपांसाठी सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर सुरेंद्र यांनी हो असं लिहिलं होतं. \n\nतेजबहादूर यांनी 29 एप्रिलला भरलेल्या दुसऱ्या अर्जासोबत एक शपथपत्र जोडलं. 24 एप्रिलला भरलेल्या अर्जात चुकून हो असं लिहिल्याचं म्हटलं होतं. \n\nनिवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीनुसार सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला पाच वर्षं निवडणूक लढवता येत नाही, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. \n\nवाराणसी मतदारसंघासाठी एकूण 101 अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी 71 अर्ज रद्दबातल ठरवण्यात आले. \n\nसमाजवादी पक्षानं इथून शालिनी यादव यांना उमेदवारी जाहीर केली होती, मात्र आपला उमेदवार मागे घेत समाजवादी पक्षानं यादव यांना उमेदवारी दिली आहे.\n\nकोण आहेत तेजबहादूर?\n\nतेजबहादूर यादव हे नाव दोन वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं. बीएसएफच्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाची तक्रार त्यांनी फेसबुकवर एका व्हीडिओच्या माध्यमातून केली होती. \n\nखरा चौकीदार मीच असल्याचं तेज बहादूर यांचं म्हणणं होतं.\n\n\"वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतरही कोणी आमचं गाऱ्हाणं ऐकत नाही. गृह मंत्रालयाला पत्र पाठवूनही काही कारवाई झाली नाही,\" असं तेजबहादूर यांनी म्हटलं होतं. त्यांचा तो व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.\n\nतेजबहादूर यांच्या या व्हीडिओनं लष्कर आणि राजकीय वर्तुळात काही काळ चांगलीच खळबळ उडाली होती. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले गेले आणि त्यानंतर तेजबहादूर यांना BSF मधून काढून टाकण्यात आलं.\n\nउत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपानं युती केली आहे. वाराणसीची जागा ही समाजवादी पक्षाच्या..."} {"inputs":"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रो-रो सेवेचं रविवारी उद्घाटन केलं.\n\nमुंबईतील रो-रो सेवेची घोषणा गुजरातच्या आधीच झाली होती. पण ती अजूनही सुरू झालेली नाही. \n\nसौराष्ट्र ते दक्षिण गुजरात यांना जोडण्यासाठी घोगा ते दहेज या टप्प्यात रो-रो सेवा सुरू करण्यात आली. 360 किमींचं हे अंतर 31 किमींवर आलं आहे. \n\nहा या सेवेचा पहिला टप्पा आहे. एकाचवेळी 100 गाड्या आणि 250 प्रवासी नेण्याची क्षमता आहे. \n\n2011मध्ये या प्रकल्पाचं टेंडर काढण्यात आलं होतं. प्रकल्पाचा एकूण खर्च 615 कोटी असून त्यात 177 कोटी केंद्राचा वाटा आहे. \n\n2017 मध्ये त्याचा पहिला टप्पा सुरू झाल आहे. पण, त्याचेळी गेल्या 35 वर्षांपासून मुंबईतली रो-रो सेवा मात्र सतत वेगवेगळ्या कारणांमुळे रखडत आहे.\n\nप्रवासी आणि माल वाहतुकीसाठी मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरून 'रोल ओव्हर, रोल आउट' (रो-रो) अशी सेवा सुरू करण्याचा विचार अनेक वर्षं सुरू आहे. \n\nत्याचाच एक भाग असलेल्या मुंबई (भाऊचा धक्का) ते मांडवा (अलिबाग) या रो-रो सेवेची सध्या तयारी सुरू आहे. ही सेवा एप्रिल-2018मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.\n\nकशी असेल ही सेवा?\n\n\"ही सेवा चालवण्यासाठी लागणाऱ्या ऑपरेटरची न... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िवड नोव्हेंबरमध्ये होईल आणि एप्रिल-2018मध्ये प्रत्यक्ष सेवा सुरू होईल,\" अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे सीईओ अतुल पाटणे यांनी दिली.\n\nरस्ते मार्गानं होणाऱ्या वाहतुकीवरील ताण कमी व्हावा आणि वेळेची बचत व्हावी, या उद्देशानं रो-रो सेवेची कल्पना पुढे आली. \n\nया सेवेसाठी जेट्टी बांधण्याची जबाबदारी तीन संस्थांकडे आहे. मांडव्याची जेट्टी मेरिटाइम बोर्डकडे, भाऊचा धक्का मुंबई पोर्ट ट्रस्टकडे तर, नेरूळची जबाबदारी सिडकोकडे आहे. \n\nरो-रो सेवा सुरू करण्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. \n\nसध्या वर्षाला 15 लाख लोक भाऊच्या धक्क्यावरून मांडव्याला जातात. रो-रो सेवा सुरू झाल्यावर त्यात निश्चितच वाढ होईल, अशी अपेक्षा मेरिटाइम बोर्डाला आहे. \n\nभाऊचा धक्का आणि मांडवा इथं नवीन जेट्टी बांधण्याचं काम सुरू आहे, ते मार्च-2018पर्यंत पूर्ण होईल. ब्रेक वॉटरचं काम 95 टक्के झालं आहे. \n\nमुंबईच्या रो रोची वैशिष्ट्यं\n\nभाऊचा धक्का ते मांडवा हे अंतर 45 मिनिटांमध्ये कापता येईल.\n\n'रो पॅक्स' या बोटीत दोन बस नेण्याची व्यवस्था.\n\nपावसाळ्यातील खराब हवामानाचा काळ वगळतावर्षभर सेवा उपलब्ध.\n\nगेट वे ऑफ इंडियाकडून फेरीसेवा अनेक वर्षं सुरू आहे.\n\nजल वाहतुकीचा फक्त अभ्यासच\n\nसन १९८३ मध्ये गृह खात्यातील तज्ज्ञांच्या समितीनं मुंबई बंदराचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करण्याविषयी अहवाल तयार केला. \n\nसिडकोनं १९९२ मध्ये या वाहतुकीची आर्थिक आणि तांत्रिक सुसाध्यता यांचा अभ्यास केला. \n\nदक्षिण मुंबई ते नवी मुंबई अशा मार्गासाठी आणखी एक अभ्यास करण्यात आला. \n\n१९९५ मध्ये मेरी टाइम बोर्डानं २००० मध्ये फेरी यंत्रणेसाठीही अभ्यास करवून घेतला. \n\nत्यापूर्वी, १९९५ मध्येच पश्चिम किनाऱ्यावरील हॉवरक्राफ्ट आणि कॅटामरान सेवेबाबतही अभ्यास करण्यात आला. \n\nया सर्व अभ्यासाअंती जल वाहतुकीची गरज प्राधान्यानं व्यक्त झाली. \n\nकुणी करायचा प्रकल्प?\n\nमुंबईच्या दोन्ही किनाऱ्यावरील प्रकल्प प्रत्यक्षात कुणी करायचे याबद्दल सरकारची भूमिका वारंवार बदलली आहे.\n\nसुरूवातीला मुंबई पोर्ट ट्रस्ट, मग मेरिटाइम बोर्ड, त्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळ, पुन्हा मुंबई महानगर विकास प्राधिकरण, त्यांच्याकडून पुन्हा राज्य रस्ते विकास महामंडळ आणि आता परत मेरिटाइम बोर्ड असा या प्रकल्पाचा प्रवास झाला आहे.\n\nसमुद्राकडे दुर्लक्ष केलं\n\n\"आतापर्यंत सर्वच सरकारांनी जलवाहतुकीला तुच्छता..."} {"inputs":"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कोरोना लस टोचून घेतली.\n\nसिस्टर पी. निवेदा यांनी पंतप्रधानांना लस टोचली. \n\n\"आज मी एम्स हॉस्पिटलमध्ये कोव्हिड लशीचा पहिला डोस घेतला. आपल्या डॉक्टर तसंच शास्त्रज्ञांनी विक्रमी वेळेत कोरोनावर लस शोधून काढली आहे. आताच्या टप्प्यात जे लस घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनी जरूर घ्यावी\", असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. \n\nआपण सगळ्यांनी एकत्र येऊन देश कोव्हिडमुक्त करूया असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. \n\nदेशात 16 जानेवारीपासून लसीकरण प्रक्रियेला सुरूवात झाली. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लस देण्यात आली. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनावरची लस\n\nपहिल्या टप्प्यात साधारणत: 1.5 कोटी लोकांना ही लस देण्यात आली. सोमवारपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी सरकारी तसंच खाजगी हॉस्पिटलमध्ये यंत्रणा उभारण्यात आली आहे. लस घेण्यासाठी नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. कोणाला लस मिळू शकते यासंदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे. \n\n1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. 45 वर्षांपुढील नागरिकांनी www.cowi... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"n.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. आज सकाळी ( 1 मार्च) पासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"पंतप्रधान नरेंद्र मोदींना अविश्वास प्रस्तावाचा फायदा होईल की नुकसान?\n\nलोकसभेत सध्या भाजपचे 273 खासदार आहेत तर बहुमताचा आकडा 272 आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं संख्याबळ पाहता या अविश्वास प्रस्तावाचा नरेंद्र मोदी सरकारला तूर्तास तरी धोका नाही. पण त्याच वेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्याकडे पुरेसे आकडे असल्याचा दावा केला आहे. तर शत्रुघ्न सिन्हा, सावित्रीबाई फुले, कीर्ती आझाद हे भाजपचे खासदार त्यांच्याच पक्षावर नाराज आहेत. \n\nपण हा प्रस्ताव नेमका काय असतो, त्याचा अर्थ काय असतो आणि तो संमत झाल्यास काय होईल? \n\n1. अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय?\n\nसरकार ज्या सभागृहाला जबाबदार असतं त्या सभागृहाचा जेव्हा सरकारवर विश्वास उरत नाही तेव्हा हा प्रस्ताव सादर केला जातो.\n\nराज्यशास्त्राचे अभ्यासक अशोक चौसाळकर याविषयी सांगतात, \"सोप्या भाषेत - लोकसभेत कामकाज सुरळीत चालावं, ही नरेंद्र मोदी सरकारची जबाबदार आहे. जर लोकसभेतल्या कुठल्याही एका पक्षाचा त्यांच्यावर विश्वास उरला नाही तर ते त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतात. जसा सध्याचा प्रस्ताव एन. चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र्टीने आणला आहे.\" \n\n2. तो कोण आणि कधी आणू शकतं?\n\nहा प्रस्ताव विरोधातला कुठलाही पक्ष कुठल्याही अधिवेशनात आणू शकतो. लोकसभेतल्या किमान 50 किंवा 1\/10 सदस्यांचा त्याला पाठिंबा आवश्यक असतो. प्रस्ताव सादर करताना या सदस्यांना लोकसभा अध्यक्षांसमोर उभं राहून तसं सांगावं लागतं. किमान 50 सदस्यांचा पाठिंबा स्पष्ट झाल्यास अध्यक्ष प्रस्ताव स्वीकारतात. \n\nया प्रस्तावाकडे विरोधी पक्षाच्या हातातलं एक हत्यार म्हणूनही पाहिलं जातं. सरकारला अडचणीत आणण्यासाठी त्याचा वापर विरोधक करतात. \n\nविरोधकांकडे पुरेसं संख्याबळ असेल तर किंवा सत्ताधारी पक्षात किंवा आघाडीत फूट पडली तर मात्र हा प्रस्ताव सरकारसाठी कठीण असतो.\n\nजुलै 1979 यशवंतराव चव्हाणांनी मोरारजी देसाई सरकार विरोधात प्रस्ताव आणला होता. तेव्हा मोरारजी देसाई यांच्याच जनता पक्षात फूट पडली आणि चरण सिंहांच्या नेतृत्वात 90 खासदार स्वतःच्या सरकारच्या विरोधात गेले. सरकार अल्पमतात आल्याचं लक्षात येताच देसाईंनी राजीनामा दिला.\n\n1999 मध्ये AIADMKच्या नेत्या जयललिता यांनी पाठिंबा काढल्यानंतर दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या वेळी अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मतानं पडलं होतं.\n\n3. दाखल झाल्यानंतर काय? \n\nअविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर मात्र लोकसभा अध्यक्षांना त्यावर चर्चा घ्यावी लागते. ही चर्चा किती काळ आणि कधी घ्यायची, याबाबतचा निर्णय लोकसभेची कामकाज सल्लागार समिती घेते. \n\nत्यानंतर ज्यांनी हा प्रस्ताव मांडला आहे ते त्यावर लोकसभेत पहिलं भाषण करतात. त्यानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांची भाषणं होतात. या सर्व भाषणांना उत्तर म्हणून सर्वांत शेवटी पंतप्रधान भाषण करून त्यांची भूमिका मांडतात. त्यानंतर आवाजी मतदान होतं. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nआवाजी मतदानानं विरोधकांचं समाधान झालं नाही तर ते मतविभाजनाची मागणी करू शकतात. लोकसभा अध्यक्ष ती मान्य करून मत विभाजन घेतात. मत विभाजन म्हणजे सर्व खासदार प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत भाग घेऊन सरकारचं भवितव्य ठरवतात.\n\nअशा प्रस्तावाच्या वेळी सर्व पक्षांकडून त्यांच्या खासदारांना व्हिप जारी केला जातो. व्हिप म्हणजे पक्षाची भूमिका स्पष्ट करणारा आदेश, जो पक्षाच्या सगळ्या खासदारांना बंधनकारक असतो.\n\nअविश्वास प्रस्तावाच्या वेळी लोकसभेत हजर राहून, याच आदेशाला अनुसरून खासदारांनी मतदान करावं, यासाठी हा आदेश पक्ष जारी करतो. पक्षाचे प्रतोद हा व्हिप जारी..."} {"inputs":"पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी यासंबंधी पत्र लिहिलं आहे. \n\nराज ठाकरेंनी या पत्रात म्हटलं आहे, \"कोव्हिड-19 ची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी, यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण अजूनही अनुभवत आहोत. \n\nही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेशा लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो? या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर 100% लसीकरण करण्याची रणनिती महाराष्ट्रासाठी महत्वाची, व कळीची आहे. म्हणूनच, महाराष्ट्राला 100% लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून, राज्यातल्या सर्व वयोगटातील 100% लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवंय.\"\n\nमहाराष्ट्राला आवश्यक त्या लसी पुरवण्यासाठी राज ठाकरे यांनी काही पर्याय सुचवले आहेत. राज्याला, राज्यातल्या खासगी संस्थांना स्वतंत्रपणे लशी खरेदी करू द्याव्यात, सिरम इन्स्टिट्यूटला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियमन विक्री करू द्यावी, असं राज ठाकरेंनी सुचवलं आहे. \n\nयासोबतच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"राज्यातल्या हाफकिन, हिंदुस्तान अँटीबायोटिक सारख्या संस्थांना लस उत्पादनाची परवानगी द्यावी, कोव्हिड -19वरच्या उपचारांसाठी आवश्यक रेमडेसिवीरसारख्या औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्याला मोकळीक द्यावी असंही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलंय. \n\nराज्यातल्या ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल (13 एप्रिल) त्यांच्या भाषणात म्हटलं होतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"पंतप्रधान नेरेंद्र मोदींनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी हे संकेत दिले की उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्याकडे प्रचाराला वेळ नसेल. \n\nमोदींनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काल भैरव मंदिरामध्ये पूजा केली. एक दिवसआधी त्यांनी वाराणसीमध्ये रोड शो करून शक्तिप्रदर्शन देखील केलं. \n\nसुषमा स्वराज, अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ हे भाजपचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल, बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू अध्यक्ष नीतीश कुमार, लोजपा नेते रामविलास पासवान आणि अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल या ठिकाणी उपस्थित होते. \n\nज्येष्ठ पत्रकार शंकर अय्यर सांगतात की पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी शक्तिप्रदर्शन होणं हा काही निव्वळ योगायोग नाही. \n\nअय्यर सांगतात, \"पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2014ला जेव्हा मोदींनी वाराणसीला उमेदवारी अर्ज भरला तेव्हा ते पंतप्रधान पदाचे दावेदार आणि एका बाहेरील राज्यातील व्यक्ती होते, पण आता ते पंतप्रधान आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या काम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाच्या आधारावरच ते लोकांना मतं मागत आहेत. \n\nराष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजुटता \n\n2014 च्या आणि आताच्या स्थितीत फरक आहे. शंकर अय्यर सांगतात, बरेच विश्लेषक हा प्रयत्न करत आहेत की जर भाजपला बहुमत कमी पडलं तर त्यांना जवळच्या सहकाऱ्यांची गरज पडणार. \n\n\"तीन टप्प्यानंतर भाजप असा संदेश देत आहे की आमची निवडणुका जिंकण्याची शक्यता तर आहेच पण जर वेळ आलीच तर भाजपच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार स्थापन होईल. \n\nनिवडणुका होण्यापूर्वीच भाजपनं सर्व मित्र पक्षांना एकत्र करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. शिवसेना नेत्यांनी भाजपवर वेळोवेळी निशाणा साधला. पण अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर त्यांच्यात दिलजमाई झाली.\"\n\nतामिळनाडू, बिहारमध्ये भाजपला साथीदार मिळाले. उत्तर प्रदेशात अनुप्रिया पटेल भाजपबरोबर आल्या. भाजपनं आपल्या समोर असलेले सर्व पर्याय वापरले आहेत. \n\n\"भाजपच्या विरोधकांनाही हा एक प्रकारे दिलेला इशारा आहे असं अय्यर यांना वाटतं. भाजप विरोधकांच्या आघाडीला भाजप नेते महामिलावट असं म्हणतात. सर्व भाजप विरोधक एकत्र येऊ शकले नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रियंका गांधी या मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढवणार होत्या अशी चर्चा होती पण ती केवळ चर्चाच ठरली. \n\n\"आतापर्यंत गांधी घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने फक्त टक्कर द्यावी किंवा स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून कधी निवडणूक लढवली नाही. पहिल्यांदा निवडणूक लढवून हार पत्करण्यात काय हाशील आहे? दुसरी गोष्ट म्हणजे भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र देखील येऊ शकले नाहीत. जर संदेशच द्यायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांचा मिळून एक उमेदवार त्यांनी देता आला असता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"पंतप्रधान मोदी अभिजीत बॅनर्जी यांना भेटले तेव्हा\n\nपंतप्रधान मोदी अभिजीत बॅनर्जी यांना भेटले तेव्हा असं ट्वीट केलं\n\n\"आम्ही अनेक विषयांवर सखोल आणि चांगली चर्चा केली. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,\" असं पंतप्रधान पुढे म्हणाले.\n\nकाही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी अभिजीत बॅनर्जी यांचं \"अभिनंदन, मात्र ते डाव्या विचारसरणीचे अर्थतज्ज्ञ आहेत. आम्ही त्यांच्या मताशी सहमत असायलाच पाहिजे,\" अशी टीका नुकतीच केली होती.\n\nत्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर बॅनर्जी यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. \n\nदरम्यान, देश संकटात असताना, सगळ्यांनी एकत्र यायला हवं. सरकारने तज्ज्ञांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यायला हवा, असं मत अभिजीत बॅनर्जी यांनी बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केलं. \n\n\"देश संकटात असताना एकीचं बळ दाखवायला हवं. नव्या पद्धतीने विचार करायला हवा. विविध क्षेत्रातील जाणकारांच्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग करून घ्यायला हवा. अनेक भारतीय तज्ज्ञ चांगलं काम करत आहेत. रघुराम राजन, गीता गोपीनाथ या मंडळींच्या ज्ञानाचा देशासाठी उपयोग करून घेता येईल,\" असं बॅनर्जी बीबीसीचे व्याप... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ार प्रतिनिधी अरुणोदय मुखर्जी यांच्याशी बोलताना म्हणाले. \n\n\"अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे, असं मी म्हणणार नाही. विकासाचा दर बदलतो आहे. मात्र जी लक्षणं प्रमाण मानली जातात ती चिंताजनक आहेत, हे निश्चितपणे सांगू शकतो,\" असं ते म्हणाले. \n\n\"भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. गुंतवणुकीचा दर घटला आहे. सर्वसामान्य लोकांच्या खरेदीचं दरप्रमाण 2014च्या तुलनेत घसरलं आहे. हे काळजीत टाकणारं आहे,\" असं बॅनर्जी यांनी सांगितलं. \n\nअभिजीत बॅनर्जी आणि डॉ. एस्थर डुफ्लो यांनी 'Good Economics for Bad Times' हे पुस्तक लिहिलं आहे. \n\nनोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी मुलाखतीदरम्यान\n\nहे पुस्तक का लिहावं वाटलं, असं विचारलं असता बॅनर्जी सांगतात, \"अर्थशास्त्राचा अभ्यास करताना, अभ्यासकांबरोबर चर्चा करताना विविध देशांच्या ध्येयधोरणांबद्दल कळतं. परंतु वर्तमानपत्र वाचताना वेगळंच अर्थधोरण अवलंबण्यात आल्याचं लक्षात येतं. या दोन ध्रुवांमधली दरी आम्हाला अस्वस्थ करत असते. लोकांना वाटतं की अर्थशास्त्रज्ञ मूर्ख असतात, त्यांना काही कळत नाही. पण आम्ही तितके मूर्ख नाही, म्हणूनच हे पुस्तक लिहिलं.\"\n\n'डावं उजवं करत बसलो तर देशाचं नुकसानच'\n\n\"सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्सचा पर्याय स्वीकारला. परंतु यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडणार आहे. हा पैसा गरीब जनतेला देता आला असता,\" असं बॅनर्जी म्हणाले. \n\nकेंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बॅनर्जींबाबत केलेल्या विधानाची खूप चर्चा झाली. बॅनर्जी हे डाव्या विचारसरणीचे आहेत, असं गोयल म्हणाले होते. \n\nगोयल यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारलं असता बॅनर्जी म्हणाले, \"त्यांच्या वक्तव्याचं वाईट वाटलं. ते मला काही म्हणाले, याचं मला वाईट वाटलं नाही. मात्र देशाला आवश्यकता असताना जाणकारांचं मार्गदर्शन घ्यायला हवं. गोयल यांच्या दृष्टिकोनाप्रमाणे काम केलं तर देशाचं भलं होणार नाही. विचारवंत डाव्या विचारसरणीचा आहे म्हणून त्यांचं ज्ञान-कौशल्य वाईट ही भूमिका चुकीची आहे.\"\n\nभारतात याल का? \n\nगेल्या काही काळापासून देशाची अर्थव्यवस्था गडबडली आहे, देशावर आर्थिक संकटाचे ढग आहेत, असं माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह विविध अर्थतज्ज्ञांनी सांगितलंय.\n\nमग अशावेळी देशासाठी आर्थिक सल्लागार किंवा कुठलं एक अधिकृत पद दिल्यास स्वीकाराल का, असं विचारल्यावर ते म्हणाले, \"भारताला माझ्या ज्ञानाची आवश्यकता आहे..."} {"inputs":"पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी देशवासीयांना शांततेचं आवाहन केलं आहे. सध्याची तणावाची स्थिती बाँबहल्ल्यांच्या तपासात अडथळा आणत आहे, असं ते म्हणाले. \n\nमुस्लीम कट्टरतावाद्यांनी 21 एप्रिल रोजी श्रीलंकेतील अनेक चर्च तसंच हॉटेल्समध्ये स्फोट घडवून आणले होते. या हल्ल्यांमध्ये 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. \n\nत्यानंतर देशाच्या अनेक बागांमध्ये मुस्लिमांविरुद्ध हिंसाचार भडकतो आहे. या हिंसाचारामध्ये अनेक मशिदी आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आलं आहे.\n\nयात एकाचा मृत्यूही झाल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. शेकडो दंगलखोरांना पांगवण्यासाठी अनेक गावांमध्ये पोलिसांनी हवेत गोळीबार केला तसंच अश्रूधुराचाही वापर केला. \n\nदेशाच्या वायव्य भागात असलेल्या किनियामा शहरात दंगलखोरांनी एका मशिदीच्या खिडक्या आणि दरवाजांची नासधूस केली तसंच कुराणच्या प्रती जमिनीवर फेकल्या. \n\nवृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार सैनिक या भागात एका तळ्यामध्ये शस्त्रास्त्र आहेत का, याचा शोध घेत असताना स्थानिकांच्या एक गटाने या मशिदीचीही झडती घ्या अशी मागणी केली. त्यातूनच हा हल्ला झाला.\n\nबहुसंख्य कॅथलिक ख्रिश्चन असणाऱ्या ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चिलॉ शहरात मुस्लिमांच्या मालकीची दुकानं तसंच मशिदींची नासधूस करण्यात आली. हा हल्ला एका फेसबुक पोस्टवरून उद्भवलेल्या वादातून झाला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या पोस्टचा लेखक असणाऱ्या 38-वर्षीय मुस्लीम व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. \n\nश्रीलंकेच्या वायव्य भागात असणाऱ्या पुत्तलाम जिल्ह्यात जमावाने हल्ला केल्यानंतर एका मुस्लीम व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याला भोसकण्यात आलं होतं. \n\nहिंसाचाराला रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजिंग अॅप्सवर बंदी घातली आहे. \n\n\"मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका. देशाची सुरक्षितता अखंड ठेवण्यासाठी तसंच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अथक प्रयत्न करत आहेत,\" पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी ट्विटरवरून आवाहन केलं.\n\nदेशात अजून ट्विटर बंदी घातलेली नाही. \n\nहेत्तीपोला शहरातही हिंसाचार झाल्याचं वृत्त आहे. इथे कमीत कमी तीन दुकानं जाळली गेली आहेत, असं कळलंय. \n\nश्रीलंकेच्या 2.2 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 10 टक्के लोक मुस्लीम आहेत. इतर बहुसंख्य लोक सिंहली बौद्ध आहे. \n\nईस्टर संडेला झालेल्या या बाँबहल्ल्यांसाठी पोलिसांनी दोन स्थानिक मुस्लीम गटांना जबाबदार धरलं आहे. इस्लामिक स्टेटनेही दावा केला होता की त्यांनी हे हल्ले घडवून आणले, पण त्याचा कुठलाही पुरावा किंवा कोणतीही अधिक माहिती त्यांनी दिलेली नाही. \n\nया हल्ल्यांनंतर श्रीलंकेत आणीबाणी घोषित करण्यात आली होती.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"पक्षातल्याच लोकांमुळे रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलंय. \n\n\"चर्चेअंती माझं आणि पंकजाचं एकमत आहे की काही प्रमाणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परळी आणि मुक्ताईनगर जागा पाडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला,\" असा आरोप खडसे यांनी केला आहे.\n\n\"बहुजन समाज आणि ओबीसींचं नेतृत्व करणारे नेते दुर्दैवानं हारले, काहींना तिकीटं नाकारली. निट रचना झाली असती तर 105 पेक्षा जास्त आमदार आले असते,\" असं सांगताना त्यांनी भाजपमधल्या ओबीसी नेत्यांची नावांची यादी सांगून त्यांच्यावर अन्याय झाल्याचं म्हटलंय. \n\nतुमचा रोख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे का असा सावल केल्यावर, \"माझा रोख माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा जो नेतृत्व करतो त्याच्यावरच असणार आहे,\" असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. \n\nशिवसेनेबरोबर चर्चा केली असती फार ताणूनव धरलं नसतं तर महायुतीचाच मुख्यमंत्री झाला असता असंही त्यांनी म्हटलंय. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि भारताचे माजी उड्डाण मंत्री आहेत.\n\nदोन कारणांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित हे प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय.\n\nएक म्हणजे, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. गेल्या काही दिवसात विरोधकांमधील काही नेत्यांना EDच्या चौकशीला सामोरं जावं लागलं, दुसरं कारण म्हणजे, प्रफुल्ल पटेलांचं कथित मालमत्ता प्रकरण हे स्मगलर इकबाल मिर्ची याच्याशी संबंधित आहे.\n\nइकबाल मिर्ची हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिम याचा हस्तक मानला जायचा. 2013 साली मिर्चीचा मृत्यू झाला.\n\nEDनं समन्स धाडल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. त्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. मात्र विरोधकांना सातत्यानं येणाऱ्या EDच्या नोटिसांवरून आता राजकारण तापू लागलंय.\n\n'निवडणुकीच्या तोंडावर नोटीस आल्यानंतर प्रश्न उपस्थित होणारच'\n\n\"निवडणुकीच्या तोंडावर नोटिशी आल्यानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित होणारच आहेत. हे प्रकरण किती वर्षांपासून सुरू आहेत, इतरही नेत्यांशी संबंधित अनेक वर्षांपासूनचे मुद्दे असताना, निवडणुकीच्या तोंडावरच कसे पुन्हा वर येतात?\" असं बीबीस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी मराठीशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले.\n\nमात्र, भाजपच्या प्रवक्त्या शायना NC म्हणाल्या, \"ED काही भाजपची नाहीय. तथ्य आणि वास्तव काय आहे, यावर आधारित खटला उभा राहतो. हा काही राजकीय सूडपणाचा प्रकार नाहीय, हे सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे.\"\n\n\"आम्ही भ्रष्टाचाराविरोधात मोठी लढाई लढतोय. प्रफुल्ल पटेलांची चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे. प्रफुल्ल पटेल हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत,\" असंही त्या म्हणाल्या.\n\nहे प्रकरण नेमकं काय आहे?\n\nगेल्या दोन आठवड्यात EDने मुंबई आणि बेंगळुरूमध्ये 11 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यात मिळालेल्या काही कागदपत्रांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. यातील एक प्रकरण इकबाल मिर्चीची पत्नी हजरा मेमन आणि मिलेनिअम डेव्हलपर्स यांच्यातील व्यवहाराचं आहे.\n\nमिलेनिअम डेव्हलपर्स ही पटेल कुटुंबीयांनी स्थापन केलेली बांधकाम कंपनी आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी या कंपनीत प्रवर्तक आहेत.\n\nहजरा मेमन यांच्या नावावरील एका मालमत्तेवर मिलेनिअम डेव्हलपर्सने सन 2006-07 मध्ये वरळीत 15 मजली सीजे हाऊस ही इमारत उभारली. या इमारतीतील एकूण 14 हजार फूट क्षेत्रफळाचा तिसरा व चौथा मजला मिर्चीच्या पत्नीला जमिनीचा मोबदला म्हणून देण्यात आला.\n\nपटेल कुटुंबाच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीकडून इकबाल मेमन (म्हणजेच इकबाल मिर्ची) नावाच्या एका व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचं आरोपात म्हटलं आहे. \n\nप्रफुल्ल पटेल यांचं यावर काय म्हणणं आहे?\n\nप्रफुल्ल पटेल यांनी 16 ऑक्टोबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली. \n\n\"मुंबईतील वरळीस्थित असलेल्या सीजे हाउससंदर्भात हजरा मेमन यांच्याशी कोणताही व्यवहार झाला नाही. तसेच प्रकरण चौकशी अधीन असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही,\" असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.\n\nप्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं, \"संबंधित जागा ही पटेल कुटुंबीय आणि इतर सहमालकांनी 1963 साली ग्वाल्हेरच्या राजघराण्याकडून विकत घेतली. यातल्या भूभागावर काही अनधिकृत कब्जेदारही होते. कालांतराने येथे श्रीनिकेतन ही इमारत उभी राहिली. पुढे पटेल कुटुंब व इतरांमधील अंतर्गत वादामुळे या जागेच्या मालकीहक्कासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट झाले.\" \n\nपटेल पुढे सांगतात, \"1978 मध्ये उच्च न्यायालयाने या प्रॉपर्टीचा ताबा घेतला. मूळ परिसरात सुरुवातीपासून अवैधरीत्या कब्जेदारांचा रहिवास तसेच..."} {"inputs":"पण इतर जगापासून संपूर्णपणे तुटलेल्या या देशात अशा आर्थिक बदलांमुळे नक्की काय परिणाम होतील? उत्तर कोरियातील एका सामान्य कुटुंबावर त्याचा काय परिणाम होईल?\n\nकाही तज्ज्ञांची मदत घेऊन बीबीसीनं अशाच एखाद्या काल्पनिक कुटुंबावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेतला. कुटुंबीयांचं आडनाव ली आहे असं समजूया. आता त्यांची कहाणी ऐका.\n\nवडिलांच्या दोन-दोन नोकऱ्या\n\nज्यांना कोरियाबदद्ल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी एक माहिती आधीच सांगायला हवी की तिथलं एक सामान्य कुटुंब कसं असतं हे बाहेरच्या जगाला कळणं तसं अवघड आहे. \n\nतिथं सामाजिक आणि धार्मिक पातळीवर बरेच फरक आहेत आणि त्या देशातलं आयुष्य कसं आहे हे आपल्याला काहीच माहिती नाही.\n\nली या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख हे इतर लोकांसारखे खाणकामावर अवलंबून आहेत. खाणकाम हा उत्तर कोरियाच्या निर्यातीचा सगळ्यांत मोठा भाग आहे. \n\nअनेक दशकांपासून परकीय चलनाचा एक मोठा स्रोत आहे. कोळशाबरोबर उत्तर कोरियाकडे खनिजं आणि रेअर अर्थचे साठे आहेत असं कोरियाचं म्हणणं आहे. \n\nतज्ज्ञांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार उत्तर कोरियाच्या लोकांच्या उत्पन्नात दोन-तीन गोष्टींचा समावेश असतो. त्यात पगार... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":", बोनस, तसंच सरकारकडून मिळणारं स्वस्त धान्य, घरं यांचा समावेश असतो. पण या लोकांचा मूळ पगार इतका कमी असतो की त्यातून अगदी काही दिवसांचं अन्नधान्य मिळू शकतं. \n\n2017 साली कोळसा, खनिजं, आणि रेअर अर्थ यांच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले होते त्यामुळे अनेक खाणींना त्यांच्या उत्पादनात कपात करावी लागली होती. \n\nसरकार नियंत्रित अर्थव्यवस्थेत म्हणजेच कमांड इकॉनॉमीमध्ये बेरोजगारीवर बंदी असते. त्यामुळे ली यांची नोकरी जाणार नाही यांची त्यांना शाश्वती आहे. पण ली यांचं उत्पन्न आधीच क्षुल्लक आहे त्यात हे निर्बंध म्हणजे त्यांची परिस्थिती बिकट होईल यात शंका नाही. \n\nत्यामुळे उत्तर कोरियाच्या इतर लोकांसारखीच ली यांना सुद्धा धोकादायक वाट चोखाळावी लागणार यात शंका नाही. \n\nही धोकादायक वाट म्हणजे मासेमारीची. ली यांना त्यांच्या वरिष्ठांना लाच द्यावी लागेल. तसंच सैन्याला एक बोट घेण्यासाठी लाच द्यावी लागेल. म्हणजे ते आणि त्यांचे मित्र मासेमारी करतील आणि स्थानिक बाजारात मासे विकण्याचं काम करतील.\n\nहा अतिशय धोकादायक व्यापार आहे. चांगले मासे पकडण्यासाठी समुद्रात खोलवर जाण्यासाठी दबाव असतो. त्यामुळे बोटीतलं इंधन संपण्याची किंवा समुद्रात हरवून जाण्याची भीती असते. \n\nअनेकदा पश्चिम जपानच्या किनाऱ्यावर हाडाचा सांगाडा असलेल्या बोटी येऊन थडकतात. ज्या लोकांना किनाऱ्यापर्यँत जाता येत नाही त्याच लोकांचे हे मृतदेह असावेत असं समजण्यात येतं. ली आता नेमका हाच धोका पत्करतील.\n\nमासेमारीमुळे ली यांना उत्पन्नाचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र या क्षेत्रावरसुद्धा अनेक निर्बंध आले आहेत.\n\n2017 च्या उन्हाळ्यापासून इंधनाचे भाव दुप्पट झाले आहेत. त्यामुळे समुद्राचा प्रवाससुद्धा महाग झाला आहे. चीनमध्ये निर्यात होणाऱ्या सी फूडवर बंदी घालण्यात आली आहे. \n\nआईला नोकरी करावी लागणार\n\nतज्ज्ञांच्या मते ली कुटुंब जगमदंग पिढीचे प्रतिनिधी आहेत. जगमदंग म्हणजे बाजार. या पिढीनं 1990च्या दशकात दुष्काळाचा सामना केला आहे. \n\nत्या वेळेपर्यंत देशात कमांड इकॉनॉमीचं वर्चस्व होते. त्या काळी सगळी कामं आणि वस्तू शासनातर्फे वाटली जात. या दुष्काळानंतर हे सगळं चित्र बदललं. या दुष्काळानंतर लाखो लोकांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. \n\nनागरिकांना आपली सोय बघण्यास सांगितलं गेलं. त्यामुळे भांडवलवादाची वाढ झाली.\n\nहा काळ कसाबसा तरी गेला पण त्यामुळे देशाची सगळी मनोवृत्तीच बदलली. अनेक स्त्रिया..."} {"inputs":"पण कोरोनाचं संकट सुरू झाल्याच्या दहा महिन्यातच लस देण्यासही सुरुवात झालीय आणि ही लस विकसित करण्यात ज्या कंपन्या पुढे आहेत, त्यांमध्ये बऱ्याच कंपन्या देशांतर्गत आहेत.\n\nआपण यासाठी सुरुवातील ब्रिटनंच उदाहरण घेऊ आणि मग एकूणच लशीच्या व्यवसायाकडे वळूया.\n\nगुंतवणूकदारांच्या अंदाजाप्रमाणे, यातील दोन कंपन्या म्हणजेच अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्ना आणि जर्मन बायोटेक कंपनी बायो-एन-टेक या पार्टनरशिपमधील कंपन्या अमेरिकेतील फायझरसोबत पुढच्या वर्षी अब्जावधी डॉलरचा व्यापार करतील.\n\nमात्र, हे स्पष्ट नाही की, लस तयार करणाऱ्या कंपन्या याशिवाय आणखी किती रुपयांचा व्यापार करतील.\n\nज्या पद्धतीने लस बनवण्यासाठी निधी गुंतवला गेलाय आणि ज्या पद्धतीने मोठ्या संख्येत कंपन्या लसनिर्मितीसाठी पुढे आल्या आहेत, त्यावरून तरी वाटतंय की, मोठ्या फायद्याची संधी फार काळापर्यंत राहणार नाही.\n\nलसनिर्मितीत कुणी पैसा गुंतवला आहे?\n\nकोरोना आरोग्य संकटानंतर लशीची गरज पाहून सरकार आणि निधी देणाऱ्या संस्थांनी लसनिर्मितीची योजना आणि चाचण्यांसाठी अब्जावधी पाऊंड्सचा निधी दिला. गेट्स फाऊंडेशनसारख्या संघटनांनी उघडपणे या योजनांचं समर्थन केलं आहे.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त्याचसोबत अनेकांनी स्वत:हून पुढे येत या योजनांना पाठिंबा दिला. अलीबाबाचे संस्थापक जॅक मा आणि म्युझिक स्टार डॉली पार्टन यांनीही या योजनांसाठी निधी दिला आहे.\n\nसायन्स डेटा अॅनालिटिक्स कंपनी एअरफिनिटीनुसार, कोरोनाची लस बनवण्यासाठी आणि चाचण्यांसाठी सरकारकडून 6.5 अब्ज पाऊंड्स देण्यात आले आहेत, तर गैरसरकारी संस्थांकडून 1.5 अब्ज पाऊंड्स देण्यात आले आहेत.\n\nकंपन्यांची स्वत:ची गुंतवणूक केवल 2.6 अब्ज पाऊंड्स इतकीच आहे. यातील अनेक कंपन्या इतर देशातील निधीवरच अधिक अवलंबून आहेत.\n\nहेच एक कारण आहे की, मोठ्या कंपन्यांनी लशीच्या योजनांसाठी निधी देण्यात घाई केली नाही.\n\nफायद्याबाबत शंका का?\n\nअशा आपत्कालिन स्थितीत लशीची निर्मिती इतिहासातही कधी फायद्याची ठरली नाही. लशीच्या संशोधनासाठी बराच वेळ लागतो. गरीब देशात लशीची अधिक गरज असते, मात्र ते अधिक किंमतीमुळे खरेदी करू शकत नाहीत. श्रीमंत देशात नियमित विकल्या जाणाऱ्या औषधांमध्ये अधिकचा फायदा कमावला जातो.\n\nझिका आणि सार्स यांसारख्या आजारांसाठी लस बनवणाऱ्या कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. तर दुसरीकडे फ्ल्यूसारख्या आजारांसाठी बनवण्यात आलेल्या लशींचा व्यवसाय अब्जावधींचा आहे. अशा स्थितीत जर कोरोना एखाद्या फ्लूप्रमाणेच राहिला आणि दरवर्षी लस टोचून घेणं आवश्यक असलं, तर मग कंपन्यांना फायदा होऊ शकतो. मात्र, जी कंपनी सर्वाधिक परिणामकारक लस बनवेल, त्यांच्यासाठीच हे फायद्याचं ठरेल.\n\nआजच्या घडीला सर्वांत स्वस्त लस कोणती आहे?\n\nकाही कंपन्या जागतिक आरोग्याच्या या संकटसमयी फायदा कमावत असल्याचं दाखवू पाहत नाहीत. विशेषत: बाहेरून इतका निधी मिळाल्यानंतर. \n\nअमेरिकन औषध निर्माती कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन आणि ब्रिटनच्या अॅस्ट्राझेनका ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीस्थित बायटेक कंपनीत एकत्र काम करत आहेत.\n\nया कंपन्यांनी शब्द दिलाय की, ते लशीची किंमत तितकीच ठेवतील, जेवढी आवश्यक आहे. \n\nआजच्या घडीला अॅस्ट्राझेनकाची लस सर्वांत स्वस्त म्हणजे प्रति डोस चार डॉलर (300 रुपये) मध्ये उपलब्ध होईल.\n\nमॉडर्ना लहानशी बायोटेक्नोलॉजी कंपनी आहे. ही कंपनी अनेक वर्षांपासून RNA लशीमागील तांत्रिक बाबींवर काम करतेय. या कंपनीच्या प्रति डोसची किंमत 37 डॉलर म्हणजे 2,000 रुपयांहून अधिक आहे. कंपनीच्या भागधारकांनाही लाभ देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.\n\nअर्थात, या किंमती अंतिम करण्यात आल्यात असंही नाही.\n\nकंपन्या केवळ फायद्याचं पाहतील..."} {"inputs":"पण जुगाड हा फक्त भारतीय शब्द राहिलेला नाही हे आजची आमची फोटोगॅलरी बघून तुम्हाला लक्षात येईल. बीबीसीनं जगभरातल्या वाचकांना जुगाडाचे फोटो पाठवण्याचं आवाहन केलं होतं. \n\nत्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यातलेच काही फोटो आज बघूया...\n\nकुत्र्यासाठी व्हीलचेअर\n\nडॉरिस एन्डर्स यांनी गोव्याला काढलेला हा फोटो आहे. 'मी एका बेकरीत चालले होते. वाटेत, एका घराच्या आवारात हा कुत्रा राखण करत होता. तो पायानं अधू आहे. \n\nपण, कुणाचातरी त्याच्यावर भारी जीव आहे. म्हणून त्यांनी कुत्र्याला हिंडता यावं यासाठी ही सोय केली आहे.'\n\nघोड्याचा दळणवळणासाठी वापर हा निर्सग वाचवण्यासाठी केलेला जुगाड आहे\n\nलिया लोपेझ यांच्यामते कामाच्या ठिकाणी घोड्यावरून जाणं हा एक जुगाड आहे. पण त्यामागचा निसर्गसंवर्धानाचा हेतू स्तुत्य आहे. वाहतुकीसाठी गाडी नव्हे तर घोड्याचा वापर करणं हा पर्यावरणपूरक निर्णय आहे. \n\n'शिवाय यात ताण कमी आणि आनंददायी अनुभव आहे. तुमच्याकडे असलेल्या साधनसंपत्तीचा अभिनव वापर करून समस्येवर शोधलेला उपाय म्हणजे जुगाड असा जुगाडचा अर्थ असेल तर घोड्याची सफर हा एक प्रकारचा जुगाडच आहे.' असंही त्या सांगतात.\n\nखुर्ची टिकवण्यासाठी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"काहीही\n\nगायत्री सेलवम यांनी अमृतसरमधून हा फोटो पाठवला आहे. पंजाबमधल्या अमृतसरमध्ये सुवर्णमंदिराजवळ त्यांनी तो टिपला आहे.\n\n'ही खु्र्ची वापरात आहे आणि हे पाहिल्यावर तिला वापरण्यायोग्य बनवलेल्या तिच्या मालकाला दाद नक्कीच द्यावी लागेल. अमृतसरच्या वर्दळीच्या रस्त्यावर ही खुर्ची ठेवली होती.\n\nत्यामुळे लोकांना ती सहज दिसेल याची काळजी घेण्यात आली होती.'\n\nयांत्रिक जुगाड\n\nदेवळातल्या नगाऱ्याची जागा या यंत्रानं घेतली आहे. पूजेदरम्यान नगारा वाजतो तो यंत्राच्या मदतीनं. मानवी श्रम यातून वाचतात. \n\nटी. विश्वनाथन यांनी हा फोटो पाठवला आहे. 'मी अलीकडे भारतात माझ्या मूळगावी गेलो असताना हा फोटो काढला आहे. चेन्नईजवळ तक्कोलम हे आमचं मूळ गाव.\n\nतिथल्या स्थानिक देवळात हा यांत्रिक नगारा ठेवला होता. एरवी अवाढव्य शरीराचे तरुण हा नगारा वाजवतात किंबहुना बडवतात. \n\nपण, ताकदीचं हे काम यंत्रानं सोपं केलं आहे. यंत्र वीजेवर चालतं. कमी खर्चात केलेला हा प्रयोग मला भलताच आवडला.'\n\nतीनचाकी मोटरसायकलचा जुगाड\n\nसुनील परिक यांनी फोटो पाठवताना म्हटलं आहे, 'एका जुगाडू माणसानं आपल्या मोटरसायकलला ट्रॉली जोडून तिचं रुपांतर जणू फॅमिली वाहनात केलं आहे.'\n\nऑर्किडच्या परागीकरणासाठी टूथपिकचा वापर\n\nरॉबर्ट सँडर्स यांनी कॅरेबियन बेटांवरच्या ग्युनालूप शहरातून हा फोटो पाठवला आहे. 'व्हॅनिला ऑर्किडचं परागीकरण ही एरवी वेळखाऊ प्रक्रिया आहे. \n\nपण, एका टूथपिकनं हा प्रश्न सोडवला आहे. स्वपरागीभवन शक्य झालं आहे.\n\nविंचवाचं बिऱ्हाड पाठीवर, तसं हे बिऱ्हाड ट्रॉलीवर, सगळाच जुगाड\n\nयोन बोथा यांनी पाठवलेला हा फोटो आहे. विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर असं आपण म्हणतो. तसंच काहीसं हे चित्र आहे. योन बोथा यांच्याच शब्दात सांगायचं तर, ' एक चित्र काढताना हा माणूस अचानक मला दिसला. \n\nतो बेघर आहे. त्यामुळे आपलं सामान या ट्रॉलीत घालून तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरतो. ट्रॉली कुठली तर शॉपिंग मॉलमध्ये दिसते ती. \n\nशिवाय दूधाचे मोठे कॅनही त्यानं वापरले आहेत. या जुगाडामुळे बेघर माणसाला आपलं सामान वाहून नेणं शक्य झालं आहे.'\n\nअंडरवॉटर फोटो घेणारा हा जुगाडू कॅमेरा आहे\n\nएलिन मिलर यांचा हा फोटो आहे. 'ग्रीसच्या पेरोस बेटांवर मी एक अगदी कामचलाऊ अंडरवॉटर कॅमेरा घेतला. वापरा आणि फेकून द्या प्रकारात मोडणारा तो कॅमेरा होता. \n\nपण, माझा प्रयोग किती यशस्वी झाला बघा? जुगाडू कॅमेऱ्यानं काढलेला हा फोटो चांगल्या कॅमेराला..."} {"inputs":"पण तुम्ही अक्रोड बदाम खाण्याचे फायदे तुमच्या पुढच्या पीढीला होतात, हे तुम्हाला कदाचित माहिती नसावं.\n\nअक्रोड-बदाम खाण्यामुळे स्पर्म म्हणजेच शुक्राणूंची गुणवत्ता वाढते, असं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे.\n\nदोन्ही हातांच्या मुठीभरून बदाम, अक्रोड दररोज सलग 14 आठवडे खाणाऱ्या व्यक्तीच्या शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढल्याचं वैज्ञानिकांना आढळून आलं आहे. \n\nखाण्याच्या सवयी, धूम्रपान आणि प्रदूषण यामुळे पाश्चिमात्य जगातील लोकांमधील स्पर्मची संख्या कमी होत असल्याचं या अभ्यासात समोर आलं आहे. दर सात जोडप्यांपैकी एका जोडप्यातील महिलेला प्रसूतीत अडचणी येत असल्याचं आढळून आलं आहे. तर 40-50 टक्के पुरुषांमध्ये प्रजननाशी संबंधित समस्या आढळल्या.\n\nमात्र, सकस आणि पोषक आहार घेतल्यामुळे यात बदल करता येऊ शकतो, असं संशोधकांना दिसून आलं.\n\nकसा झाला अभ्यास?\n\nस्पेनमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ रोविरा आय वर्जिली इथे हा अभ्यास करण्यात आला. 18 ते 35 वयोगटातील चांगलं आरोग्य असलेल्या 119 जणांची वैज्ञानिकांनी अभ्यासासाठी दोन गटांत विभागणी केली होती. यातल्या एका गटाला त्यांच्या रोजच्या आहाराबरोबर 60 ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ग्रॅम अक्रोड, बदाम घेण्यास सांगण्यात आलं. तर दुसऱ्या गटाच्या सवयींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.\n\nज्यांनी रोजच्या आहारासोबत अक्रोड, बदाम घेतले त्यांच्या स्पर्ममध्ये वाढ दिसली. स्पर्म काउंट 14 टक्क्यांनी, त्यांची क्षमता 4 टक्क्यांनी, हालचाल 6 टक्क्यांनी आणि त्यांचा आकार एक टक्क्याने वाढला. \n\nस्पर्मची गुणवत्ता मोजण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवलेल्या नियमावलीप्रमाणेच गुणवत्ताही तपासण्यात आली आहे. स्पर्मची गुणवत्ता ही पुरुषाच्या प्रजनन क्षमतेवर आधारलेली असते. \n\nआहारातल्या ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि बी विटॅमिन फोलेट या पोषक घटकांमुळे प्रजनन क्षमतेत वाढ होत असल्याचंही या अभ्यासात स्पष्ट झालं आहे. \n\nअक्रोड, बदाम या पदार्थांमध्ये या पोषक घटकांसह अन्य पोषक घटकही असतात.\n\nया अभ्यास प्रकल्पाचे प्रमुख डॉ. अॅल्बर्ट सॅलासह्युतोस सांगतात, \"आरोग्याच्या संदर्भात पुस्तकांमध्ये आढळलेल्या पुराव्यांवरून हे दिसून येतं की, आरोग्यदायी जीवनशैली आणि पोषक आहारामुळे प्रजनन क्षमतेत वाढ होते.\"\n\nअभ्यासानंतर चिंताही\n\nमात्र, या अभ्यासानंतर संशोधकांना एक चिंता सतावते आहे. कारण ज्या पुरुषांचा गट या अभ्यासात सहभागी झाला होता, त्या गटातील सगळ्याच पुरुषांचं आरोग्य चांगलं होतं आणि ते प्रजननक्षमही होते. त्यामुळे ज्या पुरुषांना प्रजनन क्षमतेत अडचणी आहेत, अशांना या संशोधनातील निष्कर्ष कितपत लागू होतील, याबाबत वैज्ञानिक साशंक आहेत.\n\nया अभ्यासात सहभागी नसलेले आणि युनिव्हर्सिटी ऑफ शेफिल्डमध्ये अँड्रोलॉजीचे प्राध्यापक असलेल्या अॅलन पेसी यांनी या अभ्यासाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, \"या पुरुषांनी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी इतर काही उपाय केले असतील. त्याचा उल्लेख किंवा त्यातून झालेले फायदे हे या अभ्यासात कदाचित गृहित धरलेले नसावेत.\"\n\nलंडनमधल्या गाईज हॉस्पिटलमध्ये काम केलेल्या डॉ. व्हर्जिनिया बोल्टन यांनी शैक्षणिदृष्ट्या हा अभ्यास रोचक असल्याचं सांगितलं. पण यामुळे थेट प्रजनन क्षमतेत वाढ होईल, हे म्हणणं धाडसाचं ठरेल. \n\nडॉ. बोल्टन म्हणातात, \"पण या सगळ्याची ठोस उत्तरं मिळेपर्यंत आपण आपल्या रुग्णांना दारू पिण्यापासून आणि धूम्रपान करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. तसंच अशा प्रकारचं पोषक अन्न खाण्याचा कायम सल्ला दिला पाहिजे.\"\n\nबार्सिलोना इथल्या 'European Society of Human Reproduction and Embryology' च्या वार्षिक बैठकीत या..."} {"inputs":"पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून नव्या काळ्या पाण्याचा शोध लागला असून त्याचं नाव पाकिस्तान आहे. \n\nशाहरूख खानचं असं बोलण्याचं धाडस कसं झालं, त्याला पाकिस्तानला पाठवा. आमिर खानची पत्नी किरण रावला भारतात असुरक्षित वाटतं? अशा कृतघ्न लोकांना तातडीनं पाकिस्तानला धाडा. संजय लीला भन्साळीला खिलजीवर सिनेमा बनवण्याची हौस आहे ना तर पाठवा त्याला पाकिस्तानला. आणि हे जेएनयूमधले विद्यार्थी अफजल गुरूच्या समर्थनासाठी घोषणा देतात, त्यांनाही पाठवा पाकिस्तानला. \n\nवंदेमातरम् न म्हणणाऱ्या सर्व देशद्रोह्यांनो पाकिस्तानला जा. हा पाकिस्तान नाही भारत आहे, इथं लव्ह जिहाद चालणार नाही. उत्तर प्रदेशातल्या शाळांत शिकणाऱ्या मुलांना त्यांचे वर्ग मित्र म्हणतात - 'अरे पाकिस्तानी, तू इथं काय करत आहेस.'\n\nज्यांना हिंदुत्व पसंद नाही, ज्यांना मोदी आवडत नाहीत त्या सर्वांनी पाकिस्तानला जावं. \n\nअच्छा, तर तू 'देसी गर्ल' असूनही अमेरिकेच्या टीव्ही चॅनलवर काही पैशांसाठी हिंदूंना देशद्रोही म्हणून गद्दारी करतेस? अरे प्रियंका, पाकिस्तानला जाऊन राहा. परत मुंबईत येऊ नको, ऐकलस का तू. \n\nमाझे मित्र अब्दुला पनवाडी यांना 24 तास न्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ूज चॅनल पाहायचा नाद आहे. अशा बातम्या ऐकून ते माझं डोकं खातात. \n\nकाल त्यांनी मला पुन्हा थांबवलं. \"भाई मला जरा सांगाल का, भारतातले लोक हे काय बोलत आहेत. का हे सर्वांना पाकिस्तानात पाठवत आहेत? प्रियंका, शाहरूख, आमिर आदींचं ठीक आहे, पण हे लोक अडवाणींना पाकिस्तानात पाठवणार नाहीत ना? त्यांनी कराचीमध्ये जिन्नांच्या कबरीला भेट दिली होती.\"\n\nआणि वाजपेयींना त्याच बसमधून तर पाकिस्तानला पाठवणार नाहीत ना ज्या बसमध्ये बसून ते थेट जिथं मुस्लीम लिगनं भारताच्या फाळणीचा प्रस्ताव ठेवला त्या 'मिनार ए पाकिस्तानला' आले होते. भाई, ज्या नेहरूंनी 6 पैकी 3 नद्यांवर पाकिस्तानचा हक्क मान्य केला त्यांच्या अस्थी तर ते पाकिस्तानला नाहीत ना पाठवणार. \n\nमी अब्दुल्ला यांना आश्वस्त करत म्हटलं की असं काही होणार नाही, तू जास्त काळजी करू नकोस. हे फक्त राजकारणात चमकण्याचे फंडे आहेत. प्रेमाला कुणी व्हिजा देत नाहीत आणि द्वेषाला व्हिजाची गरज नसते. \n\nयावर अब्दुल्ला म्हणाले - मला यातलं काहीच कळालं नाही. पण तुम्ही जे म्हणालात ते मात्र फारच छान आहे. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"पण हा सिनेमा बाळासाहेबांच्या राजकीय आयुष्यातल्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचताच संपतो. त्यामुळे नंतरच्या काळात झालेल्या अनेक अप्रिय घटना दाखवणं टाळता येतं. पण जो काळ दाखवला आहे, त्यातलेही काही महत्त्वाचे प्रसंग आणि वाद दाखवले नाहीयेत: \n\nहिंसा आणि स्पष्टीकरणं\n\nइन लाल बंदरों का बंदोबस्त करना पडेगा.. अशा आशयाचं वाक्य सिनेमातले बाळासाहेब उच्चारतात आणि पुढच्याच सीनमध्ये हातात नंग्या तलवारी घेतलेले तरुण कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाईंचा खून करताना दिसतात. \n\nबाळासाहेबांना अटक झाली की तलवारी निघतात, बाँब फुटला की शिवसेना शाखेत तलवारी दाखवल्या आहेत. महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना वाटू शकतं की मराठी घरांमध्ये जणू भाजी चिरण्याच्या विळीसह माणसं चिरण्याच्या तलवारीही ठेवत असावेत. इतक्या सहज लोक तलवारी नाचवताना दिसतात. \n\nहिंसा हा ठाकरे या सिनेमाचा मूळ गाभा आहे. त्या हिंसेची वेळोवेळी बाळासाहेबांच्या पात्राने आणि पटकथेच्या लेखकाने पाठराखण केली आहे. हिंसा का योग्य आहे, यासाठी या सिनेमात अनेक स्पष्टीकरणं दिली आहेत. \n\nआम्ही आमचा हक्क मारझोड करून हिसकावून घेतो, असं दाखवायचं तर आहे, पण आम्ही विनाकारण कुणाला... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मारत नाही, त्याची कारणं आहेत, हे सांगण्याचीही धडपड इथे केलेली जाणवते.\n\n'बजाव पुंगी, भगाव लुंगी'\n\nतामीळ भाषिकांनी मराठी लोकांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या, असं दाखवताना ठाकरेंचे समर्थक इडली विकणाऱ्या एका गरीब 'अण्णा'ला पिटाळून लावताना दाखवले आहेत.\n\nनवाजुद्दीन सिद्दिकी बाळासाहेबांच्या भूमिकेत कोर्टातल्या एका दृश्यात.\n\nसिनेमाच्या उत्तरार्धातले बाळासाहेब जरी संपूर्ण हिंदुस्थानची बात करत असले, तरी इथं मात्र त्यांच्यासाठी तामीळ भाषिक 'बाहरवाले' आहेत.\n\nमराठी माणसावर त्यांनी अन्याय केला आणि त्यांना दणका दिल्याशिवाय मराठी माणसाला नोकऱ्या मिळणार नाहीत, असा तर्क निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. \n\n'मुस्लिमांनी केला दगाफटका'\n\nसिनेमाच्या पूर्वार्धात 'बाहेरच्या' लोकांविरोधात बोलणारे बाळासाहेब इंटरवेलनंतर मुस्लिमांविरोधात बोलू लागतात. ही त्यावेळच्या त्यांच्या राजकारणाची गरज असेल, पण सिनेमात हा टर्न दाखवताना स्पष्टीकरण दाखवणं निर्मात्यांना गरजेचं वाटलं असावं. \n\nम्हणून बाळासाहेब आधी कसे मुस्लिमांशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करतात, पण नंतर मुस्लीमच हिंदूंवर हल्ले करतात, असं दाखवण्यात आलं आहे. मग बाळासाहेब म्हणतात की 'यांच्या'वर विश्वास ठेवणंच कठीण आहे. \n\nपुढे हिंदू-मुस्लीम हिंसाचार दाखवला आहे. शिवसेनेच्या शाखेतून शस्त्रं पुरवली जात असल्याचंही दाखवलं आहे. \n\n'रामाचा जन्म पाकिस्तानात झाला का?'\n\nबाबरी मशीद माझ्याच शिवसैनिकांनी पाडली, असं बाळासाहेब बोलताना दाखवले आहेत. जेव्हा त्यांना लखनौच्या कोर्टात विचारतात की राम अयोध्येत जन्मल्याचा पुरावा काय, तेव्हा ते म्हणतात की 'तो काय कराचीत जन्मला होता की लाहोरमध्ये?'\n\nकोर्टात त्यांचा वावर, देहबोली आणि भाषणबाजी अशी दाखवली आहे जणू ते सभेतच बोलत आहेत. न्यायाधीशही आदरयुक्त भीतीने सगळं ऐकताना दाखवले आहेत. \n\nबाबराने हिंदूंवर अन्याय केला, म्हणून आम्ही मशीद 'साफ केली', असं बाळासाहेब म्हणतात. नंतर पाकिस्तानने बाँब फोडले, म्हणून पाकिस्तानविरोधात क्रिकेट खेळायला विरोध केला, असंही दाखवलं आहे. \n\nकृष्णा देसाईंच्या खुनाचं समर्थन?\n\nशिवसेना आणि डाव्या पक्षांमधल्या रक्तरंजित वैराचा उल्लेखही सिनेमात आहे. डावे पक्ष शिवसेनेच्या चांगल्या कामांना विरोध करतात आणि बाळासाहेबांवर हल्ला करतात, असंही दाखवण्यात आलं आहे. \n\nया हल्ल्यामुळेच डाव्यांना धडा शिकवण्याची भाषा ठाकरे करतात आणि नंतर कम्युनिस्ट आमदार कृष्णा..."} {"inputs":"पण हा सुनियोजित कटच होता, असा दावा 'एका होता कारसेवक' या पुस्तकाचे लेखक आणि माजी कारसेवक अभिजित देशपांडेंनी केला आहे. \n\n6 डिसेंबर 1992 या दिवशी अयोध्येत उपस्थित असलेल्या आणि तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या दोन 'कारसेवकां'शी काही दिवसांपूर्वी बीबीसी मराठीने संवाद साधला होता. \n\nबाबरी\n\nत्यातले एक आहेत अभिजित देशपांडे, ज्यांनी पुढे जाऊन 'एक होता कारसेवक' हे पुस्तक लिहिलं. त्यांना मशीद पाडण्याच्या प्रक्रियेत सहभागी असल्याचा आता खेद वाटतो. दुसरे आहेत विवेक प्रभाकर सिन्नरकर, जे अजूनही संघ आणि हिंदू महासभेचे सदस्य आहेत. \n\nलखनऊच्या कोर्टाने निकाल दिल्यानंतर आम्ही या दोघांशी पुन्हा संपर्क साधला आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.\n\n'न्यायव्यवस्था संपुष्टात आली'\n\n6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा अभिजित देशपांडे तिथे स्वतः कारसेवक म्हणून उपस्थित होते. मशीद पाडण्याच्या कामातही त्यांनी सहभाग घेतला होता. नंतर हृदय परिवर्तन झाल्यानंतर त्यांनी 'एक होता कारसेवक' या पुस्तकाचं लिखाण केलं. \n\nकोर्टाच्या निकालावर बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणतात, \"राजकीय सं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"बंधांच्या आधारे गुन्हेगार सुटू शकतात, गुन्हा करूनसुद्धा मोकळे राहू शकतात, तेव्हा न्यायव्यवस्था संपुष्टात आली, असं समजायला हरकत नाही.\" \n\nलखनऊमध्ये विशेष न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी या प्रकरणी ठोस पुरावे नसल्याचं म्हटलं आहे. \"आरोपींविरोधातील पुरावे पुरेसे नसल्याचं न्यायालयानं मान्य केलं आहे. समाजकंटकांनी ही मशीद पाडली. हा कोणताही पूर्वनियोजित कट नसल्याचं न्यायालयानं मान्य केलंय,\" असं वकिलांनी म्हटलं.\n\nपण बाबरी मशीद पाडण्याची घटना हा पूर्वनियोजित कटच होता, असं अभिजीत देशपांडे यांना वाटतं. \n\nते म्हणतात, \"संपूर्ण निकाल पाहिल्यावरच त्याविषयी सविस्तर प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल. पण मी एक नक्की सांगू शकतो, की बाबरी मशीद पाडणं हे शंभर टक्के पूर्वनियोजित होतं. हे मी आज नाही तर २००४ साली लेख लिहिला, नंतर पुढे त्याचंच पुस्तक केलं, नंतर युट्युबवरील कित्येक मुलाखतींतूनही मी हेच सांगतोय. मी स्वतः या साऱ्याचा साक्षीदारही होतो.\" \n\nअभिजित यांना हा पूर्वनियोजित कट का वाटतो? \n\n1992 साली डिसेंबरमध्ये अभिजित परभणीतून अयोध्येत कारसेवेसेठी गेले होते, तेव्हा ते 19 वर्षांचे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असलेल्या घरात त्यांचं बालपण गेलं. पण पुढे शिक्षणासाठी मुंबईत आल्यावर, वाचन आणि अभ्यासानंतर त्यांचं मत बदलत गेलं. \n\nकारसेवक म्हणून आपल्याला आलेले अनुभव आणि अयोध्येत 6 डिसेंबर 1992च्या दिवशीचा घटनाक्रम याविषयी आपले अनुभव अभिजीत यांनी 'एक होता कारसेवक' या पुस्तकात मांडले. \n\nबीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत सांगतात की 6 डिसेंबरच्या त्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास भजन कीर्तन आणि मग भाषणं सुरू झाली. \n\n\"त्या सगळ्याचा आशय हाच होता की 'हिंदूंवर अन्याय अत्याचार झाला आहे, रामजन्मभूमीचं आंदोलन महत्त्वाचं आहे, इथेच बाबरानं मंदीर पाडून मशीद बांधली हा कलंक आपल्याला मिटवायला पाहिजे.' तिथे 'तेल लगाओ डाबर का, नाम मिटाओ बाबर का', 'अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है' अशा घोषणाही देण्यात आल्या.\"\n\nपावणेबाराच्या सुमारास काहीजण भगवा झेंडा घेऊन मशिदीच्या घुमटावर शिरलेले अभिजीत यांना दिसले. पण गर्दीतून मशिदीपाशी पोहोचेपर्यंत जवळपास चार वाजल्याचं ते सांगतात. मशिदीच्या इमारतीजवळ पोहोचल्यावर त्यांना काय दिसलं? \n\n\"एखादी इमारत बांधताना मजूर जसं शिस्तबद्धरीत्या काम करतील घमेली एकमेकांकडे देतील त्याच पद्धतीनं मशीद पाडण्याचं काम शिस्तीत..."} {"inputs":"पण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा शब्द एका संग्रहालयानं टाळला. प्रकरण तेवढ्यावरचं मिटलं असतं तर ठीक झालं असतं. पण ट्रंप यांच्या मागणीला त्या संग्रहालयानं जे प्रत्युत्तर दिलं आहे त्याची चर्चा जगभर होत आहे. \n\nत्याचं झालं असं, राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी न्यूयॉर्कच्या गुगनहाइम संग्रहालयाला एक मागणी केली. प्रसिद्ध चित्रकार व्हॅन गॉगचं चित्र काही काळासाठी व्हाईट हाऊसकडे देण्यात यावं असं ते म्हणाले. \n\nसंग्रहालयानं ट्रंप यांची विनंती नम्रपणे नाकारली. \"आम्ही व्हॅन गॉगचं चित्र देऊ शकत नाही पण व्हाईट हाऊसला हवं असेल तर आम्ही 18 कॅरट सोन्याचा भरीव कमोड देऊ शकतो,\" असं संग्रहालयानं म्हटलं. \n\nव्हाईट हाऊसला हवं असेल तर आम्ही 18 कॅरट सोन्याचं भरीव कमोड देऊ शकतो असं संग्रहालयानं म्हटलं.\n\nसंग्रहालयाच्या या प्रस्तावावर व्हाईट हाऊसकडून अजून प्रतिक्रिया आली नाही. \n\nवॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबरमध्ये संग्रहालयाच्या संचालिका नॅंसी स्पेक्टर यांनी हा प्रस्ताव व्हाईट हाऊससमोर ठेवला होता. \n\nव्हॅन गॉग यांनी 1888मध्ये काढलेलं लॅंडस्केप विथ स्नो हे चित्र सुप्रसिद्ध आहे. याच चित्राची... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मागणी करण्यात आली होती. \n\n\"हे चित्र हलवण्याची परवानगी आम्हाला देता येणार नाही. त्यामुळं हे चित्र आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही, पण त्याबदल्यात आम्ही तुम्हाला इटालियन कलाकार मॉरिझियो कॅटलन यांनी बनवलेलं कमोड देऊ शकतो,\" असं नॅंसी यांनी इमेलद्वारे म्हटलं होतं. \n\n\"अर्थात हे कमोडपण मौल्यवान आणि नाजूक आहे. पण आम्ही सर्व काळजी घेऊन ते व्हाइट हाउसमध्ये बसवू शकतो,\" असं त्या म्हणाल्या. \n\n'लॅंडस्केप विथ स्नो' हे चित्र व्हॅन गॉग यांनी 1888 मध्ये काढलं आहे.\n\nहे कमोड म्हणजे अमेरिकेच्या अतिश्रीमंतीवर केलेलं उपहासात्मक भाष्य आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\nसंग्रहालायाच्या या उत्तरामुळं ट्विटर युजर्सनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. \"ट्रंप यांनी कलेच्या संवर्धनासाठी राखीव असलेल्या निधीमध्ये कपात केली होती. त्याचा हा परिणाम आहे,\" असं एका जणानं म्हटलं आहे. \n\nसर्वच जण संग्रहालयाच्या वागणुकीशी सहमत नाहीत. \"हा ट्रंप यांचा अपमान आहे. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. यावर्षी मी संग्रहालयाला दान करणार नाही,\" असं एका ट्विटर युजरनं म्हटलं आहे. \n\nव्हाईट हाऊसची सजावट करण्यासाठी वेगवेगळ्या संग्रहालयांकडे काही वस्तू उसण्या मागितल्या जातात. राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यावर त्या परत केल्या जातात. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"पण, मुंबईतील लोकल आणि बस सध्या बंद होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nपण 31 मार्च पर्यंत राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्याचा निर्णय सकारनं घेतल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. शिवाय काम बंद राहीलं तरी खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचं वेतन कापू नये आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. \n\nमुंबई एमएमआर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरचा या शहरांमध्ये समावेश आहे. \n\nतसंच राज्यात पहिली ते आठवची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. तसंच 9वी आणि 11 वीचे उरलेल पेपर 15 एप्रिल नंतर होणार आहेत. \n\nउद्धव ठाकरे म्हणाले,\n\n\"कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी घरामध्ये राहा, हा उपाय जगात सगळीकडे सांगितलं जात आहे. गुरुवारी म्हटल्याप्रमाणे कोरोना व्हायरसविरोधात जागतिक युद्ध सुरू झालं आहे. \n\nसंपूर्ण जगाला जगण्यासाठी घरात थांबण्याची वेळ आली आहे. एरवी मात्र जगण्यासाठी प्रत्येक जण धावत असतो. नाईलाजापोटी काही पाऊलं उचलावी लागत आहेत. तुमचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा आहे.  \n\nअनेकांनी मला सांगितलं की बस,... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रेल्वे बंद करा. रेल्वे, बस बंद करणं सोप आहे, पण अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय करणार, त्यांची ने-आण कशी होणार, असा प्रश्न आहे. \n\nसध्या या दोन सेवा बंद न करता आम्ही शासकीय कार्यालयात दररोज 25 टक्के कर्मचारी काम करतील, असा निर्णय घेतलाय.\n\nमुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या चार महापालिकांतील दुकानं 31 मार्चपर्यंत बंद करत आहोत.  \n\nराज्य सरकारनं ज्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर  उपचार केले, त्यातील 5 जण व्हायरसमुक्त झाले आहेत. ही समाधानाची बाब आहे.  \n\nआर्थिक संकटाचा सामना कसा करायचा, याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमणार. \n\nतसंच अत्यावश्यक सेवांमध्ये नेमकं काय काय सुरू राहणार याची यादी सरकार जाहीर करणार आहे. \n\nराज्यात कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळले असून राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजे टोपे यांनी दिली आहे. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाला संबोधित केलं.\n\nते म्हणाले, \"कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जनतेने जनतेद्वारे स्वतःवर कर्फ्यू लादावा, हा जनता कर्फ्यू असेल. येत्या 22 मार्च रोजी लोकांनी घराबाहेर पडू नये. \n\n\"22 मार्चला रविवारच्या दिवशी आपण सगळ्यांनी संध्याकाळी 5 वा. सायरनचा आवाज होईल, तेव्हा आपण दारात, खिडकीत, बाल्कनीत उभे राहून सरकारी कर्मचाऱ्यांचे, डॉक्टरांचे आभार मानूया. टाळ्या वाजवून, घंटी वाजून आभार मानूया,\" असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं.\n\nयावर प्रतिक्रिया देताना टोपे यांनी म्हटलं, \"पंतप्रधान नरेंद्र मोदीनी 22 तारखेला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. सध्याची स्थिती पाहता हा योग्य निर्णय आहे. महाराष्ट्र राज्यातल्या नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्फ्यू पाळायला पाहिजे.\"\n\nपरदेशात अडकलेल्या भारतीयांची टेस्ट निगेटिव्ह आल्यावरच त्यांना भारतात आणलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"पण, याच हमीभावाच्या मुद्द्यावर दिल्लीच्या सीमांवर शेतकरी गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत.\n\nसरकारनं हमीभावाचा कायदा करावा, अशी त्यांची मागणी आहे.\n\nपण, हमीभाव हा काय प्रकार आहे आणि तो कसा ठरवतात? त्याचा शेतकऱ्याला खरंच फायदा होतो का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचा आपण आता प्रयत्न करणार आहोत.\n\nहमीभाव म्हणजे काय? \n\nMPS म्हणजेच Minimum Support Price यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत असं म्हणतात आणि बोली भाषेत हमीभाव असं म्हणतात. \n\nसोप्या भाषेत सांगायचं तर हमीभाव ही एक प्रणाली आहे, ज्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देत असतं... गॅरेंटी देत असतं. या प्रणालीअंतर्गत सध्या 23 शेतमालांची खरेदी सरकार करतं. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांचा यात समावेश आहे.\n\nम्हणजे काय तर या शेतमालाच्या खरेदीचे दर सरकार जाहीर करतं आणि मग सरकारी खरेदी केंद्रांवर या शेतमालाची खरेदी केली जाते. यामागचा उद्देश हा असतो की, बाजारात जरी शेतमालाच्या किंमतीत घसरण झाली, तर तेव्हाही केंद्र सरकार ठरवलेल्या हमीभावानेच शेतक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला जाईल आणि मग शेतकऱ्यांचं नुकसान टळेल. \n\nहमीभाव कोण ठरवतं? \n\nकमिशन फॉर ॲग्रीकल्चर कॉस्ट अँड प्रायझेस(CACP)च्या आकडेवारीवरून भारत सरकारचं कृषी मंत्रालय हमीभाव ठरवतं. \n\nएखाद्या शेतमालाचा संपूर्ण देशातला हमीभाव एकसमान असतो. म्हणजे एक क्विंटल गहू महाराष्ट्रात ज्या दरानं सरकार खरेदी करतं त्याच दरात तो पंजाबमध्येही खरेदी केला जातो. \n\n2014मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजप नेते शांताकुमार यांच्या नेतृतवाखाली एक समिती नेमण्यात आली. \n\nशांताकुमार समितीने 2016मध्ये दिलेल्या अहवालात म्हटलं, \"किमान हमीभावाचा देशातील फक्त 6 टक्के मोठ्या शेतकऱ्यांना फायदा होतो. 86 टक्के छोटे शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये जातच नाहीत.\" \n\nहमीभाव कसा ठरवतात?\n\nशेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळणार ही महत्वाची घोषणा 2018च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली. म्हणजे काय तर एकंदरीत उत्पादन खर्च अधिक त्या खर्चाच्या पन्नास टक्के नफा, इतका हमीभाव सरकार देईल असं जाहीर करण्यात आलं. म्हणजेच 1000 हजार रुपये उत्पादन खर्च येणार असेल तर 1500 रुपये हमीभाव सरकार देणार असा याचा अर्थ होतो. \n\nपण ज्या उत्पादन खर्चावर हा हमीभाव मिळणार तो मोजताना सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याचं कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\nउत्पादन खर्च ठरवत असताना सरकारकडून वेगवेगळे घटक ग्राह्य धरले जातात आणि त्यानुसार उत्पादन खर्चाचे वेगवेगळे प्रकारही निश्चित करण्यात आलेले आहेत. \n\nहा उत्पादन खर्च ठरवण्यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगानं तीन सूत्रं निश्चित केली आहेत. \n\nउत्पादन खर्च ठरवण्याचं ए-2 हे पहिले सूत्र आहे. ए-2 या सूत्रानुसार बियाणं, खतं, रासायनिक औषधं, मजूर, सिंचन, इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च पकडला जातो. \n\nउत्पादन खर्च ठरवण्यासाठी दुसरं सूत्र आहे ए-2 अधिक एफ-एल (फॅमिली लेबर). या सूत्रात शेतकरी आणि त्याच्या घरातील व्यक्तींच्या श्रमाचे मूल्यही मोजले जाते. म्हणजे घरातील व्यक्ती शेतात काम करत असतील तर त्यांचा श्रमाचाही खर्च ठरवताना विचार केला जातो. केंद्र सरकार आजघडीला जो हमीभाव जाहीर करतं ते 'ए-2 + एफ-एल' या सूत्रानुसार दिला जातो. \n\nपण हमीभाव देण्यासाठी तिसऱ्या म्हणजेच व्यापक अशा C-2 या सूत्राचा वापर करायला हवा, अशी कृषीतज्ज्ञ एम. एस स्वामीनाथन यांची भूमिका आहे. \n\nहे तिसरं सूत्र आहे सी-2 अर्थात Comprehensive म्हणजेच व्यापक...."} {"inputs":"पण, वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन बनलेली सरकारं टिकतात का? या संदर्भात बीबीसी हिंदीचे डिजिटल एडिटर राजेश प्रियदर्शी यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित हा लेख. \n\nवेगवेगळ्या विचारांची सरकारं टिकत नाहीत. 1989 मध्ये व्ही. पी. सिंग यांच्या सरकारला डाव्या आणि उजव्या गटांनी पाठिंबा दिला होता. पण या सरकारच्या काळात रथयात्रेदरम्यान लालकृष्ण अडवाणी यांना अटक झाली, तेव्हा इतर पक्षांनी पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार पडलं.\n\nअणू कराराबाबत डाव्या पक्षांनी काँग्रेसच्या UPA-1 सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. \n\nया व्यतिरिक्त काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या PDPने भाजपबरोबर सरकार स्थापन केलं. या दोन्ही पक्षांची विचारसरणी वेगवेगळी आहे. कसंतरी त्यांनी सरकार स्थापन केलं, पण ते जास्त दिवस टिकू शकलं नाही. त्यामुळे अशाप्रकारची सरकारं जास्त काळ चाललेली दिसत नाहीत. \n\nपण, वेगवेगळे छोटे-छोटे पक्ष एकत्र घेऊन नरसिंह राव यांनी 5 वर्षं सरकार चालवलं होतं. त्यांच्याकडे बहुमत नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी 5 वर्षं सरकार चालवलं होतं, हेसुद्धा लक्षात घ्यायला हवं. \n\nअसं सरकार चालत नाही, कारण...\n\nया पक्षांचे जे मतदा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र असतात आणि या पक्षांनी स्वत:हून जी भूमिका घेतलेली असते, त्या आधारावर त्यांना मतं मिळतात. एक पक्ष राष्ट्रवादाची भाषा करत असेल आणि दुसऱ्यावर फुटीरतावादाचा आरोप होत असेल, तर जेव्हा एखादा वादग्रस्त मुद्दा समोर येतो, तेव्हा मतदारांच्या आपापल्या पक्षांकडून काही अपेक्षा असतात.\n\nआणि हे पक्ष त्याप्रसंगी काय करतात, हे मतदार बघत असतात. मतदारांच्या अपेक्षाप्रमाणे त्यांनी पावलं टाकली नाहीत तर मतदार दूर जाण्याची पक्षांना भीती असते. \n\nजसं शिवसेनेची मराठीच्या मुद्द्यावर एक भूमिका आहे. काँग्रेस कधीच जाहीरपणे मराठी विरुद्ध बिगरमराठीच्या राजकारणात उतरू इच्छिणार नाही. पण, शिवसेनेचं याशिवाय काम चालू शकणार नाही. या मुद्द्यावर शिवसेना चूप बसणार नाही.\n\nपण, शिवसेनेच्या बोलण्यानं काँग्रेससारख्या पक्षाला देशातल्या इतर भागातील मतदारांपासून दुरावण्याची भीती राहील. शिवसेनेला काही महाराष्ट्राबाहेर राजकारण करायचं नाही. पण काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे मग बिगरमराठींविषयी अनपेक्षित वक्तव्यं करणाऱ्या पक्षाला काँग्रेसने कसा पाठिंबा दिला, असा प्रश्न या पक्षाचे मतदार विचारू शकतात. \n\nमहाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष हिंदुत्वाचं राजकारण करत आले आहेत. पण विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यानंतर आता अयोध्येचाही निकाल लागला आहे. त्यामुळे शिवसेनेला स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर हिंदुत्वाचं राजकारण भाजपपेक्षाही अधिक ठळकपणे करावं लागेल.\n\nपण शिवसेनेनं असं करायला सुरुवात केली तर तिकडे काँग्रेससाठी हे गैरसोयीचं ठरू शकतं. \n\nसमजा काँग्रेसने शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे, जे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले, ते मुख्यमंत्री झाले तर त्यामुळे वेगवेगळे मेसेज लोकांमध्ये जातील. यामुळे घराणेशाहीचा मुद्दा नव्यानं चर्चेत येईल. \n\nराज्यात भाजप सर्वांत मोठा पक्ष आहे. त्याला सत्तेत बसवण्याहून तुम्ही थांबवत आहात आणि एका अननुभवी व्यक्तीला मुख्यमंत्रिपदावर बसवत असाल तर यामुळे ज्या काही राजकीय चुका होतील, त्यात काँग्रेसही भागीदार असेल आणि याचा राजकीय लाभ घेण्यात भाजप कोणतीही कसर सोडणार नाही. \n\nअशी सरकारं का बनतात?\n\nअशाप्रकारे एकत्र येत बनवलेली सरकारं म्हणजे सत्तेचं राजकारण असतं. उत्तर प्रदेशात भाजप आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात युती होती. हा तोच बसप आहे, जो..."} {"inputs":"पतंगराव कदम यांचे पार्थिव शनिवार, 10 मार्च रोजी सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान त्यांच्या घरी सिंहगड बंगल्यावर ठेवण्यात येणार आहे. नंतर त्यांचे पार्थिव धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात सकाळी 10.30 ते 11.30 या काळात दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यांच्या पार्थिवावर सोनहिरा साखर कारखाना, वांगी, जि. सांगली येथे दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जातील.\n\nशुक्रवारी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तब्येत खालावल्यामुळे गेल्या आठवड्यात पतंगरावांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.\n\nराज्याच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती त्यांनी हाताळली होती. त्याच बरोबर शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोठं नाव होतं. \n\nपतंगराव यांचा जन्म 1944 साली सांगली जिल्ह्यातल्या सोनसळ या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर पुढे पुण्यात येऊन त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. शैक्षणिक प्रशासनाच्या विषयात त्यांनी पीएचडीही केली. \n\nशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द वयाच्या विसाव्या वर्षी सुरू झाली. वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी भारती विद्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ापीठाची स्थापना केली. \n\nसुरुवातीच्या काळात विद्यापीठाचं कार्यक्षेत्र हे गणित आणि इंग्रजी विषयाच्या प्रमाणपत्र परीक्षा घेण्यापुरतं मर्यादित होतं. पण नंतर भारती विद्यापीठाचा विस्तार वाढत गेला. \n\nशैक्षणिक क्षेत्रात काम करतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये विविध पदावर त्यांनी काम केलं. \n\nकदम यांनी प्रथम, महाराष्ट्र मंत्रीमंडळात राज्य मंत्री म्हणून जून १९९१ ते फेब्रुवारी १९९३ पर्यंत काम केले. त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, तंत्रशिक्षण, जलसिंचन, जलप्रदाय क्षेत्र (कमांड एरिआ) विकास, माजी सैनिक कल्याण यांसहित विविध खाती हाताळली. त्यांनी शालेय शिक्षण विभागाचा स्वतंत्र प्रभारही सांभाळला. \n\nकॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती होऊन त्यांना उच्च आणि तंत्रशिक्षण आणि रोजगार ही खाती देण्यात आली. \n\nडॉ. कदम महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवर 1985-2014 या काळात पाच वेळा निवडून आले होते. \n\nआदरांजली\n\n\"चार लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं त्यांनी काम केलं. महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांचं काम लक्षात राहण्यासारखं आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे,\" असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. \n\nअशोक चव्हाण -\n\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. \n\nचंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री \n\nपतंगराव कदम हा गरिबीतून मोठा झालेला पण गरिबी न विसरलेला माणूस होता. हा सर्वसामान्य माणसाला मोठा धक्का आहे. \n\nसुप्रिया सुळे -\n\nसामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.\n\nगजानन कीर्तीकर -\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"पद्मविभूषण आणि सहावेळा विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या मेरी कोमशी तुम्ही गप्पा मारत असता तेव्हा अशी वाक्यांवर वाक्य तुम्हाला ऐकायला मिळतात. मेरी अशीच आहे. आत्मविश्वासाचं दुसरं नाव मेरी आहे. आणि तिला ठाम विश्वास आहे की देवाने तिला खास बनवलंय. म्हणूनच तिचं व्यक्तिमत्वही खास आहे आणि तिचं बॉक्सिंगही नैसर्गिक आहे.\n\nआज वयाच्या 37व्या वर्षी मेरीकडे विक्रमी सहा विश्वविजेतेपदं आहेत, ऑलिम्पिक ब्राँझ पदक आहे (ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे), आशियाई आणि राष्ट्रकुल सुवर्णही आहे. यातली बहुतेक पदकं तिने 2005मध्ये आपल्या जुळ्या मुलांच्या जन्मानंतर जिंकली आहेत. विशेष म्हणजे सिझेरियन नंतर एका वर्षात मेरी पुन्हा रिंगमध्ये उतरली.\n\nमेरी कोमकडे तुम्ही बॉक्सिंग रिंगच्या बाहेर बघितलंत तर दिसेल 5 फूट 2 इंच उंचीची एक मुलगी. आणि वजन जेमतेम 48 किलो. बॉक्सिंग सारख्या मर्दानी खेळात ही मुलगी चॅम्पियन होईल असं कुणाला वाटेल का? बॉक्सिंगचा जगज्जेत्याच्या डोळ्यात अंगार हवा आणि देहबोलीत जरब हवी. महम्मद अली किंवा माईक टायसनला आठवा. मेरीकडे यातलं काही नाही, उलट चेहऱ्यावर एक हास्य आहे. पण, ती चपळ आहे, तिच्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा हालचाली वेगवान आहे. आणि नजर अर्जुनाप्रमाणे माशाच्या डोळ्यावर म्हणजे विजयावर रोखलेली आहे.\n\nयुनिफॉर्मवरील तिरंगा तिला विजयाची प्रेरणा देतो\n\n'तुमचे कोच, मदतनीस, कुटुंबीय हे सगळे एका मर्यादेपर्यंत तुमच्या बरोबर असतात. एकदा रिंगमध्ये उतरलात की, तुम्ही एकट्या असता. तिथे 9 ते 10 मिनिटांची लढाई तुम्हाला एकट्याला लढायची असते. हे मी नियमितपणे स्वत:ला बजावते. आणि अशा लढाईसाठी स्वत:ला तयार करते. \n\nपाहा व्हीडिओ\n\nआणि शरीरिक तसंच मानसिक तंदुरुस्तीसाठी मेहनत घेते. नवनवीन तंत्रं शिकते, माझ्या जमेच्या आणि कमकुवत बाजू मला ठाऊक असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मी हुशारीने खेळते.' अलीकडेच एका मुलाखतीत मेरीने मला हे सांगितल्याचं आठवतं.\n\nमग मेरीची हुशारी नेमकी कशात आहे?\n\nयाचंही उत्तर मेरीकडे तयार आहे. 'अगदी दोन तासांचा सरावही तुम्हाला पुरतो. पण, त्यात शिस्त हवी.' तंदुरुस्ती आणि आहार यातही मेरीचा दृष्टिकोण समतोल आहे. स्वत:वर भाराभर नियम लादण्यापेक्षा सराव आणि आहाराचा क्रम ती स्वत:च्या मर्जीने ठरवते. आजही घरी बनवलेलं मणिपूरी जेवण ती जेवते, भरपूर सारा भात आणि जोडीला वाफवलेला मासा आणि भाज्या. \n\nस्वत:चं शरीर आणि आवड-निवडी बघून आपला दिनक्रम आणि सराव क्रम तिने स्वत: ठरवलाय. तिचा मूड आणि स्वभाव बघून बदल करण्याची लवचिकताही ती दाखवते. आणि 37व्या वर्षी जिंकायचं असेल तर असे बदल करावेच लागतात, असं तिचं म्हणणं आहे. \n\nमेरी कोम: ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर\n\n'2012 पूर्वीची मेरी आणि आता समोर असलेली मेरी यात फरक आहे. तरुण मेरी रिंगमध्ये पंचवर पंच मारायची. आताची मेरी योग्य संधीसाठी वाट बघते. त्यातून माझी उर्जाही वाचते.'\n\nसरावाची स्मार्ट पद्धत\n\n2001मध्ये तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात झाली. आधी तिचा भर होता तो ताकद आणि दीर्घ काळ खेळू शकण्याच्या क्षमतेवर...पण, अलीकडे तिचं लक्ष असते ते कौशल्य वाढवण्यावर...\n\nआव्हानं परतवणारी मेरी\n\nहौशी बॉक्सिंगमध्ये विक्रमी सहावेळा विश्वविजेतेपदावर तिने नाव कोरलंय. सर्वाधिक आठ विश्वविजेतेपद पदकं तिच्याकडे आहेत. फ्लायवेट गटात जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावणारी ती पहिली भारतीय बॉक्सर आहे. आशियाई स्पर्धा (इंचियन, 2014) आणि राष्ट्रकुल स्पर्धेत (गोल्डकोस्ट, 2018) सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे. तर आशियाई स्तरावर विक्रमी पाचवेळी तिने विजेतेपद पटकावलंय.\n\nगरीब घरातून आलेल्या..."} {"inputs":"परदेशातील नातेवाईकांना पाठविला जातो दिवाळीचा फराळ\n\nपण शिक्षण, व्यवसायानिमित्त हल्ली अनेक मुलं मुली परदेशात असतात. प्रत्येकाला घरची दिवाळी नशिबी असतेच असं नाही. त्यामुळे घरच्या फराळाची आठवण काढून उसासे टाकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो.\n\nपण, या समस्येवर आता उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घरचा फराळ विविध देशांत पाठवण्याची सोय करून दिली आहे. \n\nया केंद्रानी विविध कंपन्यांशी टाय-अप करून परदेशात राहणाऱ्या सदस्यांना दिवाळीच्या दिवसात फऱाळ मिळेल अशी सोय करून दिली आहे.\n\nउदंड प्रतिसाद \n\nया योजनेला उदंड प्रतिसाद मिळत असून हे केंद्र चालवणाऱ्यांना सध्या श्वास घ्यायलासुद्धा उसंत नाही. \n\nदादरमधील गोडबोले फराळ केंद्राचे सचिन गोडबोले सांगतात \"2006 पासून आम्ही हा उपक्रम सुरू केला.\" \n\n\"त्याआधी परदेशात अन्नपदार्थ पाठवण्यावर अनेक बंधनं होती, पण 2006 पासून ती शिथिल झाली. दिवाळीच्या फराळाबरोबर लोक उटणं, आकाशकंदील, रांगोळी अशा वस्तू पण पाठवतात\"\n\nसांगलीचे अभिजीत पाटील गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत ह्युस्टन येथे राहतात. यावर्षी दहा वर्षानंतर ते आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करणार आहे.\n\nत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यांची आई गेल्यावर्षापर्यंत कुरिअरनं फराळ पाठवायची. पण, यावर्षी त्यांची आईच फराळ घेऊन आली आहे. हे एक वेगळं फिलिंग असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\nपॅकिंगची उत्तम काळजी\n\nडोंबिवलीतील गीता कुळकर्णी 'कुळकर्णी ब्रदर्स' या नावानं हा उपक्रम चालवतात. फराळ पॅकिंग करण्याचा खर्च जीएसटीमुळे जास्त झाल्यानं यावर्षी प्रतिसाद किंचित कमी झाला आहे असं त्या सांगतात. \n\nविविध फराळ केंद्रात दिवाळीच्या दिवसात अशी लगबग असते.\n\n\"अमेरिकेत फराळ पाठवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पदार्थ खराब होऊ नये हा या उपक्रमातला एक मोठा काळजीचा भाग आहे. त्यासाठी जास्तीत जास्त काळजी घेतली जाते. अमेरिकेतल्या हवेत पुरणपोळी एक महिनासुद्धा टिकते.\" \n\n\"अमेरिकेत दिवाळी मुख्यत: विकेंडला साजरी करतात. ते ध्यानात घेऊनसुद्धा कुरिअर पाठवण्याची आम्ही व्यवस्था करतो.\" असंही कुळकर्णी सांगतात. \n\n\"एकदा अमेरिकेत राहणाऱ्या मुलानं स्वत:चा पत्ता बदलला. पण हे त्याने आपल्या घरच्यांना कळवलं नाही. जेव्हा मुलाला फराळ मिळाला नाही तेव्हा त्याने घर बदलल्याचं कळलं.\" असे अनुभव गीता कुळकर्णी यांना या उपक्रमादरम्यान आले. \n\nसांस्कृतिक देवाणघेवाण\n\nऔरंगाबाद येथील रमेश पांडव अनेक वर्ष आपल्या भावाला दिवाळीचा फराळ पाठवत असत.\n\n\"आपल्या समाजाशी, संस्कृतीशी नाळ जोडलेली असावी, एकटं वाटू नये तसंच सणावाराच्या निमित्तानं का होईना कुटुंबीय एकमेकांशी जोडले जातात हा त्यामागचा उद्देश होता.\"\n\n\"तसंच परदेशातील लोकांनासुद्धा भारतीय पदार्थांची चव मिळत असे. सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी हा एक मोठा दुवा आहे असं मला वाटतं\" पांडव सांगत होते.\n\nअशा फराळ केंद्रांमुळे घराच्या फराळाची चव देशोदेशी पोहोचली आहे.\n\nगेल्या वर्षी पांडव यांच्या भावाचं निधन झाले. त्यामुळे यावर्षी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आहे. पण, या उपक्रमामुळे 'हे विश्वचि माझे घर' या संकल्पनेला पाठबळ मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं.\n\nपरदेशात लाडू जास्त गोड लागले... \n\nफराळ पाठवाणाऱ्यांबरोबरच फराळ ज्यांना मिळतो त्यांची उत्सुकता देखील तितकीच ताणली जाते. जर्मनीत हॅनोव्हर शहरात राहणारी तेजल राऊत सांगते, \n\n\"फराळाशिवाय मी दिवाळीची कल्पनाच करू शकत नाही. कधीकधी दिवाळीत आईला फराळ करण्याचा कंटाळा यायचा तेव्हा थोडा का होईना घरचा फराळ कऱण्याचा हट्ट करायचे.\"\n\n\"2013 साली जर्मनीत आले तेव्हा मी दिवाळीत घरी नसल्याची चुटपूट होती. पण आईनं मला दिवाळीचा संपूर्ण फराळ पाठवला..."} {"inputs":"परमबीर सिंह\n\nबुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बैठकीत परमबीर सिंह यांना हटवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटकरून याबाबत माहिती दिली. \n\nपोलीस महासंचालक दर्जाचे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. \n\nसचिन वाझे यांना मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी अटक झाली. या प्रकरणात पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर कोणीही थेट आरोप केला नव्हता. मग कोणत्या कारणांनी परमबीर सिंह यांची बदली झाली. हे आपण जाणून घेऊया. \n\n1. राज्य सरकारची प्रतिमा डागाळू नये म्हणून? \n\nसचिन वाझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे अधिकारी मानले जायचे. वाझेंच्या अटकेमुळे पोलीस दलाची प्रतिमा खराब झाली. उद्धव ठाकरे सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला होता. \n\nराजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, \"सचिन वाझे प्रकरणानंतर सरकारला फेस सेव्हिंग करणं गरजेचं होतं. पोलीस दलातील एका अधिकाऱ्याला स्फोटकं ठेवल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला होता.\" \n\n\"सरकारला डॅमेज कंट्रोल करणं गरजे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चं होतं,\" असं सूर्यवंशी पुढे सांगतात. \n\nमुंबई पोलिसातले सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर पोलिसांनीच षड्यंत्र रचल्यासारखं दिसून येत होतं. महाविकास आघाडी सरकरामध्ये गृह मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्याची गरज होती, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. \n\n2. परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रारी? \n\nचेकमेट पुस्तकाचे लेखक आणि राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात, \"परमबीर सिंह यांच्याविरोधात अनेक तक्रारी सरकारकडे आल्या होत्या.\" \n\nवरिष्ठ क्राइम रिपोर्टर्स सांगतात, \"वाझे यांच्या पोलीस दलातील वाढत्या प्रभावामुळे पोलीस दलात नाराजी होती. वरिष्ठ अधिकारी नाराज होते. पण, पोलीस दलात याची उघडपणे चर्चा केली जात नव्हती.\" \n\nपरमबीर सिंह\n\nसुधीर सूर्यवंशी सांगतात, \"राजकीय दृष्ट्या अतिमहत्त्वाच्या प्रकरणांच्या चौकशीवर परमबीर यांनी लक्ष दिलं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी होती.\" \n\n\"पोलीस अधिकाऱ्यांना आवरणं सरकारला गरजेचं बनलं होतं. त्यामुळे परमबीर यांची बदली झाली,\" असं सुधीर सूर्यवंशी सांगतात. \n\n3. स्वत:च्या अधिकाऱ्यांवर वचक नाही? नैतिक जबाबदारी आयुक्तांची?\n\nमुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. NIA सूत्रांच्या माहितीनुसार स्कॅार्पियोचा पाठलाग करणारी पांढरी इनोव्हा ही वाझे यांच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटची होती. \n\nअंबानी आणि इतर महत्त्वाच्या प्रकरणात सचिन वाझे थेट पोलीस आयुक्त म्हणून परमबीर सिंह यांना रिपोर्ट करायचे. त्यामुळे वाझे यांच्या अटकेनंतर पोलीस दलात परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. \n\nमुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती.\n\nवरिष्ठ पत्रकार अभय देशपांडे म्हणतात, \"एका सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला महत्त्वाची प्रकरणं का दिली जातात? हा अधिकारी फक्त पोलीस आयुक्तांना थेट रिपोर्ट का करतो? यावरुन पोलीस दलात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती.\" \n\n\"सचिन वाझेंना अटक केल्यानंतर याची प्रत्यक्ष जबाबदारी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर येणार याची चिन्ह दिसू लागली होती,\" असं अभय देशपांडे सांगतात. \n\nपोलीस आयुक्तांना प्रत्येक गोष्टीची माहिती देणारा अधिकारी, पोलिसांची गाडीच एका गुन्ह्यासाठी वापरतो. आयुक्तांच्या नाकाखाली चाललेल्या गोष्टींची त्यांना माहिती नाही? असे प्रश्न..."} {"inputs":"परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना पैसे गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप केला आहे. ज्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा गेले काही दिवस सातत्यानं होत आहेत, त्या देशमुखांसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. पण हा केवळ त्यांच्यासाठी धक्का आहे की ठाकरे सरकारचं भवितव्यच यानं धोक्यात आलं आहे? \n\nआधी केवळ वाझेंच्या बदलीनंतर संपेल, असं वाटणारं हे प्रकरण वाझेंची अटक, त्यानंतर परमबीर सिंग यांची बदली आणि आता अनिल देशमुखांवरचे गंभीर आरोप इथपर्यंत येऊन पोहोचलं आहे. \n\nपरमबीर आणि वाझे ही केवळ प्यादी आहेत, त्यांचे पॉलिटिकल बॉसेस शोधा, असा तगादा भाजपानं सातत्यानं लावला आहे. शोधाची ती साखळी या सरकारमध्ये केवळ देशमुखांपर्यंत येऊन थांबणार की त्याचे गंभीर राजकीय परिणाम होणार याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. प्रश्न 'महाविकास आघाडी' सरकारच्या भवितव्याचा आहे.\n\n'राष्ट्रवादी' अडचणीत, 'महाविकास आघाडी' गोत्यात \n\nसचिन वाझेंचं या प्रकरणात नाव आल्यापासून शिवसेनेकडे विरोधी पक्षाची बोटं जात होती. वाझेंचा बचाव करण्यात सेना सभागृहातही पुढे होती आणि न... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंतर उद्धव ठाकरेंनी स्वत: 'वाझे म्हणजे लादेन नव्हेत' असं म्हणून त्यांची एका प्रकारे पाठराखण केली.\n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर वाझेंना सेवेत परत घ्यावं म्हणून उद्धव यांनीच मी मुख्यमंत्री असतांना फोन केला होता असं सांगून सेनेवरचे आरोप अधिकच तीव्र केले. पण आता अनिल देशमुख यांच्यावरच एका IPS अधिकाऱ्यानं असे आरोप केल्यावर आरोपांची बोटं 'राष्ट्रवादी'कडे वळली आहेत. एवढचं नव्हे तर वाझे हे देशमुख यांना सातत्यानं भेटत होते असं परमबीर यांनी लिहून त्यांची जबाबदारीही देशमुखांवर ढकलली आहे. \n\nदेशमुखांवर झालेले असे आरोप 'राष्ट्रवादी'च्या पथ्यावर पडणारे नाहीत. गेल्या आठवड्यात मुंबईत शरद पवार यांनी 'राष्ट्रवादी'च्या महत्वाच्या मंत्र्याची याबाबतीत बैठक बोलावली होती. \n\nत्याअगोदर त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत गृहमंत्रालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त झाली असं म्हटलं गेलं आणि त्यामुळे पवार स्वत:ही नाराज असल्याच्या बातम्या आल्या. \n\nवास्तविक दुसऱ्या दिवशी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी गृहमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि देशमुखांना अभय दिलं. पण पुढच्याच दिवशी देशमुख दिल्लीला गेले आणि तिथे त्यांची शरद पवारांसोबत दोन तास बैठक झाली. त्यातही देशमुख यांच्या भवितव्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. पण आता झालेल्या आरोपांमुळे देशमुखांसोबत 'राष्ट्रवादी'ही अडचणीत आली आहे. \n\nशिवसेनेपेक्षा या प्रकरणाची जबाबदारी आपल्यावर येणं, हे या सरकारच्या अंतर्गत समीकरणांमध्ये 'राष्ट्रवादी'ला अडचणीचं ठरणारं आहे. त्यामुळे 'राष्ट्रवादी'चा निर्णय काय होतो हेही या सरकारच्या भवितव्यासाठी महत्वाचं ठरेल. \n\nधनंजय मुंडे प्रकरणात 'राष्ट्रवादी' त्यांच्या बाजूनं राहिली, पण संजय राठोड प्रकरणामध्ये आपल्याला माघार घ्यावी लागली असं मानणारा शिवसेनेचा एक गट आहे. \n\nआता देशमुखांबद्दल जर या आरोपांच्या पार्श्वभूमीवर 'राष्ट्रवादी'ला निर्णय घ्यावा लागला तर गोष्टी समसमान होतील आणि वाझे प्रकरणाची जबाबदारीही दूर होईल असंही बोललं जातं आहे. पण त्यानं 'महाविकास आघाडी' सरकारमधले या दोन्ही पक्षांचे संबंध अधिक ताणले जातील आणि या सरकारसमोर मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. \n\n'राष्ट्रवादी'ची अस्वस्थता या सरकारच्या स्थिरतेसाठी घातक ठरु शकते. घटकपक्षांचे संबंध या नव्या वळणावर बदलण्याची शक्यता आहे.\n\nNIAचा तपास आणि भाजपाचा वाढता दबाव \n\nअनिल..."} {"inputs":"पल्लवी - हाईगो\n\nपेशानं इंजीनियर असणारे हाईगो चीनच्या शिजुआन प्रांतातले आहेत. चिनी भाषेच्या इंटरप्रिटर - दुभाषी असणाऱ्या गुजरातच्या पल्लवीसोबत त्यांनी 2016 च्या डिसेंबरमध्ये लग्न केलं. \n\nत्यांच्या अडीच वर्षांच्या लेकीचं नाव आहे - आंची. \n\nहाईगो सांगतात, \"वुहानमध्ये कोरोना व्हायरस थैमान घालत असताना अख्ख्या चीनमध्ये भीतीचं वातावरण होतं. प्रत्येक जण कसल्यातरी भीतीच्या छायेत जगत होता.\"\n\n\"पल्लवी आणि तिच्या वडिलांना माझ्या आरोग्यआणि सुरक्षिततेविषयी काळजी वाटत होती. भारतात येऊन मी माझ्या कुटुंबासोबत रहावं, असं त्यांना वाटत होतं.\"\n\n\"त्यावेळी भारतात कोरोनाच्या संक्रमणाची एकही केस आढळेलेली नव्हती. माझ्याकडे भारतीय व्हिसा होताच. मला वाटलं मी कुटुंबासोबत असणं चांगलं. म्हणून मग जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मी अहमदाबादला आलो.\"\n\nएकीकडे कोरोना, दुसरीकडे सीमावाद\n\nभारतात आल्यानंतर हाईगोसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं अहमदाबादेत चिनी जेवण शोधण्याचं.\n\nते सांगतात, \"मला वाटलं मी लवकरच शाकाहारी होईन. इथे पारंपरिक नॉन - व्हेजिटेरियन चिनी जेवण मिळत नव्हतं. कोरोनाच्या साथीचं भय जसजसं वाढत गेलं तसतसे मांसाहारी जे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वणाचे पर्याय कमी होत गेले. मी बहुतेकदा अंडी खायचो.\"\n\nहाईगोंना गुजराती जेवणाची सवय नव्हती. चपाती आवडत असली तरी आपल्यासाठी ते रोजचं जेवण असू शकत नसल्याचं ते सांगतात.\n\nपल्लवी सांगतात, \"यापूर्वी जेव्हा हाईगो अहमदाबादला यायचे तेव्हा अनेकदा स्वतःचं जेवण स्वतःच तयार करायचे. मी शाकाहारी आहे आणि जेव्हा मी चीनला जाते तेव्हा बहुतेकदा मी फळं आणि भाज्यांवरच अवलंबून असते.\"\n\nकोरोनाच्या या साथीच्या काळातच गेल्या काही दिवसांत भारत आणि चीनमधला सीमावाद वाढला आणि या जोडप्यासमोरच्या अडचणींतही वाढ झाली. \n\nहाईगो म्हणतात, \"यावेळी इथे आल्यानंतर मी माझ्या पत्नी आणि लेकीच्या पर्मनंट व्हिसासाठीचे सगळे सोपस्कार पूर्ण करायचा माझा विचार होता. मला माझ्या कुटुंबाला कायमचं चीनला घेऊन जायचं होतं.\"\n\nपल्लवी सांगतात, \"भारत - चीन दरम्यान सुरू असलेल्या सीमावादामुळे माझ्या चीनच्या व्हिसाचं काम थांबलंय. मी डिपेंन्डंट व्हिसासाठीही अर्ज केला आहे. मला आणि माझ्या लेकीला कधी चीनला जाता येईल, माहित नाही.\"\n\nहाईगो विषयी पल्लवी सांगतात, \"ते अनेकदा रोजच्या बारीकसारीक गोष्टी आणायला घराबाहेर पडत. त्यांना फक्त चिनी भाषा येते. इंग्रजी किंवा दुसरी कोणती भाषा येत नाही. पण असं असूनही ते आरामात सगळी खरेदी करून येत. पण गलवान खोऱ्यातल्या त्या घटनेनंतर मात्र ते घरातून बाहेर पडलेले नाहीत.\"\n\n\"आम्ही ज्या सोसायटीत रहातो, तिथे कोणाचाही हाईगोच्या चिनी नागरिक असण्यावर आक्षेप नाही. पण सध्याची परिस्थिती पाहता त्यांनीच घरी थांबायचं ठरवलंय.\"\n\nचीनसोबतचा सीमावाद वाढल्यानंतर भारत सरकारने 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी लावली. यानंतर हाईगो आणि पल्लवीचा चीनमधल्या हाईगोच्या कुटुंबाशी संपर्क होणं कठीण झालं. \n\nपल्लवी सांगतात, \"हाईगोचे आई-वडील चीनमध्ये आहेत. त्यांच्याशी वी चॅटच्या माध्यमातून संपर्क करता येत नाही. ही बंदी घालण्यात येण्यापूर्वी आमचं चॅट आणि व्हिडिओ कॉलद्वारे दिवसातून किमान चारदा त्यांच्याशी बोलणं व्हायचं. पण आता हे करणं कठीण झालंय.\"\n\nकुठे भेटले पल्लवी - हाईगो?\n\nआपल्या कुटुंबाचा बौद्ध धर्मावर विश्वास असल्याचं पल्लवी सांगतात. \n\nत्या म्हणतात, \"मला नेहमीच चिनी परंपरा, संस्कृती आणि लोकांबद्दल कुतुहल होतं. म्हणून मग मी चिनी भाषा शिकायचं ठरवलं. बिहारच्या बोधगयातून पदवी घेतल्यानंतर मी चिनी भाषा शिकून दुभाषी (Interpreter) म्हणून काम करू लागले. भारत दौऱ्यावर येणाऱ्या चिनी व्यापाऱ्यांनी मी..."} {"inputs":"पश्चिम ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 75 व्हेल माशांचा मृत्यू झाला आहे.\n\nऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेकडच्या पर्थ शहरापासून साधारण 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या हॅमेलिनच्या समुद्रकिनाऱ्यावर एका मच्छिमाराला व्हेल माशांची ही फौज आढळली. \n\nत्यापैकी अर्ध्याहून जास्त व्हेल माशांनी जीव गमावला असल्याचं पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रशासनानं स्पष्ट केलं. \n\nकिनाऱ्यावर येऊन अडकलेल्या माशांची सुटका करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती संवर्धन अधिकाऱ्यांनी दिली.\n\n'आम्ही या व्हेल माशांना खोल पाण्यात नेऊन सोडू तेव्हा या माशांमध्ये शिल्लक राहिलेली ताकद, वाऱ्यांचा वेग आणि ढगाळ वातावरण यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असेल', असं कॉन्झर्व्हेशन आणि अट्रॅक्शनमधल्या जैवविविधता विभागाच्या प्रमुख जेरेमी चिक यांनी सांगितलं.\n\nहे प्राणी म्हणजे समूहाने वावरणारे 'शॉर्ट फिन्ड पायलट व्हेल' असल्याचंही सांगण्यात आलं आहे.\n\nव्हेल किनाऱ्यावर का येत आहेत याचा उलगडा अद्याप झालेला नाही.\n\nया व्हेल माशांना वाचवण्यासाठी डझनभर कार्यकर्ते किनाऱ्यावर एकत्र आल्याचं वृत्त 'द ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन' दिलं आहे. \n\nदरम्यान, किनाऱ्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ावर शार्क मासे येण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. शार्क मासे येण्याच्या भीतीमुळे नागरिकांनी किनाऱ्यापासून दूर राहावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. \n\nव्हेल मासे किनाऱ्यावर मृत झाल्याने त्यांची शिकार करण्याकरता खोल समुद्रातून शार्क मासे किनाऱ्यापाशी येण्याची शक्यता आहे, असं पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या मच्छिमार विभागानं स्पष्ट केलं आहे. \n\nकिनाऱ्यावर दाखल झालेल्या व्हेल माशांचा आकार साधारण 5 मीटर असून उष्णकटिबंधीय प्रदेशात ते आढळतात.\n\nदरम्यान, व्हेल मासे इतक्या मोठ्या संख्येनं किनाऱ्यावर येऊन धडकण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. \n\nऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावर व्हेल मासे येऊन अडकले आहेत.\n\nव्हेल मासे जखमी असताना, आजारी असताना किंवा वाटचाल करताना दिशेचा अंदाज चुकल्याने ते किनाऱ्यावर येऊन अडकू शकतात. उथळ किनारपट्टीच्या प्रदेशात ही शक्यता जास्त असते. \n\nकिनाऱ्यावर अडकलेले अन्य प्राणी सुटकेसाठी काही विशिष्ट संकेत देतात. त्यांची सुटका करण्यासाठी म्हणून आलेले व्हेल मासे त्याप्राण्यांप्रमाणेच अडकू शकतात. \n\n1996 मध्येही अशाप्रकारेच 320 व्हेल मासे पश्चिम किनाऱ्यावर येऊन अडकले होते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"पश्चिम तसंच उत्तर युरोपात दहा पैकी नऊ जण कुठल्या ना कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहेत. मित्रमंडळी तसंच सेलेब्रिटींच्या आयुष्याशी आपली तुलना करत राहणं तरुण वर्गाला त्रास देत राहतं. \n\nसोशल मीडियावर पडीक असणारी माणसं खूप चटकन मानसिक विकारांनी ग्रस्त होतात, असं संशोधनाद्वारे स्पष्ट झालं आहे. \n\nसोशल मीडियामुळे आपण कसे दिसतो ही खूपच महत्त्वाची गोष्ट झाल्याचं तरुण मुली सांगतात. 7 ते 10 वयोगटातल्या मुली ऑनलाइन असताना आपण कसे दिसतो, याच चिंतेत असल्याचं 'गर्ल गाइडिंग' सर्वेक्षणात उघड झालं आहे. 25 टक्के युजर्सना आपण कायम परफेक्ट दिसावं असंही वाटतं. \n\nदिलेल्या यादीतून एक गोष्ट निवडा आणि ती दडपशाहीशी कशी निगडीत असेल, याचा विचार करा\n\nमेक-अप\n\n\"पुरुषांनी मेक-अप केला नाही तर त्यांना कोणी कमी लेखत नाही.\n\nत्रासदायक फॅशन\n\n\"महिला त्या का घालतात माहीत नाही. त्या त्रासदायक आहेत आणि त्याने शरीराला कायमची इजा होऊ शकते.\n\nस्वयंपाक\n\n\"स्त्रियांची जागा स्वयंपाकघरातच आहे हे मानणाऱ्यांचाच मला संताप येतो.\"- एमा\n\nघरकाम\n\n\"समानतेची सुरुवात घरातूनच होते. तेव्हा पुरुषांनो जरा जागेवरुन हला आणि स्वच्छता वगैरे करा.\"\n\nब्रा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"\"सुंदर दिसणं माझ्यावर लादलं जाऊ शकत नाही.मी आहे तशीच सुंदर आणि बुद्धीमान दिसते.- लिसा\n\nसेलिब्रिटी संस्कृती\n\n\"सगळ्या मॉडेल्सच्या शरीराचा आकार सारखाच असतो. हे किती वाईट आहे. अगदीच कंटाळवाणं!\"-वेंडी\n\nलग्न\n\n\"साखरपुड्याची अंगठी स्त्रीवरच्या दडपशाहीचं प्रतीक आहे. कारण त्या अंगठीच्या अर्थ होतो की स्त्री कोणा पुरुषाची मालमत्ता आहे.\" - मातिल्दे\n\nसोशल मीडिया\n\n\"हे तरुणांच्या, विशेषतः मुलींच्या, मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. त्यातून काहीतरी भलत्याच आणि घातक गोष्टी मुलांवर प्रभाव टाकतात.\"- रोशन\n\nलिंगाधारित खेळणी\n\n\"लिंगाधारित खेळण्यांमुळे मुलांची आणि मुलींची खेळणी वेगळी आहेत हे सतत बिंबवलं जातं\"- अॅना\n\nअतिरिक्त वस्तू\n\nदडपशाहीशी निगडीत गोष्टी कोणत्या? दडपशाहीचं प्रतीक असणाऱ्या गोष्टी कचऱ्यात फेकण्याच्या या प्रोजेक्टबद्दल विचार करा आणि तुम्हीही एखादी वस्तू सुचवा.\n\n\n\nदुसरीकडे सोशल मीडियामुळे व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळाल्याचं युजर्स सांगतात. भावनिक आधार म्हणून सोशल मीडिया उपयुक्त असल्याचंही अनेक जण सांगतात. \n\n#metoo सारखी चळवळ सोशल मीडियाच्या माध्यमातूनच निर्माण झाली. निर्भिडपणे व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे ठिकाण असल्याचं अनेकांना वाटतं."} {"inputs":"पहाटे दोन वाजता सुरू झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचे मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि अनुसया बढे (चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) हे दांपत्य ठरले. मुख्यमंत्र्यांसोबत ते महापूजेत सहभागी झाले होते. \n\nही महापूजा संपन्न झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी ट्वीट केलं त्यात ते म्हणाले, मी माऊलीला साकडं घातलं आहे की आता आम्हाला चमत्कार बघायचा आहे, आम्हाला चमत्कार दाखव. कारण मानवाने हात टेकले आहेत. आपल्याकडे औषध नाही, काही नाही. हे तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं? \n\nम्हणून मी साकडं घातलं आहे, आज आषाढी आहे, आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो असे मी विठुरायाच्या चरणी साकडं घातलेलं आहे, मातेच्या चरणी साकडं घातलेलं आहे, असं ट्वीट उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. \n\nटाळ-मृदंगाचा गजर, विठू-रखुमाईचा जयघोष आणि देहभान हरपून पंढरीच्या ओढीनं पायी चालणारे वारकरी... हे चित्र यंदा कोरोना विषाणूमुळे दिसलं नसलं, तरी पालखीची परंपरा पार पडणार आहे. पालखीचं स्वरूप मात्र यंदा वेगळं पाहायला मिळालं. \n\nयंदा शिवनेर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी बसमधून 20 वारकऱ्यांसोबत पालखी पंढरीत पोहोचली. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या बसमधून पंढरपूरला पोहोचल्या आहेत.\n\nतुकोराम महाराजांच्या पादुका एसटीतून पंढरीच्या दिशेने रवाना झाल्या. त्याआधी पंचपदी अर्थात पाच भजन झालं. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून पादुका घेऊन बस पंढरीकडे रवाना झाली. पारंपरिक मार्गावरूनच ही एसटी मार्गस्थ झाली. या दरम्यान इनामदार वाडा, अनगडशाह बाबा दर्गा, चिंचोलीचं शनी मंदिर इथं आरती करण्यात आली. ही बस आज रात्री पंढरीत पोहचली.\n\nपण या पार्श्वभूमीवर कोर्टात एक याचिका दाखल झाली आहे. \n\nआषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज (30 जून) राज्यभरातून मुख्य नऊ पालख्या पंढरीच्या दिशेनं निघतील. या पालखीसोबत केवळ 20 वारकऱ्यांना येण्यास सरकारनं परवानगी दिलीय.\n\nमात्र, या निर्णयाला विरोध करत, प्रत्येक पालखीसोबत 100 वारकऱ्यांना येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी रीट याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलीय. पुण्यातील वारकरी सेवा संघानं ही याचिका दाखल केलीय. या याचिकेवर आजच मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.\n\nआषाढी एकादशीच्या दिवशी (एक जुलै) चंद्रभागा नदीत स्नान करण्यास आणि विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी या याचिकेतून करण्यात आलीय. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.\n\nचंद्रभागेच्या वाळवंटात वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित हरिनामाचा गजर ऐकायला मिळणार नसला, तरी वारीची पंरपराही खंडित होणार नाहीय.\n\nयंदा किती पालख्या पंढरीत येतील?\n\nपंढरपूरमधील श्री रुक्मिणी मंदिर समितीचे सहाय्यक लेखाधिकारी विनोद पाटील यांच्याकडे सरकारनं पालख्यांच्या समन्वयाची जबाबदारी दिलीय.\n\nबीबीसी मराठीनं त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं, यंदा एकूण 9 पालख्यांना आरोग्यासंबंधी सुरक्षेची सर्व काळजी घेऊन पंढरपुरात येण्यास परवानगी दिलीय.\n\nया 9 पालख्यांना परवानगी :\n\n'इन्सिडंट कमांडर'ची नेमणूक\n\nया पालख्यांसोबत प्रशासनातील उच्चपदस्थ एक अधिकारीही असेल. 'इन्सिडंट कमांडर' असं त्याला संबोधलं गेलंय. ज्या जिल्ह्यातून पालखी निघेल, त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने 'इन्सिडंट कमांडर'ची नेमणूक केलीय.\n\nयातील आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखीसाठी 'इन्सिडंट कमांडर' म्हणून पुण्यातील खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली यांची नेमणूक करण्यात आलीय.\n\nबीबीसी..."} {"inputs":"पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणारे 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे नागरिक यांना लस देण्यात येतेय. \n\nपण लोकांच्या मनात या लशीविषयी काही शंकाही आहेत. कोरोनाच्या लशीबद्दल भारतातही काही गैरसमज आणि मिथकं पसरली आहेत. \n\nउदाहरणार्थ, कोरोना लस घेतल्यामुळे स्त्री किंवा पुरुषाला नपुंसकत्व येतं किंवा चेहरा अर्धांग वायूने लुळा पडतो, असी कितीतरी...या समजुती किती खऱ्या आणि किती खोट्या हे सविस्तर पाहूया. त्याचबरोबर जाणून घेऊया लस घेताना घ्यायची काळजी. \n\nकोरोना लसीकरण आणि गैरसमजुती\n\nजगभरात अनेक देशांत कोरोनाच्या लसीकरण मोहिमा सुरू झाल्यात. पण, त्याविषयीही लोकांच्या शंका आहेत. कारण, दहा महिन्यात लस तयार झालीय. मग काही गडबड नाही ना, घाई-गडबडीत लशींना परवानगी मिळाली नाही ना, अशा या शंका आहेत. मग 'रोग नको, उपचार आवर' म्हणण्याची वेळ लोकांवर येईल अशी भीती लोकांना वाटते. म्हणूनच लसीकरणाबरोबरच आवश्यक आहे लोकांचं समुपदेशन...\n\nपहिल्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने एक कोटी दहा लाख डोस कोव्हिशिल्ड लशींचे आणि 55... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लाख डोस कोव्हॅक्सिनचे विकत घेतले आहेत. या दोन्ही व्हॅक्सिनविषयी सविस्तर माहिती प्रत्येक लसीकरण केंद्रावर तुम्हाला मिळेल. तशी ती आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे. याशिवाय लोकांच्या मनातील गैरसमजुती पुसून टाकाव्या यासाठी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कालपासून ट्वीट्सची एक मालिकाच केली आहे. \n\nकोरोना लशीमुळे नपुंसकत्व येतं का?\n\nकोरोना लशीमुळे स्त्री आणि पुरुषांमध्ये नपुंसकत्व येतं अशी एक समजूत फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरली आहे. त्याला उत्तर देताना, हर्षवर्धन आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, \n\n'कोव्हिड 19च्या लशीमुळे स्त्री किंवा पुरुषांमध्ये नपुंसकत्व येतं अशा प्रकारचा कुठलाही शास्त्रीय पुरावा समोर आलेला नाही. कोव्हिड 19 रोगामुळेही नपुंसकत्व किंवा वंध्यत्व येत नाही.'\n\nकोविशिल्ड लशीच्या जगभरात झालेल्या चाचण्यांमध्ये अशी कुठलीही घटना आढळलेली नाही. पण, लस घेतल्यानंतर साधारण पणे पहिला दिवस थोडाफार ताप, लस घेतलेल्या जागी सूज किंवा तो भाग दुखणं असा त्रास होऊ शकतो. \n\nकोरोना लशीमुळे कोव्हिड 19 होतो का? \n\nआणखी एक प्रश्न हर्षवर्धन यांना फेसबुक लाईव्ह दरम्यान सातत्याने विचारला गेला. लस कोरोना व्हायरसवर प्रक्रिया करून बनलेली असल्यामुळे ती घेतल्यावर उलट कोव्हिड 19 आजार होऊ शकतो का? \n\nकोरोना लस\n\nयाला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले, \"कोव्हिडची लस घेतल्यावर तुम्हाला कोव्हिड 19 होणार नाही. पण, एक शक्यता अशी आहे की, लस घेण्यापूर्वीच तो तुम्हाला झालेला असेल. पण, त्याची लक्षणं तुमच्यात दिसत नसतील. आणि लस घेतल्यानंतर ती दिसायला लागली.\"\n\nकोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लशी मेलेल्या कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमधील अंश घेऊन तयार करण्यात आल्यात. पण, म्हणून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग तुम्हाला होत नाही. उलट या रोगाबद्दल रोगप्रतिकारक शक्ती शरीरात निर्माण होऊन रोगापासून तुमचा बचाव होतो. \n\nनवीन कोरोनापासून या लशी बचाव करतील का?\n\n2020 हे वर्षं संपत असताना युके आणि मागोमाग दक्षिण आफ्रिकेत बदललेल्या कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरू झाला. हा व्हायरस जास्त संसर्गजन्य असल्याचंही दिसून आलं. या नवीन कोरोना व्हायरसवरही सध्याची लस काम करेल का हा प्रश्न सगळ्यांना आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतात, \n\n'युके आणि दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नवीन कोरोना व्हायरसपासून सध्याच्या लसी बचाव करू शकणार नाहीत, असं कुठल्याही संशोधनात आढळलेलं नाही.'\n\nफक्त..."} {"inputs":"पहिल्यांदा सचिव स्तरावरची चर्चा झाली, त्यानंतर मंत्री स्तरावर आणि मग मंगळवारी (8 डिसेंबर) रात्री सरकारमधील दोन नंबरचे मंत्री अमित शहा यांनी चर्चेत सहभाग घेतला. पण, ही चर्चासुद्धा निष्फळ ठरली. \n\nगेल्या शनिवारी शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंत्र्यांसोबत चर्चा केली, अशीही बातमी आली होती.\n\nयातून आपण या कायद्यांबाबत आठमुठी भूमिका घेत नाही आहोत, असं सरकार दाखवायचा प्रयत्न करत आहे. मोठ्या मनानं त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि कायद्यात काही दुरुस्ती करण्यासंदर्भातलं प्रस्तावही बुधवारी (9 डिसेंबर) शेतकरी नेत्यांना दिला. शेतकऱ्यांनी मात्र हा प्रस्ताव नाकारला आहे.\n\nत्यामुळे सरकार हे कायदे मागे घ्यायला तयार का नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. यामागे राजकीय कारणं आहेत की काही कृषी क्षेत्राशी निगडीत अर्थिक कारणंही आहेत. ज्यापद्धतीनं कॅनडा आणि ब्रिटनमधून शेतकऱ्यांना पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे यात काही आंतरराष्ट्रीय कंगोरेही आहे का?\n\nहे जाणून घेण्यासाठी बीबीसीनं काही पत्रकार आणि शेती तज्ज्ञांशी चर्चा केली. \n\n'भाजप सध्या मजबूत स्थितीत, आता नाही तर कधीच नाही' \n\nअनेक व... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र्षांपासून भाजप कव्हर करणाऱ्या पत्रकार निस्तुला हेब्बार सांगतात, \"शेती क्षेत्रातील सुधारणेसाठी हे कायदे गरजेचे आहेत, असं सरकारचं म्हणणं आहे. यामुळेच एनडीएच नाही तर यूपीएच्या काळातही या सुधारणांविषयी बोललं गेलं. शरद पवार यांच्या पत्रातून ही बाब समोर येते. पण कोणत्याच राजकीय पक्षात या सुधारणा घडवून आणण्याची इच्छा नव्हती आणि त्यासाठी लागणारं संख्याबळंही त्यांच्याकडे नव्हतं. \n\n\"भाजप मात्र सध्या 300हून अधिक जागांवर विजय मिळवून केंद्रात सत्तेत आलं आहे. शेती क्षेत्रातील सुधारणा कायदे आता लागू झाले नाही, तर ते कधीच लागू होणार नाहीत.\" \n\nप्रतिष्ठेचा प्रश्न\n\nयापूर्वी केंद्र सरकारने संसदेत जमीन अधिग्रहण कायदा आणला होता. पण त्यांना त्यावेळेस मागे यावं लागलं होतं. त्यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सुटाबूटातील सरकार अशी टीका केली होती आणि सरकारसाठी ती डोकेदुखी ठरली होती. \n\nया कायद्यांना मात्र पंतप्रधान आणि कृषी मंत्र्यांसह अनेकांनी क्रांतीकारी सांगितलं आहे. इतकं सगळं होऊनही कायदे मागे घेतल्यास सरकारच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्यासारखं होईल. \n\nइथं एक गोष्ट अजून लक्षात घेण्यासारखी आहे की, जमीन सुधारणा कायद्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सरकारसोबत नव्हता. पण, यावेळेसी आरएसएसशी संबंधित शेतकरी संघटना, स्वदेशी जागरण मंच आणि भारतीय किसान संघ यांनी हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचं म्हटलं आहे. पण त्यांनी त्यात दोन-तीन सुधारणाही सुचवल्या आहेत. \n\n'कायद्याला विरोध राजकीय'\n\nकेंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन म्हटलं की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी आपापल्या कार्यकाळात या कायद्यांचं समर्थन केलं होतं. \n\nकाँग्रेसचा 2019च्या निवडणुकीचा जाहीरनामा दाखवत त्यांनी म्हटलं की, गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने एपीएमसी कायदा संपुष्टात आणण्याचं आश्वासन दिलं होतं. शरद पवार यांनी लिहिलेलं पत्र भाजप नेते ट्वीट करत आहेत. शरद पवार आणि काँग्रेसनही यावर प्रतिक्रिया दिली आहे. \n\nयाचप्रकारे दिल्लीत जिथं आम आदमी पक्षाचं सरकार आहे, तिथं तीनपैकी एक कायदा लागूही करण्यात आला आहे. तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी पोहोचले. \n\nत्यामुळेच मग फक्त आणि फक्त विरोधासाठीच नवीन कायद्याचा विरोध केला जात आहे, असं सरकारला वाटत..."} {"inputs":"पहिल्यांदाच बिर्ला कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला 'विलफुल डिफॉल्टर' जाहीर करण्यात आलेलं आहे. \n\nयश बिर्लांची कंपनी बिर्ला सूर्या लिमिटेडने युको बँकेचं 67.65 कोटींचं कर्ज घेतलं, पण त्याची परतफेड न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. \n\nयुको बँकेच्या वसुली खात्यातल्या एका अधिकाऱ्याने या माहितीला दुजोरा दिला आहे. \n\nबँकेतर्फे वर्तमानपत्रांमध्ये छापण्यात आलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये यश बिर्लांचा फोटोही छापण्यात आलाय. \n\nविलफुल डिफॉल्टर म्हणजे अशी व्यक्ती जिची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता असूनही ती परतफेड करत नाही. यश बिर्लांनीही तेच केलं आहे.\n\nशिवाय ज्या कामासाठी हे कर्ज घेण्यात आलं होतं, त्यासाठी या कर्जाचा वापर करण्यात आला नाही. \n\n'विलफुल डिफॉल्टर' जाहीर करण्यात आल्यानंतर फक्त या कंपनीलाच नाही, पण कंपनीचा संचालक असणाऱ्या व्यक्तीलाही कर्जं घेणं कठीण होतं. \n\nविशेष बाब अशी की युको बँकेची स्थापना घनश्यामदास बिर्लांनी केली होती. \n\nघनश्यामदास बिर्ला हे यशोवर्धन बिर्लांचे पणजोबा - रामेश्वरदास बिर्लांचे बंधू होते. \n\nबँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या मोहीमेअंतर्गत 19 जुलै 1969 रोजी युको बँकेचंही राष्ट्रीयीकरण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"करण्यात आलं. \n\nयश बिर्लांची तुलना अनेकदा त्यांचे नातेवाईक आणि भारताल्या सर्वांत जास्त श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या कुमार मंगलम् बिर्लांसोबत केली जाते. \n\nकुमार मंगलम् बिर्ला हे आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख आहेत. \n\nफोर्ब्स मासिकानुसार कुमार मंगलम् बिर्लांकडे 11.5 अब्ज डॉर्लसची संपत्ती आहे आणि त्यांच्या आदित्य बिर्ला समूहाचं एकूण उत्पन्न 44.3 अब्ज डॉलर्स आहे. \n\nआणि दुसरीकडे बॉडी बिल्डिंगमध्ये रस असणारे यश बिर्ला. \n\nकोण आहेत यश बिर्ला?\n\nयश बिर्लांचं कुटुंब भारतातल्या प्रसिद्ध उद्योगपती कुटुंबांपैकी एक आहे. \n\nयश बिर्ला 23 वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील आणि बहीणीचा एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. \n\nमुंबईहून बंगळुरूला जाणारं आयसी 604 विमान 14 फेब्रुवारी 1990 रोजी दुर्घटनाग्रस्त झालं. यामध्ये एकूण 92 जण मारले गेले. \n\nठार झालेल्यांमध्ये यश बिर्लांचे वडील आणि प्रसिद्ध उद्योगपती अशोक बिर्ला, त्यांची आई सुनंदा आणि बहीण सुजाता यांचा समावेश होता. \n\nयश बिर्ला तेव्हा अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये एमबीएचा अभ्यास करत होते. यानंतर 800 कोटींच्या उद्योगाची जबाबदारी यश यांच्या खांद्यावर आली. \n\nकाही वर्षांपूर्वी 'राँदेव्ह्यू विथ सिमी गरेवाल' या टीव्ही शोमध्ये बोलताना यश बिर्लांनी सांगितलं, \"सकाळचे सात वाजले होते आणि माझ्या आत्याचा फोन आला. तिने सांगितलं की एक विमान अपघात झालाय. मी झोपेतच विचारलं - काय? तिने सांगितलं - तुझे आई-बाबा त्या विमानात होते. मी म्हटलं माझी बहीण कुठे आहे? तिला फोन दे. तिने सांगितलं की ती देखील त्या विमानातच होती.\"\n\nया फोन कॉलनंतर यश वेडेपिसे झाले. विमान दुर्घटनेमध्ये मारल्या गेलेल्या लोकांची यादी तोपर्यंत जाहीर करण्यात आली नव्हती. \n\nयश यांनी आपल्या मित्रांना फोन करून तातडीने बोलवून घेतलं. आणि न्यूयॉर्क, लंडनमार्गे मुंबईसाठी रवाना झाले. \n\nया शोमध्ये त्यांनी सांगितलं, \"या संपूर्ण प्रवासादरम्यान काय झाले ते मला आठवत नाही... तुम्ही माझ्या आईबद्दल विचारल्यावर माझ्या अंगावर काटा आला... माझा विश्वासच बसत नव्हता की एका क्षणात माझं कुटुंब माझ्यापासून दूर गेलं होतं\"\n\nलहानपणापासून आपल्याला धर्म आणि तत्वज्ञानाची पुस्तकं वाचायला आवड होती आणि याचाच फायदा आपल्याला या धक्क्यातून सावरण्यासाठी झाल्याचं यश यांनी सांगितलं. \n\nउद्योग अडचणीत\n\nपण 1990 नंतर असं काय झालं की 2013-14 येईपर्यंत उद्योग अडचणीत आला. \n\nयश बिर्ला..."} {"inputs":"पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान\n\nआठवड्यावर आलेल्या पाकिस्तान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातलं मोठा वृत्त समूह असलेल्या 'डॉन'च्या प्रमुखांनी बीबीसीला दिेलेल्या या मुलाखतीनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे.\n\nहारून आणि त्यांचं वृत्तपत्र हे माजी पंतप्रधान आणि इम्रान खान यांचे विरोधक नवाझ शरीफ यांच्या बाजूनं झुकलेलं असल्याचं म्हटलं जातं असं बीबीसीच्या 'HARDtalk' या शोमध्ये हारून यांना विचारण्यात आलं. हरून यांनी आरोप केले मात्र त्यासाठी लष्कराच्या विरोधात पुरेसे पुरावे दिले नसल्याची टीका करण्यात आली.\n\nपाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉनसह अनेक वृत्तपत्रांना सेन्सॉरशिप आणि धाकदपटशाचा फटका बसला आहे.\n\nपाकिस्तानी लष्कर इम्रान खानला पाठिंबा देत असल्याची चर्चा आहे.\n\nनिवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं वातावरण हिंसाचार आणि राजकीय वादांमुळे आणखी गढूळ होत आहे.\n\nसोमवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीत, ऑल पाकिस्तान न्यूजपेपर्स सोसायटीचे अध्यक्ष असलेल्या हारून यांनी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आजवर कधीही नव्हता एवढा हल्ला शक्तिशाली लष्करानं केला असल्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चा आरोप केला. \n\n'HARDtalk'चे सादरकर्ते स्टीफन सॅकर यांच्याशी बोलताना, 'सरकार अंतर्गत सत्ताकेंद्र' काही ठराविक उमेदवारांना मदत करत असल्याचं हारून यांनी सांगितलं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असा दावा इतर राजकीय निरीक्षकांनीही केला आहे.\n\nपाकिस्तानच्या डॉन वृत्त समूहाचे CEO हमीद हारून\n\nपाकिस्तानला 1947मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्करानं अनेकदा राजकारणात ढवळाढवळ केली आहे. त्यातून पाकिस्तानमध्ये नागरी आणि लष्करी सत्ता आलटून पालटून आलेली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत आपला कोणत्याही प्रकारचा सहभाग नसल्याचं लष्करानं स्पष्ट केलं आहे. \n\n\"त्या सत्ताकेंद्रांच्या तालावर नाचू शकतील असे दुसऱ्या फळीतले नेते आणि आघाड्या यांना आताच्या घडीला मदत केली जात आहे, असं मला वाटतं,\" असं हारून म्हणाले.\n\nबीबीसीच्या हार्ड टॉक कार्यक्रमात बोलताना हमीद हारून\n\nतुमचा निर्देश इम्रान खान आणि त्यांचा पक्ष यांच्याकडे आहे का, असं विचारल्यावर ते म्हणाले, \"काही वेळा सुरक्षा दलांकडचं इम्रानचं मूल्य वाढलेलं दिसतं. कधी कधी त्यांच्या पक्षातल्या लोकांचंही याबाबत नाव घेतलं जातं.\"\n\nपरंतु, असा आरोप करताना आपल्याकडे काही ठोस पुरावे आहेत का, असं विचारताच, हारून म्हणाले, \"पाकिस्तानात सध्या पुरावे हवे असतील तर ते संदर्भानं शोधावे लागतील. मानवी हक्क संघटनांचं काम, राजकीय विश्लेषकांची निरीक्षणं यांच्यातून तो मिळू शकेल.\"\n\n\"मी सत्तेच्या विरोधात नव्हे तर, सत्तेच्या बाजूने माध्यमांशी निगडित बोलतो आहे. लोकशाहीतल्या सर्वसामान्य संस्था कार्यरत राहाव्यात, यासाठीच माझा प्रयत्न सुरू आहे,\" असंही हारून यांनी स्पष्ट केलं.\n\nइम्रान खान यांनी या मुलाखतीनंतर ट्विवरवर प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या 'पक्षाबद्दल असलेला डॉनचा पूर्वग्रह' समोर आल्याचं म्हटलं.\n\nतर काहींनी हारून यांनी ठोस पुरावे द्यायला हवे होते, अशी भूमिका घेतली.\n\nतसंच, काही पत्रकार आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणाऱ्यांनी 'डॉन'ची पाठराखण केली. हारून यांनी स्वत:ला अडचणीत टाकल्याचंही काहींनी म्हटलं आहे.\n\nयाच मुलाखती, हारून यांनी डॉनसह काही वर्तमानपत्रांचं वितरण थांबवण्यात आल्याचं तसंच काही पत्रकारांवर स्वयंघोषित सेन्सॉरशिप लादल्याची माहिती दिली.\n\nडॉननं नवाझ शरीफ यांची पाठराखण केल्याचं म्हटलं जात असल्याचं स्टीफन यांनी लक्षात आणून दिल्यावर हारून यांनी ही डॉनच्या विरोधातली पद्धतशीर बदनामी मोहीम असल्याचं..."} {"inputs":"पाकिस्तान संघ सेमी फायनल गाठणार?\n\nक्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये बांग्लादेशला २८ धावांनी हरवून भारत उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे. त्याचवेळी बांगलादेश स्पर्धेबाहेर पडलेला तिसरा आशियाई संघ बनला आहे. \n\nयापूर्वी अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचं वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. \n\nबुधवारी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा तिसरा संघही निश्चित होईल. हा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंडदरम्यान होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणाऱ्याची अंतिम चार संघातील जागा पक्की होईल. \n\nमात्र उपांत्य फेरीतील चौथा संघ कोणता असेल याचा निर्णय गुरूवारी पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यानंतर होईल. \n\nबांगलादेश यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर झाला असला तरी पाकिस्तानकडे अजूनही संधी आहे. पण सेमी फायनलमधला पाकिस्तानचा प्रवेश हा बहुतांशी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामन्यावर अवलंबून आहे. \n\nहा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंडसाठीही तितकाच महत्त्वाचा असेल. कारण या सामन्यात पराभूत झालेल्या संघाचा निर्णय पाकिस्तानच्या सामन्यावर अवलंबून असेल. \n\nस्पर्धेतील प्राथमिक फेरीत भारताने पाकिस्तानला... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यापूर्वीच हरवलं आहे. पुढच्या फेरीत भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा आमनेसामने येतील का याची उत्सुकता साऱ्या जगभरात आहे. त्यामुळे न्यूझीलंड-इंग्लंड आणि पाकिस्तान-बांग्लादेश या सामन्यांकडे साऱ्या जगाचं लक्ष आहे. \n\nपरिस्थिती क्रमांक १ : न्यूझीलंड जिंकलं तर काय होईल ?\n\nया सामन्यापूर्वी गुणतालिकेत न्यूझीलंड ११ तर इंग्लंड १० गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर विराजमान आहेत. म्हणजेच हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीतील तिसरा संघ बनेल हे नक्की. \n\nन्यूझीलंडची टीम\n\nपण पाकिस्तानला वाटत असेल की हा सामना न्यूझीलंडने जिंकावा कारण किवींच्या विजयामुळे इंग्लंडच्या खात्यात १० गुणच राहतील. त्यानंतर बांग्लादेशविरुद्धचा सामना जिंकून चौथा संघ बनणं पाकिस्तानसाठी सोपं होईल. पाकिस्तानचे सध्या ९ गुण असून बांग्लादेशविरुद्ध जिंकल्यानंतर त्यांचे ११ गुण होतील. \n\nपरिस्थिती क्रमांक २ : इंग्लंडचा विजय \n\nहा सामना जर इंग्लंडने जिंकला तर न्यूझीलंडकडे ११ गुण राहतील. ही परिस्थिती पाकिस्तानसाठी अवघड ठरू शकते. अशा स्थितीत बांग्लादेशविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवणं त्यांना अनिवार्य असेल. त्यानंतरच पाकला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवता येऊ शकतो. \n\nइंग्लंडचा संघ\n\nसध्या पाकिस्तानचा नेट रनरेट -०.७९२ आहे. तर न्यूझीलंडचा रनरेट ०.५७२ इतका आहे. दोघांमध्ये जवळपास एकचा फरक असून इतक्या अंतराने विजय मिळवणं ही पाकिस्तानसाठी तारेवरची कसरत असेल. रन रेटचा विचार केल्यास इंग्लडचा संघ १.००० रनरेटसह मजबूत स्थितीत आहे. \n\nनेट रन रेटची मोजणी कशी होते ?\n\nएखाद्या संघाचा नेट रनरेट मोजायचा असल्यास त्यासाठी खूपच सोपा फॉर्म्युला आहे. \n\nसंघाने जितक्या धावा बनवल्या आहेत त्याला खेळलेल्या ओव्हरने भागावं. दुसऱ्या शब्दांत याला पूर्ण स्पर्धेत एखाद्या संघाची प्रति ओव्हर बॅटिंगची सरासरी असं म्हणता येईल.\n\nआता त्या संघाविरुद्ध प्रति ओव्हर किती धावा बनल्या आहेत ते काढावं, म्हणजेच बॉलिंगची सरासरी. \n\nपाकिस्तान वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये जाणार का?\n\nबॅटिंग सरासरीतून बॉलिंग सरासरी वजा केल्यास मिळतो तो नेट रनरेट.\n\nप्राथमिक फेरीतील सामन्यात भलेही पाकिस्तानने न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांना मात दिली आहे. मात्र रनरेटचा विचार केल्यास याबाबत पाकिस्तान दोन्ही संघांपेक्षा खूपच मागे आहे. सद्य स्थितीत याबाबत पाकिस्तान मागे पडण्याचीच जास्त शक्यता आहे. \n\nपरिस्थिती क्रमांक ३ : पाऊस बिघडवेल..."} {"inputs":"पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप\n\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि ट्रंप यांची सोमवारी भेट झाली. भेटीपूर्वी इम्रान आणि ट्रंप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. \n\nएका प्रश्नाच्या उत्तरात ट्रंप म्हणाले, \"ह्यूस्टनमध्ये आयोजित हाऊडी मोदी कार्यक्रमात 59 हजार माणसांसमोर मोदी आक्रमक भाषेत वक्तव्य केलं. मी तेव्हा तिथे उपस्थित होते. ते असं बोलतील याची मला कल्पना नव्हती. तिथे उपस्थित लोकांना मोदींचं बोलणं आवडलं. परंतु ते बोलणं आक्रमक होतं.\"\n\nरविवारी हाऊडी मोदी कार्यक्रमात मोदी पाकिस्तानचं नाव न घेता म्हणाले,\"भारताने घेतलेल्या निर्णयांना (काश्मीरप्रश्नी) ज्यांना आक्षेप आहे, त्यांना स्वत:चा देश सांभाळता येत नाहीये. ते कट्टरतावादाला खतपाणी घालतात.\"\n\nदरम्यान भारत आणि पाकिस्तान एकत्र येतील आणि दोन्ही देशांसाठी चांगलं असेल असं काहीतरी घडेल असा आशावाद ट्रंप यांनी व्यक्त केला. प्रत्येक प्रश्नावर काही ना काही उत्तर असतं, यावरही उत्तर असेल, असं ट्रंप यांनी सांगितलं. \n\nकाश्मीरप्रश्नी मध्यस्थीसाठी तयार-ट्रंप यांचा पुनरुच्चार \n\nभारत आणि पाकिस्तान यांना वाटत असेल तर ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करायला तयार आहे याचा पुनरुच्चार ट्रंप यांनी केला. \n\nमोदी आणि इम्रान खान\n\n'मध्यस्थी करण्यासाठी सांगितलं तर मी तयार आहे. मध्यस्थी करण्यासाठी मी सक्षम आहे. काश्मीर प्रश्न क्लिष्ट आहे. काश्मीर प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. मी मध्यस्थी करावी यासाठी भारताची तयारी असायला हवी', असं ट्रंप म्हणाले.\n\nते पुढे म्हणाले, \"कट्टरतावादाचं निर्मूलन करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. इम्रान खान याप्रश्नी आगेकूच करू इच्छित आहेत. याप्रश्नी दुसरा कोणताही उतारा नाही. कर्ज आणि गरिबी अन्य दोन समस्या आहेत.\" \n\nट्रंपकडून इम्रान यांच्या अपेक्षा \n\n\"डोनाल्ड ट्रंप जगातल्या सगळ्यांत शक्तिशाली देशाचं नेतृत्व करतात. जगातल्या सगळ्यांत ताकदवान देशाचं उत्तरदायित्व असतं. आम्ही मध्यस्थीसाठी विचारणा केली. त्यावर दोन्ही देशांची तयारी आवश्यक आहे असं अमेरिकेने स्पष्ट केलं. दुर्देवाने भारत काश्मीरप्रश्नी चर्चा करण्यास तयार नाही. एका मोठ्या संकटाची ही सुरुवात आहे,\" असं इम्रान खान म्हणाले. \n\nट्रंप आणि इम्रान खान\n\n\"मला मनापासून वाटतं की काश्मीर प्रश्न आणखी मोठा होण्याची शक्यता आहे. अमेरिका शक्तिशाली देश आहे आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेची भूमिका निर्णायक आहे. अमेरिकेने हा मुद्दा उचलून धरावा अशी आमची अपेक्षा आहे,\" असं ते पुढे बोलत होते. \n\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे दोघेही संयुक्त राष्ट्रांच्या सभेत सहभाही होण्यासाठी अमेरिकेत आहेत. \n\nसंयुक्त राष्ट्रांच्या नेत्यांसमोर काश्मीरचा प्रश्न मांडणार असल्याचं इम्रान यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. \n\nट्रंप-इम्रान भेटीनंतर महमूद कुरेशी काय म्हणाले? \n\nट्रंप-इम्रान यांची भेट झाल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पत्रकारांशी बातचीत केली. \n\nते म्हणाले, ही भेट पूर्वनियोजित होती, इम्रान यांनी प्रामुख्याने तीन मुद्दे मांडले. \n\n\"काश्मीर, अफगाणिस्तान आणि इराणप्रश्नी चर्चा झाली. काश्मीरप्रश्नी इम्रान यांनी मनमोकळेपणाने ट्रंप यांच्याशी चर्चा केली. काश्मीरच्या निमित्ताने मानवाधिकारांचं संकट उभं राहिलं आहे. 80 लाख नागरिक तुरुंगात आहेत. त्यांना मूलभूत हक्क नाकारले गेले आहेत. परिस्थिती बिघडली आहे,\" असं कुरेशी म्हणाले. \n\nमहमूद कुरेशी\n\nकुरेशींनी पुढे सांगितल,\"भारत फक्त अमेरिकेचं ऐकू शकतो. अमेरिकेला भारताला हे सांगायला हवं. दोन्ही देशांनी..."} {"inputs":"पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ\n\nदरम्यान, पाकिस्तानात 25 जुलैला सार्वत्रिक निवडणुकांचं मतदान होत आहे. शरीफ यांच्यावर याआधीच निवडणूक लढवण्याची बंदी आहे. त्यातून ते बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तानात नसल्याने त्यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग - नवाझ (PMLN) पक्षाच्या प्रचारावर परिणाम झाला आहे.\n\nनवाझ शरीफ यांच्यावर ही वेळ कशी आली? आणि आता त्यांच्या समोर काय पर्याय आहेत? ज्येष्ठ पत्रकार वुसतुल्लाह खान यांनी केलेलं हे विश्लेषण.\n\n'हमेशा देर कर देता हूं मैं हर काम करने में.'\n\nअसं वाटतं की मुनीर नियाजी यांनी ही प्रसिद्ध नज्म नवाझ शरीफ यांना डोळ्यांसमोर ठेवूनच लिहिली आहे. \n\nएकीकडे कोर्टाचं कामकाज कासवगतीने चालत असतं तर दुसरीकडे राजकारण सशासारखं उड्या घेत धावत असतं. जो ससा अतिआत्मविश्वास न दाखवता धावतो तो ही शर्यत जिंकतो. पण असं झालं असतं तर पिढ्यानपिढ्या कासव आणि सशाची गोष्ट कुणी ऐकवली असती का?\n\nचुकीच्या वेळी चुकीचा निर्णय घेतला तर तो एकवेळ माफ होऊ शकतो. पण योग्य वेळी चुकीचा निर्णय घेतला तर त्याला मात्र माफी नसते. \n\nकॉमेडी आणि राजकारण हा सगळा टायमिंगचा खेळ आहे. चुकलेली वेळ विनोदाची सगळी मजाच घा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लवते, अगदी तसंच नेत्याची एक दिवसाची सुस्ती त्याला अनेक वर्षांच्या अडचणीत ढकलू शकते. गाडी आणि चाकातल्या पंक्चरमध्ये जे नातं आहे, तेच राजकारण आणि सुस्ती यांच्यातही आहे. \n\nनवाझ शरीफ यांना पहिली संधी मिळाली होती जेव्हा पनामा पेपर्स सार्वजनिक झाले होते. संसदेत पनामा प्रकरणात 'मी निर्दोष आहे आणि पनामा प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही,' असं न सांगता काय झालं असतं जर ते म्हणाले असते की, 'या पदावर मला तीन वेळा ज्यांनी निवडून दिलं त्या जनतेच्या विश्वासाचा मान राखण्यासाठी, माझ्यावर एक जरी डाग पडला तर मला या पदावर राहण्याचा अधिकार नाही. मी स्वतःला निर्दोष सिद्ध करूनच परत येईन.'\n\nअशा दोन-चार 'जुमल्यां'नी राजकीय शेअर मार्केटमध्ये त्यांचा भाव गगनाला भिडला असता. पण असं काही झालं नाही. तर दुसरीकडे त्यांचे सहकारी त्यांचे कान भरत राहिले. \n\nनवाज शरीफ, त्यांची मुलगी मरियम आणि जावई कॅप्टन सफदर यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात दोषारोप सिद्ध झालं आहे.\n\nदुसरी संधी त्यांना मिळाली जेव्हा सुप्रीम कोर्टाने पनामा प्रकरणाला सुनावणीसाठी योग्य मानलं नव्हतं आणि नेत्यांना सांगितलं होतं की त्यांनी त्यांचे कपडे कोर्टाऐवजी संसदेतच धुवावेत. \n\nत्यावेळी विरोधी पक्षानेसुद्धा संसदीय समितीच्या वतीने या प्रकरणाचा तपास करण्याची तयारी दाखवली होती. पण नवाज शरीफ यांनी एकतर्फी तपास समितीची घोषणा केली आणि विरोधी पक्षाने हे अमान्य केलं. तर विरोधी पक्षाच्या प्रस्तावाला नवाझ शरीफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फेटाळलं. \n\nत्यानंतर माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे इम्रान खान यांनी आंदोलनाच्या इशाऱ्याने सुप्रीम कोर्टाला या प्रकरणी सुनावणी घेण्यास भाग पाडलं. \n\nपण या प्रकरणाची तांत्रिक, कायेदशीर आणि व्यावसायिक पद्धतीने बंद खोलीत सुनावणी न होता सुप्रीम कोर्टाच्या पायथ्याशी एक समांतर न्यायालय उभारण्यात आलं. त्यातून न्यायालय समर्थक आणि न्यायालय विरोधक, असे दोन गट समोरासमोर आले आणि मीडियाच्या मेहरबानीने पनामा दलदलीसारखं पसरत गेलं. \n\nनंतर याच दलदलीत वाद-विवाद, शिवीगाळ, तू-तू मैं-मैं यांची झाडं तरारून उगवली. \n\nनवाझ शरीफ सांगायचे की संयुक्त तपास टीमवर (JIT) त्यांचा विश्वास नाही, पण ते JITसमोर हजर मात्र होत होते. न्यायालयाचा निर्णय मान्य केला नाही, पण सत्तेतून बेदखल झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय एका प्रकारे मान्यही केला. \n\nभ्रष्टाचार विरोधी कोर्टावर विश्वास नाही, असं..."} {"inputs":"पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयानं ट्वीटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, पॉवर ट्रान्समिशन सिस्टमच्या फ्रिक्वेंसीमध्ये अचानक 50 ते 0 ने घट झाली आणि त्यामुळे देशव्यापी ब्लॅकाऊट झालं.\n\nशनिवारी रात्री 11.41 वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे वीज गेल्याची घटना घडली, अशीही माहिती ऊर्जा मंत्रालयानं दिली.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nपाकिस्तान सरकारकडून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच, या वीज बिघाडाचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.\n\nसर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियांनुसार, कराची, इस्लामाबाद, लाहोर, पेशावर, रावळपिंडीसह देशातील सर्वच प्रमुख शहरांमधील वीजपुरवठा बंद झाला होता.\n\nआज मिळालेल्या माहितीनुसार, काही शहरांमधील वीजपुरवठा सुरू झाला आहे.\n\nपाकिस्तानमधील वीजपुरवठा बंद पडल्याची बातमी आजूबाजूच्या देशांमध्ये पसरली आणि तिथेही चर्चा सुरू झाली. भारतात तर ट्विटरवर #Blackout हॅशटॅगच ट्रेंड होऊ लागला.\n\nपाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री शिबली फराज यांनी एनटीडीसीच्या यंत्रणेत बिघाड असल्याचं सांगितलं आणि दुरुस्ती करून वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे प... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्रयत्न सुरू असल्याचंही सांगितलं.\n\nसुरुवातीला ऊर्जा मंत्रालयाकडून वीजपुरवठा कधी सुरू होईल, याबाबत काही सांगितलं जात नव्हतं. मात्र, काही वेळानं ऊर्जामंत्री अयुब खान यांनी सांगितलं की, माझ्या स्वत:च्या देखरेखीत काम सुरू आहे. \n\nऊर्जा मंत्रालयानं अयुब खान दुरुस्तीच्या कामाची पाहणी करत असतानाचा फोटोही ट्वीट केला.\n\nसुरुवातीला शांतता राखण्याचं आवाहन करणाऱ्या ऊर्जा मंत्रालयानं नंतर सांगण्यास सुरुवात केली की, हळूहळू वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल आणि तसं कळवण्याच येईल.\n\nरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ऊर्जा मंत्रालयानं माहिती दिली की, लकरच क्रमाक्रमानं वीज येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर रात्री 1.45 वाजता एनटीडीसीच्या संगजनी आणि मर्दन ग्रीडमध्ये वीज आल्याची माहिती देण्यात आली.\n\nत्यानंतर शाही बाग ग्रीड आणि बहरिया टाऊनमध्येही वीज आल्याची माहिती दिली गेली. त्याचसोबत, इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीच्या ग्रीडमध्येही पुन्हा वीजपुरवठा सुरू झाल्याची माहिती देण्यात आली.\n\nवीजपुरवठा खंडीत झाल्याच्या घटनेवर ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया पाहण्यास मिळाल्या. काही चिंता व्यक्त करणाऱ्या होत्या, तर काही विनोदी सुद्धा होत्या.\n\nत्यातल्याच काही निवडक प्रतिक्रिया :\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकानं पाकिस्तानधील पंजाब प्रांतात ही कारवाई केली आहे. हाफीज सईद आणि इतर 12 जणांविरोधात दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत 23 खटले दाखल करण्यात आलेत. \n\nपण भारताने मात्र ही कारवाई दिशभूल करणारी असल्याचं म्हटलं आहे. \n\nलाहोर, गुजरनवाला आणि मुलतान या तीन शहरांत दहशतवादी गटांसाठी आर्थिक सहाय्य उभारण्याचं आणि त्यांना पैसे पुरवण्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. जमात उद दावाचा म्होरक्या हाफीज सईद, सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की, आमीर हम्जा आणि मोहम्मद याह्या अझीझ यांना दहशतवादविरोधी पथकानं अटक केली आहे. \n\nअटकेची कारणं\n\nहाफीज सईद पाकिस्तानच्या कोठडीत होता पण पुराव्यांअभावी त्याला सोडण्यात आलं होतं. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर डिसेंबर 2008 ला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं हाफीज सईदच्या जमात उद दावा संघटनेवर बंदी घातली होती. फेब्रुवारी 2018 मध्ये जमात उद दावा आणि त्यांची फायनॅन्शियल विंग फला-ए-इन्सानियत फाऊंडेशनवर बंदी घालण्यात आली.\n\nदहशतवादविरोधी कायद्यात बदल करून राष्ट्रपतींच्या अध्यदेशाद्वारे ही कारवाई केली गेली होती. पण 6 महिन्यांत म्हणजे ऑगस्ट 2018 मध्ये अध्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"देशाचा कालावधी संपल्यानंतर ही बंदी उठली होती. तर 21 फेब्रुवारी 2019 ला इम्रान खान यांच्या सरकारनं या दोन्ही संघटनांवर पुन्हा एकदा बंदी घातली. आणि आता पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाच्या कारवाईनंतर हाफीज सईदला आणि त्याच्या इतर साथीदारांना अटक करण्यात आली आहे.\n\nया अटकेनंतर पत्रकार परिषदेला संबोधताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, \"आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्यासाठी पाकिस्तान अशा कारवाया करत असतं. या कारवाईत काही दम नाही. कट्टरतावादाशी लढण्यात त्यांना किती रस आहे हे पाकिस्तान अशा गटांविरुद्ध काय कामगिरी करू शकतात यावरून कळेलच.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक गुरुवारी झाली. \"त्यामध्ये पाकिस्तान पंतप्रधान कार्यलयाने राष्ट्रीय सुरक्षा आराखड्याचा मागोवा घेतला. जमात-उद-दवा आणि फलह-ए-इन्सानियत फाऊंडेशनला गृहमंत्रालयानं बेकायदेशीर ठरवल्याचं या बैठकीत निश्चित करण्यात आलं,\" असं पाकिस्तान सरकारने एका प्रसिद्धिपत्रकात जाहीर केलं आहे.\n\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या बैठकीचे निर्णय पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या ट्विटर हॅंडलवरून जाहीर केले.\n\n\"कट्टरतावाद आणि दहशतवाद हे आपल्या प्रांतातले मोठे प्रश्न आहेत. पाकिस्ताननेही दहशतवादात 70 हजारपेक्षा जास्त जीव गमावले आहेत. याशिवाय, आमच्या साधनसंपत्तीचंही प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,\" असं ते म्हणाले.\n\nया बैठकीमध्ये पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तान कोणत्याही प्रकारे सहभागी नसल्याचं या बैठकीतील सहभागी सदस्यांनी स्पष्ट केलं. तसंच त्याची सर्व नियोजनापासून हल्ला प्रत्यक्षात येईपर्यंत सर्व घडामोडी भारतातच झाल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.\n\nपाकिस्तान दहशतवादाच्या मुद्दयावर संवाद करायला तयार आहे. पण भारतानेही त्याला सकारात्मक प्र... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तिसाद द्यावा, अशी आमची अपेक्षा असल्याचं सहभागी सदस्यांनी मत मांडलं.  \n\n\"भारतानं कोणत्याही प्रकारचा हल्ला करण्याचा किंवा काही 'वेडं धाडस' करण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तानच्या सुरक्षा दलांना निर्णायक प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे,\" असा पुनरुच्चार इम्रान खान यांनी केला. \n\n\"'भारतव्याप्त काश्मीर'मध्ये भारतीय लष्कराद्वारे होणारी हिंसा प्रतिकूल परिणाम घडवत आहे. काश्मीरचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि काश्मिरी लोकांच्या आकांक्षापूर्तीसाठी तसेच संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष देण्याची गरज आहे,\" असंही इम्रान खान या बैठकीत म्हणाले.\n\nपाकिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी करतात या भारताच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले, \"योग्य तपासावर आधारित आणि ठोस पुरावे मिळाल्यावर पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर (दहशतवादासाठी) करणाऱ्या कुणावरही कारवाई करेल. मात्र भारतव्याप्त काश्मीरमधील लोकांना मृत्यूचीही भीती का वाटेनाशी झाली, याचा विचारही भारताने करायला हवा.\"\n\nगुरुवारी संध्याकाळीच भारताचे केंद्रीय जलसंसाधन आणि नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलं की पाकिस्तानला जाणाऱ्या पूर्वेकडील नद्यांचं पाणी अडवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"पाकिस्तानात ईश्वरनिंदेच्या कायद्यात बदलांची चर्चा थंडावली आहे.\n\nया वर्षाच्या सुरुवातीला विद्यापीठातील एका विद्यार्थ्याच्या एका समुहाने खून केला. त्यानंतर पाकिस्तानातील दिवाणी प्रशासन या कायद्यात बदलासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करेल, अशी अपेक्षा होती.\n\nपण गेल्या सहा महिन्यात यात कसलीच प्रगती झालेली नाही. \n\nयानिमित्तानं 'बीबीसी'च्या शुमैला जाफरी यांनी पाकिस्तानातील ईश्वरनिंदेच्या संदर्भातील 2 हायप्रोफाईल प्रकरणांचा घेतलेला हा धक्कादायक आढावा. \n\nमशाल खान हत्या\n\nमी काही दिवसांपूर्वी इक्बाल खान यांना भेटण्यासाठी इस्लामाबादच्या वायव्येस असलेल्या हरीपूर या लहान शहराला भेट दिली. \n\nएप्रिल महिन्यात जमावानं ईश्वरनिंदेच्या आरोपातून त्यांचा मुलगा मशाल याचा खून केला होता. \n\nमशाल शिकत असलेल्या विद्यापीठाच्या प्रांगणातच हा प्रकार घडला होता. \n\n22 एप्रिल 2017 ला ईश्वरनिंदेच्या आरोपावरून मशाल खान या युवकाचा खून झाला. त्यानंतर या खुनाच्या निषेधात पाकिस्तानात निदर्शने झाली.\n\nत्याच्या वडिलांना भेटण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. \n\nभयंकर आणि हदरवून सोडणाऱ्या प्रकरणातून जावं लागलेल्या व्यक्तीला भेटताना मी सहव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेदनांच्या हिंदोळ्यावर होते. \n\nमला माहीत होत की इक्बाल खान कणखर व्यक्ती आहेत. \n\nज्या दिवशी त्यांनी त्यांच्या मुलाला गमावलं, त्या दिवशीही त्यांचं धैर्य आणि शांतचित्त एका क्षणासाठीही ढळलं नव्हतं. \n\nमला आजही आठवतं, ज्या दिवशी त्यांचा मुलगा गेला त्यादिवशी माध्यमांशी बोलताना, त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंबही ओघळला नव्हता. \n\nत्यांच्या या धैर्यानं मला प्रभावित केलं होतं. \n\nमशाल खानचे वडील इक्बाल खान यांचा एकाकी लढा सुरूच आहे.\n\nइक्बाल खान यांना मी हरीपूर कारागृहाच्या बाहेर भेटले. त्यांच्या मुलाच्या खुनाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी ते इथं आले होते. \n\nगेल्या सहा महिन्यांतील या प्रकरणातील ही पहिली कायदेशीर घाडमोड होती.\n\nया प्रकरणात जवळपास 57 लोकांवर गुन्हा नोंद झाला आहे. पण बहुधा हा खटला बरीच वर्षं चालेल. \n\nपण कोणत्याही किमतीवर, आपल्या मुलाला न्याय मिळवून द्यायचाचं, असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. \n\n\"या देशाच्या इतिहासात न्याय कधीच झालेला नाही,\" ते म्हणाले. \n\n\"पण माझ्या मुलासारखा न्यायाचाही मुडदा पडू नये, असं मला वाटतं. हा खटला न्यायालय आणि सरकारसाठीही टेस्ट केस आहे.\" असं ते म्हणाले. \n\n\"या प्रकरणात जर न्याय झाला, तर हा खटला नवी वाट घालून देईल. त्यामुळं देशाची प्रतिमा उजळेल,\" असं ते म्हणतात. \n\nक्लेषदायक आकडेवारी\n\n1991 ला ईश्वरनिंदेसाठी मृत्युदंडाची तरतूद करण्यात आल्यानंतर, आतापर्यंत जवळपास 2,500 लोक मारले गेले आहेत. टीकाकारांचं मत आहे, या कायद्याचा दुरुपयोग वैयक्तिक वादातून होत आहे. \n\nइक्बाल खान याचे नवे पीडित आहेत. त्यांनी झुकण्यास नकार दिला आहे. \n\nया कायद्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा त्यांचा निर्धार असून, कायद्यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. \n\nपाकिस्तानचा इतिहासच सांगतो की त्यांचा लढा प्रदीर्घ तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दमछाक करणारा असेल. \n\nबहुधा हा लढा मृत्यूला आमंत्रण देणाराही असेल. \n\nअशिया बिबी खटला\n\nन्यायालयात सुरू असलेला अजुन एक खटला म्हणजे, 9 वर्षांपूर्वीचा ख्रिश्चन महिला असिया बिबीचं प्रकरण. \n\nपाच मुलांची आई असलेली ही महिला, गावातील एका फळबागेत सहकाऱ्यांसोबत काम करत होती. \n\nएके दिवशी सोबत काम करणाऱ्या एका मुस्लीम कामगारासोबत एकाच ग्लासमधून पाणी पिण्यावरून तिचा वाद झाल्याचा संशय आहे. \n\nपाकिस्तानात ईश्वरनिंदेच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या असिया बिबी हिच्या मुक्ततेसाठी पॅरीसमध्येही..."} {"inputs":"पाकिस्तानात भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या इस्लामाबादच्या कोर्टाने न्या. मोहम्मद अरशद मलिक यांनी मरियम नवाज यांचे आरोप फेटाळले आहेत. मरियम यांच्या दाव्यानुसार, \"नवाज शरीफ यांच्या विरोधात दबावात येऊन निर्णय सुनावल्याचं न्या. मलिक यांनी स्वत: स्वीकारलं आहे.\"\n\nपाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (PML-N) पक्षाच्या नेत्या मरियम नवाज यांनी आपल्या आरोपांना दुजोरा देण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात एक व्हीडिओ जारी केला.\n\nया व्हीडिओमध्ये न्या. अरशद मलिक हे PML-Nचे समर्थक नसीर बट्ट यांच्यासोबत बोलताना असं कथितरीत्या सांगतात की नवाज शरीफ यांच्याविरोधात निर्णय सुनावण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं आणि दबाव आणला गेला.\n\nमरियम नवाज यांच्या दाव्यानंतर पाकिस्तानात गदारोळ झाला. त्यानंतर न्यायाधीशांकडून न्यायालयाच्या रजिस्ट्रारने रविवारी दुपारी प्रेस रिलीज जारी करून, मरियम यांचा दावा फेटाळून लावला. शिवाय, हा दावा फसवणूक करणारा आणि निरर्थक असल्याचं ते म्हणाले आहेत.\n\n\"माझ्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कोणताही दबाव नव्हता, ना कुणी मला आमिष दाखवलं. मी खुदाला साक्षी मानून, पुराव्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यांच्या आधारे निर्णय दिला आहे,\" असंही न्यायाधीशांकडून सांगण्यात आलं.\n\nन्या. मलिक यांनी स्पष्टीकरण देतना आरोप केला की, \"नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात सुनावणी दरम्यान त्यांच्या प्रतिनिधींनी मला वारंवार लाच देण्याचा प्रयत्न झाला. शिवाय, त्यांना सहकार्य न केल्यास गंभीर परिणाम भोगावं लागण्याची धमकीही दिली गेली.\"\n\nफॉरेन्सिक चौकशीची मागणी\n\nन्यायाधीश पुढे म्हणाले, \"जर दबाव किंवा आमिषाला बळी पडून मी निर्णय दिला असता तर नवाज शरीफ यांना एका प्रकरणात निर्दोष आणि एका प्रकरणात दोषी ठरवलं नसतं.\"\n\nन्या. मलिक यांनी 4 डिसेंबर 2018 रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अल-अजीझिया स्टील मिल्स भ्रष्टाचार प्रकरणात सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र त्याच दिवशी फ्लॅगशिप इनव्हेस्टमेंटच्या प्रकरणात शरीफ यांना निर्दोष सोडलं होतं.\n\nमरियम नवाज यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, पनामा प्रकरणात नवाज शरीफ यांना तुरुंगात पाठवणारे न्या. अरशद मलिक यांच्यावर 'अज्ञात' व्यक्तींचा दबाव होता.\n\nमाझ्या वडिलांना आणखी तुरुंगात डांबून ठेवायला नको, असं मरियम यांनी म्हटलं. त्यांनी पुरावा म्हणून व्हीडिओ इस्लामाबाद हायकोर्टात सादर करण्याचे संकेतही दिले आहेत.\n\nमरियम यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या व्हीडिओत छेडछाड करण्यात आली असून, त्याची फॉरेन्सिक चौकशीची मागणी इम्रान खान सरकारने केली आहे.\n\nतसेच, इम्रान खान सरकारने याला 'न्यायसंस्थेवरील हल्ला' असं म्हटलं आहे. त्याचसोबत माहिती आणि प्रसारण प्रकरणांमधील पंतप्रधानांचे विशेष सहकारी फिरदौस आशिक यांनी व्हीडिओच्या चौकशीची घोषणा केली आहे.\n\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि PML-Nचे प्रमुख नवाज शरीफ सध्या लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात बंदिस्त आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"पाकिस्तानामध्ये निवडणुकांचा ज्वर शिगेला पोहोचला आहे.\n\nपाकिस्तानच्या निर्मितीपासून केवळ दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारनं कार्यकाळ पूर्ण केला आहे. \n\nस्वातंत्र्य मिळाल्यापासून 70 वर्षांत पाकिस्तानमध्ये तीन लष्करशहांनी सत्ता गाजवली आहे.\n\nनिवडणुका तोंडावर आल्या असताना लष्करावर टीका करणारे राजकारणी आणि प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप केला जातो.\n\nमात्र लष्करानं या आरोपांचा इन्कार केला आहे. आमचा निवडणुकीत थेट सहभाग नाही आणि आम्हाला राजकारणात ओढू नका असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. \n\nअराजकीय- नि:ष्पक्षपाती\n\nयेत्या निवडणुकीत लष्कर निवडणूक आयोगाला अराजकीय, नि:ष्पक्षपाती पद्धतीने पाठिंबा देईल असं आश्वासन लष्कराच्या प्रवक्त्यांनी 10 जुलैला झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं होतं. \n\nलष्करातर्फे 85300 निवडणूक केंद्रात 371,388 लोकांना नि:ष्पक्षपातीपणे निवडणुका पार पडण्यासाठी तैनात करण्यात आलं आहे असं ते म्हणाले. \n\nसुरक्षा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण गेल्या आठवड्यात प्रचार रॅलीवर तीन भीषण हल्ले झाले आहेत. बलुचिस्तानमधील मास्टुंग भागात 13 जुलैला झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात एकूण 1... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"50 लोकांना आपला जीव गमवावा लागला. \n\nया निवडणुकीत लष्कराची मोठी भूमिका आहे. जिओ न्यूज टीव्हीच्या मते, \"आता आधीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. निवडणूक प्रक्रियेत काही गैरप्रकार उघडकीस आला तर त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.\n\nयाचा अर्थ असा की, समजा निवडणूक केंद्रावर काही गैरप्रकार झाले, तर लष्कराला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे, असं स्थानिक प्रसारमाध्यमांचं म्हणणं आहे. \n\n'डेली टाइम्स'मध्ये 12 जुलै आलेल्या एका लेखात लष्करानं एक निवेदन दिलं आहे. \"निवडणुकांच्या प्रक्रियेत भविष्यात सुरक्षा दलांना नवी आणि पूर्वी कधीही न देण्यात आलेली भूमिका देण्यात येईल हे दावे फोल वाटतात'. \n\nनिवडणुकीच्या रणधुमाळीमुळे पाकिस्तानातील विविध प्रशासन यंत्रणांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.\n\nडॉन सारखं स्थानिक वृत्तपत्रही सध्याच्या परिस्थितीसाठी लष्कराला जबाबदार धरत नाही. \n\nडॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हामीद हारून यांनी वॉशिंग्टन पोस्टसाठी लिहिलेल्या लेखात भूमिका मांडली आहे. पाकिस्तान लष्कराच्या प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील तीव्र आक्रमणामुळे नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंतचा मार्ग खडतर आणि काटेरी असेल असं हारून यांनी म्हटलं आहे. \n\nमाजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कोणत्याही सार्वजनिक पदासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अंतर्गत धोरणांसाठी न्यायव्यवस्था आणि लष्कर मला लक्ष्य करत आहे असं शरीफ यांचं म्हणणं आहे. \n\nमाजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे.\n\n\"हा सूड घेण्याचा प्रकार आहे तो अजुनही सुरू आहे,\" असं ते म्हणाले. मला सशक्त लोकशाही हवी होती म्हणूनच कदाचित मला सत्तेच्या बाहेर ठेवण्यात आलं, असंही ते म्हणाले. \n\nते आणि पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) (PML-N) पक्षाच्या सदस्यांच्या मते ते 'खलाई मखलूक' चे बळी ठरले आहेत. खलाई मखलूक म्हणजे परग्रहवासी. एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या मते त्यांचं हे मत अतिशय अपमानजनक आहे. लष्करानं या टीकेला प्रतिसाद देताना त्यांनी स्वत:ला देवदूत असं संबोधलं आहे. त्याला उर्दूत रब के मखलूक असं म्हणतात. \n\nलष्कर काही उमेदवारांनाच पाठिंबा देत आहे किंवा PML-Nच्या काही सदस्यांना स्वतंत्रपणे लढवण्यासाठी उद्युक्त करत आहे, अशा अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. या अफवांना लष्कराने हसण्यावारी नेलं आहे. \n\nशरीफ यांच्यावर टीका करणाऱ्यांनी या आरोपांचा इन्कार..."} {"inputs":"पाहा बीबीसीचा निवडणूक विशेष कार्यक्रम -\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nदुसरीकडे विजयी युतीपैकी भाजपने 25 जागा लढवून 23 जिंकल्या तर सेनेने 23 लढवून 18 जिंकल्या. अमरावतीमध्ये नवनीत कौर राणा (युवा स्वाभिमान पक्ष) तर औरंगाबादमध्ये MIMचे इम्तियाज जलील विजयी झाले.\n\nआतापासून साधारण सहा महिन्यांनी होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर या निकालांचा काय परिणाम होणार?\n\nलोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर म्हणतात, \"मोठाच परिणाम होईल. याची दोन महत्त्वाची कारणं आहेत - पहिलं म्हणजे, शिवसेना आणि भाजपची ऐन निवडणुकांच्या वेळी झालेली युती. पाच वर्षं शिवसेना भाजपवर टीका करत राहिली आणि निवडणुकीच्या वेळी मात्र युती केली.\n\n\"त्यातच शिवसेनेचा असा विचार असा होता की निवडणुकीनंतर भाजपला केंद्रात मदत लागली, संख्या कमी पडली तर मदत होईल आणि त्याबदल्यात काहीतरी पदरात पाडून घेता येईल. आता मात्र तसं व्हायची सुतराम शक्यता नाही. भाजपची भावना आता उपकारकर्त्याची असेल. त्यामुळे भाजपचं आता शिवसेनेला ऐकावं लागेल अशी स्थिती आहे.\"\n\nउद्धव ठाकरे, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस\n\n\"दुसऱ्या बाजूला काँग्रेसची जी वाताहत झाली आहे, ते पाहता काँ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र येण्याशिवाय काहीही पर्याय नाही. ते एकत्र येतानाही काँग्रेसला दुय्यम भूमिका घ्यावी लागेल कारण राष्ट्रवादीचे खासदार जास्त आहेत.\n\n\"महाराष्ट्रात काँग्रेस पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्यासारखी आहे. अगदी आणीबाणीनंतरही जेव्हा काँग्रेसची जी बिकट अवस्था झाली, तेव्हाही महाराष्ट्राने काँग्रेसला आधार दिला होता. त्यामुळे आता जे घडलं आहे, ते काँग्रेससाठी अभूतपूर्व आहे. त्यामुळे त्यांनाही राष्ट्रवादीशी दुय्यम भूमिका घेऊन बोलावं लागेल,\" कुबेर पुढे सांगत होते. \n\n\"एकीकडे राष्ट्रीय पक्ष मोठा आणि प्रादेशिक पक्ष लहान, अशी अवस्था भाजपा शिवसेनेची तर प्रादेशिक पक्ष लहान तर राष्ट्रीय पक्ष मोठा, अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे. त्यांना मनसेलाही सामावून घ्यावं लागेल.\n\n\"भाजपने जर शिवसेनेला बरोबरीची भूमिका दिली नाही तर शिवसेनेत मोठी नाराजी निर्माण होईल,\" असं कुबेर म्हणाले.\n\n'भाजप शिवसेनेच्या जागा वाढतील'\n\nसध्याच्या वातावरणात महाराष्ट्रात निवडणुका झाल्यावर भाजप आणि शिवसेनेची युती सशक्त होईल. दोन्ही पक्षांच्या एकत्रित जागांमध्ये वाढ होईल, अशी शक्यता ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांनी व्यक्त केली.\n\nकाँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा पराभव झाल्यामुळे काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे, कारण त्यांचा एकमेव विजयी उमेदवारही शिवसेनेतून आयात केलेला होता. त्यापेक्षा राष्ट्रवादीची कामगिरी सुधारली आहे, असं ते म्हणाले. \n\n\"मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत होऊनसुद्धा भाजपने विजय मिळवला होता. त्यामुळे काँग्रेसने कामगिरी सुधारू शकते. त्याचबरोबर भाजप शिवसेनेसाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत दुष्काळ राहणार नाही. यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्या बाबी भाजप शिवसेना सरकारच्या बाजूने राहतील,\" असंही परांजपे यांनी नमूद केलं. \n\n'काँग्रेसने कामाला लागायला हवं'\n\nलोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार, असं मत ज्येष्ठ पत्रकार जयदीप हर्डीकर यांनीही व्यक्त केलं. लोकसभेच्या निकालांमुळे भाजपलासुद्धा चालना मिळाली आहे आणि त्यामुळे त्यांना पुढे विधानसभेतला विजय सोपा असेल, असं त्यांचं मत आहे.\n\n\"आजपासून सहा महिन्यांवर निवडणुका आहेत. त्यांच्याकडे वेळ कमी आहे. खरंतर काँग्रेसने आजच काम करायला सुरुवात करायला हवी,\" असं मत..."} {"inputs":"पाहा व्हीडिओ - रशिया: चिमुकली मुलं खेळत होती तिथेच आग लागली\n\nया दुर्घटनेत आतापर्यंत 64 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेक लोक बेपत्ता असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. त्यात अनेक लहान मुलांचा समावेश आहे.\n\nस्थानिक प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार विंटर चेरी मॉलच्या चौथ्या मजल्यावरून ही आग सुरू झाली. जिथं एक एंटरटेन्मेंट कॉम्प्लेक्स आणि चित्रपटगृह आहे. आग लागली तेव्हा तिथं एक सिनेमा सुरू होता. \n\nकेमेरोफोचे डेप्युटी गर्व्हनर व्लामिदीर चेर्नोफ यांनी सांगितलं की, आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. चित्रपटागृहाला लागून असलेल्या एका हॉलमधून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.\n\nचित्रपटगृहाच्या दोन हॉलचं छप्पर कोसळल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे.\n\nटीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या दृष्यांमध्ये शॉपिंग सेंटरमधून धूर निघताना दिसत आहे. लोक खिडकीच्या बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. \n\nआगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत, तसंच लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. \n\nकेमेरोफो शहर रशियाची राजधानी मॉस्कोपासून 354... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"0 किमी अंतरावर आहे. कोळसा उत्पादनासाठी हे शहर ओळखलं जातं. \n\n2013मध्ये सुरू झालेलं हे शॉपिंग सेंटर अतिशय लोकप्रिय असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तिथं एक छोटंसं प्राणीसंग्रहालय सुद्धा आहे. \n\nया आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. प्रशासनानं या घटनेची चौकशी सुरू केली आहे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"पाहा व्हीडिओ : 'स्टेशन सोडून लांब जागा दिली तर धंदा कसा होणार?'\n\nचेंगराचेंगरीच्या घटनेला मनसेने 'परप्रांतीय विरुद्ध स्थानिक मराठी' असा रंग दिला. पण मुंबईतले सर्व फेरीवाले उत्तर भारतीय आहेत, असं यात गृहितक आहे. \n\nबुधवारी मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या फेरीवाल्यांच्या मोर्चात अनेक मराठी फेरीवाले सहभागी झाले होते. मनसे आणि काँग्रेसच्या धुमश्चक्रीत अनेक स्थानिक मराठी महिलांचेही रोजगार हिरावले जाण्याची भीती आहे. \n\nया सगळ्या फेरीवाल्या महिला स्थानिक, महाराष्ट्रीय आहेत. जेव्हापासून मनसेचं \"आंदोलन\" सुरू झालं, तेव्हापासून त्यांचा व्यवसाय थांबला आहे. त्यांतल्या अनेकजणी त्यांच्या कुटुंबातल्या एकमेव कमावत्या आहेत.\n\n1. छाया नारायणकर\n\nछाया नारायणकर या ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर लाईनवर दागिने विकतात\n\nछाया नारायणकर ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर लाईनवर दागिने विकतात. कधी स्टेशनबाहेर असतात तर कधी ट्रेनमध्ये. जेव्हा त्यांना आम्ही विचारलं की अनेक फेरीवाले हे महाराष्ट्राबाहेरून येतात आणि विनापरवाना इथे व्यवसाय करतात या आक्षेपाबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे, तेव्हा त्या आक्रमक होतात. \n\n\"महाराष्ट्राच्या बाहेरच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े जे आहेत त्याला खतपाणी कोण घालतं? पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी. ते लोक बाहेरच्यांना धंदा करायला संधी देतात. केसेस करायच्या तर हे लोक बाहेरून आलेल्यांना फोन करणार आणि पळून जायला सांगणार.\n\nमग आम्ही जेवढ्या महिला आहोत, आमच्यावर केस होणार. मग तिथे दाखवणार की आम्ही हे इतके लोक पकडले. जे उत्तर भारतीय धंदा करतात, ते वाचतात.\" \n\n2. रेखा खरटमल\n\nरेखा खरटमल या चिंचपोकळी स्टेशनबाहेर पापड, फरसाण असे खाद्यपदार्थ विकतात\n\n रेखा खरटमल चिंचपोकळी स्टेशनबाहेर पापड, फरसाण असे खाद्यपदार्थ विकतात. \n\n\"हे आमच्यामुळे नाही होत. तुम्हाला त्रास होतो ना, मग आम्हाला तुम्ही कामं द्या. माझं पती अपंग आहेत. त्यांनाही काम नाही. मग आम्ही खाणार काय? आम्हाला दोन मुलं आहेत. गेला एक महिना झाला मी घरात आहे. काहीतरी खायची व्यवस्था झाली पाहिजे ना? मग आम्ही लोकं काय करणार?\" त्या विचारतात. \n\n3. ममता येरवाल\n\nममता येरवाल\n\nममता येरवालसुद्धा वाशी ते पनवेल हार्बर लाईनवर अनेक वर्षांपासून दागिने विकतात. फेरीवाला कायद्यानुसार या स्टेशनवर किंवा फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना वेगळ्या जागा प्रमाणित होणं अपेक्षित आहे. पण येरवाल यांना त्याबद्दल आक्षेप आहे. \n\n\"आम्हाला तर कुठला जॉब नाही. पण सरकारनं असा कायदा का काढला की थेट रेल्वेचे धंदे बंद, फुटपाथचे धंदे बंद. मग गरीब लोकांनी जायचं कुठे? आमचा समाज भीक मागून खायचा तर भीक नका मागू म्हणतात, कोणी चोऱ्या करायचे तर काम करा म्हणायचे आणि आता मेहनत करायला लागलो तर तीही बंद केली. तर आम्ही काय करायचं? कुठं डोंगरावर जाऊन धंदा करायचा? डोंगरावर कुठं कोणी खरेदी करायला येणार आहे का?\" \n\n4. कस्तुरबाई कांबळे\n\nकस्तुरबाई कांबळे\n\nफेरीवाल्यांची गर्दी स्टेशनच्या फुटपाथवर अशीच राहिली तर प्रश्न सुटणार कसा? ठाणे वाशी ट्रान्सहार्बर लाईनवर अनेक वर्षं दागिने विकणाऱ्या कस्तुरबाई कांबळेंना हा प्रश्नच मान्य नाही. \n\n\"स्टेशनच्या फूटपाथवर आम्हाला जागा दिली तर मान्य आहे. नाहीतर आम्ही ट्रेन सोडणार नाही. ट्रेनमध्येच आम्ही धंदा करणार. ट्रेन सोडून तुम्ही चार कोस लांब जागा दिली तर आम्ही धंदा करणार नाही. पहिल्यापासून आम्ही इथेच धंदा करतो, इथेच जागा पाहिजे,\" त्या म्हणतात. \n\n5. इंदू जुनगरे\n\nइंदू जुनगरे\n\nइंदू जुनगरे पनवेल ते बेलापूर हार्बर लाईनवर व्यवसाय करतात. त्या आणि त्यांच्यासारख्या अनेकींना एल्फिन्स्टन दुर्घटना आणि फेरीवाल्यांचा संबंध लावणं योग्य वाटत नाही...."} {"inputs":"पाहा व्हीडिओ : 10 हजार वर्षांपूर्वी इंग्रज काळे होते!\n\nलंडनमधल्या नॅचरल हिस्टरी म्युझियमनं 10 हजार वर्षांपूर्वीच्या चेदार मानवाच्या DNAचे नमुने तपासले. या मानवाचा एक पूर्ण सांगाडा 1903 मध्ये सापडला असून हे ब्रिटनमध्ये सापडलेले सगळ्यांत जुने मानवी शरीराचे अवशेष आहेत.\n\nया मानवाच्या चेहऱ्याची पुर्नरचना करण्यासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी या सांगाड्याचा जनुकीय अभ्यास केला. \n\nयातून सध्याच्या आधुनिक युरोपियन नागरिकांची त्वचा ही त्यांना मिळालेली फार अलिकडची देणगी असल्याचं समोर येत आहे. \n\nतसंच अतिप्राचीन काळाशी संबंध असलेल्या कोणत्याही अवशेषांचा ब्रिटनमध्ये अद्याप या पद्धतीनं जनुकीय अभ्यास झालेला नाही. \n\nहिमयुगानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झालेला पहिला मानव समूह हा चेदार मानव असल्याची महत्त्वपूर्ण माहिती या अभ्यासातून प्राप्त झाली आहे. \n\nचेदार मानवाच्या DNAवरून केलेल्या या जनुकीय अभ्यासाबाबतचा अहवाल आणि डॉक्युमेंट्री प्रकाशितही होणार आहे. समरसेटच्या चेदार व्हॅलीमधल्या गॉग्स केव्ह इथे 115 वर्षांपूर्वी या चेदार मानवाचे अवशेष आढळून आले. \n\nहा मानव सध्याच्या मानवाइतकाच उंचीचा म्हणजे 5 फ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ूट 5 इंच उंचीचा होता. तसंच त्याचा मृत्यू ऐन विशीत झाल्याचेही अभ्यासावरून स्पष्ट होते. \n\nम्युझियमच्या मानवी अवशेषांच्या अभ्यास विभागाचे प्रमुख प्रा. ख्रिस स्ट्रिंगर म्हणाले की, \"मी 40 वर्षांपासून चेदार मानवाच्या सांगाड्याचा अभ्यास करतो आहे.\" \n\nया चेदार मानवाच्या सांगाड्यावर आपल्याला या मानवाच्या केसांची रचना कशी असेल, त्याच्या केसांचा रंग कसा असेल, डोळ्यांचा रंग कसा असेल आणि त्याच्या त्वचेचा रंग कसा असेल याची कल्पना येते. \n\nकाही वर्षांपूर्वी असे निष्कर्ष मिळण्याची कल्पना करणं देखील शक्य नव्हतं आणि हेच या वैज्ञानिक आकडेवारीवरुन समजते. \n\nचेदार मानवाच्या कवटीला तडे गेले आहेत. त्यावरून असं लक्षात येतं की त्याचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता तर त्याच्या कवटीवर आघात करण्यात आला होता. \n\nतो गुहेमध्ये कसा आला असेल याबद्दल अजून माहिती उपलब्ध नाही, पण त्याच्या टोळीतील साथीदारांनी त्याला गुहेत ठेवले असावे, असा एक अंदाज आहे. \n\nसंशोधकांनी त्याच्या कवटीच्या कानाजवळील भागातून DNAकाढला आहे. त्या भागाला पेट्रोस असं म्हणतात. DNAचा अंश आपल्याला मिळेल असं प्रा. इयान बार्न्स आणि डॉ. सेलिना ब्रेस यांना वाटतच नव्हतं. पण त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यांन DNAचा अंश मिळाले. यामुळे मध्य-अश्मयुगाच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली. \n\nयुनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या टीमसोबत एकत्र आले. केस, डोळे आणि त्वचेचा रंग या गोष्टींचा अभ्यास करण्यास आम्ही सुरुवात केली. \n\nया अभ्यासातून काय निष्कर्ष समोर आले \n\nअश्मयुगातल्या ब्रिटीश लोकांचे केस काळे आणि कुरळे होते. त्यांचे डोळे निळे आणि त्वचा ही काळसर आणि चॉकलेटी होती. \n\n\"आपण अशा समाजात वावरतो जिथं त्वचेच्या रंगाला फार महत्त्व प्राप्त झालं आहे,\" असं चॅनेल फोर डॉक्युमेंटरीचे संचालक स्टीव्हन क्लार्क म्हणतात. \n\n\"सुरुवातीच्या काळातील लोकांचा रंगरुप कसं होतं याचा विचार जर सगळ्यांनी केला तर ती गोष्ट नक्कीच सकारात्मक ठरू शकेल,\" असं प्रा. मार्क थॉमस यांनी म्हटलं आहे. \n\nया शोधाला सोशल मीडियावर अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. \n\nमेसोलिथिक काळातील मानवासोबत चेदार मानव साधर्म्य साधणारा होता असं निरीक्षण यातून समोर आलं आहे. स्पेन, लक्झमबर्ग आणि हंगेरी या ठिकाणच्या शिकारी टोळ्यातील मानवांशी ब्रिटनमधील चेदार मानव मिळता जुळता आहे असं आढळला आहे. \n\nअनुवंशीय अभ्यास आणि कवटीच्या आकाराचा अभ्यास करुन डच आर्टिस्ट अल्फोंस आणि अॅड्री केन्नीस..."} {"inputs":"पाहा व्हीडिओ : ELSSमधून म्युच्युअल फंडाचा परतावा आणि कर बचतही\n\nपण, म्युच्युअल फंडातून करही वाचवता येतो हे आपल्याला माहीत आहे का? अशा फंडांना म्हणतात ELSS किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम.\n\nअशा फंडात केलेली दीड लाखांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त आहे.\n\nम्युच्युअल फंडाचा फंडा\n\nELSS म्हणजे काय ते बघण्यापूर्वी थोडी म्युच्युअल फंडाची माहिती करुन घेणं फायद्याचं ठरेल. 'वख्त से पहले, किस्मत से जादा' पैसे मिळवण्याचं ठिकाण म्हणजे शेअर बाजार असं अनेकदा शेअर गुंतवणूकदार म्हणतात.\n\nअर्थात प्रत्यक्ष शेअर बाजारात जोखीमही तितकीच मोठी. शेअरचा भाव कोसळला तर तुमचा पैसा बुडला. अशावेळी म्युच्युअल फंडाचा फंडा असा आहे की, त्यात. शेअर बाजारातली जोखीम कमी होते. \n\nतुमचे पैसे तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतवायचे आणि तो फंड चालवणारी संस्था गुंतवणुकदारांचा पैसा एकत्र करून शेअर बाजारात गुंतवते. अर्थात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली. \n\nम्हणजे तुमच्यासाठी जाणकार लोक शेअर बाजारात पैसा गुंतवतात आणि त्यातून आलेला नफा गुंतवणुकदारांना गुंतवणुकीच्या हिशोबात वाटतात. \n\nशेअर बाजारातल्या गुंतवणुकीची जोखीम त्यामुळे थोडी कमी ह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोते. आणि परतावा इतर कुठल्याही गुंतवणुकीपेक्षा जास्त मिळण्याची शक्यताच अधिक. आता ELSS म्हणजे काय समजून घेऊया. \n\nELSS म्हणजे काय? \n\nELSS किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम हे एक प्रकारचे म्युच्युअल फंडच आहेत. शिवाय त्यातून कर बचतीचा फायदा मिळतो. म्हणूनच त्यांना टॅक्स फंड असंही म्हणतात.\n\nयात केलेली दीड लाखांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त असते. पण, इथं गुंतवलेल्या पैशासाठी तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. या काळात तुम्हाला पैसा काढून घेता येत नाही. \n\nमागच्या ३ ते ४ वर्षांचे ELSS फंडांनी दिलेली पैसे पाहिले तर त्यांची उपयुक्तता तुमच्या लक्षात येईल. \n\nकर वाचवण्यासाठी 80C अंतर्गत करायच्या गुंतवणुकीमध्ये पीपीएफ, पीएफ, नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट या सगळ्यांमध्ये ELSSने सर्वाधिक परतावा दिला आहे. मग खरंच यात गुंतवणूक करायची का? आणि कशी?\n\nकाय आहेत ELSSचे फायदे?\n\nका करायची गुंतवणूक?\n\nगुंतवणूकतज्ज्ञ जयंत विद्वांस यांनी ELSSमधल्या गुंतवणुकीचे फायदे नेमकेपणाने सांगितले. \n\nबीबीसीशी बोलताना त्यांनी पीपीएफ, पेन्शन योजना आणि बँकेतल्या मुदत ठेवी यांच्या परताव्यातली तफावत मांडली. 'सध्या पीपीएफचा व्याजदर ७.७५% मुदत ठेवींवरचा व्याजदर जास्तीत जास्त पावणे सात टक्के आहे. \n\nत्यापेक्षा ईएलएसएसमधून मिळणार परतावा मागची काही वर्षं दहा टक्क्यांपेक्षा जास्त राहिला आहे. शिवाय लॉक-इन कालावधी फक्त ३ वर्षांचा आहे. \n\nपीपीएफमध्ये हा कालावधी सात वर्षांचा तर पेन्शन फंडात तो ६० वर्षांचे होईपर्यंतचा आहे. ३ वर्षांत पैसे हातात मिळणं आणि परतावा महागाई दरापेक्षा जास्त हा सगळ्यात मोठा फायदा असल्याचं विद्वांस सांगतात. \n\nकशी करायची गुंतवणूक?\n\nजवळजवळ प्रत्येक वित्तीय संस्थांचे ELSS फंड आहेत. गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्याने यातला एक किंवा काही फंड निवडू शकता. \n\nत्यात कितीही पैसे गुंतवू शकता. पण, कर बचतीचा फायदा दीड लाखांवरच मिळेल. \n\nइथंही एकगठ्ठा गुंतवणूक किंवा दर महिन्याला काही ठरावीक रक्कम म्हणजे SIPचा पर्याय इतर म्युच्युअल फंडांसारखाच तुमच्याकडे उपलब्ध आहे. \n\nSIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान, जिथे दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून ठरावीक रक्कम तुम्ही निवडलेल्या ELSSमध्ये वळती होते. \n\nSIPची रक्कम दर महिन्याला पाचशे रुपयांपासून असू शकते. \n\nELSSमध्ये गुंतवणूक\n\nदीर्घ कालीन भांडवली नफा आणि ELSSमध्ये गुंतवणूक\n\nनवीन बजेटमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी..."} {"inputs":"पाहा व्हीडिओ : कॅमेरांचा क्लिकक्लिकाट, स्मितहास्य आणि थोडाचा विनोद...\n\nस्थानिक वेळेनुसार सकाळी साडे 9 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी साडे 5 वाजता) उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जाँग-उन यांनी दक्षिण कोरियात प्रवेश केला. त्यावेळी दक्षिण कोरियाचे राष्ट्रध्यक्ष मून जे-इन त्यांच्या स्वागतासाठी सीमेवर उभे होते. \n\nसीमेजवळच झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत त्यांनी कोरिया द्विपकल्पात शांतात प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं. 1953 साली दोन्ही कोरियांमधलं युद्ध संपलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांमधलं वैर दिवसेंदिवस वाढतंच गेलं. \n\nयशस्वी बैठकीनंतर किम जाँग-उन यांनी उत्तर कोरियात परतले.\n\nगेल्या वर्षभरात उत्तर कोरियाने अनेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेत अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियावर हल्ले करण्याची भाषा केली होती. त्याला उत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरिया बेचिराख करून, असं ट्वीट केलं होतं. \n\nआजच्या चर्चेतून हे स्पष्ट नाही होऊ शकलं की आण्विक निःशस्त्रीकरण कोणत्या पद्धतीने आणि कधीपर्यंत केलं जाईल. यापूर्वीही असे निर्धार व्यक्त केले होते, पण वास... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्तवात काही घडलं नव्हतं, त्यामुळे अनेक जाणकार साशंक आहेत. \n\nऐतिहासिक हास्य!\n\nदक्षिण कोरियाला अमेरिकेने दिलेलं सुरक्षाकवच आणि दक्षिण कोरियातली अमेरिकन सैनिकांची उपस्थिती यांना उत्तर कोरियाने यापूर्वीही आक्षेप घेतला आहे. \n\nशुक्रवारच्या बैठकीनंतर किम म्हणाले की \"दुर्दैवी इतिहासाची\" पुनरावृत्ती टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. \"चर्चेत अनेक अडचणी येतील, पण वेदनेशिवाय विजय मिळत नाही,\" असंही ते म्हणाले. \n\n\"दोन देशांतल्या गोठलेल्या संबंधांना आम्ही निरोप दिला आहे. ते एक दु:स्वप्न होतं. आता नवीन नात्याची सुरुवात होत आहे,\" असं किम यांनी म्हटलं.\n\nशुक्रवारी दिवसभरात काय काय घडलं ते पाहूया. \n\nदुपारी 4.30 - ट्रंप म्हणतात युद्ध टळलं\n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलंय की आता कोरियातलं युद्ध थांबणार आहे. आधी कोरियाविरुद्ध कडक भाषा वापरणारे ट्रंप लवकरच उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन यांना भेटणार आहेत. \n\nनिवडणुकीच्या प्रचारात चीनविरोधात आगपाखड करणाऱ्या ट्रंप यांनी आजच्या कोरियातल्या भेटीसाठी चीनचंही कौतुक केलं. \n\nदुपारी 2.45 - आण्विक निःशस्त्रीकरण\n\nउत्तर आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांनी कोरियन द्विपकल्पातून सर्व अण्वस्त्र काढून टाकण्याचा निर्धार केला आहे. \n\nकिम जाँग-उन आणि मून जे-इन यांनी चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची घोषणा केली. \n\nउत्तर कोरियाचे किम जाँग-उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन\n\nदुपारी 12 वाजता - उत्तर कोरियात थंड स्वागत\n\nउत्तर कोरियातल्या सरकारी टीव्ही चॅनलवर नेहमीप्रमाणे स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता कार्यक्रम सुरू झाले. आजच्या विशेष भेटीसाठी त्यांनी कार्यक्रमात कोणताही बदल केला नाही, असं BBC मॉनिटरिंगचे अॅलिस्टेअर कोलमन सांगतात. \n\nदररोजप्रमाणे पेकटू पर्वताच्या दृश्यांवर लष्करी संगीताने कार्यक्रम सभेची सुरुवात झाली. सुरुवातीला झालेल्या बातम्यांमध्ये राष्ट्रप्रमुख किम जाँग-उन दक्षिण कोरियात गेल्याची बातमी दिली खरी, पण त्यात एक फोटो देखील दाखवला नाही. \n\nसकाळी 7.45 - व्हाईट हाऊस आशावादी\n\nया ऐतिहासिक चर्चेकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. यासंबंधी व्हाईट हाऊसने एक निवेदन जाहीर करत म्हटलं आहे - \"उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांच्या ऐतिहासिक भेटीच्या पार्श्वभूमीवर आम्ही कोरियाच्या जनतेचं अभिनंदन करतो. ही चर्चा कोरियाच्या दृष्टीने..."} {"inputs":"पाहा व्हीडिओ : केराबाईंच्या आवाजावर अख्खा माणदेश फिदा\n\nसाताऱ्यापासून 85 किलोमीटरवर असलेल्या म्हसवडमध्ये केराबाई सरगर यांचा आवाज आणि नावही प्रसिद्ध आहे. माणदेशी फाऊंडेशनच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या माणदेशी तरंग 90.4 या कम्युनिटी रेडिओवर त्या 1998पासून लोकगीतांचे कार्यक्रम सादर करतात. \n\nगाण्याच्या आवडीबद्दल केराबाई म्हणाल्या की, \"लहानपणापासून माझं गाणं सुरू आहे. माझी आई जात्यावर दळताना ओव्या म्हणायची. आईच्या आणि आजीच्या ओव्या ऐकत ऐकत मलाही गाण्याचा छंद लागला.\"\n\nरेडिओ केंद्रावर गाण्याची आवड कशी निर्माण झाली याबद्दल बोलताना त्यांनी एक जुनी आठवण सांगितली. \"आमच्या घरी एक मोठा रेडिओ होता. तो पुण्यातून आणला होता. त्याच्यावर मी सकाळ संध्याकाळ गाणी ऐकायचे. तो ऐकायला लागल्यावर, आपणही पुणे केंद्रावर जावं असं सारखं माझ्या मनात येऊ लागलं,\" केराबाई सांगत होत्या. \n\nअशी झाली पूर्ण इच्छा!\n\nआपल्या रेडिओच्या आवडीबद्दल त्यांनी मोठ्या मुलाला सांगितले. \n\nत्याचं म्हसवडमध्ये रोज येणं जाणं आहे. म्हसवडला त्याने माणदेशी तरंग वाहिनी रेडिओ केंद्र सुरू झाल्याचा बोर्ड वाचला होता. त्यानं केराबाईंना या रेडिओ केंद्र... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ावर नेतो असं सांगितलं. केराबाई म्हणाल्या, \"मी त्याला लगेच रेडिओ केंद्रावर नेण्यासाठी सांगितले. मलाही उत्सुकता होतीच.\"\n\nरेडिओ केंद्रातील तो दिवस\n\n\"मी आणि मुलगा रेडिओ केंद्रावर आलो. तिथल्या सरांनी विचारलं का आलात? तेव्हा त्यांची आणि माझी ओळख नव्हती. त्यांना मी सांगितलं की, मी गाणं म्हणण्यासाठी आले आहे. \n\nकेराबाई आणि त्यांचं कुटुंब\n\nतेव्हा त्यांनी आम्हाला बसायला सांगितले आणि त्यांनी मला गाणं म्हणण्याची संधी दिली. तेव्हापासून मी गाणं म्हणते.\"\n\nगावकऱ्यांची उत्सुकता\n\nकेराबाई रेडिओवर गातात हे गावकऱ्यांना माहिती नव्हतं. तेव्हाचा एक किस्सा केराबाईंनी सांगितला. त्या म्हणाल्या, \"इथे म्हसवडच्या जवळ चारा छावणी आहे. तिथे त्यांनी रेडिओ लावला होता. \n\nमाणदेशी तरंग रेडिओ स्टेशनमध्ये केराबाई\n\nतेव्हा मी म्हसवडमध्ये गाणी म्हणालेली तिथे लागायची. तेव्हा लोक मला विचारायचे तु इथे आहेस आणि तिकडे गाणे कसे काय लागतात. त्यांना तेव्हा काही माहिती नव्हतं. अजूनही अनेकांना रेडिओ केंद्राबाबत माहिती नाहीये.\"\n\nघरच्यांच्या माना अभिमानाने उंचावल्या\n\nकेराबाईंच्या या प्रवासात त्यांच्या घरच्यांची फार मोलाची साथ मिळाली आहे. केराबाई शिकलेल्या नाहीत. त्यांचे पती, मुले, नातू त्यांना पुस्तकातील गाणी, कविता वाचून दाखवतात. त्या ऐकून त्या पाठ करतात. \n\nकेराबाईंचे पती ज्ञानदेव सरगर\n\nत्यांचे पती ज्ञानदेव सरगर सांगतात, \"मी ग्रंथ वाचायचो, ती ऐकायला थांबायची. एखादा अध्याय मी वाचला की, त्या अनुषंगाने ती जात्यावरचं गाणं तयार करायची. आता गावकरी म्हणतात, तुम्ही ग्रंथ वाचत बसलात आणि म्हातारी बघा कुठं जाऊन पोहोचली.\" हे सांगत असताना त्यांचा आनंद गगनात मावत नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"पाहा व्हीडिओ : चंद्राबाबत घडणाऱ्या या तीन घटना तुम्हाला माहित आहेत का?\n\nचंद्राशी संबंधित 3 खगोलीय घटना 31 जानेवारीला घडत आहेत. आजचं खग्रास चंद्रग्रहण भारतासह ऑस्ट्रेलिया आणि आणखी काही पूर्व आशियायी देशांतून दिसणार आहे. 6.21 ला सुरू होणारं ग्रहण 7.37 पर्यंत असेल. ही 76 मिनिटं कुठल्याही दुर्बिणीशिवाय बघता येईल.\n\nमुंबईच्या नेहरू तारांगणाच्या प्रांगणातून हा तिहेरी सोहळा पाहण्यासाठी गर्दी जमली आहे. नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांच्याकडून बीबीसी मराठीने या घटनेचं महत्त्व जाणून घ्यायचा प्रयत्न केला.\n\nअरविंद परांजपे यांच्याबरोबर फेसबुक लाईव्हचा व्हीडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.\n\nया चंद्रासंदर्भातल्या 3 महत्त्वाच्या घटना कुठल्या?\n\nब्लूमून - इंग्रजी कॅलेंडरनुसार एका महिन्यात दोन पौर्णिमा आल्या की, त्यातल्या दुसऱ्या पौर्णिमेला ब्लूमून असं म्हणतात. या वेळी जानेवारीमध्ये आलेली ही दुसरी पौर्णिमा असल्याने हा ब्लूमून डे आहे.\n\nसुपरमून - चंद्र पृथ्वीच्या जवळ आला की त्या घटनेला सुपर मून म्हणतात. 14 पट जवळ आल्यामुळे तो मोठा दिसतो. पौर्णिमेचा चंद्र असल्यानं तो आणखी मोठा दिसतो आहे. या अगोदर 3 ड... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िसेंबर आणि 1 जानेवारीला सुपरमून होता. चंद्र पृथ्वीपासून 3, 56,500 किलोमीटरच्या परिघावरून फिरतोय. ही सर्वांत जवळची स्थिती आहे.\n\nब्लडमून - चंद्रग्रहणादरम्यान पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्यामुळे पृथ्वीवरून बघताना चंद्र काळा दिसायला हवा. पण पृथ्वीवरच्या वातावरणामुळे तो लाल दिसतो. पूर्ण अंधारात, खग्रास चंद्रग्रहणाच्या पूर्णावस्थेत चंद्र लालसर रंगाचा दिसणार आहे. याला ब्लडमून म्हणतात. याचं कारण सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोचत असतो आणि त्यामध्ये पृथ्वी येते. सूर्यप्रकाशातली सर्वांत मोठी तरंगलांबी लाल रंगाची असल्यानं हा रंगच या वेळी प्रकर्षानं दिसतो. म्हणून हा लाल चंद्र दिसतो.\n\nब्लडमून\n\nही दुर्मीळ पर्वणी पाहण्याचा योग 152 वर्षांनी आला आहे.\n\n जगभरातले खगोलप्रेमी या घटनेची नोंद घ्यायला उत्सुक आहेत. 'नासा'च्या वेबसाईटवरून या घटनेचं चित्रिकरण दाखवलं जात आहे.\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"पाहा व्हीडिओ: अखेरच्या प्रश्नावर सुरेश प्रभू वैतागले\n\nसध्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वाणिज्य मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या सुरेश प्रभूंनी बीबीसीला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान वाणिज्य मंत्रालय आणि भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आले. \n\nनंतर आमच्या प्रतिनिधीनं एल्फिन्स्टन दुर्घटनेविषयी त्यांना प्रश्न विचारला. वेळेवरच उपाययोजना केल्या असत्या तर एल्फिन्स्टन दुर्घटना टाळता आली असती का, असा प्रश्न त्यांना विचारला. \n\n\"तुम्ही रेल्वे मंत्री असताना उपाययोजना करण्यास काही अडचणी आल्या होत्या का?\" असं देखील आमच्या प्रतिनिधीनं विचारलं. \n\nया प्रश्नाचं उत्तर देताना प्रभू म्हणाले, \"इतिहासात आधी जेवढं काम झालं नाही त्यापेक्षा अधिक काम मोदी सरकारच्या काळात केलं.\" \n\n\"रेल्वेमध्ये या काळात अनेक सुधारणा झाल्या आहेत आणि होत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी राखीव असावा असा प्रस्ताव आहे,\" असं त्यांनी म्हटलं. त्यांचं हे उत्तर संपल्यानंतर प्रतिनिधीनं पुन्हा फुटओव्हर ब्रिजबाबत विचारलं. \n\n\"क्या फूटओव्हर ब्रिज?\" असं म्हणत त्यांनी मुलाखतीमधून वॉकआउट केलं. उप... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाययोजना का केल्या गेल्या नाहीत किंवा त्या करताना काय अडचणी आल्या हे न सांगताच त्यांनी मुलाखतीतून वॉकआऊट केलं.\n\nनेमकी घटना काय?\n\nपरळ आणि एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पुलावर 29 सप्टेंबर 2017 ला झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जण मृत्युमुखी पडले होते. \n\n\"इथले फुटओव्हर ब्रीज आणि जिने छोटे आहेत, तिथं चढता उतरताना चेंगराचेंगरी होऊ शकते, अशी निवेदनंही दिली होती. पण, रेल्वे प्रशासनानं लक्ष घातलं नाही.\" असं रेल्वे प्रवासी संघाच्या सुभाष गुप्ता यांनी बीबीसीला सांगितलं होतं. \n\nऑगस्टमध्ये सततच्या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. पण, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाट पाहण्यास सांगितलं होतं. \n\nनंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पीयुष गोयल यांच्याकडं रेल्वेमंत्रीपद देण्यात आलं. तर सुरेश प्रभूंकडे वाणिज्य मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आला. ज्यावेळी एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनचा अपघात झाला त्यावेळी सुरेश प्रभू रेल्वेमंत्रीपदावर नव्हते. \n\nहे पाहिलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"पाहा व्हीडिओ: लॉर्ड बेट्स यांनी उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली\n\nलॉर्ड बेट्स हे यूकेतले खासदार असून मंत्रीही आहेत. संसदेत येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा नंतर नामंजूर करण्यात आला, पण यामुळे वेळेचं महत्त्व कुणाला किती, या विषयावर जगभरात पुन्हा एकदा चर्चा रंगली.\n\nलॉर्ड बेट्स यांना संसदेत पोहोचायला एक मिनिट उशीर झाला. त्यामुळे त्यांच्या खात्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ते संसदेतील त्यांच्या जागेवर उपस्थित नव्हते. \n\nसंसदेत पोहोचल्यानंतर त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. \n\n\"मला नेहमीच वाटतं आपण सौजन्यशील असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी माझा राजीनामा देत आहे. मी तुमची माफी मागतो.\" असं म्हणत बेट्स यांनी सरळसरळ आपला राजीनामा संसदेसमोर सादर केला. \n\nपण, पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही.\n\n\"लॉर्ड बेट्स हे अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती आहेत. ते त्यांच्या कामाकडे अतिशय गांभीर्याने पाहतात. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. पण पंतप्रधान थेरेसा मे यांनी तो स्वीकारला नाही,\" असं सरकारच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना सांगितलं.\n\n'म... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी तर माझ्या लग्नाला पण उशिरा पोहोचले होते'\n\nप्रत्येक देशात उशिरा येण्याबाबतच्या संकल्पनांमध्ये फरक आहे. काही देशात वेळ काटेकोरपणे पाळली जाते तर काही देश वेळेबाबत फार लवचिक आहेत. लॉर्ड बेट्स यांचं राजीनामा प्रकरण जगभर गाजत असताना बीबीसीनं प्रत्येक देशात वेळेच्या काटेकोरपणाबद्दल काय मतं आणि अनुभव आहेत, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. \n\nत्यासाठी बीबीसीच्या जगभरातल्या प्रतिनिधींसोबत एक प्रयोग करण्यात आला.\n\nकोणत्या देशात वेळ कशी आणि किती पाळली जाते यासाठी 'किती उशीर हा तुमच्यासाठी मोठा विलंब आहे?' हा प्रश्न जगभरातल्या बीबीसीच्या सहकाऱ्यांना विचारण्यात आला.\n\n\"श्रीलंकेत खूप ट्रॅफिक आहे. तसंच रस्त्यावर खूप गर्दी असते. त्यामुळे बहुतेक सर्व जण कामाच्या ठिकाणी नेहमी उशिरा पोहोचतात. मी तर माझ्या लग्नाला पण उशिरा पोहोचले होते,\" असं श्रीलंकेतल्या आमच्या सहकारी दहामी यांनी सांगितलं. \n\nजर्मनीतल्या यान यांनी मात्र जर्मनीतल्या शिस्तबद्धतेबद्दल सांगितलं. त्यांच्या मते, \"जर्मनीत वेळेला खूप किंमत आहे. डिनरला लोक वेळेवर येतात. ठरलेल्या वेळी लोक बरोबर येतात.\"\n\nजपानी लोकही वेळेचे पक्के असल्याचं तिथल्या प्रतिनिधी सांगतात. जपानमधल्या बीबीसीच्या प्रतिनिधी मारिको ओई म्हणाल्या, \"वेळ 9ची दिली असेल तर आमच्याकडे 5 ते 10 मिनिटं आधी पोहोचण्याची प्रथा आहे.\"\n\nनिकाराग्वा, रवांडा इथल्या प्रतिनिधींनी त्यांच्या देशात सर्व जण वेळेबाबत काटेकोर असतीलच असं नाही, असं सांगितलं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"पाहा व्हीडिओः सायकलमुळेच ते आज 98 व्या वर्षीही ठणठणीत आहेत\n\nवयाच्या 98व्या वर्षीही गणपा दादा रोज किमान पाच किलोमीटर सायकल चालवतात. जेव्हा केव्हा त्यांचा शोध घेत जाता तेव्हा त्यांची आणि तुमची भेट ते सायकलवर बसलेले किंवा सायकल हातात घेऊन चालतानाच होईल. त्याना सायकलवर बसताना पहाणं हा एक भन्नाट अनुभव असतो.\n\nएका हातात धोतराचं टोक धरायचं, दुसऱ्या हातात सायकलचं हँडल धरायचं. हँडल धरून पाच-सहा पावलं चालत जायचं. एकदम डावा पाय डाव्या पँडलवर देत टुणकन उडी मारून सायकलवर बसायचं. ही त्यांची सायकलवर बसण्याची त्यांची पद्धत.\n\nसायकलवर बसलं की, ते मागं वळून पहात नाहीत. खड्डे पडलेल्या रस्त्यात हळूहळू तर डांबरी रस्ता लागला की त्याची सायकल सुसाट धावते.\n\nत्यांची भेट झाली रामपूर गावाच्या शिवारात. दुपारी साडेबाराच्या रणरणत्या उन्हात ते ऊसाला पाणी द्यायला गेले होते. डोक्यावर फेटा, तीन बटनांचा शर्ट, धोतर असा पोशाख असलेले दादा. \n\nडोक्यावर फेटा, तीन बटनांचा शर्ट, धोतर असा पोशाख असलेले दादा\n\nत्यांच्याशी बोलणं सुरू केल्यावर हा माणूस काय अफाट आयुष्य जगलाय ते लक्षात येतं. पोटासाठी या माणसाने नाना उद्योग केले आहेत. शेत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मजुरीपासून ते अगदी गुळवी व्यवसायापर्यंत (गूळ तयार करणं) अनेक गोष्टी केल्या.\n\nत्याच्या मनात सायकलचं वेड कधी तयार झालं? याची गोष्ट ते फार मिश्कीलपणे सांगतात.\n\n\"माझ्या लहानपणी आमच्या गावात एकानं सायकल आणली. तो सायकलवाला जेव्हा रस्त्यानं जायचा तेव्हा त्याला बघताना खूप गंमत वाटायची. ती सायकल बघायला लोकांचीही गर्दी व्हायची. लोखंड कसं पळतंय, असं लोक म्हणायची. तो माणूस त्याच्या रानात सायकलनं जायचा, तेव्हा त्याला बघायला गडी-बायका घराच्या बाहेर यायच्या. असा तो काळ होता.\"\n\n\"त्याची सायकल बघूनच माझ्या मनात सायकल चालवायची इच्छा झाली. मी सोळा वर्षांचा झालो तेव्हा एक जुनी सायकल घेतली. सायकल विकत घ्यावी अशी माझी तेव्हा ऐपत नव्हती तरीही चाळीस रुपयांना सायकल घेतली.\"\n\nक्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासोबत ते हिरिरीने स्वातंत्र्य चळवळीत लढले.\n\nगणपा दादांची महत्त्वाची ओळख म्हणजे त्यांचा स्वातंत्र्य चळवळीतला सहभाग. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासोबत ते हिरिरीने स्वातंत्र्य चळवळीत लढले.\n\nया लढ्यात सायकलचा त्यांना कसा उपयोग झाला याविषयी यादव किस्से रंगवून सांगतात.\n\n\"तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता. आमच्या भागातील क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. लाड, तुकादादा गायकवाड या लोकांनी इंग्रजी राजवटीच्या विरोधात बंड पुकारलं होतं. म्हणून त्यांना पकडण्यासाठी पोलीस फिरत होते. ती भूमिगत माणसं माझ्या गावच्या शिवारात असायची. त्यांना जेवण पोहोचवण्याचं काम मी करत होतो.\"\n\nगणपती यादव सहचारिणीबरोबर.\n\n\"माझ्या गावातील महादेव गायकवाड आणि त्याची आई भीमाबाई गायकवाड या दोघा मायलेकरांचा स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा होता. तेच माझ्याकडे जेवण द्यायचे आणि मी पोहोचतं करायचो. या काळात मला सायकलचा खूप उपयोग झाला. भूमिगत लोक जर खूप दूर अंतरावर असतील तर त्याना जेवण द्यायला सायकलवरून लवकर जाता येत होतं.\" \n\n\"नाना पाटील अनेकवेळा माझाकडे महत्त्वाचे निरोप द्यायचे. पोलिसांची नजर चुकवून मी ते निरोप योग्य ठिकाणी पोहोचते करत होतो. मी सायकल घेऊन मुख्य रस्त्याने कधीही प्रवास करत नव्हतो. मी सायकलसाठी आडमार्गाने जायचो. मी त्यांचा निरोप्या बनलो होतो. माझ्या सायकलचा स्वातंत्र्य चळवळीसाठी असा उपयोग झाला!\"\n\n\"आजवर मी तीन सायकल वापरल्या आहेत. आताकडे माझ्याकडे जी सायकल आहे ती 25 वर्षांपूर्वी घेतली. तेव्हा तिची किंमत दोनशे रुपये होती. पहिली चाळीस रुपयांची होती.\"\n\nसायकल आणि गणपती बाळा यादव यांचं..."} {"inputs":"पाहा व्हीडियो - चिमुकलीचं हृदय आणि तिचा संघर्ष\n\nUKमधील लेस्टर शहरातल्या ग्नेलफिल्ड हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या व्हॅनेलोप होप विकीन्सचं हृदय असं शरीराबाहेर धडधडत होतं. या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचा जीव वाचवण्यात आला.\n\nव्हेनेलोप जन्माला यायच्या आधीच तिला छातीचं हाड नाही आणि तिचं हृदय छातीच्या पिंजऱ्याबाहेर असल्याचं कळलं होतं. डॉक्टरांनी तिच्या आईवडिलांना म्हणजेच नाओमी फिंडले आणि डीन विल्कीन्स या दोघांना या प्रकारची कल्पना दिली होती.\n\nवैद्यकीय भाषेत या प्रकाराला इक्टोपिया कॉर्डिस असं म्हणतात. हा प्रकार 'दहा लाखांत एक' इतका दुर्मिळ आहे. इक्टोपिया कॉर्डिस असलेल्या बाळांच्या वाचण्याची शक्यताही खूप कमी असते.\n\nत्यामुळेच डॉक्टरांनी निओमी आणि डीन यांनी गर्भपाताचा सल्ला दिला होता. \n\n\"आम्ही अल्ट्रासाउंड चाचणी केल्यावर तिचं हृदय बाहेर आहे, असं आम्हाला समजलं होतं. त्यानंतर आम्हाला धक्का बसला. डॉक्टरांनी तर गर्भपाताचा सल्ला दिला होता,\" निओमी सांगतात, \"पण नऊ आठवडे त्या बाळाची धडधड मी ऐकत होते. त्या बाळाला माझ्याकडून हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. त्या अर्भकाच्या संघर्षाने... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"च मला बळ दिलं.\"\n\nव्हॅनेलोप लढवय्यी आहे, असं तिचे आईवडील सांगतात. अल्ट्रासाउंड चाचणी झाल्यानंतर त्यांनी खास रक्तचाचण्या केल्या. व्हॅनेलोपच्या गूणसूत्रांमध्ये गुंतागूंत नसल्याचं आढळून आल्यावरच त्यांनी तिला जन्म देण्याचा निर्धार केला.\n\nसूचना - खालील छायाचित्रं तुम्हाला विचलित करू शकतं.\n\nती जन्मल्यावर तिचं हृदय ताबडतोब कोरड्या प्लास्टिकने झाकलं जेणेकरून त्याला संसर्ग होणार नाही\n\nव्हेनेलोपचा जन्म ख्रिसमसच्या काळात अपेक्षित होता. पण तिच्या हृदयाला संसर्ग होण्याची शक्यता असल्याने 22 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करून तिला जन्म दिला.\n\nनाओमीच्या प्रसुतीच्या वेळी तब्बल 50 वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. त्यात प्रसुतीतज्ज्ञ, हार्ट सर्जन, भूल देणारे डॉक्टर आणि नर्स यांचा समावेश होता. \n\nव्हेनेलोपचा जन्म झाल्यानंतर लगेचच म्हणजे पुढल्या तासाभरातच तिचं हृदय शरीरात घालण्यासाठी तिच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.\n\nनाओमी, डीन आणि त्यांची मुलगी व्हेनेलोप\n\nबालहृदयरोग तज्ज्ञ फ्रांसिस ब्युलॉक म्हणाले, \"व्हेनेलोपीच्या जन्माच्या वेळी परिस्थिती खूपच बिकट होती पण आता सर्व ठीक आहे. ती आता एकदम सुस्थितीत आहे. भविष्यात 3D प्रिंटच्या किंवा इतर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तिच्या हृदयाभोवती एक कवच बसवण्यात येईल जे तिच्या शरीराच्या वाढीबरोबर वाढत राहील.\"\n\nअमेरिकेत अशा प्रकारची काही ठरावीक मुलंच वाचू शकली आहेत. 2012मध्ये ऑड्रिना कार्डनास हिचा जन्म टेक्सासमध्ये झाला. \n\nतिचं हृदयही छातीबाहेर होतं. तिच्यावर शस्त्रक्रिया करून ते शरीरात टाकण्यात आलं. या शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यांनी तिला घरी सोडलं होतं.\n\nतिच्याही छातीला प्लास्टिकचं सुरक्षाकवच देण्यात आलं होतं. \n\nग्लेनफिल्ड हॉस्पिटलच्या मते, व्हेनेलोप पूर्ण बरी होण्यासाठी अजून खूप वेळ आहे. हृदयाला संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. \n\n3D प्रिंटच्या साहाय्याने येत्या काळात तिच्या हृदयाभोवती एक मऊ कवच बसवण्यात येणार आहे\n\n\"प्रत्येक आव्हानांना ती खंबीरपणं तोंड देत आहे. हे चमत्काराच्या पलीकडं आहे,\" असं तिचे वडील डीन विल्किन्स यांनी सांगितलं. \n\nव्हेनेलोप हे नाव का ठेवलं? \n\nडिस्ने फिल्म \"रेक-इट राल्फ\" (Wreck-It Ralph) मधील व्हेनेलोप पात्रावरून त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव ठेवलं.\n\nनायोमी यांच्या मते, \"या सिनेमातील व्हेनेलोप ही खरीखुरी वीरांगना आहे आणि ती संघर्ष करून शेवटी राजकुमारी बनते. त्यामुळे आमच्या..."} {"inputs":"पाहा संपूर्ण मुलाखत -\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\n1 एप्रिलला गाझियाबादमध्ये व्ही. के. सिंह यांच्यासाठी प्रचार करताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं की, \"काँग्रेसचे लोक दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालतात आणि मोदींचं सैन्य दहशतवाद्यांना गोळी आणि गोळा (बाँब) देतात.\" यावेळी भारतीय सैन्याचा उल्लेख 'मोदीजी की सेना' असा केल्यावरून विरोधी पक्षांनी तर आक्षेप घेतलाच, शिवाय अनेक माजी सैन्य अधिकाऱ्यांनीही त्यावर हरकत घेतली.\n\nपण देशाच्या सैन्याला मोदींचं सैन्य म्हणणं योग्य आहे, हाच प्रश्न बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहित यांनी व्ही. के. सिंह यांना विचारला होता. त्याचं उत्तर देताना \"सैन्य देशाचं असतं, कुण्या एका नेत्याचं नाही,\" असं त्यांचं म्हणणं होतं.\n\nपण ही मुलाखत प्रसिद्ध केल्यानंतर सिंह यांनी मात्र ट्वीट करून आपलं विधान चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं, असा आरोप ठेवत BBCच्या पत्रकाराला 'प्रेस्टिट्यूट' म्हटलं.\n\nपण प्रत्यक्षात काय झालं, त्या प्रश्नाचं त्यांचं उत्तर तुम्ही इथे अनकट पाहू शकता -\n\nया व्हीडिओत दिसतंय की बीबीसी प्रतिनिधीच्या त्या प्रश्नाचं उत्तर देताना सिंह म्हण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाले, \"भाजपचा प्रचार करणारेही स्वतःला सैन्य म्हणवून घेतात. पण आपण कोणत्या सैन्याची गोष्ट करतो आहोत? देशाच्या सैन्याची की राजकीय कार्यकर्त्यांची? मला संदर्भच कळत नाही. जर कुणी म्हणत असेल की भारताचं सैन्य मोदींचं सैन्य आहे तर ते चुकीचे तर आहेतच, शिवाय देशद्रोहीसुद्धा आहेत.\"\n\nसिंह पुढे म्हणाले, \"आपल्या देशाचं सैन्य तटस्थ आहे. राजकारणापासून अलिप्त कसं राहायचं, हे त्यांना चांगलंच जमतं. आता देशाचं सैन्य आणि कार्यकर्त्यांची फौजा यांना एकाच तराजूत तोलण्याचं काम कोण करतंय काय माहीत. काही ठराविक लोकच असतील ज्यांच्या मनात अशा गोष्टी येतात, कारण त्यांच्याकडे करण्यासारखं दुसरं काही नाहीये.\"\n\nव्ही. के. सिंह आणि योगी आदित्यनाथ\n\nभारतीय नौदलाचे माजी प्रमुख अॅडमिरल रामदास आणि नॉर्दर्न कमांडचे माजी प्रमुख जनरल डी. एस. हुड्डा या दोघांचंही म्हणणं आहे की सैन्याचं राजकारण केलं जातंय. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता व्ही. के. सिंह म्हणाले, \"ते सैन्याचं राजकारण केलं जातंय, असं नाही म्हणाले. ते म्हणाले की सैन्याच्या यशस्वी कामगिरीचा उपयोग राजकीय हित साधण्यासाठी केला जात आहे. डी. एस. हुड्डा पण हेच म्हणाले. पण सैन्याचं राजकारण होतंय, असं कुणी म्हणालं नाही.\" \n\nमग सर्जिकल स्ट्राईकवर सिनेमा का बनवला गेला, असं विचारल्यावर ते म्हणाले, \"सिनेमा तर काय सगळ्याच गोष्टींवर बनतात. एक चित्रपट आला होता, 'प्रहार' नावाचा, दहशतवाद्यांच्या विरोधात. तो तर 90च्या दशकात आला होता.\"\n\nराजकीय सभांमध्ये CRPFच्या मृत जवानांचे फोटो का लावले जात आहेत? या प्रश्नाचं उत्तर देताना सिंह म्हणाले, \"मला सांगा, मी जर इथे एखादा बॅनर लावला आणि शहीद जवानांना श्रद्धांजली दिली तर ते राजकारण ठरेल का? ज्यांना वाटतं की हे राजकीय फायद्यासाठी केलं जात आहे, त्यांना पहिलीच्या वर्गात पाठवलं पाहिजे, हे शिकायला की राजकारण म्हणजे नक्की काय.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(पाहा 'बीबीसी विश्व' - मराठीतलं पहिलं डिजिटल बुलेटिन सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप, तसंच आमच्या फेसबुक, यूट्यूब, ट्विटर अकाउंट्सवर)"} {"inputs":"पी. टी. उषा\n\n'बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार' 2020 च्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.\n\nटोकियो येथे होणाऱ्या आगामी ऑलिम्पिक स्पर्धेबाबत पी.टी.उषा यांना विचारले असता त्यांनी सांगितले, \"पी. व्ही. सिंधू आणि एम. सी. मेरी कॉम भारतासाठी सुवर्ण पदक जिंकू शकतात. सिंधू यांनी आधीही या स्पर्धेत पदक पटकावले आहे त्यामुळे यावेळी त्या सुवर्ण पदक जिंकतील, असं वाटतं. मेरी कॉम यांनीही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांच्यासाठीही चांगली संधी आहे.\" \n\n'इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं आज जाहीर करण्यात आली. दिल्ली येथे व्हर्च्युअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही नामांकनं प्रसिद्ध करण्यात आली. भारतीय महिला खेळाडूंच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.\n\nद्युती चंद (अॅथलेटिक्स), कोनेरू हंपी (बुद्धिबळ), मनू भाकेर (नेमबाजी-एअरगन शूटिंग), रानी (हॉकी), विनेश फोगाट (कुस्ती-फ्रीस्टाईल रेसलिंग) या पाच खेळाडूंची पुरस्काराच्या नामांकनासाठी निवड करण्यात आली आहे. \n\nया पत्रकार परिषदेत पी. टी. उषा आणि पॅराबॅडमिंटन चॅम्पियन मानसी जोशी प्रमुख पाहुणे म्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हणून उपस्थित होत्या.\n\nबीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर-2020 या पुरस्कार सोहळ्यातून भारतातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. \n\nया माध्यमातून भारतातील महिला खेळाडूंच्या प्रेरणादायी कहाण्या सगळ्यांसमोर येणार आहेत. खेळाच्या दुनियेतील वेगवेगळ्या प्रकारांत नाव कमावणाऱ्या उदयोन्मुख महिला खेळाडूंनाही यामुळे प्रेरणा मिळणार आहे.\n\nया पुरस्कारासंदर्भातील व्हर्च्युअल पत्रकार परिषदेला आज (8 फेब्रुवारी) वेगवेगळ्या भाषांमधील क्रीडा पत्रकार उपस्थित होते. \n\nडिटिजल विश्वात भारतीय महिला क्रीडापटूंना किती स्थान मिळतं, असं विचारल्यावर मानशी जोशी यांनी म्हटलं, \"महिला खेळाडूंविषयी इंटरनेटवर खूप कमी गोष्टी लिहिल्या जातात. यातील त्यांची टक्केवारी खूप कमी आहे. आपण माणूस म्हणून महिला खेळाडूंचा संघर्ष आणि त्यांच्या कामगिरीविषयी खूप बोललं पाहिजे जेणेकरून हा गॅप भरून काढला जाईल.\" \n\nती पुढे म्हणाली, \"बीबीसीच्या उपक्रमामुळे महिला खेळाडूंविषयी लोकांमधील जागरुकतेत भर पडत आहे. यामुळे मी जो खेळ खेळते, पॅरा बॅडमिंटन या खेळाविषयी लोकांमधील जिज्ञासा अजून वाढीस लागेल.\" \n\nगेल्या काही वर्षांत खेळात काय बदल झाले याविषयी बोलताना पी. टी. उषा यांनी भारतासाठी मिळवलेल्या पदकावेळची परिस्थिती आणि आता खेळाडूंना कोणत्या सुविधा मिळत आहेत याची तुलना केली. \n\nत्यांनी म्हटलं, \"जेव्हा मी खेळत होते, तेव्हा मोठ्या प्रमाणावर सुविधा नव्हत्या आणि परदेशासोबत संपर्क नसल्यामुळे मी पदक गमावलं. आता त्यात सुधारणा होत आहे. परदेशी प्रशिक्षक आमच्या खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. खेळाडूंना आता चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत, पण अजून यावर काम करण्याची गरज आहे. मला वाटतं की प्रत्येक शाळेत किमा खेळण्यासाठी किमान एक ट्रॅक किंवा कोर्ट असावं.\"\n\nखेळाडू महिलांसाठी एखादी एक्स्पायरी डेट असते का, असा प्रश्न सहभागींपैकी एक जणांनी विचारला. कारण, लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. तिला वैयक्तिक आयुष्य आणि खेळ या दोहोंमध्ये समतोल साधावा लागतो. या प्रश्नाला पी.टी. उषा यांनी त्यांच्या स्वत:च्या अनुभवानुसार उत्तर दिलं. \n\nत्यांनी म्हटलं, \"मला नाही वाटत की, महिलांना कोणती एक्स्पायरी डेट असते. 1976-77 दरम्यान मी माझी कारकीर्द सुरू केली. 1990 पर्यंत मी खेळात सक्रीय होते. मी 102 आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली. त्यानंतर मी माझं स्पोर्ट्स स्कूल सुरू केलं आणि त्या माध्यमातून..."} {"inputs":"पी.चिदंबरम\n\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल तसंच अभिषेक मनु सिंघवी यांनी चिदंबरम यांची बाजू न्यायालयात मांडली. त्यांनी चिदंबरम यांना जामीन देण्याची मागणी केली होती. \n\nसीबीआयच्या वतीनं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी चिदंबरम यांना पाच दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. चिदंबरम यांचं प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करणं गरजेचं आहे. चिदंबरम तपासात सहकार्य करत नसल्याचाही आरोप सीबीआयनं न्यायालयात युक्तिवाद करताना केला. \n\nया प्रकरणातील अन्य आरोपींना जामीन मिळाला आहे. पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांनाही जामीन मिळालाय. त्यामुळेच चिदंबरम यांनाही जामीन मिळालाय हवा, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. \n\n\"या प्रकरणाचा संपूर्ण तपास पूर्ण झाला आहे आणि माझ्या अशीलांनी नेहमीच चौकशीमध्ये सहकार्य केलं आहे,\" असं सिब्बल यांनी आवर्जून नमूद केलं. \n\nचिदंबरम यांना सीबीआयचे विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. \n\nबुधवारी रात्री सीबीआयने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक केली. त्यांना दिल्लीतल्या लोधी कॉलनीमधल्या सीबीआयच्या मुख्यालयात नेण्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यात आलं. चिदंबरम यांना दुपारी सीबीआय कोर्टासमोर सादर केलं जाईल, अशी शक्यता आहे. त्याचबरोबर त्यांचा मुलगा कार्ती यांचीही चौकशी होऊ शकते. \n\nगृहमंत्री असताना पी. चिदंबरम यांनी याच कार्यालयाचं 2011 मध्ये उद्घाटन केलं होतं. सध्या त्यांना याच ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. \n\n\"माझ्या वडिलांना करण्यात आलेली अटक राजकीय हेतूने करण्यात आली आहे,\" असं कार्ती चिदंबरम यांनी म्हटलंय. काही खास लोकांना खुश करण्यासाठी आपल्या वडिलांना अटक करण्यात आली असल्याचं ते म्हणाले. \n\n\"या कारवाईमागे राजकीय हेतू दिसतो. 2008मधलं हे प्रकरण आहे ज्याविषयी 2017मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. या बाबतीत माझ्यावरही सीबीआयने चार वेळा छापे टाकले. मी 20 वेळा यंत्रणांसमोर समोर हजर झालो आहे आणि दरवेळी किमान 10 तास माझी चौकशी करण्यात आली होती. मी 11 दिवस सीबीआयच्या ताब्यात होतो.\" \n\n\"हे प्रकरण 2008 चं आहे. या प्रकरणाची 2017 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. ऑगस्ट 2019 पर्यंत या प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात आलेलं नाही. याचा अर्थ असाच होतो की ही या प्रकरणात काही सापडलं नाही. \n\nफक्त काही लोकांना खुश करण्यासाठी हा सगळा तमाशा केला जातोय. गंभीर गोष्टींकडून भारतीयांचं लक्ष हटवण्यासाठी हे सगळं केलं जातंय. या सगळ्या गोष्टी रचण्यात आल्याअसून टीव्ही आणि मीडियासाठी केलं जातंय.\" \n\n30 एप्रिल 2011 रोजी ज्या इमारतीच्या उद्घाटनावेळी पी. चिदंबरम उपस्थित होते त्याच इमारतीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आहे.\n\nबुधवारी रात्री नाट्यमय पद्धतीने सीबीआयने चिदंबरम यांना त्यांच्या दिल्लीतल्या घरातून अटक केली. आयएनएक्स मीडिया प्रकरणी भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर आरोप आहे. \n\nकाँग्रेस पक्षाने चिदंबरम यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधींनी त्यांच्या समर्थनार्थ बुधवारी ट्वीट केलं होतं. \n\nभाजपने प्रजासत्ताकाचा बळी घेतला असल्याचं ट्वीट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मीडिया प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी काल चिदंबरम यांच्या अटकेनंतर केलं होतं. पण भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वारी हे सुरुवातीपासून चिदंबरम यांना दोषी मानत आले आहेत. चिदंबरम यांना फरार घोषित करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी असं त्यांनी चिदंबरम यांच्या अटकेच्या आधी ट्वीट केलं होतं. \n\nपण सीबीआयने ज्या प्रकारे चिदंबरम यांना अटक केलं त्याविषयी नाराजीचे सूर..."} {"inputs":"पीबी सावंत\n\nमंगळवारी त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. पुण्यातील पहिल्या एल्गार परिषदेचे ते अध्यक्ष होते. \n\nपी.बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्तवपूर्ण निकाल दिले. 2002 मधील गुजरात दंगलीच्या चौकशी समितीचे ते सदस्य होते.\n\nमराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचे ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. प्रकृतीच्या कारणांमुळे नंतर त्यांनी अध्यक्षपद सोडले होते. \n\n1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 1989 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. जून 1982 मध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची चौकशी सावंत यांच्या मार्फत झाली होती\n\n''पी. बी. सावंत हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांच्या खासगी जीवनात, सार्वजनिक जीवनात, वकील म्हणून, न्यायमूर्ती म्हणून ते नेहमीच आदर्श होते. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष होते. माझी त्यांची 50 वर्षांची मैत्री होती. असा माणूस पुन्हा होणे नाही. आम्ही कायमच एकत्र होतो. विव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िध प्रश्नांवर त्यांनी दिलेले निर्णय प्रसिद्ध आहेत,''अशी प्रतिक्रिया माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली. \n\nखासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्वीट करून पी. बी. सावंत यांना श्रद्धांजली वाहिली. \n\n''ज्यांनी दिलेला प्रत्येक निवाडा हा केवळ निर्णय नव्हता तर न्यायसंस्थेबद्दली विश्वासार्हता आणि आदर वाढवणारा न्याय होता'' अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी सावंत यांना श्रद्धांजली वाहिली. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"पीयूष गोयल\n\n1. रेल्वेत 50% पदांवर महिलांची भरतीः पीयूष गोयल\n\nरेल्वेत 9 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती हवालदार आणि पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी असेल. यामध्ये महिलांना 50 % टक्के स्थान देण्यात येणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत केली आहे. \n\nपीयूष गोयल यांनी ट्विटरवरून यासंबंधी माहिती दिली आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nरेल्वेत 9 हजार पदांची भरती करण्यात येणार असून त्यात महिलांना 50 टक्के संधी देण्यात येणार आहे. \n\n2019 ते 2021 पर्यंत 10 टक्के आरक्षणांतर्गत 4 लाखांहून अधिक लोकांना रोजगार देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. \n\n2. भारतीयांच्या हज कोट्यात तब्बल 30 हजारांची वाढ\n\nसौदी अरेबियानं भारतीय मुस्लिमांच्या हज कोट्यात 30 हजारांची वाढ केली आहे. यामुळे दरवर्षी हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या 1 लाख 70 हजारांहून 2 लाखांवर पोहोचणार आहे.\n\nया वर्षापासून 30 हजार अन्य भाविकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळणार आहे. \n\nनरेंद्र मोदी आणि स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यामध्ये नुकतीच द्विपक्षीय चर्चा पार पडली.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी-20 परिषदेच्या निमित्तानं जपानमध्ये आहेत. \n\nमोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यामध्ये नुकतीच द्विपक्षीय चर्चा पार पडली. यावेळी हज कोट्यावर चर्चा झाली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. NDTVनं ही बातमी दिली आहे. \n\n3. चारा छावण्यांसाठी फसवणूक; 84 संचालकांविरूद्ध गुन्हा\n\nदुष्काळाच्या काळात चारा छावण्या सुरू करण्यासाठी खोटी प्रतिज्ञापत्रे दाखल करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 8 संस्थांच्या 84 संचालकांविरूध्द सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. \n\nसांगोल्यातील मंडल अधिकारी रवींद्र ननवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुष्काळाची सर्वाधिक झळ सोसणाऱ्या सांगोला तालुक्यात यंदा मुक्या जनावरांना जगविण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याबाबत प्रस्ताव मागवले होते. \n\nयंदा चारा छावण्यांचे प्रस्ताव मागवल्यानंतर त्यात 8 संस्थांच्या आलेल्या प्रस्तावांची छाननी केली असता, त्यात या सर्व 8 संस्थांनी यापूर्वी 2012-13 आणि 2013-14 मध्ये दुष्काळात चारा छावण्या चालविताना आर्थिक घोटाळा केल्याची माहिती समोर आली.\n\nया सर्व संस्थांविरुद्ध त्यावेळी चौकशीअंती फौजदारी कारवाई झाली होती. परंतु ही माहिती यंदा चारा छावण्यांचे प्रस्ताव सादर करताना दडवून खोटे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात आल्याचे दिसून आले.\n\n4. देशात 5 वर्षांत हत्तींमुळे 2300 बळी\n\nगेल्या 5 वर्षांत हत्तींमुळे देशभरात 2398 जणांचा बळी गेला आहे, अशी माहिती पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी लोकसभेत दिली आहे. द हिंदूनं ही बातमी दिली आहे. \n\nपश्चिम बंगालमध्ये गेल्या 5 वर्षांत सर्वाधिक म्हणजेच 403 मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल नागालँडमध्ये 397 आणि झारखंडमध्ये 349 जणांचा मृत्यू झाले आहेत. \n\nगेल्या वर्षी हत्ती आणि मनुष्य यांच्या संघर्षात 494 जणांचा बळी गेला आहे. \n\n5. नागपूर विद्यापीठात 3 प्राध्यापकांचा 2 दिवसांत 1.5 लाख रुपयांचा चहा-नाश्ता\n\nनागपूर विद्यापीठातील 3 प्राध्यापकांनी 2 दिवसांत 1.5 लाख रुपयांचा चहा-नाश्ता केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. विद्यापीठात बोर्ड ऑफ स्टडीजच्या बैठकीदरम्यान हा प्रकार घडला आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे. \n\nबिलानुसार, हे प्राध्यापक दोन दिवसांमध्ये नाश्त्याशिवाय..."} {"inputs":"पुजारा रनआऊट झाला तो क्षण.\n\nसिडनीपूर्वी अॅडलेड टेस्टमध्ये पुजाराने 280 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होतं. त्या शतकाबरोबर त्याचा समावेश 17 टेस्ट सेंच्युरी क्लबमध्ये झाला होता. \n\nसौरव गांगुली, हर्बर्ट सटक्लिफ, दिलशान तिलकरत्ने, मायकल आथर्ट्न, रिची रिचर्डसन यांच्यासारख्या फलंदाजांना मागे टाकत त्याचा समावेश दिलीप वेंगसरकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, मार्टिन क्रो, अॅडम गिलख्रिस्ट, डेनिस क्रॉम्प्ट्न यांच्या गटात झाला आहे.\n\nपुजाराच्या शतकानंतर 8 षटकांनंतर कर्णधार विराट कोहली 82 धावांवर (204 चेंडू) बाद झाला. कोहलीने या खेळीत 9 चौकार मारले. विराट कोहलीसह मयांक अग्रवाल, रोहित शर्मा यांच्या अर्धशतकी खेळीनंतर बॉर्डर- गावस्कर मालिकेत मेलबर्न कसोटी सामन्यात भारताने 443 धावांवर डाव घोषित केला आहे. \n\nभारताच्या डावाच चेतेश्वर पुजाराच्या 106 धावा, विराट कोहलीच्या 82, मयांकच्या 76, रोहित शक्माच्या 63, ऋषभ पंतच्या 39, अजिंक्य रहाणेच्या 34, हनुमा विहारीच्या 8, रवींद्र जडेजाच्या 4 धावा आहेत. भारताने पहिल्या दिवशी दोन विकेट गमावून 215 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी गुरुवारी कर्णधार कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"खेळ पुढे सुरू ठेवला.\n\nचेतेश्वर पुजाराला चार महिन्यांपूर्वी इंग्लंड दौऱ्यात फिट असतानाही संघातून वगळण्यात आलं होतं. \n\nही चार महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. वनडे सीरिजमध्ये दमदार कामगिरी केलेल्या भारतीय संघासाठी चार कसोटी सामने हा खडतर टप्पा होता. एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय कर्णधार विराट कोहली टॉससाठी पोहोचला. \n\nसमालोचकाने कोहलीला अंतिम संघाविषयी विचारलं. त्यावेळी पुजारा संघात नसल्याचं कोहलीने सांगताच ट्वीटरसह सोशल मीडियावर कल्लोळ झाला. राहुल द्रविडनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा पुजारा संघाचा आधारस्तंभ झाला आहे. मात्र त्यालाच संघाबाहेर ठेवल्याने असंख्य क्रिकेटरसिकांनी नाराजी व्यक्त केली होती. \n\nआशियाई उपखंडात खोऱ्याने धावा करणाऱ्या पुजाराची विदेशातली कामगिरी मात्र तशी नाही. \n\nभारतात पुजाराच्या नावावर 36 टेस्टमध्ये 61.86च्या सरासरीने 3217 धावा आहेत. मात्र विदेशात 29 टेस्टमध्ये पुजाराच्या नावावर 1882 धावा आहेत आणि त्याचं अॅव्हरेज आहे 38.40. घरच्या मैदानावरचा शेर विदेशात त्याच तडफेने का गर्जना करू शकत नाही, असा प्रश्न पुजाराच्या चाहत्यांनाही पडतो. \n\nपुजाराला इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटीसाठी वगळल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.\n\nपुजाराला संघाबाहेर ठेवल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती.\n\nपुजाराला संघाबाहेर ठेवण्यात आल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.\n\nपुजाराला वगळण्यामागे स्ट्राईक रेटचं कारण असावं अशीही शक्यता वर्तवण्यात आली. खेळपट्टीवर नांगर टाकून मॅरेथॉन इनिंग्ज रचणं ही पुजाराची खासियत. स्ट्राईक रेट म्हणजे प्रत्येक शंभर चेंडूंमागे बॅट्समनने केलेल्या सरासरी धावा. कूर्म गतीने धावा करत असल्याने पुजाराचा स्ट्राईक रेट कमी राहतो, असं समीकरण मांडण्यात आलं होतं. पुजाराचा स्ट्राईक रेट आहे 46.89 \n\nएकूणातच फिट असूनही आणि पंधरा सदस्यीय संघाचा भाग असूनही इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी पुजाराला वगळल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं. \n\nमात्र चारच दिवसांत भारतीय संघव्यवस्थापनाचा दृष्टिकोन बदलला. इंग्लंड दौऱ्यातल्या दुसऱ्या टेस्टसाठी पुजाराला संघात घेण्यात आलं. सलामीवीर शिखर धवनला वगळून पुजाराला संधी देण्यात आली. योगायोग म्हणजे अवघ्या काही मिनिटात तो रनआऊट झाला. या टेस्टमध्ये 1 आणि 17 अशा धावा पुजाराच्या लौकिकाला साजेशा नव्हत्या. तिसऱ्या..."} {"inputs":"पुढच्या वर्षी 2018 आणि 2019 या दोन्ही वर्षांचा पुरस्कार जाहीर करण्यात येईल असं अॅकॅडमीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. \n\nआतापर्यंत फक्त सात वेळा हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला नाही. महायुद्धाच्या काळातली सहा वर्ष आणि 1935 मध्ये योग्य पुरस्कारार्थी नसल्यानं हा पुरस्कार कुणालाही देण्यात आला नव्हता. \n\nनेमकं प्रकरण काय?\n\nस्विडीश अॅकॅडमीच्या साहित्याचं नोबेल ठरवणाऱ्या समितीच्या तत्कालीन सदस्य कॅटरिना फ्रोस्टेन्सन यांचे पती जीन क्लाउड अरनॉल्ट यांच्याविरोधात 18 महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला.\n\nइतकंच नाही तर अरनॉल्ट यांनी स्विडीश अॅकेडमीकडून अर्थसहाय्य घेऊन एक प्रकल्प देखील हाती घेतला होता. म्हणजेच त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत तेव्हा फ्रोस्टेन्सन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. \n\nत्यानंतर 7 सदस्यांनी आपला राजीनामा दिला होता. सदस्यांच्या आणि माध्यमांच्या दबावामुळं फ्रोस्टेन्सन यांना राजीनामा देणं भाग पडलं. \n\nया समितीमध्ये एकूण 18 सदस्य असतात. नोबेल पुरस्कारासाठी 12 सदस्यांनी मतदान करणं आवश्यक असतं पण सध्या समितीमध्ये फक्त 11 सदस्य आहेत. त्यामुळे हा पुरस्कार पुढील वर्षी देण्याचा निर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्णय घेण्यात आला आहे. \n\nनोबेल पुरस्काराचा इतिहास आणि तो कोण देतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.\n\nनोबेल पुरस्कारांबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"पुढील सुनावणीपर्यंत हक्कभंगाच्या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी यांना अटक केली जाऊ नये असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nअर्णब गोस्वामी जेलमध्ये आहेत. त्यांना धमकी देणं, प्रश्न विचारणं असे प्रकार सुरू आहेत. त्यांच्यावर खटल्यांपाठोपाठ खटले सुरू करण्याच येत आहेत. त्यांना या प्रकरणात सूट देणं आवश्यक आहे अशी बाजू ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी मांजली. \n\nया प्रकरणी केंद्रालाही सहभागी करुन घ्यावे ही साळवे यांची मागणी कोर्टानं मान्य केली. कोर्टाने वरिष्ठ वकील अरविंद दातार यांना अमिकस क्युरी म्हणून नेमले आहे.\n\nकाय आहे प्रकरण?\n\n सप्टेंबरला अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला.\n\nअर्णब गोस्वामी यांनी आपल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रचंड टीका करण्यात आली.\n\nगोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती.\n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"संजय राऊत म्हणाले, \"हे सर्व पाहिल्यावर श्री.शरद पवार यांनी मला फोन केला. \"एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते तर संस्था असते.\" 'इन्स्टिट्यूट' असा उल्लेख त्यांनी केला.\"\n\nशेवटी त्यांनी प्रश्न केला. \"मग सरकार काय करते?\" पवार यांचे मत एका अनुभव नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातले राजकीय पक्ष बळ देतात.,'\n\nतर यासंदर्भात अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या 10 ऑगस्टला प्रसारित झालेल्या कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले.\n\nते म्हणाले, \" शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणताहेत की मी रागात बोललं नाही पहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव मला मोठ्या सन्मानानं घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरेजी, शरद पवारजी, या देशाचं संविधान मला प्रश्न विचारण्याचा अधिकार देतं. तुम्ही देत नाही. जसा या देशाचा प्रत्येक नागरिक समान आहे तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण सर्वांसमान आहेत.\"\n\n\"कारण भारतात लोकशाही आहे. इथं एकाधिकारशाही नाही आहे. जर महाराष्ट्र पोलीस पुराव्यांना लपवणार असेल तर,संजय राऊतजी, मी प्रश्न विचारणार. मी पत्रकार आहे. प्रश्न विचारणं हे माझं कर्तव्य आहे. मी सगळ्यांना प्रश्न विचारणार.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"पुढे ते म्हणाले, \"10 सदस्यांना सोबत घेऊन सुरू झालेल्या पक्षाची सदस्य संख्या 11 कोटीवर गेली.\" हा पक्ष जगातला सर्वांत मोठा पक्ष असल्याचा दावा देखील त्यांनी केला. \n\n\"एकेकाळी दोन खासदार असलेला पक्ष आता एकूण 330 खासदारांना सोबत घेऊन पूर्ण बहुमतामध्ये सरकार चालवत आहे,\" असं ते यावेळी म्हणाले. \n\n'अंधकार दूर होईल, सूर्य उगवेल आणि कमळ फुलेल,' असं स्वप्न अटल बिहारी वाजपेयी यांनी पाहिलं होतं. हे कमळ देशातल्या बहुतेक राज्यात पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्या जोडगोळीनं केलं आहे. पण लगेच ते एका दुसऱ्या मुद्द्यावर येतात तो म्हणजे 2019च्या निवडणुकीचा मुद्दा. \n\nनरेंद्र मोदींनी काय काय योजना आणल्या याचा पाढा त्यांनी या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन वाचून दाखवला. या योजना गरिबांसाठी सुरू करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. \n\nजनधन योजना, उज्ज्वला गॅस योजना, सौभाग्य योजना आणि स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत सुरू असलेलं शौचालय निर्मितीचं कार्य आणि विमा योजना या सर्व योजना गरिबांसाठीच सुरू केल्या आहेत, असं त्यांनी म्हटलं. \n\nप्रत्येक गरिबाला सुखी करण्याचं काम मोदी सरकार करत आहे, असं शहा म्हणाले. \n\nअमित शाह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हे भाजपचे चाणक्य समजले जातात. ज्या गोष्टींचा विचार नरेंद्र मोदी करतात तो विचार प्रत्यक्षात आणण्याचं काम अमित शहा करतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात असते. तेच कारण आहे की नरेंद्र मोदी सरकारला कुणी काही प्रश्न विचारलेलं त्यांना आवडत नाही. \n\nराहुल गांधी यांच्या प्रश्नांची दखल न घेता त्यांची थट्टा करत ते म्हणतात, \"राहुल बाबा तुम्ही साडे चार वर्षांचा हिशोब मागत आहात, पण जनता तुमच्याकडे चार पिढ्यांचा हिशोब मागत आहे.\" \n\nही कसली तुलना आहे? यामुळे मोदी सरकारच्या कामावर काय परिणाम झाला, नेमकं कोणतं काम मोदींना करायचं आहे आणि काँग्रेसच्या आधीच्या सरकारमुळे ते शक्य होत नाहीये, याचं स्पष्टीकरण ते देत नाहीत. \n\n38 वर्षं जुन्या राजकीय पक्षाचे आपण अध्यक्ष आहोत म्हणून ते स्वतःला 'महान' लोकांच्या रांगेत नेऊन बसवतात. पण 129 वर्षं जुन्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची ते 'राहुल बाबा' म्हणून टर उडवतात. \n\nआता ही गोष्ट वेगळी आहे की त्यांच्या पक्षात अस्सल बाबांना मोठी किंमत दिली जाते. नुकताच त्यांच्या एका मुख्यमंत्र्यांनी पाच बाबांना मंत्र्याचा दर्जा दिला आहे. \n\nपण अमित शाह तिथंच थांबत नाहीत... \n\nते म्हणतात, \"जेव्हा पूर येतो तेव्हा साप, मुंगूस, कुत्रा, मांजर, चित्ता आणि सिंह हे सर्व जण एकाच वेळी वडाच्या झाडावर चढतात. कारण त्यांना पाण्याची भीती वाटते. मोदींचा जो पूर आला आहे त्याच्या भीतीनं हे सर्व प्राणी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचं काम करत आहेत.\"\n\nकेंद्रात सत्ता असणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षांनी हे उद्गार एखाद्या सार्वजनिक स्तरावर काढले यावर विश्वासच बसत नाही. तुम्ही ते दोनदा किंवा तीनदा ऐकलं तरी तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. \n\nपण अमित शाहंच्या आत्मविश्वासाला तोड नाही. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही प्राण्यांबद्दल बोललात ते कुणाला उद्देशून होतं तर ते म्हणतात, \"मी साप आणि मुंगसाचं उदाहरण यासाठी दिलं की हे दोन्ही प्राणी कधी एकत्र येत नाहीत. पण मोदींची लाट आली त्यामुळं त्यांचे विचार जुळत नसले तरी ते एकत्र येत आहेत. जर त्यांना वाईट वाटलं असेल तर मी त्यांचं नाव देखील घेऊ शकतो, सपा-बसपा, काँग्रेस आणि तृणमूल, तेलुगू देसम आणि काँग्रेस.\"\n\nविरोधी पक्षाची प्रतिक्रिया \n\nत्यांच्या या विधानावर विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येणार हे उघडच होतं. \n\nकाँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला म्हणतात की पूर फक्त काही काळासाठीच येतो आणि हा पूर..."} {"inputs":"पुणे जिल्ह्यातील आंबेगाव इथल्या थोरांदळे गावात एका बोअरवेलमध्ये पडलेल्या 6 वर्षांचा रवीला तब्बल 16 तासानंतर सुखरूपणे बाहेर काढलं.\n\nबुधवारी सांयकाळी 4.30 रवी उघड्या बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला गुरुवारी सकाळी 9 वाजता रवीला बाहेर काढलं. तब्बल 16 तास हे बचावकार्य चाललं आहे. \n\nबोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी बुधवारी रात्री 8 वाजता NDRFचं पथक थोरांदळे गावात दाखल झालं होतं.\n\nसध्या रवीची आरोग्य तपासणी करण्यासाठी जवळच्या मंचर इथल्या सरकारी दवाखाना हलवण्यात आलं आहे. \n\nरवीला कसं बाहेर काढण्यात आलं?\n\n\"बुधवारी 4.30 वाजता एक मुलगा बोअरवेलमध्ये पडला अशी माहिती आम्हाला मिळाली. आम्ही 10 मिनिटांत तयार होऊन घटनास्थळाकडं रवाना झालो. अशा घटना होत असतात. त्यामुळे बचावकार्याची सामग्री आम्ही कायम तयार ठेवत असतो.\" असं, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकातले CRPFचे जवान युवराज शेलार, यांनी सांगितलं. \n\n\"जागेची पाहणी केल्यावर मुलगा 10 ते 15 फूट खाली असल्याचा आम्हाला अंदाज आला. बोअरवेलवर पोतं झाकलं होतं. त्यावर पाय पडल्यानं तो पोत्यासह होलमध्ये पडला. या बोअरवेलची खोली जवळपास 200 मीटर इतकी होती,\" असं NDRF टीमचे कमा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंडंट ऑफिसर आलोक कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.\n\n\"आम्ही बोअरवेलच्या समांतर खोदकाम करायला सुरुवात केली. पण मध्येच मोठा दगड लागला त्यामुळे पुढं खोदायला अवघड जाऊ लागलं. आमच्याकडं दगड फोडण्यासाठी मोठी मशीन होती पण त्याचा वापर करायचं आम्ही टाळलं कारणं त्यामुळं जास्त धूळ निर्माण झाली असती आणि धुळीमुळं मुलाला श्वास घ्यायला त्रास झाला असता. म्हणून आम्ही ड्रिलिंग करून दगड फोडायला सुरुवात केली,\" असंही त्यांनी सांगितलं.\n\nबुधवारी 8 वाजता या ऑपरेशनला चालू केलं होतं ते सकाळी 9 वाजेपर्यंत पूर्ण झालं.\n\n'मला लवकर बाहेर काढा'\n\n\"अधून मधून मुलगा रडायचा. मला लवकर बाहेर काढा, असा बोअरवेलमधून मुलाचा आवाज यायचा. त्याचे वडील जवळच बसलेले होते. ते त्याला धीर द्यायचे. गावातली इतर लोकही त्याच्याशी बोलायचे, मग तो गप्प व्हायचा.\" असं बचाव कार्याचा अनुभव सांगताना आलोक कुमार सांगतात. \n\n2 फूट बोअरवेलच्या समांतर खणलं की मधली भिंत तोडण्यात येत होती. हळूहळू मुलाचा चेहरा, हात दिसू लागले तसंतसं मुलाचा आत्मविश्वास वाढू लागला. असं आम्ही 12 फूटापर्यंत खोदकाम केलं. \n\nत्याच्या पँटमध्ये माती जाऊन त्यात रवीचे पाय रुतले होते. त्यामुळे त्याला वर ओढता येत नव्हतं. शेवटी पायाभोवतीची माती बाजूला सारली आणि रवीला बाहेर काढलं. \n\n\"आम्ही ड्रिलिंग करतोय. तू डोळे बंद कर. असं सांगितलं की तो डोळे मिटून बसायचा. तहान लागली की पाणी मागायचा. आम्ही जसं सांगेल त्याप्रमाणं तो करायचा,\" असं बचाव कार्यात सहभागी झालेले NDRFचे जवान आलोक यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \n\nमुलाला कोणतीही इजा न होता त्याला बाहेर काढायची आमची प्राथमिकता होती. NDRFची टीम आणि रवीमध्ये सुरुवातीपासूनच चांगला संवाद राहिला. त्यामुळेच हे ऑपरेशन यशस्वी झालं. या सगळ्या घटनेचा हिरो हा रवीच आहे. त्याच्या उत्तम प्रतिसादाशिवाय आम्ही त्याला सुखरुप बाहेर काढू शकलो नसतो, असं आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार सुषमा पैकेकरी यांनी सांगितलं. \n\nबजाव कार्यात NDRFच्या टीम कोणती आव्हानं आली?\n\nआमची एकूण 31 NDRF जवानांची टीम होती. मी या टीममध्ये गेल्या साडेपाच वर्षांपासून काम करत आहे. पण बोअरवेलचं बचावकार्य हाताळायची संधी मला पहिल्यांदाच मिळाली.\n\nमाझे वरीष्ठ अधिकारी मोहम्मद शकील आणि माझ्या इतर सहकाऱ्यांना मात्र याचा अनुभव होता. त्यांनी याआधी दोनदा बोअरवेलमधून मुलांना बाहेर काढलं आहे, असं आलोक कुमार यांनी सांगितलं.\n\nबुधवारी..."} {"inputs":"पुण्यात नगरसेवकच नव्हे, तर आमदार आणि खासदारपदापर्यंत जाणारा मार्ग या गणपती मंडळाच्या नेटर्वकमधूनच जातो. \n\nपुणे शहरात नोंदणी झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या काही हजारावर आहे. त्यातली कित्येक अर्धशतकाहूनही अधिक काळ जुनी आहेत. \n\nगणेश मंडळाचा कार्यकर्ता ते नेता हा प्रवास कसा असतो? हे दिनेश थिटे यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nमंडळ कार्यकर्ता ते नेता\n\nदिनेश थिटे यांनी पत्रकार म्हणून अनेक वर्षं पुण्याचा गणेशोत्सव अभ्यासला आहे आणि त्यांच्या पी. एच. डी प्रबंधाचा विषय हा 'पुण्याचा गणेशोत्सव आणि राजकारण' हा होता. \n\nते म्हणतात,\"गणेशोत्सव मंडळात काम करतांना कार्यकर्ता लोकांशी संपर्क कसा करायचा, टीममध्ये काम कसं करायचं अशी सार्वजनिक कामासाठी आणि संघटना बांधणीसाठी आवश्यक असणारी कौशल्यं शिकतो. त्या अर्थानं गणेशोत्सव ही राजकीय कारकीर्दीची बालवाडी आहे. पण राजकारणाचं स्वरूप गुंतागुंतीचं असतं आणि अलीकडच्या काळात तर ते अधिक गुंतागुंतीचं झालं आहे.\" \n\n\"त्यामुळे सध्या गणेशोत्सवातून जे प्रशिक्षण मिळतं ते पुरेसं ठरत नाही. त्याच्या पुढे जाऊन त्या कार्यकर्त्याला संबंधित राजकीय संघटनेत काम करावं लागतं. केवळ गण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेशोत्सवाच्या माध्यमातनं स्थानिक पातळीवर उत्तम जनसंपर्क झाला आहे, तेवढं पुरत नाही. पण सुरुवात करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी हे खूप चांगलं माध्यम आहे. आपली प्रतिमा निर्माण करणं, सहका-यांची टीम तयार करणं हे सगळं इथं करता येतं,\" थिटे सांगतात.\n\nपुण्याच्या राजकारणावर मंडळांचा प्रभाव\n\nगणपती मंडळांचा पुण्याच्या राजकारणावर नेमका काय प्रभाव पडतो हे पाहण्यासाठी तन्मय कानिटकर यांचं मत पाहणं योग्य ठरू शकतं. \n\nतन्मय कानिटकर यांची 'परिवर्तन' ही संस्था पुण्यात काम करते. राजकीय पक्षांचे, नगरसेवकांचे, महानगरपालिकेचे कामकाज यावर ही संस्था नजर ठेवून असते. त्यांनीही गणेशोत्सवाचा राजकारणावर प्रभाव पुण्यात कसा असतो याचं अनेक वर्षं निरिक्षण केलं आहे. \n\nया विषयावर लिहलेल्या ब्लॉगमध्ये तन्मय लिहितात, \"गणेश मंडळांचा अत्यंत मोठा फायदा म्हणजे कार्यकर्ते. निष्ठावान आणि पडेल ते काम करण्याची तयारी व कुवत असलेले कार्यकर्ते न मिळणं ही तक्रार सामाजिक संस्थांपासून राजकीय पक्षांपर्यंत सर्वांचीच. \n\n\"त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीमुळे तावून सुलाखून निघालेला कार्यकर्ता राजकीय पक्षाच्या सभा-मोर्चा, निवडणुकीच्या वेळी मतदारांना त्यांचे मतदान केंद्र वगैरे सांगणाऱ्या स्लिपा वाटण्याचे काम अशा विविध वेळी उपयोगी पडतो. वर्गणीच्या निमित्ताने त्या भागातलं घर अन् घर माहीत झालेला कार्यकर्ता राजकीय पुढाऱ्याला प्रचाराच्या दृष्टीने फारंच महत्वाचा असतो यात नवल ते काय! \n\n\"असा कार्यकर्ता त्याला गणेश मंडळ सोडून कुठेही मिळत नाही ही आजची सत्य परिस्थिती आहे. आम्हाला आमच्या 'परिवर्तन' संस्थेत काम करतानाही गणेश मंडळात काम केलेल्या आणि न केलेल्या कार्यकर्त्यांत फरक जाणवतो. सहजपणे आलेला बिनधास्तपणा, आत्मविश्वास हे गुण त्यांना त्यांच्या मंडळात केलेल्या कामामुळे मिळालेले असतात. शिवाय छोट्या मोठ्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी जी धडाडी लागते तीही मंडळाचे काम केलेल्यांमध्ये अधिक असल्याचे जाणवते,\" कानिटकर लिहितात. \n\nभाऊ-दादा-साहेब म्हणणाऱ्यांची फौज\n\nसाहजिक आहे की सगळेच राजकीय पक्ष आणि नेते या गणेश मंडळांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. \"पुण्याच्या स्थानिक राजकारणातील बहुतांश राजकीय नेत्यांची मुळं ही सार्वजनिक गणेशोत्सवात आहेत. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या मंडळांच्या पातळीवरच्या जनसंपर्काचा परिणाम अधिक होतो. विधानसभा-लोकसभेच्या निवडणुकीची गणितं वेगळी आहेत. तेवढे मोठे झाले की मग..."} {"inputs":"पुण्यात भाजपच्या 'शक्ती केंद्र प्रमुख' संमेलनात ते बोलत होते. यावेळी बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बूथ प्रमुखांना भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मार्गदर्शन केलं. \n\nभाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी भाषणात महाराष्ट्रात भाजप यंदा 43 जागा जिंकणार त्या 41 होऊ देणार नाही, असं म्हटलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात 43वी जागा ही बारामतीची असेल, असं म्हणत सुप्रिया सुळे यांना थेट आव्हान दिलं.\n\nमुख्यमंत्री काय म्हणाले हे पाहाण्यासाठी इथं क्लिक करा \n\nत्यावर \"बारामतीमध्ये भाजपचा उमेदवार कोण असेल - नरेंद्र मोदी, अमित शहा की देवेंद्र फडणवीस?\" असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विचारला आहे.\n\nशरद पवारांची प्रतिक्रिया\n\nफडणवीसांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार माध्यमांशी बोलताना देताना म्हणाले, \"माझ्या शुभेच्छा आहेत. भाजपने 48 जागांची का तयारी केली नाही? लोकशाहीमध्ये कोण काहीही बोलू शकतं. त्यांच्या तोंडाला लगाम घालू शकत नाही.\" \n\nसुप्रिया सुळेंसाठी बारामती कठीण? \n\nबारामती मतदारसंघाची 2014 ची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. राष्ट्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजपच्या साथीनं सुप्रिया सुळे यांना चांगलीच टक्कर दिली होती.\n\nमात्र महादेव जानकरांना भाजपचं कमळ चिन्ह देण्यात आल नव्हतं, तेव्हा त्यांनी 'कपबशी' या चिन्हावर निवडणूक लढविली होती.\n\nया अटीतटीच्या लढतीत जानकारांना 4 लाख 51 हजार 843 मतं मिळाली तर सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात 5 लाख 21 हजार 462 मतं पडली. \n\nबारामती लोकसभा मतदार संघात खडकवासला भागातून सुप्रिया सुळेंना सर्वांत कमी मतदान झालं होतं. \n\nनरेंद्र मोदींचा करिश्मा, मतदारांना हवं असलेलं परिवर्तन, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाजलेलं धनगर समाजाचं आरक्षण आंदोलन, दौंड-इंदापूरमधील स्थानिक राजकारण आणि बारामतीच्या २२ गावांमधला दुष्काळ, अशा अनेक घटनांचा फायदा त्यावेळी महादेव जानकरांना झाला होता. \n\nतेव्हा प्रचाराच्या काळात अजित पवारांचा एक व्हीडिओ सुद्धा व्हायरल झाला होता, ज्यात अजित पवारांनी मासाळवाडीमध्ये मतदारांशी बोलताना \"माझ्या बहिणीला (सुप्रिया सुळेंना) मतदान नाही झालं तर गावाचे पाणी बंद\" करण्याची धमकी दिल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी दिलं होतं.\n\nयाविरोधात आम आदमी पार्टीच्या उमेदवार सुरेश खोपडे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.\n\nबारामतीमध्ये सध्या काय समीकरण आहे? \n\n2019च्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला तर यावेळी मतदार राजा नाराज असल्याचं वातावरण आहे. महादेव जाणकरांनी आपण बारामतीतून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. \n\nपण गेल्या निवडणुकीत साथ दिलेला धनगर समाज यंदा मात्र जानकरांवर नाराज आहे. धनगरांच्या आरक्षणाचं त्यांनी दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही.\n\nखासदार सुप्रिया सुळे यांचा शहरी भागातील मतदारांबरोबर जनसंपर्क वाढला आहे. मात्र मध्यमवर्गीय शहरी मतदारांवर भाजपची भुरळ अजूनही आहे, या परिस्थितीत शहरी मतदारांना राष्ट्रवादीकडे वळवणं हे सुप्रियासुळेंसमोर आव्हान असल्याचं पुण्यातले दैनिक सकाळचे प्रिन्सिपल करस्पॉन्डन्ट उमेश घोंगडे यांना वाटत.\n\nबारामती, दौंड, इंदापूर, भोर, वेल्हा, मुळशी आणि खडकवासला या पट्ट्यांत स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आणि वाद आहेत. या नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभं करण्यात त्यांना कितपत यश मिळतं, यावर बरंच अवलंबून असल्याचं स्थानिक जाणकार सांगतात.\n\nतर बारामतीची निवडणूक सुप्रिया सुळेंसाठी यंदा सोपी नाही. \"बारामतीत..."} {"inputs":"पुण्यात रेमडेसिवीरसाठी लागलेली रांग\n\nपुन्हा रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड, व्हेंटिलेटरर्स, ऑक्सिजनची कमतरता जाणवते आहे. या कमतरतेबरोबरचं 'रेमडेसिवीर' या इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवतोय. \n\nराज्य सरकारच्या अंदाजानुसार सध्या राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे साधारण रोज 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरू आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर एप्रिलअखेर दिवसाला दीड लाख इंजेक्शन्सची आवश्यकता भासू शकते. \n\nत्या अनुषंगाने या इंजेक्शनचं उत्पादन कमी पडत असल्याचं चित्र आहे. हे इंजेक्शन का दिलं जातं? याचं उत्पादन का कमी पडतंय? रेमडेसिवीरचा काळा बाजार कसा केला जातोय? या इंजेक्शनअभावी लोकांची स्थिती काय होत आहेत? याचा हा रिपोर्ट.. \n\nकाय आहे रेमडेसिवीर? \n\nरेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर प्रभावी मानलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोव्हिड-19 रुग्णांवरचा प्रभावी उपाय असल्याचं म्हणत याची शिफारस केली होती. \n\n30 जून 2020 पासून हे इंजेक्शन महाराष्ट्रात वापरायला परवानगी देण्यात आली. सिप्ला (मुंबई), हेट्रो हेल्थकेअर (हैद्राबाद), ज्युबीलियंट लाईफसायंन्सेस (दिल्ली), इलि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या लेबोरेटरीज (अर्जेंटीना), डॉ. रेड्डीज (हैद्राबाद), झायडस् कॅडिला (अहमदाबाद) या सहा कंपन्यांची रेमडेसिवीर इंजेक्शन्स महाराष्ट्रात वापरली जात आहेत. \n\nकोरोना रुग्णांवर याचा प्रभावीपण परिणाम होत असल्याने अधिक गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णाला हे इंजेक्शन दिलं जातं. \n\nजे. जे. हॉस्पिटलचे औषधवैद्यक शास्त्राचे पथक प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड सांगतात, \"कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसाला होतो. HRCT ही चाचणी करून हा संसर्ग किती वाढला आहे हे तपासलं जातं. त्याचा स्कोअर असतो. 25 पैकी 5 पर्यंतचा स्कोअर हा गंभीर मानला जात नाही. पण 6 च्या पुढचा स्कोअर आला म्हणजे संसर्ग जास्त आहे. अधिक संसर्ग असणाऱ्या या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जातं. यामध्ये वयाची अट नाही. ज्यांना संसर्ग अधिक त्यांना हे इंजेक्शन दिलं जातं. गरोदर महिला आणि बाळाला अंगावरचं दूध पाजणाऱ्या मातांना मात्र हे दिलं जात नाही.\" \n\nतुटवड्याची कारणं कोणती?\n\nसध्या 6 कंपन्यांकडून 'रेमडेसिवीर' इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. त्यात अधिकचा पुरवठा करणाऱ्या 4 कंपन्या आहेत. \n\nया इंजेक्शनसाठी लागणारा कच्चा माल आयात करावा लागतो. तो भारतात उपलब्ध नाही. त्यामुळे कच्च्या मालाच्या आयातीपासून ते उत्पादनाची प्रक्रिया मोठी आहे. \n\nमहाराष्ट्र नोंदणीकृत औषध विक्रेते संघटनेचे ('एमआरपीएस') जिल्हा संघटक सुशील माळी सांगतात, \"गेल्या अनेक दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांकडून पुरवठा होत नाहीये. मला सरकारने रायगड जिल्ह्यासाठी कमी किमतीत रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी नियुक्त केलंय. पण माझ्याकडे इंजेक्शनचा पुरवठाच होत नाहीये. जिथे 500 इंजेक्शनची मागणी आहे तिथे दोन दिवसाला 60-70 इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. काही कंपन्या या खासगी रुग्णालयांना पुरवठा करत नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांकडून या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्यामुळे काळा बाजार होतोय.\"\n\nते पुढे सांगतात, \"हे इंजेक्शन 6 महिने साठवून ठेवता येतं. आता याची मर्यादा 12 महिन्यांपर्यंत वाढवली आहे. पण याआधी 6 महिन्यांची मर्यादा असल्यााने त्याचा साठा करता आला नाही.\"\n\nकोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या व्यक्तीला हे इंजेक्शन दिलं जातं. पण काही रुग्णालयात लक्षणं नसलेल्या किंवा गरज नसलेल्या रुग्णांनाही रेमडेसिवीर इंजेक्शन दिलं जात असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलं..."} {"inputs":"पुण्यात हृदय प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलं. विशेष म्हणजे, हृदय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आपल्या गाड्यांची कुठलीही अडचण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा विमानतळावरच थांबून राहिला. पुणे मिररनं ही बातमी दिली आहे.\n\nपुण्यातल्या रूबी हॉल क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण केलं जाणार होतं. यासाठी सोलापुरातील एका हॉस्पिटलमधून धडधडणारं हृदय चार्टर्ड प्लेननं पुणे विमानतळावर आणण्यात आलं. त्यानंतर तिथून हे हृदय रूबी हॉल क्लिनिकला न्यायचं होतं.\n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याच दिवशी नियोजित पुणे दौरा होता. मुख्यमंत्री गणपती दर्शनासाठी आले होते. मात्र, हृदय नेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ग्रीन कॉरिडॉरला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून काही वेळ विमानतळावर थांबून राहण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.\n\nरूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि डीसीपी देशमुख यांचे आभार मानले. \n\nपुण्यात या वर्षीचं हे 10 वं हृदय प्रत्यारोपण होतं, तर 100 वं ग्रीन कॉरिडॉर होतं.\n\n2. आरेतील कारशेडविना मुंबईतील 'मेट्रो 3' अ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"शक्य : अश्विनी भिडे\n\nमुंबईतील 'मेट्रो 3' प्रकल्पासाठी आरे परिसरात कारशेड उभारणं सोयीचं असून, कारशेड हलवावी लागल्यास प्रकल्पच पूर्ण होऊ शकणार नाही, असं मत अश्विनी भिडे यांनी व्यक्त केलंय. भिडे या मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या संचालक आहेत. लोकसत्तानंही बातमी दिलीय.\n\nया पार्श्वभूमीवर एसएनडीटी विद्यापीठनं मुंबईतील सार्वजनिक वाहतूक आणि पर्यावरणाच्या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. त्यात अश्विनी भिडे बोलत होत्या. \n\n'मेट्रो 3'च्या कारशेडवरून मुंबईतील वातावरण तापलंय. कारशेडसाठी 2 हजार 646 झाडे हटवावी लागणार आहेत. वृक्ष प्राधिकरणानं ही झाडं हटवण्यासाठी परवानगी दिली असली तरी पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवला आहे. \n\nकांजूरमार्गची जमीन मिळण्यात सरकारला अडचणी येत असून, तिथं कारशेड उभारणं किचकट प्रक्रिया आहे. शिवाय, आरेतली झाडं तोडली, तरी त्या बदल्यात 23 हजार 846 झाडं लावली जातील, असेही भिडे यांनी सांगितलं.\n\nदुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मेट्रो 3 साठी झाडं तोडण्याचं समर्थन केलं आहे.\n\n\"पर्यावरण आणि विकास यांचा समतोल राखला गेलाच पाहिजे. मात्र, विकासासाठी झाडे तोडणं गरजेचं असल्यास हरकत घेऊ नये. मेट्रो कारशेडला विरोध हे मुंबईकरांचे नुकसान ठरेल.\" असं गडकरी म्हणाले. \n\n3. जागा वाटपात झुलवण्यामागे प्रकाश आंबेडकरांना संघाची फूस : जलील\n\nएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केलीय आहे. \n\nते म्हणाले, \"आठ जागा देऊन एमआयएमला झुलत ठेवलं जातंय. असं करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रकाश आंबेडकरांना फूस आहे का, अशी शंका येतेय.\" लोकसत्तानं ही बातमी दिलीय.\n\nजागावाटपाच्या प्रक्रियेत मला जाणीवपूर्वक खलनायक ठरवण्याची प्रक्रिया हाती घेतली जात असल्याची खंतही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलीय.\n\n\"पूर्वी बोलणी करताना 98 जागांचा प्रस्ताव दिला होता. कमी करण्यास सांगितल्यानंतर 74 जागांची यादी दिली. ओवेसी आणि आंबेडकरांमध्ये चर्चा झाली असली तरी तोडगा निघाला नाही. मात्र, वंचितच्या प्रवक्त्यांकडून एमआयएमला 17 जागा मिळाल्याचे पत्रक काढले गेले.\" असं जलील म्हणाले.\n\n4. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले तब्बल 37 निर्णय\n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत तब्बल 37 निर्णय घेतले गेले. मराठवाड्यातल्या..."} {"inputs":"पुण्यातल्या पेशवा साम्राज्याचं एक पेंटिंग\n\nपण पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगावमध्ये दरवर्षी या विजयाचा उत्सव साजरा करणाऱ्या लाखो दलितांना आत्तापर्यंत कुठल्याही \"राष्ट्रवाद्याने\" देशद्रोही असल्याचं प्रमाणपत्र देण्याची हिंमत केलेली नाही.\n\nदरम्यान, पेशव्यांचा गड समजल्या जाणाऱ्या शनिवार वाड्यात दलितांना प्रदर्शन करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी विनंती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं पुणे पोलिसांकडे केली आहे.\n\n\"अशा उत्सवामुळं जातीय भेद वाढेल,\" असं ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांचं म्हणणं आहे.\n\nदलितांच्या या उत्सवावर ब्राह्मण महासंघाला आक्षेप का असावा?\n\nदलितांचा उत्सव\n\nहे जाणण्यासाठी दोन गोष्टी समजणं गरजेचं आहे की. एक म्हणजे, अतीशूद्र (म्हणजेच वर्ण व्यवस्थेच्या बाहेरील जाती) महारांविषयी पेशवा राज्यकर्ते काय विचार करत होते. आणि दुसरं म्हणजे, कसं त्यांनी महारांच्या दुरवस्थेला जबाबदार सामाजिक व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी जातीय भेदभावांच्या नियमांची कठोर अमंलबजावणी केली.\n\nया भीमा कोरेगावात दोनशे वर्षांपूर्वी, म्हणजे 1 जानेवारी 1818ला अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जवळपास 800 महारांनी चित्पावन ब्राह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्मण पेशवा दुसरा बाजीरावच्या 28 हजार सैनिकांना गुडघे टेकायला भाग पाडलं. \n\nहे महार सैनिक इस्ट इंडिया कंपनीच्या बाजूनं लढले होते आणि याच युद्धानंतर पेशव्यांचं साम्राज्य संपुष्टात आलं होतं.\n\nयंदा 1 जानेवारी 2018ला भीमा कोरेगावात देशभरातून हजारो दलित एकत्र येत विजयाची दोनशे वर्षं साजरी करणार आहेत. \n\nइंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, तरुण दलित नेते आणि गुजरातच्या वडगावमधून अपक्ष निवडून आलेले आमदार दिग्नेश मेवानी या उत्सवात सहभागी होणार आहे.\n\nअस्मितेची लढाई\n\nजे इतिहासकार महार आणि पेशवा सैन्यात झालेल्या युद्धाकडे 'परदेशी आक्रमक इंग्रज विरुद्ध भारतीय राज्यकर्त्यांचं युद्ध' म्हणून बघतात, ते तथ्याप्रमाणं चुकीचे नाहीत. \n\nपण हा प्रश्नही विचारला गेला पाहिजे की, हे महार इंग्रजांकडून पेशव्यांविरुद्ध लढले तरी का?\n\nजिग्नेश मेवानी या उत्सवात सहभागी होणार आहे.\n\nमहारांसाठी ही इंग्रजांची नव्हे तर त्यांच्या अस्मितेची लढाई होती. चित्पावन ब्राह्मण व्यवस्थेशी प्रतिशोध घेण्याची ही त्यांच्यासाठी एक संधी होती. कारण दोनशे वर्षांपूर्वी पेशव्यांनी महारांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली होती.\n\nअतिशूद्र, म्हणजेच वर्णव्यवस्थेच्याही बाहेरच्या मानल्या गेलेल्या अस्पृश्यांशी जो व्यवहार प्राचीन भारतात होत होता, तोच व्यवहार पेशव्यांनी महारांशी केला होता.\n\nइतिहासकारांनी अनेक ठिकाणी त्याकाळातील वर्णव्यवस्थेचं वर्णन करून ठेवलं आहे.\n\nगावात प्रवेश करतेवेळी महारांना आपल्या कमरेला एक झाडू बांधावा लागायचा, जेणेकरून त्यांच्या 'प्रदूषित आणि अपवित्र' पावलांचे ठसे त्यांच्या कमरेच्या मागे लटकवलेल्या झाडूने पुसले जातील.\n\nत्यांना गळ्यात एक भांडंही लटकवावं लागायचं, आणि थुंकायचं झाल्यास त्यातच थुंकावं लागायचं, जेणेकरून त्यांच्या थुंकीनं \"एखादी सवर्ण जातीतील व्यक्ती प्रदूषित आणि अपवित्र न व्हावी\".\n\nसवर्णांच्या विहिरीतून किंवा पाणवठ्यावरून पाणी घेण्याचा विचारही ते करू शकत नव्हते.\n\nब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी\n\nप्राचीन काळापासून भारतात चालत आलेल्या या नियमांविरुद्ध बौद्ध, जैन, अजित केसकंबलिन आणि मक्खलिपुत्त गोसाल संपद्रायाचे लोक वारंवार विद्रोह करत होते. \n\nपण दरवेळेस या दलितविरोधी व्यवस्थेची पुनर्स्थापना करण्यात येत होती.\n\nसुरत येथील इस्ट इंडिया कंपनीचा एक कारखाना.\n\nअशा व्यवस्थेत राहणारे महार दलित ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात सहभागी झाले. पेशवा सैनिकांसोबतच ते..."} {"inputs":"पुरी येथे सुदर्शन पटनाईक यांनी योग दिनाचे वालुकाशिल्प तयार केले आहे.\n\nरांची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग कार्यक्रमाचं नेतृत्व केलं. योग हे सर्व धर्म, प्रांतांच्या पलीकडे आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह खासदारांनी संसदेच्या प्रांगणात खासदारांनी योगासनं केली.\n\nदिल्लीमध्ये विविध कार्यालयांमध्ये एकत्र योगासनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून अरुणाचल प्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत योग दिन साजरा केला जात आहे.\n\nदिल्लीमधील फ्रेंच दूतावासातही योगासनांचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळेस दूतावासातील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.\n\nदिल्लीमधील फ्रेंच दूतावासातील योगासनं\n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये योगगुरू रामदेव बाबा यांच्याबरोबर योगासनं केली. \n\nनांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस आणि योगगुरू रामदेव बाबा\n\nतर मुंबईत गेटवे ऑफ इंडियासमोर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने योगासनांचा कार्यक्रम घेतला.\n\nशिल्पा शेट्टी मुंबईत\n\nगेटवे ऑफ इंडियासमोरील दृश्य\n\nजम्मू आणि काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा जवानांनी योगासनं केली. ही जम्मू येथील छायाचित्रं आहेत.\n\nउंच डोंगराळ प्रदेशातील लेह येथे इंडो-तिबेटीयन पोलीस दलाच्या जवानांनी योगासनं केली.\n\nइंडो-टिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP)च्या जवानांनी 14 हजार फूट उंचीवर ही योगासनं केली आहेत. रोहतांग पास इथे तापमान आता उणे 10 अंशावर आहे.\n\nबर्फात योगासनं!\n\nनेपाळमध्ये जनकपूर येथे जानकी मंदिराच्या आवारामध्ये भारतीय दुतावासाने योगदिनाचे आयोजन केले होते. त्यामध्ये शेकडो लोक सहभागी झाले आहेत.\n\nआगरतळा येथे आसाम रायफल्सने एक महिनाभर चालणाऱ्या मोफत योगशिबिरामध्ये जाऊन योगासनं केली.\n\nअरुणाचल प्रदेशातील इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या नवव्या बटालियनच्या जवानांनी तेजू, लोहितपूर येथे नदीमध्ये योगासनं केली.\n\nअरुणाचल प्रदेशात लोहितपूर येथे ITBPच्या जवानांनी योगासनं केली. त्यामध्ये घोडे आणि कुत्र्यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते.\n\nडेझर्ट चार्जर ब्रिगेडने जैसलमेर येथे वाळवंटात योगासनं केली.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"पूजा चव्हाण आणि तिचे वडील\n\nगेल्या चार-पाच दिवसांपासून चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तिच्या वडिलांनी प्रथमच समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. \n\nपूजाचे वडील काय म्हणाले?\n\n\"पूजा चव्हाण ही खूप चांगली मुलगी होती. लोक तिला विनाकारण बदनाम करत आहेत. तिच्या डोक्यावर 25-30 लाख रुपये कर्ज होतं. या काळात माझं मन लागत नाही, मला खूप ताण येतोय, असं म्हणून आठ दिवसांपूर्वी पूजा पुण्याला गेली होती,\" असं लहू चव्हाण यांनी म्हटलं. \n\n\"त्यानंतर हे सगळं सुरू आहे. आमची बदनामी करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. कृपया करून माझ्या मुलीला बदनाम करू नका, या बातम्या थांबवाव्यात,\" असं पूजाचे वडील लहू चव्हाण म्हणाले. \n\nपूजा चव्हाण कोण आहे?\n\nपूजा चव्हाण ही 22 वर्षीय तरुणी मूळची परळी, जिल्हा बीड येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या सोसायटीमध्ये राहत होती.\n\nपूजाने महाविकास आघाडीमधील एका मंत्र्यामुळे आत्महत्या केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर केल्या जात आहेत. \n\n\"पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहाता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्याकडे ज... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ातो. पोलिसांनी स्यू मोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,\" अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.\n\nभाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.\n\n 'पुण्याच्या वानवडी परिसरात राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने 9 फेब्रुवारी 2021 रोजी मध्यरात्री एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. परंतु हे प्रकरण केवळ आत्महत्येचे नसल्याचे निदर्शनास आले आहे.\n\nशिवसेना पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आमदार व आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नेत्याचे नाव याप्रकरणी पुढे आले आहे. या मंत्र्यांचे व आत्महत्या केलेल्या तरुणीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप्स व काही फोटो व्हायरल होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या नावे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन,याप्रकरणी तात्काळ विशेष शोध पथकाकडून (एसआयटी) चौकशी करावी.' असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. पूजा चव्हाण या तरुणीसोब संजय राठोड यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. यापार्श्वभूमीवर संजय राठोड यांना अखेर राजीनामा द्यावा लागला.\n\nकाही आठवड्यांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. पण याप्रकरणात ठाकरे सरकारने वेगळा न्याय का केला? शरद पवार असे धाडस कधी दाखवणार? असे प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत.\n\nपर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही दिशा मृत्यू प्रकरणात आरोप झाले होते. भाजपचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेच्या युवा मंत्र्याला वेगळा न्याय का? असा टोला लगावला आहे.\n\n'शिवसेनेच्या युवा मंत्र्यांना वेगळा न्याय का?'\n\nनितेश राणे म्हणाले, \"सामान्य शिवसैनिकाला एक न्याय. मग हा न्याय \"युवा मंत्री\"ला पण लागू होतो. तो राजीनामा कधी?\" असा प्रश्न राणेंनी विचारला आहे.\n\n\"संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन ठाकरे सरकारने उपकार केले नाहीत. भाजपच्या दाबावामुळे हा राजीनामा घेतला आहे. अठरा दिवस उद्धव ठाकरेंनी त्यांना पाठिशी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"घातले. 22 वर्षीय तरुणीचा या प्रकरणात मृत्यू झाला. या तरुणीने गर्भपात केला. याची चौकशी झाली पाहिजे.\" अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली.\n\n'शरद पवार धाडस कधी दाखवणार?'\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर आणि त्यांची वैयक्तिक माहिती उघड झाल्यानंतर त्यांचा राजीनामा का घेतला नाही? असा प्रश्न भाजपनं उपस्थित केला आहे.\n\nभाजपचे प्रेदेधाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, \"उद्धव ठाकरेंनी जे धाडस दाखवलं ते साहस शरद पवार यांनी दाखवणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार मागणी केली होती की धनंजय मुंडे प्रकरणात हाच निर्णय घेतला गेला असता तर सरकारची इज्जत राहिली असती. नैतिकतेच्या आधारावर अशा मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे.\" \n\n'धनंजय मुंडे प्रकरण वेगळं'\n\nदुसऱ्या बाजूला पूजा चव्हाण प्रकरणात सातत्याने संजय राठोड यांच्यावर आरोप करणाऱ्या भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मात्र धनंजय मुंडे प्रकरण वेगळं असल्याचं म्हटलं आहे.\n\nसंजय राठोड यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केलीय. धनंजय मुंडे प्रकरणाबाबत बोलताना मात्र त्यांनी दोन प्रकरणांची तुलना करता येणार नाही असं म्हटलंय.\n\n\"तुम्ही धनंजय मुंडे आणि संजय राठोड प्रकरणात गल्लत करू नका,\" असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.\n\nमहाविकास आघाडी सरकारमधील हा पहिला राजीनामा असल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने गेल्या काही काळात आरोप झालेल्या इतर मंत्र्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जात आहे.\n\nराज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतेय. यामुळे विरोधकही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु शकते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"पूर परिस्थिती का निर्माण होते?\n\nपूर परिस्थितीमुळे या शेजाऱ्यांमधला तणाव वाढतो. वैतागलेले दोन्ही बाजूंचे नागरिक त्यांना होणाऱ्या त्रासाला दुसरी बाजू जबाबदार असल्याचं म्हणतात. \n\nयावर्षी पुरामुळे या भागात हाहाःकार माजला आहे. नेपाळ आणि बांगलादेशात 12 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला असून भारताच्या उत्तरेकडील आणि ईशान्येकडील 30 लाख नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. \n\nनेपाळ आणि भारतादरम्यान 1,800 किलोमीटरची खुली सीमारेषा आहे. नेपाळमधून भारतामध्ये तब्बल 6,000 नद्या आणि ओढे वाहून येतात. आणि कोरड्या मोसमांमध्ये गंगा नदीला असलेल्या पाण्यापैकी 70 टक्के पाणी या नद्या आणि ओढ्यांतून येतं. \n\nम्हणूनच जेव्हा या नद्या-ओढ्यांना पूर येतो तेव्हा नेपाळ आणि भारतामध्ये हाहाःकार होतो. \n\nनकाशा\n\nगेल्या काही वर्षांमध्ये नेपाळकडील सीमाभागातला असंतोष वाढलेला आहे. भारताने सीमेजवळ केलेल्या बांधकामामुळे पाणी भारतामध्ये वाहून जात नसल्याचं नेपाळचं म्हणणं आहे.\n\nपूर्व नेपाळमध्ये दोन वर्षांपूर्वी पाहणी करत असताना बीबीसीला भारताच्या बाजूला अशाच स्वरूपाचं बांधकाम आढळलं होतं. ही तीच जागा होती जिथे 2016मध्ये दोन्ही देशांच्या स्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"थानिकांमध्ये संघर्ष झाला होता. पाणी रोखण्यासाठी भारताने घातलेल्या बंधाऱ्यावर नेपाळने आक्षेप घेतला होता. \n\nअशा प्रकारच्या 10 बांधकामांमुळे नेपाळमधील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली जात असल्याचं नेपाळी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. \n\nहे रस्ते असल्याचं भारतीय अधिकारी सांगत असले तरी हे सीमेजवळच्या भारतीय गावांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेले बंधारेच असल्याचं नेपाळमधल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\nनेपाळमधील पूर परिस्थिती\n\nदक्षिण नेपाळमधल्या रौताहत जिल्ह्यातलं मुख्य शहर असणारं गौर गेल्या आठवड्यात तीन दिवस पाण्याखाली होतं. आणि आता पुन्हा तणाव निर्माण होतो का, याची अधिकाऱ्यांना भीती होती. \n\n\"बऱ्याच वेळानंतर भारतीय बंधाऱ्यांखालील दोन दरवाजे उघडण्यात आले आणि त्याने काहीसा दिलासा मिळाला,\" पोलीस निरीक्षक कृष्णा धाकल यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nभारतीय अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.\n\nगेली अनेक वर्षं या दोन देशांमध्ये या मुद्द्यावरून बैठका होऊनही त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. मे महिन्यात पाण्याचं नियोजन करणाऱ्या नेपाळी आणि भारतीय अधिकाऱ्यांदरम्यान बैठक झाली. त्यावेळी सीमेजवळ 'रस्ते आणि इतर प्रकारचं बांधकाम' सुरू असल्याचं मान्य करण्यात आलं, पण यावर 'मुत्सद्दी चर्चा' होणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं. \n\nभारतीय अधिकाऱ्यांसमोर योग्य रीतीने मुद्दा न मांडल्याचा आरोप करत ही बोलणी करणाऱ्या नेपाळी अधिकारी आणि मुत्सद्द्यांवर त्यांच्या देशातून टीका होत आहे. \n\nकोसी नदी\n\nपण याचा अर्थ भारतीयांना पुराचा त्रास होत नाही, असा नाही. एकट्या बिहारमध्ये तब्बल 19 लाख लोकांना पुरामुळे त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागलं असल्याचं बिहार सरकारने सोमवारी जाहीर केलं. \n\nकोसी आणि गंडक या गंगेच्या उपनद्यांना पूर आला की बिहारला त्याचा सर्वात मोठा फटका बसतो. आणि धरणांचे दरवाजे उघडत खालच्या बाजूच्या भूभागांना अडचणीत आणण्याचा दोष बहुतेकदा नेपाळला देण्यात येतो. \n\nपण खरं म्हणजे दोन्ही नद्यांवरची ही धरणं नेपाळमध्ये असली तरी त्यांचं नियंत्रण भारत सरकारकडे आहे. दोन्ही देशांनी 1954 आणि 1959मध्ये केलेल्या कोसी आणि गंडक करारानुसार हे करण्यात येत आहे. \n\nपूर नियंत्रणं, पाणी पुरवठा आणि जलविद्युत निर्मिती या उद्देशाने भारताने ही धरणं बांधली. पण याचा स्थानिकांना काहीच फायदा होत नसल्याने नेपाळमध्ये यावरून अनेक वाद निर्माण झाले.\n\nतर ही धरणं म्हणजे दोन..."} {"inputs":"पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्री (15\/16 जून) चीन आणि भारतीय लष्करादरम्यान समोरासमोर झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह 19 जवानांचा मृत्यू झालाय.\n\nमंगळवारी रात्री उशीरा भारतीय लष्करानं याविषयीचं अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं. \n\nयात म्हटलंय, \"भारत आणि चीनचं लष्कर गलवान भागातून मागे हटलंय. 15\/16 जूनच्या रात्री इथेच दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान चकमक झाली. चकमक आणि वादग्रस्त भागातल्या ड्युटी दरम्यान 17 भारतीय सैनिक गंभीररित्या जखमी झाले होते. शून्याच्या खाली असणारं तापमान आणि समुद्रसपाटीपासून अतिशय उंचावर असलेल्या या भागामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या या 17 सैनिकांचा मृत्यू झालाय. इथं एकूण 20 भारतीय सैनिकांचा मृत्यू झालेला आहे. भारतीय लष्कर देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वासाठी कटिबद्ध आहे.\"\n\nयापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये भारतीय सैन्याने एक अधिकारी आणि दोन जवान मृत्युमुखी पडल्याचं म्हटलं होतं. दोन्ही देशांच्या सैन्याचे जेष्ठ अधिकारी तणाव कमी करण्यासाठी चर्चा करत असल्याचंही यात म्हटलं होतं. \n\nपीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार पूर्व लडा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"खमध्ये भारत आणि चीनेच्या सीमेवर - लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलवर (LOAC) सोमवारी दोन्ही देशांदरम्यान हिंसक चकमक झाल्याननंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. यामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरही सहभागी झाले होते.\n\nचीनची सरकारी वृत्तसंस्था शिनुआने दिलेल्या वृत्तानुसार पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA)चे पश्चिम थिएटर कमांडचे प्रवक्ते चांग शुई ली यांच्या अधिकृत व्हिबो अकाऊंटवर त्यांचं निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये भारताने आपल्या सैनिकांना रोखावं आणि वाद संपुष्टात आणण्यासाठी संवादाचा योग्य मार्ग अवलंबून पुढे जाण्याबद्दल म्हटलं आहे. \n\nचांग यांनी म्हटलंय, \"भारतीय सैनिकांनी आपलं वचन मोडलं आणि पुन्हा एकदा LAC ओलांडली. चीनी सैन्याला मुद्दामून डिवचण्यात आलं आणि त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन्ही बाजूंदरम्यान समोरासमोर झटापट झाली आणि यामुळेच जीवितहानी झाली. भारताने आपल्या सैनिकांना रोखावं आणि चर्चेद्वारे हा वाद सोडवण्यात यावा अशी मागणी मी करतो.\"\n\n45 वर्षांनी सीमेवर जीवितहानी\n\nभारत-चीन या दोन्ही देशांचं सैन्य गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच लडाखमध्ये आमनेसामने आलं आहे. गेल्या महिन्यातच दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान लडाखच्या पूर्वेकडील पँगॉन्ग आणि सिक्कीमच्या नथुलामध्ये झटापट झाली होती. आणि तेव्हापासून हा तणाव कायम आहे. यानंतर सीमेवर दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले. \n\nयापूर्वी भारत-चीन सीमेवर 1975मध्ये म्हणजेच 45 वर्षांपूर्वी सैनिकांचा जीव जाण्याची घटना घडली होती. तेव्हा भारतीय सैन्याच्या गस्त पथकावर अरुणाचल प्रदेशात LACवर चीनी सैन्याने हल्ला केला होता. यापूर्वी 1967मध्ये नथुलामध्ये सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. \n\nचीनी सैनिकांचाही या झटापटीदरम्यान मृत्यू झाल्याच्या बातम्या भारतीय मीडियामध्ये येत असल्या तर आतापर्यंत याला दुजोरा मिळालेला नाही किंवा चीननेही याबद्दल काही म्हटलेलं नाही. \n\nया घटनेचा परिणाम दोन्ही देशांच्या सगळ्या प्रकारच्या द्विपक्षीय संबंधांवर होणार असल्याचं म्हटलं जातंय. 1993 पासून दोन्ही देशांदरम्यान सीमेवर शांतता राखण्यासाठी जो करार करण्यात आला होता, त्यावरही या घटनेचा परिणाम होण्याचा अंदाज आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या सीमेवर गेल्या 40 दिवसांपासून तणाव आहे आणि यावर अद्याप कोणताही तोडगा..."} {"inputs":"पेंन्टेड लांगडे किंवा आफ्रिकन जंगली कुत्री झुंडीत असले की काहीही करतात. अगदी तरसालाही घाबरवतात.\n\nठिपके ठिपके असणारी बदामी आणि पांढऱ्या रंगाची त्यांची कातडी आणि त्यामधून डोकावणारे पांढरे चट्टे सूर्यप्रकाशात लख्ख चमकतात. \n\nतुम्हाला हा प्राणी लवकरच ओळखीचा होणार आहे आणि कदाचित तुम्ही त्याच्या प्रेमातही पडाल. डेव्हिड अॅटेनबरो यांची येऊ घातलेली नवी टिव्ही मालिका 'डायनॅस्टी'मध्ये तो झळकणार आहे. \n\nलोप पावत चाललेल्या या आफ्रिकी जंगली कुत्र्यांचं चित्रीकरण करण्यासाठी बीबीसीने झिम्बॉब्वेच्या मॅना पूल नॅशनल पार्कमध्ये अनेक महिने घालवले आणि वन्यजीव फोटोग्राफर निक डायर यांच्या मते प्रेक्षकांना ते फार आवडतील. \n\nलंडनमध्ये माजी फंड मॅनेजर आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह राहिलेले निक आता या प्राण्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत. खांद्यावर तीन बॅगा लटकवून झिम्बेझी नदीच्या पूरपात्रात ते त्यांचा कॅमेरा घेऊन भटकत असतात. \n\nते म्हणतात, \"दिवसा ते सहसा झोपलेले असतात. मात्र जागे असताना पूर्ण वेळ ते आनंदाने उड्या मारण्यात आणि बागडण्यात घालवतात. त्यांचे सामाजिक बंध फार घट्ट असतात. ते खूप खेळकर आहेत. विशेषतः पिल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्लांसोबत आणि एकमेकांच्या मागे धावतात, एकमेकांच्या शेपट्या ओढतात. हे सगळं बघणं खूपच आनंद देणारं असतं.\"\n\nपेंन्टेड लांडग्यांबद्दल सर्वांत पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लांडगे नाहीत आणि कुत्रे तर नाहीच नाही. \n\nकुत्र्यांशी साधर्म असलेल्या जातीतील ती एक वेगळी प्रजाती आहे. त्यांचं शास्त्रीय नाव लाईकाओ पिक्टस (Lycaon Pictus) असं आहे. याचा अर्थ 'पेंन्टेड लांडग्यांसारखा'. \n\n(इशारा : काही वाचकांना पुढील फोटो विचलित करणारे वाटू शकतात)\n\nत्यांचं वर्तन हे बरंचस लांडगे आणि कुत्र्यांसारखं असतं. ते सतत हालचाली करतात आणि सतत गोंगाट करत असतात. \n\nनिक सांगतात, \"ते वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात. मात्र त्यातला सर्वांत प्रेमळ आवाज म्हणजे त्यांचं 'हू' (hoo) करणं.\"\n\n\"झुंडीतून वेगळे झाल्यावर ते डोकं खाली करून हू हू असा आवाज करतात. तो आवाज विश्वास बसणार नाही इतका प्रेमळ असतो. मात्र दोन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येऊ शकतो. मोठे मोठे कान टवकारून झुंडीतले इतर सदस्य हा आवाज ऐकून त्या दिशेने जातात आणि हरवलेल्या जंगली कुत्र्याला पुन्हा आपली झुंड सापडते.\"\n\nया वर्षीच्या Wildlife Photographer of the Year या स्पर्धेत या फोटोची स्तुती झाली होती.\n\nमात्र त्यांचा खूप घाण वास येतो. निक यांनी यासंदर्भातली एक आठवण सांगितली. एका जंगली कुत्र्याने काळविटाची शिकार केली होती. ती खाल्यावर त्यांने गरळ ओकली आणि त्यात तो लोळला. दुसऱ्या जंगली कुत्र्याने तेच खाल्लं आणि त्यानेही काही वेळाने गरळ ओकून त्यात अंग घासलं. कदाचित शिकार करण्यासाठीची त्यांची ही युक्ती असावी. \n\n\"त्यांना आफ्रिकेमधले सर्वांत प्रभावी शिकारी मानलं जातं. त्यांनी शिकार केलेले जवळपास 80% प्राणी ठार होतातच. मला स्वतःला ही जरा अतिशयोक्तीच वाटते. मात्र सिंह, चित्ता किंवा बिबट्यापेक्षा ते चांगले शिकारी आहेत, हे नक्की.\"\n\nहे जंगली कुत्रे माणसांसाठी नुकसानकारक असल्याचं बोललं जातं. युरोपातून आफ्रिकेत येऊन स्थायिक झालेल्यांनी या प्राण्यांचा छळच केला. हे प्राणी धान्यसाठा फस्त करत असल्याचा आरोप त्यांनी केला. \n\nआफ्रिकन जंगली कुत्री सायंकाळी अशी दंगामस्ती करताना दिसतात.\n\nशेकडो वर्षांपूर्वी आफ्रिकेत पाच लाख पेंन्टेड लांडगे होते आणि आता फक्त सहा हजार उरले आहेत. \n\nझिम्बॉब्वेमधल्या या मोठ्या अभयारण्यात ते सुरक्षित आहेत. मात्र जिथे त्यांचा माणसांशी संबंध येतो तिथे त्यांना अजूनही परिणाम भोगावे लागतात. माणसांनी..."} {"inputs":"पेद्रो सँचेझ, किंग फिलीप आणि मारिआनो राहॉय\n\nसत्ताधारी पीपल्स पार्टीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर स्पेनचे पंतप्रधान मारिआनो राहॉय यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानं त्यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आली.\n\nसँचेझ यांना देशातल्या इतर 6 पक्षांचा पाठिंबा मिळाला आणि शनिवारी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.\n\nसँचेझ यांच्या पक्षाकडे संसदेतल्या एकूण जागांपैकी फक्त एक चर्तुर्थांश जागा आहेत. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचं याचाही निर्णय अद्याप बाकी आहे. पुढील आठवड्यात तो होईल अशी आशा आहे.\n\nमाद्रिद इथे झालेल्या शपथविधी समारंभात सँचेझ म्हणाले की, \"मी माझं कर्तव्य पार पाडीन. राजाशी प्रामाणिक आणि घटनेशी बांधील राहून मी काम करीन.\"\n\nअविश्वास प्रस्तावानंतर पराभूत होणारे राहॉय हे आधुनिक स्पेनमधले पहिलेच नेते ठरले आहेत. ते 2011पासून ते पंतप्रधान होते.\n\nकोण आहेत पेद्रो सँचेझ?\n\nमारिआनो राहॉय अविश्वास ठराव हरल्यामुळे पेद्रो सँचेझ स्पेनचे पंतप्रधान झाले आहेत. ते अर्थतज्ज्ञ आणि माजी बास्केटबॉलपटू आहेत.\n\n2014मध्ये जेव्हा ते स्पॅनिश सोशलिस्ट पार्टीचे नेत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े बनले तेव्हा त्यांच्याबद्दल फारसं कुणाला माहीत नव्हतं. पण त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास जिंकला आणि पक्षाची घडी व्यवस्थित बसवण्याचा संकल्प केला. सोशलिस्ट पुन्हा सत्तेत येतील, असा विश्वास त्यांनी पक्ष सहकाऱ्यांमध्ये निर्माण केला.\n\nपेद्रो सँचेझ\n\n2015 आणि 2016 मध्ये ते सलग दोनदा पराभूत झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मारिआनो यांना पाठिंबा न दिल्यामुळे त्यांच्यावर पक्षाचं नेतेपद सोडण्याचीही वेळ आली होती. तेव्हा देशात राजकीय संकट उभं राहिलं आणि सोशलिस्ट पक्षातही वाद होऊ लागले.\n\nपण कालांतराने त्यांनी सोशलिस्ट पार्टीच्या निवडणुकांमध्ये आघाडी मिळवली आणि पुन्हा पक्षप्रमुख झाले. शिवाय ते पंतप्रधानपदासाठीच्या शर्यतीत आले.\n\nज्या पक्षानं अविश्वास ठराव दाखल केला आणि त्यामुळे आधीच्या पंतप्रधानांना पायउतार व्हावं लागलं तर त्याच पक्षाच्या नेत्याला सरकार चालवावं लागतं, असं स्पेनची राज्यघटना सांगते. अर्थात त्या नेत्याला संसदेत बहुमत सिद्ध करावं लागतं. त्यामुळे 46 वर्षीय मवाळ पण महत्त्वाकांक्षी पेद्रो पंतप्रधान झाले.\n\nविशेष म्हणजे, सँचेझ यांच्या पक्षाचे स्पेनच्या संसदेत एक चतुर्थांशपेक्षा कमी सदस्य आहेत, तरीदेखील ते देशाचं नेतृत्व करणार आहेत.\n\nआता काय होणार?\n\nराहॉय यांच्या गच्छंतीमुळे युरोपियन युनियनची 5वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था स्पेन राजकीय अनिश्चितते ढकलला गेला होता. \n\nसँचेझ सोशलिस्ट पक्षाचं प्रतिनिधित्व करत असले तरी ते संसदेचे सदस्य नाहीत. 84 सदस्य असलेल्या त्यांच्या पक्षाला सरकारच्या स्थैर्यासाठी चांगलेच प्रयत्न करावे लागणार आहेत. \n\nसँचेझ यांच्या पक्षाला समर्थन देणारा पोदेमॉस हा पक्ष त्यांच्याकडून काही महत्त्वाची खाती मिळवण्याचा प्रयत्न करील. \n\nराहॉय यांच्या बजेटसंबंधीची योजना तशीच स्वीकारण्याच्या सँचेझ यांच्या मतालाही आव्हान दिलं जाऊ शकतं. \n\nबास्क आणि कॅटलन याही पक्षांनी राहॉय यांच्याविरोधातल्या अविश्वास प्रस्तावाला समर्थन दिलं होतं. पण ते नवीन सरकारला पाठिंबा देतील की नाही हे अजून स्पष्ट नाही.\n\nक्यूददानोस पक्षानं मात्र राहॉय यांनाच समर्थन दिलं आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"पॉल वीलन\n\nया व्यक्तीचं नाव आहे पॉल वीलन. पॉल यांना नाताळचा सण रशियातील एका लेबर कॅंपमध्ये साजरा करावा लागणार आहे. याचं कारण, गुप्तहेर असल्याचा आरोपावरून पॉल यांना अटक झाली आहे. त्यांच्या सुटकेबाबत सुरू असलेली चर्चा थांबली आहे. \n\nअटक झाल्यानंतरचा पॉल यांचा हा पहिला इंटरव्ह्यू. जेलमध्ये कैदेत असताना चोर, खूनी यांच्यासोबतचे दिवस पॉल आठवतात. 'ती परिस्थिती अत्यंत बिकट होती,' असं ते म्हणतात. चार सरकारसोबत सुटकेसाठी चर्चा केल्याची माहिती पॉल देतात. \n\nपॉल यांनी नौदलात देशसेवा केली आहे. ते नेहमी म्हणतात, 'मी कोणताच गुन्हा केला नाही. रशियातील अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण आणि खोट्या प्रकरणात मला अडकवण्यात आलं.'\n\nपॉल हाय-प्रोफाईल कैदी आहेत. कौटुंबिक नात्यांमुळे त्यांच्याकडे ब्रिटन, कॅनडा आणि आयर्लंडचा पासपोर्ट आहे. पण, सुटकेसाठी त्यांना कैद्यांच्या अदला-बदलीवर अवलंबून रहावं लागणार आहे. \n\nमात्र, ही गोष्ट सहा महिने आधीची आहे. \n\n'रात्री दर दोन तासांनी उठवलं जातं'\n\nपॉल वीलन यांना आयके-17 या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. हे जेल रशियाची राजधानी मॉस्कोपासून 8 तासांच्या अंत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रावर आहे. \n\nजेलमध्ये पॉल मला सांगतात, 'मी सकारात्मक रहाण्याचा प्रयत्न करतो.'\n\nया कॅंपमध्ये एक भाग कोरोनाचा संसर्ग पसरण्याच्या भीतीने क्वॉरन्टाइन करण्यात आला आहे. जेलचे कर्मचारी रात्री दर दोन तासांनी उठवतात. पांघरूण फाडून टाकतात, फोटो घेतात. बहुधा हे पाहण्यासाठी, की जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न तर केला नाही ना! \n\nते पुढे सांगतात, 'मी 16 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेवर लक्ष देत नाही. फक्त एका दिवसबद्दल विचार करतोय.'\n\nअटकेत असताना, सुनावणी दरम्यान आमची चर्चा झालीये. पण, कोठडीचा दरवाजा सुरक्षारक्षक लगेचच बंद करायचे. \n\nपॉल वीलन यांना दोषी ठरवण्यात आलं. आपली बाजू समोर ठेवण्यासाठी त्यांनी जेलमधून मला फोन केला.\n\nपॉल वीलन यांना दोन वर्षांपूर्वी मॉस्कोच्या एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. तो दिवस आठवताना पॉल सांगतात, 'मी तयार होत होतो. जेव्हा अचानक एक व्यक्ती आला.'\n\nरशियामध्ये पॉल वीलन यांच्या मित्रांपैकी तो एक होता. 2006 मध्ये वीलन पहिल्यांना रशियामध्ये आले. पॉल या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबीयांना ओळखत होते. त्यांच्या घरीदेखील जाऊन आले होते. \n\nवीलन म्हणतात, 'हा व्यक्ती त्यांना पर्यटनस्थळावर घेऊन जात असे. एका परदेशी नागरिकासोबत तो खूष दिसत होता.'\n\nमात्र, हा व्यक्ती रशियाच्या फेडरल सिक्युरीटी सर्विस (एफएसबी) साठी काम करत होता. त्या दिवशी हॉटेलमध्ये आल्यानंतर, काही वेळातच त्यांच्या साथिदारांनी वीलन यांना अटक केली. \n\nएका फोनवरून झालेल्या संभाषणादरम्यान त्यांनी मला सांगितलं, 'मला पकडून जमिनीवर झोपवण्यात आलं. पहिल्यांदा मला वाटलं कोणीतरी थट्टा करतंय. मात्र, काही वेळातच सत्य समोर आलं.'\n\nवीलन सांगतात, 'त्यांच्या विरोधातील हे प्रकरण खोटं आणि त्यांच्या मित्राच्या जबाबावर आधारित आहे.'\n\nपॉल वीलन त्यांची बाजू सांगतात, 'गोष्टी अशी की, अमेरिकेची गुप्तचर संस्था डीआयए ने मला मॉस्कोमध्ये एक फ्लॅश ड्राइव्ह घेण्यासाठी पाठवलं. यात बॉर्डर गार्ड शाळेतील मुलांची नावं आणि फोटो आहेत.'\n\nपॉल सांगतात, इंटरनेटच्या युगात अशा पद्धतीचं मिशन तर्कहीन म्हणावं लागेल. \n\nया गुप्त माहितीसाठी बहुदा चार महिने आधीच पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. पण, पॉल वीलन म्हणतात, 'हे पैसे कर्ज म्हणून मित्राला दिले होते. त्याच्या पत्नीसाठी नवीन फोन घेण्यासाठी.'\n\n'एफएसबीने एक खोटी गोष्ट तयार केली. ठोस पुरावे कधीच समोर आले नाहीत,' असं वीलन पुढे सांगतात. \n\n'रशियामध्ये..."} {"inputs":"पोपटराव माने\n\nहे गाऱ्हाणं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील खंडाळा गावात राहणाऱ्या पोपटराव मानेंचं.\n\nआणि हे नीरव मोदी तेच हिरे व्यापारी आहेत, ज्यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेत जवळजवळ 13 हजार कोटींचा गैरव्यवहार करून देशाबाहेर पलायन करण्याचा आरोप आहे. हेच मोदी 'द टेलेग्राफ'ला लंडनमध्ये दिसले. त्यांनी त्याची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. \"तुमच्यावरील आरोपांसदर्भात तुम्ही काय म्हणाल? तुम्ही आजही दुसऱ्या एका नावाने हिरे व्यापार करत आहात का? तुम्ही इंग्लंडमध्ये कधीपर्यंत थांबणार आहात?\" अशा सर्व प्रश्नांना नीरव यांनी एकच स्मित करत वारंवार एकच उत्तर दिलं - \"नो कमेंट्स.\"\n\nनीरव मोदींच्या कंपन्यांनी अहमदनगर जिल्ह्यात तीन गावांमध्ये 85 एकर जमीन घेतली असल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की ही जमीन त्यांच्याकडून कवडीमोल भावानं खरेदी करण्यात आली होती.\n\nआता आपली ती जमीन परत मिळावी, अशी मागणी पोपटरावांसारखेच खंडाळा, गोयकरवाडा आणि कापरेवाडी या गावातील अनेक शेतकरी करत आहेत. \n\nबीबीसी मराठीने या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्याचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. \n\nमोजकी जमीन शेतकऱ्यांकडे राहिली ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आहे\n\nखंडाळा, गोयकरवाडा आणि कापरेवाडी या तीन गावांमध्ये नीरव मोदी यांच्या नावे 37 एकर तर नीरव मोदी संचालित फायरस्टोन ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी पावर ऑफ अटर्नी द्वारे खरेदी केलेली 48 एकर अशी एकूण 85 एकर जमीन आहे.\n\nPNB प्रकरण उघड झाल्यानंतर अंमलबजावणी संचलनालयाने ही जमीन ताब्यात घेतली आहे.\n\n'माळढोक अभयारण्य होणार म्हणून सांगितलं गेलं'\n\nपोपटराव मानेंचं वय 70. आपल्या 90 वर्षांच्या आई, पत्नी आणि दोन मुलं आणि सुना आहेत. यातील मोठा मुलगा संतोष सर्व व्यवहार पाहतो. हा संपूर्ण परिवार याच शेतजमिनीवर निर्भर होता.\n\n\"शेती हाच या परिसरातील मुख्य व्यवसाय. ज्वारी, हुलगा, तूर अशी पिकं आम्ही घ्यायचो. रोजगाराचं दुसरं साधन नाही, कारण कोरडवाहू भाग. अशात शेतामध्ये वर्षाचं धान्य पिकवून घरी वापरणे, उर्वरित आठवडी बाजारात विकणे, हे एकमेव उदरनिर्वाहाचं साधन.\"\n\n\"मी माझ्या 12 एकर जमिनीपैकी सात एकर जमीन विकली आहे. पण आता उरलेल्या पाच एकरात काय पेरणार आणि काय ठेवणार?\" असा सवाल ते विचारतात.\n\nहीच जमीन मोदींनी खरेदी केली आहे\n\nत्यांचा मुलगा संतोष सांगतात, \"2007 साली आम्ही शेती करून समाधानी होतो. मात्र पुण्याहून आलेल्या काही गुंतवणूकदारांनी इथे माळढोक अभयारण्य होणार असून आमच्या जमिनी त्यासाठी अधिग्रहित होणार असल्याचं आम्हाला सांगितलं. अशा परिस्थितीत मिळेल त्या किमतीत आम्ही आमच्या जमिनी या दलालांना विकल्या. त्यावेळी माझी सात एकर जमीन मी 10 हजार रुपये एकरच्या दराने विकली. आज 12 वर्षं उलटून गेली पण ना इथे अभयारण्य झालं ना कुठला प्रकल्प.\"\n\nकालांतराने दलालांनी या जमिनी नीरव दीपक मोदी नावाच्या एका व्यक्तीला हस्तांतरित केल्याचं ते सांगतात.\n\n\"आम्ही तेव्हा नीरव मोदीला ओळखत नव्हतो. पण PNB घोटाळ्याचा सूत्रधार हाच नीरव मोदी असल्याचं कळाल्यानंतर आमचीही फसवणूक झाल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. आम्हाला आमच्या जमिनी परत हव्या आहेत,\" अशी मागणी संतोष करतात.\n\n'मोदीने आमच्याही जमिनी लाटल्या'\n\nयाच प्रकरणातले आणखी एक पीडित म्हणजे खंडाळा गावातले 55 वर्षीय शेतकरी बबन आंबू टकले. पत्नी, मुलगा, सून आणि नातू, अशा परिवाराचं पोट ते शेतात राबून भरण्याचा प्रयत्न करतात.\n\n\"म्हातारी गेल्याचं दुःख नसून काळ सोकावण्याची भीती आहे. नीरव मोदीनं देशाला फसवलं आहे, आमच्याही जमिनी कमी पैशात लाटल्या आहेत. त्यामुळे चुकीच्या माणसाच्या हातात काळी माती गेल्याची सल मनात आहे.\"\n\nबबन..."} {"inputs":"पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून लष्कराला तैनात करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे.\n\nMDC या विरोधकांच्या आघाडीनं, रॉबर्ट मुगाबे यांच्या काळातल्या 'काळ्या दिवसां'ची आठवण होत असल्याचं म्हणत या दडपशाहीचा निषेध केला आहे.\n\nसत्ताधारी Zanu-PF या पक्षानं या निवडणुकीत निकाल फिरवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.\n\nसुमारे 37 वर्षें सत्ता राखलेल्या रॉबर्ट मुगाबे यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर झालेल्या पहिल्याच संसदीय निवडणुकीत Zanu-PF या त्यांच्या पक्षाला बहुमत मिळत असल्याचं निकालांतून स्पष्ट होत आहे. \n\nराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अजून जाहीर झालेला नाही. परंतु, विरोधी MDC आघाडीनं त्यांचे उमेदवार नेल्सन चामिसा यांचा विजय झाल्याचा दावा केला आहे. \n\nअध्यक्षीय निवडणुकीच्या निकालासाठी लागत असलेल्या विलंबाबद्दल युरोपियन युनियनच्या निरिक्षकांनीही चिंता व्यक्त केली आहे.\n\nदोन्ही बाजूंचं म्हणणं काय?\n\n\"देशातलं वातावरण बिघडवून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्यास विरोधक MDC आघाडी जबाबदार आहे,\" असं Zanu-PF पक्षाचे नेते आणि सध्याचे अध्यक्ष इमरसन मंगाग्वा यांनी म्हटल्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"याचं ZBC या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. \n\nत्यानंतर मंगाग्वा यांनी ट्वीटद्वारे शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.\n\nकायदा मंत्री झियाम्बी झियाम्बी यांनी म्हटलं की, हरारेमध्ये जमावाला पांगवण्यासाठी तसंच शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कराला तैनात करण्यात आलं आहे.\n\nतर, चामिसा यांच्या प्रवक्त्यानं लष्करानं केलेल्या गोळीबारात लोक ठार झाल्याच्या घटनेचा निषेध केला आहे.\n\nलष्करी कारवाई\n\n\"जवानांना युध्दात शत्रूला ठार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. नागरिक हे देशाचे शत्रू आहेत का,\" असा सवालही प्रवक्त्यांनी केला आहे.\n\nबीबीसी प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधकांचं प्राबल्य असलेल्या हरारेच्या मध्यवर्ती भागापुरताच हा हिंसाचार मर्यादित आहे. देशात इतरत्र शांतता आहे. ताज्या माहितीनुसार, लष्करानं हरारेमधल्या परिस्थितीवर आता नियंत्रण मिळवलं आहे.\n\nनिकाल आतापर्यंत...\n\nझिंबाब्वेच्या निवडणूक आयोगानं आतापर्यंत 200 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यापैकी Zanu-PF पक्षाला 140 तर MDC आघाडीला 58 जागा मिळाल्या आहेत. NRF आणि अपक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळाल्याची माहिती ZBC नं दिली आहे. देशाच्या संसदेच्या खालच्या सभागृहात एकूण 210 जागा आहेत.\n\nनिवडणुकांचे ताजे निकाल\n\nएकूण मतदारांपैकी 70 टक्के मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं.\n\n70 टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"पोलिसांनी या जहाजातून 64 जिवंत आणि 10 मेलेल्या पोपटांना जप्त केलं.\n\nइंडोनेशियामध्ये आशियातील इतर देशांच्या तुलनेत अनेक पक्षांच्या प्रजातींची संख्या धोक्याच्या स्थितीत आहेत. म्हणजे अगदी लुप्त होण्याच्या मार्गावरच आहेत. या देशात वन्यजीवांची अवैध शिकार मोठ्या प्रमाणात होते.\n\nइंडोनेशियात पक्ष्यांची बाजारात विक्री होते किंवा इतर देशात तस्करी केली जाते.\n\nबंदरात उभ्या असलेल्या जहाजात सापडलेले हे पोपट नेमके कुठल्या देशात पाठवले जात होते, याची अद्याप माहिती मिळाली नाहीय.\n\nजहाजावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका डब्यातून विचित्र आवाज येऊ लागला. त्या डब्यात प्राणी असण्याची शंका आल्यानं याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.\n\nआतापर्यंत या तस्करीप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आले नाही. \n\nवन्यजीवांच्या तस्करीवर लक्ष ठेवून असलेल्या संस्थेच्या एलिझाबेथ जॉन यांचं म्हणणं आहे की, पाळीव प्राणी-पक्ष्यांच्या अवैध बाजारात विक्रीसाठी हे पोपट नेले जात होते आणि हे काही पहिल्यांदाच होतंय असं नाही. प्लास्टिकच्या बाटलीत पोपटांना असं अनेकदा नेलं जातं.\n\n2015 सालीही पोलिसांनी दुर्मिळ पक्ष... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी नेतांना काहीजणांना अटक केली होती. ती व्यक्ती 21 पिवळे कॉकूट पक्षी बाटलीत बंद करून नेत होती. तसंच, 2017 साली इंडोनेशियातील अधिकाऱ्यांना ड्रेन पाईपमध्ये 125 दुर्मिळ पक्षी सापडले होते.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"पोलीस प्रशासनही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर ठाण मांडून आहेत. लोकांनी बाहेर न येण्याचं आवाहन वारंवार प्रशासनाकडून केलं जात आहे. कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई सुरू असताना व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर किंवा इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अफवांना पेव फुटलं आहे. \n\nकोरोना व्हायरसच्या आडून एखादी चुकीची माहिती पसरवणारे, चुकीचा व्हीडिओ चुकीच्या माहितीसह शेअर करणे किंवा एखाद्या विशिष्ट धर्माला कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी जबाबदार ठरवणारे अनेक मॅसेज सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहेत. \n\nअशा अफवांवर आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. \n\nसोशल मीडिया अॅडमिनवर होणार कारवाई\n\nसोशल मीडियावरील बातम्यांमुळे मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील सार्वजनिक आरोग्य किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यास अशा अफवा रोखण्यासाठी संबंधित अकाऊंटच्या अ‍ॅडमिनविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. मुंबईचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी याबाबत आदेश दिला आहे. शुक्रवारी (10 एप्रिल) संध्याकाळी ट्विट करून पोलिसांनी याबाबत माहिती दिली. \n\nमुंबई... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, की सोशल मीडिया आणि मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनवर दिशाभूल करणार्‍या व भीती पसरवणाऱ्या संदेशांचा प्रसार रोखण्यासाठी आता दोषी आढळून आलेल्या संबंधित अ‍ॅप्लिकेशनवरील 'अ‍ॅडमिन' विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.नागरिकांना विनंती करण्यात येत आहे, की अशाप्रकारच्या कुठल्याही माहितीची देवाण-घेवाण करू नये. तसेच आदान-प्रदान केल्या जाणाऱ्या माहितीवर अ‍ॅडमिनने नियंत्रण ठेवावे. नियमांचं उल्लंघन झाल्यास आम्हाला कळवा, आम्ही तुमची ओळख जाहीर न करता कारवाई करू.\n\nयासोबत जोडलेल्या आदेशात पोलिसांनी सोशल मीडिया अॅडमिनना काही सूचना दिल्या आहेत. त्या मोडल्यास संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येऊ शकते. \n\nया अटी पुढीलप्रमाणे\n\n1.व्हॉट्सअप ट्विटर फेसबुक, ट्विटर, टिकटॉक, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया किंवा मेसेंजर प्लॅटफॉर्मवरून चुकीची माहिती पसरवणे\n\n2.एखाद्या विशिष्ट समुदायाबाबत बदनामीकारक मजकूर पसरवणे\n\n3.लोकांमध्ये दहशतीचं वातावरण किंवा संभ्रमावस्था निर्माण करणे.\n\n4.कोव्हिड-19 वर आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणा करत असलेल्या उपाययोजनांबाबत अविश्वास निर्माण करणे व त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणे. \n\n10 एप्रिल दुपारी 12 वाजल्यापासून 24 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू असेल.\n\nग्रुपमधील सर्व अॅडमिनना लागू\n\nसोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या अफवांची जबाबदारी सर्वस्वी ग्रुप अॅडमिनची असेल, असं पोलिसांनी आदेशात म्हटलं आहे. एक अथवा अधिक अॅडमिन असले तर सर्वांवर कारवाई करण्यात येईल. एखाद्या सदस्याने अशा प्रकारचा मॅसेज टाकलेला असला तरी त्याला मॅसेज टाकण्याची परवानगी दिल्याबद्दल अॅडमिनला जबाबदार धरलं जाऊ शकतं, असं या आदेशात म्हटलं आहे. \n\nजागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्च रोजी कोरोना व्हायरसमुळे होणारा कोव्हिड-19 हा रोग जागतिक साथ म्हणजेच पँडेमिक असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी देशभरात संसर्गजन्य आजार प्रतिबंधक कायदा 1897 लागू केला होता. \n\nदरम्यान, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोरोना व्हायरससंबंधित चुकीची माहिती, अफवा, व्हीडिओ तसंच इतर आक्षेपार्ह मजकूर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असल्याचं आढळून आलं. \n\nया मॅसेजमुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण, तसंच संभ्रमावस्था निर्माण होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. सार्वजनिक आरोग्य तसंच कायदा व..."} {"inputs":"प्रकाश यादव\n\nआठ दिवस 400 किमीहून अधिक प्रवास केल्यावर ते परभणीला पोहोचले. तिथे प्रशासनाने त्यांना थांबवून घेतलं. त्यांच्यापैकीच एक प्रकाश यादव यांनी आपला अनुभव बीबीसीला सांगितला आहे...\n\nआम्ही मजूर लोक. काम करून पोट भरणं आम्हाला माहिती आहे. जितकं पोटाला लागेल तितकं आम्ही कमवतो. पण पुण्यात आम्ही अडकून पडलो आणि आमचे खायचे-प्यायचे हाल होऊ लागले. \n\nपुण्यातील वाघोली येथे एका कंस्ट्रक्शन साईटवर आम्ही काम करत होतो. आमच्या जिल्ह्यातले अनेक कामगार येथे येऊन काम करतात. एकमेकांच्या ओळखीने आम्हाला काम मिळतं. मला तीन महिन्यांपूर्वी या साइटवर काम मिळालं म्हणून मी घर सोडून इकडे आलो. \n\nछिंदवाड्यातील हिमगावाडा येथे माझं घर आहे. माझं वय 36 वर्षं आहे आणि मला चार मुलं आहेत. माझं लग्न लवकरच झालं होतं. मला मुलंही लवकर झाली. माझी मोठी मुलगी 18-19 वर्षांची आहे. तिच्या लग्नासाठी पैसे लागतील म्हणून कमवण्यासाठी मी इकडे आलो होतो. \n\nप्रकाश यादव आणि इतर कामगार\n\nकामही व्यवस्थित चालू होतं आणि तिच्या लग्नासाठी पैसेही बाजूला ठेवत होतो. 22 मार्चला जनता कर्फ्यू झाला आणि 25 मार्चपासून लॉकडाऊन झालं. आम्हाला वाटलं हे लॉकडाऊन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ही जनता कर्फ्यूसारखं असेल. पण हे थोडं वेगळंच वाटू लागलं.\n\nमोदीजींनी सांगितलं की घराबाहेर पडू नका. तेव्हापासून आमच्या साईटवरचं काम बंद झालं. आमच्या ठेकेदाराने सांगितलं लॉकडाऊन संपल्यावर पुन्हा काम सुरू करू, तोपर्यंत तुम्ही इथंच थांबा. तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही करू. \n\nते जेवण घेऊन येत होते. पण आमचं त्यात पोट भरत नव्हतं. आम्ही लॉकडाऊन संपायची वाट पाहत होतो, पण 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन संपणारच नाही, असं आम्हाला कळलं.\n\nआम्ही सात-आठ दिवस कसे बसे काढले. पुण्याहून अनेक लोक बाहेर पडताना आम्ही पाहू लागलो होतो. आमचं तर इकडे लक्षच लागत नव्हतं. त्यानंतर आम्ही ठरवलं की छिंदवाड्याला पायी निघायचं. 700-800 किलोमीटर पायी चालायचा निर्णय आम्ही घेतला आणि 8 एप्रिलला आम्ही तिथून निघालो. \n\nरस्त्याने आमच्यासारखे अनेक जण पायी जाऊ लागले होते. आम्ही दिवस रात्र चाललो. रात्री उन्हाचा त्रास होत नाही म्हणून पटापट चालणं होऊ लागलं. दुपारी 11-12 वाजले की एखाद्या झाडाची सावली पाहून आम्ही झोपी जायचो. पुन्हा तीन चार वाजता उठायचं आणि चालायला लागायचं असं आम्ही करत होतो. \n\nगावामागून गावं येऊ लागली होती, पण सगळीकडचे हॉटेल बंद होते. खायला-प्यायला काहीच नव्हतं. मग एखादं किराणा दुकान उघडं दिसलं तर तिथून बिस्किट घेऊन आम्ही ते खाऊ लागलो. एकदा पोलिसांनी आम्हाला विचारलं की तुम्ही कुठे निघालात. त्यांना आम्ही सांगितलं तेव्हा पोलिसांनी आमच्या जेवणाची व्यवस्था केली. जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा निघालो. \n\nअसं आठ दिवस चालल्यानंतर 16 एप्रिलला आम्ही परभणीला पोहोचलो. इथे पोलिसांनी आम्हाला सांगितलं की लॉकडाऊन तीन मे पर्यंत वाढला आहे. \n\nइथल्या अधिकाऱ्यांनी आमची तपासणी केली. कुणाला ताप, सर्दी आहे का, ते पाहिलं आणि कृषी विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये आमची राहण्याची सोय केली. 3 मे पर्यंत आम्हाला इथेच राहायला सांगण्यात आलं आहे. \n\nप्रशासन आणि स्थानिक NGO मार्फत लोकांच्या जेवणाची सोय करण्यात येत आहे. (छायाचित्र सौजन्य : सुशील देशमुख, परभणी)\n\nया हॉस्टेलमध्ये आमच्यासारखे किमान 50 जण अडकून पडलेले आहेत. कुणी मध्यप्रदेशचं आहे, कुणी छत्तीसगडचं, कुणी आंध्रप्रदेशातलं आहे तर काही जण महाराष्ट्रातलेच आहेत. \n\nया ठिकाणी राहायला असलेले बहुतेक लोक माझ्यासारखेच मजूर आहेत. 16 एप्रिलला आमची तपासणी झाल्यावर आम्हाला दुपारी 12 वाजता इथे आणून टाकलं आहे. पुढे आम्हाला कधी जाऊ देतील याचा..."} {"inputs":"प्रणव मुखर्जी\n\nप्रकाशनापूर्वी पुस्तकाची शैली तपासायची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, प्रणव मुखर्जी यांच्या कन्या आणि अभिजीत मुखर्जी यांच्या बहीण शर्मिष्ठा मुखर्जी यांनी भावाचा आक्षेप खोडून काढला आहे. \n\nप्रणव मुखर्जी यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळावर 'द प्रेसिडेंशिअल ईअर्स' हे पुस्तक लिहिलं होतं. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांचं निधन झालं. तर हे पुस्तक पुढच्या वर्षी म्हणजे 2021 साली प्रकाशित होणार आहे. \n\n11 डिसेंबर रोजी पुस्तकाचे प्रकाशक रूपा बुक्सने या पुस्तकातला काही भाग प्रसिद्ध केला. आपली राष्ट्रापती पदावर नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंह सरकार वाचवण्यात व्यग्र झाले आणि त्यामुळे काँग्रेसनं राजकीय दिशा गमावल्याचं मुखर्जी यांनी या पुस्तकात लिहिलं आहे. \n\nतसंच या पुस्तकात मुखर्जी यांनी नरेंद्र मोदी यांचा पहिला कार्यकाळ निरंकुश असल्याचंही म्हटलं आहे. \n\nअभिजीत मुखर्जी यांनी या पुस्तकाचे प्रकाशक रुपा बुक्स आणि मालक कपिश मेहरा यांना टॅग करत लिहिलं आहे, \"मी 'द प्रेसिडेंशिअल ईअर्स' पुस्कताच्या लेखकाचा मुलगा आहे. पुस्तकाचं प्रकाशन थांबवा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वं, अशी मी आपल्याला विनंती करतो. तसंच या पुस्तकातले काही अंश याआधीच प्रसार माध्यमांमध्ये देण्यात आले आहे. ते ही थांबवावं. माझी लिखित परवानगी न घेताच हे अंश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.\"\n\nभावंडांमध्येच शाब्दिक चकमक\n\nपुस्तकातला जो भाग प्रसिद्ध करण्यात आला त्यामागे राजकीय हेतू असल्याचा अभिजीत मुखर्जी यांचा आरोप आहे. \n\nयाबाबत अभिजीत मुखर्जी यांनी रुपा बुक्सला अधिकृत पत्रही लिहिलं आहे. या पत्रात ते लिहितात, \"माझ्या वडिलांचं निधन झालं आहे आणि मी त्यांचा मुलगा असल्याने पुस्तक प्रकाशित होण्याआधी संपूर्ण टेक्स बघू इच्छितो. माझे वडील आज हयात असते तर त्यांनीही हेच केलं असतं, असं मला वाटतं. त्यामुळे जोवर मी पूर्ण पुस्तक बघत नाही आणि लिखित परवानगी देत नाही, तोवर पुस्तक प्रकाशित करू नये, अशी मी आपल्याला विनंती करतो.\"\n\nमात्र, प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी भावाच्या आक्षेपाचं खंडन केलं आहे. शर्मिष्ठा मुखर्जींनी केलेल्या ट्वीटमध्ये त्या लिहितात, \n\n\"पुस्तकाच्या फायनल ड्राफ्टसोबत माझ्या वडिलांची हस्तलिखित नोटही आहे. या नोटमध्ये आपण आपल्या पुस्तकातील मजकुरावर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे. ते स्वतःच्या वैयक्तिक मताच्या आधारावर आक्षेप घेत आहेत. मात्र, स्वस्त लोकप्रियता मिळवण्यासाठी कुणीही पुस्तकाचं प्रकाशन थांबवण्याचा प्रयत्न करू नये. हा माझ्या दिवंगत वडिलांचा सर्वांत मोठा अनादर ठरेल.\"\n\nशर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या ट्वीटमध्ये भाऊ अभिजीत मुखर्जी यांनाही टॅग केलं आहे. \n\nकाँग्रेसला एकीकडे निवडणुकांमधल्या पराभवावरून पक्षांतर्गत टीकेचा सामना करावा लागतोय. त्यातच काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकामुळे काँग्रेससमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रकाशकांनी पुस्तकाचा जो भाग प्रसिद्ध केला आहे त्यावरून प्रणव मुखर्जी यांनी 2014 च्या पराभवासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आरोप केले आहेत. \n\nपुस्तकात प्रणव मुखर्जी लिहितात, \"2004 साली मी पंतप्रधान असतो तर काँग्रेस 2014 ची निवडणूक हरली नसती, असं पक्षातील काही नेत्यांना वाटायचं. मात्र, मी या मताशी सहम नाही. मला वाटतं माझी राष्ट्रपती पदी नियुक्ती केल्यानंतर काँग्रेसने राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी काँग्रेसला नीट हँडल करू शकत नव्हत्या. दुसरीकडे मनमोहन सिंह सभागृहात नसायचे आणि त्यांचा..."} {"inputs":"प्रणिती शिंदे\n\nपटोले यांच्या व्यतिरिक्त 6 जणांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.\n\nयामध्ये प्रणिती शिंदे यांच्यासह शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरिफ नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश आहे.\n\nयानिमित्तानं प्रणिती शिंदे यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी फोनद्वारे संवाद साधला. \n\nप्रश्न - काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी तुमची निवड झाल्यानंतर माध्यमांमध्ये अनेक बातम्या छापून आल्या की, महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं तुम्ही नाराज होता आणि आता तुमची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसनं तुम्हाला कार्याध्यक्षपद दिलं. काय सांगाल याबद्दल?\n\nउत्तर - काँग्रेस पक्षानं मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाला पश्चिम महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी मजबूत करणार आहोत. आता चांगली संधी आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्यास संधी आहे. मंत्रिपद मी मागितलं नव्हतं. त्यासाठी फारसं लॉबिंग पण केलं नव्हतं. \n\nप्रश्न - तुमच्या कार्यकर्त्यांनी रक्तानं सोनिया गांधी यांच्याकडे पत्र लिहून नाराजी व्यक्ती केली होती...\n\nउत्तर - कार्यकर्त्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ांच्या भावना वेगळ्या असतात. त्यांना आतल्या गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे त्यांना पत्र लिहावं वाटलं. कारण तीनदा मी आमदार झाले, हे त्यांनी बघितलं होतं. पण मी त्यांना समजावून सांगितलं आणि आता ते आनंदी आहेत.\n\nप्रश्न - आतल्या गोष्टींमुळे मंत्रिपद गेलं, असं तुम्हाला म्हणायचंय का?\n\nउत्तर - अगदी बरोबर. \n\nप्रश्न - यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड यांची नावं मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्यानं तुम्हाला डावललं गेलं, असं सोलापूरमधील पत्रकारांशी चर्चा केल्यानंतर समजलं. तुम्ही म्हणताय की आतल्या गोष्टींमुळे मंत्रिपद गेलं, तर काय आहेत त्या आतल्या गोष्टी?\n\nउत्तर - मी मंत्रिपदासाठी जास्त लॉबिंग केलंच नाही. पक्षानं आम्हाला एवढं दिलंय अजून काय मागणार?\n\nप्रश्न - महाविकास आघाडीत काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली. अशोक चव्हाण यांनी जाहीरपणे म्हटलं की, काँग्रेसच्या महापालिकांना पुरेसा निधी मिळत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळते असं वाटतं का?\n\nउत्तर -असं नाही वाटतं. कारण सगळ्या आमदारांना विश्वासात घेऊन समान मान दिला जातोय. एका वर्षात व्यवस्थितरित्या सरकार चाललंय. सामान्य लोकांना ज्या अपेक्षा होत्या त्यानुसार सरकार चाललंय. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलंय. कोरोनाची स्थिती व्यवस्थिरित्या सांभाळली. तिन्ही पक्षात चांगलं अंडरस्टँडिंग आहे.\n\nप्रणिती शिंदे नागरिकांसोबत\n\nप्रश्न - अशोक चव्हाण जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यांनी स्वत: म्हटलं होतं, की काँग्रेसच्या महापालिकांना पुरेसा निधी दिला जात नाही....\n\nउत्तर - ते त्यांचं वैयक्तिक मत असेल. त्यावर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही. \n\nप्रश्न - नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झालेत आणि तुम्ही कार्याध्यक्ष. त्यामुळे आता महाराष्ट्रात आक्रमक काँग्रेस पाहायला मिळणार का?\n\nउत्तर - नक्कीच. आमच्या सेटअपमध्ये तुम्हाला सोशल इंजीनियरिंग केलेलं तुम्हाला दिसेल. नाना पटोले खूप आक्रमक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन ऊर्जा काँग्रेसमध्ये निर्माण होईल.\n\nप्रश्न - पण, मग यामुळे तुमचा मित्रपक्षांसोबतचा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतचा बॅलन्स मेंटेंन राहिल?\n\nउत्तर - 100 टक्के. कारण आम्ही महाविकास आघाडी म्हणून सोबत राहणार. त्यासोबत पक्ष संघटना बळकट करणं हा प्रत्येक पक्षाचा मोटो असतो. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडी..."} {"inputs":"प्रतिकात्मक छायाचित्र.\n\n29 मार्च 2019 रोजी प्रतिष्ठित नेचर मासिकाच्या 'सायंटिफिक रिपोर्ट्स'मध्ये हे संशोधन प्रकाशित झालं आहे. या संशोधनासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला. \n\nजगात प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या सध्या सर्वांत मोठी डोकेदुखी ठरलीय. प्लास्टिक कचरा खाल्ल्याने अनेक जनावरांचा मृत्यू होतोय. तसाच समुद्री जीवांना देखील त्याचा मोठा धोका आहे. \n\nतर प्लॅस्टिकच्या कचऱ्याने जमीनचं देखील प्रदूषण वाढलं आहे. जगभरात या प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची या संदर्भात संशोधन सुरू आहे. \n\nभारतीय शास्त्रज्ञांनी अव्हीना मरीना (Avicennia Marina) या खारफुटी वनस्पतीच्या मुळा सभोवतालच्या (Rhizosphere) मातीतून प्लास्टिकचं विघटन करणाऱ्या बुरशीच्या (Fungi) दोन जाती शोधल्या आहेत. \n\nप्लास्टिकचं नैसर्गिकरीत्या विघटन (Degradation) व्हायला सुमारे एक हजार वर्षांचा काळ लागतो. जगात एकूण कचऱ्याच्या ६४ टक्के कचरा हा प्लास्टिकच्या पिशव्यांचा असतो. \n\nआशिया खंडात सगळ्यांत जास्त प्लास्टिकचा वापर होतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खारफुटीच्या जंगलांतल्या (Mangove) डंपिंग ग्राउंडवरच्या मातीतून या बुरशींचा शोध लागला आ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हे. \n\nसुमारे १०९ बुरशी मातीच्या वेगवेगळ्या सँपलमध्ये आढळून आल्या. त्यातून सर्वांत चांगला परिणाम दाखवणाऱ्या दोन बुरशी शोधण्यात आल्या. \n\nबुरशी नेमक्या कसं विघटन करतात? \n\nनेचर मासिकाच्या 'सायंटिफिक रिपोर्ट्स'नुसार,\n\nबुरशींमध्ये असणाऱ्या शक्तिशाली विकरांमुळे (Enzyme) बुरशी अनेक रसायनांचं विघटन करू शकते. आपल्याला अनेकदा जुन्या लाकडांच्या ओंडक्यावर बुरशी उगवलेल्या दिसतात. \n\nत्या आपल्या विकरांच्या साहाय्याने लाकडातील कार्बन संयुगांचं रूपांतर छोट्या छोट्या कार्बनमध्ये करतात. त्यामुळे बुरशी वाढलेलं लाकूड झिजायला लागतं या बुरशीला (wood rotting fungi) म्हणतात.\n\nप्लास्टिकच्या पॉलीथिन पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. महाराष्ट्रात ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे, मात्र तरीही या पिशव्यांचा छुप्या पद्धतीने वापर होत असतो. \n\nअशा पॉलीथिनच्या पिशव्यांच्या विघटनाचा प्रश्न मोठा आहे. या पिशव्या जलचर प्राणी खातात आणि त्यांचा मृत्यू होतो. \n\nसंशोधक मनीषा सांगळे सांगतात, \"जगातल्या मोठ्या समस्येवर काम करायला मिळालं या भावनेने सगळ्या पैलूंवर काम केलं. प्लास्टिकचं विघटन का होत नाही या बरोबरच ते कसं होऊ शकतं या मुद्द्याकडे जास्त लक्ष दिलं.\"\n\nडॉ. अविनाश अडे यांनी खारफुटी वनस्पती निवडण्यामागे कारण सांगितलं, \"खारफुटी वनस्पती ज्या ठिकाणी असतात तिथं सागरी आणि फ्रेश ( गोडं पाणी) पाणी याचं मिश्रण असतं. बुरशी म्हंटल की बाष्प आलं. कारण बाष्प असणाऱ्या ठिकाणी बुरशी जास्त असते. त्याच बरोबर या मुळांच्या मधून तयार होणारी अन्नद्रव्यं शोषण्यासाठी त्याठिकाणी बुरशी वाढते.\"\n\n\"तसंच या खारफुटी जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचं प्रदूषण असतं. मुळांशी अनेक प्लास्टिकच्या कॅरीबॅग आणि इतर कचरा असतो. \n\nपाणथळ जागेत कुजण्याची प्रक्रिया जास्त असते. म्हणून या ठिकाणी मातीचे नमुने गोळा करून बुरशी शोधण्यात आल्याच,\" डॉ अडे यांनी सांगितलं. \n\nअतिशय मर्यादित साधनांमध्ये हे संशोधन केल्याचं डॉ. अडे सांगतात. \n\nकसं केलं संशोधन? \n\nखारफुटी वनस्पती ज्या समुद्र किनाऱ्यांजवळ वाढतात. त्या वनस्पतींच्या मुळांजवळच्या मातीचे नमुने घेण्यात आले. पश्चिम किनारपट्टी लगत १२ ठिकाणांवरून हे नमुने गोळा करण्यात आले. गुजरात ,महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांच्या समुद्र किनारपट्टीवरून नमुने घेण्यात आले. \n\nया मातीच्या नमुन्यातील १०९ बुरशी वेगळ्या करण्यात..."} {"inputs":"प्रतिकात्मक फोटो\n\nकाश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून टाकल्यानंतर पाकिस्तानातली जनता नाराज असल्याचं पाकिस्तानी सोशल मीडियावरच्या प्रतिक्रियांवरून दिसून येतं. \n\nभारत-पाकिस्तान फाळणीपासून काश्मीर हा दोन्ही देशांमधला तणावाचा विषय राहिला आहे. कलम 370 काढून टाकल्याने काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द झाला आणि सध्या याच मुद्द्यावरून दोन्ही देशातलं वातावरण तापलं आहे. \n\nपाकिस्तानातल्या सोशल मीडियावरचा एक गट लिहितोय, \"तुम्ही भारतीय वस्तू खरेदी केल्या तर भारत त्याच पैशातून शस्त्रास्त्र खरेदी करेल आणि काश्मिरी लोकांवर अत्याचार करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल.\"\n\nकेवळ वस्तूच नाही तर भारतीय चित्रपट, संगीत आणि टिव्ही मालिकाही बघू नका, असं आवाहनही करण्यात येत आहे. \n\nपाकिस्तानातले एक ट्विटर यूजर एम. सिद्दीकी लिहितात, \"एक पाकिस्तानी म्हणून आपण आपल्या काश्मिरी बांधवांसोबत आहोत, हे दाखवण्यासाठी भारतीय वस्तुंचा बहिष्कार करणं, ही आपली जबाबदारी आहे.\"\n\nसिद्दीकी यांनी या ट्वीटसोबत एक फोटोही शेअर केला आहे. त्या फोटोवर लिहिलं आहे - \"Be Pakistani, Watch Pakistani\" - पाकिस्तानी बना, पाकिस्तानी बघा.\n\nउबैद खान य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ांनी #SaveKashmir आणि #FacistModi हा हॅशटॅग वापरत लिहिलं आहे, \"शब्दातून नाही तर कृतीतून भूमिका मांडण्याची वेळ आली आहे. या मोहिमेला पाठिंबा द्या.\"\n\nबिलाल शाहीद लिहितात, \"भारतासाठी आपलं एअरस्पेस अजून बंद नाही. भारताच्या वस्तूंचा बहिष्कार करणं, ही आपल्या देशाची जबाबदारी आहे. कुठलंही सामान घेण्याआधी नीट बघा. ती वस्तू भारतात तयार झाली असेल तर घेऊ नका.\"\n\nआणखी एका पाकिस्तानी ट्विटर यूजरने #FreeKashmir या हॅशटॅगखाली लिहिलं आहे, \"बॉलिवुड गाण्यांवर बहिष्कार टाका. बॉलिवुड चित्रपटांवर बहिष्कार टाका. आपल्या प्लेलिस्टमधून बॉलिवुड गाणी काढून टाका. भारतीय ब्रँडच्या वस्तू घेऊ नका आणि भारतीय सेलिब्रिटीजनाही अनफ्रेंड करा.\"\n\nईनाम नावाच्या एका पाकिस्तानी ट्विटर युजरने सामानाची एक यादीच ट्वीट केली आहे आणि काश्मीरसाठी या सर्व वस्तूंचा बहिष्कार करण्याचं आवाहन केलं आहे. ज्यात खालील वस्तूंचा समावेश आहे. \n\n'भारतातून पाणी घेणं बदं करा, ऊर्दू बोलणं बंद करा'\n\nइकडे भारतात पाकिस्तानातल्या या ट्रेंडला जोरदार उत्तर दिलं जात आहे. #BoycottIndianProducs या ट्रेंडवर भारतीय सोशल मीडिया युजर्स टीका करत आहेत. \n\nअनिल पाटील नावाच्या एका भारतीयाने ट्वीट केलं आहे, \"तुम्ही खरंच भारतीय वस्तूंचा बहिष्कार करत असाल तर सर्वप्रथम त्या पाण्याचा बहिष्कार करा जे भारतातून पाकिस्तानात जातं.\"\n\nसंध्या लिहितात, \"काश्मीर आमचा आहे आणि काश्मिरी लोकही आमचे आहेत. तुम्ही भारतीय वस्तूंचा बहिष्कार करत असाल तर ऊर्दूचाही बहिष्कार करा. कारण या भाषेचा जन्म भारतात झाला आहे. आमची ती जमीनही सोडा जी पाकिस्तानने भारताकडून घेतली आहे. तुम्ही कायम भारताविषयीच का बोलत असता? चिल करा आणि आधी आपली अर्थव्यवस्था सांभाळा.\"\n\nInsta.Rover या नावाच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करण्यात आलं आहे, \"जे पाकिस्तानी #BoycottIndianProduct हा ट्रेंड चालवत आहेत त्यांना एकच सांगणं आहे - इस में तेरा घाटा, मेरा कुछ नहीं जाता.\"\n\nजम्मू-काश्मीरची स्वायतत्ता रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर पाकिस्तानातून सुरुवातीपासूनच कठोर प्रतिक्रिया येत आहे. स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत याविषयी वक्तव्य केलं आहे. \n\nपाकिस्तानातल्या नागरिकांनी काश्मिरी लोकांसाठी किमान अर्धा तासाचा वेळ काढावा आणि भारताविरोधात आवाज उठवावा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. \n\nभारतीय नेतृत्त्वानेदेखील पाकिस्तानविषयी..."} {"inputs":"प्रतिनिधिक छायाचित्र\n\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टरांसह आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. मात्र त्याचवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवली जात आहे. \n\nलॉकडाऊन काळात बिबट्या खरंच वस्तीत शिरला होता का? \n\nपंजाबमध्ये नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. जालंधर जिल्ह्यातल्या एका शहरातल्या वस्तीचा हा व्हीडिओ आहे. यामध्ये बिबट्या बिल्डिंगच्या गच्चीवरून, कुंपणावरून उड्या मारताना दिसत आहे. बिबट्याचा मुक्त संचार पाहून लोक भीतीने पळत आहे असं या व्हीडिओत दिसतं आहे. बिबट्याने लॉकडाऊन तोडलं असं म्हणत अनेकांनी #coronavirus आणि #covid19 या हॅशटॅगसह हा व्हीडिओ शेअर केला आहे. \n\nबिबट्या घुसल्याचा व्हीडिओ आताचा आहे का?\n\nफेसबुकवर या व्हीडिओची पोस्ट 5,500 हून अधिक लोकांनी पाहिली आहे. या व्हीडिओ खालच्या कमेंट्स वाचणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हा व्हीडिओ वर्षभरापूर्वीचा असल्याचं काहींनी म्हटलं आहे. जालंधर बिबट्या हल्ला असं तुम्ही गुगलवर सर्च केलंत तर तुम्हाला हा व्हीडिओ दिसेल.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"गेल्या वर्षीच्या सुरुवातीला हा प्रसंग घडला होता. भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या घटनेची दखल घेतली होती. \n\nकोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि बिबट्याचा दुरान्वयेही संबंध नाही. \n\nआदर्श सोशल डिस्टन्सिंग \n\nलॉकडाऊन लागू झाल्यानंतर मिझोरम राज्यातले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. सोशल डिस्टन्सिंगची आदर्श पद्धत या नावाने हे फोटो होते. \n\nअन्य देशवासीयांनी मिझोरमवासीयांकडून प्रेरणा घ्यावी असंही यात म्हटलं होतं. कारण अनेक भागांमध्ये लॉकडाऊनचं पालन केलं जात नव्हतं. \n\nमिझोरममध्ये हे दृश्य खरंच होतं का?\n\nमात्र हे फोटो मिझोरमचे नसून म्यानमारचे असल्याचं स्पष्ट झालं. रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर हे फोटो म्यानमारचे असल्याचं लक्षात आलं. फिलिपीन्सस्थित एबीएस-सीबीएन न्यूजने हे फोटो म्यानमारचे म्हणून दाखवले होते. \n\nम्यानमारमधल्या फेसबुक युझर्सनी हे फोटो शेअर केले होते. हा फोटो झूम करून पाहिला तर म्यानमारमधील दुकानांवरील चिन्हं तसंच त्या भाषेतील जाहिराती दिसू शकतात. \n\nआल्प्समधल्या शिखरावरून भारताचे धन्यवाद मानण्यात आले का? \n\nआल्प्स पर्वतराजीतील मॅटरहॉर्न या शिखरावर भारताच्या झेंड्याची प्रतिमा दर्शवण्यात आली असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. \n\nकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यादृष्टीने भारताने मोलाची भूमिका बजावल्याने आल्प्स पर्वतराजीतल्या शिखरावर भारताचा झेंडा दर्शवून अभिवादन करण्यात आलं. सत्ताधारी पक्षाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात ट्वीट केलं होतं. \n\nआल्प्स पर्वतराजीत भारतीय तिरंगा का फडकला?\n\nभाजपचे नॅशनल जनरल सेक्रेटरी बी.एल. संतोष यांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अँटी मलेरिया हायड्रोक्लोरोक्वीनचा अन्य देशांना पुरवठा केल्याबद्दल भारताचे आभार मानण्यात आले. \n\nकोरोना विषाणूवर अद्याप लस किंवा औषध उपलब्ध नसल्याने हायड्रोक्लोरोक्वीनचा पुरवठा अन्य देशांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. \n\nहायड्रोक्लोरोक्वीनचा भारत सगळ्यांत मोठा निर्यातदार देश आहे. भारताकडून 55 देशांना या औषधाचा पुरवठा केला जात आहे. मात्र स्वित्झर्लंडला या औषधाचा पुरवठा होत नाही. \n\nमात्र या शिखरावर भारतीय तिरंगा फडकण्यामागे या औषधाचा पुरवठा हे कारण नाही. या परिसरातील स्थानिक पर्यटन विभागातर्फे विविध देशांचे झेंडे प्रतीकात्मक अर्थात इलेक्ट्रिक पद्धतीने फडकावला जातो. \n\nतुम्ही या लिंकवर दररोज कुठल्या देशाचा झेंडा फडकावला जातो हे पाहू..."} {"inputs":"प्रतिनिधिक छायाचित्र\n\nमात्र वातावरण बदलाचा दुष्परिणाम जसा जमिनीवर जाणवतोय, तसा तो बर्फाच्छादित पर्वतरांगांवरही होत आहे. परिणामी गिर्यारोहण अधिक आव्हानात्मक बनत आहे. \n\nजगातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये गिर्यारोहण दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चाललंय आणि याचं कारण आहे 'वातावरण बदल'. गिर्यारोहण तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी हा धोक्याचा इशारा दिला आहे. \n\nतापमान वाढू लागल्याने आल्प्सच्या पर्वतरांगांवरचा बर्फाचा थर पातळ होऊन दरड आणि दगड कोसळण्याच्या घटना वारंवार घडू लागल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\nInternational Climbing and Mountaineering Federation या संघटनेची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत तापमान बदलाविषयी काळजी व्यक्त करण्यात आली. \n\nवितळणाऱ्या हिमनद्यांमुळेही गिर्यारोहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. \n\nधोका वाढल्याने अनेक ठिकाणी गिर्यारोहणाचे जुने मार्गे बंद करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी मार्ग बदलण्यात आले आहेत. \n\nकाही ठिकाणी तर गिर्यारोहणाचा संपूर्ण हंगामच पुढे ढकलावा लागला आहे. \n\nवैज्ञानिक काय म्हणतात?\n\nमाउंट ब्लँक पर्वत शिखरांवर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांच्या मोहिमांमध्ये अनेक बदल झाल्याच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ं दिसून आलं आहे. या भागातल्या जवळपास सर्वच मार्गावर 1970 सालापासून परिणाम झाला आहे. काही मार्ग तर पूर्णपणे बंद झाले आहेत. \n\nग्रेनोबेल आल्प्स अँड कलिग्ज विद्यापीठातले जॅक्युस मुरे 'आर्क्टिक, अँटार्क्टिक आणि अल्पाईन रिसर्च' या नियतकालिकात लिहितात, \"उन्हाळ्याच्या ज्या काळात हे मार्ग सर केले जायचे त्या काळात तिथलं वातावरण कसं असेलं, याचा अंदाज बांधणं आता अवघड झालं आहे आणि चढाईसाठी जो सर्वोत्तम काळ मानला जायचा तोदेखील वसंत ऋतू आणि पानगळीच्या ऋतूकडे सरकत आहे. हे मार्ग पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक आणि तांत्रिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक बनल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे.\"\n\n2017 साली एका फ्रेंच टीमने मॉन्ट ब्लँक पर्वतशिखरांवर झालेल्या अनेक मोहिमांचा अभ्यास केला. यात असं आढळलं की 1850 ते 2015 या काळात पर्माफ्रॉस्टचं (ध्रुवप्रदेशातील कायम गोठून असलेली जमीन) लक्षणीय नुकसान झालं आहे. तिथले उतार अस्थिर होऊन दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. \n\nऑस्ट्रेलियन आल्प्सच्या अभ्यासातही अशीच निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. \n\nव्हिएन्नामधल्या नॅचरल रिसोर्सेस अँड लाईफ सायन्सेस विद्यापीठातले फ्लोरियन रिटर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतंच 'बायोवन कम्प्लिट' या नियतकालिकात लिहिलं आहे, \"यातले अनेक मार्ग अत्यंत धोकादायक बनले आहेत.\"\n\n\"दरड कोसळणे, दगड पडणे यामुळे पूर्व आल्प्समधल्या अनेक उत्कृष्ट हिमशिखरांचं नुकसान झालं आहे. तसंच उन्हाळा सरताना आणि शरद ऋतूच्या सुरुवातीला इथला बर्फ वितळतो. त्याचाही परिणाम हिमशिखरांवर झालेला दिसतो.\"\n\nया अभ्यासात गिर्यारोहण अधिक आव्हानात्मक होण्यामागे आणखीही काही घटकांचा उल्लेख केला आहे. \n\n\"जागतिक तापमानवाढीचा परिणाम झाला असला तरी मुसळधार पावसासारख्या जागतिक तापमानवाढीशी संबंध नसलेल्या घटनांचाही परिणाम होत असतो\", असं या अभ्यासाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आलं आहे.\n\nस्वित्झर्लँडच्या बर्निज आल्प्सवर गिर्यारोहण करणाऱ्या गिर्यारोहकांसाठी असलेल्या माहिती पुस्तिकांच्या अभ्यासावरूनही या बदलांची पुष्टी होते. \n\nनेदरलँडमधल्या वॅगेनिंग विद्यापीठातले भूगोलशास्त्रज्ञ आणि सहलेखक अर्नॉर्ड ट्रेमे म्हणतात, \"या माहिती पुस्तिकांमध्ये गिर्यारोहकांच्या अनेक पिढ्यांनी संपूर्ण पर्वतरांगांमध्ये चढाई करताना येणाऱ्या धोक्यांच्या माहिती नोंदवली आहे.\" \n\nते पुढे म्हणतात, \"यातली सर्वात जुनी माहिती पुस्तिका जवळपास 146 वर्षांपूर्वीची आहे...."} {"inputs":"प्रतिनिधिक छायाचित्र\n\nमुलींच्या गायनावरील बंदीच्या आदेशावर सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात टीका झाली. अनेक मुलींनी गाणी गातानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यासोबत #IAmMySong असा हॅशटॅग वापरला.\n\nतालिबानसोबत शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढवणारा हा वाद मानला जातोय. कारण तालिबानच्या सत्ताकाळात मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली होती, तसंच संगीत क्षेत्रातही अनेक प्रतिबंध लादण्यात आले होते.\n\nकाबुलमधून काढण्यात आलेल्या पत्रकानुसार, 12 वर्षं किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलींना शाळेतील कार्यक्रमात गायनास बंदी घालण्यात आली आहे. तसंच, या वयातल्या मुलींना संगीत विषयासाठी पुरुष शिक्षक नसावा, असंही सांगण्यात आलं आहे.\n\nअफगाणिस्तानच्या शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलंय की, या पत्रकाचा तपास केला जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल.\n\nखरंतर मुलींच्या गायनावरील ही बंदी काही दिवसांपूर्वी घोषित झाली. तेव्हापासूनच या आदेशावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका सुरू झाली. अनेक नामवंत लोकांनी या विरोधात मोहीमही सुरू केली होती. हा आदेश म्हणजे शैक्षणिक हक्कांना एक पाऊल मागे घेणारा निर्णय असल्याचं ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"टीकाकारांचं म्हणणं आहे.\n\n\"ईश्वरा, आम्हाला माफ कर. कारण माणूस प्रचंड क्रूर होऊ शकतो की, तो लहान मुलांनाही लिंगभेदाच्या दृष्टीनं पाहतो,\" असं प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री शफिका यांनी ट्वीट केलंय.\n\nकाही महिलांनी तर या आदेशाला तालिबानच्या सत्ताकाळाशी जोडलंय. अफगाणिस्तानातील तालिबनाची सत्ता 2001 साली संपुष्टात आली. मात्र, तालिबानच्या सत्ताकाळात मुलींनी शाळेत जाण्यास आणि संगीत शिकण्यास बंदी घालण्यात आली होती.\n\n\"हे प्रजासत्ताकाच्या आतून तालिबानीस्तान आहे,\" असं अफगाणिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्या सीमा समर म्हणतात. सीमा समर या गेल्या 40 वर्षांपासून मानवाधिकारांसाठी काम करतायेत. त्यांनी असोशिएटेड प्रेस (AP) सोबत बोलताना ही टीका केली.\n\nअफगाणिस्तान सरकारवर सध्या तालिबानसोबत शांतता करार करण्याचा दबाव आहे. दुसरीकडे, हिंसा संपावी अशी अनेक अफगाण महिलांची इच्छा आहे. कारण त्या त्यांच्या भविष्याबाबत चिंतेत आहेत, असं प्रतिनिधींचं म्हणणं आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"प्रतीकात्मक फोटो\n\n1. आईला कोरोना आहे कळल्यानंतर मुलाची आत्महत्या\n\nआईला कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे कळताच नाशिकमध्ये 23 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (17 जुलै) मध्यरात्री नाशिकरोड उपनगर परिसरातील रोकडोबावाडी इथे ही घटना घडली. झी न्यूजने ही बातमी दिली आहे. \n\nआईला कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे कळताच मुलगा नैराश्यात गेला होता. त्यातच तो आईला पाहण्यासाठी रुग्णालयात गेला. आईला पाहून घरी परतल्यानंतर त्याने आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. \n\nनाशिकमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. \n\n2. पनवेलमध्ये बलात्कारप्रकरणी गृहमंत्री माफी कधी मागणर-सोमय्या\n\nपनवेल महानगरपालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये महिलेवर झालेल्या अत्याचारप्रकरणी गृहमंत्री कधी माफी मागणार, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीये. \n\nरुग्णालय असो की कोरोना सेंटर, महिला कुठेच सुरक्षित राहिल्या नाहीत. कोरोना सेंटरमध्ये असा प्रकार घडत असेल तर कोरोना झालेल्या महिलेने घरातच मरायचे का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. \n\nपनवेलमधील कोरोना से... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंटरची भाजप नेत्यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. रुग्णालयातून रुग्ण पळून जाणे, मृतदेहांची अदलाबदल होणं हे आता नेहमीचं झालं आहे, असंही सोमय्या म्हणाले. \n\n3. हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी करा, अन्यथा न्यायालयात जाऊ- फडणवीस\n\nनागपुरातील साहील सय्यद या व्यक्तीच्या कथित ऑडिओ क्लिपचे प्रकरण गाजत असून, भाजपच्या दोन नेत्यांना हनिट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी संबंधित असलेल्या व आपला उल्लेख असलेल्या या क्लिपची आपण चौकशी करणार नसाल तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे ती क्लिप सादर करून चौकशीची विनंती करू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे. \n\n\"मंत्रिपदाचे गांभीर्य असलेले नेते म्हणून आपल्याकडे पाहतो. पण आपण ज्या पद्धतीने पत्राला उत्तर दिले आहे त्यातून एका गंभीर विषयाचे राजकारण सुरू आहे,\" असं फडवणीस यांनी म्हटलं. \n\nया क्लिपमध्ये केवळ हनिट्रॅपचा विषय नाही तर गृहमंत्र्यांनी फोन केल्याने आरोपी सुटले, न्यायव्यवस्था कशी मॅनेज केली यासंबंधीचे गंभीर आरोप आहेत, असंही त्यांनी सांगितलं. \n\n4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा हव्यात की नकोत; विद्यार्थी न्यायालयात \n\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा हव्यात की नकोत यासंदर्भात मेडिकल आणि लॉ कॉलेजमध्ये अंतिम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत 31 जुलैला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र टाईम्सने यासंदर्भात बातमी दिली आहे. \n\nमेडिकलच्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल्स रद्द करून ऑनलाईन परीक्षा घेण्यात याव्यात असा पर्याय सुचवला आहे तर विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षाच रद्द करण्याची विनंती केली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठ आयोगाने दिले आहेत. या दोन्ही निर्णयांना महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन आणि विधी शाखेच्या पाच विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे विरोध केला आहे. \n\n5. सुशांत सिंग राजपूत संदर्भातील आरोप सिद्ध झाले नाहीत तर पद्मश्री परत करेन-कंगना रानौत \n\nसुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येसंदर्भात केलेले आरोप सिद्ध झाले नाहीत तर पद्मश्री पुरस्कार परत करेन, असं वक्तव्य अभिनेत्री कंगना रानौत हिने केलं आहे. न्यूज18ने ही बातमी दिली आहे.\n\nसुशांतने बॉलीवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली, असं कंगनाने म्हटलं होतं. दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना कंगनाने..."} {"inputs":"प्रतीकात्मक फोटो\n\nपहिली महिला आहे रेणू देवी. ज्या बिहारच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या बेतिया या ठिकाणापासून जवळपास 190 किमी अंतरावर वैशाली या गावात अरमिदाचा (बदलेले नाव) मृतदेह अंगणात आणला आहे. \n\nजळालेल्या अवस्थेत असलेला हा मृतदेह राज्यातील महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या घटनेचे एक जिवंत उदाहरण आहे. \n\nअरमिदाने 17 दिवस मृत्यूशी झुंज दिली. पण ती अपयशी ठरली. 15 नोव्हेंबरला बिहारच्या पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला.\n\nप्रतीकात्मक फोटो\n\nकोण आहे अरमिदा?\n\n20 वर्षीय अरमिदाला 30 ऑक्टोबर रोजी जिवंत जाळण्यात आले. त्यादिवशी संध्याकाळी सधारण 5 वाजता अरमिदा कचरा बाहेर फेकण्यासाठी घराबाहेर पडली.\n\nरात्री 10 वाजून 15 मिनिटांनी पीडिताने तक्रार नोंदवली. त्यानुसार गावातील सतीश राय, विजय राय, चंदन कुमार यांनी अरमिदाला पकडून गैरवर्तणूक करण्यास सुरुवात केली. याला अरमिदाने विरोध केला आणि घरी गेल्यावर आईला सांगेन असा इशाराही दिला.\n\nअरमिदाने दिलेल्या जबाबीनुसार, यानंतर सतीश रायने केरोसीनचे तेल तिच्या शरीरावर टाकले आणि पेटवून दिले. अरमिदा जोरजोरात ओरडत ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"असताना गावकरी जमा झाले. \n\nअरमिदाची लहान बहीण सांगते, \"गावकरी घटनास्थळी पोहचल्यानंतर तिघेही पळून गेले. गावातल्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घरी आम्ही फक्त भावंडं होतो.\"\n\n2017 साली अरमिदाच्या वडिलांचे निधन झाले. पाच बहिणी आणि चार भाऊ असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आई शैमुना खातून आणि भाऊ इस्तकार अहमद यांच्या मजुरीवर चालतो. इस्तकार अहमद पटणा येथे राहून कपडे विकतात तर शैमुना खातून दररोज वैशाली येथून पटणा शहरात जावून शिवणकाम करतात.\n\nआंदोलन करताना\n\n'प्रेम प्रस्तावाला नकार दिल्याने जाळले'\n\nअरमिदाचा भाऊ इस्तकार अहमद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, \"साधारण सव्वा महिन्याआधीच अरमिदाचे लग्न ठरले होते. जानेवारी महिन्यात तिचे लग्न होते. लग्न ठरल्यानंतर सतीश राय तिला त्रास देत होता. त्याच्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. अरमिदाने कायम त्याला नकार दिला. तिला मारून टाकण्याच्या धमक्याही तो द्यायचा.\"\n\nइस्तकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा त्यांची आई शैमुना खातून पाटणा येथे होत्या. फोनवरून त्यांनी पोलीस तक्रार करण्यास सांगितले. सतीश रायच्या एका नातेवाईकाने कुटुंबाला संपर्क करून पोलीस तक्रार न केल्यास अरमिदावर उपचार करू असं सांगत त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. \n\nगावकऱ्यांच्या दबावानंतर कुटुंबाने त्यांचे न ऐकता एका खासगी रुग्णालयात अरमिदावर उपचार सुरू केले. यानंतर 30 ऑक्टोबरच्या रात्री 10 वाजता अरमिदाचा जबाब नोंदवला. \n\nउपचारासाठी फेसबुकवर अभियान\n\nआतापर्यंत अरमिदाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात सतीश आणि चंदन कुमार यांनी केरोसीन टाकून जाळलं असल्याची माहिती अरमिदाने दिली आहे. \n\nअरमिदावर उपचार करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन फेसबुकवर करण्यात आले. किरण यादव नावाच्या महिलेने आपल्या फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते.\n\nइस्तेकार अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, \"किरण यादव यांनी उपचारासाठी बारा लाख रुपये जमा केले. 7 नोव्हेंबरला त्यांनी अलमिदाला पाटणाच्या पीएमसीएचमध्ये दाखल केले. 15 नोव्हेंबरला सकाळी अरमिदाचे निधन झाले.\"\n\nबीबीसीने किरण यादव यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा मोबाईल बंद होता. आर्थिक मदतीसाठी आवाहन करणारे अनेक व्हिडिओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर आहेत. काही व्हिडिओमध्ये अरमिदा बरी झाल्याचंही त्या सांगत आहेत.\n\n15 नोव्हेंबरला..."} {"inputs":"प्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाने सातत्याने विकेट्स गमावल्या आणि त्यांचा डाव 99 धावांतच आटोपला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर जेतेपद राखतानाच पाचव्या विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. \n\nऑस्ट्रेलिया अजिंक्य\n\nबेथ मूनीने 10 चौकारांसह 78 धावांची खेळी केली. अॅलिसा हिलीने 7 चौकार आणि 5 षटकारांसह 75 धावांची खेळी केली. या दोघांनी 115 धावांची सलामी दिली. \n\nप्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाने शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मन्धाना यांना दोन षटकांतच गमावलं. हरमनप्रीत कौर माघारी परतताच टीम इंडियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. \n\nयंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत तडाखेबंद फॉर्मात असणारी शफाली केवळ 2 रन्स करून तंबूत परतली. टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने तानिया भाटियाला पिंच हिंटर म्हणून पाठवलं. मात्र जोनासनचा बॉल मानेवर आदळल्याने तानिया उपचारांसाठी पॅव्हेलियनमध्ये परतली. \n\nहरमनप्रीत कौर आणि स्मृती मन्धाना या अनुभवी खेळाडूंवर टीम इंडियाची भिस्त आहे. \n\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने चार खेळाडू गमावून भा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रतासमोर 185 धावांचे आव्हान ठेवले आहे. \n\nऑस्ट्रेलियाकडून अॅलिसा हिली आणि बेथ मूनी या दोघी ओपनिंगसाठी आल्या. अॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांच्या तडाखेबाद अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 184 धावांची मजल मारली. \n\nहिलीने 39 बॉलमध्ये 75 धावा केल्या तर बेथ मूनीने 54 बॉलमध्ये 78 धावा केल्या. \n\nऑस्ट्रेलियाने 9.2 च्या सरासरीने 184 धावा केल्या. भारतातर्फे दीप्ती शर्मा, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि राधा यादव यांनी बॉलिंग केली. \n\nहिली आणि मूनीने सलामीला येऊन तडाखेबाज सुरुवात केली. पहिली विकेट मिळवण्यास भारताला उशीर झाला. बाराव्या ओव्हरमध्ये हिलीची विकेट पडली. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 115 होता. \n\nहिलीची विकेट पडल्यानंतर लॅनिंग आली. मूनीने तिच्या साथीने आपला धडाकेबाज खेळ सुरू ठेवला. नंतर लॅनिंग, गार्डनर, हायनेज यांच्या विकेट पडल्या. मूनी 78 धावांवर नॉटऑउट राहिली. \n\nऑस्ट्रेलियाचा संघ: \n\nअॅलिसा हिली (कर्णधार) बेथ मूनी, मेग लॅनिंग, रॅचेल हायनेज, अॅशले गार्डनर, सोफी मोलिनूएक्स, निकोला केरी, जेस जोनासन, जॉर्जिया वेअरहॅम, डेलिसा किमिन्स, मेगन शूट \n\nभारताचा संघ: \n\nशफाली वर्मा, स्मृती मंधाना, तानिया भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, रादा यादव, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"प्रयागराज इथल्या गोविंद वल्लभ पंत सामाजिक विज्ञान संस्थेच्या आमच्या टीमने 'आपत्ती काळातील जातीभेद' या विषयाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. \n\nकोरोना विषाणूच्या जागतिक संकटकाळात प्रवासी मजूर लॉकडाऊनमुळे नोकरी गमावल्यानंतर दिल्ली, मुंबई, सूरतसारख्या मोठ्या शहरातून पायी, ट्रकमधून आणि शेवटी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या बस आणि रेल्वेगाड्यातून आपापल्या गावी परतले. \n\nगावी परतल्यानंतर या सर्वांनी 14 दिवस सामूहिक क्वारंटाईमध्ये घालवले. तर काही जण होम क्वारंटाईमध्ये होते. आम्ही यातल्या अनेकांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीतून जे निष्कर्ष निघाले त्या आधारे आम्ही म्हणू शकतो की, सध्या सामाजिक भेदाचा आधार जातीय उतरंडीऐवजी शरीर हा आहे.\n\nअस्पृश्यता आता जातीवर अवलंबून नाही \n\nजातीवर आधारित अस्पृश्यतेला सध्या आपल्या समाजात दुय्यम स्थान असल्याचं दिसतंय. आज संक्रमणकाळात एकमेकांमधलं सामाजिक अंतर जातीच्या नव्हे तर व्यक्तीच्या एका देहापासून दुसऱ्या देहातल्या अंतराच्या रुपात समोर येतंय. \n\nप्रवासी मजूर ज्यांना गावात 'परदेसी' म्हणतात, ते आज गावात कोरोनाचे प्रतीक बनले आहेत. 'परदेसी' कुठल्याही जातीचा असला तरी आज ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लोक कमीत कमी 14 दिवस आणि त्यानंतरही बराच काळ त्याच्या जवळ जात नाहीत. त्याचा स्पर्श होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. \n\nप्रवासी मजूर स्वतःही लोकांपासून दूरच राहण्याचा प्रयत्न करतो. सकाळी शेतात जाताना वाटेत असा कुणी 'परदेसी' भेटू नये, अशी भीती सध्या गावकऱ्यांच्या मनात बघायला मिळतेय. \n\nअनेक ठिकाणी तर होम क्वारंटाईन असणाऱ्या मजुरांना पत्नीही जेवणाचं ताट हातात देण्याऐवजी दुरूनच त्यांच्याकडे सरकवते. \n\nमुलांनी वडिलांना स्पर्श करायला नको, याचीही काळजी तिला असते. हा एक विचित्र मानवी अनुभव आहे. \n\nब्राह्मण समाजातल्या मुलाला जातीतल्या लोकांकडून टक्केटोमणे\n\nउत्तर प्रदेशातल्या बुंदेलखंडमधल्या एका गावात मुंबईहून आलेला ब्राह्मण समाजातला एक मुलगा होम क्वारंटाईनमध्ये होता. \n\nआपला अनुभव सांगताना हा तरुण म्हणतो की, चुकून कधी घराबाहेर पडलो तरी वस्तीतले त्याच्याच जातीतले लोक त्याला ओरडतात. कोरोना पसरवू नको, अशी बोलणी ऐकावी लागतात. \n\nसंध्याकाळी शेताकडे जायला निघालो की, लोक 'कोरोना-कोरोना' म्हणून हिणवतात, असंही या तरुणाने सांगितलं.\n\nपत्नीला पाणी भरण्यापासून रोखलं\n\nया तरुणाच्या पत्नीशीही आमच्या पथकातल्या सदस्याने संवाद साधला. यावेळी बोलताना तिने सांगितलं की, तिला हँडपम्पावर पाणी भरण्यापासूनही रोखण्यात आलं. तिला पाणी भरायला मज्जाव करणारे तिच्याच जातीचे होते. तुझा नवरा अजून क्वारंटाईनमध्ये आहे. तू हँडपम्पाला स्पर्श केला तर संपूर्ण वस्तीत कोरोना पसरण्याची भीती असल्याचं लोकांचं म्हणणं होतं. \n\nखोलात जाऊन विचार केला तर ही अस्पृश्यता काही दिवसांसाठी असली तरी याची बोच जातीय अस्पृश्यतेपेक्षा कमी नाही.\n\nलोकांना प्रवासी मजुराच्या देहापासून किंवा संसर्ग झाल्याचा संशय असणाऱ्यांच्या देहापासून आपल्यालाही कोरोनाची लागण होऊन आपला मृत्यू ओढावेल, अशी भीती वाटते. \n\nमृत्यूची ही भीती 'जातआधारित शुद्धता गमावण्याच्या भीतीपेक्षा' कमी क्लेषकारी घृणा निर्माण करत असेल का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. \n\nआपत्ती काळात बदलत्या रुढी-परंपरा\n\nकुठल्याही आपत्ती काळात पूर्वापार चालत आलेल्या रुढी-परंपरा जरा सैल होत जातात. काही मोडतात, तर काही नवं रुप धारण करतात.\n\nकोरोनाच्या भीतीने भारतीय गावांमधली जातीय समीकरणं कोलमडली आहेत. हे सगळं तात्पुरतं असलं तरीसुद्धा यातून येणारा सामाजिक अनुभव भारतीय समाजातल्या जातीभेदाला काही प्रमाणात का होईना कमी करू शकतो...."} {"inputs":"प्रयोगशाळेतल्या चाचणी दरम्यान या औषधाचा केसाच्या बीजकोशावर नाट्यमय परिणाम दिसला. त्या बीजकोशांची वाढ होण्यास या औषधाची मदत होत असल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं.\n\nया औषधातलं रसायन केसांची वाढ रोखणाऱ्या प्रथिनाला लक्ष्य करतं. त्यामुळेच यातून टक्कलावर मात करण्याचा मार्ग सापडू शकतो.\n\nपाहा व्हीडिओ: केसांचं आरोग्य कसं चांगलं ठेवाल?\n\n\"केसांच्या गळतीमुळे त्रासलेल्या लोकांना याचा खूप फायदा होऊ शकेल,\" असं मॅंचेस्टर विद्यापीठातले या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. नॅथन हॉकशॉ यांनी सांगितलं.\n\nटकलाच्या समस्येवर आजवर फक्त दोनच औषधं उपलब्ध आहेत.\n\nया संदर्भातलं संशोधन PLOS Biology मध्ये प्रकाशित झालं आहे. या संशोधनासाठी हेअर ट्रान्सप्लांटसाठी आलेल्या 40 रुग्णांच्या डोक्यावरील केसांचे बीजकोश वापरण्यात आले.\n\nअर्थात, ही औषधयोजना सुरक्षित आहे का, त्याचा नेमका काय परिणाम होईल, याची क्लिनिकल ट्रायल होण्याची आवश्यकता आहे, असं डॉ. नॅथन हॉकशॉ यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nकेस का गळतात?\n\nकेस रोजच गळतात आणि त्याची फार चिंता वाटण्याचं कारण नाही. काही कारणं तात्पूरती असतात, तर काही कायमस्वरुपी.\n\nपण, खालील लक्षणं महत्त्वाची आहे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त.\n\nअशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"प्रशांत यांची सुटका करून उत्तर प्रदेश सरकारने मनाचा मोठेपणा दाखवावा, असं न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठानं म्हटलं. \n\nव्यक्तिस्वातंत्र्य हे अतिशय पवित्र असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. घटनेनं प्रत्येकाला हा अधिकार दिला आहे आणि त्यावर अतिक्रमण केलं जाऊ नये, असं न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जींनी स्पष्ट केलं. \n\nप्रशांत यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स अतिशय प्रक्षोभक असल्याचा युक्तिवाद उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांनी प्रशांत यांच्या अटकेचं समर्थन करताना केला. प्रशांत यांनी असे ट्वीट करायला नको होतं, हे मान्य. पण त्यासाठी थेट अटकेची कारवाई का? असा प्रश्न इंदिरा बॅनर्जींनी उपस्थित केला. \n\nप्रशांत यांच्या अटकेविरोधात हायकोर्टात का दाद मागितली नाही, असा प्रश्न इंदिरा बॅनर्जींनी जिगीषा अरोरा (प्रशांत यांची पत्नी) यांना केला होता. \n\nया प्रश्नाला उत्तर देताना जिगीषा यांनी हे हेबियस कॉपर्सचं प्रकरण असल्याचं म्हटलं. त्यामुळेच आपण थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nकाय आहे हे प्रकरण? \n\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रशांत कनौजिया या पत्रकाराला अटक केली होती. शनिवारी (8 जून) त्यांना दिल्लीमधल्या घरात अटक करून लखनौला नेण्यात आलं.\n\nप्रशांतची पत्नी जिगीषा अरोरा यांनी बीबीसीला सांगितलं, की प्रशांतने ट्विटरवर एक व्हीडिओ अपलोड केला होता. त्यात एक महिला स्वतःला योगी आदित्यनाथांची प्रेयसी म्हणवत होती. या व्हीडिओबरोबर योगींचा उल्लेख करून त्यांनी टिप्पणीही केली होती. \n\nया प्रकरणी लखनौमधील हजरतगंजमधील एका पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. प्रशांत यांच्याविरोधात आयटी कायद्याच्या कलम 66 आणि आयपीसीच्या कलम 500 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. \n\nप्रशांत कनौजिया यांनी योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रशांत यांच्यावर या एफआयआरमध्ये ठेवण्यात आला. एफआयआरनुसार, पोलिसांना शुक्रवारी दुपारी 12.07 वाजता याची माहिती मिळाली. तक्रारदाराचे नाव विकास कुमार आहे. ते हजरतगंज ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत.\n\nतक्रार करण्याचं कारण त्यांना विचारल्यावर म्हटल्यावर ते म्हणाले, त्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यासाठी मी तक्रार केली. यापुढील माहिती तुम्ही एसएचओ साहेबांकडून घ्या. प्रशांत द वायरमध्ये कार्यरत होते. आता ते मुक्त पत्रकार आहेत.\n\nदरम्यान, सोमवारी (10 जून) 'एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया'नं प्रशांत कनौजिया यांच्या अटकेचा निषेध करणारं एक पत्रक प्रसिद्ध केलं. कनौजियांविरोधात करण्यात आलेली कारवाई ही कायद्याचा दुरूपयोग असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याची टीका 'एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया'नं या पत्रकाद्वारे केली. \n\nप्रशांत यांना अटक केल्याबद्दल समाजवादी पार्टीनंही टीका केली होती. कायदा सुव्यवस्थेच्या विषयात नापास झालेले सरकार आपला राग पत्रकारांवर काढत असल्याचं समाजवादी पक्षानं म्हटलं होतं. \n\n'हे प्रकरण आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही'\n\nजेव्हा लखनौच्या हजरतगंजच्या पोलीस ठाण्याचे प्रमुख राधारमण सिंह यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले हे प्रकरण आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. \n\nहजरतगंजच्या पोलीस स्टेशनहून प्रशांत कनौजिया यांना अटक करण्यासाठी टीम गेली होती का असं विचारलं असता सिंह यांनी सांगितलं की याबाबत मला काही माहिती नाही. \n\nप्रशांतचे माजी सहकारी अमित सिंह..."} {"inputs":"प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना भारतरत्न पुरस्कार दाखवताना सचिन तेंडुलकर\n\nक्रिकेटपटूंना घडवत असतानाच प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी अनेक गुणी प्रशिक्षकांची फौज उभी केली. त्यांचे शिष्य असलेले अनेकजण आज राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय संघांचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. \n\nभारतीय क्रिकेटवेड्यांना जितकं सचिन तेंडुलकरचं नाव ठाऊक आहे तितकंच रमाकांत आचरेकर यांचंही...कारण, सचिन तेंडुलकरला घडवण्यात आचरेकर सरांचं क्रिकेटचं तंत्र आणि कडवी शिस्त यांचंही योगदान आहे. शिवाय सचिनच नाही तर विनोद कांबळी, प्रवीण अमरे, अमोल मुझुमदार, लालचंद राजपूत असे कितीतरी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू त्यांनी घडवले. सरांची करडी नजर आणि तंत्र घोटवून घेण्याची पद्धत याबद्दल स्वत: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर अनेकदा बोलला आहे. आयुष्य क्रिकेटला वाहिलेल्या रमाकांत आचरेकर सरांनी मुंबई क्रिकेटच्या किमान तीन पिढ्या घडवल्या. आणि त्याचबरोबर क्रिकेटला दिले त्यांचे उत्तराधिकारी म्हणजेच कोचेसही. \n\nआचरेकर सर क्रिकेटचं विद्यापीठ\n\nकारण, त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले लालचंद राजपूत, प्रवीण अमरे, चंद्रकांत पंडित, बलविंदर सिंग संधू, प... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ारस म्हांब्रे, समीर दिघे आणि विनायक सामंत यांनी मुंबईच्या रणजी संघाचं प्रशिक्षक पद भूषवलं आहे. यापैकी लालचंद राजपूत सध्या झिंबाब्वेच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या राष्ट्रीय संघाला गाळातून बाहेर काढण्याची कठीण जबाबदारी झिंबाब्वे क्रिकेट असोसिएशनने त्यांच्यावर सोपवलीय. पूर्वी सचिन तेंडुलकर आणि पाठोपाठ सौरव गांगुली कर्णधार असताना राजपूत यांनी भारतीय राष्ट्रीय संघाचीही धुरा सांभाळलीय. \n\nरमाकांत आचरेकर यांचे शिष्य असलेले लालचंद राजपूत आता आंतरराष्ट्रीय संघांचे प्रशिक्षक आहेत.\n\nतर प्रवीण अमरेंनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची जबाबदारी सांभाळतानाच अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैना यांना वैयक्तिक मार्गदर्शन केलं आहे. सरांचाच एक शिष्य अमोल मुझुमदार राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघाचा प्रशिक्षक म्हणून नवीन हंगामात रुजू होणार आहे. \n\nचंदू पंडित यांनी मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक म्हणून आपली छाप पाडलीच. शिवाय आता विदर्भ संघाची धुरा सांभाळताना संघाला बाद फेरीत नेण्याची किमया पहिल्याच प्रयत्नात केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाला टी-20 विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीपर्यंत घेऊन जाणारे रमेश पोवारही सरांचेच शिष्य. \n\nआणि या सगळ्यावर कडी म्हणजे प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीच्या माध्यमातून नवीन खेळाडू घडवण्यासाठी सिद्ध झाला आहे. या उपक्रमात त्याचा मित्र विनोद कांबळीही त्याच्याबरोबर आहे. \n\nसरांच्या आठवणी जागवताना प्रवीण आमरे यांनी सांगितलेली एक गोष्ट महत्त्वाची आहे. 'आचरेकर सरांची नजर पक्की होती. खेळाडूचा दर्जा ते एका नजरेत ओळखायचे. आणि त्यातून आपली रणनीती ठरवायचे. कधी फारसं कौतुक त्यांनी केलं नाही. पण, आत्मीयतेनं वागायचे. त्यातून त्यांचं प्रेम कळायचं. प्रशिक्षक म्हणूनही मी त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करतो.' \n\nप्रवीण अमरे यांनी सांगितल्या नुसार, एका शालेय सामन्या दरम्यान आचरेकर सरांनीच आमरे यांना हेरलं. आणि तिथून पुढे अमरे यांचं क्रिकेट बदललं आणि कारकीर्दही...\n\nपारस म्हांब्रे आणि रमेश पोवार हे आचरेकर सरांचेच शिष्य\n\nआचरेकर सर म्हणजे शिस्त\n\nशिवाजी पार्क मैदानात सरांची नेट्स लांबवर पसरलेली होती. पण, सरांची नजर चौफेर होती. बॅटिंगचं शास्त्रशुद्ध तंत्र शिष्यांकडून घोटवून घेण्याला त्यांनी महत्त्व दिलं. त्यामुळे एकही चूक त्यांच्या नजरेतून सुटायची नाही. सराव आणि स्पर्धा असा खेळाडूंचा..."} {"inputs":"प्रा. डॉ. सारा गिल्बर्ट\n\nअनेक वर्षांपूर्वी पीएचडीचा अभ्यास करत असताना हे विज्ञान क्षेत्रंच सोडून द्यावं, असं सारा यांच्या मनात आलं होतं. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट आंग्लियामध्ये जीवशास्त्राचा अभ्यास करताना त्यांच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होते. \n\nपण नंतर युनिव्हर्सिटी ऑफ हाल मधून डॉक्टरेट करताना फक्त एकाच विषयावर लक्ष केंद्रित करून अभ्यास करणं आपल्याला तितकंसं आवडत नसल्याचं त्यांना वाटू लागलं. \n\n\"काही संशोधक असे असतात जे एकाच विषयावर दीर्घकाळ एकटे काम करतात...मला तसं काम करायला आवडत नाही. मला विविध क्षेत्रांतल्या विविध कल्पनांवर काम करायला आवडतं. विज्ञान क्षेत्र सोडून वेगळं काहीतरी करावं, असा विचार मी तेव्हा केला होता,\" बीबीसी रेडिओ 4 च्या 'द लाईफ सायंटिफिक' कार्यक्रमातल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं. \n\nपण अखेरीस त्यांनी विज्ञान क्षेत्रात करियर करण्यासाठी आणखी एकदा प्रयत्न करायचं ठरवलं. \n\nयाच निर्णयामुळे कदाचित आपल्याला ऑक्सफर्ड विद्यापीठ विकसित करत असलेली कोरोना व्हायरसवरची लस अतिशय परिणामकारक असल्याची बातमी ऐकायला मिळतेय. \n\nही लस 70 टक्के संरक्षण देत असल्याचं चाचण्यांमध्ये आढळून आलं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"य. तर लशीच्या डोसचं प्रमाण बदलल्यास ही परिणामकारकता 90 टक्क्यांपर्यत वाढू शकते, असं संशोधकांचं म्हणणं आहे. \n\nमलेरियावरचं संशोधन\n\nसारा गिल्बर्ट यांचा जन्म एप्रिल 1962मध्ये नॉर्दम्पटनशरमधल्या केटरिंगमध्ये झाला. त्यांचे वडील फुटवेअरचा व्यवसाय करत तर आई इंग्लिश शिक्षिका होती. \n\nडॉक्टरेट पूर्ण केल्यानंतर सारा गिल्बर्ट यांना ब्रुईंग रिसर्च सेंटरमध्ये नोकरी मिळाली. यानंतर त्यांनी मानवी आरोग्यावरच्या संशोधनाचं काम सुरू केलं. लशीच्या संशोधनात तज्ज्ञ होण्याचं त्यांनी कधीच ठरवलं नव्हतं. \n\n90च्या दशकाच्या मध्यात त्या ऑक्सफर्ड विद्यापीठात शैक्षणिक क्षेत्रात नोकरी करत होत्या. मलेरियाच्या जेनेटिक्सवर त्यांचा अभ्यास सुरू होता आणि यातूनच पुढे त्यांनी मलेरियावरच्या लशींच्या संशोधनाचं काम केलं. \n\nएकाच वेळी जन्मलेल्या त्यांच्या तीन मुलांच्या (तिळे) जन्मानंतर त्यांचं आयुष्यं काहीसं कठीण झालं. आपल्या आईने कायमच आपल्याला साथ दिली आणि तिच्या मनात नेहमीच मुलांच्या भल्यासाठीचे विचार असतात, असं सारा यांचा मुलगा फ्रेडी आईबद्दल बोलताना सांगतो. \n\nसारा गिल्बर्ट यांच्या तीनही मुलांनी आता आपापल्या क्षेत्राची निवड केली असून ते विद्यापीठात बायोकेमिस्ट्रीचा अब्यास करत आहेत.\n\nकरियरमधली झेप\n\nऑक्सफर्ड विद्यापीठात डॉ. सारा गिल्बर्ट यांनी झपाट्याने वरची पदं गाठली आणि त्या विद्यापीठातल्या मानाच्या जेनर इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापक झाल्या. फ्लूवरची जागतिक लस तयार करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या रिसर्च ग्रुपची स्थापना केली. विषाणू कोणत्याही प्रकारचा (Strain) असला तरी त्यावर परिणामकारक ठरणारी लस शोधण्याचं त्यांचं उद्दिष्टं होतं. \n\nप्रा. डॉ. सारा गिल्बर्ट\n\n2014मध्ये त्यांनी ईबोलावरच्या पहिल्या लशीच्या ट्रायलचं नेतृत्व केलं. मर्स - मिडल ईस्ट रेस्पिरेटोरी सिंड्रोम आल्यानंतर त्यांनी सौदी अरेबियामध्ये जाऊन तिथे या प्रकारच्या कोरोना विषाणूवरची लस विकसित करण्याचा प्रयत्न केला. \n\n2020च्या सुरुवातीला या लशीची दुसरी ट्रायल सुरू होत असतानाचा चीनमध्ये कोव्हिड 19ला सुरुवात झाली. कदाचित हीच दिशा नवीन कोरोना व्हायरसवरच्या लशीच्या संशोधनात वापरता येऊ शकते, हे प्रा. गिल्बर्ट यांच्या लक्षात आलं. \n\n\"आम्ही झपाट्याने काम केलं. चीनी संशोधकांनी नवीन व्हायरसचा जेनेटिक आराखडा प्रसिद्ध केल्यानंतरच्या वीकेंडपर्यंत आम्ही लशीची आखणी जवळपास केलेली होती. खूप वेगाने हे काम केलं आम्ही,\"..."} {"inputs":"प्रांतागणिक त्यातले पदार्थ बदलत जातात पण फराळाशिवाय दिवाळी नाही. महाराष्ट्रीय फराळाचा विचार करता लाडू, चकली, शेव , करंजी , शंकरपाळी , अनारसे या पदार्थांमुळे दिवाळीची रंगत खऱ्या अर्थाने द्विगुणित होते.\n\nपण या मराठी फराळाच्या ताटातले कितीतरी पदार्थ मुळात आपले नाहीत. ते आपल्याकडे आले कुठून आणि इथे इतके रुळले कसे हे पहाणं रंजक ठरेल.\n\nफराळाचं प्रयोजन काय?\n\nदिवाळी फराळ ही एक परंपरा मानली तर साहजिकच मनात या परंपरेच्या प्रयोजनाचा प्रश्न निर्माण होतो. दिवाळी आणि फराळ भारताच्या शेतीप्रधानतेला जोडलेले आहेत. शेतीच्या दिवसात कष्ट करून थकलेल्या शेतक-याचा निवांत होण्याचा हा काळ. \n\nया काळात गोडधोड खाऊन तो स्वतःच्या शरीराचं कोडकौतुक पुरवू शकतो. या तेलकट तुपकट पदार्थांच्या माध्यमातून येणाऱ्या थंडीसाठी तो शरीरात स्निग्धता साठवून घेत असतो. या प्रयोजनाने दिवाळीचं निमित्त साधून फराळाची परंपरा निर्माण झाली. \n\n'भोजनकुतूहल' ते आल्बेरुनी\n\nपरंपरेचा इतिहासही दीर्घ आहे. अगदी उपनिषद काळापासून वेगवेगळ्या रूपात हा फराळ सिद्ध होतो. ११ व्या शतकातील \"भोजनकुतूहल\" ग्रंथात दिवाळीच्या फराळाचा उल्लेख येतो. याच काळात भारतभेटी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वर आलेला जगप्रवासी आल्बेरुनी दिवाळी उत्सवाचं वर्णन करतो. त्यातही अनेक पदार्थांचा उल्लेख येतो.\n\nअशा या दीर्घ परंपरेतून मराठी घराघरात सिद्ध होणाऱ्या फराळाकडे पाहतो, तेव्हा मराठी मुलखात हे पदार्थ नेमके कधीपासून बनवले जाऊ लागले याची उत्सुकता वाढते. आणि याच उत्सुकतेने या पदार्थांचं मूळ शोधायला गेल्यावर हाती येणारी माहिती मात्र आपल्याला आश्चर्यचकित करून जाते. \n\nप्रत्येक प्रांत आपल्या खाद्यपरंपरेचा समृद्ध वारसा जपत असतो. काही पदार्थांची नावं उच्चारल्यावर त्या प्रांताचे शिक्कामोर्तब होते. खाखरा म्हटल्यावर गुजरात आठवतो. रसगुल्ल्याचं बंगालशी नातं असतं. \n\nमोदक किंवा पुरणपोळी मराठी मातीशी नाळ सांगतात. मात्र मराठी फराळातील पदार्थांचं मूळ शोधताना जाणवतं की आपल्या फराळाच्या थाळीतले अनेक पदार्थ इथले नाहीच .ते अन्य प्रांतातून आपल्याकडे आलेले आहेत. असे मूळचे परप्रांतीय पण आता आपलेच होऊन राहिलेले पदार्थ कोणते हे जाणून घेणं मजेशीर आहे.\n\nलड्डूचा अपभ्रंश?\n\nकुठलाही पदार्थ अमुक प्रांतात निर्माण झाला असं प्रत्येकवेळी ठामपणे सांगता येत नसलं तरी काही पदार्थांची मूळ नावं आणि नंतर त्याचं अन्य प्रांतांनी केलेलं अनुकरण ह्यातून काही अंदाज मांडता येतात. \n\nआपले मराठी लाडू हे लड्डूच्या अपभ्रंशातून आलेलं नाव आहे. त्यामुळे फराळाच्या थाळीत रवा आणि बेसन अशा वैविध्याने मिरवणारा लाडू अन्य प्रांतातून आपल्याकडे शिरला असावा. \n\nप्राचीन काळी या लाडवाना मोदक म्हटलेलं आहे. मोद अर्थात आनंद देणारा तो मोदक. पण मराठी मोदक हा पूर्णतः भिन्न पदार्थ असल्याने आज ज्याला लाडू या नावाने आपण संबोधतो त्याचे मूळ हिंदी लड्डूत आढळते आणि नावाच्या या अपभ्रंशामुळे लाडू अन्य प्रांतातून आपल्याकडे आला या म्हणण्याला बराच वाव मिळतो.\n\nलाडूंचा प्रवास : सुश्रुतापासून इराणपर्यंत\n\nप्राचीन काळी साधारण ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात प्रसिद्ध भारतीय शल्यचिकित्सक सुश्रुत शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मध व गूळ यांच्यासह तीळ खाण्यास देत. \n\nया मिश्रणाचे प्रमाण निश्चित व्हावे याकरता ते विशिष्ट मात्रेत गोलाकारात वळलेले असत. त्यामुळे ज्याला आपण लाडू म्हणतो तो आकार पदार्थ म्हणून निश्चित होण्यापूर्वी औषधास सोयीस्कर म्हणून वळला जाई. \n\nत्यानंतर मग या आकारात अन्य घटक जसे की बेसन, रवा यांचे लाडू वळले जाऊ लागले. पर्शियन आक्रमणानंतर लाडू शाही झाला. त्यात सुकामेवा वाढला. बुंदी ही तर मूळ राजस्थानची..."} {"inputs":"प्राण्यांपासून मिळणारे कुठल्याही पदार्थाचा या आहारशैलीत वापर केला जात नाही. म्हणजे दूध आणि दुधापासून बनणारे सर्व पदार्थ वर्ज्य. इतकंच नाही तर मधमाशांपासून मिळणारं मधही व्हेगन आहारशैलीत खाल्लं जात नाही. \n\n1947च्या आसपास युरोपात उगम पावलेली ही आहारशैली आज जगभरात पसरली आहे. सेलिब्रेटींमध्ये तर हिच्याप्रती विशेष आकर्षण आहे. फिल्म स्टार्स आणि लोकप्रिय व्यक्तींमुळे व्हेगन आहारशैलीला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. \n\nमाईली सायरस, विनस विलियम्स, अरियाना ग्रँड, बियोन्से या अमेरिकी सेलिब्रिटींना व्हेगन आहारशैलीचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हटलं जातं. यांना बघूनच बॉलीवुडमधल्या अनेक सिनेतारकांनीही आपण व्हेगन असल्याचं जाहीर केलं. यात सोनम कपूर, करीना कपूर, मल्लिका शेरावत अशी अनेक नावं आहेत. याशिवाय शाहीद कपूर, आमीर खान, अक्षय कुमार यासारखे काही बॉलीवूड नायकही आपण व्हेगन असल्याचा दावा करतात. \n\nमात्र, आश्चर्याची बाब म्हणजे व्हेगन पुरूषांच्या तुलनेत व्हेगन स्त्रियांची संख्या बरीच मोठी आहे. व्हेगन लोकांची नेमकी संख्या किती, हे जाणून घेण्यासाठी अमेरिकेत एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेचा सॅम्पल साईज 11 हजार होता. ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या सर्व्हेमध्ये आढळलं की व्हेगन आहार घेणाऱ्यांमध्ये केवळ 24% पुरूष होते. व्हेगन आहार आरोग्यदायी समजला जातो. तरीही पुरूष या आहारशैलीकडे आकर्षित का होत नसावे?\n\nमानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की कदाचित पुरूषांना मांसाहार पौरुषत्वाचं लक्षण वाटत असावं आणि फक्त फळ, भाज्या खाल्याने त्यांच्या पौरुषत्वाला धक्का बसत असावा. समाजात त्यांच्याकडे तुच्छपणे बघितलं जातं. हे म्हणजे असं झालं लहानपणी एखाद्या मुलाने बाहुलीची वेणी घालायला घेतली की त्याला चिडवलं जातं तसंच हे आहे. \n\nहा विचार आला कुठून?\n\nअमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबियामध्ये मानसशास्त्रज्ञ असणारे प्रा. स्टीव्हन हाईन सांगतात की सुरुवातीला माणूस पोट भरण्यासाठी शिकार करून मांस भक्षण करायचा. शिकार करणं पुरूषाच्या वाट्याचं काम होतं. समाज या व्यवस्थेची कल्पनाही जेव्हा अस्तित्वात नव्हती तेव्हासुद्धा त्यावेळचा मनुष्य अप्रत्यक्षपणे पितृसत्ताक व्यवस्थेतच जगत होता. पुरूष शिकार करायचे त्यामुळे ते मांस भक्षणाला स्वतःची शान समजायचे. \n\nपुढे मार्केटनेही पुरूषांच्या या विचारसरणीला आणि सवयीला प्रोत्साहनच दिलं. एकोणविसाव्या शतकात महिलांनी पार्ट्यांमध्ये जायला सुरुवात केली तेव्हा रेस्टॉरंट आणि जाहिरात कंपन्यांनी खाण्याला दोन भागात विभाजित केलं. डाळ, भाजी, दही हे स्त्रियांचं खाणं म्हटलं जाऊ लागलं तर मांस, मासे, अंडी याला पुरुषांचं जेवण म्हटलं जाऊ लागलं. हेच आपण आजही आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहोत. \n\n'सॉय बॉय' असा एक शब्द आहे. आहारात सोयाबीन जास्त खाणारी मुलं किंवा पुरूषांना सॉय बॉय म्हणतात. सोयाबीन अधिक प्रमाणात खाल्ल्यास पुरुषांची शारीरिक रचना बदलते, कामेच्छा कमी होते, असं म्हणतात. मात्र, याला शास्त्रीय आधार नाही. तरीही 'सॉय बॉय' हा शब्द शब्दकोशातही आहे. प्रा. हाईन यांचं म्हणणं आहे की रेस्टॉरंटमध्ये सॅलड किंवा भाज्या ऑर्डर करताना अनेक पुरूषांना कमीपणा वाटतो. त्यांना आत कुठेतरी भीती वाटत असते की त्यांच्या पौरुषार्थावर संशय तर घेतला जाणार नाही ना. \n\n'स्त्रिया अधिक मायाळू'\n\nसंशोधनात असंही आढळलं आहे की स्त्रिया पुरूषांच्या तुलनेत अधिक मायाळू आणि दयाळू असतात. प्राण्यांची त्यांना ओढ असते. कदाचित या कारणामुळेही पुरूषांच्या तुलनेत व्हेगन महिलांची संख्या जास्त असेल. प्राणी हक्कासाठी लढणाऱ्या संस्थांमध्येही स्त्रियांचीच संख्या जास्त आहे. \n\nजवळपास 75%. 1940 साली अमेरिकेत प्राण्यांच्या..."} {"inputs":"प्रातिनिधिक चित्र\n\nऔरंगजेबाचा अपवाद वगळला तर अकबरापासून शाह आलमपर्यंतच्या मुघल शासकांनी ख्रिसमस 'सेलिब्रेट' केला आहे. याची सुरूवात अकबराच्या काळात झाली. त्यानं एका पाद्र्याला आपल्या दरबारात आमंत्रित केलं होतं. \n\nमुघलांच्या काळात आग्रा हे पूर्वेकडील सर्वात आलिशान शहर होतं. लेखक थॉमस स्मिथनं आग्र्याचं वर्णन करताना म्हटलं होतं, की युरोपातील प्रवासी इथं आल्यानंतर गल्लीबोळातील समृद्धी, समृद्ध व्यापार आणि शहराच्या बाजूनं वाहणारी यमुना पाहून भारावून जायचे.\n\nव्यापारी शहर आणि मुघलांची राजधानी असल्यामुळे आग्र्यामध्ये इटली, पोर्तुगाल, हॉलंड, फ्रान्स तसंच मध्य आशिया आणि इराणमधूनही व्यापारी आणि पर्यटक यायचे, असं स्मिथ यांनी लिहून ठेवलं आहे. \n\nइतक्या विदेशी लोकांची ये-जा असल्यामुळे त्याकाळातही आग्र्यामध्ये ख्रिसमसचा उत्साह दिसायचा. फ्रान्सिस्कन एनल्स सांगतात, की एका समुदायाचा आनंद सगळ्या शहरभर विखुरला जायचा.\n\nआग्र्याच्या बाजारांमध्ये ख्रिसमसचा उत्साह \n\nबाजारपेठेत सणाचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणावर दिसून यायचा. डिसेंबरच्या गुलाबी थंडीत रंगीबेरंगी कमानी, बॅनर आणि अनेक देशांचे झेंडे दिसायचे. ट्रंपेट तसं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"च सनई वाजवली जायची. फटाके फोडले जायचे. आणि चर्चमधील घंटाही वाजायच्या. \n\nमुघल काळात आग्रा समृद्ध शहर आहे.\n\nअकबरानं आपल्या दरबारात आमंत्रित केलेल्या पाद्र्याला शहरात एक भव्य चर्च बनविण्याची परवानगी दिली होती. या चर्चमध्ये मोठ्या घंटा लावण्यात आल्या होत्या. त्यातील एक घंटा अकबरचा मुलगा जहांगीराच्या काळात त्यातली एक घंटा तुटली. \n\nजहांगीराच्या पुतण्यासाठी झालेल्या एका भव्य कार्यक्रमाच्या दरम्यान ही घंटा तुटली होती. या कार्यक्रमादरम्यान चर्चमधील एक कर्मचाऱ्याला अत्यानंद झाला आणि त्यानं ती घंटा अगदी तुटेपर्यंत वाजवली, असं सांगितलं जातं. \n\nसुदैवानं या दुर्घटनेत कोणी जखमी झालं नाही आणि त्या कर्मचाऱ्याची नोकरीही गेली नाही. अकबर आणि जहांगीर स्वतः ख्रिसमसच्या सणात सहभागी व्हायचे आणि आग्र्याच्या किल्ल्यातील पारंपरिक भोजनाचाही आस्वाद घ्यायचे. \n\nबिशपप्रमाणे व्हायचं अकबराचं स्वागत \n\nथॉमस स्मिथनं लिहिलं आहे, \"ख्रिसमसच्या दिवशी सकाळी अकबर आपल्या दरबाऱ्यांसोबत चर्चमध्ये यायचे. येशूच्या जन्माचा देखावा पहायचे.\"\n\nसंध्याकाळी जनानखान्यातील महिला आणि राजकुमारी लाहौरमधल्या चर्चमध्ये येऊन मेणबत्या लावायच्या. \n\nअकबरने चर्च बांधण्याची परवानगी दिली होती.\n\nअकबर ख्रिसमसच्या दिवशी जेव्हा आग्र्याच्या चर्चमध्ये यायचे, तेव्हा त्यांचं स्वागत एखाद्या बिशपप्रमाणे व्हायचं. ते आल्यावर चर्चमधील घंटा वाजवल्या जायच्या आणि भजनही गायले जायचे. \n\n\"जे युरोपीय एरवी एकमेकांविरुद्ध कुरघोडी करायचे, व्यापारातले प्रतिस्पर्धी होते, ते सगळं काही विसरुन या सणामध्ये सहभागी व्हायचे. ख्रिसमसच्या रात्री बहुतांश वेळा लहान मुलं येशू ख्रिस्ताच्या जन्माचं नाटक सादर करायचे.\"\n\nशाही फौजेवर सुरक्षेची जबाबदारी \n\nअकबर आणि जहांगीराच्या काळात या नाटकांचं आयोजन खूप नेटकेपणानं व्हायचं. नाटकादरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी शाही फौजेकडे जबाबदारी सोपविण्यात यायची. \n\nनाटकाची रंगीत तालीम आग्र्याच्या बाजारपेठेत व्हायची. हा भाग आता 'फुलट्टी' या नावानं ओळखला जातो. तिथे ब्रिटिशांचं मुख्यालयही होतं. \n\nचर्च\n\n\"1632 नंतर मात्र नाटकाची ही परंपरा बंद झाली, कारण शाहजहाँचे पोर्तुगीजांसोबत मतभेद झाले होते. हुगळी बंदर बंद केल्यानंतर आग्र्याचं चर्च तोडण्यात आलं. ख्रिश्चनांच्या सार्वजनिक प्रार्थनेवरही बंधनं घालण्यात आली. त्यावेळी शेकडो पोर्तुगीज कैदी आग्र्यामध्ये होते. त्यांना बंगालहून आणण्यात..."} {"inputs":"प्रातिनिधिक चित्र\n\nयाचा संबंध आहे 1857च्या लष्करी उठावाशी, ज्याला 'स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध'ही म्हटलं जातं. हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हांसी शहरापासून काही अंतरावर रोहनात गाव आहे. या गावातल्या लोकांनी केलेल्या जाळपोळीच्या भीतीने ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गावातून जीव वाचवून पळ काढला होता.\n\nपण गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना ठार केलं होतं. त्याच बरोबर हिसारचा तुरुंग तोडून कैद्यांना सोडवण्याचा पराक्रम केला.\n\nयाच्या प्रत्युत्तरात ब्रिटिश फौजांनी 29 मे 1857 रोजी याच गावात सामूहिक नरसंहार केला.\n\nप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ के. सी. यादव या भयावह घटनेचं वर्णन करतात - \"तळपत्या उन्हात रोहनातच्या राहिवाशांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांचा निर्घृणपणे खून केला होता. म्हणूनच ब्रिटिश सैनिकांनी सूड घेण्यासाठी गावकऱ्यांना निर्घृणपणे मारण्यात आलं. अनेक लोकांना तोफेच्या तोंडी दिलं. काही लोकांना झाडाला टांगून फाशी दिली.\"\n\nआणि ब्रिटिश इथेच थांबले नाही.\n\n\"ब्रिटिशांनी ज्या बंडखोरांना पकडलं त्यांना रोड रोलरखाली चिरडलं. ज्या रस्त्यावर हे घडलं त्याला 'लाल सडक' असं नाव ठेवलं!\"\n\nपूर्ण प्रकरण काय आहे?\n\nगावातल्या लोकांचा सू... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ड घेण्यासाठी ब्रिटिश सैन्याच्या तुकडीने रोहनात गाव बेचिराख केलं. यानंतर बंडखोरीच्या शंकेने त्यांनी गावातल्या निर्दोष लोकांची धरपकड सुरू केली.\n\nगावकऱ्यांना अगदी प्यायला पाणी मिळू नये म्हणून त्यांनी विहिरीचं तोंड मातीने झाकलं आणि लोकांना फासावर लटकवलं. \n\nया घटनेनंतर अनेक महिने तिथे कोणीही नजरेस पडलं नाही.\n\nघटना इतकी भयावह होती की आज दीडशे वर्षांनंतरही गावकऱ्यांच्या मनात याची दहशत आहे. \n\nआम्ही रोहनातचे माजी सरपंच 82 वर्षांचे चौधरी अमी सिंह बोरा यांना भेटलो, ज्यांचे पणजोबा दया राम यांनाही 29 मे 1857 रोजी झाडावर फाशी देण्यात आली होती. ते सांगतात, \"आज या झाडाला त्या नरसंहाराचा साक्षीदार मानलं जातं. पण ते आमच्यासाठी फार पवित्रही आहे.\"\n\nस्वातंत्र्यानंतरही संघर्ष कायम\n\nअमी सिंह यांनी 1857च्या कहाण्या आपल्या आजोबांकडून ऐकल्या होत्या. या घटनेची आठवण होताच ते भावूक होतात.\n\n\"हांसी आणि त्याच्या आसपास सगळं शांत झाल्यावरसुद्धा सूडाची कारवाई सुरूच राहिली. रोहनातच्या सगळ्या शेतजमिनीचा बाहेरच्या लोकांसाठी लिलाव झाला, जेणेकरून मूळ दावेदारांना त्यांचा हक्क मिळणार नाही,\" ते सांगतात.\n\nरोहनात गाव\n\nब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा देणाऱ्यांमध्ये रोहनात गावातील स्वामी बृहद दास वैरागी, रूपा खत्री आणि नौन्दा जाट होते.\n\n1947 साली भारत स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत होता, पण या गावात आनंदी होण्यासाठी काहीही नव्हतं.\n\nप्रोफेसर यादव यांनी आपलं पुस्तक 'रोल ऑफ ऑनर हरियाणा मार्टर 1857'चं वर्णन केलं आहे. त्यात ज्यांची जमीन जप्त झाली आहे अशा 52 जमीनदार, 17 बागायतदारांचा उल्लेख केला. नोव्हेंबर 1858 मध्ये लिलावात विकण्यात आलं होतं, असं ते लिहितात.\n\nअमी सिंह सांगतात, \"महसूल खात्याच्या नोंदीनुसार 20,656 एकर जमीन जप्त केली. त्यात उमरा, सुल्तानपूर, दंधेरी आणि मजादपूर या भागात 61 लोकांनी 81,00 रुपयात खरेदी केली होती. आजच्या किमतीपेक्षा हे फारच कमी आहे.\" \n\nदु:खी अंत:करणाने ते पुढे सांगतात, \"जेव्हा आमचे पूर्वज आले तेव्हा त्यांना पळपुट्या लोकांसारखी वागणूक दिली. त्यांच्याकडून त्याच शेतांमध्ये मजूर म्हणून काम करवून घेण्यात आलं जी कधीकाळी त्यांच्याच मालकीची होती.\"\n\nयाच गावात आम्हाला 65 वर्षांचे सतबीर सिंह भेटले, ज्यांच्याकडे आज 11 एकर शेतजमीन आहे. ते म्हणाले की त्यांच्या पूर्वजांनी कष्ट करून गावातली 65 टक्के जमीन पुन्हा खरेदी केली आहे...."} {"inputs":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\n\"मागच्या वर्षी मला मणक्याचा त्रास होऊ लागला. पण कोव्हिडच्या भीतीने मी त्रास सहन केला. तेव्हा कोव्हिड रूग्णांना बेड मिळण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या.\n\n\"मग मला कुठून बेड मिळेल? मला कोव्हिड झाला तर? अशा अनेक शंका मनात होत्या. माझं दुखणं सहन करता येईल इतकं होतं. त्यामुळे मी कोव्हिड होण्यापेक्षा ते सहन केलेलं बरं असा विचार केला,\" वसईला राहणारे दीपक खंडागळे सांगत होते. \n\nत्यांनी पुढे सांगितलं, \"यावेळी कौटुंबिक डॉक्टरकडून औषधं सुरू केली होती. यामध्ये 7-8 महिन्यांचा काळ लोटला. त्यानंतर माझं दुखणं अधिक वाढलं. मग डॉक्टरांनी मला शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगितलं. आता माझी शस्त्रक्रिया झाली आहेत. पण मणक्याची शस्त्रक्रिया म्हणजे आयुष्यभराचं दुखणं पदरात पडलंय.\"\n\nठाण्यात राहणार्‍या 78 वर्षीय शरीफ शेख सांगतात, \"काही दिवसांपूर्वी माझे हात आणि पाय वाकडे होत होते. पण काही वेळाने ते स्थिर होऊन खूप दुखत होते. आम्ही डॉक्टरकडे गेलो तेव्हा त्यांनी हा पक्षाघाताचा प्रकार असल्याचं सांगितलं. मला तातडीने रुग्णालयात भरती होऊन इंजेक्शन सुरू करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण कोव्हिड नसलेल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्या रुग्णालयातही रुग्णांची खूप गर्दी होती. \n\n\"तिथल्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी माझं वय आणि कोरोनाची परिस्थिती पाहता रुग्णालयात भरती करणं जोखीम असल्याची कल्पना आम्हाला दिली. मग माझ्या कुटुंबीयांनी घरीच उपचार करण्याची विनंती डॉक्टरांना केली. सध्या महिनाभर माझी औषधं सुरू आहेत. पण मला लागणारी इंजेक्शन्स ही रुग्णालयात भरती करूनच द्यावी लागणार आहेत. पुढे काय करायचं याचा निर्णय माझं कुटुंब घेईल\".\n\nदीपक आणि शरीफ यांच्यासारखे असंख्य रूग्ण गरज असताना रुग्णालयात भरती होऊन उपचार घेऊ शकत नाहीत किंवा कोरोनाच्या भीतीने ते पूर्ण उपचार घेत नाहीत. \n\nकोरोनाच्या पहिल्या आणि आता दुसर्‍या लाटेत संपूर्ण देश होरपळून निघतोय. कोरोना रुग्णांसाठी आरोग्य यंत्रणा अपुरी पडतेय. \n\nया परिस्थितीत कोव्हिडव्यतिरिक्त अन्य आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांचे हाल होत आहेत. त्यांच्यावर तात्पुरते उपचार करावे लागत आहेत. तर काही रूग्ण कोव्हिडला घाबरून घरीच उपचार घेत आहेत. यासंबंधीची परिस्थिती मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. \n\nअन्य रूग्णांसाठी बेड्सची कमतरता \n\nसध्या राज्यात 6 लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अन्य रूग्णांसाठी रूग्णालयातील बेडची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे कोव्हिड व्यतिरिक्त इतर आजारांचे रूग्ण रूग्णालयात आले तर त्यांच्यासाठी बेड उपलब्‍ध होणं कठीण जातंय. \n\nहृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर भरत जैन सांगतात, \"ओपीडीमध्ये असंख्य रुग्ण येतात. ज्यांना गंभीर आजार आहे. रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे त्यांना आम्ही 'नॉन कोव्हिड' रुग्णालयात भरती होण्यास सांगतो. पण कोरोनामुळे बर्‍याच रुग्णालयातील बेड हे भरले आहेत. त्यामुळे 'नॉन कोव्हिड' रुग्णालयावर ताण आहे. \n\n\"अनेकदा रुग्णांचे नातेवाईक त्यांना बेड मिळत नसल्याचं सांगतात. आम्ही आमच्या माहितीतली रुग्णालयं सुचवतो. पण बेड उपलब्‍ध नसेल तर काय करणार\"?\n\nसध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. पण नियोजित शस्त्रक्रिया अनेक रुग्णालयात पुढे ढकलण्यात आल्या आहेत. \n\nहृदयरोग तज्ञ डॉ. सुरासे सांगतात, \"बायपास शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, मणक्याच्या शस्त्रक्रिया ज्या काहीवेळ थांबवणं शक्य आहे अशा रुग्णांना आम्ही काही काळ थांबण्याचा सल्ला देतो. पण ज्यांची परिस्थिती गंभीर आहे त्यांच्यावर आम्ही तात्काळ उपचारासाठी प्राधान्य देतो.\" \n\nमुंबईसारख्या..."} {"inputs":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\n1. स्वाइन फ्लूमुळे पाच महिन्यात 156 रुग्णांचा मृत्यू\n\nजानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये राज्यात स्वाइन फ्लूमुळे 156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 34 नाशिकचे, पुण्यात 21, नगर जिल्ह्यात 14, कोल्हापूरमध्ये 9, मुंबईत 5 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.\n\nराज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात स्वाइन फ्लूचे 908 रुग्ण आढळले असून या दोन महिन्यांमध्ये 98 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\n\nराज्यात गेल्या वर्षी 1 लाख 28 हजार 26 व्यक्तींना फ्लूविरोधी लस दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. डेंगी या आजारामुळे 2016-2018 या काळामध्ये 168 जणांचा मृत्यू झाला. तसंच या कालावधीत हिवतापामुळे 59 जण दगावले असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.\n\n2. युद्धनौकेला लागलेल्या आगीमध्ये 1 ठार\n\nमाझगाव डॉकमध्ये युद्धनौकेला लागलेल्या आगीत बजेंद्र कुमार या कामगाराचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी INS विशाखापट्टणम युद्धनौकेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डेकवर ही आग लागली हो... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ती. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.\n\nINS विशाखापट्टणमच्या जलावतरणाच्यावेळचे छायाचित्र\n\nबजेंद्र कुमार कंत्राटी कामगार असल्याची माहिती मिळाली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.\n\n3. शिवसेनेला उपसभापतिपद तर काँग्रेसला विरोधीपक्षनेतेपद\n\nविधानसपरिषदेच्या उपसभापतिपदाचा दावा काँग्रेसने मागे घेतला असून प्रशांत परिचारक यांना सभागृहात येण्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मान्यता दिली आहे. हे निश्चित झाल्यावर विधान परिषदेचे उपसभापतिपद शिवसेनेकडे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n\nलोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.\n\nउपसभापतिपदाची निवडणूक आणि विरोधी पक्षनेतेपदावरील निवडीची घोषणा सोमवारी केली जाणार आहे. विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यावर विरोधी पक्षनेतेपदी निवड करणं आवश्यक होतं. \n\nविधानपरिषदेच्या उपसभापतिपदाचा मार्ग मोकळा झाल्याशिवाय विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतला जाणार नाही, असं सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे काँग्रेसने विधानपरिषद उपसभापतिपदावरील दावा मागे घेऊन विरोधीपक्षनेतेपद मिळवण्याचा निर्णय घेतला.\n\nशिवसेनेला हे उपसभापतिपद हवं असल्यास परिचारक यांना असलेला विरोध मागे घेण्याचं आवाहन शिवसेनेला करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसनेही परिचारक यांना असलेला विरोध मागे घेतला.\n\n4. GST भरण्याची मुदत 2 महिन्यांनी वाढवली\n\nशुक्रवारी झालेल्या GST काउन्सिलच्या 35व्या बैठकीत GSTचा वार्षिक परतावा भरण्यासाठी मुदत 2 महिन्यांनी वाढवण्यात आली. आता हा परतावा 31 ऑगस्टपर्यंत भरता येणार आहे.\n\nGST परतावा भरण्यासाठी एकाच अर्जाची पद्धती 1 जानेवारी 2020 पासून सुरू करण्यात येणार आहे. \n\nGST काउन्सिलमध्ये सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतात. या बैठकीचं नेतृत्व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं.\n\nनॅशनल अँटी प्रॉफिटीअरिंग अथॉरिटीची मुदत दोन वर्षांनी वाढवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचं वृत्त इंडिया टुडेने प्रसिद्ध केलं आहे. \n\n5. मराठवाड्यात भूकंपाचे धक्के\n\nमराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, अमरावती या चार जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी मोजण्यात आली.\n\nमहाराष्ट्र..."} {"inputs":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\nआता शस्त्रास्त्रांच्या आळा घालण्यासाठी न्यूझीलंड सरकारने लोकांकडच्या बंदुका परत विकत घेणारी एक योजना जाहीर केली आहे. या हल्ल्यांनंतर आता या बंदुका लोकांकडून विकत घेण्यासाठी 20.8 कोटी न्यूझीलंड डॉलर्सची (13.6 कोटी अमेरिकन डॉलर्स) तरतूद करण्यात आली आहे. \n\nहल्ल्याच्या काही आठवड्यांनंतर एप्रिलमध्ये संसदेने या बंदीला मान्यता दिली. मार्च महिन्यात बंदुकधारी हल्लेखोराने मशीद आणि इस्लामिक सेंटरमध्ये शुक्रवारच्या नमाजादरम्यान केलेल्या गोळीबारात 51 जणांचा जीव गेला होता. \n\nकशा परत घेणार बंदुका?\n\nही योजना परवाना असणाऱ्या बंदुकांसाठीच आहे. यानुसार पुढच्या सहा महिन्यांत म्हणजे 20 डिसेंबरपर्यंत लोकांना त्यांच्याकडील बंदुका परत देता येतील. \n\n\"बंदुका परत विकत (बाय-बॅक) घेण्याचं एकच उद्दिष्टं आहे - ते म्हणजे घातक शस्त्रं चलनातून काढून घेणं,\" पोलिसांचे प्रमुख असणाऱ्या नॅश यांनी सांगितलं. \n\nह्लल्याच्यावेळेस ह्ललेखोराने चित्रिकरण केलेली शस्त्रे\n\n\"यापुढचं पाऊल काय असेल याची पोलिसांनी तपशिलात आखणी केलेली आहे. लोकांकडे असणाऱ्या विविध प्रकारच्या बंदुका गोळा करण्यात येतील. हे प्रचंड मोठं क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाम आहे आणि जुलैच्या मध्यापासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.\"\n\nशस्त्रास्त्रांसाठीच्या नवीन कायद्यानुसार एप्रिलमध्ये लष्करी पद्धतीच्या सेमी-ऑटोमॅटिक शस्त्रांवर आणि ती बनवण्यासाठीच्या सुट्या भागांवर बंदी घालण्यात आली. या योजनेसाठी करण्यात आलेल्या तरतुदीमधून या शस्त्र धारकांना त्यांच्याकडील शस्त्राच्या मूळ किंमतीच्या 95 टक्क्यांपर्यंतची रक्कम भरपाई म्हणून देण्यात येईल. \n\nलष्करी पद्धतीची जवळपास 14,300 सेमीऑटोमॅटिक शस्त्रं या नवीन नियमांतर्गत येतील असा पोलिसांचा अंदाज आहे. ही योजना जाहीर करण्यात येण्याच्याही आधी आतापर्यंत जवळपास 700 बंदुका परत करण्यात आल्या असून आणखी 5,000 जणांनी आपली आयुधं पोलिसांनी जमा करण्यासाठी नोंदणी केलेली आहे. \n\nकाय घडलं ख्राईस्टचर्चमध्ये?\n\nस्वतःला उच्च श्वेतवर्णीय समजणाऱ्या ब्रेंटन टॅरंट या ऑस्ट्रेलियन व्यक्तीने 15 मार्च रोजी ख्राईस्टचर्चमधील अल् नूर मशीद आणि द लिनवूड इस्लामिक सेंटरवर हल्ला केला.\n\nन्यूझीलंडमध्ये शांतता असतानाच्या काळातला हा सगळ्यात भीषण गोळीबार (मास शूटिंग) होता. या हल्लेखोरावर 51 जणांच्या खुनाचा, 40 जणांचा खून करण्याचा प्रयत्न करण्याचा आणि एक दहशतवादी कारवाईचा आरोप लावण्यात आलेला आहे. \n\nया व्यक्तीकडे असणाऱ्या सेमी ऑटोमॅटिक रायफल्समध्ये काही बदल करून त्याने त्यात जास्त बुलेट्स असणारी मॅगझिन्स घातल्याचा अंदाज आहे. या सगळ्या आरोपांमध्ये आपण दोषी नसल्याचं या संशयिताने म्हटलं असून पुढच्या वर्षी या प्रकरणी सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.\n\nन्यूझीलंडमधल्या नागरिकांकडे तब्बल 12,00,000 कायदेशीर शस्त्रं म्हणजे दर चार व्यक्तींमागे एक शस्त्र असल्याचा अंदाज न्यूझीलंड पोलिसांनी 2016मध्ये व्यक्त केला होता.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\nत्यानुसार या कालावधीत वैद्यकीय व जीवनावश्यक सेवा वगळता अमरावती शहर व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे बाजार, दुकाने, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स. चहा-नाश्ता उपाहारगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, पानटपरी, इतर वस्तूंची दुकाने बंद राहणार आहेत. \n\nदुध व भाजीपाला दुकाने रविवारी सकाळी 6 ते सकाळी 10 दरम्यान सुरू राहतील. सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खासगी बसेस, खासगी वाहतूक, पालिकेची बससेवा, रिक्षा सेवा बंद राहील. आपत्कालीन स्थितीत व रुग्णसेवेसाठी रिक्षा किंवा स्वत:चे वाहन वापरता येईल. केवळ जीवनावश्यक व अत्यावश्यक कारणांसाठी वाहतूक करता येईल. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणा-या मालमोटारींना परवानगी आहे.\n\nजिमखाने, व्यायामशाळा, तरणतलाव, चित्रपटगृहे व बहुविध चित्रगृहे, ग्रंथालये, सलून, ब्युटी पार्लर, आठवडी बाजार, गुरांचे बाजार, सर्व बांधकामे या कालावधीत बंद राहतील. कृउबास समितीचा भाजीपाला, फळ बाजार बंद राहील. सर्व पर्यटनस्थळे, उद्याने, बागा, बांबू उद्यान, वडाळी उद्यान, मेळघाट सफारी आदी बंद राहील. \n\nत्यामुळे रविवारी पर्यटकांनी तिथे गर्दी केल्यास कारवाई केली जाणार आहे. क्रीडा संस्था, ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"बाह्य खेळांबरोबरच आंतरमैदानी खेळही बंद राहतील. रविवारी सेवा देणा-या बँका व वित्तसंस्थादेखील बंद राहणार आहेत.\n\nअनावश्यक कारणासाठी चारचाकी किंवा दुचाकीहून फिरणा-यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.\n\nकोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये अमरावती दुसऱ्या क्रमांकावर\n\nमहाराष्ट्रात अमरावतीमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोव्हिड- 19 मुळे मृतांच्या संख्येत अमरावती दुसऱ्या क्रमांकावर आहे.  कोव्हिड-19 मुळे मृत्यूचा दर 1.62 वर पोहोचलाय, त्यात जानेवारी पासून दिवसाला एका रुग्णांचा बळी गेलाय. \n\nसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 727 नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 28 हजार 648 झाली आहे.\n\nअमरावती जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत  453 जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते फेब्रुवारी या दोनच महिन्यात 57 जणांचा मृत्यू झाला आहे. \n\nआकडेवारीनुसार 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंत मृत्यूचा दर हा 1 होता. फेब्रुवारी 5 ते 11 दरम्यान कमी होऊन तो 0.85 वर आला होता. त्यानंतर फेब्रुवारी 12 ते 18 पर्यंत मृत्यू दर 1.62 ने अचानक वाढला. तर 12 फेब्रुवारी पासून दररोज 3 ते 6 लोकांचा मृत्यू होत असल्याचं दिसत आहे.\n\nकोव्हिड रुग्णांची संख्या वाढल्यामुळ मृत्यूदरात वाढ झाल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. \n\nते म्हणाले \"कोव्हिड चाचणी करण्यासाठी लोक उशिरा येऊ लागलेत. सामान्य नागरिक वेळेपूर्वी कोव्हिड चाचणी करून घेत नाहीत. त्यामुळं मृत्यूदर वाढलाय. वयस्कर आणि पूर्वीचे आजार असणारे ज्यांना रक्तदाब, मधुमेह, किडनीच्या व्याधीने ग्रस्त असणाऱ्यांना मृत्यूची शक्यता अधिक असते. \n\nत्यात रुग्ण संख्या वाढली तर मृत्यूदर वाढणारच आहे. कारण यापूर्वी कुटुंबातील एकच कोरोना बाधित व्हायचा पण आता एका कुटुंबातले अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत ही वस्तुस्थिती आहे\" निकम म्हणाले. \n\nकोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात बेडची पुरेशी व्यवस्था असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलय. यात खासगी हॉस्पिटलचाही समावेश करण्यात आला आहे. \n\nतालुक्याच्या ठिकाणी कोविड सेंटरवरील कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलावण्यात आले आहे...."} {"inputs":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\nसुरुवातीला केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले. गेल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात तर कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. पण गेल्या सात दिवसात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढली की सध्या देशात महाराष्ट्रात सर्वांत जास्त रुग्ण आहेत. \n\nमहाराष्ट्रात असं काय घडलं की अचानक विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या चाचण्या होऊ लागल्या आणि त्या पॉझिटिव्ह येऊ लागल्या आणि हजारोंच्या संख्येनं राज्यातील नागरिकांना क्वारंटाईन करावं लागलं. \n\nराज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, \"राज्यात आतापर्यंत 39 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. तर 108 जण विलगिकरण कक्षात दाखल असून 1063 जणांना होम क्वारंटाईन केलं आहे.\" \n\nमहाराष्ट्रात कसा दाखल झाला कोरोना व्हायरस? \n\nराज्यात सर्वप्रथम धुळवडीच्या दिवशी म्हणजेच 10 मार्चला पुण्यात 2 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांच्यावर तातडीने पुण्याच्या नायडू रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. कोरोना व्हायरस आता राज्यभर पसरणार याची शक्यता या रुग्णांच्या चौकशीतून समोर आली. \n\nपुण्याचे विभागीय आयुक्त... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, \"महाराष्ट्रात सर्वप्रथम आढळलेले पुण्याचे 2 रुग्ण हे दुबईहून आले होते. 40 जणांच्या समूहासोबत हे दोघे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दुबईला फिरण्यासाठी गेले होते. महत्त्वाचं म्हणजे या 40 पैकी 37 जण हे महाराष्ट्रातले नागरिक आहेत, तर 3 जण कर्नाटकातले. 1 मार्चला हे 37 जण मुंबई विमानतळावर उतरले. पुण्यातील दोघं मुंबईहून खासगी टॅक्सीने पुण्यात आले. 8 मार्चला या दोघांपैकी एकाला अचानक त्रास होऊ लागला. त्यानंतर कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली, ज्यात दोघं कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या दोघांचे कुटुंबीय आणि मुंबईतला टॅक्सीचालक अशा सगळ्यांनाच कोरोनाची लागण झाली.\" .\n\nआरोग्य विभागाचे जनसंपर्क अधिकारी एन. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 39 कोरोना रुग्णांपैकी 12 जण दुबईहून परतलेल्या त्या समुहातले आहे. तर 5 जण लागण झालेल्यांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाबाधीत झालेत.\n\n'कोरोना व्हाया दुबई महाराष्ट्रात'\n\nमहाराष्ट्रात व्हाया दुबई आलेल्या या कोरोना व्हायरसचा तिढा पुण्यापर्यंतच थांबला नाही. तर दुबईहून आलेले उर्वरित 35 जण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील असल्यानं अशा सगळ्यांचा शोध प्रशासनाला घ्यावा लागला. या सगळ्या जणांचा शोध घेणं प्रशासनासाठी क्रमप्राप्त झालं आणि त्यासाठी वेळही लागला. तोपर्यंत हे सगळे जण राज्यातील अनेकांच्या संपर्कात आले. \n\nजिल्हा प्रशासनानं अशा सगळ्यांचा शोध घेत त्यांची कोरोना चाचणी केली. तसंच त्यांच्या निकटवर्तीयांचीही तपासणी करण्यात आली. कोरोना व्हायरसचा पुढचा रुग्ण आढळला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या 2 रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 5 रुग्ण आढळले. ज्यामुळे मुंबई, पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली. यात 1 रुग्ण थायलंडहून परतला होता. शुक्रवारपर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 19 इतकी होती. पण लगेचच एका दिवसात राज्यात 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. \n\n'दुबईची सहल नेहमीप्रमाणे झाली'\n\nदुबईहून आलेले 'ते' चाळीस जण खासगी टुर्समार्फत दुबईच्या सहलीला गेले होते. त्या टुरमध्ये पर्यटकांना कोणताही त्रास झाला नसल्याचा दावा टुर्सच्या मालकांनी केला आहे.\n\nबीबीसीशी बोलताना टुर्सच्या मालकांनी सांगितलं, \"दुबईची सहल नेहमीप्रमाणे चांगली झाली. सरकारनं तेव्हा दुबईला..."} {"inputs":"प्रातिनिधिक फोटो\n\nDrug Controller General of India अर्थात DCGI ने झायडस कॅडिलाच्या विराफिन (Virafin) या औषधीला कोरोनाचा सौम्य संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी वापर करण्यास मान्यता दिली आहे. या औषधीचं संपूर्ण नाव Pegylated Interferon alpha-2b किंवा PegIFN असं आहे.\n\nहे आपत्कालीन परवानगी (Emergency Approval) असून, ते मर्यादित प्रमाणात वापरता येईल, असंही DCGI ने सांगितलंय.\n\nकंपनीने DCGI ला दिलेल्या अर्जात म्हटलं होतं की, 'या औषधामुळे रुग्ण लवकर बरे होत असून, त्यांच्या उपाचारातला गुंताही यामुळे कमी करता येतो.' \n\nतसंच, एका डॉक्टरच्या प्रिस्क्रिपशनवरच हे औषध रुग्णांना दवाखान्यात किंवा विशेष उपचार संस्थानांमध्ये दिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं होतं.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nदेशभरात 20-25 ठिकाणी झालेल्या चाचणीत असं लक्षात आलं होतं की, विराफिन या औषधाच्या वापरामुळे रुग्णाला ऑक्सिजनची गरज कमी भासू लागली होती. म्हणजेच श्वसनक्रिया सुधारण्यात विराफिन मदत करत होतं. \n\nया औषधामुळे इतर व्हायरल संसर्गांवरही उपचार शक्य असल्याचं कंपनीने DCGI ला केलेल्या अर्जात म्हटंलय.\n\nम्हणजेच काही प्रमाणात आतापर्यंत रुग... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्णांचे प्राण वाचवण्यासाठी ज्या औषधांवरच अवलंबून राहावं लागत होतं, ते आता कमी होण्याची शक्यता आहे.\n\nयाशिवाय झायडस कॅडिला ही कंपनी कोरोनाच्या एका लशीवरही काम करते आहे. ZycovD नावाची ही लस DNA प्लॅटफॉर्मवर बनवली जात आहे. यासाठी झायडस कॅडिला भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाची मदत घेते आहे. आणि याच्या क्लिनिकल ट्रायल्सचा तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"प्रातिनिधिक फोटो\n\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या 56 जणांपैकी 15 जण या कार्यक्रमाशी संबंधित होते. जवळपास 2000 कोरोनाग्रस्तांपैकी 400 जण तबलीगीच्या कार्यक्रमात सहभागी होते. \n\nहे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. \n\nपोलिसांना कोरोनाची लागण व्हावी म्हणून जमातच्या कार्यक्रमातील काही जण पोलिसांवर थुंकले, एका व्हीडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे. \n\nगुरुवारी संध्याकाळी एका ट्वीटर यूझरनं 27 सेकंदांचा हा व्हीडिओ शेयर करताना लिहिलं, ज्यांना पुरावे हवे आहेत, त्यांनी हा व्हीडिओ बघावा. \n\nहा व्हीडिओ ट्वीटरवर 81 हजार जणांनी पाहिला आहे आणि जवळपास 4 हजार जणांनी त्याला रिट्वीट केलं आहे. \n\n\n\nफेसबुकवरही अनेक जण हा व्हीडिओ शेयर करत आहेत. मेधराज चौधरी नावाच्या युजरनं हा व्हीडिओ शेयर केला आहे आणि तो 2 लाख जणांनी पाहिला आहे. \n\nया व्हीडिओत एका व्यक्तीच्या आजूबाजूला पोलीस बसलेले आहेत. काही वेळानं तो व्यक्ती पोलिसांच्या अंगावर थुंकतो, त्यानंतर पोलीस त्याला मारायला सुरुवात करतात.\n\nत्याच्यामागे मोठ्या प्रमाणात आवाज ऐकायला येतो आणि मग व्हीडिओ समाप्त होतो. या व्हीडिओ तबलीगी जमातच्या कार्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यक्रमाशी जोडलं जात आहे.\n\nही घटना कधी घडली आणि व्हीडिओबाबत करण्यात आलेला दावा खरा आहे का, हे समजून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. \n\nतबलीगी जमातच्या लोकांना दवाखान्यात दिल्लीतल्या सरकारी बसमधून नेण्यात आलं होतं. पण, व्हीडिओत दिसणारी गाडी पोलिसांच्या व्हॅनसारखी दिसून येते, त्यामुळेच या व्हीडिओबाबत साशंकता निर्माण होते.\n\nया व्हीडिओतील व्यक्तीला पोलिसांनी घेराव घातला आहे. या व्यक्तीला आरोग्य तपासणी नेत असल्यास गाडीत आरोग्य कर्मचारी का नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. या व्हीडिओच्या की-फ्रेमचा वापर करून आम्ही रिव्हर्स सर्च केलं, तर आम्हाला टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरील एक व्हीडिओ मिळाला. \n\n2 मार्च 2020ला प्रसिद्ध झालेल्या या व्हीडिओनुसार, एका कैद्यानं त्याच्यासोबत गाडीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि पोलिसाच्या अंगावर थुंकलादेखील. या कैद्याचे घरचे त्याच्यासाठी घेऊन आलेलं जेवण खाण्याची परवानगी न दिल्यामुळे तो पोलिसांवर नाराज होता.\n\nआम्ही या व्हीडिओविषयी अधिक सर्च केलं, तेव्हा महाराष्ट्र टाइम्स आणि मुंबई मिरर या वर्तमानपत्रांच्या वेबसाईटवरही तो दिसून आला. \n\nमुंबई मिररनं हा व्हीडिओ 29 फेब्रुवारी 2020ला शेयर केला होता. \n\nया रिपोर्टनुसार, या कैद्याचं नाव मोहम्मद सुहैल शौकत अली असून त्याचं वय 26 वर्ष आहे. मुंबई कोर्टात त्याला सुनावणीसाठी आणलं होतं. जिथं कुटुंबीयांनी त्याच्यासाठी घरून जेवण आणलं होतं, पण पोलिसांनी ते खाऊ देण्यास नकार दिला. \n\nयामुळे नाराज झालेल्या शौकत अलीनं पोलिसांशी बाचाबाची केली आणि त्यांच्या अंगावर थुंकला. त्यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण केली. \n\nखरं तर हा व्हीडिओ 1 मिनिटं 25 सेकंदांचा आहे, ज्यात शौकत अली पोलिसांशी भांडताना आणि शिव्या देताना दिसून येतो. \n\nपण, गुरुवारपासून या व्हीडिओतील 27 सेकंदांचा भाग तेवढा व्हायरल होत आहे आणि त्याला निजामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाशी जोडलं जात आहे. \n\nबीबीसीच्या पडताळणीत समोर आलं की, हा दिल्लीतल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमाशी संबंधित व्हीडिओ नसून मुंबईतील जुना व्हीडिओ आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"प्रातिनिधिक फोटो\n\nदिल्लीतल्या महाराणी बागेत राहणाऱ्या पायल आजही ते दिवस आठवल्यानंतर अस्वस्थ होतात. \n\nआयुष्यातली 10 वर्षें पायल यांच्यासाठी अडचणीची होती, कारण त्यांच्या चेहऱ्यावर केस होते. \n\n\"शाळेत असताना माझ्या अंगावर जास्त केस नव्हते. पण कॉलेजला आले आणि चेहऱ्याचा अर्धा भाग केसांनी व्यापला. सुरुवातीला बारिक केस यायचे. त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं. वॅक्सिंग करुनही पाच दिवसांनंतर ते परत यायचेच. त्यानंतर मी शेव्हिंग करणं सुरू केलं,\" पायल सांगतात. \n\nअगदी पुरुषांसारखेच केस\n\nएक घटना आठवून पायल सांगतात, \"एकदा वडिलांचं रेझर मिळत नव्हतं. आई-वडील दोघंही रेझर शोधत होते पण ते काही त्यांना सापडत नव्हतं. थोड्या वेळानंतर वडील आईला म्हणाले की, पायलला विचारून बघ, तिनं माझं रेझर नेलेलं नाही ना?\"\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nअसे अनेक प्रसंग गेल्या 10 वर्षांत पायल यांच्यासोबत घडले. औषधांचाही उपयोग होत नाही म्हटल्यावर त्यांनी लेझर ट्रीटमेंट घेण्याचा विचार केला. या ट्रीटमेंटची त्यांना सुरुवातीला खूप भीती वाटली. मात्र मग त्यांनी लेझर ट्रीटमेंट करून घेतलीच. \n\n\"आपल्या समाजात एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर केस येणं, हे ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"फार लज्जास्पद मानलं जातं. मुलींच्या बायोलॉजिकल सायकलमध्ये (जैविक चक्रात) बदल झाल्यामुळे अशाप्रकारे केस येऊ शकतात हे लोकांना माहिती नसतं,\" असं त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुरुची पुरी सांगतात. \n\n'कारण समजून घ्यायचा प्रयत्न करा'\n\nडॉ. सुरुची या फेमिना मिस इंडिया 2014 स्पर्धेच्या अधिकृत त्वचारोगतज्ज्ञ होत्या.\n\n\"मुलींच्या चेहऱ्यावर केस येण्याची दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे आनुवांशिक कारण आणि दुसरं म्हणजे हार्मोनमध्ये होणारे बदल. हॉर्मोन्समधील संतुलन बिघाडल्यानंही चेहऱ्यावर केस येऊ शकतात.\" \n\n\"माणसाच्या शरीरावर थोडे केस असतातच. त्यात, मुलींच्या शरीरावर थोडेफार केस असतील तर चिंता करण्याचं काही कारण नाही. पण केस जास्त असल्यास डॉक्टरांकडे जाणं आवश्यक असतं,\" असंही सुरुची सांगतात. \n\nचेहऱ्यावर खूप केस असल्यास त्या स्थितीला 'हायपर ट्रायकोसिस' असं म्हणतात. अनुवांशिक कारणांमुळे केस उगवले असतील तर त्याला 'जेनेटिक हायपर ट्रायकोसिस' असं म्हणतात. पण हार्मोनच्या असंतुलनामुळे केस येत असतील तर या स्थितीला 'हरस्युटिझ्म' असं म्हटलं जातं. \n\n\"हार्मोनच्या असंतुलनाचं मुख्य कारण पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओवेरियन डिस्ऑर्डर) असू शकतं आणि आजच्या काळात हे प्रमाण वेगानं वाढत आहे. असं असलं तरी प्रत्येक पीसीओडी रुग्णाच्या चेहऱ्यावर केस येतीलत असंही नाही,\" हेही सुरुची यांनी स्पष्ट केलं.\n\nपीसीओडीला सर्वांत अधिक जीवनशैली कारणीभूत असते. आपल्या खाण्याच्या सवयी, शरीर कमावण्यासाठी औषधांचा वापर, तास-न्-तास एकाच जागी बसणं, ताणतणाव यामुळे पीसीओडी बळावते,\" असंही त्या सांगतात. \n\nया सर्व बाबींमुळे महिलांमध्ये पुरुषांप्रमाणे एंड्रोजन आणि टेस्टेस्टेरॉन हार्मोन वाढतात. \n\n\"एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर केस असतील तर सर्वप्रथम त्यामागचं कारण समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. यामागचं कारण हार्मोन्स असेल तर जीवनशैलीत बदल करणं आवश्यक असतं. बरेचदा औषधंही घ्यावीच लागतात, \" सुरुची सांगतात. \n\nलेझर ट्रीटमेंट एकमेव उपाय?\n\nऔषधांमुळे फार फरक पडत नाही, असं पायल यांना वाटतं. \n\n\"मी 10 वर्षें होमिओपॅथिक औषधं घेतली. लोकांना वाटतं, स्वस्त इलाज केल्यामुळे फरक नसेल, तर तसंही नाही. मी दिल्लीतल्या नामांकित होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जाऊन इलाज केला, पण तरीही काही फरक पडला नाही. \n\nपायल यांनी 2 वर्षांपूर्वी लेझर ट्रीटमेंट केली आहे आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर केस उगवलेले नाहीत. \n\nडॉ. सुरुची यांच्या..."} {"inputs":"प्रातिनिधिक फोटो\n\nप्लाझ्मा थेरपी कोव्हिड-19 च्या उपचारात यशस्वी ठरल्याचे पुरावे नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं होतं. ही उपचार पद्धती अप्रव्ह्ड म्हणजेच स्वीकृत नाही आणि त्या सर्व उपचारांमधली एक आहे ज्याच्या परिणामांवर सध्या संशोधन सुरू आहे. \n\nप्लाझ्मा थेरपी योग्य पद्धतीने आणि मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करून करण्यात आली नाही तर रुग्णाचे प्राणही जाऊ शकतात, असा इशाराही अग्रवाल यांनी दिला होता. \n\nभारतात दिल्लीत एका 49 वर्षांच्या कोरोनाग्रस्त रुग्णावर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात आले आणि त्यात यश आल्याचं सांगण्यात आलं होतं. \n\nसकारात्मक परिणामांविषयी ऐकल्यानंतर देशातल्या इतर भागातही प्लाझ्मा थेरपीच्या ट्रायल सुरू झाल्या आहेत. अनेक प्लाझ्मा डोनरही पुढे आले. \n\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील म्हटलं होतं की, कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचे चांगले परिणाम आढळून येत आहेत आणि दिल्लीतल्या एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये एका गंभीर रुग्णाची परिस्थिती या थेरपीनंतर बरीच सुधारली आहे. \n\nउत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज्यात प्ल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाझ्मा थेरपीसाठी प्रोत्साहन देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या होत्या. \n\nमात्र एकाएकी प्लाझ्मा थेरपीच्या चर्चेला लगाम लागला आहे. इतकंच नाही तर प्लाझ्मा थेरपी घातक असल्याचंही काही संशोधकांनी म्हटलं आहे. \n\nप्लाझ्मा घातक असू शकतो का?\n\nप्लाझ्मा डोनरच्या रक्तातून वेगळा केला जातो. या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात. या अँटीबॉडीज शरीरातले विषाणू नष्ट करतात किंवा त्यांची वाढ रोखतात. \n\nजयपूरमधल्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमधल्या मेडिसीन विभागातले एक डॉक्टर सांगतात, \"रक्त आणि रक्ताचे कम्पोनंट चढवताना रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. रक्त चढवल्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं तुम्ही ऐकलं असेलच.\"\n\nते पुढे सांगतात, \"कोरोना रुग्णांना याचा किती फायदा होईल, हे आम्हाला माहिती नाही. मात्र, यामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांची आम्हाला कल्पना आहे.\"\n\nकाही कोरोना रुग्ण प्लाझ्मा थेरपीने बरे झाले आहेत. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, अनेक रुग्ण तर कुठल्याही उपचाराविना स्वतःच बरे झालेत. त्यामुळे हे रुग्ण प्लाझ्मा थेरपीने बरे झाले की स्वतःच्या रोगप्रतिकारकशक्तीने, हे आपण सांगू शकत नाही.\n\nमात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते कोरोनाचे गंभीर रुग्ण ज्यांच्याकडे इतर कुठलाही पर्याय शिल्लक नाही, अशांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करून बघता येईल. \n\nदिल्लीतल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्येही हेच करण्यात आलं होतं. त्यांना ICMR ने प्लाझ्मा थेरपीसाठी मंजुरी दिली नव्हती. मात्र, रुग्णाच्या कुटुंबीयांनी संमती दाखवल्यानंतर रुग्णावर उपचार झाले आणि रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. \n\n'रुग्णाची निवड महत्त्वाची'\n\nदिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमधल्या मेडिसीन विभागाचे व्हाईस चेअरमन डॉ. अतुल कक्कड सांगतात की, कुणाचाही प्लाझ्मा घेताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. \n\nकोव्हिड-19 आजारातून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरातूनच प्लाझ्मा घेतला जाऊ शकतो. या थेरपीसाठी सांगण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, \"एखाद्या रुग्णाच्या शरीरातून अँटीबॉडीज तो पूर्णपणे बरा झाल्याच्या दोन आठवड्यानंतरच काढता येतात. इतकंच नाही तर त्या कोव्हिड-19 च्या रुग्णाची एकदा नव्हे तर दोनदा कोव्हिड चाचणी झालेली असावी.\"\n\nआजारातून बऱ्या झालेल्या रुग्णाची एलिजा (इन्जाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट) चाचणी करतात. या चाचणीतून त्या व्यक्तीच्या शरीरात किती अँटीबॉडीज आहेत, हे कळतं. \n\nइतकंच नाही तर बरे..."} {"inputs":"प्रातिनिधिक फोटो\n\nरुग्णाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.\n\nअलिगड शहराचे पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, \"मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.\"\n\n\"हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही आमच्या हाती लागला आहे. त्यात मारझोड होताना दिसतेय. मृताच्या नातेवाईकांच्या दाव्यानुसार, हॉस्पिटलच्या प्रशासनानं रुग्णासह त्यांच्यावर हल्ला केला,\" अशी माहिती अभिषेक यांनी दिली,\n\nरुग्णाच्या नातेवाईकांचा बिलावरून हॉस्पिटलच्या प्रशासनासोबत काही वाद झाला होता, अशीही माहिती अभिषेक यांनी दिली. मृत रुग्णाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.\n\nमूत्रनलिकेसंदर्भातील त्रासानंतर सुल्तान खान यांना अलिगडच्या एनबी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. मात्र, या हॉस्पिटलनं खर्चाची रक्कम जास्त सांगितल्यानंतर नातेवाईकांनी सुल्तान खान यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, यादरम्यान वाद सुरू झाला आणि हॉस्पिटलशी संबधित लोकांनी रुग्णाच्या नातेवाईकांवर हल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्ला केला.\n\nरुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप काय आहे?\n\nसुल्तान खान यांचे नातेवाईक चमन खान यांच्या माहितीनुसार, \"आम्ही सुल्तान यांना एनबी हॉस्पिटलमध्ये आणलं. भरती करण्याआधीच किती खर्च येईल हे विचारलं. आम्हाला पैसे जमत असतील, तरच इथे उपचार करू. मात्र, हॉस्पिटलनं सांगितलं की, तपासणी झाल्यानंतरच खर्च सांगितला जाईल.\"\n\n\"अल्ट्रासाऊंड करण्याआधीच त्यांनी 5000 रुपयांची औषधं दिली आणि सांगितलं की, रोज 5000 हून अधिक रुपयांचा खर्च येईल. इतका खर्च परवडणार नसल्याचं आम्ही सांगितलं. ते औषध परत देऊन आम्ही 3700 रुपये भरले,\" असं चमन खान सांगतात.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nमात्र, हॉस्पिटलने आणखी 4 हजार रुपये मागतिल्याचं चमन खान म्हणतात. \"आणखी 4 हजार कशासाठी, असं आम्ही विचारल्यावर हॉस्पिटलनं सांगितलं, रुग्णाला भरती केल्याचं इतकं शुल्क आहे. आम्ही इतके पैसे देऊ शकणार नसल्याचं सांगितलं. आम्ही रुग्णाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेऊ इच्छित होतो. मात्र, ते जाऊ देत नव्हते. आम्हाला जवळपास 15 मिनिटं त्यांनी रोखून ठेवलं. आम्ही विनवणी केली. तरीही त्यांनी मानलं नाही. मग मी धक्का दिला, तर त्यांनी आमच्यावर हल्ला केला. माझ्या काकांना (सुल्तान खान) काठीनं मारझोड केली, त्यात त्यांचा मृत्यू झाला.\"\n\nहॉस्पिटल प्रशासनाचं काय म्हणणं आहे?\n\nहॉस्पिटल प्रशासनानं चमन खान यांचे आरोप फेटाळले आहेत. बीबीसीशी बोलताना एनबी हॉस्पिटलचे मालक शान मियाँ यांनी म्हटलं की, हॉस्पिटलच्या बिलावरून संपूर्ण वाद झाला.\n\nशाना मियाँ म्हणाले, \"ते रुग्णाला घेऊन आले आणि तपासणी करून घेतली. हॉस्पिटल प्रशासनानं त्यांना खर्चाची पूर्ण कल्पना दिली होती. रुग्णाचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी कोरोनाची चाचणी घेणं आवश्यक आहे, असं हॉस्पिटलनं सांगितलं, तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांनी कोरोना चाचणी करण्यास नकार दिला. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करू, असं ते म्हणाले.\"\n\n\"हॉस्पिटलचं बिल न देताच ते रुग्णाला घेऊन जात होते. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितल्यावर नातेवाईकांनी हल्ला केला. रुग्णाला रिक्षात बसवून, ते कुठेतरी घेऊन गेले होते. मग थोड्या वेळानं पुन्हा आले आणि गोंधळ घालू लागले. हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यातच रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप करू लागले.\"\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nकोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी- \n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nरुग्णाच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलीस चौकशी करत असून, हॉस्पिटल..."} {"inputs":"प्रातिनिधिक फोटो\n\nवाशिम जिल्ह्यातील निवासी शाळेत 229 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले असून सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातही शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यात 42 विद्यार्थी आणि 8 शालेय कर्मचारी अशी 50 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसंच सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील शाळेतही 23 विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचं आढळलं आहे. \n\nपश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या देगाव निवासी शाळेत 229 विद्यार्थी, 4 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या 2 दिवसात कोव्हिड-19 पॅाझिटिव्ह आढळून आले आहेत. \n\nविद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रकृतीवर लक्ष ठरवण्यासाठी दोन डॉक्टरांसह आरोग्य पथकं तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. \n\nयाबाबत बीबीसी मराठीशी बोलताना वाशिमचे जिल्हाधिकारी ष्णमुगराजन एस म्हणाले, \"शाळेतील 229 विद्यार्थी कोरोनाबाधित आहेत. या मुलांपैकी कोणालाच कोरोनाची लक्षणं नव्हती. मुलांची प्रकृती चांगली आहे. ही मुलं 14 ते 17 या वयोगटातील आहेत.\" \n\nजिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी देगाव निवासी शाळेला भेट देवून परिस्थितीचा आढावा घ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेतलाय.\n\nसंसर्ग कसा पसरला?\n\n10 दिवसांपूर्वी देगावच्या निवासी शाळेतील 30 मुलं पॅाझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर शाळेत संसर्ग पसरल्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तवली आहे. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nजिल्हाधिकारी ष्णमुगराजन एस सांगतात, \"14 फेब्रुवारीपासून कोरोनाचा विविध जिल्ह्यात संसर्ग पसरल्याचं आढळून आल्यानंतर शाळेतील मुलांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. 100 टक्के विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली होती. आरोग्य विभागाची एक टीम दिवसरात्र या शाळेत ठेवण्यात आली आहे.\" \n\nजिल्हाधिकार्यांच्या माहितीनुसार, हे विद्यार्थी विविध जिल्ह्यातील आहेत. \n\n\"या विद्यार्थ्यांबाबत त्या-त्या जिल्ह्यातील आरोग्य अधिकार्यांना माहिती देण्यात आली आहे,\" असं जिल्हाधिकारी ष्णमुगराजन एस पुढे म्हणाले. \n\nविद्यार्थ्यांची तपासणी कशी करणार?\n\nनिगेटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांची काळजी कशी घेणार?\n\nशाळेतील निगेटिव्ह असणार्या विद्यार्थ्यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nबाधित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले इतर विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचार्याची कोरोना चाचणी तातडीने करणार \n\nयाबाबत बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अविनाश आहेर म्हणाले, \"कोरोनाबाधित विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना थोडी सर्दी आहे. इतर विद्यार्थ्यांना कोणतंही लक्षण किंवा त्रास जाणवत नाहीये.\" \n\nशाळेचा परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. बाधित आढळलेले सर्व विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहात निवासी स्वरुपात राहणारे आहेत. \n\nसाताऱ्या जिल्ह्यातील 23 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण\n\nसातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील शाळेतील 23 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सेवागिरी विद्यालयात आरटीपीसीआर चाचणी दरम्यान 23 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यामुळे शाळा पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nशाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांना मास्क, सॅनिटायझर, आणि सुरक्षित अंतर या गोष्टीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असं शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. \n\nशाळा सुरू झाल्यानंतर नेर गावात राहणाऱ्या एका विद्यार्थीनीच्या घरात तिच्या आजोबांना कोरोनाची लागण झाली. या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि विद्यार्थ्यांनीचा..."} {"inputs":"प्रातिनिधीक फोटो\n\nपहिल्या 21 दिवसांमध्ये भारतातल्या लाखो मुलांनी वेगवेगळ्या कारणांसाठी 1098 ही चाईल्ड हेल्पलाईन वापरली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातील 9 हजारपेक्षा अधिक तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत, ज्यातून लॉकडाऊनच्या दरम्यान मुलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत असल्याचं समोर येतंय.\n\nचाईल्डलाईन 1098 या नंबरवर 31 दिवसांमध्ये 4 लाख 6 हजार कॉल्स आल्याची नोंद आहे. हे कॉल्स 20 मार्च ते 21 एप्रिल या दरम्यान देशातल्या 571 जिल्ह्यांमधून आल्याचं 'चाईल्डलाईन'ने आपल्या पत्रकात म्हटलंय.\n\nएरव्ही 1098 वर येणाऱ्या कॉल्सपेक्षा हा आकडा दुपट्टीहून जास्त आहे. पण यातील सगळेच कॉल मदत मागण्यासाठी नव्हते, तर अनेक कॉल्स माहितीसाठीचे, मस्करी किंवा गंमत म्हणून केलेले तर काही आत्मविश्वासाच्या अभावी कोणीच बोललं नाही असे सायलेंट कॉल्स नोंदवण्यात आले.\n\nसध्या अनेक कॉल्स कोव्हिड-19 पासून कसा बचाव करता येईल, यासाठी येत आहेत. \n\nगंभीर स्वरूपाच्या 9 हजार 385 तक्रारी\n\nचाईल्डलाईनकडे आलेल्या कॉल्सपैकी 30 टक्के केसेस या कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन संदर्भात होत्या. त्यातील बहुतांश म्हणजे 91 टक्के मुलांनी खायला अन्न मिळा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वं याविषयी विचारणा केली, 6 टक्के मुलांनी वैद्यकीय मदतीसाठी, तर इतरांनी कधी प्रवास करता येईल का किंवा वाहतूक कधी सुरू होईल, याविषयी विचारलं.\n\nचाईल्डलाईन ही लहान मुलांच्या मदतीसाठी सरकारची हेल्पलाईन आहे.\n\nहेल्पलाईनवर आलेल्या कॉल्सपैकी 9 हजार 385 प्रकरणं चाईल्डलाईनचे फ्रंटलाईन कार्यकर्ते हाताळत आहेत. त्यातील 20 टक्के प्रकरणं मुलांच्या शोषणासंदर्भात आहेत.\n\nबालविवाहाला विरोध, शारीरिक आणि भावनिक अत्याचार तसंच छळ, पळवून नेणं, मानवी तस्करी, घराबाहेर काढणं, दुर्लक्ष्य करणं आणि बालकामगार याविषयीच्या त्यात तक्रारी आहेत. शिक्षणासंबधी तसंच आरोग्याच्या तक्रारी सांगत वैद्यकीय मदतही अनेक मुलांनी मागितली आहे.\n\nमुलं हरवण्याच्या केसेसही पुढे आल्या आहेत. या तक्रारींनुसार मुलांपर्यंत तात्काळ मदत पुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असं चाईल्डलाईनच्या अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलंय. तसंच येणाऱ्या कॉल्स आणि तक्रारींचं विश्लेषण करण्यात येत असल्याचं म्हटलंय.\n\nप्रातिनिधीक फोटो\n\nतक्रार करणाऱ्या बहुतेक मुलांना मोबाईल वापरण्याची सोय नसल्याचं लक्षात घेत अत्याचार झालेली मुलं सुरक्षित आहेत का, याचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याचं चाईल्डलाईनचं म्हटलंय. स्थलांतरित, भटके-विमुक्त, आदिवासी, फेरीवाले, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या तक्रारीदेखील यात आहेत. त्यांना संबंधित प्रशासानाशी संपर्क करून मदत पोहचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.\n\nमुलांच्या या वाढत्या तक्रारींविषयी बोलताना महिला आणि बाल हक्कांच्या कायदेविषयक सल्लागार अॅडव्होकट मनिषा तुळपुळे यांनी चिंता व्यक्त केलीये. बालशोषणाचा वाढता आकडा गंभीर आहे, मुलांना मदत करणं हे अत्यावश्यक सेवेत गणलं जावं, असं त्यांनी म्हटलंय.\n\n\"बाल कल्याण समिती सध्या लॉकडाऊनमुळे एकत्र येत नसल्याने मुलांसंदर्भातले निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत. बरीचशी मुलं ही रस्त्यावर राहणारी, घराबाहेर काम करणारी, शेल्टरमध्ये राहणारी आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने मदत मिळायला हवी.\"\n\nलॉकडाऊन आणि क्वारंटाईनमुळे गावात किंवा छोट्या शहरातही मुलांपर्यंत पोहोचणं अवघड जातंय. जिल्हा पातळीवरील काही बालगृह नव्या मुलांना प्रवेश देण्यास नकार देतायत, असंही समोर आलंय. रेल्वे आणि इतर वाहतुक बंद असल्याने अडचणीत सापडलेल्या मुलांचं पुनर्वसन उशिरा होण्याची चिन्हं आहेत, असं या क्षेत्रात काम करणाऱ्या बालहक्क कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. \n\nप्रातिनिधीक..."} {"inputs":"प्रातिनिधीक फोटो\n\nशाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली.\n\nवर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, \"27 जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे. मुलांची RT-PCR टेस्ट बंधनकारक आहे. पालकांची लेखी परवानगी असेल तर मुलांना शाळेत प्रवेश देता येईल. इतर पूर्वतयारी करायची आहे. यानंतर प्रशासन शाळा सुरू करू शकते.\"\n\nअसं असलं तरी मुंबईतील शाळा पुढील आदेशापर्यंत सुरु होणार नाहीत, अशी माहिती मुंबई महापालिकेने प्रसिद्धी पत्रक जारी करत दिली आहे.\n\nमुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरीही अन्य देशांमध्ये कोरोनाची असलेली दुसरी लाट आणि अन्य राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता मुंबई महापालिकेतील सर्व खासगी आणि सरकारी शाळा 16 जानेवारी 2021 पर्यंत पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, असं मुंबई महापालिकेने जाहीर केलं आहे.\n\n(ही बातम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी सतत अपडेट होत आहे.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"प्राप्तिकर विभागाने त्यांच्या इंदुरच्या घरी सात एप्रिलला धाड टाकली. कक्कड यांनी बीबीसीला सांगितलं की तेव्हा त्यांचं कुटुंब झोपलं होतं. त्याचवेळी आयकर विभागाचे दोन अधिकारी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात घुसले. \n\nप्राप्तिकर विभागाच्या धाडीनंतर विरोधीपक्ष भाजप आक्रमक झाला त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर भ्रष्टाचाराला संरक्षण दिल्याचा आरोप लावला. मग प्रश्न असा आहे की प्रवीण कक्कड यांच्या घरातून प्राप्तिकर विभागाला मिळालं तरी काय?\n\nआठ एप्रिलला नऊ वाजून तेवीस मिनिटांनी प्राप्तिकर विभागाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करून सांगितलं, \"मध्यप्रदेशात झालेल्या छापेमारीमुळे अवैध प्रकरणं समोर आली आहेत. राजकारण, व्यापार शासकीय सेवा यांच्याशी निगडीत अनेक व्यक्तींकडून 281 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्या पैशांचा काहीही हिशेब नाही. \n\nयात मजेशीर बाब ही आहे की भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी एक ट्वीट केलं. ते म्हणाले, \"मध्य प्रदेशातून तबादला एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यामुळे दुर्घटनाग्रस्त झाली आहे. त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र त्यात 281 कोटींचं नुकसान झालं. ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"विजयवर्गीय यांच्या वक्तव्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत निवेदनाआधीच कैलाश विजयवर्गीय यांना हा आकडा कळला तरी कसा? ही धाड सरकारच्या इशाऱ्यावरून टाकण्यात आली आहे हे स्पष्ट झालं आहे असा आरोप काँग्रेसने लावला आहे. \n\nप्रवीण कक्कड यांच्या घरून मग अधिकारी नेमकं काय घेऊन गेले या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणतात, \" ते माझ्या घरून काहीही घेऊन गेलेले नाहीत. त्यांना पैसे मिळाले नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचे दागिने मिळाले नाहीत. जे दागिने सापडले त्यांचा हिशेब होता. आमच्याकडे काहीही बेहिशेबी नाही. आम्ही त्याबदद्ल सगळी कागदपत्रं तपासली आहेत.\n\nकक्कड यांना अपमानित करण्यासाठीच आयकर विभागाने त्यांच्या घरावर छापे मारले आहेत आणि त्यामागे राजकारण आहे, अशा आशयाची याचिका त्यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दाखल केली आहे.\n\nकक्कड यांची ही याचिका कोर्टाने स्वीकारली आहे आणि त्यांच्या वतीने काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल कोर्टात हा खटला लढवणार आहे. \n\nप्रवीण कक्कड यांच्या मुलाचा मध्य प्रदेशात मोठा व्यापार आहे. ते सुरक्षा रक्षक, पर्यटन आणि कंप्युटरच्या व्यापारांशी निगडीत आहेत. मालमत्तेच्या व्यापारातूनही त्यांनी बराच पैसा कमावला आहे. प्राप्तिकर विभागाच्या इंदुर विभागाने सगळ्यांत जास्त प्राप्तिकर भरला म्हणून त्यांचा सत्कारही केला आहे. \n\nकाँग्रेसचे मध्य प्रदेशचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी सांगतात की, कक्कड यांच्याकडे त्यांच्या संपत्तीचा पूर्ण हिशेब आहे. ते सांगतात, \"प्रवीण कक्कड यांनी सगळी कागदपत्रं दाखवली आहेत. त्यात काहीही अवैध नाही. मग भाजपने धाडीत मिळालेली रक्कम कशी जाहीर केली? त्यावरून या धाडीमागे राजकारण आहे हे सिद्ध होतं. जर प्राप्तिकर विभागानेच त्यांचा सत्कार केला आहे तर मग आता त्यांच्यावर ही वेळ का यावी?\"\n\nकैलाश विजयवर्गीय यांनी आधीच कसं ट्वीट केलं या प्रश्नाच्या उत्तराला भाजपचे प्रवक्ते दीपक विजयवर्गीय यांनी बगल दिली. \"कोणी आधी काय ट्वीट केलं हे महत्त्वाचं नाही. वाहतुकीच्या क्षेत्रात लूट कशी आली? जप्त झालेले हे पैसे कुठून आले हा महत्त्वाचा प्रश्न आहे.\"\n\nया प्रकरणात अश्विन शर्मा यांचंही नाव आलं आहे. शर्मा यांच्या घरी भोपाळमध्ये प्राप्तिकर विभागाने छापा मारला. ते भाजपचे निकटवर्तीय आहे. भोपाळचे ज्येष्ठ पत्रकार डॉ. राकेश पाठक सांगतात की, अश्विन शर्मा यांच्यानंतर भाजप बॅकफूटवर गेली आहे.\n\nपाठक सांगतात,..."} {"inputs":"प्रार्थनास्थळं आता खुली करण्यात येणार आहेत.\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार काही मदिरांमध्ये ऑनलाईन दर्शनाची सुविधासुद्धा करण्यात आली आहे. \n\nभाजप, मनसे, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यांसारखे पक्ष गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळं उघडण्यासाठी आंदोलनं करत होते. काही मंदिरांच्या प्रशासनांनी सरकारला आवाहनं केली, तर काहींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. \n\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांची सुरक्षा, आरोग्य यामुळे प्रार्थनास्थळं अनलॉक प्रक्रिया सुरू झाली तरी बंद ठेवण्यात आली होती. मात्र यामुळे प्रार्थनास्थळांवर अवलंबून रोजगार असलेल्या माणसांचं नुकसान होत असल्याचा मुद्दा विरोधकांनी मांडला होता. \n\nयासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, \"दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. \n\nहा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच\". \n\nहा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रींची इच्छा\n\nमुख्यमंत्री पुढे म्हणाले, \"या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n\n\"हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील!\n\nसरकारने दिलेल्या सूचना-\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"प्रिन्स अँड्र्यू\n\nया सगळ्याची सुरुवात झाली ती ड्युक ऑफ यॉर्क असणाऱ्या प्रिन्स अँड्र्यूंची अमेरिकेच्या एका वादग्रस्त व्यक्तिमत्वाशी मैत्री असल्यामुळे. \n\nअमेरिकेत फायनान्स क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जेफ्री एपस्टाईनशी प्रिन्स अँड्र्यू यांची मैत्री होती. जेफ्री एपस्टाईनला अल्पवयीन मुलीसोबत सेक्स केल्यामुळे 2009 साली सेक्स ऑफेंडर म्हणून घोषित केलं होतं. \n\nइतकंच नाही, 2005 साली अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यातल्या 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केला म्हणून पोलिसांनी त्यांच्या घरांवर छापे मारले होते. तेव्हा अल्पवयीन मुलींचे अनेक फोटो त्यांच्या घरांमध्ये सापडले होते. \n\nपाम बीच पोलीसांच्या प्रमुख मिशेल रायटर यांनी त्यावेळी मीडियाला सांगितलं होतं की हे फक्त आरोप नाहीयेत. जवळपास 50 अल्पवयीन मुलींनी आपला विनयभंग एपस्टाईन यांनी केल्याचं आम्हाला सांगितलं आहे. \n\nन्युयॉर्क मॅगझिनमध्ये 2007 साली लेख लिहिणाऱ्या मायकल वुल्फ यांनी एकदा सांगितलं होतं की मी त्यांची मुलाखत घेतली होती तेव्हा ते म्हणाले, \"आता मला आवडतात अल्पवयीन मुली. काय करू?\"\n\nयाच एपस्टाईन यांनी 10 ऑगस्ट 2019ला आपल्या जेलमधल्या कोठडीत आत्महत्या केली.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"2019 साली त्यांच्यावर अल्पवयीन मुलींचं शोषण करणारं सेक्स रॅकेट चालवल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला होता. त्यासाठी त्यांना अटकही करण्यात आली होती.\n\n66-वर्षीय जेफ्री यांचे अमेरिकचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याशीही संबंध होते. \n\nयाच जेफ्री एपस्टाईनशी प्रिन्स अँड्र्यू यांची मैत्री होती आणि त्यांचे एकमेकांसोबतचे फोटो समोर आले आहेत. \n\n2010 साली न्युयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये हे फोटो काढले आहेत. या फोटोंनी वादाला सुरुवात झाली. एका सेक्स ऑफेंडर आणि अल्पवयीन मुलींचं शोषण करण्याचा व्यक्तीबरोबर प्रिन्स अँड्र्यू मैत्री करूच कशी शकतात असा प्रश्न माध्यमांनी आणि लोकांनी विचारला. \n\nजेफ्री एपस्टाईन आणि प्रिन्स अँड्र्यूंच्या या फोटोवरून वाद निर्माण झाला.\n\nहे कमी की काय म्हणून एपस्टाईन यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या व्हर्जिनिया रॉबर्ट्स आणि आताच्या व्हर्जिनिया जुफ्रे या महिलेने आरोप केलाय की 17 वर्षांची असताना त्यांना प्रिन्स अँड्र्यूसोबत सेक्स करायला भाग पाडलं गेलं. \n\nयासंबंधी स्पष्टीकरण देण्यासाठी प्रिन्स अँड्र्यूंनी बीबीसीच्या न्यूजनाईट या कार्यक्रमात मुलाखात दिली. या मुलाखतीनंतर वाद शमण्यापेक्षा वातावरण अधिकच पेटलं. \n\nव्हर्जिनियासोबत आपण कोणत्याही प्रकारचे शारिरीक संबंध प्रस्थापित केले नसल्याचा प्रिन्स अँड्र्यूंनी वारंवार पुनरुच्चार केला आहे. त्यांच्यासोबत आपला कोणताही फोटो लंडनमध्ये काढला गेल्या असल्याचं आपल्याला आठवत नाही असंही त्यांनी सांगितलं. \n\nहा फोटो माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे आणि या फोटोत प्रिन्स अँड्र्यू व्हर्जिनियांच्या कमरेत हात घालून उभे असल्याचं दिसत आहे. \n\nहा फोटो खोटा असल्याचं प्रिन्स अँड्र्यूंचं म्हणणं आहे. \"मी लंडनमध्ये असताना नेहमीच सुट आणि टाय घालतो. असे कपडे मी फक्त प्रवास करताना घालतो,\" असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. \n\nव्हर्जिनिया रॉबर्ट्स आणि प्रिन्स अँड्र्यू यांचा कथित फोटो\n\nमात्र ब्रिटनमधल्या माध्यमांनी प्रिन्स अँड्र्यू लंडनमध्येही जीन्स घालून फिरत असल्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. \n\nजेफ्री एपस्टाईन यांच्याशी असणाऱ्या मैत्रीचं समर्थन \n\nप्रिन्स अँड्र्यूंनी एपस्टाईन यांच्याशी असणाऱ्या मैत्रीचं नेहमीच समर्थन केलं आहे. पण बीबीसीला दिलेल्या मुलाखतीही त्यांनी एपस्टाईन यांच्याशी मैत्री होती या गोष्टीचा खेद नाही असं म्हटलं...."} {"inputs":"प्रिन्स फिलीप\n\nजगभरातील नेत्यांनी प्रिन्स फिलीप यांना श्रद्धांजली वाहिली असून राजघराण्याचं सांत्वन केलं आहे. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रिन्स फिलीप यांना श्रद्धांजली वाहिली. प्रिन्स फिलीप यांच्या निधनामुळे रॉयल कुटुंबाला तसंच ब्रिटिश नागरिकांना झालेल्या दुःखात मी सहभागी आहे. \n\n\"प्रिन्स फिलीप यांची संपूर्ण कारकीर्द अतिशय लक्षवेधी होती. अनेक सामाजिक बदलांमध्ये प्रिन्स फिलीप यांचा पुढाकार होता. त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो,\" असं मोदी ट्विट करून म्हणाले. \n\nइंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांच्या कित्येक परदेश दौऱ्यांमध्ये प्रिन्स फिलीप यांनी सहभाग नोंदवला होता. \n\nप्रिन्स फिलीप यांना श्रद्धांजली वाहताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले, \"त्यांनी एका संपूर्ण पिढीला आपलंसं केलं होतं. हे पुन्हा पाहायला मिळणार नाही.\n\nऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनीही रॉयल कुटुंबाचं सांत्वन केलं. प्रिन्स फिलीप यांना आदरांजली वाहताना त्या म्हणाल्या, \"प्रिन्स फिलीप हे अत्यंत कर्तव्यशील होते. तसंच त्यांचं व्यक्तीमत्त्व अतिशय आनंदी असं होतं.\"\n\nबेल्जियमच्या किंग फिलीप य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ांनी इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांना एक खासगी संदेश पाठवला. जेव्हा शक्य होईल, तेव्हा राणी एलिझाबेथ यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. \n\nमाल्टाचे पंतप्रधान रॉबर्ट अबेला यांनीही प्रिन्स फिलीप यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. \n\n\"प्रिन्स फिलीप यांच्या निधनामुळे मला अतीव दुःख झालं आहे. ते माल्टामध्ये नेहमी यायचे. त्यांच्यासाठी माल्टा हे घराप्रमाणेच होतं. देशातील नागरिकांना त्यांची आठवण सतत येत राहील,\" असं रॉबर्ट अबेला म्हणाले. \n\nत्याचप्रमाणे लिथुनियाचे राष्ट्राध्यक्ष गिटानास नौसेडा यांनीही राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचं सांत्वन केलं आहे. या दुखःद प्रसंगी आमच्या भावना आणि प्रार्थना तुमच्यासोबत तसंच युकेच्या नागरिकांसोबत आहेत, असं नौसेडा म्हणाले आहेत."} {"inputs":"प्रियंका गांधी यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश\n\n2019 लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसनं सगळ्यांत मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक लगावला आहे. काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. \n\nराहुल गांधी सक्रिय राजकारणात आल्यानंतरही प्रियंका दररोजच्या घडामोडींपासून दूर होत्या. त्यांनी कायमच स्वत:ला राहुल यांचा मतदारसंघ असलेला अमेठी आणि सोनियांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीपुरतच मर्यादित ठेवलं होतं. \n\nपण आता किमान उत्तर प्रदेशात तरी प्रियंका गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी आणि अमित शाह असा सामना निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. याविषयी संपूर्ण बातमी इथं वाचा.\n\nप्रियंका गांधींना 'भय्याजी' का म्हणतात?\n\nआतार्यंतचा प्रियकां गांधी यांचा जीवन प्रवास कसा राहिला? प्रियंका यांची हेअरस्टाईल, कपड्यांची निवड आणि बोलताना त्यांच्यात इंदिरा गांधीची छाप. तसंच अमेठी आणि रायबरेलीतली माणसं प्रियंका यांना राहुलप्रमाणं भय्या म्हणून हाक का मारायचे? उत्तर प्रदेशातल्या सामान्य जनतेला प्रियंका गांधी कोणत्या कारणांमुळं आवडतात? याविषयी आणखी वाचण्यासाठी इथं क्लिक करा.\n\nकन्हय्या कुमारनं इस्लाम धर्म... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"स्वीकारला होता का?\n\nआपण मुस्लीम असल्याचा स्वीकार JNU विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हय्या कुमारनं केल्याचा एक व्हीडिओ उजव्या विचारसरणीच्या फेसबुक पेजवर फिरत आहे. पण हे कितपत खरं आहे? \n\nप्रत्यक्षात त्यांनी काय म्हटलं होतं? याबद्दल बीबीसी फॅक्ट चेक टीमनं सविस्तर बातमी केली आहे. \n\nबाळासाहेब ठाकरेंचा 'सामना' जेव्हा ठाकरेंचा नव्हता, तेव्हाची गोष्ट..\n\nशिवसेनेचं मुखपत्र असलेलं 'सामना' हे देशातलं एकमेव असं दैनिक आहे जे कायम बातम्यांमध्येही असतं. म्हणजे देशभरातील माध्यमंसुद्धा सामना काय छापतं यावर लक्ष ठेवून असतात. सामनात छापलेली बातमी किंवा अग्रलेख इतरांसाठी 'बातमी'चा विषय असतो.\n\nपण सामनाची सुरुवात कशी झाली? बाळ ठाकरे यांच्याधी सामना कोण चालवत होतं? याविषयी इथं सविस्तर वाचा. \n\nझिम्बाब्वे : इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाला हिंसक वळण\n\nझिम्बाब्वेमध्ये इंधन दरवाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनासाठी सरकारने नियुक्त केलेल्या मानवी हक्क गटानं लष्कराकडून आंदोलकांवर अनन्वित अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.\n\nनिदर्शनं थांबवण्यासाठी लष्करातर्फे बळाचा वापर होत असल्याचा आरोप झिम्बाब्वे मानवी हक्क आयोगाने केला आहे.\n\nवाचा झिम्बाब्वेहून बीबीसी प्रतिनिधी अँड्रू हार्डिंग यांचा खास रिपोर्ट \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"फडणवीस यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. \n\n30 जानेवारी 2021 रोजी पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. \"आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे\", असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शरजील उस्मानी यानं केलं होतं.\n\nशरजील याच्या या विधानाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत.\n\nदेवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात शरजील उस्मानी यांची विधानं शब्दशः नमूद केली आहेत. \n\n'एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे,' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. \n\nशरजील उस्मानी\n\nउद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी पुढं लिहिलं आहे, की हा प्रकार समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आणि सर्वांच्या माना श... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून अशा विधानांचे परिणाम काय असतात यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल. \n\nएल्गार परिषदेच्या माध्यमातून आधी काय झाले, याची जाणीव असताना, अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणे किती चूक होते हेच शरजीलच्या विधानांतून दिसून येत असल्याचंही फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. \n\n'एखाद्या आयोजनाला परवानगी दिली म्हणजे त्यात झालेले सारे प्रकार सुद्धा खपवून घ्यायचे, ही भूमिका योग्य नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही यावे आणि अशी विधाने करून वातावरण खराब करावे, हे आम्हाला मान्य नाही. ते आपल्यालाही मान्य नसेल, अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्रातील जनता आणि समस्त हिंदू समाज करतोय,' असं फडणवीसांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी राज्याला उद्देशून केलेल्या विशेष भाषणात मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका मांडली. \n\nत्यांच्या भाषणातले महत्त्वाचे 10 मुद्दे पुढीलप्रमाणे :\n\n1. मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी त्यावरच्या सर्वंकष अहवालाची गरज आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाची स्थापना केली. हा अहवाल लवकरात लवकर द्यावा, अशी विनंती राज्य मागास वर्ग आयोगाला आम्ही केली आहे. नुकतंच, उच्च न्यायालयानं या आयोगाचा अहवाल कधीपर्यंत येईल याचा कालबद्ध कार्यक्रम द्यावा, असे आदेश दिले आहेत. 7 ऑगस्टपर्यंत हा कालबद्ध कार्यक्रम कधी देणार या संदर्भातलं आपलं मत राज्य मागास वर्ग आयोग उच्च न्यायालयात मांडणार आहे.\n\n2. मराठा आरक्षणाची सर्व वैधानिक प्रक्रिया येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकार कोणत्याही स्थितीत पूर्ण करणार आहे. अहवाल लवकर प्राप्त झाल्यास महिनाभरात ही वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल.\n\n3. नोकऱ्यांच्या मेगाभरतीबद्दल गैरसमज निर्माण झाले आहेत. मेगाभरतीमध्ये मराठा समाजावार अन्याय होणार नाही. SC आणि OBC यांच्यावर अन्याय होऊ न देता मराठा समाजाला न्याय मिळेल. याबाबत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सरकार उचित कारवाई करत आहे. त्यामुळे मेगाभरतीची प्रक्रिया आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.\n\n4. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला (TISS) यासाठी काम देण्यात आलं असून ही संस्था हा सर्व्हे करत आहेत. हा सर्व्हे ऑगस्टमध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर या प्रश्नावरही वैधानिक कार्यवाही पूर्ण होईल.\n\n5. देशात सगळ्यांत जास्त रोजगाराच्या संधी गेल्या वर्षी तयार झाल्याचे EPFO चा केंद्राचा अहवाल सांगतो. गेल्या एका वर्षांत 8 लाख रोजगार निर्माण झाले. कारण, मोठ्या संख्येनं गुंतवणुकदार राज्यांत आले. महाराष्ट्र हे शांत आणि पुरोगामी राज्य आहे. पण देशाला राज्यातील सध्या ज्या हिंसक घटना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे नव्याने उदयोजक महाराष्ट्रात येतील का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. \n\n6. चाकण आणि औरंगाबाद यांसारख्या औद्योगिक क्षेत्रात हिंसाचाराचे प्रकार घडल्यानंतर या भागात गुंतवणुकदार येतील का? मुठभर लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम झाला आहे. आंदोलकांना हिंसा नकोय, पण निवडक लोक ही हिंसा करत आहेत. महाराष्ट्रातलं सध्याचं हे चित्र बदलण्याची गरज आहे.\n\n7. तरुणांच्या सध्या होणाऱ्या आत्महत्या आमच्यासाठी सर्वाधिक वेदनादायी आहेत. तरुणांनो आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका. राज्य सरकार सहकार्य करत नसेल तर सरकारशी संघर्ष करा. पण, हे सरकार मदत करत असताना अशी भूमिका घेणं योग्य नाही.\n\n8. सरकारशी चर्चा न करण्याची काहींनी भूमिका घेतली आहे. पण, सरकारशी चर्चा आवश्यक आहे. सरकारकडे आपले प्रश्न मांडले नाहीत तर, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. त्यामुळे आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज असून तुमची मतं आमच्यासाठी महत्त्वाची आहेत.\n\n9. महाराष्ट्राचं सध्याचं जे चित्र निर्माण झालं आहे ते आपण बदललं पाहिजे. हिंसा करणाऱ्या आणि सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टींचा प्रसार करणाऱ्या मुठभरांमुळे सामाजाचे नेते दूर चालले आहेत. त्यांनी असं न करता समाजाचां नेतृत्व केलं पाहिजे.\n\n10. माझ्या बोलण्याचा विपर्यास न करता एकत्र येण्याची वेळ आहे. विरोधकांनी आणि सर्व राजकीय पक्षांनी सरकारवर टीका न करता आमच्याशी थेट चर्चेला समोर यावं. आम्ही सगळ्यांशी या विषयी खुलेपणानं चर्चा करण्यास तयार आहोत.\n\nदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत मराठा आरक्षणाचं..."} {"inputs":"फर्नांडिस काही महिने अल्झायमरने आजारी होते. राज्यसभेमध्ये 2009 ते 2010 या काळात त्यांनी शेवटचं सदस्यत्व भूषवलं होतं. \n\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या NDA सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते. \n\nत्यांच्या नातेवाईक डोना फर्नांडिस यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. \"त्यांना फ्लुचा त्रास होत होता. त्यांची प्रकृती सुधारणाही झाली होती. पण पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\" \n\nकामगार नेता म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. जॉर्ज फर्नांडिस यांचं वर्णन 'बंद सम्राट' असं लोकसत्ताचे पत्रकार अशोक पडबिद्री यांनी केलं होतं. \n\nआणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस महत्त्वाचे नेते म्हणून पुढं आले होते. समजावादी विचारांचा नेता म्हणून त्यांची ओळख होती. आणीबाणीनंतर त्यांनी मी सतत विरोधात राहणार, अशी भूमिका मांडली होती. आणीबाणीच्या काळात बडोदा इथं एका स्फोटासंदर्भात त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला होता. \n\nजनता सरकारमध्ये उद्योगमंत्री म्हणून त्यांनी कोकाकोला आणि आयबीएम या कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.\n\n1994ला त्यांनी समता पक्षाची स्थापना केली होती. 1998मध्ये भाजपच्या नेतृत्वाख... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ालील NDA सरकारमध्ये ते सहभागी झाले होते. त्याकाळात त्यांची भूमिका संकटमोचक म्हणून त्यांची भूमिका राहिली होती. भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांना त्यांनी तिलांजली दिली, अशी टीका ही त्यांच्यावर झाली होती. भारतात दोन प्रकारचे लोक आहेत, एक म्हणजे सर्वसामान्य आणि दुसरे म्हणजे धर्मनिरपेक्ष. मी सर्वसामान्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.\n\n'लोकशाहीचा खंदा समर्थक'\n\nजॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनामुळे लोकशाहीचा खंदा समर्थक हरपला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली आहे.\n\nकामगार नेता हरपला - नरेंद्र मोदी\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. \"जेव्हा आपण त्यांची आठवण काढतो तेव्हा तेव्हा आपल्याला कामगार नेत्याची आठवण येते. रेल्वे मंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केलं होत.\"\n\nलोकशाहीसाठी समर्पित नेता - नितीन गडकरी\n\nकेंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, \" जॉर्ज फर्नांडिस यांनी आपलं जीवन देशासाठी, लोकशाहीसाठी समर्पित केलं होतं. समाजवादी आंदोलनातून त्यांचं नेतृत्व उभं राहिलं होतं. ते प्रखर राष्ट्रभक्तही होते. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या जाण्यानं आपण एक मोठा नेता गमावला आहे. त्यांच्या जाण्याचं मलाही खूप दुःख आहे.\"\n\nदूरदृष्टीचा नेता - देवेंद्र फडणवीस\n\nफर्नांडिस यांच्या निधनाने दृष्टी असलेल्या आणि समर्पित जीवन जगणाऱ्या नेत्याला आपण मुकलो आहोत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कायमस्वरूपी लोकांच्या स्मृतीत राहतील, असे ते नेते आहेत, असं ते म्हणाले. \n\nमुंबईतील कामगारांसाठी कष्ट - कपिल पाटील\n\nआमदार कपिल पाटील म्हणाले, \"जॉर्ज फर्नांडिस हे देशातील विशेषतः मुंबईतल्या कामगारांसाठी झिजले. त्यांच्या निधनानं समाजवादी चळवळीतला एक महत्त्वाचा नेता हरवला आहे. त्यांनी कामगारांसाठी केलेलं बहुतांश जणांना माहीत आहे. मात्र त्यांचं एक विशेष योगदान आहे. मुंबई महानगरपालिकेत मराठी भाषेतून कामकाज सुरू करण्याचं श्रेय जॉर्ज फर्नांडिस यांना जातं. फर्नांडिस यांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा कामगारांशी थेट संबंध होता. ते कधीच थेट व्यासपीठावरून बोलले नाहीत. कितीही मोठी सभा असो ते गर्दीतून कामगारांशी बोलत बोलत..."} {"inputs":"फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी त्या संध्याकाळी दिल्लीतल्या ग्रीन पार्कमधील उपहार चित्रपटगृहात तुडुंब गर्दी झाली होती. मात्र, त्या गर्दीतील अनेकांसाठी ती संध्याकाळ अखेरची ठरली. ही संध्याकाळ दिल्लीसह देशभरात कधीही न विसरता येण्यासारखी. \n\nएखाद्या जखमेनं वर्षानुवर्षे भळभळत राहावं, तशा या दिवसाच्या क्रूर आठवणी दिल्लीकरांच्याही मनात आहेत. \n\nसिनेमा सुरू होऊ अर्धा तास लोटला होता, तोच चित्रपटगृहाच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आगीची ठिणगी पडली.\n\nकाही वेळातच आग चित्रपटगृहाच्या मुख्य हॉलमध्ये पसरली. बघता बघता आगीच्या भडक्यानं अन् काळ्याकुट्ट धुरानं काळवंडलेलं घटनास्थळ मृतदेहांनी भरलं आणि आक्रोश-आसवांनी परिसर हुंदके देऊ लागला. त्या घटनेला 22 वर्षे उलटून गेली. \n\nदिल्लीतल्या अनाज मंडीत लागलेल्या आगीनं 'उपहार' चित्रपटगृहात लागलेल्या आगीच्या नको वाटणाऱ्या आठवणी ताज्या केल्या. उपहार चित्रपटगृहाच्या आगीत 59 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 103 जण जखमी झाले होते.\n\nनेमकं काय घडलं होतं?\n\n3 जून 1997 च्या संध्याकाळी उपहार चित्रपटगृहात संध्याकाली 3 ते 6 वाजताचा शो सुरू होता. सनी देओलच्या 'बॉर्डर' सिनेमाचा तो फर्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"स्ट डे, फर्स्ट शो होता. त्यामुळं चित्रपटगृह हाऊसफुल्ल होतं.\n\nलोक चित्रपट पाहताना कथेत गुंग झाले असताना, चित्रपटगृहाच्या ट्रान्सफॉर्मर कक्षात आगीची ठिणगी पडली. अत्यंत वेगानं आग भडकली आणि काही क्षणात आग चित्रपटगृहाच्या मुख्य हॉलपर्यंत पोहोचली.\n\nचित्रपटगृहाच्या मुख्य हॉलपर्यंत, जिथं लोक 'बॉर्डर' पाहत होते तिथवर पोहोचल्यानंतर हाहा:कार माजला. आगीमुळं एकीकडे चटके, आगीच्या ज्वाळा आणि दुसरीकडे वाढत जाणारा धूर, यामुळे लोक गुदमरले. \n\nचित्रपटगृहातील बाल्कनीत 52 अतिरिक्त सीट्स बसवण्यात आल्या होत्या. शिवाय, कुटुंबांसाठी खास बॉक्सही तयार करण्यात आले होते. यामुळे उजव्या बाजूकडील बाल्कनी बंद झाली होती.\n\nजे लोक बाल्कनीत बसले होते, ते लॉबी एरियात येऊ शकले नाहीत. कारण गेटकीपरनं चित्रपट सुरू झाल्यानंतर मुख्य एक्झिट गेट लॉक केलं होतं. बाल्कनीतल्या काही जण आगीपासून बचावासाठी टॉयलेटमध्ये गेले असता, तिथेच गुदमरून त्यांचा जीव गेला. \n\nया जीवघेण्या कोंडमाऱ्यात 59 लोकांनी अखेरचा श्वास घेतला आणि जवळपास 103 जण गंभीररित्या जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेल्या 59 जणांमध्ये 23 लहान मुलांचा समावेश होता.\n\nभारतातल्या सर्वात भीषण अग्निकांडांपैकी ही एक घटना मानली जाते. \n\nपुढे काय झालं?\n\nउपहार चित्रपटगृहाच्या आगीची चौकशी सुरू झाली. चित्रपटगृहात आगीबाबत कुठलीही खबरदारी घेतली गेली नव्हती, असं समोर आलं.\n\nपुढे 22 जुलै 1997 रोजी पोलिसांनी चित्रपटगृहाचे मालक सुशील अन्सल आणि त्यांचा मुलगा प्रणव अन्सल यांना मुंबईतून अटक केली. दोनच दिवसांनी म्हणजे 24 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केलं.\n\nसीबीआयनं पुढे सुशील अन्सल, गोपाळ अन्सल यांच्यासह 16 जणांवर आरोपपत्र दाखल केलं आणि 10 मार्च 1999 पासून सेशन कोर्टात सुनावणी सुरू झाली.\n\n27 फेब्रुवारी 2001 रोजी कोर्टानं हत्या, हलगर्जीपणा आणि इतर गुन्ह्यांमध्ये आरोप निश्चित केले. त्यानंतर साक्षीदारांचे जबाब घेण्यास सुरुवात झाली.\n\nत्यानंतर 20 नोव्हेंबर 2007 रोजी सेशन कोर्टानं सुशील अन्सल, गोपाल अन्सल यांच्यासह 12 आरोपींना दोषी ठरवून, दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, लगेच 4 जानेवारी 2008 रोजी अन्सल बंधूंसह इतर दोघांना जामीन मिळाला. मात्र, सप्टेंबर 2008 मध्ये अन्सल बंधूंचा जामीन रद्द करून त्यांना तिहार तुरूंगात पाठवलं. \n\n2008 च्या डिसेंबर महिन्यात हायकोर्टानं अन्सल बंधूंची शिक्षा दोन वर्षांवरून एक..."} {"inputs":"फळांच्या या राजाला जगभरातून मागणी असते. आणि देशाविदेशात तर हापूस जणू काही पेटंट झाला आहे. म्हणूनच फळांच्या या राजाबद्दल ही चवदार माहिती जाणून घेणं महत्त्वाचं. \n\nया आंब्याला हापूस का म्हणतात?\n\nहापूसला अल्फान्सो असंही म्हटलं जातं, आणि या नामकरणात भारतातील पोर्तुगिजांचाही मोठा वाटा आहे.\n\nपोर्तुगीज लष्करात अल्फान्सो डे अल्बकर्की नावाचे एक अधिकारी होते. पोर्तुगिजांचं इथे राज्य उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. \n\nजिओग्राफीकल इंडिकेशन जर्नलमध्ये दिलेल्या माहितीनुसार अल्बकर्की यांनी गोव्यात मोठी भटकंती केली होती. तिथल्या आंब्यांच्या विविध जातींवर त्यांनी प्रयोग करत आंब्याची ही नवी जात विकसित केली. त्यावरून या आंब्याला अल्फान्सो नाव मिळालं.\n\nपण स्थानिक लोक या आंब्याला अफूस म्हणू लागले. आंब्याची ही जात महाराष्ट्रात लोकांपर्यंत पोहोचेस्तोवर लोकांच्या तोंडी याचा उच्चार हापूस असा झाला होता. \n\nतिथून हा आंबा दक्षिण गुजरात आणि दक्षिण भारतात पोहोचला. \n\nहापूस आंब्यांचा रंग तेजस्वी पिवळा असतो. मधुर गंध, गोड चव, दीर्घकाळ चांगल्या स्थितीत राहण्याची क्षमता आणि धागाविरहित रसरशीत मऊ गर, अशा गुणांसाठी ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हा आंबा लोकप्रिय आहे. \n\nआंब्याचं झाडं किती वर्ष फळं देतं?\n\nआंब्याचं झाड चार-पाच वर्षांचं झालं की फळं लागू लागतात. सर्वसाधारपणे आंब्याचं झाड 50 वर्षांपर्यंत फळे देतो. गुजरातमधल्या नवसारी कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्रा. सतीश सिन्हा यांनी सांगितलं की जर आंब्याच्या झाडाची योग्य निगा राखली आणि आवश्यक खतं दिली तर हे झाड 100 वर्षांपर्यंतही फळं देतं. \n\n\"वलसाड इथले शेतकरी गौतम नायक यांच्या आंब्यांच्या बागेला आम्ही भेट दिली होती. त्यांच्या बागेतील एका झाडाचे वय 112 वर्षं इतकं आहे. या झाडाच्या खोडाचा घेर 8 फुटाचा इतका मोठा आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी झाडाच्या बुंध्याचा घेर 1.3 ते 3 सेंटिमीटरनी वाढतो. हा विचार केला तर हे झाड 100 वर्षांपेक्षा जुनं असल्याचं लक्षात येतं,\" ते सांगतात.\n\nनवसारी कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्रा. डॉ. अविनाश पांडे म्हणाले, \"गुजरातमधील हापूसची लागवड कमी होत आहे. पण महाराष्ट्रातील रत्नागिरीच्या हापूसची मागणी कायम आहे. गुजरातमध्ये सोनपरी आणि केसर आंब्यांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय.\" \n\nसोनपरी हा कलमी आंबा असून त्याची चव हापूससारखी असते, पण त्याचा आकार हापूसपेक्षा मोठा असतो. \n\nमहाराष्ट्रात आंबा लागवड कुठे होते? \n\nमहाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या रत्नागिरी येथील विभागीय कार्यालयाचे सहाय्यक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी 'कृषी पणन मित्र' या नियतकालिकात 'आंबा निर्यात' हा लेख नुकताच लिहिला आहे.\n\nयात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील आंब्यांच्या महत्त्वाच्या जातींमध्ये हापूस, पायरी, दशेरी, लंगडा, केसर, सुवर्णरेखा, नीलम, तोतापुरी, गोवा माणकूर, बेंगनपल्ली, हिमसागर, बनेशन, ओलूर यांचा समावेश आहे. \n\nआंबा लागवडीत उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, बिहार या राज्यांच्या नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. पण देशातून होणाऱ्या एकूण आंबा निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 80% इतका आहे. \n\nमहाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, नाशिक, बीड, जालना, अहमदनगर, बुलढाणा आणि उस्मानाबादेत आंब्यांच्या बागा आहेत. कोकणात, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. इथलं जवळजवळ 1 लाख हेक्टर इतकं क्षेत्र हापूस आंब्याच्या लागवडीखाली आहे. \n\nअॅग्री एक्सचेंजच्या 2010-11च्या अहवालानुसार भारतात 1,50,00,000 टन इतक्या आंब्याचे उत्पादन..."} {"inputs":"फाईल फोटो\n\nजुफैरमध्ये दुकानात शिरून एका महिलेनं गणेशमूर्ती तोडल्याचं व्हीडिओत दिसत आहे. बहारीन मुस्लिमांचा देश असल्याचंही ही महिला म्हणतेय. \n\nव्हीडिओ हाती आल्यानंतर मनामाच्या पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत कायदेशीर कारवाई सुरू केली.\n\nफाईल फोटो\n\nबहारीनमधील पोलिसांनी ट्वीटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय महिलेविरोधात कारवाई केली असून, प्रकरण न्यायालयाकडे सोपवलं आहे.\n\nबहारीनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसंच, राजघराण्याचे सल्लागार खालिद बिन अहमद अल खलिफा यांनी ट्वीट करून म्हटलं की, \"धार्मिक प्रतिकांची तोडफोड करणं हा बहारीनच्या संस्कृतीचा भाग नाही. हा गुन्हा असून, जे द्वेषाचं प्रतिनिधित्व करतील, त्यांचा आम्ही स्वीकार करणार नाही.\"\n\nबहारीनमध्ये जवळपास 17 लाख लोक राहतात. यातील निम्म्याहून अधिक लोक बाहेरून आलेले आहेत. बहारीनमच्या गृहमंत्रालयानंही या घटनेबाबत ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.\n\nदुकानात तोडफोड करणे आणि विशिष्ट अनुयायांना दुखावल्याचा आरोप अटक केलेल्या महिलेवर ठेवण्यात आला आहे.\n\nसोशल मीडियावरूनही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला आहे. बहारीनचे माजी ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"परराष्ट्र मंत्री आणि राजघराण्याचे सल्लागार राहिलेल्या शेख खालिद अल खलिफा यांनी म्हटलं, अशा घटनेचं कुणीच समर्थन करू शकत नाही.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"फायझर आणि बायो N टेक यांनी ही लस विकसित केली असून 'हा विज्ञान आणि मानवतेसाठी महान दिवस' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. \n\nया लसीची चाचणी सहा देशांतील 43,500 लोकांवर करण्यात आली आहे. या चाचणीमधून सुरक्षाविषयक कोणतेही प्रश्न निर्माण झाले नसल्याचं लस विकसित करणाऱ्या कंपनींनी म्हटलं आहे. \n\nया लसीला तात्काळ मान्यता मिळावी यासाठी महिनाखेरीपर्यंत अर्ज करण्याचं कंपनीचं नियोजन आहे. \n\nफायझर आणि बायोNटेक या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सात दिवसांमध्ये 90% संरक्षण मिळाल्याचं आढळलं आहे. अमेरिका, जर्मनी, ब्राझील, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की या 6 देशांतल्या 43,500 लोकांवर या लशीची चाचणी घेण्यात येतेय. या लोकांना 3 आठवड्यांच्या अंतराने या लशीचे 2 डोस देण्यात आले.९० टक्के यश तर मिळालंच, शिवाय कोणामध्येही लशीच्या सुरक्षिततेविषयीची कोणतीही काळजीची बाब आढळली नाही. फायजरचे अध्यक्ष डॉ. अल्बर्ट बोअर्ला यांनी म्हटलंय, \"हे जागतिक आरोग्य संकट संपवण्यासाठी लोकांना एक अत्यंत गरजेचं संशोधन पुरवण्याच्या दृष्टीने आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय.\" \n\nसध्या डझनभराहून अधिक लशी चाचण्यांच्या वेग... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वेगळ्या टप्प्यांमध्ये आहेत, पण स्पष्ट परिणाम दाखवणारी ही पहिली लस आहे. \n\nRNA लस काम कशी करते?\n\nबायोNटेकची ही लस RNA प्रकारची लस आहे. यामध्ये कोरोना व्हायरसच्या जेनेटिक कोडचा एक असा भाग निवडतात ज्यावरून आपल्या पांढऱ्या पेशींना हे समजतं की कोणत्या प्रकारची रोग प्रतिकारशक्ती तयार करायची आहे. हा जिनेटिक कोड लशीच्या रूपाने आपल्या शरीरात सोडतात. मग प्रतिकारशक्ती विकसित होते. त्यामुळे नंतर खऱ्या कोरोनाने हल्ला केला तरी आपलं शरीर सज्ज असतं. \n\nया वर्षाखेरीपर्यंत लशींचे 50 दशलक्ष डोस तयार करण्यात यश मिळेल असा फायझरला विश्वास आहे. 2021 पर्यंत 1.3 अब्ज लशींचे डोस तयार केले जातील, असाही फायझरचा अंदाज आहे. \n\nअर्थात, यामध्ये काही आव्हानंही आहेत. कारण लस साठवून ठेवण्यासाठी अतिशीत म्हणजे उणे 80 अंश सेल्सियसपेक्षाही कमी तापमानाची आवश्यकता असते. या लशीमुळे निर्माण झालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकते हा पण प्रश्न आहे.\n\nफायझरचे अध्यक्ष डॉ. अल्बर्ट बौरला यांनी म्हटलं की, हे जागतिक आरोग्य संकट संपवून जगभरातील लोकांना दिलासा देण्याच्या दृष्टिनं आम्ही एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे.\" \n\nबायोन्टेकच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या प्राध्यापक उगुर साहिन यांनी चाचणीचं वर्णन 'मैलाचा दगड' म्हणून केलं. \n\nयुकेनं 30 दशलक्ष डोस आधीच मागवले आहेत. या लशीला अमेरिकेत मान्यता मिळाली तरी भारतामध्ये मान्यता मिळण्यासाठी त्यांना स्वतंत्र प्रक्रिया करावी लागेल. शिवाय या लसीच्या निर्मिती वा वितरणासाठी अजून भारतातल्या कोणत्याही कंपनीशी करार करण्यात आलेला नाही.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"फिडेल कॅस्ट्रो यांचे पुत्र फिडेल एंजल कॅस्ट्रो डियाज-बालार्ट 68 वर्षांचे होते.\n\nफिडेल एंजल कॅस्ट्रो डियाज-बालार्ट 68 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यावर (डिप्रेशन) उपचार घेत होते. \n\nडियाज-बालार्ट फिडेल कॅस्ट्रोंचे सर्वांत पहिले पुत्र होते. ते 'फिडेलितो' अर्थात 'छोटा फिडेल' या टोपणनावानेही ओळखले जायचे. \n\nफिडेल कॅस्ट्रो यांचं पहिलं लग्न मिर्ता डियाज-बालार्ट यांच्यासोबत झालं होतं, आणि कॅस्ट्रो आणि बालार्ट यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे 'फिदेलेटो'.\n\nदेशाच्या राजकारणावर त्यांचे वडील फिडेल कॅस्ट्रो यांचा प्रभाव असूनही डियाज-बालार्ट राजकीय पदांपासून दूर राहिले. \n\nव्यवसायाने ते एक अणुशास्त्रज्ञ होते आणि क्युबाच्या अॅकेडमी ऑफ सायन्सचे उपाध्यक्षही होते. \n\nUSSRचं विघटन होण्यापूर्वी त्यांनी तिथल्या सुपिरिअर इंस्टिट्यूट ऑफ न्युक्लियर सायन्स अॅंड टेक्नॉलॉजीमधून अण्वस्त्र निर्मितीचं शिक्षण घेतलं होतं.\n\nडियाज बालार्ट (फिदेलेटो) यांचा विवाह मारिया व्हिक्टोरिया बारेरो यांच्यासोबत झाला होता. \n\nत्यांच्यावर हवानामध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचं कळलं आहे, मात्र त्याची वेळ कुटुंबाने ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"अजून ठरली नाही आहे.\n\nफिडेल कॅस्ट्रो यांचं नोव्हेंबर 2016मध्ये निधन झालं. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"फेसबुक आणि डेटा अॅनालिटिक्समध्ये कार्यरत असलेली केंब्रिज अॅनालिटिका संस्था या दोन मोठ्या कंपन्या लोकांच्या खासगी माहितीचं विश्लेषण करणं आणि त्याचा वापर करण्यासंदर्भातील वादच्या केंद्रस्थानी आहेत. \n\n2016च्या अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि युके ब्रेक्झिटसंदर्भातल्या सार्वमतदानादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी या माहितीचा गैरवापर झाला का? याविषयीचा हा वाद आहे. \n\nया निवडणुकांबरोबर भारतातही असा माहितीचा गैरवापर झालाय किंवा होऊ शकतो का याविषयी चर्चा सुरू आहे. \n\nमाहितीचा गैरवापर झाल्याचा किंवा कुठलीही चुकीची गोष्ट केल्याचा केंब्रिज अॅनालिटिक्स आणि फेसबुक या दोन्ही कंपन्या नाकारत आहेत. पण आतापर्यंत उघड झालेल्या या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय?\n\nकेंब्रिज अॅनालिटिकावर हेराफेरीचा आरोप \n\n'चॅनल 4' या न्यूज चॅनलने गुप्तपणे त्यांच्या पत्रकाराला म्हणजे अंडर कव्हर पत्रकाराला केंब्रिज अॅनालिटिका या डेटा अॅनालिटिक्स कंपनीच्या प्रतिनिधींशी बोलणी करण्यासाठी पाठवलं होतं.\n\nअध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी डोनल्ड ट्रंप यांना मदत केल्याचं श्रेय या कंपनीला दिलं जातं.\n\n'चॅनल 4' या न... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यूज चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधील दृष्य.\n\nसंबधित पत्रकाराने स्वतःला श्रीलंकेतील बिझनेसमॅन असल्याचं भासवत श्रीलंकेतील स्थानिक निवडणुकीवर प्रभाव टाकण्याची इच्छा व्यक्त केली.\n\nकेंब्रिज अॅनालिटिकाचे बॉस अलेक्झांडर निक्स हे विविध उदाहरणं देत असल्याचं चित्रित करण्यात आलं. त्यांची कंपनी कशा पद्धतीनं विविध बदनामीकारक मोहिमांची व्यवस्था करून विरोधकांची प्रतिमा डागाळू शकते याबद्दल ते सांगत आहेत. जसं की, एखाद्या वेश्या प्रकरणात अडकवणं, नाट्यमय स्थिती निर्माण करणं किंवा कॅमेऱ्यावर लाच घेताना पकडणं यांचाही यात समावेश असल्याचं ते सांगत आहेत.\n\nदरम्यान कंपनीने हे सगळे दावे फेटाळून लावले आहेत. \"त्यांना ज्यापद्धतीचं संभाषण हवं होत, तशी काटछाट करीत त्यांनी स्क्रिप्ट तयार केली आहे.\" या संवादाची सुरुवात पत्रकरानेच केल्याचा दावाही करण्यात आला आहे.\n\n\"मी हे ठामपणे सांगतो की, केंब्रिज अॅनालिटिका लाच किंवा हनीट्रॅप सारख्या प्रकरणांमध्ये कुणाला अडकवत नाही. चुकीच्या गोष्टीला स्थान देत नाही. ते कोणत्याही उद्देशासाठी असत्य सामग्रीचाही वापर करीत नाही,\" असं निक्स यांनी सांगितलं.\n\nयात फेसबुकचा काय हात?\n\nतुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे ते जाणून घ्या अशी पर्सनॅलिटी टाईप जाणून घेण्यासाठी निमंत्रण देणारी एक क्विझ 2014मध्ये फेसबुकवर टाकण्यात आली होती.\n\nकेंब्रिज अॅनालिटिकाचे बॉस अलेक्झांडर निक्स यांनी सर्वं आरोप फेटाळून लावले आहेत.\n\nही क्विझ केंब्रिज विद्यापीठाचे अलेक्झांडर कोगन (विद्यापीठाचा केंब्रिज अॅनालिटिकाशी काही संबध नाही) यांनी विकसित केली होती.\n\nत्या वेळी अॅप्स आणि गेम्सचा वापर सर्रासपणे होत असल्यानं केवळ या क्विझमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीची नव्हे तर त्यांच्या मित्रांचीही संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ही क्विझ डिझाइन करण्यात आली होती.\n\nडेटा डेव्हलपर अशा पद्धतीनं माहिती मिळवू शकणार नाही याकरिता नंतरच्या काळात फेसबुकने बरेच बदल केले. \n\nकेंब्रिज अॅनालिटिकासोबत काम केलेले ख्रिस्तोफर विली यांनी आरोप केला की, क्विझमध्ये 2,70,000 लोकांनी सहभाग घेतल्यानं जवळपास 5 कोटी लोकांची विशेषतः अमेरिकेतील लोकांची माहिती त्यांच्या मित्रांच्या नेटवर्कमधून मिळवण्यात आली होती. तेही त्यांची संमती न घेता.\n\nविली यांनी दावा केला की, ही माहिती केंब्रिज अॅनालिटिकाला विकण्यात आली. जी नंतर लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आणि ट्रंप यांना पूरक अशी साम्रगी वितरित..."} {"inputs":"फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सअपवर हे फोटो हजारो वेळा शेयर केले जात आहेत.\n\nश्रीलंकेतील रविवारी झालेल्या हल्ल्यात 350 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, तर 500हून अधिक जण जखमी झाले आहेत. \n\nअसं असलं तरी, व्हायरल फोटे हे जुने आहेत आणि त्यांच्या हल्ल्याशी काहीएक संबंध नाही.\n\nव्हायरल फोटो\n\nश्रीलंकेतील ईस्टर बॉम्ब ब्लास्टमध्ये हे मृत्यू झाले आहेत, असा दावा या फोटोंच्या माध्यमातून करण्यात आला आहे. \n\n\"श्रीलंकेतील 8 साखळी बॉम्बस्फोटांमध्ये जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांविषयी सांत्वना,\" असं कॅप्शन या फोटोंना देण्यात आलं आहे. \n\nहे फोटो श्रीलंकेतील आहेत पण त्यांचा नुकताच झालेल्या हल्ल्याशी संबंध नाही. \n\nगेट्टी इमेजेस वरून लक्षात येतं की, हे फोटो 16 जून 2006मध्ये श्रीलंकेत केबिटॉगॉल्लेवामध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यातील आहेत. \n\nमाध्यमांनुसार, केबिटॉगॉल्लेवाच्या हल्ल्यात 61 जणांचा मृत्यू झाला होता. 15 जून 2016ला श्रीलंकेत एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, ज्यात 64 जणांनी जीव गमावला होता. यात 15 लहान मुलांचा समावेश होता. \n\nतरुण बळी\n\nदुसरा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याचं कॅप्शन आहे...\"श्रीलंकेत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ईस्टर संडे हल्ल्यातील सर्वांत तरुण बळी.\" या फोटोत लहान मुलाच्या शेजारी एक माणूस रडताना दिसत आहे. \n\n'Australian Coptic Heritage and Community Services'' असं म्हणत हा फोटो फेसबुकवर 3 हजार वेळा शेयर करण्यात आला आहे. \n\n'' Abbey Roads'' या नावाच्या ब्लॉग पोस्टवर एक फोटो 22 एप्रिल 2019ला 'Infant Martyr of Colombo या कॅप्शनसहित शेयर केला जात आहे. \n\nबीबीसीच्या पडताळणीत लक्षात आलं की, हा व्हायरल फोटोचा श्रीलंकेत रविवारी झालेल्या हल्ल्याशी संबंध नाही. \n\nगुगल रिव्हर्स इमेज सर्चनुसार, हेच फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी शेयर करण्यात आले होते. जवळपास वर्षभरापूर्वी 12 मे 2018ला. \n\nPatta Wadan फेसबुक युझरनं हा फोटो शेयर केला होता. त्यांच्या फोटोचं कॅप्शन होतं, \"हे दु:ख कसं काय सहन केलं जाऊ शकतं? जगातल्या कोणत्याच वडिलांच्या वाट्यासा हे दु:ख येऊ नये.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"फैदचा 2010 मधला फोटो\n\nया गेस्ट रूममध्ये एक खतरनाक कैदी भेटीसाठी आलेल्या भावाशी बोलत आहे. पण पुढच्या काही क्षणांतच दोन सशस्त्र व्यक्ती आत येतात. ते या कैद्याचे साथीदार आहेत. \n\nते या कैद्याला ताब्यात घेतात आणि बाहेरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये जाऊन बसतात. तुरुंगातल्या सुरक्षा रक्षकांना काही कळण्याच्या आत हेलिकॉप्टर हवेत भरारी घेतं. \n\nनाही! हा हॉलीवुड किंवा बॉलीवुडच्या सिनेमातला सीन नाही.\n\nहे असं खरोखर घडलं आहे, तेही चक्क फ्रान्समध्ये. विशेष म्हणजे या कैद्यानं तुरुंगातून पलायन करण्याची ही दुसरी वेळ आहे. \n\nया कैद्याचे नाव रेदुअन फैद असं असून त्याचं वय 46 वर्षं आहे. \n\nफैद कुप्रसिद्ध गुन्हेगार असून त्याला गुन्हेगारीची प्रेरणाच मुळी सिनेमातून मिळाली आहे. विशेष म्हणजे त्यानं गुन्हेगारीवर एक पुस्तकही लिहिलं आहे. \n\nअसं केलं पलायन!\n\nरविवारी सकाळी हा प्रकार घडला. फैदला तुरुंगातून पळवून नेण्याचा कट अत्यंत सुनियोजितरीत्या रचण्यात आला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे.\n\nफैदच्या 3 साथीदारांनी हेलिकॉप्टर चालकाचं अपहरण केलं आणि हे हेलिकॉप्टर या तुरुंग परिसरातल्या एका मोकळ्या जागी उतरवलं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":". \n\nएक साथीदार हेलिकॉप्टरजवळ थांबला. तर चेहऱ्यावर मास्क लावलेले दोन सशस्त्र साथीदार तुरुंगातल्या व्हिजीटर्स रूममध्ये घुसले. \n\nत्यांच्याकडे रायफल्स आणि बाँब होते. इथंच फैद त्याच्या भावाशी बोलत उभा होता. फैदला घेऊन हे दोघे बाहेर आले. उड्डाणासाठी सज्ज असलेल्या हेलिकॉप्टरमधून ते फरार झाले. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. \n\nतुरुंगातून पलायन करण्यासाठी वापरण्यात आलेलं हेलिकॉप्टर.\n\nहे हेलिकॉप्टर नंतर गोनेस या परिसरात सापडलं. अपहरण केलेल्या या हेलिकॉप्टर चालकाला नंतर त्यांनी सोडून दिलं आहे. या चालकाला मानसिक धक्का बसल्यानं त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर फैद कारमधून पसार झाला. \n\nफैदला पकडण्यासाठी 3 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. \n\n2010मध्ये दरोड्याचा एक अपयशी प्रयत्न झाला होता. यात एक पोलीस अधिकारी ठार झाला होता. या प्रकरणात फैदला 25 वर्षांची शिक्षा झाली होती.\n\n2013मध्येही फैद तुरुंगातून फरार झाला होता. त्यावेळी त्यानं डायनामाईटचा उपयोग करून तुरुंगाचे दरवाजे तोडून आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचं अपहरण करून तुरुंगातून पलायन केलं होतं. पोलिसांनी नंतर त्याला 6 आठवड्यांत शोधून काढलं होतं. \n\nसुनियोजित कट \n\nफ्रान्सच्या कायदा मंत्री निकोल बेलूबेट यांनी तुरुंगाला भेट दिली. हा प्रकार अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, असं त्या म्हणाल्या.\n\nहेच ते तुरुंग.\n\nफैदच्या साथीदारांनी ड्रोनच्या साहायानं काही आठवडे पाहणी करून मग हा प्रकार घडवून आणला. शिवाय फैदला पळवून नेणारे प्रशिक्षित असावेत, असंही त्या म्हणाल्या. तुरुंग परिसरातल्या ज्या भागात हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं तिथं अॅंटी एअरक्राफ्ट नेट लावण्यात आलेलं नाही. \n\nसिनेमांचा प्रभाव\n\nहॉलीवुडच्या गुन्हेगारी सिनेमांचा फैदवर मोठा प्रभाव आहे. 1972ला जन्म झालेल्या फैदनं पॅरिसमध्ये 1990च्या आसपास खंडण्या आणि अपहरण करणारी टोळी उभारली होती. \n\nअल पचिनोच्या स्कारफेस या सिनेमाचा आपल्यावर प्रभाव असल्याचं त्यानं स्वतःच सांगितलं आहे. या शिवाय अमेरिकेतले दिग्दर्शक मायकेल मान यांचा 'हिट' हा सिनेमा त्यांच्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे. बँकावर दरोडा टाकण्यापूर्वी त्यानं हिट हा सिनेमा डझनभर वेळा पाहिला होता.\n\nपुस्तकही लिहिलं!\n\nफैद यानं 2009मध्ये पुस्तकही लिहिलं आहे. पॅरिसमधल्या उपनगरांतली गुन्हेगारी आणि तो गुन्हेगारीमध्ये कसा आला, यावर हे पुस्तक लिहिलं आहे...."} {"inputs":"फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुअल मॅक्रॉन\n\nपॅरिसमध्ये आयोजित या कार्यक्रमाला जगभरातून महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. उपस्थितांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचाही समावेश आहे. तर भारताचं प्रतिनिधित्व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू करत आहेत. \n\nराष्ट्रवाद आणि देशभक्ती यांच्यात फरक करताना हा देशभक्तीचा विश्वासघात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. \n\n'आपलं हित बघा, बाकीच्यांची पर्वा करू नका' ही जगाला नाकारण्याची भूमिका देशांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असं मॅक्रॉन म्हणाले. \n\n20 मिनिटांच्या भाषणात मॅक्रॉन यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करायला हवा, असं आवाहन जागतिक नेत्यांना केलं. हिंसा किंवा वर्चस्ववादी वृत्ती या दोन्ही चुकांसाठी पुढच्या पिढ्या आपल्याला जबाबदार धरतील. त्यामुळे आपण सारासार विचार करून कृती करायला हवी असंही ते पुढे म्हणाले. \n\nरविवारा दुपारी मॅक्रॉन तसंच जर्मन चॅन्सलर अँगेला मर्केल हे पॅरिस पीस फोरम या शांतता परिषदेला उपस्थित होते. त्यांच्या बरोबरीने पुतिन आणि टर्कीचे रीसेप तय्यप अर्दोगानही हजर होते.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"युरोप आणि अन्य ठिकाणीही राष्ट्रवादाचे विचार जोर धरू लागले आहेत असं मर्केल यांनी सांगितलं. \n\nमॅक्रॉन बोलताना\n\nदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे शांतता परिषदेला उपस्थित नव्हते. अमेरिकेला परतण्यापूर्वी त्यांनी पॅरिसच्या पश्चिमेकडील सुरेसन्समधील एका दफनभूमीला भेट दिली. पहिल्या युद्धात जीव गमावलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना त्यांनी आदरांजली वाहिली. खराब हवामानामुळे अन्य एका दफनभूमीला त्यांनी भेट रद्द केल्यानं वादाला तोंड फुटलं होतं. \n\n1914 ते 1918 या कालावधीत झालेल्या पहिल्या महायुद्धात 9.7 दशलक्ष सैनिक आणि 10 दशलक्ष सामान्य नागरिक मारले गेले होते. \n\nयानिमित्ताने जगभरात विविध ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. \n\n''या युद्धाशी भारताचा थेट संबंध नव्हता. मात्र भारतीय सैनिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी जगभर लढले'', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"फ्रान्समध्ये एका शिक्षकाच्या हत्येच्या विषयावर चर्चा सुरू असताना काही खासदारांनी मुद्दाम पंततप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा दिल्याचं या वृत्तांमध्ये दाखवण्यात आलं. \n\nमात्र, पाकिस्तानच्या संसदेत खरंच मोदींच्या नावाने घोषणा देण्यात आल्या का? काय आहे सत्य?\n\nसंसदेत काय घडलं?\n\nसोमवारी पाकिस्तानात विरोधी पक्षनेते ख्वाजा आसिफ यांनी फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या वादग्रस्त व्यंगचित्राचा निषेध करण्याच्या प्रस्तावावर मतदानाची मागणी केली. इतरही काही सदस्य अशीच मागणी करत होते. \n\nफ्रान्समध्ये हे व्यंगचित्र दाखवल्यामुळे व्यंगचित्र दाखवणाऱ्या शिक्षकाची हत्या करण्यात आली होती. हे व्यंगचित्र दाखवताना संबंधित शिक्षक अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी शिकवत होते. \n\nफ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या घटनेचा निषेध करताना केलेल्या वक्तव्यावर काही मुस्लीम राष्ट्रांनी नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही त्यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. \n\nपाकिस्तानात सरकार आणि विरोधक दोघांनीही या विषयावर आपापले प्रस्ताव मांडले. \n\nचर्चेवेळी जेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"री शाह मेहमूद कुरैशी यांनी संसदेला संबोधित करायला सुरुवात केली त्यावेळी विरोधकांनी मतदानाची मागणी करत 'वोटिंग, वोटिंग' अशी घोषणाबाजी सुरू केली. \n\nविरोधक सरकारच्या नाही तर त्यांच्या प्रस्तावावर मतदान घेण्याची मागणी करत होते. \n\nभारतीय मीडिया चॅनल, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर हाच दोन मिनिटांचा छोटासा व्हीडिओ दाखवण्यात आला. मात्र, व्हीडिओचा कुठलाही संदर्भ दिला नाही. \n\nटाईम्स नाऊ, इंडिया टीव्ही, इकॉनॉमिक टाईम्स आणि सोशल मीडिया यूजर्सने पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांना कमी लेखण्यासाठी विरोधी पक्षातल्या नेत्यांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या, असा चुकीचा दावा केला. \n\nकाही वेळाने इकॉनॉमिक टाईम्सने बातमी काढली. टाईम्स नाऊनेही ट्वीट डिलीट केलं. मात्र, त्यांची बातमी त्यांच्या वेबसाईटवर अजूनही आहे. त्यात पाकिस्तानच्या संसदेच्या चर्चेची छोटी व्हीडिओ क्लीपही आहे. \n\nसंसदेत मोदींचं नाव उच्चारण्यात आलं का?\n\nपाकिस्तानच्या संसदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव उच्चारण्यात आलं होतं. मात्र, वेगळ्या संदर्भात. \n\nशाह मेहमूद कुरैशी यांनी विरोधक भारतीय अजेंड्यानुसार बोलत असल्याचा आरोप केला. त्यावेळी मोदींचं नाव घेण्यात आलं होतं. \n\nचर्चा तापलेली असताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांनी विरोधक सैन्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. \n\nयाचवेळी सरकार समर्थकांनी ऊर्दूमध्ये घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यांचे शब्द होते - 'मोदी का जो यार है, गद्दार है, गद्दार है.' ही घोषणाबाजी स्पष्ट ऐकू येते. \n\nमात्र, भारतात ज्या बातम्या प्रसारित झाल्या त्यात हा संदर्भ कुठेही दिला गेला नाही. \n\nपाकिस्तानच्या संसदेत विरोधकांनी मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली, हा भारतीय मीडियामध्ये करण्यात आलेला दावा असंबद्ध आहे. \n\nयापूर्वीही भारतातल्या प्रसार माध्यमांनी पाकिस्तानमधल्या घटना चुकीच्या संदर्भासह दाखवल्या आहेत. \n\nअगदी ताजं उदाहरण आहे कराचीतील. पाकिस्तानातल्या कराची शहरात गृहयुद्ध सुरू झाल्याचं वृत्त अनेक भारतीय प्रसार माध्यमांनी दाखवलं होतं. मात्र, ती बातमीदेखील खरी नव्हती. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"बंगळुरुमध्ये गाजलेलं 'बिटकॉईन वेडिंग'\n\nप्रशांत शर्मा आणि नीती श्री यांचं शनिवारी दक्षिण बंगळुरूमध्ये लग्न झालं. लग्नाला आलेले पाहुणे रिकाम्या हाताने लग्नाला आले होते. \n\nम्हणजे त्यांच्या हातात भेटवस्तू नव्हती. कारण, वर प्रशांतचा तसा आग्रहच होता. त्यांना भेट वस्तूच्या स्वरूपात नव्हे तर क्रिप्टो करन्सीच्या रूपात हवी होती. \n\nविशेष म्हणजे प्रशांत यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. \n\nलग्नात बिटकॉईनचा आहेर\n\n'190 पैकी 15 जणांनी भेटवस्तू बरोबर आणल्या होत्या. इतरांनी आम्हाला बिटकॉईन दिले', प्रशांत यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nपुढचा प्रश्न अर्थातच होता त्यांना किती बिटकॉईन मिळाले?\n\n\"मी रक्कम उघड करणार नाही. पण, मला लाखभर रुपये नक्कीच मिळाले आहेत\", आपल्या बिटकॉईनच्या कल्पनेवर प्रशांत खूश आहेत. \n\nप्रशांत आणि त्यांची पत्नी निती बंगळुरूमध्ये एक स्टार्टअप कंपनी चालवतात. ही कंपनी माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित असल्यामुळे त्यांना क्रिप्टो करन्सीची कल्पना सुचली. \n\n\"लग्नाला आलेले आमचे बहुतेक मित्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातच काम करतात. त्यामुळे तंत्रज्ञान आणि भेटवस्तू देण्याची परंपरा यांचं मीलन घडवून आ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"णण्याचं आम्ही ठरवलं.\"\n\n\"आमच्या पालकांनाही आम्ही विश्वासात घेतलं. त्यांनाही पटलं. मग आम्ही ते प्रत्यक्षात आणलं,' प्रशांत यांनी त्यांची कल्पना बीबीसीला समजावून सांगितली\", प्रशांत म्हणाले.\n\nलग्नात लाखोंचा आहेर. पण, बिटकॉईनच्या रुपात\n\n\"काही मित्र होते, ज्यांनी पारंपरिक भेटवस्तूंना अगदीच फाटा दिला नाही. त्यांनी भेटवस्तूही आणली आणि बिटकॉईनही जमा केले\", ते सांगतात.\n\nप्रशांत मूळचे जमशेदपूरचे आहेत. तर नीती यांचं जन्मगाव आहे बिहारमधील पाटणा. \n\nलग्नासाठी जमलेल्या काही मित्रांशीही बीबीसीने संवाद साधला. अनेकांना ही कल्पना आवडली होती. \n\n\"बिटकॉईन भेट म्हणून देण्याची कल्पना सरकारला कितपत आवडेल माहीत नाही. पण, कल्पना फक्त अभिनवच नाही तर उपयुक्त आहे\", एक जण म्हणाला. \n\n\"क्रिप्टो करन्सीचा वापर भविष्यात आणखी वाढू शकेल\", एका नातेवाईकांनं आम्हाला नाव गुप्त राखण्याच्या अटीवर सांगितलं. \n\nबिटकॉईनच का?\n\nवधू नीती जिथे आधी काम करत होती, त्या कंपनीचे कार्यकारी संचालक रवी शंकर एन यांनी झेबवे नावाच्या ऑनलाईन एक्सचेंजमधून खरेदी केलेले बिटकॉईन प्रशांत यांना भेट दिले.\n\nत्यांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली.\n\n\"अगदी एका आठवड्यापूर्वी बिटकॉईन चर्चेत आले. पण, प्रशांत आणि नीती यांनी भेटवस्तू म्हणून बिटकॉईन स्वीकारण्याचा विचार दोन महिन्यांपूर्वीच केला होता\", रवी शंकर एन यांनी माहिती दिली.\n\nमागच्या पंधरा दिवसात बिटकॉईनबद्दल जगभर बोललं जात आहे. खासकरुन प्रतिक्रिया अशी आहे की, बिटकॉईनचा फुगवटा कोणत्याही क्षणी फुटेल आणि त्याची किंमत घसरेल. \n\n\"प्रशांत आणि नीती स्वत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना बिटकॉईनच्या व्यवहारात नाही, तर त्याच्याशी संबंधित वेबब्लॉक या तंत्रज्ञानात रस आहे\", रवी शंकर सांगतात.\n\nक्रिप्टो करन्सीच्या प्रसारासाठी प्रयत्न\n\nलग्नात मिळालेल्या बिटकॉईनचं काय करणार, असं विचारल्यावर \"आम्ही बिटकॉईन खरेदी केले आहेत. आम्हाला पुढे जाऊन हे तंत्रज्ञान कसं आकार घेतं, कुठलं वळण घेतं, हे बघायचं आहे,\" प्रशांत आणि नीती सांगतात.\n\nलग्नात आहेर म्हणून आलेल्या बिटकॉईनचं प्रशांत आणि निती काय करणार? तर लवकरात लवकर हे बिटकॉईन ते विकणार आहेत. कारण, आलेल्या पैशातून वंचित मुलांच्या शिक्षणाची सोय त्यांना करायची आहे. \n\nबिटकॉईन किंवा कुठल्याही क्रिप्टो करन्सीबद्दल केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं वारंवार सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यावर..."} {"inputs":"बडोद्यात सुरू असलेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याबद्दल भूमिका मांडली. त्यासंदर्भात बीबीसी मराठीने त्यांच्याशी बातचीत केली. या मुलाखतीतले हे निवडक प्रश्न आणि संमेलनाध्यक्षांची उत्तरं :\n\nफेसबुकवर लाईव्हच्या संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी बातमीच्या तळाशी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.\n\nप्रश्न :'राजा तू चुकतो आहेस, तू सुधारलं पाहिजे,' असं म्हणताना तुमचा रोख कोणावर आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून आहे का?\n\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी भारतात होते आहे, ही काही आजची गोष्ट नाही. ती एका व्यक्तीशी, एका पक्षाशी संबंधित नाहीये. भाषणात मी ज्याची चर्चा केली ती गळचेपी हे non state actors करतात. लेखकांना धमकावतात, त्यावर मी भाष्य केलं आहे. \n\nजेव्हा धमकावलं जातं तेव्हा लेखकाच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात. तो भयभीत होतो. तो लिखाणापूर्वीच त्यावर कात्री चालवतो. आपण हे लिहावं का नाही, अशी भावना निर्माण होणं चुकीचं आहे. याचा अर्थ समाज, सरकार कमी पडतं आहे. त्या व्यवस्थेला उद्देश... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ून हे भाषण केलं आहे. \n\nग्रंथांची, विचारांची सत्ता चालते तो देश मोठा होतो. कलाकारापुढे सरकारनं नम्र, उदार राहायला हवं, अशी माझी भूमिका आहे.\n\nप्रश्न : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमात, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुक्त वातावरण असल्याचं म्हटलं आहे, आपलं त्यावर मत काय?\n\nत्यांचं म्हणणं फारसं चुकीचं नाही. याच भूमीवर राहून मी परखड भाषण केलं. कधी कधी एखाद्या विधानाचा वेगळा अर्थ काढून त्याला विरोध केला जातो. ट्रोलिंग केलं जातं. असे प्रकार घडतात, मात्र त्यावर कारवाई झाली नाही तर तिथलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येतं. \n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुक्त वातावरण असल्याचं म्हटलं.\n\nसरकार आणि पोलीस यांनी धमक्यांची दखल घ्यावी. तसं होत नाही. कलावंत आणि लेखकांनीही त्यांचं स्वातंत्र्य प्राणपणानं जपायला हवं. प्रसंगी लढायलाही हवं.\n\nप्रश्न : मराठी भाषा, ज्ञानाची, पैशाची, रोजगाराची भाषा कधी होईल?\n\nसध्यातरी इंग्रजीला पर्याय दिसत नाही. आपल्या देशात भाषिक गुंतागुंत खूप आहे. पालकांचा ओढा इंग्रजीकडे आहे. इंग्रजीत शिकूनच यशस्वी होता येतं, ही पालकांची भ्रामक कल्पना आहे, पण ती दृढ झालेली आहे. कोणताही पालक मुलांना मराठी शाळेत शिकवण्याच्या मनस्थितीत नाही. हे असं म्हणणं शरमेचं आहे, पण तेच सत्य आहे. \n\nमुलांना मराठी भाषेच्या जवळ आणायचं असेल तर सरकारनं दुसरा विषय मराठी हा अनिवार्य करावा. त्यासाठी तामिळनाडूप्रमाणे मराठी लर्निंग अॅक्ट करावा, अशी मागणी सरकारकडे मी केली आहे. त्यामुळे बारावीपर्यंत मराठी भाषा शिकणं सक्तीचं होईल. उत्तम इंग्रजीसह उत्तम मराठी यायलाच पाहिजे. असं झाल्यानं पालकही नाराज होणार नाहीत आणि मुलं मातृभाषेच्या शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. \n\nप्रश्न : संमेलनात तरूण कमी का दिसतात, त्यांचा सहभाग कसा वाढवता येईल?\n\nमराठी साहित्य संमेलनात तरुण दिसत नाहीत, हे चित्र प्रातिनिधिक नाही. कवी कट्टा पाहिलात तर तिथं ५० टक्के कवी तरुणच आहेत. मराठी साहित्याचं वाचन करणारे, मराठीत अभिव्यक्त होणारे तरुण आहेत. \n\nपण मराठीवरचं प्रेम कमी होत आहे, हे पटतं. आपली अस्मिता पुरेशी टोकदार नाही. मराठी भाषा अजुनही काही प्रमाणात न्यूनगंडातच आहे. अतिरेकी अस्मिता नको. पण पुरेसं भाषिक भान पाहिजे. त्यातून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न आहे.\n\nइ साहित्यासाठी सरकारचं स्वतंत्र धोरण..."} {"inputs":"बर्फाच्छादित प्रदेशात यान उतरलं.\n\nचंद्राच्या अप्रकाशित अशा भागात कार्यरत चँग-5 यान दगड आणि मातीच्या नमुन्यांचा समावेश असणारी कॅप्सूल घेऊन मंगोलियात स्थानिक वेळेनुसार दीड वाजता उतरलं. \n\nअमेरिकेचं अपोलो आणि रशियाच्या लुना या चांद्रमोहिमा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर 40 वर्षांनी चीनचं यान मातीच्या नमुन्यांसह परतलं आहे. \n\nयामुळे चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल, तिथल्या भौगोलिक स्थितीबद्दल, भूगर्भाबद्दल, इतिहासाबद्दल नव्याने काही कळू शकतं. \n\nचँग-5 यशस्वी परतणं हे चीनच्या अंतराळविश्वातल्या दमदार मुशाफिरीचं द्योतक आहे. \n\nचंद्रावरून परतलेली हे यान इन्फ्रारेड कॅमेरे वापरणाऱ्या हेलिकॉप्टरांना दिसलं. यानाची ओळख पटल्यानंतर चीनने त्या बर्फाच्छादित भागात आपला ध्वज फडकावला.\n\nनोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस चँग-5 चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं. विविध गोष्टींचं परीक्षण करण्यासाठी चीनचं यान अंतराळात झेपावलं होतं. यानाचा एक भाग चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी तिथे उतरला. \n\nयानाने चंद्रावर दोन दिवस व्यतीत करून नमुने गोळा केले.\n\nनमुने घेण्यासाठी यानाने स्कूप अँड ड्रिल पद्धती वापरली. किती व्याप्तीचं परीक्षण क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रण्यात आलं हे समजू शकलेलं नाही मात्र दोन ते चार किलो आकाराचे हे नमुने असू शकतात. \n\nचंद्रावरून परतणारं चँग-5 आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून परतणाऱ्या कॅप्सूलपेक्षा वेगाने परतलं आहे. \n\nचंद्राच्या पृष्ठभागाच्या नमुन्यांची काटेकोर तपासणी करण्यात येईल.\n\nपरतण्याआधी पृथ्वीच्या बाह्य आवरणात असलेल्या वायूपटलामध्ये हे यान होतं. तिथून पृथ्वीवर उतरण्याचे त्याचे प्रयत्न सुरू झाले. \n\nचीनमधल्या इनर मंगोलिया प्रदेशातल्या सिझिवांग भागात पॅराशूटच्या माध्यमातून ही कॅप्सूल पृथ्वीवर परतली. चीनचे अंतराळवीरही मोहीम फत्ते करून याच भागात उतरले होते. \n\nइन्फ्रारेड कॅमेऱ्यांनी कॅप्सूलच्या आगमनाने निर्माण झालेली उष्णता टिपत अचूक स्थान ओळखलं. \n\nअमेरिकेच्या अपोलो आणि तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या लुना या मोहिमांमध्ये चंद्रावरच्या पृष्ठभागावरचे 400 किलो नमुने जमा करण्यात आले होते. \n\nपण हे नमुने खूप जुने होते. काही दशलक्ष वर्ष जुने. चँग-5 ने आणलेले एकदमच वेगळे असतील. \n\nचंद्राच्या उत्तर पश्चिमेकडचा मॉन्स रुमकर या ज्वालामुखीमय भागाकडे चीनने लक्ष केंद्रित केलं होतं. \n\nया भागातल्या दगडांचे, मातीचे नमुने 1.2, 1.3 दशलक्ष वर्षांपेक्षा जुने असणार नाहीत. चंद्राची अंतर्गत रचना नेमकी कशी झाली याचा उलगडा या नमुन्यांद्वारे होऊ शकतो. \n\nसौर मंडळातल्या ग्रहांचे पृष्ठभाग किती वर्षांचे आहेत हे अधिक अचूकपणे कळू शकेल. क्रेटरची संख्या जास्त तेवढा तो पृष्ठभाग जुना. क्रेटरच्या मोजणीद्वारे हे समजू शकतं. कॅप्सूलने किती ठिकाणचे नमुने गोळा केले आहेत यावर ते अवलंबून आहे. \n\nअपोलो आणि सोव्हिएत लुनासंदर्भात हा संदर्भ महत्त्वाचा होता. चँग-5 येत्या काळातल्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण तपशील देऊ शकतं. \n\nचँग5चा प्रवास\n\nचंद्र हा अनेक देशांना खुणावतो आहे. या दशकाच्या मध्यापर्यंत अमेरिकेचे अंतराळवीर चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. रोबोटिक यान माणसांना घेऊन येणाऱ्या यानाआधी पाहणी करेल. \n\nयापैकी काही मोहिमा राष्ट्रीय अवकाश संस्थांतर्फे हाती घेतल्या जातील तर काही खाजगी स्वरुपाच्या असतील. \n\nयुकेतल्या अक्सेस स्पेस अलायन्स या कंपनीचे संचालक टोनी अझारली म्हणाले, येणारा काळ खूपच उत्साहवर्धक असेल. स्पेसबिट या कंपनीने चंद्रावर यान पाठवण्याची तयारी केली आहे. \n\nपहिल्यांदाच माणसासारखा दिसणारा, काम करणारा रोबो चंद्रावर जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. चंद्रावरून माणसं यशस्वीपणे परतल्यानंतरच या..."} {"inputs":"बलरामपूर पोलिसांनी ट्वीटरवर एक व्हिडियो पोस्ट करत तरुणीच्या पालकांकडून तक्रार मिळाल्याची माहिती दिली आहे. \n\nपोलिसांनी या व्हिडियोमध्ये म्हटलं आहे, \"तक्रारीत 22 वर्षांच्या मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे की ती एका खाजगी कंपनीत नोकरी करायची. मंगळवारी मुलगी कामावर गेली. पण संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिला फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. थोड्या वेळाने मुलगी रिक्षाने घरी आली तेव्हा तिच्या हाताला सलाईन लावलं होतं आणि तिची परिस्थिती खूप वाईट होती. कुटुंबीय तिला तातडीने हॉस्पिटलला घेऊन गेले. पण, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.\" \n\nपोलिसांनी सांगितलं, \"तक्रारीत कुटुंबीयांनी दोन मुलांची नावं सांगितली आहेत. त्या मुलांनी कुठल्यातरी डॉक्टरकडे नेऊन आमच्या मुलीवर उपचार केले. तिच्यावर बलात्कार केला. प्रकृती ढासळल्यावर तिला डॉक्टरांकडे नेण्याऐवजी घरी पाठवलं.\"\n\nया प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटकही केली आहे. पुढील चौकशी करून इतर आरोपींनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. \n\nया प्रकरणातल्या आरोपींनी मुलीचे हात, पाय आणि कंबरही मोडल्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"याचं काही प्रसार माध्यमांनी सांगितलं होतं. \n\nबलरामपूर पोलिसांनी मात्र याचं खंडन केलं आहे. ट्विटरवरच एका यूजरला उत्तर देताना पोलिसांनी म्हटलं आहे, \"हात, पाय आणि कंबर मोडल्याची माहिती खोटी आहे.\"\n\nयूजरने लिहिलं होतं, \"हाथरसनंतर यूपीमध्ये आणखी एक गँगरेप आणि खून. हे त्यापेक्षाही भयंकर आहे. एका दलित मुलीवर गँगरेप आणि खून. यावेळी यूपीतल्या बलरामपूरमध्ये. बलात्कारानंतर तिचे पाय आणि कंबर तोडण्यात आले. इतकंच नाही तर तिला विषाचं इंजेक्शनही देण्यात आलं. दोघांना अटक केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.\"\n\nयानंतर पोलिसांनी स्वतः एक व्हिडियो मेसेज तयार करून तो पोस्ट केला.\n\nमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी\n\nया प्रकरणानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्वीटरवर लिहिलं, \"भाजप सरकारने हाथरस प्रमाणे निष्काळजीपणा आणि सारवासारव करू नये आणि तात्काळ कारवाई करावी.\"\n\nतर आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. \n\nसंजय सिंह आपल्या ट्विटमध्ये लिहितात, \"बलरामपूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना. एका दलिताची मुलगी नराधमांच्या वासनेला बळी पडली. योगी राजमध्ये मुलगी होणं अभिशाप बनलं आहे. मुलींचं रक्षण करू शकत नसाल तर खुर्ची सोडा योगीजी.\" \n\nकाँग्रेस खासदार पी. एल. पुनिया ट्विट करतात, \"राज्यात हे काय घडतंय. सरकार अकर्मण्य बनलं आहे तर प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे. \"\n\nकाही दिवसांपूर्वीच म्हणजे 14 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातल्याच हाथरसमध्ये 20 वर्षांच्या मुलीवर कथित सामूहिक बलात्कार झाला होता. दिल्लीतल्या सफदरगंज हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"बलुचिस्तान\n\nया स्फोटामध्ये सिराज यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला त्यांचे बंधू आणि माजी संसद सदस्य लष्करी रैसानी यांनी दुजोरा दिला. ते बीबीसीशी यासंदर्भात बोलले. 2011 मध्येही सिराज यांच्यावर अशाच स्वरुपाचा हल्ला झाला होता. मात्र त्यावेळी ते वाचले होते. \n\nक्वेटा शहराच्या दक्षिणेला 35 किमी अंतरावर असणाऱ्या एका गावात इलेक्शन रॅली सुरू होती. तिथे हा बाँबस्फोट झाल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. आठ ते दहा किलोग्रॅम स्फोटकांचा हल्ल्यासाठी वापर करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. बॉल बेअरिंगच्या साह्याने हा स्फोट घडवण्यात आला. \n\nदरम्यान बानू शहराजवळ झालेल्या बाँब हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला. निवडणुकीसंदर्भातील सभेवेळी हा स्फोट झाला. \n\nहा बाँबस्फोट एवढा मोठा होता की 8 ते 10 किलोमीटरपर्यंतचा प्रदेश यामुळे हादरला. गेल्या 24 तासांत बलुचिस्तान प्रांतात झालेला हा तिसरा हल्ला आहे. पहिला बाँबस्फोट नैर्ऋत्य बलुस्तानमध्ये झाला. यात 10 लोकांचा मृत्यू झाला. या स्फोटांची जबाबदारी पाकिस्तानातल्या कट्टरवादी संघटनांनी घेतली आहे. \n\nबाँबस्फोटानंतर जखमींना रुग्णालयात नेताना\n\nया निवडणुकांमध्ये सहभागी होऊ नये य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ासाठी कट्टरवादी लोकांवर दबाव आणत आहेत.\n\n25 जुलैला पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. 342 जागांसाठी मतदार होणार आहे. नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग, माजी क्रिकेटपटू इम्रान खानप्रणित पाकिस्तान तहरीक-इ-इन्साफ, बिलावल भुट्टो झरदारी यांचा पाकिस्तान पीपल पार्टी हे पक्ष रिंगणात आहेत. नागरी सत्ताधाऱ्यांनी कार्यकाळ पूर्ण करून सत्ता सोपवण्याची पाकिस्तानमधली ही केवळ दुसरीच वेळ असणार आहे. \n\nपाकिस्तानातील बाँबस्फोटावेळचं दृश्य\n\nनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चळवळवादी, पत्रकार आणि सत्ताधारी लष्कराचे विरोधक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाया चर्चेत आहेत. निवडणुका सुरक्षित वातावरणात व्हाव्यात यासाठी 371, 000 एवढं प्रचंड सुरक्षादल तैनात करण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या बाँबस्फोटांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. \n\nहल्ले अनपेक्षित\n\nएम. इल्यास खान, बीबीसी इस्लामाबाद प्रतिनिधी \n\nसंवेदनशील भागातून कट्टरवादी लोकांना पकडण्यात आल्याचा दावा पाकिस्तान लष्कराने केला होता. म्हणूनच शुक्रवारी झालेले हल्ले अनपेक्षित मानले जात आहेत. \n\n2013 सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कट्टरवाद्यांनी इशारा दिला होता. याचा परिणाम म्हणजे धर्मनिरपेक्ष पक्षांनी मूक स्वरुपात प्रचार केला होता. त्या पक्षांना निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. \n\nत्याच पक्षांना यावेळी लक्ष्य करण्याचा कट्टरवाद्यांचा प्रयत्न आहे. \n\nअनेक वादविवादांनी पाकिस्तानमधील निवडणुका झाकोळल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या बाँबहल्ल्यामुळे देशात काळजीचं वातावरण पसरलं आहे. \n\nविशेष म्हणजे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मायदेशी परतण्याच्या घटनेदिवशीच हे बाँबहल्ले झाले आहेत. \n\nशरीफ आपल्या कन्येसह युकेतून लाहोरला येण्याच्या काही तास आधी पाकिस्तानच्या विविध भागात हल्ले घडवून आणण्यात आले. शरीफ यांचे समर्थक आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्याची शक्यता असल्याने पाकिस्तानातल्या सर्व प्रमुख शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"बायडन यांच्या आधीच्या ट्रंप सरकारने तालिबानसोबत ठरवलेली सैन्य माघारी घेण्यासाठीची 1 मे ही तारीख मात्र चुकणार आहे. 1 मे पर्यंत पूर्ण सैन्य माघारी घेणं कठीण असल्याचं बायडन यांनी यापूर्वीच बोलून दाखवलं होतं.\n\nअमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवर 11 सप्टेंबर 2001 साली झालेल्या हल्ल्याला 20 वर्ष पूर्ण होत असतानाच येत्या 11 सप्टेंबरपर्यंत अमेरिका आपलं सैन्य माघारी घेईल.\n\nतालिबान हिंसाचार कमी करण्याचं मान्य केलं होतं, पण त्यांनी असं केलं नसल्याचं अमेरिका आणि नाटोचं म्हणणं आहे. \n\nअमेरिका आपलं सैन्य माघारी घेण्याच्या प्रक्रियेत असताना जर तालिबानने अमेरिकन सैन्यावर हल्ला केला तर, \"त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल,\" असा इशारा तालिबानला देण्यात आल्याचं पत्रकारांना माहिती देणाऱ्या प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.\n\nअमेरिकन सैन्य धोक्यात येऊ शकेल, अशा रीतीने घाईघाईने सैन्य अफगाणिस्तानातून काढून घेण्यात अर्थ नसल्याचं बायडन यांचं मत असल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं. \n\nगेली 20 वर्षं अफगाणिस्तानात सुरू असणारा हा संघर्ष आता थांबवण्याची वेळ आली असून इतर गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्याचं अमेरिकेने घेतलेल्या आढाव्यात ठरवण्यात आलं. \n\nबुधवारी (14 एप्रिल) राष्ट्राध्यक्ष बायडन स्वतः याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. \n\nपरदेशी फौजा देशातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत आपण कोणत्याही परिषदांना हजेरी लावणार नसून अफगाणिस्तानाच्या भवितव्यसाठी या महिन्यात तुर्कीमध्ये पार पडणाऱ्या परिषदेलाही आपण हजर राहणार नसल्याचं तालिबानने म्हटलंय. \n\nकतारमधले तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद नईम यांनी ट्वीट केलंय, \"जोपर्यंत सगळ्या परदेशी फौजा आमच्या मातृभूमीतून पूर्णपणे माघार घेत नाहीत, तो पर्यंत आम्ही अफगाणिस्तानाविषयी निर्णय घेणाऱ्या कोणत्याही परिषदांमध्ये सहभागी होणार नाही.\"\n\n2001 सालापासून सुरू असलेल्या या प्रदीर्घ युद्धावर अमेरिकेने आतापर्यंत अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत आणि त्यांचे 2000 सैनिक आतापर्यंत मारले गेले आहेत. \n\nदेशातल्या शांततेसाठीच्या चर्चा सुरू ठेवत, अल् - कायदा किंवा इतर दहशतवादी गटांना कारवाई करू न देण्याचा आपला शब्द तालिबानने पूर्ण केला तर अमेरिका आणि नाटोचे देश 14 महिन्यांमध्ये अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतील, असा करार गेल्या फेब्रुवारीमध्ये करण्यात आला होता. \n\nयाच्या मोबदल्यात आपल्या हजारो सदस्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात यावं अशी मागणी तालिबानने केली होती. \n\nतालिबानला बळकटी मिळणार?\n\nबीबीसीचे अफगाणिस्तानातले प्रतिनिधी सिकंदर केरमानी सांगतात, \"हा निर्णय इथे असणाऱ्या अनेकांना तालिबानला प्रोत्साहन देणारा वाटतो. सैन्य माघारी घेण्याचा काळ काहीसा वाढला असला तरी ते हल्ले पुन्हा सुरू करतील असं वाटत नाही. पण तालिबानने आतापर्यंत दिलेली प्रतिक्रिया आक्रमक आहे. बायडन सरकार या शांतता प्रक्रियेदरम्यान अधिक अटी घालेल, असं अफगाणिस्तान सरकारमधल्या काहींना वाटत होतं, पण ही शक्यता पूर्णपणे निकालात निघाली आहे. \n\nअफगाण आणि तालिबानच्या वाटाघाटींचा वेग पाहता, अमेरिकन सैन्य माघारी जाईपर्यंत सत्तेसंबंधी काही तोडगा निघेल, असं वाटतं नाही. कदाचित आपल्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी म्हणून तालिबान तडजोड करतील. पण सैन्य जाई पर्यंत वाट पाहून तालिबान आपला विजय जाहीर करेल, अशी भीती अनेकांना वाटतेय, कारण त्यांना रोखून धरण्यासाठी आतापर्यंत अफगाणिस्तान सरकारची सगळी भिस्त अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांवर होती.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो..."} {"inputs":"बाळासाहेब ठाकरे\n\nकिंबहूना शिवसेना आणि भाजप युतीने प्रचाराचा आरंभ करण्यासाठी नेहमी कोल्हापूरच निवडलं आहे. यावेळच्या निवडणुकीतही युतीने ही परंपरा कायम राखली आहे. यंदा ही सभा तपोवन मैदानावर होत आहे. 'तपोवन'सारख्या विस्तिर्ण माळावर सभा घेणं म्हणजे आव्हानचं असतं. शहरातील बिंदू चौक ते तपोवनवर सभा घेण्याइतकं बळ शिवसेना भाजपला जिल्ह्यात मिळालं आहे. \n\nकोल्हापूर जिल्हा पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता, नंतर शहर शिवसेनेकडे आणि बाकी जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकहाती वर्चस्व अशी स्थिती पुढे बरीच वर्षं होतं. \n\nसध्या कोल्हापुरात 6 आमदार शिवसेनेचे, 2 भाजपचे आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसचा अशी राजकीय परिस्थिती आहे. युतीच्या सभांना गर्दी होते, पण मतं मिळत नाहीत, अशी स्थिती कोल्हापुरात बरीचं वर्षं होती. तरीही इथं याच जिल्ह्यात युतीने सभा घेऊन प्रचाराचा प्रारंभ करण्याची प्रथा कायम ठेवली आहे. \n\nबाळासाहेबांची पहिली सभा \n\n6 मे 1986 रोजी शिवसेना पक्षाची कोल्हापूरमध्ये स्थापना झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांनी कोल्हापूर मध्ये अंबाबाई मंदिरात देवीचं दर्शन घेतले. त्याच दिवश... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी कोल्हापूरमधल्या बिंदू चौक इथं बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा झाली. बिंदू चौकात बाळासाहेबांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. बिंदू चौकातील सर्व वाहतूक यावेळी बंद करण्यात आली होती, अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार वेठे यांनी सांगितली. बाळासाहेबांबद्दल कोल्हापूरमध्ये वेगळेच आकर्षण होतं सुरुवातीला एक आमदार असलेल्या कोल्हापूर मध्ये आता शिवसेनेचे सहा आमदार आहेत. बिंदू चौकानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठीच्या आणि युतीच्या प्रचाराच्या सभा शहरातल्या गांधी मैदानावर होऊ लागल्या. \n\nबाळासाहेबांची सभा उधळण्याचा प्रयत्नही कोल्हापुरातच\n\nकोल्हापुरातील बाळासाहेब ठाकरेंच्या सभा प्रचंड गाजल्या. पण 1967मध्ये बाळासाहेबांची एका सभा उधळण्याचा प्रयत्न झाला होता, अशी नोंद आहे. महागाईविरोधात झालेल्या आंदोलनात प्राण गमावलेल्या कार्यकर्त्यांबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर 1967ला बिंदू चौकात झालेली त्यांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला होता. 2018मध्ये यांतील एक कार्यकर्ते एम. बी. पडवळे यांचा सत्कारही झाला होता. त्याकाळी कोल्हापूर जिल्ह्यात डाव्या पक्षांचं मोठं वर्चस्व होतं. \n\nकोल्हापूरच का? \n\nयुतीच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापूरमधून करण्याची आता प्रथाच झाली आहे, असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. करवीरनिवासिनी अंबाबाई ही बाळासाहेब ठाकरे यांचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी प्रचाराची सुरुवात कोल्हापूरमधून करण्याचा आग्रह केला तसंच भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचीही अंबाबाईवर श्रद्धा आहे त्यामुळं कोल्हापूरमधून प्रचाराचा नारळ फोडण्याचा मानस आम्ही व्यक्त केला, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. \n\nसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटणार आहे.\n\nश्रद्धा आणि वारसा\n\n\"महाराष्ट्र भावनिक आहे. त्यामुळं श्रद्धा ही राजकारणाची केंद्रबिंदू झालीय. युतीची पहिली जाहीर सभा कोल्हापूरमध्ये होण्यामागं दोन गोष्टी असू शकतात,\" असं राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांना वाटतं. \n\nछत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि शाहूची नगरी म्हणून कोल्हापूरला महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन युती कोल्हापुरात प्रचाराची सुरुवात करते, असं ते म्हणाले. \n\nअमित शहा, नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी\n\nदुसरी गोष्ट म्हणजे अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळं हे शहर लोकांच्या..."} {"inputs":"बाळासाहेब ठाकरे\n\nसात वर्षांपूर्वी म्हणजे 2010मध्ये रजनीकांत यांचा 'रोबोट' म्हणजेच तामीळ भाषेतला 'एंद्रीयन' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निमित्तानं रजनीकांत मुंबईत आले होते. त्या वेळी त्यांनी बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.\n\nशिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत या भेटीचे साक्षीदार होते. \n\n\"या भेटीचं वैशिष्ट्य म्हणजे बाळासाहेबांनी त्यांचं वेळापत्रक थोडंसं बाजूला सारून ही भेट घेतली होती,\" राऊत यांनी त्या वेळची आठवण सांगितली.\n\n\"बाळासाहेब दुपारच्या वेळी विश्रांती घेत. रजनीकांत भेटायला येणार असल्यानं त्यांनी दुपारची विश्रांती बाजूला सारली होती,\" राऊत यांना ही भेट अजूनही आठवते.\n\n\"मी त्या वेळी बाळासाहेबांना भेटलो होतो. मी निघत असताना बाळासाहेबांनी मला थांबायला सांगितलं. 'एक मोठी व्यक्ती येणार आहे, भेटून जा' असं ते सारखं म्हणत होते. पण कोण येणार, हे काही त्यांनी सांगितलं नाही.\"\n\n\"बाळासाहेबांनी बाहेर फोन करून पाहुणे कधी येणार ते विचारलं. बाहेरून त्यांना सांगण्यात आलं की, पाहुणे 'मातोश्री'च्या गेटवर पोहोचले आहेत. मग बाळासाहेब मला म्हणाले की, तीन चार मिनिटांमध्ये पाहुणे येतीलच,... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"\" राऊत यांनी सांगितलं.\n\nरजनीकांत\n\nरजनीकांत बाळासाहेब बसलेल्या खोलीत आले, तो क्षण राऊतांना अजूनही आठवतो. \n\n\"थोड्या वेळानं दरवाजा उघडला आणि 'जय महाराष्ट्र साहेब' असं खणखणीत आवाजात म्हणत रजनीकांत आले. साधेसेच कपडे, आपण सुपरस्टार असल्याचा कोणताही बडेजाव नाही...\" राऊत यांनी तो क्षण जिवंत केला.\n\nरजनीकांत यांना प्रत्यक्ष बघून भांबावून गेल्याचंही राऊत यांनी सांगितलं. \"ते दक्षिणेतले महानायक आहेत. पण ते आले ते अगदी साध्या कपड्यांमध्ये. त्यांचं वागणं, बोलणं खूप साधं होतं,\" राऊत सांगतात.\n\nरजनीकांत आले तोच त्यांनी बाळासाहेबांना वाकून नमस्कार केला. या संपूर्ण भेटीदरम्यान रजनीकांत जास्तीत जास्त वेळ मराठीतूनच बोलत होते, असंही राऊत यांनी सांगितलं. \n\nरजनीकांत यांचं मराठी एवढं चांगलं कसं, असंही राऊत यांनी रजनीकांत यांना विचारलं. त्यावर रजनीकांत यांनी उत्तर दिलं, \"मी महाराष्ट्रातलाच आहे. नंतर कर्नाटक आणि तामीळनाडूत गेलो. तिथला झालो असलो, तरी मराठी आवर्जून बोलतो.\"\n\nत्या भेटीत बाळासाहेब आणि रजनीकांत यांच्यात मुख्यत्त्वे रजनीकांत यांच्या चित्रपटाविषयी चर्चा झाली. 'रोबोट' या चित्रपटात त्यांनी काही साहसी दृश्यं चित्रीत केली होती. \n\nवयाच्या 62व्या वर्षातही रजनीकांत एवढे तंदुरुस्त कसे राहू शकतात, असा प्रश्नही बाळासाहेबांनी विचारल्याचं राऊत सांगतात.\n\n'रोबो' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी रजनीकांत बाळासाहेबांना भेटले होते. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा हा फोटो.\n\n\"बाळासाहेबांना त्या चित्रपटातल्या तंत्रज्ञानाविषयी माहिती हवी होती. ते त्याबद्दल रजनीकांत यांना विचारत होते.\" \n\n\"तसंच रजनीकांत यांच्या चित्रपटांना तामीळनाडूत कसा प्रतिसाद असतो, मुंबईत त्यांच्या चित्रपटांना प्रतिसाद मिळतो का, कोणत्या भागांमध्ये मिळतो, असे अनेक प्रश्न बाळासाहेबांनी विचारले,\" राऊत सांगतात.\n\nया भेटीदरम्यान रजनीकांत खूप मोकळेपणानं अनेक विषयांवर बोलल्याची आठवण राऊत सांगतात.\n\nराऊत यांच्या आठवणीप्रमाणे त्या वेळी तामीळनाडूतल्या राजकारणाबाबतही रजनीकांत यांनी बाळासाहेबांशी चर्चा केली होती. ही चर्चा विस्तृत नसली, तरी त्यांच्यात बोलणं झाल्याचं राऊत सांगतात.\n\n\"बाळासाहेब आणि रजनीकांत त्या आधीही एकमेकांशी बोलले होते. पण ही भेट ऐतिहासिक होती. दोन महानायक एकमेकांना भेटले होते. एकमेकांबद्दल वाटणारा आदर त्या भेटीतून दिसत होता. रजनीकांत यांनी तर स्पष्टच केलं की, बाळासाहेब हे..."} {"inputs":"बिग बॉस शिल्पा शिंदे\n\nरविवारी सायंकाळी पुण्याजवळच्या लोनावळामध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीत शिल्पाने दुसऱ्या एका टीव्ही अभिनेत्रीवर, हिना खानवर मात केली. हिना खान ही 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या टीव्ही मालिकेत अक्षराच्या भूमिकेत होती.\n\nअंतिम फेरीत बिग बॉसचा होस्ट सलमान खानसह अभिनेता अक्षय कुमारही सहभागी झाला होता.\n\nबिग बॉसच्या अकराव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने आणखी एक घोषणा केली. ती म्हणजे, 'बिग बॉस' आता मराठीत येणार आहे. सध्या काही वृत्तांमधून अभिनेता रितेश देशमुख या शोचं सूत्रसंचालन करणार असल्याचं पुढे येत आहे.\n\nसोशल मीडियासून तर घरोघरी चर्चेत राहणाऱ्या या शोची विजेती मराठमोळी शिल्पा ठरली. जाणून घेऊया शिल्पाच्या या विजयाविषयी काही मनोरंजक गोष्टी :\n\n1. बिग बॉस हा अमेरिकन रिअॅलिटी शो बिग ब्रदरच्या धर्तीवर आधारित एक शो आहे, ज्यात काही चर्चेत राहणारे चेहरे एक बंदीस्त घरात शंभरहून अधिक दिवसांसाठी राहतात. कलर्स चॅनलवर येणाऱ्या या शोचा यंदा 11वा सिझन होता.\n\n2. बिग बॉस विजेत्याला एक ट्रॉफी आणि 50 लाख रोख रक्कम मिळणार होती. पण ही रक्कम नंतर कमी होऊन 44 लाख झाली, कारण एका टास्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कमध्ये विकास गुप्ता या रकमेपैकी 6 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडला. \n\n3. शिल्पा शिंदे 105 दिवस बिग बॉसच्या घरात होती. रविवारी झालेल्या अंतिम फेरीतही घरातून काही स्पर्धकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरूच होती. \n\n4. रविवारी घरातून सर्वांत आधी बाहेर पडलेला पुनीष शर्मा चौथ्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर बाहेर पडलेला विकास गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर राहिला. अखेर जेतेपदासाठी शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्यात मोठी चुरस होती.\n\nबिग बॉस-11च्या अंतिम फेरीतील स्पर्धक\n\n5. 1999मध्ये करीअरची सुरुवात करणारी शिल्पा शिंदे हिचं नाव गाजलं ते 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेनं. यात तिची अंगुरी भाभीची भूमिका आणि तिच्या बोलण्याच्या खास शैलीमुळे चर्चेत राहिली. पण निर्मात्यांसमवेत झालेल्या वादामुळे तिने 2016ला ही मालिका सोडली. \n\n6. शिल्पा शिंदेने या मालिकेच्या निर्मात्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या निर्मात्याने हे आरोप नाकारले आहेत. \n\n7. त्या मालिकेतून बाहेर पडल्यावर बराच वेळ तिच्याकडे कुठला मोठा प्रोजेक्ट नव्हता. 'पटेल की पंजाबी शादी' या सिनेमात तिनं एक आयटम साँग केलं आहे. याशिवाय ती 'चिडिया घर' या मालिकेसह अनेक मालिकांमध्ये मोठ्या भूमिकांमध्ये होती. \n\n8. बिग बॉस-11मध्ये शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यात पहिल्या दिवसापासून वादावादी दिसून आली. यामागे 'भाभीजी घर पर है' ही मालिका कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. होस्ट सलमान खानच्या देखतही दोघांमध्ये वाद झाला होता. \n\n9. उपविजेती ठरलेली हिना खान हिने बिग बॉसच्या घरात शिल्पा आणि अर्शी खान यांना बॉडी शेम केलं, त्यांच्या शरीरावरून त्यांची थट्टा केली. तिने एकदा त्यांना 'कॉल गर्ल'ही म्हटलं होतं, ज्यावरून ट्विटरवर हे प्रकरण ट्रोलही झालं होतं. \n\n10. शिल्पा शिंदे बिग बॉस-11मधील सर्वांत वयस्कर स्पर्धक होती. त्यामुळे या शोमध्ये शिल्पाने अर्शी खान आणि आकाश ददलानीच्या आईची भूमिका स्वीकारली होती.\n\n11. पण एकदा या शोमध्ये आकाशने शिल्पाच्या गालावर चुंबन घेतलं. यावर आकाशला विचारणा झाली तेव्हा तो म्हणाला की परदेशात लहानाचा मोठा झाल्यानं त्याला कदाचित त्यात काही वावगं वाटलं नाही, आणि त्याला शिल्पामध्ये कसलाही रस नाही.\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"बिल आणि मेलिंडा गेट्स\n\nलग्नानंतर 27 वर्षांनी त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. \n\n\"जोडपं म्हणून आम्ही यापुढे आयुष्य व्यतीत करू शकत नाही,\" असं या दांपत्याने संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. \n\nखूप विचार करून आणि नात्याबाबत बोलल्यानंतर आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. \n\nगेल्या 27 वर्षांत तीन मुलांचं संगोपन करत त्यांना वाढवलं. सामाजिक कार्यासाठी संस्था उभारली. जगभरातल्या लोकांचं आयुष्यमान सुधारावं यासाठी ही संस्था काम करते.\n\nफाउंडेशनचे काम एकत्र सुरू ठेवणार\n\nघटस्फोट होणार असला तरी सामाजिक कार्यासाठी ते एकत्र असतील असं या दोघांनी म्हटलं आहे. \n\nहे काम सुरूच राहील, फाऊंडेशनसाठी आम्ही एकत्रित काम करत राहू. मात्र वैयक्तिक आयुष्यात पती-पत्नी म्हणून यापुढे आम्ही एकत्र वाटचाल करू शकत नाही असं या दोघांनी म्हटलं आहे. \n\nआम्ही आयुष्याच्या नव्या टप्प्यावर आहोत. आम्हाला असं वाटतं, आमच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करण्यात यावा. \n\n1980च्या दशकात बिल आणि मेलिंडा यांची ओळख झाली. मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये काम करायला सुरुवात केली होती. \n\nतीन मुलांचे पालक असलेले बिल आणि मेलिंडा हे दोघं मिळून बिल अँड मेलिंडा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"गेट्स फाऊंडेशन नावाची संस्था चालवतात. \n\nसामाजिक कार्य\n\nसाथीच्या आजारांनी त्रस्त मुलांच्या आरोग्यावर, लसीकरणासाठी या संस्थेने पुढाकार घेऊन कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. \n\nगिव्हिंग प्लेज सुरू करण्यात बिल-मेलिंडा गेट्स आणि वॉरेन बफे यांचा पुढाकार होता. गिव्हिंग प्लेज म्हणजे उद्योगपतींकडून सामाजिक कार्यासाठी पैशाच्या रुपात दिलं जाणारं भरीव योगदान.\n\nफोर्ब्स मासिकानुसार, 124 बिलिअन डॉलर इतक्या प्रचंड संपत्तीचे मानकरी बिल जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती आहेत. \n\n70च्या दशकात बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मायक्रोसॉफ्ट ही अग्रगण्य कंपनी समजली जाते. या कंपनीच्या माध्यमातून बिल यांना पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळालं. \n\n1987 मध्ये मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्टसाठी काम करायला सुरुवात केली. न्यूयॉर्क शहरात एका बिझनेस डिनरला ते पहिल्यांदा एकत्र गेले. \n\nनेटफ्लिक्सवरच्या एका डॉक्युमेंटरीत बिल यांनी सांगितलं की, या डिनरनंतर दोघांमधलं नातं बहरू लागलं. आम्ही एकमेकांना समजून घेऊ लागलो. काळजी घेऊ लागलो. अशा वेळी दोनच गोष्टी होऊ शकतात- एक ब्रेकअप, नाहीतर लग्न. \n\n1994 मध्ये या दोघांनी लग्न केलं. हवाईतील एका बेटावर त्यांचं लग्न झालं. लग्नावेळी बिल यांनी त्या भागातील सगळी हेलिकॉप्टर्स सेवा बुक केली होती. जेणेकरून लग्नाला आगंतुकांना येता येऊ नये. \n\nकोरोना काळातही मदत\n\nसामाजिक कार्याकडे लक्ष देता यावं यासाठी बिल यांनी गेल्याच वर्षी मायक्रोसॉफ्टमधील कामाचा राजीनामा दिला होता. \n\nबिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे जगभरात नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या गरीब देशांना वेळोवेळी मदत पुरवली जाते. \n\nतसंच कोरोनावरची ऑक्सफर्ड अस्ट्राझेनेकाची लस भारतात आणण्यासाठी गेट्स फाउंडेशनने मोठा निधीही गावी अलायंस या जागतिक लस निर्मिती संघटनेला उपलब्ध करून दिला.\n\nसीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला गेट्स फाउंडेशन आणि गावी आलायंसने 10 कोटी लशींचे डोस तयार करण्यासाठी 15 कोटी डॉलर्स एवढी रक्कम देऊ केली होती.\n\n \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple..."} {"inputs":"बिलावल भुट्टो आणि मरियम नवाज\n\nयंदाच्या वेळी सत्तेशी संबंधित कुरघोडींमध्ये राजकीय पक्ष आणि लष्कर तर आहेच. पण सोबतच पोलीससुद्धा यावेळी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. \n\nपाकिस्तानात पहिल्यांदाच पोलिसांनी अशा प्रकारच्या घडामोडींमध्ये उडी घेतली आहे. पहिल्यांदाच एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण करण्यात आलं. त्या अधिकाऱ्याकडून एका नेत्याच्या अटक आदेशावर सही करून घेण्यात आली, असं सांगण्यात येत आहे. \n\nया नेत्याचं नाव आहे लष्करातील निवृत्त कॅप्टन मोहम्मद सफदर. यांची विशेष ओळख म्हणजे मोहम्मद सफदर हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जावई आहेत. \n\nपोलिसांनी हा विषय प्रतिष्ठेचा बनवला आहे. संबंधित अधिकारी आणि त्यांच्यासारख्या इतर अनेक अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांच्या सुटीसाठी अर्ज केला आहे. \n\nया प्रकरणाची दखल आता लष्करानेही घेतली आहे. लष्करप्रमुखांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. \n\nयानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या सुटीचा अर्ज 10 दिवसांसाठी पुढे ढकलला आहे. \n\nया प्रकरणी आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. पण असं होण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"घडामोडींपैकी एक भाग म्हणून याकडे पाहिलं जाऊ शकतं. \n\nपाकिस्तानात विरोधी पक्षाने महागाई, वीजटंचाई आणि इतर आर्थिक मुद्द्यांवरू इम्रान सरकारची कोंडी करण्यास सुरुवात केली होती. विरोधी पक्षांनी मिळून पाकिस्तान डेमोक्रटिक मूव्हमेंट (PDM) नामक एक आघाडी बनवलीय. \n\nयामध्ये पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज), पाकिस्तान पीपल्स पार्टी, जमियत-उलेमा-ए-इस्लाम (फजलूर) आणि पख्तुनख्वाह अवाम पार्टी यांचा समावेश आहे. \n\nPDM ने सरकारवर हल्लाबोल करताना या महिन्यात दोन सभा घेतल्या. 16 ऑक्टोबरला गुजरांवाला आणि 18 ऑक्टोबरला सिंधची राजधानी कराचीमध्ये या सभा झाल्या. \n\nदुसऱ्या सभेनंतर पुढच्याच दिवशी हे प्रकरण सुरू झालं. \n\n19 ऑक्टोबरला काय घडलं?\n\n18 ऑक्टोबरला सभा पार पडल्यानंतर पुढच्याच दिवशी पहाटे मोहम्मद सफदर यांना पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या थडग्याचा अनादर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. \n\nनवाज शरीफ यांचे जावई निवृत्त कॅप्टन मोहम्मद सफदर\n\nत्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आलं. संध्याकाळी ते लाहोरला परतले. \n\nमोहम्मद सफदर सभेच्या दिवशी म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी कराचीमध्ये त्यांची पत्नी मरियम आणि पक्ष कार्यकर्त्यांसोबत जिन्ना यांच्या कबरीजवळ गेले होते. तिथं त्यांनी जमाव जमवून घोषणाबाजी केली होती. यामुळेच त्यांना अटक करण्यात आली होती. \n\nनवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज आणि विरोधी पक्ष या अटकेला राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचं संबोधत आहेत. पोलिसांनी ही अटक केली असली तरी लष्कराचा त्या मागे हात होता, असा त्यांचा दावा आहे. \n\nकराचीमध्ये ज्या हॉटेलात मरियम आणि त्यांचे पती वास्तव्यास होते, त्या खोलीचा दरवाजा तोडून पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते झोपलेले होते. \n\nपत्रकार परिषदेत मरियम यांनी सांगितलं, \"पहाटे आम्हाला जाग आली तेव्हा कुणीतरी मोठ-मोठ्याने दरवाजा वाजवत होतं. मी पतीला पाहायला सांगितलं. बाहेर पोलीस आले होते. मोहम्मद यांना अटक करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असं त्यांनी सांगितलं. कपडे बदलून औषध घेऊन येतो, असं मोहम्मद यांनी सांगितलं. पण पोलीस ऐकले नाहीत. त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.\"\n\nकराचीच्या पोलीस महानिरीक्षकांचं अपहरण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने अटक आदेशावर सही घेण्यात आली, असा आरोप मरियम नवाज आणि लंडनमध्ये उपचार घेत असलेले त्यांचे वडील नवाज शरिफ यांनी केला आहे.\n\nपाकिस्तानमधील एका पत्रकाराने PML(N)..."} {"inputs":"बिस्मिल्ला खान पाचवेळा नमाज पढायचे, जकात द्यायचे आणि हज यात्रेलाही जायचे. हे सांगण्याचं कारण म्हणजे, सनईवादनात ते इतके तल्लीन होत, की बऱ्याचदा नमाजही विसरून जात असत.\n\nसंगीत कुठल्याही नमाज किंवा प्रार्थनेपेक्षा सर्वोच्च आहे. संगीताबद्दल त्यांचे हे आध्यात्मकि गुणच श्रोत्यांना भावत असत आणि त्यांच्याशी जोडले जात असत.\n\nनेहरूंच्या विनंतीवरून स्वातंत्र्य दिनी शहनाईवादन\n\n1947 साली ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी पंडित नेहरूंना वाटलं या क्षणी बिस्मिल्ला खान यांची सनई वाजली पाहिजे. \n\nस्वातंत्र्यदिनाच्या समारंभाच्या आयोजनाचं काम पाहणारे संयुक्त सचिव बद्रुद्दीन तैयबजी यांच्याकडे जबादारी देण्यात आली की, बिस्मिल्ला खान यांना सोधायचं आणि दिल्लीत कार्यक्रमसाठी आमंत्रित करायचं.\n\nबिस्मिल्ला खान त्यावेळी मुंबईत होते. त्यांना विमानाने दिल्लीत आणलं गेलं आणि सुजान सिंह पार्क येथे राजकीय पाहुणे म्हणून त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली.\n\nबिस्मिल्ला खान यांच्यावर सिनेमा बनवणाऱ्या आणि पुस्तक लिहिणाऱ्या जुही सिन्हा सांगतात, स्वातंत्र्यदिनाला सनई वाजवण्याबाबत बिस्मिल्ला खान उत्सुक होतेच. मात्र, लाल किल्ल्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यावर चालत सनई वाजवू शकणार नसल्याचं त्यांनी नेहरूंना सांगितलं.\n\nत्यावेळी नेहरू म्हणाले, \"तुम्ही एखाद्या सर्वसाधारण कलाकारासारखं चालायचं नाही. तुम्ही पुढे चालाल आणि तुमच्या मागून मी आणि संपूर्ण देश चालेल.\"\n\nबिस्मिल्ला खान आणि त्यांच्या साथीदारांनी सनई वादनातून स्वतंत्र भारताच्या पहाटेचं स्वागत केलं. 1997 साली ज्यावेळी भारताच्या स्वातंत्र्यांचा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा केला गेला, त्यावेळीही लाल किल्ल्यावर बिस्मिल्ला खान यांनी सनई वादन केलं होतं.\n\nबेगम अख्तर यांचे चाहते\n\n1930 च्या दशकात कोलकात्यात पार पडलेल्या एका संगीत संमेलनामुळे बिस्मिल्ला खान यांना पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली. या संमेलनाचं बिहारमधील भूकंपग्रस्तांच्या मदतनिधीसाठी आयोजन करण्यात आलं होतं.\n\nअनेकांना माहित नाहीय की, याच संमेलनातून बेगम अख्तर यांनीही आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर बिस्मिल्ला खान आणि बेगम अख्तर हे एकमेकांचे शिष्य बनले. \n\nउन्हाळ्याच्या दिवसात घडलेली एक गोष्ट सांगितली जाते. बिस्मिल्ला खान यांना रात्री झोप लागत नव्हती. त्यावेळी रस्त्याच्या पलिकडे एक महिला 'दिवाना बनाना है... तो दिवाना बना दे...' हे गाणं गात होती.\n\n बिस्मिल्ला खान ते गाणं ऐकत बसले. बिस्मिल्ला खान यांनी आजूबाजूला विचारलं, तेव्हा कळलं की, ती महिला म्हणजे बेगम अख्तर होत्या!\n\nविलायत खान यांच्यासोबतची जुगलबंदी\n\nबिस्मिल्ला खान आणि महान सतारवादक उस्ताद विलायत खान यांच्यात अनोखं नातं होतं. जेव्हा कधी जुगलबंदीची वेळ येत असे, तेव्हा विलायत खान हे बिस्मिल्ला खान यांच्यासोबत सतार वाजवणं पसंत करत.\n\nविलायत खान यांची मुलगी आणि प्रसिद्ध गायिका जिला खान सांगतात, \"बिस्मिल्ला खान यांच्या सनईवादनात ठुमरी होता. माझ्या वडिलांना ते कळायचं आणि ते आम्हाला सांगायचे की, जुगलबंदीत एकमेकाला साथ देणं महत्त्वाचं असतं, तरच प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहोचता येतं.\"\n\nएकदा विलायत खान यांनी बिस्मिल्ला खान यांच्याबद्दल म्हटलं होतं, \"माझा आणि बिस्मिल्लाह खान यांचा आत्मा एकच आहे.\"\n\nसिनेमांची आवड\n\nबिस्मिल्ला खान यांना सिनेमे पाहण्याची आवड होती. सुलोचना या त्यांच्या आवडत्या अभिनेत्री होत्या.\n\nबिस्मिल्ला खान आणि नैना देवी\n\n1959 साली यांनी 'गूँज उठी शहनाई' या सिनेमात संगीत दिग्दर्शनही केलं होतं. 'दिल का खिलौना हाए टूट गया' या गाण्याला बिस्मिल्ला खान यांनी संगीत दिलं होतं.\n\nया गाण्यामागेही एक कथा..."} {"inputs":"बीबीसी प्रतिनिधी गगन सबरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटीश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 12 डिसेंबरला निवडणुका घेण्याच्या बाजूनं 438 खासदारांनी व्होटिंग केलं तर विरोधात 20 खासदारांनी वोटिंग केलं. \n\nब्रिटनमध्ये 12 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर 13 डिसेंबरला त्याचे निकाल जाहीर होणार आहेत. \n\nयुरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबला\n\n1923 नंतर ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच डिसेंबरमध्ये मतदान होणार आहे. कडाक्याच्या थंडीत मतदान घेणं यंत्रणांसाठी एक आव्हान असणार आहे. \n\nया निवडणुका 9 नोव्हेंबरला घेण्याचा आग्रह लेबर पार्टीनं केला होता. विद्यापिठातल्या विद्यार्थ्यांना मतदान करता यावं यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली होती. \n\nयुरोपियन महासंघानं ब्रेक्झिटला 31 जानेवारी 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. \n\nत्यामुळे निवडून येणाऱ्या नव्या संसदेला तात्काळ त्यावर निर्णय घ्यावा लागणार आहे. \n\nलवकर निवडणूक घेण्याचा ब्रेक्झिटवर काय परिणाम होईल?\n\nबीबीसीच्या प्रतिनिधी गगन सबरवाल म्हणतात की 12 डिसेंबरची निवडणूक आणि त्याचे निकाल यावर ब्रेक्झिटची दिशा ठरेल. \n\nनिवडणुकीनंतर दोन क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िंवा तीन पर्याय उभे राहू शकतात.\n\n1) येत्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवणं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना शक्य झालं तर ते स्वतःच्या अटींवर युरोपियन युनियनमधून ब्रिटनला विलग करू शकतील.\n\n2) जर दुसरा पक्ष जिंकला किंवा इतर कोणी पंतप्रधान झालं तर मग ब्रेक्झिटविषयी दुसरा प्रस्ताव लोकांसमोर मांडण्यात येण्याची शक्यता आहे. \n\n3) 'नो डील ब्रेक्झिट' म्हणजे कोणताही करार न करता ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचीही शक्यता आहे. पण ब्रिटन कोणताही करार न करता युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यास त्याचा ब्रिटीश अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असल्याचं अनेक ब्रिटीश लोकांचं, व्यापाऱ्यांचं आणि खासदारांचं म्हणणं आहे. \n\nडिसेंबरमध्ये निवडणूक घेण्याचं आव्हान\n\nब्रिटनमध्ये भयंकर थंडीमध्ये निवडणूक राबवणं कठीण आहे. डिसेंबरच्या महिन्यात इथे भयंकर थंडी असते आणि तापमान अतिशय कमी असतं. म्हणूनच येत्या निवडणुका कठीण ठरणार आहेत. \n\nशिवाय थंडीच्या या काळात ब्रिटनमध्ये दिवस अतिशय लहान असतो आणि दुपारनंतरच काळोख व्हायला लागतो. अशा परिस्थितीमध्ये निवडणूक प्रक्रिया योग्यपणे पार पाडणं हेच एक मोठं आव्हान असणार आहे. \n\nहा ख्रिसमस आणि लग्नांचा मोसम असल्याने अनेक मोठ्या जागा या आधीच ख्रिसमस, लग्न किंवा पार्टीसाठी बुक करण्यात आलेल्या आहेत. \n\nयामुळे 12 डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पोलिंग स्टेशन उभी करण्यासाठीही खूप कमी जागा उपलब्ध असतील, असं गगन सबरवाल सांगतात. \n\nम्हणूनच ही निवडणूक केंद्र भरपूर अंतराने असतील आणि इथं पोहोचणं लोकांना कठीण जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय. \n\n31 जानेवारीपर्यंतचा कालावधी\n\nब्रेक्झिटसाठी म्हणजेच युरोपियन युनियनमधून विलग होण्यासाठीचा कालावधी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. \n\nब्रिटीश संसदेने जर 31 जानेवारीच्या आधी एखाद्या प्रस्तावाला मंजुरी दिली तर ब्रिटन या तारखेआधीच युरोपियन युनियनपासून वेगळा होऊ शकतो. \n\nपण ब्रेक्झिटला विरोध करणारे हे देशासाठी एक संकट असल्याचं म्हणतायत. सभागृह वेळाआधी विसर्जित करणं हे ब्रिटीश लोकशाहीची हानी आहे, असं या लोकांचं म्हणणं आहे. \n\nतर कोणताही करार न करता युनियनमधून बाहेर पडल्यास ब्रिटीश नागरिकांच्या मतांकडे दुलर्क्ष केल्यासारखं होईल असं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची इच्छा असणाऱ्यांना वाटतंय. \n\n2016मध्ये ब्रिटनमध्ये झालेल्या मतचाचणीत 52 टक्के लोकांनी ब्रेक्झिटचं समर्थन केलं..."} {"inputs":"बीबीसी प्रतिनिधी विनीत खरे यांच्याशी बोलताना रोमिला थापर म्हणाल्या की, देशामध्ये गेल्या चार वर्षांत भीती आणि दडपणाचं वातावरण वाढलंय. आणि हा काळ आणिबाणीच्या काळापेक्षा जास्त धोकादायक आहे. \n\nकाय म्हणाल्या रोमिला थापर?\n\nपुणे पोलीस या पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या घरी गेले आणि म्हणाले तुम्हाला अटक केली आहे. आम्ही आमच्या याचिकेत म्हटलं की या लोकांचं समाजात एक स्थान आहे, त्यांना लोक ओळखतात. हे कोणी गुन्हेगार नाहीत की यांना उचलून तुम्ही तुरूंगात टाकाल. \n\nमग आम्ही हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की यांच्यावर असे काय आरोप आहेत, पोलिसांना काय सिद्ध करायचं आहे, आणि हे आरोप सिद्ध करण्याची काय प्रक्रिया आहे. \n\nयावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टानं या लोकांना आपआपल्या घरी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. लक्षात घ्या, त्यांना तुरूंगात पाठवलं नाही. यापुढची सुनावणीही सुप्रीम कोर्टातच होईल. \n\nमी या लोकांना वैयक्तिकरित्या ओळखते. तुम्ही जर कोणाला अटक करत असाल तर तुमच्याकडे सगळी माहिती हवी. तुम्ही त्यांना का अटक करत आहात, त्यांच्यावर काय आरोप आहेत असं सगळं. अटक करताना तुम्ही त्या व्यक्तींनाही आपल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. \n\nया लोकांवर भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिसेंत सहभागी झाल्याचा आरोप लावला आहे. यातले काही लोक तर तिथे प्रत्यक्ष उपस्थितही नव्हते. बरं यांच्यावर आरोप तर असे लावलेत की त्यांनी बंदूकीने किंवा लाठ्या-काठ्या घेऊन हिंसा केली आहे. \n\nपण हे सगळे लोक सुशिक्षित, लिहिणारे, शिकणारे-शिकवणारे आहेत. मग या आरोपात हिंसा केली याचा अर्थ काय?\n\nवरावरा राव\n\nसुधा भारद्वाज वकील आहेत. अनंत तेलतुंबडे आर्थिक आणि सामाजिक विश्लेषण करणाऱ्या इकॉनॉमिक अॅण्ड पॉलिटिकल वीकलीमध्ये सतत लिहित असतात. यातली एक कार्यकर्ता अतिडाव्या विचारांची आहे, पण याचा अर्थ असा नाही की कोणाला सरळ अटक केली जावी. \n\nहे लोक माओवादी आणि नक्षलींचे समर्थक असल्याचंही म्हटलं जातंय. पण पोलिसांकडे यांचे नक्षलवाद्यांचे समर्थक असल्याचे पुरावे असले पाहिजेत. कोर्टात पुरावे द्यावे लागतील. \n\nचार वर्षांत काय बदललं?\n\nपाच वर्षांपुर्वी अशी परिस्थिती नव्हती. गेल्या चार वर्षांत भीती, भय आणि दडपणाचं वातावरण वाढलंय. सरकारची भूमिका अजूनच एकाधिकारवादी झाली आहे. दलितांना आणि मुस्लीमांना ज्याप्रकारे वागवलं जातं आहे ते चिंताजनक आहे. \n\nपुर्वी असं होतं नव्हतं. पोलीस असं रात्री-बेरात्री कोणाला उचलून न्यायला यायचे नाहीत. तुमच्यावर खटला दाखल केला तर त्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला असायची.\n\nहे सगळं चार वर्षांत बदललं. परिस्थिती आणखी बिघडू शकते. कारण एकदा जर सरकारचा हेतू सफल झाला की मग ते आपल्या ताकदीच्या बळावर लोकांचा आवाज चिरडायला बघतात. \n\nमला विचाराल तर आणीबाणीचा काळ यापेक्षा कमी धोकादायक होता. लोकांच्या मनात इतकी भीती नव्हती. कदाचित आणीबाणी कमी काळासाठी होती आणि सद्याची परिस्थिती गेल्या चार वर्षांपासून तशीच आहे म्हणून असेल. ही परिस्थिती कधीपर्यंत चालू राहिल हे आपल्याला माहीत नाही. \n\nजर 2019 नंतर पाच वर्ष हीच परिस्थिती कायम राहिली तर काय होईल? याचा फक्त विचार करणं आपल्या हातात आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यांच्यात आणि गोपीचंद पडळकर यांच्यात रंगलेल्या शाब्दीक चकमकीवरसुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांच्या मुलाखतीचा हा संपादित अंश. \n\nप्रश्न - तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात आणि तुम्हीच सरकारनं सांगितलेल्या नियमांचा भंग केल्यानं तुमच्यासह 300 जणांवर गुन्हे दाखल झालेत. कोरोना पुन्हा वाढत असताना, अकोल्यातही स्थिती फारशी चांगली नसताना नियमांचा भंग करणं कितपत योग्य आहे? तुमचेच मुख्यमंत्री सांगत आहेत पक्ष वाढवा कोरोना नाही. \n\nअमोल मिटकरी - सर्व आयोजन समितीचे तरुण आमच्या गावातील होते, मी शिवजयंतीच्या पूर्वी व्याख्यानासाठी राज्यभर फिरत होतो. अठरापगड जाती, 12 बलुतेदारांना एकत्र करून मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग पाळून आम्ही शिवजयंती साजरी केली. \n\nप्रश्न - तुम्ही म्हणताय की अठरापगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र करून शिवजयंती साजरी करायची म्हणजे गर्दी तर होणारच ना. तुम्ही नेते आहात, लोक तुमचं अनुकरण करतात, अशा वेळी लोकांची सुरक्षितता ही तुमची जबाबदारी नाही का?\n\nउत्तर - हो माझी जबा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"बदारी आहे. लोकांचा उत्साह होता. मला दुर्दैवानं एक गोष्ट सांगायची आहे की त्याच दिवशी सायंकाळी अकोला शहरात भाजप नगरसेवकाच्या हॉटेलचं उद्घाटन होतं जिथे हजारांचा समुदाय विनामास्क जमला होता. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली माझ्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. \n\nप्रश्न - पण सरकार तुमचं आहे. गृहमंत्री तुमच्या पक्षाचा आहे. असं सगळं असताना तुम्ही म्हणता की भाजपच्या दबावामुळे गुन्हा दाखल झाला. \n\nउत्तर - अकोला जिल्ह्याचे एसपी आमच्या सरकारच्याविरोधात कसे वागले याचासुद्धा शोध मला घ्यायचा आहे. \n\nप्रश्न - मराठा आणि धनगर समाजात वाद लावण्याचा पडळकर आणि भाजपचा डाव आहे, असा आरोप तुम्ही वेगवेगळ्या टीव्ही चर्चांमध्ये केलात, अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न म्हणजे दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हे नेमकं तुम्हाला का वाटतं. \n\nउत्तर - माझ्या सर्व टीव्ही डिबेट सर्वांनी परत एकदा पाहाव्यात अशी मी विनंती करतो. मी कुठेही पडळकर अशा प्रकारचा वाद लावत आहेत असं भाष्य केलेलं नाही. मात्र पडळकरांना समोर करून आरएसएस याला जातीय रंग लावतोय का, असाच पश्न मी उपस्थित केला आहे. ते वाद लावत आहेत असं मी कुठेही म्हटलेलं नाही. \n\nप्रश्न - तुम्ही दोघे आपआपल्या पक्षाचे तरुण नेते आहात, तुम्ही दोघं अनेक टीव्ही चर्चांमध्ये एकत्र जाता. तुम्ही ठरवून जाता का. त्यासाठी काय आग्रह असतो का तुमचा किंवा त्यांचा? \n\nउत्तर - नाही नाही. असं अजिबात नाही. मला वाटतं त्यांचं आणि माझं संभाषण पहिल्यांदाच झालं आहे. पवार साहेबांवर जेव्हा टिका होते तेव्हा त्यावेळी त्या पक्षाचा सदस्य या नात्याने त्याला उत्तर दिलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे. \n\nप्रश्न - तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात, वैरी आहात की प्रतिस्पर्धी आहात नेमकं तुमचं नातं काय आहे?\n\nउत्तर - प्रतिस्पर्धी म्हणून पाहाण्याचा प्रश्न येत नाही. त्यांची आणि माझी प्रतिस्पर्धा होऊ शकत नाही. ते त्यांच्या मतदारसंघात असतील, मी माझ्या मतदारसंघात आहे. त्यांचा जिल्हा वेगळा. माझ्या जिल्हा वेगळा. त्यांचं वलय वेगळं. माझं वलय वेगळं. त्यांचा संघाशी संबंध आलेला आहे. मी फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतला आहे. त्यांची विचारधारा वेगळी. माझी विचारधारा वेगळी आहे. त्यांच्याकडे मी संघाच्या मुशीत तयार झालेलं संघाचं एक उभरतं नेतृत्व म्हणून पाहातो. \n\nबाबासाहेब पुरंदरे आणि अमोल..."} {"inputs":"बीबीसी मराठीसाठी प्राजक्ता पोळ यांनी नाना पटोले यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार भेटीव्यतिरिक्त नाणार प्रकल्प तसंच मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबद्दलची काँग्रेसची भूमिका यावरही भाष्य केलं. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\n\"अमित शाहांसोबतही काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस तर छोटे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आम्हाला आता शरद पवारांच्या भेटींची सवय झाली आहे,\" असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर टिप्पणी केली. \n\nभाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशा चर्चा नेहमी सुरू असतात. अशावेळी हे सरकार पाच वर्षं टिकेल याची तुम्हाला खात्री आहे का? \n\nकाँग्रेस पक्षाला पाठीमध्ये सुरा खुपसण्याची सवय नाही. त्यामुळे सरकार पाच वर्षं टिकावं हीच आमची भूमिका आहे. लोककल्याणाचं काम व्हावं, कॉमन मिनिमम प्रोग्राम चालावा ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही जे लढू ते समोरून लढू. पाठीमागे सुरा खुपसायची सवय आम्हाला नसल्याने सरकार टिकवायचं की नाही हे त्यांच्या हातात आहे. \n\nसरकार पाच वर्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"षं चालेल ही आमची भूमिका आहे. पण कोणाला ते चालवायचंच नसेल, दुसरीकडे राहायचं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. कोणाला जबरदस्ती धरून-बांधून आणून तर आम्ही सरकार बनवलं नाही. या सरकारचे निर्माते कोण आहे, हे सगळ्यांनाच माहितीये. त्यामुळे इकडे-तिकडे काही होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. \n\nनाणार प्रकल्पाबद्दल काँग्रेसची भूमिका...\n\nनाणार हा प्रकल्प कोकणासाठी किती महत्त्वाचा आहे, त्याबद्दल तिथल्या लोकांनी माझ्यासमोर भूमिका मांडली. प्रकल्प येण्याच्या आधीच गुजरातच्या उद्योगपतींनी शेतकऱ्यांची जमीनही घेऊन टाकली, अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या. \n\nतिथला मच्छिमार असो, शेतकरी असो किंवा बेरोजगार असोत या कोणावरही अन्याय होता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. नाणारसारख्या प्रकल्पांमुळे त्या भागात रोजगाराची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर होत असेल आणि कोकणातील लोकांना मुंबईत येऊन काम करण्याऐवजी त्यांच्या गावातच काम मिळत असेल तर लोकभावना लक्षात घेऊन प्रकल्प करणं आमची जबाबदारी आहे. \n\nनाणारबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. \n\nमुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा काँग्रेसनं केली आहे, तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. अशापरिस्थितीत तुमचं त्यांच्यासोबत 'अंडरस्टँडिंग' असेल की त्यांच्या विरोधातही काँग्रेस उमेदवार उभे करणार?\n\nस्वबळावर उभं राहण्याचा आमचा निर्णय झाला आहे. त्यामुळे प्रत्येक जागेवर आमचे उमेदवार उभे राहतीलच. 'अंडरस्टँडिंग' हा शब्द आमच्या डिक्शनरीत नाहीये. जे करायचं ते समोरून करायचं, मागून वार करायची सवय आमची नाही. त्यामुळे आमची कोणतीही 'अंडरस्टँडिंग' नसेल. आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू, सगळ्या जागा लढवू. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"बीबीसी हिंदीनं ही बातमी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि एक पुरुष वाद घालताना निदर्शनास आले होते. त्यानंतर त्या पुरुषानं तिच्या अंगावर रॉकेल टाकून आग लावली.\n\nस्थानिक लोक पीडितेला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असतानाच तिचा मृत्यू झाला.\n\n\"कार्तिक वंगा असं हल्लेखोराचं नाव आहे. मृत महिलेच्या पूर्वीच्या कंपनीत तो तिच्यासोबत काम करत होता. तसंच गेल्या दोन वर्षांपासून तो तिला लग्नासाठी आग्रह करत होता. पण, महिला त्याला सतत नकार देत होती. अशी माहिती पोलिसांनी बीबीसीला दिली आहे. \n\nबोंडअळीग्रस्तांना 30 हजारांची मदत\n\nबोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाईपोटी 30 ते 37 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. \n\nगुलाबी बोंडअळी\n\nकोरडवाहू क्षेत्रातल्या कापसासाठी प्रतिहेक्टरी 30 हजार 800 रुपये तर बागायती क्षेत्रासाठी दोन हेक्टरमागे 37 हजार 500 रुपये मदतीची घोषणा कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. \n\nमात्र सरकारनं जाहीर केलेली मदत अपुरी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. लोकसत्तानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. \n\nतसंच ओखी वादळामुळे नुकसान झा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लेल्या कोकणातल्या फळपिकांसाठी हेक्टरी 43 हजार तर भाजीपाल्यासाठी हेक्टरी 13 हजार 500 रुपये मदत देण्यात येणार आहे. \n\nविदर्भात आणि इतर भागात धानावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यानं त्यासाठी हेक्टरी 7870 रुपयांची मदत देण्यात येणार आहे. \n\n2000 रुपयांची नोट बंद होणार ही अफवा\n\nनोटबंदीनंतर नव्यानं चलनात आलेली 2000 रुपयांची नोट बंद होणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. \n\nमात्र आता अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या संदर्भात ट्वीट करून ही अफवा असल्याचं सांगितलं आहे.\n\n2 हजार रुपयांची नोट बंद होणार याबद्दल फक्त अफवा पसरवल्या जात आहेत. जोपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत यावर विश्वास ठेऊ नका, असं जेटलींनी ट्वीटद्वारे स्पष्ट केलं आहे. \n\nएबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे. \n\nत्या 9 बँका बंद होणार नाहीत\n\nबँक ऑफ इंडियासह नऊ बँकांवर केलेल्या कारवाईबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) स्पष्टीकरण दिलं आहे.\n\nRBIनं केलेल्या तातडीच्या सुधारणेच्या कारवाईमुळे (प्रॉम्ट करेक्टिव्ह अॅक्शन) या बँकांच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.\n\nबँक ऑफ इंडियासह आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनायटेड बँक ऑफ इंडिया, देना बँक, कॉर्पोरेशन बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकांवर रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली आहे. \n\nया बँकांनी वितरित केलेली कर्जे संकटात सापडल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या बँकांना नव्यानं कर्जे देता येणार नाहीत, तसंच शेअर धारकांना लाभांशाचं वाटपही करता येणार नाही. \n\nRBIनं या बँकांना प्रॉम्ट करेक्टिव्ह अॅक्शनसाठी (तातडीच्या सुधारणांसाठीची कारवाई) बनवलेल्या यादीत टाकलं आहे.\n\nसलमान खान, शिल्पा शेट्टीच्या फोटोला जोडे\n\nअभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांनी एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानामुळे वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.\n\nचित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान सलमाननं टीव्हीवरील एका कार्यक्रमात अपशब्द वापरला. तर शिल्पानंही त्या शब्दाचा वापर केला. यामुळे ते दोघेही अडचणीत आले आहेत.\n\nसलमान आणि शिल्पानं वाल्मिकी समाजाची जाहीर माफी मागावी आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवडच्या अखिल वाल्मिकी समाजानं यावेळी केली.\n\nदरम्यान सलमान आणि..."} {"inputs":"बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहित यांच्याशी बोलताना वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईची माहिती दिली. मंगळवारी पहाटे अंबाला इथून मिराज विमानांनी उड्डाण केलं आणि आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता निर्धारित लक्ष्यांवर बॉम्ब हल्ले करण्यात आले, अशी माहिती वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली. \n\nविमानांनी LOC ओलांडली आणि नियंत्रण रेषेजवळ बालाकोट नावाच्या ठिकाणी बॉम्ब हल्ले केले. ही सर्व कारवाई अर्ध्या तासात पूर्ण करण्यात आली असल्याचं वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. विमानांनी पहाटे तीन वाजता उड्डाण केलं आणि साडे तीन वाजेपर्यंत सर्व विमानं सुखरूप परत आली, असंही त्यांनी म्हटलं. \n\nजैश-ए-मोहम्मदच्या सर्वांत मोठ्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला\n\nबालाकोट इथं जैश-ए-मोहम्मद संघटनेचं सर्वांत मोठं प्रशिक्षण केंद्र असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी कारवाईची माहिती देणाऱ्या पत्रकार परिषदेत दिली. मौलाना मसूद अजहरचा मेहुणा मौलाना युसूफ अजहर हे प्रशिक्षण केंद्र चालवत होता, असंही विजय गोखले यांनी म्हटलं. \n\nपाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी हल्ल्यानंतर केलेलं ट्वीट\n\nकेंद्रीय मनुष्यबळ व... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही माध्यमांशी बोलताना या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. \"देशाच्या संरक्षणासाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. सेनेला अशाप्रकारची कारवाई करण्याचं स्वातंत्र्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं होतं. आता सेनेच्या पाठिशी संपूर्ण देश उभा आहे,\" असं जावडेकर यांनी म्हटलं. \n\nजावडेकर यांनी म्हटलं, \"पुलवामा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना 100 तासांच्या आत ठार करण्यात आलं. पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्यात आला. भारताच्या वाट्याचं पाणी पाकिस्तानला न देण्याचा निर्णयही घेतला गेला. आणि आता ही कारवाई करण्यात आली आहे.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता."} {"inputs":"बीबीसीने यासंदर्भात निवृत्त लेफ्टनंट जनरल डीएस हुड्डा यांच्याशी बातचीत केली. पहिल्या सर्जिकल स्ट्राईक मोहिमेचे प्रमुख म्हणून हुड्डा यांची भूमिका निर्णायक होती. \n\nसप्टेंबर 2016 मध्ये पाकिस्तानविरुद्ध करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवेळी उत्तर विभागाची धुरा हुड्डा यांच्याकडेच होती. भारतीय लष्कर मानवाधिकारांचं पालन करतं असं हुड्डा यांनी सांगितलं. \n\nहुड्डा सांगतात, \"लष्कराच्या कोणत्याही व्यक्तीवर मानवाधिकारांचं उल्लंघन आरोप झाला तर त्याची चौकशी होते. आरोप सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई होते. हे आरोप खरे असतील, तर हे वर्तन चुकीचं आहे यात शंकाच नाही. मात्र जम्मू काश्मीरमध्ये तैनात सगळं लष्कर नागरिकांशी असं वर्तन करत असेल असं म्हणणं चुकीचं ठरेल. भारतीय लष्कराच्या धोरणानुसार मानवाधिकारांच्या पालनाला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं आणि हेच आम्ही काश्मीरमध्ये फॉलो केलं आहे.\"\n\nमाजी लेफ्टनंट जनरल डीएस हुड्डा\n\nहुड्डा पुढे सांगतात की, \"यासंदर्भात अधिकृतपणे तक्रार करण्यात आली आहे का अनौपचारिक पद्धतीने, तक्रारीचं स्वरुप कसंही असलं तरी प्रकरणाची चौकशी होते'. लष्कराच्या बरोबरीने पोलिसही याप्रकरणाची च... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ौकशी करतात.\" \n\nअनेक सैनिकांना याअंतर्गत शिक्षा झाली आहे. अनेक तक्रारी येतात मात्र यापैकी 90 टक्के तक्रारींमागचा उद्देश चुकीचा आणि गैर असतो अशीही वस्तुस्थिती आहे. \n\nघटनेने दिलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर काश्मीरमध्ये लष्कर मारहाण आणि शोषण करत आहे असं आरोप केले जात आहेत. \n\nलोखंडी दंडुका आणि तारेने आम्हाला मारण्यात आलं. विजेचे झटके देण्यात आले असं काही गावकऱ्यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nकाही गाववाल्यांनी शरीरावरच्या जखमा मला दाखवल्या. मात्र बीबीसीला या आरोपांबाबत अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मिळालेलं नाही. \n\nदरम्यान भाजपने या आरोपांचं खंडन केलं आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते नलिन कोहली यांनी यासंदर्भात माहिती दिली. मी ही बातमी पाहिलेली\/वाचलेली नाही. मी यासंदर्भात इंटरनेटवर वाचलं आहे. बातमीतच असं म्हटलं आहे की आरोपांची पुष्टी होऊ शकत नाही. त्यामुळे आता यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. \n\nमात्र असं काही घडलं असेल तर देशात सशक्त न्यायव्यवस्था आहे. आरोपांमध्ये तथ्य असेल तर लष्कराच्या व्यक्तींनाही शिक्षा झालेली आहे. \n\nया आरोपांबाबत बीबीसीने लष्कराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. \n\nआम्ही नागरिकांना मारहाण केलेली नाही. अशा कोणत्याही आरोपांची तूर्तास कल्पना नाही असं लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितलं. हे आरोप विरोधी विचारांच्या व्यक्तींकडून झालेले आरोप असू शकतात असं त्यांनी सांगितलं. \n\nभाजप प्रवक्ते नलिन कोहली यांनीही लष्कराच्या प्रवक्त्याप्रमाणे भूमिका घेतली. अनेकदा राजकीय दबावामुळे सुरक्षायंत्रणांविरोधात अशा स्वरुपाचे आरोप केले जातात. \n\nभाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते नलिन कोहली\n\nकोहली पुढे म्हणतात, 'जम्मू काश्मीरमध्ये कट्टरतावाद्यांनी दुकानदाराची हत्या केली आहे. कर्फ्यू हटवण्यात आल्यानंतर या दुकानदाराने दुकान उघडलं होतं. दोन दिवसांपूर्वी मुस्लिम बंजारा समाजाच्या दोन व्यक्तींची हत्या करण्यात आली. काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत असू शकत नाही असं वाटणारी माणसं अशी कृत्यं करत आहेत'.\n\nबीबीसी प्रतिनिधी समीर हाश्मी यांनी काश्मीरमधील दक्षिण जिल्ह्यांमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. छापे, मारहाण आणि शोषण झालेल्या गावकऱ्यांनी त्यांची बाजू सांगितली. \n\nयासंदर्भात कोहली यांना विचारलं असता, पाकिस्तान प्रायोजित कट्टरतावादातून असे आरोप होत आहेत.\n\nभारतीय लष्कराने बीबीसीली दिलेल्या वक्तव्यानुसार या आरोपांची तातडीने..."} {"inputs":"बुधवारी (23 सप्टेंबर) युनिव्हर्सिटीची वेबसाईट उघडली. त्यात भारताचा कोरोना ग्राफ थोडा वेगळा दिसून आला. यामध्ये आलेख खाली येत असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं.\n\nरोज 70-80 हजार रुग्णसंख्या वाढत असताना हा ग्राफ पाहून मला आश्चर्य वाटलं. याचा अर्थ भारताचा कोरोना ग्राफ सुधारतोय का?\n\nपण याचं उत्तर वाटतं तितकं सोपं नाही.\n\nजॉन्स हॉपकिन्सची आकडेवारी गेल्या सात दिवसांची सरासरी दाखवते. या आलेखात गेल्या सात दिवसांतील नवे कोरोना रुग्ण दर्शवण्यात येतात. \n\nकोरोना आलेख खाली जाण्याचा अर्थ काय?\n\nपुण्याच्या सीजी पंडित नॅशनल चेअरशी संबंधित रमण गंगाखेडकर सांगतात, \"आलेख खाली येण्याचा अर्थ फक्त नवीन रुग्ण घटणं हा आहे. पण कोरोनाचा धोका कमी झाला, असा याचा अर्थ काढण्यात येऊ नये.\"\n\nकमी चाचण्या केल्यामुळेसुद्धा रुग्ण कमी आढळून येऊ शकतात. रुग्णांचा शोध योग्य प्रकारे झाला नाही, हेसुद्धा या मागचं कारण असू शकतं.\n\nभारतात 22 सप्टेंबरपर्यंत सुमारे 6 कोटी 62 लाख चाचण्या झाल्या आहेत. ICMR च्या माहितीनुसार, गेल्या एका दिवसात साडेनऊ लाख चाचण्या झाल्या. यामध्ये किती RT-PCR आणि किती अँटीजन टेस्ट आहेत, याचा उल्लेख नाही. \n\nडॉ. गंगाखे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"डकर यांच्या मते, \"किती लोकांची चाचणी झाली यापेक्षाही ती कोणत्या प्रकारे झाली याला महत्त्व आहे. पूर्वी किती रॅपिड टेस्ट होत होत्या आणि आता हा आकडा किती आहे, तेसुद्धा पाहावं लागेल.\" \n\nचाचणीच्या आधारावर निष्कर्ष काढू नये\n\nतज्ज्ञांच्या माहितीनुसार, रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्णाची RT-PCR टेस्ट झाली पाहिजे. विशेषतः लक्षणं दिसून आलेल्या रुग्णांची ही टेस्ट होणं गरजेचं आहे. तरच कोरोनाची परिस्थिती लक्षात येऊ शकेल.\n\nडॉ. गंगाखेडकर यांनी ही गोष्ट उदाहरण देऊन समजावून सांगितली.\n\nसमजा, एखाद्या राज्यात 10 टक्के RT-PCR टेस्ट होत आहेत आणि 90 टक्के रॅपिड टेस्ट होत आहे. \n\nनंतर ही संख्या अर्धी होत जाते. पण सगळ्या टेस्ट RT-PCR होत असल्यास ही संख्या कमी असूनही त्यातून अचूक आकडेवारी प्राप्त होईल. त्यामुळे जर RT-PCR चाचण्या कमी होत असतील, तर ती चिंतेची बाब आहे. \n\nRT-PCR टेस्ट हीच कोरोना चाचणीसाठी सर्वाधिक अचूक मानली जाते.\n\nगेल्या दोन आठवड्यातील कोरोना चाचण्यांची आकडेवारी इतकी जास्तसुद्धा कमी झालेली नाही. 16 सप्टेंबरला भारतात सुमारे 10 लाख 9 हजार चाचण्या झाल्या. तर 23 सप्टेंबरला 9 लाख 95 हजार चाचण्या झाल्या आहेत.\n\nकोरोनाचा रिकव्हरी रेट म्हणजे आपलं यश असल्याचं भारत सरकार सांगत आहे. पण चाचणी कमी झाल्यामुळेच रिकव्हरी रेट वाढतो, हे लक्षात घ्यावं लागेल. \n\nमंगळवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबतचे सगळे आरोप फेटाळून लावले. \n\nकोरोनाबाबत माहितीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, \"केंद्र सरकार चाचण्यांचं दैनिक, साप्ताहिक आणि पाक्षिक विश्लेषण करत आहे. याशिवाय राज्यांच्या आकड्यांवरही आमची नजर असते. यामध्ये चाचण्या कमी झाल्याचं कुठेही आढळून आलं नाही. \n\nभारताचा ग्राफ बिघडवणारी 7 राज्य\n\nभारतात सर्वांत जास्त प्रादुर्भाव झालेल्या सात राज्यांचा विचार केला, तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. \n\nगेल्या काही दिवसांत दिल्लीशिवाय इतर राज्यांत चाचण्या कमी झाल्याचं आढळून आलंय. \n\nग्रामीण भागात कोरोनाचा कहर\n\nसध्या भारतात ग्रामीण भागात कोरोना मोठ्या प्रमाणात पसरत चालला आहे. \n\nपब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे डॉ. गिरधर बाबू यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. \n\n\"कोरोनाच्या आलेखात एखाद्या दिवशी घट पाहायला मिळाली, याचा विशेष अर्थ होत नाही. सलग काही दिवस अशीच घट होत..."} {"inputs":"बुधवारी मॅंचेस्टरच्या ऑल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या रोमहर्षक सामन्यामध्ये भारताचा 18 धावांनी पराभव करत न्यूझीलंडनं सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीमध्ये जागा पटकावली. \n\nन्यूझीलंडनं दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या पाच धावांवर तीन विकेट्स पडल्या होत्या. सातव्या विकेटसाठी धोनी आणि जडेजाने 116 धावांची भागेदारी केली आणि भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या. \n\nजडेजानं 59 बॉलमध्ये 77 धावांची खेळी केली. धोनीनं दुसरी बाजू लावून धरली होती. पण त्याचा खेळ संथ होता. त्याने 72 बॉल्समध्ये 50 धावा केल्या. भारताला शेवटच्या 14 बॉलमध्ये 32 धावांची गरज असतानाच जडेजानं टोलावलेला चेंडू विल्यमसनने झेलला. जडेजा आऊट झाल्यावर बमार्टिन गप्टिलने धोनीला रन आऊट केलं. यानंतर भारतीय फलंदाजी कोसळली. \n\nया पराभवानंतर पुन्हा एकदा धोनीवर टीका करण्यात येत आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना त्यानं आपल्या खेळाचा वेग वाढवला नसल्याचं म्हटलं जातंय. \n\nविल्यमसनकडून पाठराखण \n\nभारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या दोघांनाही मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत धोनीविषयी प्रश्न विचारण्यात... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आले. \n\nकेन विल्यमसनला एका पत्रकारानं विचारलं, की तो जर भारताचा कर्णधार असता, तर त्यानं धोनीला टीममध्ये घेतलं असतं का? यावर विल्यमसन हसत उत्तरला, \"तो न्यूझीलंडसाठी खेळत नाही! पण तो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे.\"\n\nपत्रकारानं आपला प्रश्न परत सांगितल्यानंतर तो म्हणाला, \"अर्थातच. त्याचा अनुभव महत्त्वाच्या क्षणी फायद्याचा ठरतो. त्याची कामगिरी नेहमीच महत्त्वाची राहील. जडेजासोबत त्यानं उत्तम भागीदारी उभी केली. धोनी एक वर्ल्ड क्लास क्रिकेटर आहे. तो राष्ट्रीयत्व बदलण्याचा विचार करतोय का? तसं असेल तर आम्ही त्याची टीममध्ये निवड करायचा विचार करू.\" \n\nधोनी आक्रमकपणे खेळत नसल्याची टीका आधीच्या सामन्यांदरम्यानही झाली होती. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतरही धोनीवर टीका करण्यात आली होती. पण विल्यमसननं मात्र धोनीची पाठराखण केली. \n\nत्यानं म्हटलं, \"शेवटच्या क्षणी धोनीने मॅच फिरवल्याचं आपण पाहिलेलं आहे. ही विकेट खूपच कठीण होती, इथे सोपं काहीच नव्हतं.\"\n\n'टॉप ऑर्डरवर अवलंबून राहणं अयोग्य आहे'\n\nसेमी फायनलमध्ये धोनी आणि जडेजाने ज्या पद्धतीने खेळ केला त्याचं कौतुक सचिन तेंडुलकरनेही केलं आहे. पण भारतीय टीम फलंदाजीसाठी नेहमी टॉप ऑर्डरवर अवलंबून राहू शकत नाही, असंही त्यानं म्हटलंय. \n\n240 धावांसारखं टप्प्यातलं उद्दिष्टंही भारतीय फलंदाजांसाठी डोंगरासारखं ठरल्याचं त्यानं म्हटलं. सचिन म्हणतो, \"मी निराश आहे. कारण 240 धावांचं लक्ष्य नक्कीच गाठण्याजोगं होतं. हे मोठं उद्दिष्टं नव्हतं. हो, हे खरं आहे की न्यूझीलंडने पाच धावांत तीन विकेट्स घेत आपल्या विजयाचा पाया रचला होता.\"\n\nइंडिया टुडेसोबत बोलताना सचिन म्हणला, \"नेहमीच रोहित शर्मा शानदार सुरुवात करेल किंवा विराट कोहली खेळेल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. बाकी खेळाडूंनीही जबाबदारी घ्यायला हवी. त्याचप्रमाणे नेहमीच कठीण परिस्थितीमध्ये धोनी मॅच जिंकून देईल अशी अपेक्षा करणं योग्य नाही. धोनीनं यापूर्वी असं अनेकदा केलेलं आहे.\" \n\nधोनीबद्दल कोहली काय म्हणतो?\n\nमहेंद्रसिंह धोनीबद्दल बोलताना कोहलीनं म्हटलं, की त्याने गरजेनुसार योग्य फलंदाजी केली. \n\nतो म्हणाला, \"बाहेर बसून काहीही बोलणं सोपं आहे. पण धोनीनं एक बाजू लावून धरणं महत्त्वाचं होतं. दुसरीकडून जडेजा चांगला खेळत होता. माझ्या मते त्याचा खेळ गरजेनुसार योग्य होता.\"\n\nशेवटी गरज लागली तर बाजी सावरण्यासाठी धोनी असावा याच उद्देशाने हार्दिक पांड्याला आधी..."} {"inputs":"बेकायदेशीर कृतीविरोधी कायदा म्हणजेच UAPA आणि देशद्रोहाच्या (भारतीय दंड संहितेच्या कलम 124 ए ) आरोपाखाली सर्वाधिक प्रकरणं 2016 ते 2019 या काळात नोंदवली गेली आहेत. यूएपीए अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांची संख्याच 5,922 आहे. \n\nही माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ताज्या अहवालामध्ये देण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ 132 लोकांवरच आरोप सिद्ध होऊ शकले आहेत, हेही या अहवालातून समोर आलं आहे. \n\nएका प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्यसभेत म्हटलं की, ज्यांच्याविरोधात युएपीएअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते कोणत्या जाती किंवा समुहाचे आहेत हे या आकडेवारीतून स्पष्ट करण्यात आलं नाहीये. \n\nअटक करण्यात आलेल्या लोकांपैकी किती लोक नागरी अधिकारांसाठी संघर्ष करणारे आहेत हेही या अहवालातून समोर येत नसल्याचंही रेड्डी यांनी सांगितलं. \n\nया आकडेवारीवरून लक्षात येतं की, या कायद्यांतर्गत 2016 ते 2019 या काळात जेवढ्या लोकांना अटक करण्यात आली, त्यांपैकी दोन टक्के किंवा त्यापेक्षा थोड्या अधिक लोकांवरच आरोप सिद्ध झाले. \n\nत्याचप्रमाणे 2019 मध्ये भारतीय दंड संहितेच्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा कलम 124ए म्हणजेच राजद्रोहाच्या आरोपाखाली 96 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांपैकी 29 जणांना मुक्त करण्यात आलं. \n\n2019 ऑगस्टमध्ये या कायद्यात दुरूस्ती करण्यात आली. या दुरूस्तीनुसार कायद्याच्या सेक्शन 35 आणि 36 नुसार सरकार कोणत्याही मार्गदर्शक सूचनांशिवाय, कोणत्याही निर्धारित प्रक्रियेचं पालन न करता कोणत्याही व्यक्तीला कट्टरपंथी जाहीर करू शकतं. याआधी युएपीए कायद्यामध्ये पाच वेळा दुरूस्ती करण्यात आली आहे. \n\nरेड्डी यांनी NCRB च्या अहवालाचा हवाला देत राज्यसभेत सांगितलं की, 2019 या वर्षातच युएपीए अंतर्गत पूर्ण देशभरात 1,948 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मात्र आकडेवारीनुसार या प्रकरणांमध्ये आरोप सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळेच 64 जणांना न्यायालयानं दोषमुक्त केलं. \n\n2018 साली ज्या 1421 लोकांवर युएपीएअंतर्गत खटले दाखल करण्यात आले होते, त्यांपैकी केवळ 4 प्रकरणातच आरोप सिद्ध झाले. 68 जणांना न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं. \n\nया आकडेवारीवरून लक्षात येतं की, या कायद्यांतर्गत 2016 ते 2019 या काळात जेवढ्या लोकांना अटक करण्यात आली, त्यांपैकी दोन टक्के किंवा त्यापेक्षा थोड्या अधिक लोकांवरच आरोप सिद्ध झाले. \n\nत्याचप्रमाणे 2019 मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 124ए म्हणजेच राजद्रोहाच्या आरोपाखाली 96 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांपैकी 29 जणांना मुक्त करण्यात आलं. \n\n2019 ऑगस्टमध्ये या कायद्यात दुरूस्ती करण्यात आली. या दुरूस्तीनुसार कायद्याच्या सेक्शन 35 आणि 36 नुसार सरकार कोणत्याही मार्गदर्शक सूचनांशिवाय, कोणत्याही निर्धारित प्रक्रियेचं पालन न करता कोणत्याही व्यक्तीला कट्टरपंथी जाहीर करू शकतं. याआधी युएपीए कायद्यामध्ये पाच वेळा दुरूस्ती करण्यात आली आहे. \n\n'विरोधाचा आवाज दाबण्यासाठी कायद्याचा वापर'\n\nपीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज (पीयूसीएल) संस्थेच्या लारा जेसानी यांच्या मते यूएपीए आणि राजद्रोहाच्या खटल्यांचा वापर हा विरोधाचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. \n\nउमर खालिद\n\nएका वेबसाइटनुसार लारा जेसानी यांचं म्हणणं आहे की, ज्या लोकांवर हे आरोप केले जातात, त्यांना जी प्रक्रिया पार पाडावी लागते, तीसुद्धा एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नाहीये. \n\nजेसानी यांच्यामते सर्व प्रकरणांचा अभ्यास केला तर एक विशिष्ट पॅटर्न दिसून येतो. त्या लिहितात, \"कट-कारस्थान रचण्याचा आरोप आहे, तर यूएपीएअंतर्गत कारवाई होणार. या प्रकरणांमध्ये सरकारी पक्ष जेव्हा..."} {"inputs":"बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह (BRI) नावाची ही योजना सुरू होऊन पाच वर्षं झाली. ती प्रत्यक्षात आणणं चीनसाठीही सोपं काम नव्हतं.\n\nचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 7 सप्टेंबर 2013 रोजी कझाकिस्तानमध्ये एका विद्यापीठात भाषण करताना या योजनेची घोषणा केली होती.\n\nतेव्हापासून या योजनेत जगातील 70पेक्षा जास्त देश जोडले गेले आहेत.\n\nचीनच्या राष्ट्राध्यक्षांनी या योजनेचा 'प्रोजेक्ट ऑफ द सेंच्युरी' असा उल्लेख केला आहे.\n\nभारत या प्रकल्पापासून दूर राहण्यात यशस्वी ठरला असला, तरी भारताचे काही शेजारी देश या प्रकल्पात चीनबरोबर आहेत.\n\nआशिया आणि प्रशांत महासागर या क्षेत्रांमधल्या ज्या देशात पायाभूत सुविधांचा अभाव आहे, अशा देशांनी या योजनेचं प्रामुख्याने स्वागत केलं. \n\nया योजनेचा एक भाग म्हणून या देशांमध्ये चीननं रेल्वे, रस्ते आणि बंदर असे अनेक प्रकल्प सुरू केले आहेत.\n\nमात्र आता काही देश असे आहेत जे या योजनेतल्या काही प्रकल्पांमधील सहभागाचा पुनर्विचार करत आहेत. त्यात मलेशिया, म्यानमार अशा देशांचा समावेश आहे. \n\nया योजनेत सहभागी होणं कसं फायद्याचं आहे समजावण्याचा चीननं वारंवार प्रयत्न केला. पण तरीही काही आशियाई... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"देश आता ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. \n\nचीनच्या कर्जाचा वाढत जाणारा विळखा हे त्यामागचं मुख्य कारण आहे.\n\nBRI योजनेतून माघार घेणाऱ्या देशांमध्ये मलेशियाचा नुकताच समावेश झाला. जुलै महिन्यात मलेशियाने त्यांच्या देशात सुरू असलेल्या काही प्रकल्पांना स्थगिती दिली.\n\nज्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली त्यात दोन हजार कोटी डॉलर खर्चाच्या ईस्ट कोस्ट रेल लिंक आणि गॅस पाईपलाईन यांचा समावेश आहे.\n\nमलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद ऑगस्ट 2018मध्ये चीनच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यातही हे प्रकल्प पुढे सुरू ठेवण्याबद्दल सहमती होऊ शकली नाही. \n\nआशियातील इतर देशांमध्येही या योजनेच्या भवितव्यावर संकटांचे ढग जमू लागले आहेत. \n\nचीनच्या या महत्त्वाकांक्षी योजनेपासून आशियाई देश दूर का पळत आहेत?\n\nकर्जात बुडालेला श्रीलंका\n\nश्रीलंकेतली चीनची गुंतवणूक चौकशीच्या फेऱ्यात येऊ लागली आहे. विशेषत: पाश्चात्य प्रसारमाध्यमांनी आणि अधिकाऱ्यांनी त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. \n\nचीन त्याच्या शेजारी राष्ट्रांकडची कर्ज वाढवण्याचं राजकारण करत आहे, असा त्यांचा आरोप आहे.\n\nगेल्या वर्षी श्रीलंकेने हंबनटोटा बंदर चीनमधल्या एका कंपनीकडे 99 वर्षांच्या कराराने दिलं. चीनकडून घेतलेलं 140 कोटी डॉलरचं कर्ज फेडण्यात श्रीलंका अयशस्वी ठरल्याची पार्श्वभूमी या कराराला आहे. \n\nत्याविरोधात, 5 सप्टेंबरला विरोधी पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांनी राजधानी कोलंबोमध्ये सरकारच्या विरोधात निदर्शनं केली. देशाची संपत्ती विकत असल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला.\n\nश्रीलंकेत सुरू असलेला चीनचा एक प्रकल्प संकटात आहे. श्रीलंकेच्या उत्तर भागातील जाफना शहरात घरांचं बांधकाम करण्याच्या चीनच्या प्रकल्पाला विरोध होत आहे. तिथे लोकांनी काँक्रीटच्या घरांच्या ऐवजी विटांच्या घराची मागणी केली आहे.\n\nपाकिस्तानचा संभ्रम\n\nपाकिस्तान हा चीनचा सगळ्यांत जवळचा आणि विश्वासू मित्र आहे. पाकिस्तानच्या चीनबरोबर असलेल्या मैत्रीचा उल्लेख 'कधीही न तुटणारी मैत्री' अशा शब्दांत केला जातो.\n\nमात्र BRI योजनेच्या संदर्भात पाकिस्ताननंही हळूहळू आपली नाराजी दाखवायला सुरुवात केली आहे.\n\nकर्जाचं वाढतं प्रमाण, पारदर्शकतेचा अभाव आणि सुरक्षा व्यवस्था या पाकिस्तानला भेडसावणाऱ्या मुख्य समस्या आहेत.\n\nBRI योजनेअंतर्गत पाकिस्तानमध्ये इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार करण्याचं काम चीन करत आहे. त्यासाठी एकूण 6 हजार कोटी डॉलरचा खर्च निश्चित..."} {"inputs":"बेस्ट बस\n\nमुख्यतः पागरवाढ, घर आणि नविन भरतीच्या मागणीसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. \n\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या ठळक मागण्या अशा आहेत. \n\nया संपावरून आता वेगवेगळ्या संघटना आणि महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप सुरू झाले आहेत. तर मनसेनं कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत या राजकारणात उडी घेतली आहे. तर शिवसेनेनं या संपातून माघार घेतली आहे. \n\nबेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सत्ताधारी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहेत. \n\n\"शिवसेनेला बेस्ट उपक्रम बंद करायचा आहे. बेस्ट प्रशासनाची मुंबईत 323 एकर जमीन आहे. या जमिनीचे भूखंड बिल्डरांच्या घशात घालून पैसा कमावण्याचा शिवसेनेचा डाव आहे. शिवसेना केंद्र, राज्य तसंच मुंबई महापालिकेत सत्तेत आहे. शिवसेनेनं बेस्टच्या कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. शिवसेनेने संपातून माघार घेतली. पण तरीही संप सुरू आहे,\" असे आरोप त्यांनी बीबीसीशी बोलताना केले आहेत. \n\nबेस्ट प्रकल्प ही मुंबई महापालिकेची जबाबदारी आहे. जगात कुठेही सार्वजनिक वाहतूक यंत्रणा तोट्यातच चालते. बेस्टला असणारा तोटा तूट आहे. मुंबई महानगरपालिकेला ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ही तूट भरून काढणं शक्य आहे. महापालिकेच्या कायद्यानुसार कलम 134अन्वये ही तूट भरून काढण्याची तरतूद आहे, असं राव पुढे म्हणाले. \n\nम्हणूनच कर्मचाऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यात यावा. 2007 पासून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या 7930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेड पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू कराव्यात. तसंच त्यांचा वेतनकराराचा मुद्दाही अनेक वर्ष प्रलंबित आहे. \n\nबेस्टचं प्रशासन बेस्टच्या हातात हवं\n\n\"बेस्ट उपक्रमाचा जनरल मॅनेजर हा सर्वेसर्वा झाला आहे. पण या पदावर आयएएस अधिकारी असतो. जनरल मॅनेजर हा पूर्वी बेस्टच्याच कर्मचाऱ्यांपैकीच एक असे. मात्र आयएएस लॉबीच्या दबावामुळे जनरल मॅनेजरपदी आयएएस अधिकारी असतो. या माणसाला बेस्टचा व्याप समजून घेण्यात एक वर्ष जातं. तीन वर्षांनंतर त्यांची बदली होते. याऐवजी बेस्टच्या प्रशासनातील खाचाखोचा माहिती असलेला माणूसच जनरल मॅनेजरपदी असायला हवा. मागण्या पूर्ण झाल्यास बेस्ट कर्मचारी संतुष्ट राहून काम करू शकतात. त्यासाठी चांगलं प्रशासन आवश्यक आहे,\" असं मुंबई विकास समितीचे कार्यकारिणी सदस्य अनिल गचके यांनी सांगितलं. \n\nबेस्टचा संप\n\n\"बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यात आलेली नाही. तसंच कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर नव्याने भरती होत नाही. यामुळे कामाचा ताण वाढतो. ड्रायव्हर आहे तर कंडक्टर नाही किंवा कंडक्टर आहे पण ड्रायव्हर नाही अशी स्थिती होते. गाड्या माणसांविना उभ्या राहतात. गाडीच्या फेऱ्या होत नाहीत म्हणून बेस्टचं उत्पन्न घटतं. ज्या गाड्या भंगारात काढल्या जातात त्यांच्याजागी नव्या गाड्या येण्याचं प्रमाण कमी आहे,\" गचके आणखी माहिती देतात. \n\n\"जगातली कोणतीही सार्वजनिक वाहतूक यंत्रणा तोट्यातच असते. अनुदानाच्या माध्यमातून हा तोटा भरून काढला जाऊ शकतो. बेस्टचा वाहतूक विभाग तोट्यात आहे, पण वीज विभागाला तशी अडचण नाही. वीज विभागाने हा तोटा भरून काढण्यासाठी वीजदर वाढले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वीजदर कमी करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 30 हजार कोटी रुपयांचा आहे. बेस्टचा तोटा 800 कोटींचा आहे. महानगरपालिकेला हा तोटा भरून काढणं कठीण नाही. मात्र त्यांनी आडमुठी भूमिका घेतली आहे. विलिनीकरणाची आवश्यकता नाही कारण बेस्ट स्वायत्त असली तरी महानगरपालिकेचाच भाग आहे.\"\n\nबेस्ट बस स्टॉपवरील दृश्यं.\n\nबेस्ट उपक्रमातला..."} {"inputs":"बैठकीतले खाद्यपदार्थ, फुलं, टेबलाचा आकार आणि पाईन वृक्षाच्या बुंध्यावर माती टाकणं या सगळ्यामागे खास अर्थ दडला आहे. \n\n\"किम यांच्या रुपानं कोरियाई द्विपकल्पात जणू शांततेचा प्रवेश झाला आहे, यामुळे भविष्यात दोन्ही देशांत सहकार्य आणि शांतता वाढीस लागणार आहे,\" असं दक्षिण कोरियातल्या या बैठकीच्या आयोजनाच्या सूत्रधारांनी सांगितलं.\n\nबैठकीचं ठिकाण\n\nदक्षिण कोरियातल्या सैन्यविरहीत प्रदेशाजवळच्या (Demilitarized Zone - DMZ) पॅममुनजन गावात ही भेट झाली. या गावात भेट होण्यालाही विशेष सांकेतिक अर्थ आहे.\n\nयापूर्वीच्या दोन भेटींवेळी दक्षिण कोरियातले राजकीय नेते उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग इथे गेले होते. यावेळी मात्र हे राष्ट्रप्रमुख दोन्ही देशादरम्यानच्या सैन्यविरहीत भागात भेटले आणि तिथून 'पिस हाऊस' या बैठकीच्या ठिकाणी रवाना झाले.\n\nसीमारेषेच्या दक्षिणेला असलेल्या या हाऊसमध्ये जाण्यासाठी किम जाँग-उन यांनी पहिल्यांदाच सीमा ओलांडली.\n\nकिम जाँग-उन यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यासाठी दक्षिण कोरियाचे पारंपरिक रंगीत कपड्यांतील सैनिक आघाडीवर होते. तर, या नेत्यांच्या संरक्षणार्थ दक्षिण कोरियाचे सैनिक रस्त्याच्या ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"दोन्ही बाजूनं चालत होते.\n\nबैठकीतली फुलं\n\nबैठकीच्या हॉलमध्ये सजावटीसाठी पारंपरिक फुलदाणीत मांडण्यात आली होती. या फुलदाणीत शुभेच्छांचा संदेश देण्यासाठी पिओनीजची फुलं ठेवण्यात आली होती. \n\nतर, शांततेचा संदेश देण्यासाठी युरोपात आढळणारी डिझी ही फुलं आणि ज्या सैन्यविरहीत भागात ही बैठक झाली तिथली जंगली फुलं ठेवण्यात आली होती. \n\nबैठकीतलं टेबल\n\nदोन्ही नेते ज्या गोलाकार टेबलावर बसले होते त्या टेबलाचा आकारही वैशिष्ट्यपूर्ण होता. या टेबलाचं व्यास 2018 मिलीमीटर ठेवण्यात आला होतं. कारण, 2018मध्ये या दोन नेत्यांची बैठक झाली हे यासाठी निमित्त होतं. \n\nबैठकीसाठीच्या खुर्च्याही खास तयार करण्यात आल्या होत्या आणि विशेष म्हणजे त्या खुर्च्यांची रचना ही जपानला हिणवणारी होती. इथे लावण्यात आलेल्या कोरियन द्विपकल्पाच्या नकाशात डोको़डो हे वादग्रस्त बेटही दाखवण्यात आलं होतं. या बेटाचं नियमन सेऊलतर्फे केलं जात असलं तरी त्याच्यावर जपाननं आपला अधिकार सांगितला आहे. दोन्ही देश जपान विरोधासाठी ओळखले जातात.\n\nबैठकीतली सजावट\n\nबैठकीच्या सभागृहातली ही सांकेतिक सजावट टेबल आणि खुर्च्यांच्याही पुढे गेली आहे. कोरियातल्या पारंपरिक अशा कोरियाई 'हॅनोक हाऊस'प्रमाणे या संपूर्ण वास्तूची रचना करण्यात आली होती. इथल्या खिडक्यांचे पडदे हे कागदाने बनवण्यात आले होते. \n\nकोरियाई द्विपकल्पातील निळ्याशार पर्वतराजींचं वर्णन करण्यासाठी सभागृहात निळं कार्पेट अंथरण्यात आलं होतं. तसंच या सभागृहात माऊंट कुमगँगचं भव्य चित्र लावण्यात आलं होतं. कोरियाई नागरिकांना एकदा तरी या पर्वतरांगांना भेट देण्याची इच्छा असते, असं दक्षिण कोरियाचे प्रवक्ते याबद्दल सांगतात.\n\nदक्षिण आणि उत्तर कोरियाच्या सहकार्य आणि मैत्रीपूर्ण वाटचालीचा संकेत म्हणजे हा कुमगँग पर्वत असल्याचंही या प्रवक्त्यानं सांगितलं.\n\nपाईन वृक्ष\n\nभेटीच्या दुपारी या दोन्ही नेत्यांनी एकत्र पाईन वृक्षाच्या बुंध्यावर माती घातली. AFP च्या रिपोर्टनुसार, हा वृक्ष 1953 सालातला आहे आणि कोरियन युद्धाची याच वर्षी सांगता झाली होती. \n\nदोन्ही राष्ट्रप्रमुखांनी आपापल्या देशांमधून आणलेली माती बुंध्यापाशी घातली. त्यानंतर दोन्ही देशांतून आणलेलं पाणी ही घालण्यात आलं.\n\nतसंच, त्या झाडापुढे एक फलकही उभारण्यात आला. या फलकावर 'शांतता आणि भरभराटीची लागवड' असा उल्लेख करण्यात आला आहे. \n\nबैठकीतलं खाद्य\n\nया बैठकीचा कार्यक्रम ठरवताना रात्रीच्या जेवणालाही..."} {"inputs":"बॉलीवूड चित्रपटातल्या गाण्याचं दृश्य.\n\nबॉलीवूडमध्ये महिलांचं चित्रण कसं होतं याविषयी चर्चा सुरू होते किंवा डोळ्यापुढे ही अशीच दृश्य डोळ्यासमोर तरळतात. \n\nपण हे केवळ बॉलीवूडला लागू नाही. भारतातील बहुतेक सगळ्या चित्रपट उद्योगांमध्ये नायिकांचं अस्तित्व शोभेची बाहुली म्हणूनच प्रामुख्याने असतं. नायक अर्थात हिरो असेल तर झळकण्यात तो आघाडीवर असतोच. नायिकेचं प्रमुख काम म्हणजे हिरोला आवडतं तसं जगणं आणि त्याची स्तुती करणं हेच असतं. हिरोची चमकोगिरीची वेळ आली की बाजूला व्हायचं. हे असंच चालत आलं आहे असं मात्र नाही. \n\nहॉलीवूड इंडस्ट्रीमधील जुन्या काळातल्या झुंजार संघर्षवादी नायिकांप्रमाणे बॉलीवूडमध्येही ठाम आणि स्वतंत्र भूमिका घेणाऱ्या नायिका होत्या. सिनेमा इंडस्ट्रीची ती सुरुवातीची वर्षं होती. सामाजिकदृष्ट्या प्रतिबंध असणाऱ्या जात आणि वर्ग अशा विषयांवर बेतलेले चित्रपट त्या काळाचं वैशिष्ट्य होतं. \n\n1950च्या दशकात सामाजिकदृष्ट्या संवेदनशील काळात गोष्टी हळूहळू बदलल्या. 1960च्या दशकात प्रबोधन या ऐवजी मनोरंजन हा सिनेमा निर्मित्तीचं प्रमुख उद्दिष्ट झालं. पुरुष कलाकार चित्रपटाच्या केंद्रस्थानी असत. सगळी संर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चना पुरुष केंद्रित झाली. यामुळे महिला कलाकार जवळपास दुय्यम ठरू लागल्या. \n\nबॉलीवूड चित्रपटातल्या कुटुंबाचं प्रातिनिधिक दृश्य म्हणजे आई मुलाला गाजर हलवा भरवते आहे. बहीण भावाला राखी बांधते आहे. अडीअडचणीच्या काळात काळात भाऊ रक्षण करेल अशी खात्री बहिणीला असते. नवऱ्याला प्रदीर्घ आर्युमान लाभावं म्हणून बायका उपास करत असत. \n\nरास्कल चित्रपटात कंगना राणावत.\n\nनव्वदीच्या दशकाच्या मध्यात करण जोहर दिग्दर्शित कुछ कुछ होता है चित्रपट प्रदर्शित झाला. नव्या बॉलीवूड संरचनेच्या शिल्पकारांमध्ये करणचा समावेश होतो. चित्रपटाचा नायक शाहरुख खानला त्याचं प्रेम गवसतं. \n\nप्रसिद्ध अभिनेत्री काजोल या चित्रपटाची नायिका होती. काजोल टॉमबॉय अर्थात पुरुषी अवतारात दाखवण्यात आली होती. ती बास्केटबॉल खेळत असे. केसांचा बॉबकट ठेवत असे. मात्र तिची ही प्रतिमा आकर्षक भासत नाही असं ठरवण्यात आलं. काजोल मादक शिफॉनची साडी लेवून पडद्यावर अवतरते. साडीतच बास्केटबॉल खेळते आणि जिंकते. काजोलचं हे रूपच आकर्षक आहे असं कोणी ठरवलं?\n\nचित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला. आधुनिक बॉलीवूडच्या रोमान्सचं प्रतीक म्हणून हा चित्रपट ओळखला जाऊ लागला. \n\nसेन्सॉर बोर्डाशी लढा दिल्यानंतर लिपस्टिक अंडर माय बुरखा चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला.\n\nटॉमबॉय प्रतिमेतल्या काजोलला मागे ढकलून साडीतल्या काजोलला पुढे रेटण्याची चूक केल्याचं दिग्दर्शक करण जोहर आता मान्य करतात. लाजाळूसारखी राहणाऱ्या आणि साडी नेसलेल्या स्त्रीला मनाजोगता जोडीदार मिळतो असा पायंडा या सिनेमाने पाडला होता. \n\nद्वयर्थक सूचक संवाद अगदीच सहज उच्चारले जातात. आजूबाजूला आक्षेपार्ह असं काही बोललं जातंय हे अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. स्त्रियांची तुलना चकाचक गाड्यांशी केली जाते. \n\nमहिला कलाकारांनी पांढरे पारदर्शक कपडे परिधान करून धबधब्याखाली ओलंचिंब होणं आता ट्रेंडिंग नसतं. मात्र आजही त्यांचे तसे कपडे खपू शकतात. नायिकांच्या शरीराचा वेध घेणारा कॅमेरा, द्वयर्थक संवाद हे आजही बॉलीवूडमधल्या मुख्य प्रवाहातील सिनेमांची ओळख आहे. \n\nपाहा व्हीडिओ: 'भारतात लैंगिक शोषणावर बोलण्यासाठी मी टू कॅम्पेनसारखा प्लॅटफॉर्म हवा' - कल्की केकलां\n\nभारतीय समाजात खोलवर रुजलेली पुरुषसत्ताक पद्धत, लिंगभेदातून आलेलं पुरुषी वर्चस्व चित्रपटातून दिसतं असा दावा केला जाऊ शकतो आणि तो खरा आहे. \n\nहॉलीवूडमधलं बडं प्रस्थ असलेल्या हार्वी वाईनस्टीन यांचा खरा चेहरा..."} {"inputs":"बोईंग 777 हे सगळ्यांत मोठ्या क्षमतेच्या प्रवासी विमानांपैकी एक. त्यात सुमारे 400 प्रवासी बसू शकतात. आणि विमान चालवणाऱ्यांपैकी अॅनी ही सगळ्यांत तरुण महिला पायलट आहे.\n\nपंजाबच्या पठाणकोटमध्ये अॅनीचा जन्म झाला. तिचे वडील सैन्यात होते. ती 10 वर्षांची असताना वडिलांचं पोस्टिंग आंध्र प्रदेशच्या विजयवाडा इथं झालं होतं.\n\nपायलट बनण्याचं स्वप्नं अॅनीनं लहानपणापासूनच पाहिलं होतं. पण ते स्वप्न प्रत्यक्षात येणं तेवढं सोपं नव्हतं.\n\nवडिलांच्या आर्थिक परिस्थितीमुळे पायलटच्या कोर्सची, 15 लाखांची फी भरणं, हेच एक आव्हान होतं.\n\nतरीही तिच्या वडिलांनी काही मित्रांकडून पैसे उसने घेतले, शिवाय कर्ज काढण्याचा निर्णय घेतला.\n\n\"माझ्या आईबाबांनी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. आज मी जी आहे, ती त्यांच्यामुळेच आहे,\" अशा शब्दात अॅनी त्यांच्याबदल कृतज्ञता व्यक्त करते.\n\nफीची व्यवस्था झाल्यावर तिनं उत्तर प्रदेशमधील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. \n\nअर्थात अडचणींचा सिलसिला अजूनही संपलेला नव्हता.\n\nइंग्रजीचं आव्हान\n\nपायलटला अनेक देशांमध्य जावं लागतं. त्यामुळे इंग्रजी बोलता येणं ही अगदी प्राथमिक गरज. अ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ॅनीला इंग्रजी नीट बोलता येत नव्हती. त्यामुळे तिनं इंग्रजीचा सराव सुरू केला. सगळ्यांसोबत तोडक्यामोडक्या इंग्रजीत बोलण्यास सुरुवात केली.\n\nती म्हणते, \"सुरुवातीला सगळे माझी थट्टा करायचे, हसायचे. मग हळूहळू माझ्या बोलण्यातल्या चुका दुरुस्त करू लागले.\"\n\n\"त्याचबरोबर इंग्रजी बातम्या, चित्रपट पाहायला लागले. आता मी हिंदीपेक्षा चांगलं इंग्रजी बोलू शकते,\" असंही ती म्हणते. \n\nपंख कधी लागले?\n\nअॅनी 17व्या वर्षीच पायलट झाली. \"प्रशिक्षणाच्या काळात प्रथम विमान उडवलं, तेव्हा स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं,\" असं अॅनी म्हणते.\n\nतिला 19व्या वर्षी एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली. तेव्हा तिनं बोईंग 737 विमान उडवलं, तर 21व्या वर्षी बोईंग 777 उडवण्याची संधी मिळाली. \n\nतेव्हा ती हे विमान उडवणारी सर्वांत तरुण पायलट ठरली. तिचं हे स्वप्नं पूर्ण झाल्यावर तिनं तिच्या भावंडांचं स्वप्नं पूर्ण करायचं ठरवलं.\n\nसध्या तिची बहिण अमेरिकेत डेंटिस्ट आहे, तर भाऊ ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहे.\n\nपायलट म्हणून अॅनीची आतापर्यंतची सर्वांत लांब फ्लाईट होती दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को, तब्बल 18 तासांची!\n\nकाय बदललं?\n\nअॅनी म्हणते, \"पायलट झाल्यानंतर आयुष्य बदलून गेलं आहे. आजही विजयवाड्यातल्या अनेक कॉलेजांत मुलींना शर्ट-पॅण्ट घालण्याची परवानगी नाही. पण जग फिरल्यामुळं माझी लाइफस्टाइल बदलून गेली. कधी मी न्यूयॉ़र्कमध्ये तर कधी फॅशनचं शहर असलेल्या पॅरिसमध्ये असते. लोकांना भेटते, अनेक गोष्टी बघते.\"\n\n\"मला फिट राहायला आवडतं. त्यासाठी रोज व्यायाम करते. तब्येतीची काळजी घेते. माझं काम तणावपूर्ण आहे. त्यामुळे त्यातून बाहेर पडणं आवश्यकच असतं,\" असं अॅनी म्हणाली.\n\nफावल्या वेळात गाणी ऐकायला, डान्स करायला, योग करणं आणि मित्रमैत्रिणींना भेटणं अॅनीला आवडतं.\n\nभविष्यात कमांडर अॅनी दिव्या यांना इतरांना प्रशिक्षण द्यायचं आहे. तसंच, ज्यांना स्वप्नं पूर्ण करण्यात अडचणी येतात अशा तरुणांना मार्गदर्शन करण्याची तिची इच्छा आहे. \n\nपायलटचं शिक्षण घेण्यासाठी फारशी शिष्यवृत्ती मिळत नाही. तसंच, शैक्षणिक कर्जावरील व्याजही जास्त आहे. सरकारनं याबद्दल काही करायला हवं, अशी अपेक्षा अॅनीनं व्यक्त करते.\n\nतुम्हाला पायलट व्हायचंय असेल तर...\n\nदिव्या ने दिलेल्या या काही टिप्स :\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"बोरीस जॉन्सन आणि स्टेनली जॉन्सन\n\nफ्रान्सच्या आरटीएल रेडिओला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. \n\nपंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रेक्झिटच्या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं आणि पंतप्रधानपदी रुजू होताच अवघ्या सहा महिन्यात ब्रिटनला युरोपीय महासंघापासून स्वतंत्र करून दाखवलं. मात्र, त्यांचे वडील स्टेनली जॉन्सन यांचा ब्रेक्झिटला विरोध आहे. \n\n2016 साली झालेल्या सार्वमत चाचणीतही त्यांनी ब्रिटनने युरोपीय महासंघासोबत राहवं, बाहेर पडू नये, या बाजूने मत दिलं होतं. \n\nयुरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या काही तास आधी प्रसारित करण्यात आलेल्या या मुलाखतीत स्टेनली जॉन्सन यांनी फ्रान्सचं नागरिकत्त्व स्वीकारण्यामागची कारणं सांगितली. \n\nते म्हणाले, \"याचा अर्थ मला फ्रेंच व्हायचं आहे, असा नव्हे. तर जे माझ्या जवळ आहे तेच मला पुन्हा प्राप्त करायचं आहे.\"\n\nआपल्या आईचा जन्म फ्रान्समध्ये झाला आणि एका फ्रेंच आईचा मुलगा असल्या कारणाने 'मी कायम एक युरोपीय असेन', असं स्टेनली यांनी या मुलाखतीत सांगितलं. \n\n80 वर्षांचे स्टेनली यांची 1979 साली युरोपीय संसदेत निवड झाली होती. त्यावर्षी पहिल्यांदा थेट निवडणूक झाली होती. त्यानंतर त्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ांनी युरोपीय कमिशनसाठी काम केलं.\n\nयाच कारणामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बालपणीची काही वर्ष ब्रसेल्समध्ये घालवली. \n\nब्रेक्झिट मुद्द्यावरून केवळ बोरिस जॉन्सन आणि त्यांचे वडील स्टेनली जॉन्सन यांच्यात मतभेद आहेत, असं नव्हे तर त्यांचे भाऊ आणि बहीण यांचाही ब्रेक्झिटला विरोध आहे.\n\nब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या बहीण आणि पत्रकार रेचल जॉन्सन यांचाही ब्रेक्झिटला विरोध आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी 2017 च्या निवडणुकीत कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा राजीनामा दिला आणि लिबरल डेमोक्रेट्स पक्षात प्रवेश केला. \n\nबोरिस जॉन्सन यांचे भाऊ आणि कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे खासदार जो जॉन्सन यांनीही याच कारणावरून 2018 साली मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"ब्राझीलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीच्या तीन महिन्यात 50 हजार जणांचा मृत्यू झाला. मात्र, गेल्या केवळ 50 दिवसात 50 हजार जणांच्या मृत्यूची नोंद झालीय. \n\nब्राझीलमधील कोरोनाच्या रुग्णसंख्येनं 30 लाखांचा टप्पा पार केलाय. तरीही ब्राझीलमध्ये चाचण्या अजूनही कमी प्रमाणात होत असल्याचं म्हटलं जातंय. जर चाचण्या वाढल्या, तर रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीतीही वर्तवली जातेय.\n\nएकीकडे ब्राझीलमध्ये कोरोनानं थैमान घातलं असताना, ब्राझीलच्या राष्ट्रपती मात्र निर्धास्त दिसतात. त्यांनी दुकानं, रेस्टॉरंट वगैरे सुरू केलेत. अर्थव्यवस्थेला अडचणीत आणणाऱ्या निर्णयांचा त्यांनी विरोध करून एकप्रकारे कोरोनाच्या संकटाला कमी लेखण्याचा प्रयत्न केलाय.\n\nजुलै 2020 मध्ये बीबीसीनं ब्राझीलमधील कोरोनाच्या परिस्थिचा आढावा घेतला होता. तो आढावा खालीलप्रमाणे :\n\nब्राझीलमध्ये कोरोनाचा थैमान\n\nमार्च महिन्यापासून ब्राझीलमध्ये सुरू असलेला कोरोनाचा कहर थांबण्याचं नाव घेत नाही. \n\nदक्षिण अमेरिकेतील एक महत्त्वाचा देश म्हणून ब्राझीलची ओळख आहे. पण कोरोना व्हायरसमुळे ब्राझीलचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. खालील फोटो पाहिल्यास तुम्हाला... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ब्राझीलमधल्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.\n\nब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग इतर देशांच्या तुलनेत थोडा उशिराने सुरू झाला. \n\nइथल्या अॅमेझॉन परिसराला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. इथंच सर्वात जास्त कोव्हिड-19 रुग्ण आढळून येत आहेत. \n\nया परिसरात शवपेट्यांची टंचाई निर्माण होऊ शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. \n\nमृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या मोठी असल्यामुळे मोठ्यामोठ्या स्मशानभूमींची सोय करावी लागत आहे. \n\nअॅमेझॉनच्या जंगलांमध्ये या व्हायरसला रोखणं आणखीनच कठीण काम आहे. या परिसरात पूर्वीपासूनच कुपोषण आणि गरीबीने थैमान घातलं होतं. \n\nइथल्या आदिवासी जमातींचा अधिवास असलेल्या परिसरात कोरोनाचा प्रसार सर्वात जास्त झाला आहे. राजधानीत मानूस या जमातीची लोकसंख्या मोठी आहे. \n\nया लोकांची घरं मुख्य शहर आणि आरोग्य केंद्रांपासून लांब आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्य सुविधा लवकर मिळू शकत नसल्याची तक्रार पूर्वीपासूनच होती. \n\nशहराच्या बाहेरील भागात राहणाऱ्या वेंडरलेसिया अॅर्टिगा डोस सँटोन या एक नर्स आहेत. सँटोन या लोकांची मदत करण्यासाठी तयारी करत आहेत. त्या स्वतः या समुदायातल्याच आहेत. या परिसरातील सुमारे 700 कुटुंबांसाठी सँटोन जमेल त्या प्रकारे मदत करत आहेत. \n\nब्राझीलमध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातील परिसरात लोक शवपेट्या घेऊन जाताना दिसणं हे रोजचंच चित्र बनलं आहे.\n\nदेशातील उत्तर भागात असलेल्या पारा या राज्यातही असंच चित्र पाहायला मिळालं. ही शवपेटी पुढे एका स्मशानभूमीमध्ये नेऊन दफनविधी पार पाडला. हा परिसर अॅमेझॉन नदीच्या किनाऱ्याला लागूनच आहे. \n\nपण ब्राझीलच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग नुकताच सुरू झाला आहे. \n\nरिओ दी जानेरिओ आणि साओ पावलोमध्ये व्हायरसचा संसर्ग होण्यास काही आठवड्यांपूर्वीच सुरुवात झाली होती. पण इथल्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त आहे. \n\nमे महिन्यात साओ पावलोच्या महापौरांनी आरोग्य सुविधा योग्य प्रमाणात नसल्याचा इशारा दिला होता. रुग्णलाय आणि बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली होती. अन्यथा संसर्ग वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल, असंही महापौर म्हणाले होते. \n\nहे रुग्णालय एका जिममध्ये तयार करण्यात आलं आहे. पण एकीकडे कोरोनाचा संसर्ग बेसुमार वाढत असूनही देशात लॉकडाऊन लावण्यात आला नाही. अजूनही ब्राझीलमध्ये लॉकडाऊन कर\n\nण्यात आलेला नाही. \n\nराज्य आणि शहरांनी आपापल्या पद्धतीने..."} {"inputs":"ब्रिटनच्या नॅशनल इन्स्टिट्युट फॉर हेल्थ अँड केअर एक्सिलंस, पब्लिक हेल्थ इंग्लंड आणि साइंटिफिक अॅडव्हायझरी कमिटी ऑन न्युट्रिशनच्या डॉक्टरांच्या समितीने हा निष्कर्ष काढला आहे. मात्र, या विषयावर अधिक संशोधनाची गरज असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. \n\nअसं असलं तरी ब्रिटनमध्ये हिवाळ्यात हाडं आणि स्नायू बळकट ठेवण्यासाठी व्हिटॅमिन-डी सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देण्यात येतोय. इतकंच नाही तर गरजूंना सप्लिमेंटचं मोफत वाटपही सुरू आहे. \n\nआरोग्य अधिकाऱ्यांनी कोव्हिड-19 आजार आणि व्हिटॅमिन-डी यांच्या संबंधांवर एक धावता अभ्यास केला. व्हिटॅमिन-डीचा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असावा आणि यातून शरीराला श्वसन यंत्रणेवर हल्ला करणाऱ्या विषाणूचा सामना करण्यात मदत मिळत असावी, असं या अभ्यासात आढळून आलं. \n\nमात्र, व्हिटॅमिन-डी कोरोना विषाणूला आळा घालू शकतं किंवा कोव्हिड-19 आजाराच्या उपचारात त्याची काही मदत मिळते, याचे पुरेसे पुरावे आढळलेले नाही. कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी उच्च पातळीवरील रँडमाईझ्ड कंट्रोल्ड ट्रायलची गरज असल्याचं आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\nनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ अँड केअर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"एक्सलंसच्या सेंटर फॉर गाईडलाईन्सचे संचालक डॉ. पॉल क्रिस्प म्हणाले, \"या अभ्यासातून मिळालेल्या परिणामांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याचा अभ्यास करण्यात येईल आणि गरज असल्यास मार्गदर्शक तत्त्वंही अपडेट करण्यात येईल.\"\n\nलंडनच्या क्वीन्स मेरी इन्स्टिट्युटच्या रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे क्लिनिकल प्रोफेसर एड्रियन मार्टन्यू म्हणाले, \"व्हिटॅमिन-डी कोव्हिड-19 आजाराचा धोका कमी करत असल्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेली क्लिनिकल ट्रायल याबाबत योग्य मार्ग दाखवेल, अशी आशा आहे.\"\n\nव्हिटॅमिन-डीची अधिक गरज का आहे?\n\nयावर्षी कोरोना संकटामुळे लोकांना बहुतांश वेळ घरातच घालवला आहे. याचाच अर्थ सूर्यप्रकाशातून मिळणारं व्हिटॅमिन-डी पुरेशा प्रमाणात मिळालेलं नाही आणि म्हणूनच या हिवाळ्यात व्हिटॅमिन-डीची अधिक गरज आहे. \n\nसूर्यप्रकाश व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्रोत आहे. याशिवाय, माशांचं तेल, धान्य आणि सप्लिमेंट्सच्या माध्यमातूनही व्हिटॅमिन-डी मिळतं. \n\nउन्हाळ्यात ज्यांनी व्हिटॅमिन-डी पुरेशा प्रमाणात घेतलेलं नाही त्यांच्या आरोग्याला अधिक धोका आहे. \n\nउदाहरणार्थ -\n\nअशांना वर्षभर व्हिटॅमिन-डी सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. \n\nइंग्लंडच्या पब्लिक हेल्थ विभाग प्रमुख न्युट्रिशनिस्ट एलिसन टेडस्टोन म्हणतात, \"आम्ही सर्वांनाच व्हिटॅमिन-डी सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देतो. विशेषतः वृद्ध, घराबाहेर न पडणारे आणि ज्यांच्या त्वचेचा रंग गडद आहे, अशांनी दररोज 10 मायक्रोग्रॅम वजनाच्या व्हिटॅमिन-डी सप्लिमेंट अवश्य घ्याव्या.\"\n\n\"यावर्षी अनेकांनी वर्षातला बराचसा काळ घरातच घालवल्यामुळे यंदा हे सप्लिमेंट घेणं अधिक गरजेचं आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"ब्रिटनच्या सदस्यत्वाच्या नियमांमध्ये फेरफार न करता देखील हे करता येऊ शकतं असं ECJनं म्हटलं आहे. \n\nयुनायटेड किंगडमच्या ब्रेक्झिटविरोधात असणाऱ्या राजकारण्यांनी असा युक्तिवाद केला की त्यांना ब्रेक्झिटला स्थगिती देता येणं शक्य आहे. पण त्यांना सरकार आणि युरोपीयन युनियनकडून विरोध झाला. \n\nयुरोपीयन युनियनमधून बाहेर पडायचं का, या विषयासंदर्भात थेरेसा मे यांच्या प्रस्तावावर उद्या खासदार मतदान करणार आहेत. त्याआधीच कोर्टाचा निर्णय आला आहे. \n\nया निर्णयामुळे युरोपीयन युनियनमध्ये थांबण्याचा निर्णय जे खासदार घेणार आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे तसेच या निर्णयामुळे काही खासदारांचं मतपरिवर्तन होण्याची शक्यता आहे. युरोपीयन युनियनमध्ये थांबणं हा योग्य पर्याय आहे, या धारणेला बळकटी मिळू शकते असं बीबीसी ब्रुसेल्स प्रतिनिधी अॅडम फ्लेमिंग यांनी म्हटलं आहे. \n\nयूकेनं युरोपीयन युनियनमध्ये थांबवं असं वाटत असेल तर ब्रिटिश राजकारणात अनेक बदल होणं अपेक्षित आहेत. हे प्रत्यक्षात उतरण्यासाठी थेरेसा मे आणि त्यांच्या सरकारला आपलं मन बदलावं लागेल. \n\nगेल्या आठवड्यात अॅडव्होकेट जनरलनं असं म्हटलं होतं की यूकेने बाहेर पडण्याच्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या निर्णयावर फेरविचार करावा या मताशी आपण सहमत आहोत. अॅडव्होकेट जनरल यांचं मत ग्राह्य धरावं असं बंधन नाही पण त्यांच्या सल्ल्यावर कोर्ट नक्कीच विचार करतं. \n\nयुरोपीयन युनियनमधून बाहेर पडायचं जाहीर केलं असलं, तरी सदस्य देश तो निर्णय रद्द करू शकतं. फक्त त्यांनी बाहेर पडण्याच्या मसुद्यावर सही केलेली नसावी किंवा युनियनमधून बाहेर जाऊ अशी सूचना दिली असेल तर दोन वर्षांच्या आत तो निर्णय घेण्यात यावा असं ECJनं म्हटलं. जर ती दोन वर्षांची मुदत वाढवून घेण्यात आली असेल तर सदस्य देश आपल्या निर्णयावर फेरविचार करू शकतं, असं देखील ECJनं म्हटलं आहे. \n\nसध्याच्या अटीवर यूके युरोपीयन युनियनमध्ये थांबू शकतं असं कोर्टानं म्हटलं आहे. म्हणजेच यूकेनं युरो स्वीकारावं किंवा शेंगेन एरिआची अट स्वीकारावी असं बंधन घातलं जाणार नाही. (शेंगेन एरिआ म्हणजे युरोपमधले असे देश की जिथं जाण्यासाठी दुसऱ्या युरोपियन देशाला पासपोर्ट लागत नाही.) \n\nपण ECJनं स्पष्ट केलं आहे की यूके जो ही निर्णय घेईल तो लोकशाही पद्धतीनेच हवा. यूकेच्या संसदेनं संमती दिल्यानंतरच त्यांना हवा तो निर्णय घेता येईल. \n\nसदस्य देश जो निर्णय घेईल त्याबाबत युरोपियन युनियनला कळवावे लागेल की आम्ही सर्वसंमतीने हा निर्णय घेतला आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"ब्लूमबर्ग बिलिएनिअर्स इंडेक्सनुसार 2020 या वर्षात सानसान यांच्या संपत्तीत 7 अब्ज डॉलर्सची वाढ झाली. भारतातील मुकेश अंबानींसोबतच चीनच्याच जॅक मा (अलिबाबाचे सह-संस्थापक) यांनाही त्यांनी मागे टाकलं आहे. \n\nबाटलीबंद पाणी निर्मिती आणि लस निर्मिती कंपन्यांच्या बळावर त्यांनी हे यश मिळवलं आहे. \n\nअनेक क्षेत्रात आजमावलं नशीब\n\nब्लूमबर्ग बिलिएनिअर्स इंडेक्सनुसार सानसान यांच्याकडे 77.8 अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. जगाच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रमांक सातवा आहे. \n\nसानसान 'lone wolf' नावानेही ओळखले जातात. त्यांनी पत्रकारिता, मशरूमची शेती, आरोग्य क्षेत्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नशीब आजमावलं. \n\nसानसान यांनी 'बिजिंग वॉन्टई बायोलॉजिकल' ही त्यांची लस निर्मिती कंपनी याचवर्षी चीनच्या भांडवली बाजारात लिस्ट केली होती. \n\nतीन महिन्यांनंतर त्यांनी 'नॉन्गफू स्प्रिंग' ही त्यांची बाटलीबंद पाण्याची कंपनी हाँगकाँग शेअर बाजारात लिस्ट केली. \n\nत्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला. कंपनी शेअर बाजारात लिस्ट होणार, या घोषणेसोबतच ते जॅक मा यांनाही मागे टाकणार, हे स्पष्ट झालं होतं. \n\nसानसान यांच्यााधी ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"अलिबाबाचे सह-संस्थापक जॅक मा चीन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. \n\nभांडवली बाजारातील उत्तम सुरुवात\n\nहाँगकाँग भांडवली बाजारात लिस्ट झाल्यानंतर जुंग सानसान यांची बाटलीबंद पाण्याची कंपनी शेअर बाजारातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्यांपैकी एक बनली. लिस्टिंग नंतर कंपनीचे शेअर्स 155 टक्क्यांनी वधारले. \n\nबिजिंग वॉन्टई बायोलॉजिकल कंपनीचे शेअर्सही 2000 टक्क्यांनी वधारले. चीनमध्ये ज्या कंपन्या कोरोना विषाणूवरील लस निर्मिती करत आहेत त्यापैकी ही एक कंपनी आहे. \n\nजॅक मा\n\nबूल्मबर्ग बिलिएनिअर्स इंडेक्सनुसार जुंग सानसान यांनी इतिहासात सर्वात वेगाने मालमत्तेत वाढ करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवलं आहे. \n\nजगातील अनेक श्रीमंतांचं नशीब कोरोना काळात अधिकच फळफळलं. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बोझेस त्यांच्यापैकीच एक. \n\nमुकेश अंबानींच्या मालमत्तेतही वाढ\n\nभारतात मुकेश अंबानी यांच्या मालमत्तेतही 18.3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली. त्यांची एकूण मालमत्ता आहे 76.9 अब्ज डॉलर्स. रिलायन्स इंडस्ट्रीनं तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्स क्षेत्रात आणण्यासाठी त्यांनी अनेक करार केले. \n\nमुकेश अंबानी\n\nया वर्षाच्या सुरुवाातीलाच फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये 5.7 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. \n\nमात्र, जॅक मा यांच्या मालमत्तेत यावर्षी घसरण बघायला मिळाली. ऑक्टोबरपर्यंत त्यांची मालमत्ता 61.7 अब्ज डॉलर्स होती. मात्र, आता ती घसरून 51.2 अब्ज डॉलर्सवर आली आहे. \n\nत्यांच्या अलिबाबा कंपनीवर चीनच्या अधिकाऱ्यंचं बारीक लक्ष आहे. अलिबाबावर एकाधिकार स्थापण्यासाठी चुकीचे व्यवहार करण्यात आल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. दुसरीकडे याच कंपनीची सहकारी कंपनी असलेली एंट ग्रुप नोव्हेंबर महिन्यात शेअर बाजारात लिस्ट होणार होती. मात्र, लिस्टिंग रोखण्यात आली.\n\nचीनमधील बहुतांश अब्जाधीश तंत्रज्ञान क्षेत्रातून येतात. मात्र, ख्वावे, टिकटॉक आणि वुई चॅटवरून चीन आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढल्याने शेअर बाजारात चीनी टेक कंपन्यांच्या किंमती घसरल्या आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"भंडारा इथं बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.\n\nनरेंद्र मोदी सरकारनं आलेल्या नवीन शेती कायद्यांविरोधात भंडारा इथं काँग्रेसच्या वतीनं काढलेल्या आंदोलनात पटोले सहभागी झाले.\n\nयावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, \"मोदी सरकारच्या तीन काळ्या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही भंडारा इथं आंदोलन, पदयात्रा करत आहोत.\"\n\nनाना पटोले\n\n\"मनमोहम सिंग यांचं सरकार असताना अमिताभ बच्चन, अक्षय कुमार टिवटिव करायचे, ट्वीटच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका करायचे. आज ते चूप का आहेत? महाराष्ट्रामध्ये अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा चित्रपट तसंच शूटिग चालू देणार नाही. \n\nजसे ते मनमोहन सिंग सरकारच्या काळात टिवटिव करत होते. तसंच त्यांनी आता मोदी सरकारच्या काळातील अन्याय अत्याचाराविरोधात आपली भूमिका मांडावी आणि नाही मांडली तर त्यांचे सिनेमा महाराष्ट्रात बंद पाडू.\"\n\nडिझेल-गॅस दरवाढीमुळे सामान्य लोकांचं जगणं मुश्कील झालं आहे, असंही पटोले यांनी म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्वि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"टर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"भविष्याची दिशा बदलू पाहणाऱ्या जगातल्या 100 महिलांची यादी बीबीसीनं प्रसिद्ध केली आहे. BBC 100 Women अशा महिला आहेत, ज्यांनी भविष्य पाहिलं आहे. या अशा महिला, ज्या जगाचं भविष्य बदलू शकतात, ज्या जगाला नवीन आणि उत्तम भविष्य देऊ शकतात. \n\nयावर्षीचा #100Women सीरिजचा प्रश्न आहे - तुमच्या अवतीभवतीच्या महिलांसाठी येणारा काळ कसा असेल? 2013 पासून सुरू झालेली बीबीसीच्या 100 वुमन मालिकेची ही मोहीम तुमच्यापर्यंत दरवर्षी वेगवेगळ्या महिलांच्या गोष्टी घेऊन येते. या महिला जगभरातील इतर महिलांना प्रेरणा देण्याचं काम करत आल्या आहेत. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nकोण-कोण आहे यंदाच्या 100 वुमेनमध्ये?\n\nमागच्या सहा वर्षांमध्ये 100 वुमन मालिकेअंतर्गत आम्ही विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना सन्मानित केलं आहे. मेक-अप उद्योजक बॉबी ब्राऊन, संयुक्त राष्ट्रांच्या सहसरचिटणीस अमीना मोहम्मद, सामाजिक कार्यकर्ती मलाला युसुफजाई, जिम्नॅस्ट सिमॉन बाइल्स, सुपरमॉडेल अॅलेक वेक, संगीतकार अलिशिया कीज आणि ऑलिंपिक चँपियन बॉक्सर निकोला अॅडम्स यांचा त्यात समावेश आहे. \n\n2019 मध्ये बीबीसी 100 वुमेन सीरीजमध्ये 'द फिमेल फ्यूचर' म्हणजेच ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"महिलांच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. फ्यूचरिझम म्हणजेच भविष्य पाहणं आणि सांभाळण्याची प्रक्रिया. पितृसत्ताक समाजात आजपर्यंत भविष्य बनवणं आणि सांभाळण्याची जबाबदारी फक्त पुरुषच गेत आले आहेत. पण महिलांचं भविष्य त्यांच्याच हातात असलं तर आयुष्य कसं असेल, हे यावर्षीच्या 100 वुमेन या बीबीसीच्या विशेष सिरीजमध्ये सांगण्यात येईल. \n\nया मालिकेचं वैशिष्ट्य काय आहे? \n\nबीबीसी 100 वुमेन - सीजन 2019चं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दोन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. पहिला कार्यक्रम 17 ऑक्टोबरला लंडनमध्ये झाला तर दुसरा कार्यक्रम 22 ऑक्टोबरला दिल्लीत होईल. या कॉन्फरन्समध्ये आपापल्या क्षेत्रातील दिग्गज महिलांची भेट आम्ही तुमच्याशी घडवून देऊ.\n\nविज्ञान, कला, मीडिया, सिनेमा, शिक्षा, फॅशन, धर्म, स्पेस आणि लिंग या मुद्द्यांवर जोरदार पकड ठेवून आहेत. भविष्य पाहणं आणि समजण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. \n\nयापैकीच, एक ईराणी उद्योजक आहेत ज्यांनी स्मार्टफोन आणि 5Gच्या जमान्यात भविष्यातील शाळा कशा असतील, हे तुम्हाला सांगतील. स्पेस टूरिझ्मसारखी आगळीवेगळी संकल्पनेशी तुमची ओळख बंगळुरूमधल्या एक अभियंता करून देतील. फॅशनच्या जगात नाव कमावणाऱ्या इस्रायलच्या एका कलाकाराची कलाही तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्या 3D फॅशनची बारकाई तुम्हाला समजावून सांगतील. आपापल्या क्षेत्रातल्या रथी-महारथी असलेल्या या महिला 2030 मध्ये जग कसं असेल, याची प्रचिती तुम्हाला देतील. \n\nया कॉन्फरन्समध्ये उपस्थित प्रेक्षकांनाही या पाहुण्यांशी संवाद साधायला मिळेल. या कॉन्फरन्समध्ये एक VR एक्सपिरियन्स झोन असेल. याठिकाणी तुम्हाला व्हर्चुअल रिअलिटीतील जग अनुभवायला मिळेल.\n\nबीबीसी 100 वुमेनचा 2019चा सिझन तुमच्यासाठी अभूतपूर्व अनुभव घेऊन येणार आहे. भविष्याप्रति असलेला तुमचा विचार यामुळे बदलून जाईल. भविष्याकडे वेगळ्या प्रकारे पाहण्यास तुम्हाला तो भाग पाडेल. \n\nदिल्ली कॉन्फरन्सबद्दल थोडक्यात - \n\nकधी -\n\n22 ऑक्टोबर 2019\n\nकुठे - \n\nगोदावरी ऑडिटोरियम,24-25, लोधी इंस्टिट्यूशनल एरिया,नवी दिल्ली - 110003\n\nकार्यक्रमचं वेळापत्रक - \n\nपहिलं सत्र - सकाळी 9 ते दुपारी 1 \n\nअरण्या जोहर - कविता, समता आणि भविष्य\n\nAranya Johar - Poetry, equality and the future\n\nराया बिदशहरी (शिक्षण) - भविष्यातील शाळा: कोणताच विषय नसलेली, चार भिंतीपलीकडची\n\nRaya Bidshahri (education) - Schools of the future: No subjects, no school..."} {"inputs":"भाजप नेते नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि शिवसेनेकडून अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे. रामदास आठवले यांनीही केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. \n\nचार वेळा लोकसभेत निवडून येणारे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे मोदींच्या मंत्रिमंडळातील नवीन चेहरा आहेत. \n\nमहाराष्ट्रातले मंत्री आणि त्याना मिळालेली खाती \n\nगेल्या वेळेस नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला अनेक महत्त्वाची खाती आली होती. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपसह शिवसेनेनेही घवघवीत यश मिळावलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या खात्यात कोणती मंत्रिपदं येणार, खातेवाटपात शिवसेनेच्या वाट्याला काय येणार, याची उत्सुकता आहे. \n\nपहिल्या मोदी सरकारमध्येही महाराष्ट्रातले अनेक मंत्री होते - नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, अनंत गीते, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, डॉ. सुभाष भामरे, रावसाहेब दानवे, हंसराज अहीर, रामदास आठवले. \n\nपरंतु शपथविधीनंतर आठवड्याभराच्या अंतरानेच गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नियुक्ती झाल्यावर मार्च 2015 मध्ये रावसाहेब दानवे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.\n\nनुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अनंत गीते आणि भाजपाचे हंसराज अहीर पराभूत झाले. मात्र अहीर यांना पुन्हा संधी देण्यात येईल, अशी चर्चा आहे. \n\nशिवसेनेतर्फे अरविंद सावंत\n\nशिवसेनेचे अनंत गीते पराभूत झाल्यामुळे आता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नाही, असं दिसतं. गेल्या मंत्रिमंडळामध्ये ते अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते. \n\nआता शिवसेनेकडून अरविंद सावंत शपथ घेतील, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शपथविधीच्या आधी स्पष्ट केलं होतं. अरविंद सावंत दक्षिण मुंबई मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. \n\n1999-2002 आणि 2004-2010 या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. गेल्या लोकसभेत त्यांनी मुंबईतील विविध विषयांवर आपली मते मांडली होती. शिवडी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. \n\nअरविंद सावंत मुंबई दक्षिण मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून गेले आहेत.\n\nअनंत गीते यांच्यासह शिवाजीराव आढळराव पाटील, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ यांचाही या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे आता मंत्रिपद कोणाला मिळणार यावर चर्चा सुरू होती. आता राऊत यांनी केलेल्या घोषणेमुळे त्याला पूर्णविराम मिळाला आहे.\n\nकोणाचे मंत्रिपद कायम राहाणार?\n\nगेल्या मंत्रिमंडळातील सदस्य नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर यांची मंत्रिपदं कायम राहातील, असं सांगण्यात येतं. \n\nअमित शहा आणि नितीन गडकरी\n\nत्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एकमेव खासदार रामदास आठवलेसुद्धा या नव्या मंत्रिमंडळात असतील असं सांगितलं जात आहे. दिल्लीमध्ये आठवले यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी त्यांच्या अभिनंदनासाठी तयारी सुरू केली आहे.\n\nमुंबईच्या पारड्यात काय?\n\nपंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये मंत्रिमंडळात मुंबईतील खासदार मोठ्या संख्येने होते. मनोहर जोशी, राम नाईक, जयवंतीबेन मेहता या कालावधीमध्ये मंत्री झाले. लोकसभेचे सभापती जीएमसी बालयोगी यांचे निधन झाल्यानंतर मनोहर जोशी यांच्याकडे लोकसभेचे सभापतिपद आले.\n\nत्याप्रमाणे प्रमोद महाजन मंत्रिमंडळात महत्त्वाच्या स्थानी होते. (1996-98 या कालावधीत प्रमोद महाजन मुंबई ईशान्य मतदारसंघातून लोकसभेत गेले होते.) \n\nनरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात पीयूष..."} {"inputs":"भाजप नेते रोमांस-विरोधी आहेत का? शहाजहानचं मुमताजवर असलेलं प्रेम देशाच्या संस्कृतीचा भाग नाही?\n\nजगभरातून दरवर्षी दोन लाख आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून 40 लाख पर्यटक ताज महालला भेट देतात. नवविवाहित जोडपं तर या रोमांसचा अनुभव घेण्यासाठी आवर्जून येतात. \n\nया स्मारकावर टिप्पणी करताना रविंद्रनाथ टागोर म्हणाले होते की, \"काळाच्या गालावर ओघळणारे अश्रू म्हणजे ताजमहाल.\"\n\nहे स्मारक 1648 साली तयार झाल्यापासूनच सर्वदूर चर्चेत होतं. औरंगजेब सम्राट होण्याच्या काही वर्षं आधी आणि काही वर्षांनंतर भारत भ्रमणावर आलेल्या फ्रांसवा बर्नियर या फ्रेंच प्रवाशानं ताजमहालच्या वाढत्या लोकप्रियतेचा उल्लेख केला होता.\n\nआणि जेव्हा त्यानं आग्र्याला येऊन हे स्मारक स्वत: डोळ्यांनी पाहिलं तेव्हा तो अचंबित झाला. \n\nब्रिटनच्या लेडी डायना यांचा ताजमहालात घेतलेला फोटोही अजरामर झाला. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत ताजमहालचा समावेश झाल्यानंतर भारत आणि ताजमहाल ही दोन्ही नावं एकाच दमात घेतली जाऊ लागली.\n\nताजमहाल एकदा पुन्हा चर्चेत आला आहे. ताजमहालचा उल्लेख करतांना भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी त्याला \"भारतीय संस्कृ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तीवर कलंक\" म्हटलं आहे. तसंच ताजमहाल निर्माण करणाऱ्या मुघलसम्राटाला 'गद्दार' म्हटलं आहे. \n\nइतिहास बदलल्याचा दावा\n\nऑक्टोबरच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारनं पर्यटन विभागाच्या एका पुस्तिकेतून ताजमहालला वगळल्यानं वाद झाला होता.\n\nयावर मेरठमध्ये बोलतांना संगीत सोम म्हणाले, \"अनेक लोक ताजमहालला उत्तर प्रदेशच्या पर्यटक यादीतून वगळल्यामुळे चिंतेत आहे. खरंच आपण कोणत्या इतिहासाबद्दल बोलतो आहोत?\"\n\n\"ज्या व्यक्तीनं ताजमहाल बनवला, त्यांनं आपल्या वडिलांना कैदेत ठेवलं होतं. तो हिंदूंचं शिरकाण करणार होता.\"\n\nसोम यांनी दावा केला की ते इतिहास बदलून टाकतील.\n\nउत्तर प्रदेश सरकारनं ताजमहालसोबत केलेल्या सावत्र व्यवहारामुळे बराच गोंधळ झाला. त्यानंतर राज्याच्या पर्यटन मंत्री रीता बहुगुणा जोशी यांनी स्पष्ट केलं की, \"ताजमहाल आमच्या संस्कृतीचाच भाग आहे.\"\n\nसंगीत सोम यांच्या वक्तव्यानंतर भाजपनं \"हे सोम यांचे वैयक्तिक मत आहे,\" असं सांगितलं आहे.\n\nपण, सोशल मीडियावर या वक्तव्यावरून तिखट प्रतिक्रिया येत आहेत. जम्मू काश्मीचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी या प्रकरणात चिमटा घेत 'लाल किल्लाही शहाजहाननं बनवला आहे. मग नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला तिथून भाषण देणार की नाही?' असा प्रश्न विचारला आहे.\n\nसोशल मीडियावर वाद\n\nMIMचे नेते असुद्दीन ओवेसी यांनी पण हाच प्रश्न विचारला आहे. \"लाल किल्ला पण गद्दार माणसांनी बनवला होता, मग पंतप्रधान तिथून झेंडा फडकवणार नाही का?\"\n\nपण, अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते ताजमहालचा मुद्दा केवळ राजकारण आहे. आर्थिक विकासाचा अभाव असतांना लोकांच्या भावना भडकावल्यानं येत्या गुजरात निवडणुकीत फायदा होईल, असं पक्षाच्या नेत्याना वाटतं आहे.\n\nताजमहाल विषयी भाजपा नेत्यांना द्वेष असो किंवा नसो. पण मुघलांचा काळ देशाच्या इतिहासातून मिटवण्याचा त्यांचा डाव आहे, हे स्पष्ट झालं आहे.\n\nताजमहालचा इतिहास हा त्याचाच एक भाग आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी बीबीसी मराठीला मुलाखत दिली. \n\nपाटील म्हणाले, \"विरोधकांना मी आवाहन करेन की, 'हे नाहीय, ते नाहीय', असं जाहीररीत्या म्हणून तुम्ही लोकांना पॅनिक करताय. तुमचा पंगा आमच्याशी आहे. तुम्हाला असं वाटतंय की, ही संधी मिळालीय, ठोका यांना. चालेल. पण दोन महिन्यांनंतर निवडणुका आहेत, त्यावेळी बघूया.\"\n\nविरोधकांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. \n\n\"आता विरोधकांनी शासन-प्रशासनाच्या हातात हात घालून सांगायला पाहिजे की, काय आणखी हवंय. त्याऐवजी 'हे नाही केलं, ते नाही केलं', असं म्हणत चुका काढल्या, तर त्यातून लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होतं.\" असं पाटील म्हणाले. \n\nचंद्रकांत पाटील पुढे सांगतात, \"दोन दिवसांहून अधिक कालावधीसाठी क्षेत्र पाण्यात बुडालं असल्यास ग्रामीण भागात प्रती कुटुंब 10 हजार आणि शहरी भागात प्रती कुटुंब 15 हजार असा आम्ही जीआर काढला. आघाडीच्या काळात हीच रक्कम अडीच हजार आणि पाच हजार होती. आम्ही चारपट वाढवली. आघाडीच्या काळात आठ दिवस पाण्यामध्ये घर राहिल्यानंतर मदत मिळायची. आम्ही तो काला... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वधी दोन दिवस केला. यात चुकलं की बरोबर केलं?\"\n\nपाटील पुढे सांगतात, \"यावेळी जवळजवळ बारापट जास्त पाऊस झाला. 1989 सालचा कोल्हापुरातील पाऊस सर्वांत मोठा समजला जातो. त्यामुळे अशावेळी कितीही यंत्रणा आणली तरी ती अपुरीच पडणार. अलमट्टी धरणामध्ये कोयना आणि कृष्णेचा महाराष्ट्रातून जो इनपूट जातो, तेवढ्या प्रमाणात कर्नाटकला विसर्ग करावा लागतो. सुरूवातीला आपल्याकडून इनपूट जास्त होता. गेल्या दोन दिवसात पाऊस कमी झाल्याने आपला इनपूट दोन-सव्वा दोन लाखांवर गेला. मग त्यांनी चार-सव्वा चार लाख करण्याचं कारण नाही. दोन्ही राज्यांमध्ये समन्वय सुरू आहे.\"\n\nत्याआधी सरकारचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी बचावकार्यादरम्यान प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. महापुरात वेगाने पावले उचलण्याची गरज असताना प्रशासनाने हलगर्जीपणा दाखवल्याचा आरोप खासदार माने यांनी केला. \n\nधैर्यशील माने म्हणाले, \"अलमट्टी धरणातून अपेक्षित विसर्ग होत नसल्याने आमच्या लोकांना मृत्यूच्या कळा येत आहेत. नियोजनात चूक आहे. कित्येक गावात गेलेल्या बोटी पंक्चर होत्या. कितीतरी बोटी बिघडलेल्या होत्या. त्यामुळे लोक बसताना घाबरत आहेत. एकट्या कोल्हापूरमध्ये 20 बोटी काम करत होत्या. हजारो लोक बुडण्याची शक्यता आहे, तिथे फक्त 20 बोटी पाठवण्यात आल्या. हा प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे. यासाठी आम्ही सर्वच जण जबाबदार आहोत. आज एखादा माणूस जरी आमचा दगावला, तरी त्यासाठी आम्ही जबाबदार आहोत.\" \n\nमाने यांच्या प्रमाणेच विरोधकांनी प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.\n\nआज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या 5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. लवकरच पाणी ओसरेल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री म्हणाले एनडीआरएफने भरपूर बोटी पाठवल्या आहेत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. \n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. पूरस्थितीबाबत प्रशासनाने पोक्तपणा दाखवण्याची गरज होती असं पाटील म्हणाले. \n\nजयंत पाटील सांगतात, \"मंत्री आता धमक्या देऊ लागलेत. लोकांची बाजू मांडणं हा लोकशाहीत गुन्हा होऊ शकत नाही. लोकांच्या समस्या आम्ही मांडतोय. कुणाशी पंगा घेण्याचा प्रश्नच येत..."} {"inputs":"भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज (3 जून) स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने पंकजा मुंडे यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. \n\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम गोपीनाथ गडावर आयोजित न करता, पंकजा मुंडे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. \n\nमराठा समाजाची मोठी निराशा झाली आहे. सरकार आरक्षण देण्यात कमी पडलं आहे, असा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे. \n\n\"गेल्या वर्षभरात मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. मराठा समाजाचा प्रत्येक तरुण मला ट्विटरवर, फेसबुकवर मेसेज करत आहेत की, गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडावरून आम्हाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. आज ते असते तर मराठा तरूणाला आरक्षणासाठी असं दारोदार फिरायची वेळ आली नसती,\" असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. \n\n\"आज बहुजन समाजाचा मोठा प्रश्न आहे. आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी फक्त आपल्या पोळ्या भाजण्याचं काम केलं आहे. ही नवी पीढी आहे. यांना खोटं सांगू नका, खरं सांगा. मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देता हे सांगा. तुम्ही सोळा टक्के होत नाही म्हणता, मग आम्हाला टक्के सांगा. आम्ही तयार आहोत,\" असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"य. \n\nआरक्षणाचा प्रश्न आणि राज्यातली कोरोना स्थिती याबद्दल आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही पंकजा यांनी म्हटलं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली असून त्यांना 'मातोश्रीचा चप्पल चोर' म्हटलं आहे. तर दुसऱ्या बाजूला नितेश राणे यांनीही शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.\n\nशिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी \"देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे शिवसेना आणि भाजपची युती तुटली\" असं वक्तव्य केलं होतं. \n\nतसंच \"इतक्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल,\" अशी टीका विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर केली होती. \n\nयाला प्रत्युत्तर देत निलेश राणे यांनी विनायक राऊत यांचा एकेरी उल्लेख करत एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे.\n\nकाय म्हणाले निलेश राणे?\n\nआपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ प्रसिद्ध करत निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना 'फटके देण्याची' धमकी दिलीय.\n\nनिलेश राणे म्हणाले, \"नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विनायक राऊत यांनी टीका केली. ते स्वत: भाजपच्या लाटेत दोन वेळा निवडून आले आहेत. हिंमत असेल तर राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा निवडणूक लढवून दा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"खवावं. राऊत हे नॉन-मॅट्रीक आहेत.\"\n\n\"मातोश्रीचा चप्पल चोर अशी त्यांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर ते मातोश्रीचा नवीन थापा आहे. 2024 ला तुमचा बंदोबस्त करणार आणि कायमचा कोकणातून हाकलणार हे मी शंभर टक्के सांगतो,\"\n\n'राणेंचा ठाकरेंना तीनदा फोन' \n\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील सहा राणे समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.\n\nयाबाबत प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, \"व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आहे. शिवसेना हे आमचे जुने प्रेम आहे. त्यामुळे सात नगरसेवक त्यांना भेट स्वरुपात देत आहोत.\"\n\n\"वैभववाडी नगरपंचायतीत शिवसेनेची अवस्था बिकट आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पहिल्यापासून प्रेम करतो. त्यांच्या पक्षाची अशी अवस्था होऊ नये म्हणून व्हॅलेंटाईन डे निमित्त आम्ही सात नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवत आहोत.\"\n\nनितेश राणे पुढे म्हणाले, \"वैद्यकीय महाविद्यालयाच्या फाईलवर सही करण्यासाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन कॉल केला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत फाईलवर सही केली. आम्ही उद्धव ठाकरे यांना काही देऊ शकत नाही. काही दिलं तरी ते घेणार नाहीत. पुष्पगुच्छ पाठवला तरी ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे त्यांचे आभार प्रकट करण्यासाठी हे नगरसेवक त्यांच्याकडे पाठवत आहोत. व्हॅलेंटाईन दिवसाच्या निमित्ताने मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मनापासून शुभेच्छा देतो.\" \n\nतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा फोन केला होता असा खुलासा विनायक राऊत यांनी केला आहे.\n\nराऊत म्हणाले,\"महाविद्यालयाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आला तेव्हा तातडीने त्यांनी मंजुरी दिली. जे रखडलं होतं ते यांच्या कंगालपणामुळे रखडलं होतं. नारायण राणे यांनी एकदा नव्हे तर तीन वेळा फोन केला होता. म्हणून मोठ्या मनाने चौकशी करून उद्धव ठाकरे यांनी काय काम आहे अशी विचारणा केली.\" \n\n'आम्ही व्हॅलेंटाईन रिटर्न गिफ्ट देऊ'\n\nनिलेश राणे यांच्या व्हॅलेंटाईन गिफ्टला आम्ही व्हॅलेंटाईन रिटर्न गिफ्ट देऊ असे प्रत्युत्तर शिवसेनेचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.\n\nते म्हणाले, \"अमित शहा यांच्या पायगुणाने सत्तांतर होईल असं नारायण राणे म्हणाले. मात्र तुम्ही पहाताय उलट त्यांचेच नगरसेवक..."} {"inputs":"भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी\n\nउत्तर : गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे आणि केंद्रातही भाजपची सत्ता आहे. मग केंद्र सरकार आम्हाला मार्गदर्शन करत असेल तर त्यात गैर काय आहे? \n\nप्रश्न2:गुजरातमध्ये 'विकास वेडा झालाय' यासारखी मोहीम सोशल मीडियावर चालवली गेली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ? \n\nउत्तर : असे सोशल ट्रेंड्स काँग्रेसनेच सुरू केले. सोशल मीडियावर अशा पद्धतीने काँग्रेसची पेड आर्मी कांगावा करत आहे. आमच्याविरुद्धचं हे षड्यंत्र आहे.\n\nतरुण नेत्यांना गळाला लावून राहुल गांधी विजयी होतील का ? हा प्रश्नच आहे.\n\nरस्त्यावरच्या खड्ड्यांवरून सरकारवर टीका होते. रस्त्यावर खड्डे आहेत कारण आम्ही रस्ते बनवलेत. \n\nकाँग्रेसने रस्तेच बनवले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर खड्ड्यांवरून टीका होत नाही.\n\nप्रश्न3:राहुल गांधींनी गुजरातमधल्या बेरोजगारीचे आकडे दिले आहेत. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?\n\nउत्तर :राहुल गांधी चुकीची आकडेवारी देत आहेत. त्याला कोणताही आधार नाही. रोजगारामध्ये गुजरात गेल्या 14 वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. 72 हजार जणांना आम्ही नोकऱ्या दिल्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या आहेत. \n\nजिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर आणि हार्दिक पटेल\n\nप्रश्न4:भाजपला पाटीदार समाजातून एवढा विरोध का होत आहे ?\n\nउत्तर : पाटीदार समाज अजिबात भाजपच्या विरोधात नाही. त्यांच्या चारही मागण्या ऐकून घेतल्या गेल्या आहेत. आम्ही 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ शकत नाही. \n\nप्रश्न 5:जर पाटीदार भाजपच्या सोबत आहेत तर मग हार्दिक पटेलच्या सभांना एवढी गर्दी का होते ?\n\nउत्तर : हे पाटीदार समाजाचे लोक नाहीत. या खरंतर काँग्रेसच्या सभा आहेत. स्टेजवर काँग्रेसचे प्रतिनिधी बघायला मिळतात आणि एखाद्याने जरी मोठमोठ्या सभा घेतल्या तरी तो निवडणुका जिंकेल, असा याचा अर्थ होत नाही. \n\nगुजरातची निवडणूक अमित शहांसाठी प्रतिष्ठेची आहे.\n\nप्रश्न 6:तुम्ही विद्यार्थ्यांच्या राजकीय चळवळीतून आला आहात. तुम्हाला हार्दिक, जिग्नेश आणि अल्पेशच्या राजकारणात सक्रिय होण्याबदद्ल काय वाटतं ?\n\nउत्तर : हे अजिबात चांगलं नाही. आम्ही नीतिमत्ता असलेलं राजकारण केलं आणि अजूनही करत आहोत. \n\nमतदारांना जातीच्या आधारावर एकत्र आणणं हे काही चांगल्या राजकारणाचं उदाहरण नाही. आणि हे सगळे जण काँग्रेसचे बाहुले आहेत. \n\nजातीच्या आधारावर लोकांना विभागून ते देशालाच दुबळं बनवत आहेत. असे नेते नागरिकांची फसवणूक करत असतात. \n\nहे तिघेजण त्यांना निवडणूक जिंकून देतील हा काँग्रेसचा भ्रम आहे.\n\nप्रश्न 7:तुम्ही दलितांशी संवाद का साधत नाही ?\n\nउत्तर : जिग्नेश खरंच दलितांचं प्रतिनिधित्व करतो का? उनाच्या घटनेला सहा महिने उलटून गेले. किती दलितांनी याविरोधात निदर्शनं केली? \n\nया घटनेनंतरही भाजपने निवडणुका जिंकल्या. समधियाळामध्येही आम्ही निवडणूक जिंकली आहे. \n\nभाजपात जाण्यापेक्षा आमहत्या करीन : जिग्नेश मेवाणी\n\nदलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी दलितांच्या जमिनीच्या हक्कांसाठी आंदोलन केलं.\n\nगुजरातमधले दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी दलितांसाठी केलेलं आंदोलन यशस्वी झालं. तरीही ते गुजरात सरकारवर नाराज आहेत. त्यांच्यासोबत साबरमती नदीच्या काठावर केलेल्या 'फेसबुक लाइव्ह' मधला हा काही भाग. \n\nप्रश्न : तुम्ही कोणत्या पक्षात जाणार आहात की नाही?\n\nउत्तर : मी कोणत्याही पक्षाशी स्वत:ला जोडू इच्छित नाही. मला भाजपचं सरकार उलथवून लावायचं आहे.\n\nप्रश्न : तुम्ही संघ आणि भाजपला का विरोध करता?\n\nउत्तर : संघ आणि भाजप फॅसिस्ट प्रवृत्तीचे आहेत. ते हिटलर आणि मुसोलिनीला आपला प्रेरणास्रोत मानतात. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, शंतनू..."} {"inputs":"भाजपच्या आरोपांना शिवसेनेने आज सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात 'एका नौटंक्यासाठी रडणे, ऊर बडवणे बंद करा!\", म्हणत उत्तर दिलं आहे.\n\nत्यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करून अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागल्याचा पलटवार केला आहे. \n\nअर्णब गोस्वामी यांना अटक होताच बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यंमत्री आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी याची तुलना आणीबाणीशी केली होती.\n\n1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यम स्वातंत्र्यावरही गदा आणली होती. तसाच हा प्रकार असल्याचं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं होतं. \n\nत्यावर आज (गुरुवार, 5 नोव्हेंबर) सामनामध्ये अग्रलेख लिहून शिवसेनेनं उत्तर दिलं आहे. या अग्रलेखात म्हटलं आहे, \"सीतेवर आरोप होताच श्रीरामानेही सीतेवर अग्नीपरीक्षेची वेळ आणली. ते तर रामराज्य होतं. सीतेची अग्नीपरीक्षा म्हणजे आजच्या बेगडी रामभक्तांना आणीबाणी किंवा श्रीरमाची हुकूमशाही वाटली काय?\"\n\n\"एका निरपराध माणसाची आत्महत्या त्यांच्या वृद्ध आईसह झाली. त्यांची पत्नी न... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यायासाठी आक्रोश करत आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केलं. यात चौथा स्तंभ कोसळला सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखढू पाहत आहेत. एका नौटंक्यासाठी रडणे, ऊर बडवणे बंद करा! तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील.\"\n\nगोस्वामी यांना एका आत्महत्या प्रकरणात अटक झाली आहे, सरकारविरोधात बोलल्यामुळे नाही, असं म्हणत याचा राजकारणाशी किंवा पत्रकारितेशी संबंध नाही, असं अग्रलेखात म्हटलं आहे. \n\nसामनात म्हटलं आहे, \"आपल्या पतीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करावी, असा अर्ज (अन्वय) नाईक यांच्या पत्नीने पोलीस आणि न्यायालयासमोर केल्यावर कायद्याने जे व्हायचे तेच झालं. पोलिसांनी गोस्वामी यांना ताब्यात घेतलं. आता चौकशीत काय ते सत्य बाहेर येईल. यात 'आणीबाणी' आली, काळा दिवस उजाडला, पत्रकारितेवर हल्ला झाला, असे काय आहे?\"\n\nअर्णब गोस्वामी आणि त्यांची वृत्तवाहिनी कोणत्या प्रकारची पत्रकारिता करते आणि त्यांना कुणाची फूस आहे, हे जगजाहीर असल्याचं म्हणत अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला. सोप्या भाषेत ज्यास सुपारी पत्रकारिता म्हणावे तोच प्रकार आहे, असंही त्यात म्हटलं आहे. \n\nसामनाने लिहिलं आहे, \"गुजरातमध्येही सरकारविरोधी लिहिणाऱ्या संपादकांना अटका झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात पत्रकारांचे मुडदे पाडले गेले. तेव्हा कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही? महाराष्ट्रातल्या भाजपवाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत.\"\n\n\"पण, भाजपवाल्यांना सवतीचं पोर मांडीवर खेळवण्यात अलिकडे मौज वाटू लागली आहे. मराठी माणूस मेला तरी चालेल पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे त्यांचे धोरण स्पष्ट आहे\", असं लिहित त्यांनी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांवर ताशेरे ओढले आहेत. \n\nतर \"आणीबाणीचा काळ ज्यांनी अनुभवला आहे त्यातले एक लालकृष्ण आडवाणी हयात आहेत आणि आणीबाणी काय होती हे सध्याच्या नवशिक्यांनी त्यांच्याकडून समजून घेतले पाहिजे,\" म्हणत भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. \n\nदरम्यान, सामनाच्या अग्रलेखाला भाजप आमदार आशिष शेलार यांनी तुमच्या अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागल्याचं म्हणजे पलटवार केला. \n\nआपल्या ट्वीटमध्ये त्यांनी पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीचा मुद्दा काढत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर बोचरी टीका केली आहे. \n\nयासंबंधी दोन..."} {"inputs":"भाजपच्या या यशामागची नेमकी कारणं आहेत तरी काय? \n\n1. मोदींचा करिश्मा\n\n\"पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा हा त्यांच्या घोडदौडीसाठी कारणीभूत आहे. मोदींनी ही निवडणूक 'मोदी विरुद्ध इतर सगळे' अशी केली होती. त्यांच्यासमोर विरोधी पक्ष निष्प्रभ ठरला आहे,\" असं ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सांगतात. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\n2. मोदींचं आव्हान न ओळखण्याची चूक \n\nकेसरींनी सांगितलं, की पंतप्रधान मोदींची भाषा, त्यांची स्ट्रॅटेजी आणि त्यांचं आव्हान नेमकं कसं आहे, हे ओळखण्यात विरोधी पक्ष कमी पडला. \"मोदींचं प्रचाराचं तंत्र, त्याचं नियोजन कसं आहे, हे ओळखून या रणनीतीला काटशाह देऊ शकेल अशी रणनीती विरोधी पक्षाला आखता आली नाही.\n\n\"उलट भाजपनेच विरोधकांची रणनीती ओळखून त्यांच्याविरोधात जोरात प्रचार केला. 'चौकीदार चोर है' या घोषणेचा मोदींनाच अधिक फायदा झाला, असं केसरी म्हणाले.\n\n3. पश्चिम बंगालमध्ये मिळालेला प्रतिसाद \n\n\"गेल्या निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात 72 जागा मिळाल्या होत्या. यावेळी उत्तर प्रदेशात एवढ्या जागा मिळू शकणार नाहीतच, हे हेरून भाजपनं ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आपली शक्ती वाढवण्यास सुरुवात केली.\n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"\"ममता बॅनर्जी या अल्पसंख्यांकांचं लांगूलचालन करत आहेत हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात भाजप यशस्वी ठरलं. ओडिशामध्ये मिळत असलेला प्रतिसाद हा काही त्यांना एका रात्रीत मिळाला नाही. त्यासाठी ते कित्येक दिवसांपासून झटत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना काही फायदा झाला नाही,\" असं केसरी यांनी सांगितलं. \n\n4. राहुल गांधी लोकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत \n\nराहुल गांधी यांची रणनीती अनेक स्तरांवर फ्लॉप झाली, असं मत ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, \"राहुल गांधी यांनी ज्या योजना सांगितल्या किंवा या सरकारविरोधात त्यांनी रान उठवण्याचा प्रयत्न केला, ते मुद्दे लोकापर्यंत पोहोचलेच नाहीत, असं दिसतंय.\n\n\"मोदींविरुद्ध कोण, असा प्रचार भाजपनं केला. त्यांच्याविरोधात आपण एक सशक्त पर्याय आहोत, हे दाखवण्यास राहुल गांधी कमी पडले. काँग्रेस प्रचारात कमी पडलं हे देखील एक कारण असू शकतं. न्याय योजना नेमकी काय आहे, हे देखील लोकांपर्यंत पोहचलं नाही.\"\n\n5. सुरक्षा विषयक मुद्द्यांना महत्त्व \n\nसुरक्षा विषयक मुद्द्यांना या निवडणुकीत महत्त्व आल्याचं दिसलं. या गोष्टीचा परिणाम मतदारांवर झाला का, असं विचारलं असता संरक्षणतज्ज्ञ नितीन गोखलेंनी सांगितलं, की \"सुरक्षा हा जिव्हाळ्याचा मुद्दा असतो. समाजातील सर्वच स्तरातील लोक सुरक्षाविषयक मुद्द्यांमध्ये उत्सुक असतात. नरेंद्र मोदींच्या रूपाने देशाला एक भक्कम नेतृत्व मिळेल आणि ते देशाच्या सुरक्षाविषयीचे निर्णय खंबीरपणे घेऊ शकतील असं लोकांना वाटलं. हीच गोष्ट लोकांनी मतदानातून सांगितली.\"\n\n6. रफालमध्ये खरंच भ्रष्टाचार झाला का? \n\nरफालमध्ये भ्रष्टाचार झाला आणि तो पंतप्रधान मोदींनी स्वतः केला, असं म्हणत राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' अशी घोषणा दिली. प्रचाराच्या वेळी ते म्हणायचे 'चौकीदार...?' तर त्यांच्यासमोर बसलेली गर्दी म्हणायची, \"...चोर है!\".\n\nत्यांच्या या प्रचाराचा काहीच फायदा काँग्रेसला झाला नाही का, असं विचारल्यावर गोखले सांगतात, \"रफालमध्ये नेमका काय भ्रष्टाचार झाला, हे राहुल गांधी सांगूच शकले नाहीत. त्यामुळे लोकांनी त्यांच्या या घोषणेकडे दुर्लक्ष केलं.\" \n\n7. राजस्थान, झारखंड आणि मध्य प्रदेशात विधानसभा गमावूनही भाजपची सरशी \n\nविधानसभा निवडणुकीमध्ये भाजप राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यात पराभव झाला. या तिन्ही राज्यातल्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना पाच-सहा महिने..."} {"inputs":"भाजपने तिथले दोन मित्रपक्ष जनता दल युनायटेड (JDU) आणि लोकजनशक्ती पक्षाला (LJP) सोबत ठेवण्यासाठी अप्रत्यक्षरित्या तडजोड केली आहे. \n\nनीतीश कुमार त्यांच्या पक्षासाठी (JDU) 17 जागा आणि रामविलास पासवान त्यांच्या लोकजनशक्ती पक्षासाठी 6 जागा पटकावण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे भाजपला त्यांच्या जिंकलेल्या 5 जागांवर पाणी सोडावं लागलं आहे. \n\nगेल्या विधानसभा निवडणुकीत बिहारच्या लोकसभा निवडणुकीत 40 जागांपैकी फक्त 2 जागांवर JDU, 7 जागांवर लोकजनशक्ती पार्टी आणि 22 जागांवर भाजपला विजय मिळाला होता. \n\nअशात 22 पैकी 17 जागांवर निवडणूक लढवण्याची वेळ भाजपवर आली आहे त्यामुळे ते अगतिक झाले आहेत. त्यातच जागावाटपाच्या या संघर्षात NDA चे जुने मित्रपक्ष उपेंद्र कुशवाहा यांनीही युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा भाजपसाठी मोठा धक्का होता. \n\nहे सर्व होत असतानाच रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांनी बंडखोरी करायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की लोकसभेच्या 6 जागांसाठीचा दावा आणि रामविलास पासवान यांच्यासाठी राज्यसभेची एक जागा निश्चित झाली. \n\nराष्ट्रीय लोक समता पार्टीच्या उपेंद्र कुशवाहा यांचा दब... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ावही कामास आला नाही. मात्र रामविलास पासवान यांचा दबाव चांगलाच कामात आला. \n\nचिराग पासवानांचं दबावतंत्र\n\nउपेंद्र कुशवाहा यांच्यावर नितीश कुमार यांचा थोडा राग होता. मात्र तितका राग रामविलास पासवान यांच्यासाठी नव्हता. \n\nदुसऱ्या बाजूला दलितांचं समर्थनही भाजपा गमावू इच्छित नाही. \n\nबिहारमध्ये जी युती आकारला येत आहे त्यामुळे लोकजनशक्ती पार्टीला धाकधूक आहे. मात्र भाजप-जदयू पासून वेगळी चूल मांडत आरजेडी- काँग्रेस या युतीतही एक चांगलं स्थान प्रस्थापित करण्याची शक्यताही त्यांना वाटत नसावी. \n\nराजकीय वातावरणाचं चांगलं ज्ञान असणारे रामविलास पासवान सध्या द्विधा मनस्थितीत आहेत. युवा आणि शेतकऱ्यांसाठी काहीही ठोस पावलं या सरकारने उचलली नाहीत असं वक्तव्य लोकजनशक्ती पक्षाच्या नेत्यांनी केलं होतं. तसंच जागेची विभागणी योग्य पद्धतीने झाली नाही तर दुसरा मार्ग अवलंबण्याची धमकीही या नेत्यांनी भाजपला दिली होती. \n\nत्यात चिराग पासवान यांची आक्रमक भाषा बघून भाजपचा नाइलाज झाल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.\n\nकाही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत दहापेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत अशी शक्यता वाटू लागली तेव्हा JDU ने भाजपला आपले रंग दाखवायला सुरुवात केली.\n\nनितीश कुमारांनी अशी हवा निर्माण केली की अमित शाह यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीत बरोबरीचा भागीदार असल्याचं घोषित केलं. \n\nथोडं आणखी खोलात शिरायचं झालं तर RJD- काँग्रेसच्या युतीची शक्यता लक्षात आल्यामुळेच अमित शाह यांनी JDU ला लोकसभा निवडणुकीत बरोबरीचा भागीदार असल्याचं घोषित केलं. \n\nअमित शहांची रणनिती \n\nजेडीयूसाठी 17 जागांचा त्याग करण्यामागे भाजप अध्यक्ष यांच्या रणनीतीत दोन बाबी स्पष्टपणे समोर येतात. \n\nपहिली अशी की NDA मध्ये JDU सारख्या शक्तिशाली पक्षाला आपल्याबरोबर ठेवणं किंवा नितीशकुमार यांना विरोधी गटात जाऊ न देणं. \n\nदुसरी गोष्ट अशी की बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याशी निगडीत बहुआयामी पक्षांना एकत्र घेतलं तर यादव-मुस्लिम गटाचं वर्चस्व असलेल्या महागठबंधनचा सामना करणं शक्य होईल असं भाजपला वाटलं. \n\nअशा प्रकारे पासवान समाजाचा पाठिंबा गमावण्याच्या भीतीमुळे भाजपला लोकजनशक्ती पक्षाचीही मागणी मान्य करावी लागली. \n\nतीन राज्यात झालेल्या पराभवानंतर लोकजनशक्ती पक्षाकडून भाजपवर दबाव वाढत गेला. बदललेल्या परिस्थितीत भाजपाने जास्त वर्चस्व दाखवलं असतं तर परिस्थिती आणखी बिकट झाली असती. \n\nम्हणूनच ही रणनीती भाजपकडून..."} {"inputs":"भाजपला 109 ते 142 जागा मिळून तो सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर येईल, असं सांगण्यात येत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजप आपलं सरकार स्वबळावर स्थापन करू शकतील की त्यांना मित्रपक्षांची गरज भासेल?\n\nदुसऱ्या शब्दांत विचारायचं झालं तर सत्ता महायुतीची येईल की फक्त भाजप एकहाती सत्तेवर आपला दावा करेल? \n\nसोमवारी संध्याकाळी आलेल्या एक्झिट पोल्सनंतर बीबीसी मराठीने राही भिडे, सचिन परब,संजय जोग आणि किरण तारे या राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांबरोबर संवाद साधला. \n\nतेव्हा बोलताना ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात, \"मोदी लाट असूनही मागच्या वेळी भाजपला स्वबळाचा आकडा गाठता आला नव्हता. तसंच चित्र यावेळीसुद्धा दिसेल.\"\n\nत्या सांगतात, \"भाजपने 2014ला स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. पण काही आमदार कमी पडल्यामुळे नंतर त्यांना सेनेची मदत घ्यावी लागली. पण उशिरा सत्तेत सहभागी झालेल्या सेनेचा सत्तेतला वाटा दुय्यम होता. या वर्षीसुद्धा अशाच प्रकारे दुय्यम मंत्रिपदावर शिवसेनेची बोळवण करण्यात येऊ शकते.\"\n\nसेनेला युतीची जास्त गरज?\n\nशिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणं, ही खरी कुणाची गरज होती, असं विचारलं अस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ता ज्येष्ठ पत्रकार संजय जोग सांगतात, \"2014च्या आणि आताच्या निवडणुकीची तुलना होऊ शकत नाहीत. त्यावेळी दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. आता दोघेही एकत्र आले आहेत.\" \n\nभाजपपेक्षा शिवसेनेला युतीची अधिक गरज होती, असं जोग यांना वाटतं. भाजपने जो राष्ट्रवादाचा मुद्दा लावून धरला त्याचा फायदा त्यांना युती करतानाही झाल्याचं निरीक्षण त्यांनी मांडलं. \n\n\"भाजपने राष्ट्रवादाचा मुद्दा जाणीवपूर्वक तयार केला. भाजपने तयार केलेल्या स्क्रिप्टचा भाग होऊन शिवसेना त्यांच्यामागे गेली. हे करत असतानाही शिवसेनेने बचावात्मक पवित्रा घेतला होता. लहान भावाची भूमिका त्यांनी स्वीकारली. सेनेकडे दुसरा पर्यायच नव्हता. हेच चित्र निकालानंतर दिसू शकतं,\" असं जोग सांगतात. \n\nएक्झिट पोलमध्ये शिवसेनेला भरपूर जागा दिसत असल्या तरी या जागांपर्यंत शिवसेना मजल मारू शकत नाही, असा अंदाज राजकीय विश्लेषक आणि पत्रकार सचिन परब यांनी व्यक्त केला.\n\n\"आताची आकडेवारी शिवसेनेच्या फायद्याची आहे. शिवसेना काही तोट्यात गेलेली नाही. पण प्रत्यक्षात शिवसेना या आकड्यांपर्यंत पोचेल का? असं वाटत नाही. कारण भाजप आणि शिवसेनेच्या आपसातल्या भांडणातच 40 जागा अडकल्या आहेत. याचा निकालावर किती परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे,\" असं परब यांना वाटतं. \n\nनिवडून येणाऱ्या जागा भाजपकडे \n\nज्येष्ठ पत्रकार किरण तारे यांच्या मते एक्झिट पोलच्या अंदाजातून लोकसभा निकालाचं प्रतिबिंब दिसत आहे. ते सांगतात, \"लोकसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपा-सेना ही निवडणूक जिंकेल असा अंदाज होता. तोच आता रिफ्लेक्ट होताना दिसतोय. भाजपनं जागा वाटप केलं तेव्हा खात्रीपूर्वक निवडून येतील अशा जागा आपल्याकडे ठेवल्यात. \n\n\"मुंबईमध्ये पण बघितलं तर भाजपकडे सेनेपेक्षा जास्त जागा आहेत. नागपूर, पुण्यात सेना कुठेही नाही. जिथे आपण निवडून येऊ शकतो अशी खात्री आहे अशा जागा भाजपकडेच आहेत,\" असं तारे सांगतात. \n\nफक्त आदित्य ठाकरेंनाउपमुख्यमंत्रिपद?\n\nराही भिडे पुढे सांगतात, \"भाजप सत्ता स्थापनेच्या आकड्याजवळ स्वबळावर पोहोचला तर ते सेनेला सहभागी करून घेण्याबाबत शंका आहे. किंवा अशा वेळी सेनेचा पाठिंबा जरी घेतला तरी त्यांना दुय्यम मंत्रिपदं दिली जातील. आदित्य ठाकरेंना राजकारणात पुढे आणण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा आहे.\"\n\n\"त्यांना मुख्यमंत्री बनवण्याची भाषा शिवसेना सातत्याने वापरते. त्यामुळे त्यांना फक्त उपमुख्यमंत्रिपद देऊन शिवसेनेला कमी..."} {"inputs":"भाजपाने बारामती मतदारसंघातून कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे या मातब्बर उमेदवाराच्या विरोधात त्या रिंगणात उतरल्या आहेत. दोन्ही माहेरवाशिणी मधली ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे. \n\nसुप्रिया सुळे यांची ही तिसरी लोकसभा निवडणूक आहे. याआधी सलग दहा वर्षं त्या खासदार आहेत. \n\n२०१४ मध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले होते. पण त्यांनी कपबशी चिन्हावर निवडणूक लढविली होती. यंदा कांचन कुल या युतीच्या उमेदवार (भाजपाच्या) उमेदवार आहेत. कुल कुटुंबीयांचा दौंड, भोर, इंदापूर तालुक्यात प्रभाव आहे. \n\nतर पुरंदरमध्ये शिवसेना प्रभावी असून भाजपाचे भीमराव तापकीर खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे यापूर्वी दिल्या गेलेल्या उमेदवारांपेक्षा कांचन कुल या भाजपाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना आव्हान देऊ शकतात. \n\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून कुल कुटुंबीय २००९ पासून दुरावलं. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राहुल कुल यांच्याविरोधात काम केल्याने पराभव पत्करावा लागल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्याची नाराजी होती. त्यामुळे २०१४ मध्ये राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. \n\n\"राहुल कुल यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. यंदा राष्ट्रीय पातळीच्या नेत्याची सभा झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली टक्कर भाजपा देईल\", असं मत दौंड तालुक्यातील स्थानिक पत्रकार नरेंद्र जगताप यांनी दिली. \n\nकुल कुटुंबीयांवर भाजपाने दाखविलेल्या विश्वासाला साजेसे काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कांचन कुल म्हणाल्या. \"याआधी प्रचारात सहभागी झाले असल्यानं आता दडपण नाहीए. तसंच राहुल कुल आणि कुटुंबीयांचा जनसंपर्क आणि पूर्वी केलेले काम याच्या आधारावर ही निवडणूक लढवणार आहे\" असं कांचन कुल यांनी स्पष्ट केलंय. \n\nदोघीही माहेरवाशिणी निवडणूक रिंगणात असण्यावर सुप्रिया सुळे यांनी, ही 'भावनिक लढाई नसून प्रोफेशनल लढाई असल्याचं' म्हटलं. आम्ही २२ लाख लोकांचे प्रतिनिधी म्हणून दिल्लीला निवडून जातो. आम्ही या मातीत जन्म घेणं आमचं भाग्य आहे\" असं खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. \n\nसुप्रिया सुळे यांनी मागील पाच वर्षांमध्ये लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सायकलवाटपाच्या उपक्रमातून, तसेच ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबीर, महिलांचे विविध कार्यक्रम यातून त्या सतत लोकसभा मतदारसंघात राहिल्या. संसदेत अतिशय अभ्यासू भाषणातून त्यांनी उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार दोनवेळा पटकावला आहे. २०१४ च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पुरंदर, खडकवासला मतदारसंघात फटका बसला होता. यंदा सुळेंच्या समोर अंतर्गत गटतट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग ही आव्हाने असल्याचं नरेंद्र जगताप म्हणाले. \n\nमहादेव जानकर यांनी देखील बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण २०१४ च्या निवडणुकीनंतर कोणतंही विकासकाम, जनसंपर्क नसल्याने मतदार नाराज असल्याच नरेंद्र जगताप म्हणाले . \n\nकांचन कुल आणि कुटुंबीय :\n\nकांचन कुल या कुल कुटुंबीयांच्या सून असून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावातील आहेत. त्यांचं शिक्षण बी ए हिंदी , शारदानगर महाविद्यालयातून झालेलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या त्या नातेवाईक आहेत. \n\nकुल कुटुंबीय १९६२ पासून राजकारणात आहे. कांचन कुल यांचे सासरे सुभाष कुल हे १९९० ते २००१ दरम्यान आमदार होते त्यांच्या..."} {"inputs":"भारत आणि जम्मू आणि काश्मीरचा ध्वज\n\nजम्मू काश्मीरची परिस्थिती भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत वेगळी आहे. जम्मू काश्मीर हे देशातील एकमेव राज्य आहे. तसेच जम्मू काश्मीरला वेगळी राज्यघटनाही आहे. जम्मू काश्मीर हे देशातील एकमेव मुस्लीम बहुल राज्य आहे. या राज्याला स्वायत्तता मिळालेली आहे. ही स्वायत्तता नेहमीच वादाचा विषय राहिली आहे. \n\nकाश्मीरच्या ध्वजाचा मुद्दा उच्च न्यायालयात \n\nभारतीय राष्ट्रध्वजासोबतच जम्मू आणि काश्मीरचा ध्वज राज्यात समकक्ष समजला जातो. 2015मध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि माजी पोलीस अधिकारी फारूख खान यांनी याबाबत एक याचिका केली होती. पण गेल्या काही वर्षांपासून उच्च न्यायालयात ही याचिका प्रलंबित आहे. सध्या फारूख खान लक्षद्वीपचे प्रशासक आहेत. \n\nजम्मू काश्मीरमधील तत्कालीन मुफ्ती मोहम्मद सरकारने सर्व सरकारी इमारती आणि वाहनांवर राज्याचा झेंडा फडकवण्यात यावा, असे आदेश दिले होते. या आदेशाला फारूख खान यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. \n\nसरकारने हा आदेश तेव्हाच दिला होता जेव्हा अब्दुल कय्यूम खान नावाच्या एका व्यक्तीनं या झेंड्यासंदर्भात एक याचिका दाखल केली होती. राज्यात भार... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तीय जनता पक्ष आणि पीडीपीचं सरकार स्थापन झाल्यावर दोन्ही पक्ष पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. त्यामुळे सरकारने रात्रीतून हे सर्क्युलर वेबसाइटवरून काढलं होतं. \n\nजम्मू काश्मीरच्या ध्वजाचा इतिहास \n\nजम्मू आणि काश्मीरच्या झेंड्यामध्ये लाल रंग आहे. या झेंड्यात तीन रेषा आणि नांगर आहे. जम्मू, काश्मीर आणि लदाख या तीन भागांचं हे प्रतीक आहे. हा झेंडा 1931पासून जम्मू आणि काश्मीरचे प्रतिनिधित्व करतो. \n\n13 जुलै 1931 रोजी डोगरा सरकारने एका रॅलीवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये 21 लोक ठार झाले होते. असं म्हटलं जातं की या रॅलीतील एका जखमी व्यक्तीनं आपला रक्ताने माखलेला शर्ट काढला आणि झेंड्यासारखा फडकवला. 11 जुलै 1939 रोजी नॅशनल काँफरन्सची एक बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी लाल झेंडा वापरला होता. तेव्हापासून हा झेंडा ते प्रत्येक बैठकीवेळी वापरला जाऊ लागला. \n\n7 जून 1952 रोजी जम्मू आणि काश्मीर राज्यघटना सभेनी एक प्रस्ताव मंजूर करत या झेंड्याला अधिकृत झेंडा बनवलं. असं म्हटलं जातं 1947 ते 1952 या काळात हा जम्मू काश्मीरमध्ये हा झेंडा राष्ट्रीय ध्वज मानला जात असे. \n\nनॅशनल काँफरन्सचं एक ध्येयगीतही होतं. पार्टीचे सदस्य मौलाना मोहम्मद सईद मसुदी यांनी ते लिहिलं होतं. पण हे गीत राज्याचं अधिकृत गीत बनलं नाही. 2001मध्ये जेव्हा अब्दुल्ला हे पक्षाचे अध्यक्ष बनले तेव्हा त्यावेळी हे गीत वाजवण्यात आलं होतं. \n\nनेहरू आणि अब्दुल्ला यांच्यात करार\n\nभारताचे पंतप्रधान जवाहर लाल नेहरू आणि त्यावेळचे जम्मू काश्मीरचे पंतप्रधान शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्यात 1952मध्ये एक करार झाला होता. त्यानुसार तिरंग्याला राष्ट्रध्वज आणि जम्मू काश्मीरच्या राज्याला राज्याचा ध्वज म्हणून मान्यता देण्यात आली. दोन्ही झेंडे सोबत फडकवले जातील असं त्यावेळी म्हटलं गेलं होतं. \n\nराज्यात दोन्ही झेंड्यांना समान दर्जा राहील, केंद्रीय झेंड्याला संपूर्ण देशात जो दर्जा आहे तोच दर्जा राज्यात राहील असं या कराराच्या चौथ्या कलमात म्हटलं आहे. राज्याच्या झेंड्याला स्वतंत्रता संग्रामाच्या काळातील संदर्भ असल्यामुळे हा झेंडा राज्यात कायम राहील असं करारात लिहिलं आहे. जेव्हा जम्मू आणि काश्मीरची वेगळी राज्यघटना लिहिली गेली, तेव्हा या झेंड्याला मान्यता देण्यात आली. \n\nया झेंड्याचं डिजाईन मोहन रैना नावाच्या व्यक्तीनं केलं आहे. 1931मध्ये झालेला संघर्ष, शेतकऱ्यांचा संघर्ष आणि तीन भागांचं..."} {"inputs":"भारत दौरा आटोपून आता श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं. \n\nमाईक पॉम्पिओ यांच्या या विधानाची कोलंबो येथील चिनी उच्चायुक्तालयाने गंभीर दखल घेतली. त्यांनी याचा निषेध नोंदवत आपली प्रतिक्रिया लेखी स्वरुपात कळवली आहे. \n\nश्रीलंका आणि चीनचे एकमेकांसोबतचे संबंध कायम राखण्यासाठी आपण स्वतः सक्षम आहोत. तिसऱ्या कोणत्याही देशाने याबाबत सल्ला देण्याची गरज नाही, असं चिनी दूतावासाने म्हटलं आहे.\n\nदौरा आदरयुक्त आणि लाभदायक असला पाहिजे. समस्या वाढवण्यासाठी दौरा केला जाऊ नये, असंही चीनने म्हटलं.\n\nपॉम्पिओ यांनी भारत दौऱ्यावरसुद्धा चीनबाबत काही वक्तव्यं केली होती. चीनसोबतच्या सीमावादादरम्यान भारताने स्वतःला एकटं समजू नये, अमेरिका त्यांच्यासोबत उभा आहे, असं पॉम्पिओ म्हणाले होते. यावेळीसुद्धा चीनचा रोख होता.\n\nदरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनीही ट्वीट करून याबाबत स्पष्टीकरण दिलं. \"श्रीलंका नेहमीच परराष्ट्र धोरणात तटस्थ भूमिका घेतो. आम्ही शक्तिशाली देशांच्या भांडणात पडणार नाही,\" असं त्यांनी म्हटलं. यावेळी, राजपक्षे यांनी ट्विटरवर पॉम्पिओ यांना टॅगही केलं.\n\nमाईक पॉम्पिओ आणि अमे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांच्या 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत दौऱ्याबाबतसुद्धा चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. \n\nअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री सतत खोटी वक्तव्यं करत आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधांबाबतच्या नियमांचं ते उल्लंघन करत आहेत, असंही चीनने बुधवारी (28 ऑक्टोबर) म्हटलं होतं. \n\nभारताविरुद्धचा सीमावाद द्विपक्षीय मुद्दा आहे. तिसऱ्या कोणत्याही पक्षाच्या हस्तक्षेपाला याठिकाणी जागा नाही, असं चीनने म्हटलं. \n\nपॉम्पिओ यांचा दौरा आणि त्यांच्या टीकेवरून चीनकडून दोन वेळा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. भारतातील चिनी दूतावास आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडूनसुद्धा याबाबत प्रतिक्रिया आली. \n\n मंगळवारी (27 ऑक्टोबर) पॉम्पिओ आणि मार्क एस्पर यांच्यात मंत्रीस्तरीय चर्चा झाली. \n\nभारताकडून या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाख सिंह सहभागी झाले होते.\n\nसार्वभौमता आणि स्वातंत्र्य यांच्यावर हल्ला झाल्यास अमेरिका भारतीय जनतेसोबत उभा राहील, असं पॉम्पिओ यांनी बैठकीत म्हटलं होतं. \n\nपॉम्पिओ यांनी यावेळी चीनच्या कम्युनिस्ट सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं,\"चीनला लोकशाही, कायदा, पारदर्शकता, स्वातंत्र्य आणि भू-राजकीय स्थैर्य यांच्याशी काहीच देणं-घेणं नाही.\"\n\nचीन विरुद्ध अमेरिका \n\nअमेरिका पुन्हा शीत युद्धाची मानसिकता निर्माण करत असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. \n\nअमेरिकेने भारत-चीन सीमावादात स्वतःला अडकवून घेऊ नये, असं चीनने म्हटलं. \n\n\"सीमावाद हा भारत आणि चीनमधला मुद्दा आहे, हे मी स्पष्ट करतो. यामध्ये तिसऱ्या कोणत्याही पक्षासाठी जागा नाही. सध्या सीमेवरील परिस्थिती स्थिर आहे. दोन्ही पक्ष चर्चेतून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत,\" असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांनी म्हटलं.\n\nतर अमेरिका दोन वेगवेगळ्या समुहांना एकमेकांशी भिडवण्याच्या प्रयत्नात आहे, अशी प्रतिक्रिया भारतातील चिनी दूतावासानेही दिली होती. \n\nचीनने म्हटलं, \"चीन द्विपक्षीय संबंधांमध्ये स्थैर्य, शांतता आणि विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाण्याचं समर्थन करतो. भारताविरुद्धचा सीमावाद द्विपक्षीय आहे. दोन्ही देश राजकीय आणि लष्करी पातळीवर बातचीत करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत आणि चीन या दोन्ही देशांकडे ही समस्या सोडवण्यासाठीचा विवेक आहे. हे प्रकरण सोडवण्यासाठी कोण्या तिसऱ्याची गरज..."} {"inputs":"भारत-चीन संबंध ताणले गेले होते.\n\nसीमेवरचा ताण कमी करण्याच्या दिशेने दोन्ही देश काम करत असल्याचं चीनने म्हटलंय. पण आपल्या सैन्याने माघार घेतलीय की नाही, याविषयी चीनने आपल्या वक्तव्यात स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाही. \n\nचीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चाओ लिजीआन यांना रॉयटर्स वृत्तसंस्थेने विचारलं, \"भारतीय मीडियातल्या बातम्यांनुसार ज्या गलवान खोऱ्यामध्ये दोन्ही देशांदरम्यान झटापट झाली होती होती, तिथून चीनने तंबू आणि उपकरणं हलवली आहेत. या वृत्ताला तुमचा दुजोरा आहे का?\"\n\nया प्रश्नावर उत्तर देताना चाओ लिजिआन यांनी म्हटलं, \"30 जूनला चीन आणि भारतीय लष्करादरम्यान कमांडर पातळीवरची तिसऱ्या टप्प्यातली चर्चा आयोजित करण्यात आली होती. कमांडर पातळीवरच्या आधीच्या दोन फेऱ्यांमध्ये ज्या गोष्टींवर एकमत झालं होतं त्याची अंमलबजावणी करण्याबाबत दोन्ही बाजूंची सहमती होती आणि सीमेवरचा ताण कमी करण्यासाठी आम्ही प्रभावी पावलं उचलली आहेत. भारतही असंच करेल आणि दोन्ही देशांदरम्यान ठरलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावलं उचलेल, लष्करी आणि राजकीय माध्यमांतून चीनच्या संपर्कात राहील आणि सीमेलगतच्या भा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"गांतला ताण कमी करण्यासाठी चीनसोबत काम करेल अशी आमची अपेक्षा आहे.\"\n\nसोमवारी (6 जुलै) उचलण्यात आलेली पावलं भारत आणि चीनदरम्यानचा LAC वरचा तणाव कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचं रॉयटर्सने म्हटलंय. पण लष्कराची सतर्कता, त्यांची सज्जता आणि लडाखच्या पर्वत रांगांमध्ये दीर्घ काळासाठी राहण्यासाठी करण्यात येणाऱ्या तयारीवर याचा फारसा परिणाम होणार नाही. \n\nपाच दशकांच्या शांततेनंतर गेल्या महिन्यात भारत - चीन सीमेवर रक्तपात झाला. गेल्या नऊ आठवड्यांमध्ये सीमेवर झालेल्या विविध घटनांमुळे दोन्ही देशांच्या लष्करांदरम्यान उच्च पातळीवर अविश्वास निर्माण झालाय. यानंतर लष्कराने नवीन आव्हानांसाठी सज्ज राहणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.\n\nया दोन्ही देशांदरम्यान कमांडर पातळीवर चर्चा झाल्यानंतर गलवान भागामध्ये दोन्ही देशांच्या सैन्याने मागे हटायला सुरुवात केली. पण असं असूनही 15 जूनला गलवान खोऱ्यात हिंसक झटापट झाली.\n\nचीनने गलवानमधून माघार घेतली का?\n\nगलवान खोऱ्यातल्या या हिंसाचाराच्या जखमा अजूनही ताज्या आहेत आणि त्या भरून यायला वेळ लागेल. दोन्ही देशांमधला हा ताण कमी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान भारत अतिशय सावधगिरी बाळगत असून प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत असल्याचं सांगितलं जातंय. याचाच अर्थ ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायला मोठा कालावधी लागू शकतो. \n\nतणाव कसा कमी होणार? \n\nया तणावग्रस्त भागामध्ये सुरुवातीची पावलं उचलायलाच दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, असं लष्करातल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा दाखला देत रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटलंय. यानंतरच लष्कराच्या कमांडर्सची बैठक होईल आणि पुढचं पाऊल उचलण्यात येईल. याचाच अर्थ इथे पुढचे काही आठवडे तरी इथे लष्कर तैनात असेल. \n\nशिवाय प्राथमिक पावलं उचलूनही LACजवळ चिनी सैन्य मोठ्या संख्येने उपस्थित असून ते कधीही उलट चाल करेल अशी काळजी भारतीय लष्कराला आहे. म्हणूनच भारतीय सैन्य आपल्यातर्फे कोणत्याही बाबतीत शिथीलता येऊ देणार नाही किंवा या भागातलं सैन्य कमी करण्याचा विचारही करणार नाही. \n\nसमोरची बाजू किती सैन्य वा शस्त्रात्रं कमी करतंय याचा अंदाज घेऊन मग लष्कर आणि मोठी हत्यारं हळुहळू हटवण्यात येतील. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यादरम्यान रविवारी चर्चा झाली होती. सैन्य मागे घेण्याची आणि सीमेवर शांतता स्थापित करण्यासाठी दोन्ही..."} {"inputs":"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण मध्यस्थी करावी असं आपल्याला सांगितल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतल्यावर म्हटलं होतं.\n\nभारताने यावर आक्षेप घेऊन या प्रकरणात पाकिस्तानशिवाय कोणाशीही चर्चा करणार नाही, हे आपलं स्पष्ट धोरण असल्याचं सांगितलं.\n\nत्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ट्रंप यांनी भारत आणि पाकिस्तान तयार असेल तर आपण मध्यस्थीसाठी तयार आहोत, असं उत्तर दिलं. \n\nभारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांच्याशी केलेल्या चर्चेतही काश्मीर मुद्द्यावर फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्येच चर्चा होऊ शकते, असं स्पष्ट केलं होतं. \n\nडोनाल्ड ट्रंप यांचे शब्द थोडे बदलले असले तरी त्यांची काश्मीर मुद्द्यावरील भूमिका कायम दिसून येते.\n\nकिंवा इम्रान यांच्या भेटीतल्या वक्तव्यानंतर अत्यंत कमी कालावधीत त्यांनी या विषयावर मत मांडलं असं म्हणता येईल. \n\nडोनाल्ड ट्रंप जे बोलायचं असतं ते बोलून टाकतात. ते राष्ट्राध्यक्ष झाल्यावर सत्य आणि असत्य यांच्यामधील अंतर कमी झालं आहे. फॅंटसी आणि वस्तुस्थिती आणि काल्पनिक गोष्टी य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ांच्यामधला फरक संपला आहे. \n\nट्रंप यांची इच्छा\n\nजगातील मोठ्या वादग्रस्त मुद्द्यांमधील युक्रेन आणि क्रायमियाला बाजूला केलं तर कोरिया द्वीपकल्पाचा प्रश्न, इस्रायल-पॅलेस्टाइन वाद आणि काश्मीर याच समस्या शिल्लक राहातात.\n\nट्रंप यांनी उत्तर कोरियाच्या नेत्यांसमवेत अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यांचे जावई जेरेड क्रुशनर पॅलेस्टाइनमध्ये शांतता यावी यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता उरतो तो फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेला काश्मीरचा मुद्दा.\n\nया प्रश्नातसुद्धा ते लक्ष घालत आहेत. मला तर ते शांततेच्या नोबेलसाठी प्रयत्न करत आहेत असं वाटतंय.\n\nऑक्टोबर 2017मध्ये अमेरिकेनं नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी जाहीर केली होती. त्यामध्ये भारताला विशेष महत्त्व दिलं होतं. यामध्ये भारताशी संबंध वाढवणे आणि इंडो-पॅसिफिक परिसरावर लक्ष देण्याचं नमूद करण्यात आलं होतं.\n\nअमेरिका आणि भारत यांची राजकीय भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे, असं ट्रंप प्रशासनानं यामध्ये वारंवार नमूद केलं आहे. पण या कागदपत्रांमध्ये भारताला जितकं महत्त्व दिलं आहे त्या पातळीचं गांभीर्य ट्रंप यांच्या गेल्या काही आठवड्यातील वक्तव्यांतून दिसत नाही.\n\nअशी स्थिती का तयार झाली?\n\nट्रंप पुन्हा एकदोनदा काश्मीर मुद्द्यावर काहीतरी बोलतील आणि भारत त्यांचं वक्तव्य पुन्हा नाकारेल असं दिसतं. 1948मध्येच भारतानं काश्मीर आपला अंतर्गत मुद्दा असून आपल्या अंतर्गत प्रकरणांमध्ये इतर देशांनी हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असं स्पष्ट केलं होतं. हे ट्रंप यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली असती तरी समजलं असतं.\n\nकाश्मीर प्रकरणी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्वीपक्षीय चर्चेतूनच तोडगा निघेल असं भारताचं मत आहे. तसंच काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय करण्याला भारताचा तीव्र विरोध आहे.\n\nकाश्मीरमुळे 1948, 1965 आणि 1999 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन युद्धं झाली परंतु त्यावर तोडगा निघाला नाही.\n\nव्यापारामुळे भारत आणि अमेरिका यांच्यामधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. भारताला व्यापारामध्ये दिलेला विशेष दर्जा ट्रंप प्रशासनानं काढून घेतल्यानंतर हा तणाव सुरू झाला. \n\nचीनचा संबंध काय?\n\nभारत आणि अमेरिका यांच्यामध्ये 150 ते 160 अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो. भारताकडून यामधील 100 अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो तर अमेरिका भारतासाठी 50 ते 60 अब्ज डॉलर्सची निर्यात करते.\n\nअमेरिकेकडून भारताचा ट्रेड बॅलन्स सकारात्मक राहातो..."} {"inputs":"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दावोस दौऱ्यावर जाणार म्हटल्यावर हे शहर चर्चेत आलं. या ठिकाणी 23 ते 26 जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक होणार आहे. \n\n1997नंतर पहिल्यांदाच एखादा भारतीय पंतप्रधान या ठिकाणी जात आहेत. आपण दावोसला का जात आहोत या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान मोदींनी असं दिलं, \"सर्वांना माहीत आहे की दावोस हे जगाच्या अर्थविषयक प्रश्नांची चर्चा करण्याचं सर्वांत मोठं व्यासपीठ बनलं आहे.\" \n\nका प्राप्त झालं आहे या शहराला इतकं महत्त्व? असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. पूर्ण जगाचं अर्थकारण प्रभावित करण्याची क्षमता या शहरात आहे. ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंतचे दिग्गज नेते या ठिकाणी येत आहेत. \n\nदावोसविषयी थोडक्यात \n\nप्राटिगाऊ जिल्ह्यात वासर नदीच्या काठावर, स्विस आल्प्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बूला या रांगांमध्ये हे शहर वसलं आहे. \n\nसमुद्रसपाटीपासून 5120 फूट उंचीवर हे शहर आहे. युरोपमधलं सर्वांत उंच शहर दावोसलाच समजलं जातं. \n\nदावोस खुर्द आणि बुद्रुक! \n\nजसं आपल्याकडं काही गावांचे खुर्द आणि बुद्रुक असे दोन भाग असतात तसे दावोसचेही दोन भाग आहेत. एका भागाचं नाव दावोस डॉर्फ आणि दुस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ऱ्या भागाचं नाव दावोस प्लाट्झ आहे. \n\nजगातील मोठे नेते आणि उद्योजक दरवर्षी या ठिकाणी एकत्र येतात आणि चर्चा करतात. या बैठकीला सर्वसामान्यांच्या भाषेत 'दावोस' म्हटलं जातं. \n\nया व्यतिरिक्त स्वित्झर्लंडमधला सर्वांत मोठं स्की रिसॉर्ट दावोसमध्येच आहे. दरवर्षी या ठिकाणी आईस हॉकी टुर्नामेंटचं आयोजन होतं. 'एचसी दावोस' स्थानिक हॉकी टीम दरवर्षी स्पेंगलर कपचं आयोजन करते. \n\nया कारणामुळं दावोस त्यांच्या देशात प्रसिद्ध होतं पण वर्ल्ड इकोनॉमिक फोरममुळं सर्व जगप्रसिद्ध झालं आहे. \n\nफोरमच्या वेबसाइटनुसार दरवर्षी जानेवारी महिन्यात या ठिकाणी जगभरातील अर्थतज्ज्ञ, सरकारचे प्रतिनिधी आणि उद्योजकांची बैठक होते. जागतिक स्तरावरील आर्थिक प्रश्नांची चर्चा इथं होते. \n\nइतिहास \n\nप्रोफेसर क्लॉज श्वॉब यांच्या पुढाकारानं एका स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्यात आली आणि दरवर्षी एक बैठक घेतली जाऊ लागली. या बैठकीला युरोपीयन मॅनेजमेंट फोरमची बैठक असं म्हटलं जात असे. \n\nसुरुवातीच्या काळात या बैठकीत, अमेरिकन कंपन्यांच्या स्पर्धेत युरोपीय कंपन्यांना कसा निभाव लागेल याबाबत चर्चा केली जायची, असं फोरमच्या वेबसाइटवर म्हटलं आहे. \n\nनंतर त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला जगभरातून दाद मिळू लागली. या चर्चेचं स्वरुप अधिक व्यापक बनलं आणि त्याचं रुपांतर वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये झालं. \n\nया ठिकाणी झालेल्या महत्त्वपूर्ण घटना \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"भारताच्या डॉ. झुलेखा यांनी 55 वर्षं केली अरब रुग्णांची सेवा\n\nहा सगळा प्रवास आहे 80 वर्षांच्या झुलेखा दाऊद यांचा. आखाती देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर अशी त्यांची ओळख आहे. \n\n1963 मध्ये त्या पहिल्यांदा दुबईला गेल्या. पुढे 50हून जास्त वर्षं अगदी तिथल्याच होऊन राहिल्या. \n\nआता वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्या थोड्या थांबल्या असल्या तरी रुग्णांबरोबरचं त्यांचं नातं आजही पूर्वीसारखंच आहे. \n\nडॉक्टर झुलेखा दाऊद यांची प्रेरणादायी कहाणी.\n\nदुबईत 1963मध्ये त्यांनी पाऊल ठेवलं, तेव्हाची दुबई खूपच वेगळी होती. तिथं एकही रुग्णालय नव्हतं. \n\nस्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्या तिथं गेल्या. पण, सगळेच रुग्ण त्यांना बघावे लागत होते. तिथं लोकांना आपली गरज आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी मग तिथंच राहण्याचा निर्णय घेतला. \n\nकुवेतमध्ये एका अमेरिकन मिशिनरी रुग्णालयात त्या सुरुवातीला कार्यरत होत्या. तेव्हा दुबई आणि शारजासारखी शहरं इतकी मागासलेली होती की, तिथं रहायला कुणी तयार व्हायचं नाही. \n\nझुलेखा मात्र तिथं राहिल्या. तिथं त्यांना बाळंतपणं, छोट्या मोठया शस्त्रक्रिया, हाड मोडलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया तसंच अगदी भाजल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेल्या रुग्णांवर उपचार, असं सगळं करावं लागलं. \n\nअरब देशातली गरज ओळखून तिथे रुग्णसेवेचा घेतला निर्णय\n\nत्यांनी रुग्णसेवेचं व्रत सोडलं नाही. मधल्या काळात एका भारतीय डॉक्टरशी त्यांचं लग्नही झालं. \n\nनोकरीनंतर त्यांनी शारजामध्ये स्वत:चं क्लिनिक सुरु केलं. शारजात तेव्हा पक्के रस्तेही नव्हते आणि वाळूमध्ये गाडी तासन् तास अडकून रहायची.\n\nडॉ. झुलेखा यांचे जुने फोटो\n\nरस्ते असे तर क्लिनिकमध्येही फारशा सुविधा शक्य नव्हत्या. औषधंही फारशी मिळायची नाहीत. \n\nपण, लोकांना आपली गरज आहे या भावनेनं त्या इथेच राहिल्या. हळूहळू काम वाढत गेलं. \n\nकामाबरोबरच लोकप्रियताही मिळाली. त्यांच्या देखरेखीखाली शारजा आणि दुबईत एकूण 15 हजार मुलांचं बाळंतपण झालं आहे. \n\nझुलेखा दुबईत आल्या तेव्हाची शहराची अवस्था\n\nतिथल्या राजघराण्याचा विश्वासही त्यांनी जिंकला. त्या गंमतीनं म्हणतात, \"अरबांच्या तीन पिढ्यांवर मी उपचार केले आहेत.\" \n\nपुढे आखाती देश स्वतंत्र झाले. ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाले. 1971 मध्ये संयुक्त अरब अमिराती हा देश स्थापन झाला. आणि तिथून पुढे या देशाची झालेली प्रगतीही त्यांनी जवळून पाहिली आहे.\n\nपुढे 1992 मध्ये झुलेखा यांनी स्वत:चं रुग्णालय सुरु केलं. पन्नास वर्षांत त्या दुबईच्याच होऊन गेल्या. पण, आपलं जन्मगाव नागपूर कधीही विसरल्या नाहीत.\n\nस्वत:च्या मालकीची ३ अद्ययावत रुग्णालयं\n\nसुरुवात करताना भविष्यात काय वाढून ठेवलंय हे त्यांनाही माहीत नव्हतं. पण, पुढे यश गवसल्यावर त्या जुन्या ओळखी विसरल्या नाहीत. \n\nत्याच वेळी आपला देशही त्या विसरलेल्या नाहीत. त्यांचं भारतीय नागरिकत्व आजही कायम आहे. रुग्णसेवेसाठी त्यांनी नागपूरमध्येही एक सुसज्ज रुग्णालय उभारलं आहे. \n\nआता त्यांची मुलगी आणि जावई त्यांचं काम पुढे घेऊन जात आहेत. \n\nआणखी वाचा\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"भारतात अनेकदा असं घडताना दिसलं आहे की, लोक बातम्यांच्या विश्वासार्ह स्रोतांऐवजी कुठलीही शहानिशी न करता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकलेल्या माहितीवर अधिक विश्वास ठेवतात. \n\nया चुकीच्या माहितीचा भारतातला अल्पसंख्याक समाज आणि मांसविक्रीसारख्या काही व्यवसायांवर त्याचा गंभीर परिणाम होतोय. रिअॅलिटी चेक टीमने अशा खोट्या बातम्या आणि त्याचा परिणाम ज्यांच्यावर झाला अशा लोकांचा अभ्यास केला. \n\nधार्मिक तेढ वाढीस \n\nभारतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ज्या खोट्या किंवा चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात त्यात धर्म हादेखील एक महत्त्वाचा भाग आहे. कोरोना विषाणुच्या साथीच्या काळात तर हा धार्मिक द्वेष अधिकच जाणवला. \n\nभारतातल्या 5 फॅक्ट चेक वेबसाईट्सने जानेवारी ते जून या सहा महिन्यात ज्या बातम्या फेक न्यूज असल्याचं सांगितलं, त्याचा आम्ही अभ्यास केला. \n\nत्यांची ढोबळमानाने खालील चार प्रकारात वर्गवारी करता येऊ शकते. \n\nया पाच फॅक्ट चेक वेबसाईट्सने गेल्या सहा महिन्यात तब्बल 1447 फेक न्यूजचा खुलासा केला. यातल्या 58% फेक न्यूज या कोरोनाशी संबंधित होत्या. कोरोना विषाणू संसर्गावर उपचार, लॉकडाऊनसंबंधीच्या अफवा आणि कोरोना विष... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाणू कसा पसरला, यासंबंधीच्या 'कॉन्सपीरसी थेअरीज'संबंधी या फेकन्यूज होत्या. \n\nजानेवारी ते मार्चच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे कोरोना विषाणूची साथ जगभरात पसरलेली नव्हती तोपर्यंतच्या काळात भारतात सर्वाधिक फेक न्यूज या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंबंधीच्या होत्या. \n\nहा नवा कायदा मुस्लिमांचं शोषण करणारा असल्याचं म्हणत अनेकांनी त्याविरोधात आवाज उठवला. \n\nफेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीतल्या मुस्लिमबहुल भागालगत दंगलीही झाल्या. त्यामुळेही फेक न्यूजला खतपाणी मिळालं. \n\nयात बनावट व्हीडिओ, बनावट इमेज, जुने व्हीडिओ आणि फोटो संदर्भ बदलून वापरणे आणि खोटे मेसेज यांचा समावेश होता. \n\nकोरोना भारतात पसरल्यावर काय घडलं?\n\nआमच्या अभ्यासात असं आढळून आलं की, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांना लक्ष्य करणाऱ्या फेक न्यूज पसरवण्यात आल्या होत्या. \n\nदिल्लीत तबलिगी जमात या मुस्लिमांच्या एका संघटनेच्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम अनुयायी जमले होते. त्यातले अनेक जण कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर त्यासंबंधीच्या अनेक फेक न्यूज सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. \n\nया संघटनेच्या सदस्यांमधले अनेक जण कोव्हिड पॉझिटिव्ह आढळू लागल्यानंतर या लोकांमार्फत जाणीवपूर्वक साथ पसरवली जात असल्याचे दावेही व्हायरल झाले होते. \n\nमुस्लिम व्यावसायिकांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन देशातल्या अनेक भागातून करण्यात येत होतं. \n\nभाजी विक्रीचा व्यवसाय करणारे इमरान (नाव बदललेलं आहे) यांनी बीबीसीला सांगितलं की, एक मुस्लीम व्यक्ती ब्रेडवर थुंकत असल्याचा व्हीडिओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्यानंतर मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करणारे मेसेज वाढले. \n\nउत्तर प्रदेशात राहणाऱ्या इमरान यांनी म्हटलं, \"या व्हीडिओनंतर ज्या गावांमध्ये आम्ही भाजी विकण्यासाठी नेहमीच जायचो तिथे जाण्याचीही भीती वाटू लागली होती.\"\n\nइमरान आणि त्यांच्या समाजातले इतरही काही भाजीविक्रेते आता शहरातल्या भाजी मंडईतच भाजी विकतात. \n\nअल्पसंख्याक समाजाच्या अधिकारांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या अल्पसंख्याक आयोगाने दिल्ली पोलिसांकडे रितसर तक्रार करून मुस्लीम भाजी विक्रेत्यांना सोसायटीत प्रवेश करण्यापासून रोखणाऱ्या किंवा त्यांना व्यवसाय करण्यापासून रोखणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. \n\nअल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष झफरूल इस्लाम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, \"तबलिगी जमातशी संबंधित..."} {"inputs":"भारतात जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला धीम्या गतीनं झालेल्या लसीकरण मोहिमेला आता चांगलाच वेग आला आहे. जसजसं लसीकरण वाढत जाईल तसतशी रुग्णांची संख्या कमी होत जाईल, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. पण, सध्या याउलट स्थिती पाहायला मिळत आहे. यामागचं कारण काय आहे ते डेटाच्या साहाय्यानं शोधण्याचा प्रयत्न करुया.\n\n14 मार्चपर्यंत भारतात कोरोना लसीचे 2.9 कोटी डोस देण्यात आले. यापैकी 18 टक्के जणांना कोरोना लसीचा दुसरा डोसही मिळाला. आसाम, अरुणाचल प्रदेश आणि दिल्लीसारख्या लहान राज्यांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक व्यक्तींना लस देण्यात आली. इतर राज्यांमध्ये लसीकरणानं वेग पकडला आहे. केरळ, गोवा आणि राजस्थान सरकारनं दर 10 लाख लोकांमागे 35,000 डोस दिले आहेत.\n\nलस घेणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत असली तरी दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येनं चिंतेचं वातावरण तयार केलं आहे. बहुतेक राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.\n\nउदाहरणार्थ, महाराष्ट्रात दररोज 13,000 कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, जानेवारी महिन्यात दरदिवशी हा आकडा 3,000 इतका होता. पंजाबसारख्या लहान राज्यात जान... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेवारी महिन्यात दररोज 300 रुग्ण आढळत असत, आता मात्र दररोज 1200 रुग्ण आढळत आहेत. हा आकडा जानेवारीतील रुग्णसंख्येच्या पाचपट आहे.\n\nलसीकरणाचा परिणाम\n\nलसीकरणामुळे कोरोनाची रुग्णसंख्या कमी झालीय का, हे समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी हे जाणून घेणं गरजेचं आहे की, देशातील किती जणांना कोरोनाची लस मिळाली आहे.\n\nजर आपण असं गृहित धरलं की, भारतात 100 लोक राहतात, तर सद्यस्थितीत या 100 पैकी फक्त 2.04 जणांना कोरोनाची लस मिळाली आहे. या 2.04 जणांमध्ये आरोग्य किंवा फ्रंटलाईन वर्कर्स, वयाची पंचेचाळिशी पार केलेले आणि इतर आजार असलेले तसंच 60हून अधिक वयाच्या लोकांचा समावेश आहे.\n\nआता तामिळनाडूचं उदाहरण पाहूया. तामिळनाडू सरकार लिंग आणि वयाच्या आधारे दररोजच्या रुग्णांची आकडेवारी जाहीर करत आहे. \n\nएक मार्च रोजी सामान्य माणसांसाठी लसीकरण सुरू केल्यानंतर दररोजच्या कोरोना रुग्णसंख्येत 60 पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांची टक्केवारी कमी झाली आहे. जानेवारीत दररोजच्या एकूण रुग्णसंख्येत ज्येष्ठांची संख्या 24 टक्के इतकी होती, आता 1 मार्चपासून ती 22 ते 23 टक्क्यांवर आली आहे.\n\nअसं असलं तरी तामिळनाडूतील ज्येष्ठांची रुग्णसंख्या कमी होण्याचा आकडा त्यामानाने कमीच आहे. त्यामुळे लसीकरणामुळे रुग्णसंख्या कमी होत आहे, असं आपण म्हणू शकतो का? तर आताचं होय असं म्हणणं घाईचं ठरेल, कारण सगळ्याच वयोगटांमध्ये कोरोनाचा विषाणू सारख्या पद्धतीनं पसरत आहे.\n\nमग वाढत्या रुग्णसंख्येविरोधात लस परिणामकारक ठरेल असं आपण कधी म्हणू शकतो?\n\nदररोजच्या रुग्णसंख्येतील ज्येष्ठांची टक्केवारी येत्या काही महिन्यांमध्ये सतत कमी झाल्यास आणि रुग्णालयात दैनंदिन दाखल होणाऱ्यांची संख्या तरुणांकडे झुकल्यास नवीन रुग्णांची संख्या कमी करण्यात लस परिणामकारक ठरत आहे, असं आपण म्हणू शकतो.\n\nकेरळमध्ये लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येतील आरोग्य कर्मचाऱ्यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या 40 टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा पॅटर्न बघितल्यास लसीकरणामुळे नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे\n\nग्रामीण आणि शहरी दरी\n\nमोठ्या प्रमाणावर लसीकरण होत असलं तरी महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकसारख्या मोठ्या राज्यांमध्ये ग्रामीण आणि शहरी अशी दरी..."} {"inputs":"भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, \"आम्ही याचं प्रत्युत्तर देऊ, आमचं प्रत्युत्तर वेगळं असेल, त्याची वेळ आणि जागा आम्ही ठरवू. तुम्हाला काय करायचं होतं ते तुम्ही केलं आहे आता आमची पाळी आहे.\" \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"भारतानं जाणूनबुजून सामान्य लोकांवर हल्ला केला जेणेकरून त्यांना हा दशतवाद्यांवर केलेला हल्ला आहे असं दाखवता येईल आणि त्याचा निवडणुकीत फायदा घेता येईल,\" असंही त्यांनी म्हटलं आहे. \n\n\"भारतानं 4 बाँब टाकले, पण इथं काहीचं झालं नाही, 350 दशतवादी मारल्याचा भारताचा दावा आहे, पण तिथं काही नव्हतंच तर लोक मरणार कुठून. माणसं मेली असतील तर त्यांचे मृतदेह कुठे आहेत. त्यांची अंत्ययात्रा तर निघाली असती,\" असा दावा गफूर यांनी केला आहे. \n\nपाकिस्तान योग्यवेळी प्रत्युत्तर देणार - शाह मेहमूद कुरेशी\n\nभारतीय वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली इस्लामाबादमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक घेण्यात आली. या बैठकीला परराष्ट्र मंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, लष्करप्रमुख आणि इतर ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. \n\nबैठकी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त उपस्थित असलेल्या सर्वांनी बालाकोटमध्ये कट्टरवाद्यांचा कँप असल्याचा आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याच्या दाव्याचं खंडन केलं. \n\nभारतीय सरकारने स्वत:च्या समाधानासाठी आरोप लावले असून ते बिनबुडाचं आहे यावर सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली. सध्या भारतात निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे ही कारवाई केली आहे आणि त्यामुळे प्रादेशिक शांतता धोक्यात आली आहे. ज्या परिसरात हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे तो परिसर सगळ्यांनी पहावा. त्यासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना या जागी नेण्यात येणार आहे, असं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटलं आहे. \n\nभारताने हा निरर्थक हल्ला केला आहे. या हल्ल्याला योग्य जागी आणि योग्य वेळी प्रत्युत्तर दिलं जाईल, असा ठराव पाकिस्ताननं केल्याचं कुरेशी यांनी सांगितलं आहे. संपूर्ण देशाला या निर्णयाची माहिती मिळावी म्हणून 27 फेब्रुवारीला पाकिस्ताननं त्यांच्या नॅशशन असेंब्लीचं विशेष अधिवेशन बेलावलं आहे. तसंच नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठकही बोलावण्यात आली आहे. \n\nपाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सर्व संरक्षण दलांना आणि लोकांना सर्व प्रकारच्या शक्यतांसाठी तयारी ठेवण्याचं आवाहन केलं आहे. पाकिस्तानच्या सैन्यानं भारतीय सैन्याला योग्य वेळी दिलेल्या प्रतिसादाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. \n\nदरम्यान ही आणीबाणीसदृश परिस्थिती आहे आणि यावर चर्चा करण्यासाठी नॅशनल असेंब्लीचं विशेष अधिवेशन बोलावल्याची माहिती हिना रब्बानी खार यांनी केली आहे.    \n\nइकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्ता नुसार चीनने भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. भारत आणि पाकिस्तान या दक्षिण आशियातले दोन महत्त्वाचे देश आहेत. या दोन्ही देशात चांगले संबंध असतील तर दक्षिण आशियात शांतता नांदेल असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.  \n\nपाकिस्तानात ट्विटरवरही प्रतिक्रिया\n\nसध्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. पाकिस्तानी नागरिक सोशल मीडियावर त्यांच्या वायूसेनेची स्तुती करत आहेत की त्यांच्या तात्काळ कारवाईनंतर भारताला माघार घ्यावी लागली. \n\nपाकिस्तानमध्ये ट्विटरवर बालाकोट, पाकिस्तानी आर्मी, पाकिस्तानी एयरफोर्स हे शब्द ट्रेंड होत आहेत.\n\nनय्याब कयानी लिहितात, आम्ही झोपलो होतो, मात्र आमचे जवान जागे होते, अल्लाह त्यांना साथ देईल. \n\nयासिर मलिक यांनी ट्विट केलं की..."} {"inputs":"भारतामध्ये गेली अनेक वर्षं रमजान असंच म्हटलं जात असे. पण गेल्या काही वर्षांत या महिन्याला आता रमदान असं म्हटलं जात आहे. हा फरक का आहे याचा शोध घेण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला. \n\nइंडियन काउन्सिल फॉर वर्ल्ड अफेअर्समध्ये काम करणारे सीनियर रिसर्च फेलो डॉक्टर फज्जुर्रहमान यांचं म्हणणं आहे की, हा केवळ उच्चारांचा फरक आहे. \n\nअरबी भाषेत 'ज्वाद' या अक्षराच्या स्वराचा ध्वनी (हिंदीत 'ज'च्या खाली जो नुक्ता असतो त्याला ज्वाद अक्षर म्हणतात) इंग्रजीच्या 'झेड' ऐवजी 'डीएच' असा होता. त्यामुळं अरबी भाषेत रमदान म्हणतात तर उर्दूमध्ये रमजान असं म्हणतात. \n\nभारत आणि सौदी अरेबियामध्ये वाढणाऱ्या सांस्कृतिक संबंधांचा हा परिणाम असल्याचं ते सांगतात. त्यांचं म्हणणं आहे की, 'भारतातून अनेक जण सौदी अरेबियात जातात तिथून परतल्यावर साहजिकच त्यांचं राहणीमान, वेशभूषा इत्यादी गोष्टींचं ते अनुकरन करतात.'\n\nरहमान यांच्याप्रमाणेच इतर तज्ज्ञांचं देखील हेच मत आहे. अजमेर शरीफ येथे राहणारे गद्दीनशीन सैय्यद सरवर चिश्ती सांगतात, \"हा केवळ उच्चाराचा फरक आहे.\" \n\nत्यांचं म्हणणं आहे, \"पूर्वी भारतात रमजान म्हटलं जात असे. पण गेल्या काही वर्षा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंपासून रमदान हा शब्द वापरला जात आहे.\"\n\n\"भारत आणि सौदी अरेबियाचे वाढते सांस्कृतिक संबंध आणि भारतीय मदरशांमध्ये सौदी अरेबियाच्या वाढत्या प्रभावामुळे रमदान हा शब्दप्रयोग स्वीकारला गेला,\" असं चिश्ती सांगतात. \n\nकेवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येसुद्धा हा वाद निर्माण झाला आहे. \n\nपाकिस्तानचे एक प्रसिद्ध कार्टुनिस्ट साबिर यांनी यावर एक छान कार्टून काढलं आहे. त्यांनी काढलेल्या चित्रात अरबी वेशभूषा असलेली एक व्यक्ती आपल्या पोपटाला शिकवताना दिसत आहे. तो आपल्या पोपटाला सांगतो, 'अरे बाबा रमदान म्हण, रमजान नाही.'\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"भारताला काँग्रेसमुक्त करणं गरजेचं आहे, कारण गेल्या साठ वर्षांत त्यांनी काहीही केलं नाही, ही बाब नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदारांच्या मनावर ठसवली आहे. \n\nपण पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'काँग्रेसमुक्त भारता'च्या घोषणेला सार्वजनिकरीत्या फेटाळून लावलं. \n\nपरराष्ट्र सेवेतले ज्येष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भागवत म्हणाले, \"ही केवळ एक राजकीय म्हण आहे. संघ अशी भाषा कधीच बोलत नाही. मुक्त वगैरे शब्द कायम राजकारणात वापरले जातात. आम्ही कोणालाच कोणापासून वेगळं करण्याची भाषा करत नाही.\" \n\nसरसंघचालकांनी आपल्या सगळ्यांत निष्ठावान स्वयंसेवकाच्या काँग्रेस विरोधी अभियानाला सार्वजनिक मंचावरून बाद ठरवलं. याचे अर्थ फार गंभीर आहेत. पण मोदी आणि भागवत यांच्यातला हनीमून संपतोय, असा याचा अर्थ होत नाही. \n\nसंघ आणि मोदी यांच्या जुगलबंदीत चुकीचे सूर लागत आहेत, असा निष्कर्षही भागवतांच्या या वक्तव्यातून काढणं योग्य नाही.\n\nचांगला ताळमेळ\n\nनरेंद्र मोदी - अमित शाह- आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समूहनृत्यात गेल्या पाच वर्षांत एकही पाऊल वाकडं ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पडलेलं नाही. जेव्हा गरज पडली तेव्हा मोहन भागवतांनी मोदी सरकारला पाठिंबा दिला, स्तुती केली आणि प्रवीण तोगडिया सारख्या नेत्यांची तोंडं बंद केली. \n\nअशाच प्रकारे मोदींनीही आपल्या सरकारद्वारे संघाला वाटेल तसा पाठिंबा दिला. त्यांच्या स्वयंसेवकांना महत्त्वपूर्ण सरकारी पदांवर बसवलं, संघाच्या महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांना दूरदर्शनवरून प्रसार आणि प्रचार करण्याची संधी तसंच मुभा दिली आणि स्वत: प्रत्येक मंचावरून संघाच्या विचारांना पुढे नेलं.\n\nमोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\n2014 च्या निवडणुकांच्या आधी संघाला याचा अंदाज आला होता की नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक लोकप्रियतेकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. म्हणून राजकीय लक्ष्याला सगळ्यांत जास्त महत्त्व देणाऱ्या संघानं मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणींसारख्या जुन्या नेत्यांना बाजूला ठेवण्यावर भर दिला. \n\nवाजपेयी यांची सत्ता गेल्यावर UPAच्या कार्यकाळात संघ दहा वर्षांत संपूर्णपणे विजनवासात होता आणि अशा विजनवासात राहिल्याचं काय नुकसान होतं, याची जाणीवही आता त्यांना आहे. म्हणूनच 2002 साली गुजरातमध्ये हिंदुत्ववादी विचार आणि त्यावर आधारित राजकारणाला प्रस्थापित करणाऱ्या नरेंद्र मोदींपेक्षा चांगला पर्याय त्यांच्याकडे नव्हता. \n\nनरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या काही स्थानिक नेत्यांना बाजूला सारलं होतं. पण एक राष्ट्रीय नेता होण्यासाठी त्यांना याची पूर्ण कल्पना होती की त्यांना स्वयंसेवकांची प्रत्येक टप्प्यावर गरज पडेल.\n\nनिवडणुकांनंतर जेव्हा मोदींनी शपथ घेतली तेव्हा संघाच्या \"पोकळ\" विचारांशी असहमत असलेल्या खुल्या बाजारातल्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटायला सुरुवात झाली होती. \n\nत्यांना वाटत होतं की 'आता मोदी आपल्यासमोर कोणाचंही चालू देणार नाहीत आणि संघाच्या लोकांना ते त्यांची जागा दाखवून देतील'. पण मोदी आणि भागवतांनी आतापर्यंत हे अंदाज खोटे ठरवले आहे.\n\nमोदींवर आक्षेप\n\nमग चार-पाच वर्षांत असं काय झालं की भागवत आपल्या सगळ्यांत विश्वासू स्वयंसेवकावर सार्वजनिकरित्या काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणेवर आक्षेप घेऊ लागले? राजकारणाशी संघाच्या संबंधांना समजून घेण्यासाठी थोडं मागे जावं लागेल.\n\nसंघाचे दुसरे सरसंघचालक माधवराव गोळवलकर उर्फ गुरूजी यांनी राजकारणात कधीही रस घेतला नाही. त्यांना ते दुय्यम काम वाटायचं. त्यांनी जनसंघाची स्थापना करताना संघातून राजकारणात..."} {"inputs":"भारताला जागतिक अॅथलेटिक्स चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे, शिवाय सोशल मीडियावर ती ट्रेंड होते आहे नि चोहीकडून तिचं कौतुक सुरूच आहे. \n\nफिनलँडमधल्या टँपेयर शहरात हा इतिहास रचल्यानंतर माध्यमांनी तिच्याबरोबर इंग्रजीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आसामची ही 'फ्लाइंग क्वीन' त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्नही करत होती. तसा व्हीडिओ Athletics Federation of India (AFI) ने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. पण एकीकडे हा ऐतिहासिक क्षण शेअर करण्याच्या भानगडीत घोळ झाला नि मग AFIला माफी मागावी लागली.\n\nतर झालं असं की, या व्हीडिओबरोबर AFIने ट्वीटमध्ये लिहिलं, \"उपांत्य लढतीत गोल्ड मेडल पटकावल्यानंतर हिमा दासने माध्यमांबरोबर संवाद साधला. तिचं इंग्लिश चांगलं नाही, पण तिथेही तिने आपलं बेस्टच दिलं. खूप खूप अभिमान आहे तुझा, #HimaDas फायनलसाठी शुभेच्छा!\"\n\nअनेकांना या ट्वीटमधला तिच्या इंग्रजीविषयीचा भाग अनावश्यक, तर काहींना तो अपमानजनक वाटला. लोकांनी मग ट्विटरवर AFIलाच धारेवर धरलं.\n\nरोहित राम म्हणाले, \"ती टँपेयरमध्ये आ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पलं ट्रॅकवरचं कौशल्य दाखवायला गेली आहे, इंग्लिशचं नाही. लाज वाटायला पाहिजे असं बोलताना AFI.\"\n\nयाच्या प्रत्युत्तरात AFIने राहित यांना मूळ ट्वीट पुन्हा वाचण्याचा सल्ला दिला आणि ट्रोलिंग बंद करण्यास सांगितलं. \n\nत्यापाठोपाठ आणखी एका ट्वीटमध्ये AFIने स्पष्टीकरण दिलं - \"तिची खूप साधारण पार्श्वभूमी आहे आणि तिला धड हिंदीही बोलता येत नाही. आम्ही तर तिच्या पत्रकारांना सामोरं जाण्याच्या या धाडसाचं कौतुक करत आहोत. पाहा किती चांगला प्रयत्न करत आहे ती इंग्लिशमध्ये बोलण्याचा. आशा करतो की आता तरी तुम्हाला त्या ट्वीटचा आशय कळला असेल.\"\n\nआणखी एका व्यक्तीने म्हटलं, \"पण तुम्हाला तिच्या इंग्लिशविषयी बोलण्याची गरजच का भासली?\"\n\n\"तिच्या इंग्लिशविषयी बोलताना तुमचंही स्पेलिंग चुकलंय - speking नाही, speaking असतं,\" असं हरी SV यांनी लक्षात आणून दिलं.\n\nमाजी भाजप खासदार तरुण विजय यांनीही यावर ट्वीट केलं, \"#HimaDas ने एकदम व्यवस्थित उत्तर दिलं - ती आमची हिरो आहे. आणि आपण तिच्याकडून स्पष्ट इंग्लिश बोलण्याची अपेक्षाच का ठेवावी? AFIला आसामी किंवा कुठलीही भारतीय भाषा अस्खलितपणे बोलता येते का? आणि किती चँपियन्स शुद्ध इंग्लिशमध्ये बोलू शकतात? तुम्ही गुलामगिरीच्या मनःस्थितीने ग्रासले आहात.\"\n\nअखेर AFIला वाटलं की आपलीच चूक झाली आणि हा मुद्दा माफी मागूनच मिटवता येईल.\n\nमग त्यांनी ट्वीट केलं की \"त्या एका ट्वीटने अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल आम्ही माफी मागतो. आम्हाला फक्त हे सांगायचं होतं की आमची धावपटू कुठल्याही आवाहनाला घाबरत नाही... ना मैदानात, ना मैदानाबाहेर. एका छोट्या गावातून येऊनही तिने परदेशात इंग्रजी पत्रकारांना बिनधास्त उत्तरं दिली. पुन्हा एकदा क्षमस्व. जय हिंद.\"\n\nआणखी एका ट्वीटमध्ये AFIने सांगितलं की तो व्हीडिओ इतका चांगला असल्यामुळे आम्ही ते ट्वीट डिलीट करणार नाही.\n\nउल्लेखनीय म्हणजे आधी स्पेलिंगची चूक झाल्यानंतर AFIने हे ट्वीट हिंदीतून केले. \n\nलोकांनी या माफीनाम्याच्या ट्वीट्सना योग्यरीत्या स्वीकारलं. कांचन नावाच्या एका युजरने म्हटलं की, \"तुमचा हेतू चुकीचा नव्हता, पण तुमच्या शब्दांनी अर्थाचा अनर्थ केला. तुमच्या स्पष्टीकरणाने तुम्ही चूक सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.\"\n\nहिमा मूळची आसाममधल्या नौगांव जिल्ह्यातली. एका मध्यमवर्गीय कुटुंबात ती लहानाची मोठी झाली. तिचे वडील शेती करतात.\n\nहिमाचे कोच निपुण..."} {"inputs":"भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोदेखील जोरहाट आणि अरुणाचल प्रदेशच्या मेचुका या भागात बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेते आहे. त्याशिवाय सुखोई 30 MKI, MI17, चिता आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टर, तसंच C130J सारखी लढाऊ विमानं आणि AN32चं एक मोठं पथक शोधमोहिमेच्या कामी लागलेत.\n\nएवढी सगळी यंत्रणी कामाला लागली असूनही सहा दिवस उलटून गेल्यामुळे हा शोध आता आशा आणि भीती यादरम्यान हिंदोळे घेतोय. आता तर वायुदलाने या विमानाची खात्रीलायक माहिती पुरवणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. \n\nशोधमोहिमेच्या सुरुवातीला भारतीय नौदलाची हंटिंग पोसाइडन 8I पाणबुडी, भारतीय सैन्याचे ड्रोन (मानवरहित हवाई वाहन - Unmanned ariel vehicle UAV), इतकंच नाही तर कार्टोसॅटपासून ते रिसॅटपर्यंत भारतीय उपग्रहांचीदेखील मदत घेतली गेली. ही विमानं भारतीय संरक्षण दलाच्या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या उड्डाण क्षमतेचा कणा आहेत.\n\nआतापर्यंत या शोध घेणाऱ्या विमानांनी 100 तास उड्डाण केलं आहे. तरीदेखील बेपत्ता झालेल्या मालवाहू विमानाचा काही थांगपत्ता नाही. \n\nअनेकांना यात आश्चर्य वाटतंय. मात्र आत काम करणाऱ्यांना त्यात काहीच नवल वाटत ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नाहीये. \n\nवायुदलाचा बाहुबली - AN32\n\nAN32च्या तीन हजार तास उड्डाणाचा अनुभव असलेले एक निवृत्त अधिकारी सांगतात, \"या संपूर्ण प्रदेशात आकाशातून केवळ नद्याच दिसतात. उर्वरित भाग जंगलाने वेढलेला आहे. AN32 खूप मोठं असू शकतं, मात्र कुठल्याही सुगाव्याशिवाय त्याचा केवळ अंदाजच बांधता येतो.\"\n\nAN32चा शोध घेणाऱ्या C130J, नौदलाची P8I, सुखोई यांसारखी विमानं अहोरात्र माहिती गोळा करत आहेत. \n\nविमान कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणातून इन्फ्रारेड आणि लोकेटर ट्रान्समिटरचे सिग्नल पकडण्याचा प्रयत्न तज्ज्ञ करत असल्याचं भारतीय हवाई दलाने सांगितलं. \n\nफोटो आणि तांत्रिक सिग्नलच्या आधारावर काही विशिष्ट ठिकाणी हेलिकॉप्टर कमी उंचीवरून उडवले जात आहेत. \n\nमात्र आतापर्यंत केवळ हवेतून जमिनीवरच्या पथकाशी ताळमेळ बसवण्यातच यश आलंय. एका माजी अधिकाऱ्याने सांगितलं, \"सर्वांत शेवटी विमान ज्या ठिकाणी होतं तिथूनच आमची शोधमोहीम सुरू होते. त्यानंतर शोधमोहिमेचा परिघ वाढतो.\"\n\nAN32 हे भारतीय वायुदलासाठी केवळ एक विमान नाही. ते एक असं विमान आहे जे वायुदलासाठी खास बनवण्यात आलं होतं. \n\nवायुदलातील वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्वच सांगतात की हे विमान इतकं शक्तिशाली आणि दणकट आहे की ते वायुदलाच्या मालवाहतुकीसाठीचा कणा आहे. तसंच ते छोट्या आणि तात्पुरत्या धावपट्टीवरदेखील उतरू शकतं. म्हणून या विमानाच्या देखभालीवरही बराच खर्च होतो. \n\nएक निवृत्त अधिकारी सांगतात, \"आमच्याकडे जवळपास 100 AN32 विमानं आहेत. ही विमानं आम्ही 1984 मध्ये सोव्हियत युनियनकडून खरेदी केली होती. काही अपघात झाले आहेत. मात्र या अपघातांची तुलना विमानाच्या व्यापक वापराशी केल्यास विमान वापराचं पारडं जड दिसतं.\"\n\nअसं असलं तरीदेखील काळजीचे काही संकेत आधीपासून मिळत होते. \n\nAN32 मध्ये बिघाड असल्याचा अंदाज होता\n\n22 जुलै 2016 सालीदेखील एक AN32 विमान बेपत्ता झालं होतं. त्यात 29 कर्मचारी होते. त्यावेळी ते विमान पोर्ट ब्लेअर आणि चेन्नईजवळच्या तांबराम यांच्यादरम्यान उड्डाण करत होतं. त्याचा अजूनही शोध लागलेला नाही. \n\nत्यावेळी विमान कोसळण्याचं संभाव्य ठिकाण किंवा सॅटेलाईट नेव्हिगेशनच्या मदतीने विमानाचा शोध घेता येईल, असं पाण्याच्या आत काम करणारं लोकेटर किंवा ऑटोमॅटिक डिपेंडंट सर्विलंस ब्रॉडकास्ट विमानात नव्हतं. \n\nAN-32 - मालवाहू विमान\n\nहवाई दलाचं म्हणणं आहे की सध्याच्या AN32मध्ये जुनं इमरजंसी लोकेटर ट्रान्समिटर (ELT) आहे, जे..."} {"inputs":"भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या \"काँग्रेस मुक्त भारत' नाऱ्याचा आणि काँग्रेस-आघाडीने दिलेल्या 'संघ मुक्त भारत' घोषणेविषयी बोलताना भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच, राष्ट्रनिर्मिती सर्वांना सोबत घेऊन करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.\n\nभागवत यांच्या या भूमिकेवर वाचकांनी टीका करताना ते शब्द फिरवत आहेत, अशा आशयाची मत व्यक्त केली आहेत. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\n \n\n\"भागवत आणि अमित शहा दोघेही स्वप्नांच्या जगात वावरतायेत. जिंकले तर श्रेय त्यांचं आणि पराभव झाला तर तो काँग्रेसमुळे, अशी त्यांची भूमिका आहे. गेली 60 वर्षं 'संघ' झोपला होता आणि आता जाग आली असली तरी अजून स्वप्नचं पाहात आहेत. जनतेने त्यांना एक संधी दिली होती, पण त्याची ते चीज करू शकले नाहीत. आता पुढच्या वर्षी जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल,\" अशी प्रतिक्रिया सुशील पवार यांनी दिली आहे. \n\nतर दादाराव तायदे यांनी 'पाणी रे पाणी तेरा रंग कैसा...' अशीच काहीशी स्थिती संघाची झाली आहे, असं म्हटलं आहे. \n\n\"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वसम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ावेशक असूच शकत नाही. जो पर्यंत सरसंघसंचालक अन्य जातीतील होऊ शकत नाही आणि मागासवर्गीय व्यक्ती शंकराचार्य होत नाही तोपर्यंत संघ मर्यादित राहणार,\"असंही त्यांनी म्हटलं आहे.\n\nतुषार व्हनकाटे म्हणतात, \"मोहन भागवत यांना काँग्रेस मुक्त भारत करणं अशक्य आहे, हे समजलं असल्याने ते शब्द फिरवत आहेत.\"\n\nश्रीकांत जुननकर म्हणतात, \"२०१४च्या निवडणुकीत मोदी हे विशेष आकर्षण होते, ते जे काही बोलत त्याला मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत होता. परंतु त्यांचे सरकार बनल्यानंतर भ्रष्टाचार न थांबता तो अधिकच वाढला. ते आजही त्यांच्या भाषणात कामाचे सोडून जुने वाद उकरून काढतात. शेतकरी, युवकांच्या समस्या कायमच आहेत.\" \n\nखरतरं शेतकरी बांधव आणि बेरोजगारांना तुम्ही निराश केलं, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. \n\nहर्षल लोहकर यांनी देशाला 'संघमुक्त' करण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केलं आहे.\n\nतर यतीराज पाटील टीका करताना म्हणतात,\"घड्याळ आणि कमळी चा वाढता एकोपा संघ चालकांना सतावत आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"भारतीय जनता पार्टीकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप झाल्यानंतर भाजपने त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली होती.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याप्रकरणी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.\n\nतरीही उद्धव ठाकरे सरकार आपल्या मंत्र्यांवर कारवाई का करत नाहीत? धनंजय मुंडे यांच्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांना अभय देत महाविकास आघाडी सरकार कोणता संदेश देऊ पाहत आहे? आणि यामुळे ठाकरे सरकारची प्रतिमा डागाळली आहे का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.\n\nदबावाचे राजकारण?\n\nवनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचं दर्शन घेत असताना केलेल्या शक्तीप्रदर्शनानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.\n\n\"पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. पोलिसांनी स्यू मोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,\" अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हे.\n\n\"पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय,\" असा सवालही चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.\n\nयाप्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सरकारवरही टीका केली जातेय. \n\nराजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"मोठा समाज संजय राठोड यांच्या मागे आहे. त्यांनी नुकतेच त्यासाठी शक्तीप्रदर्शनही केले. त्यामुळे शिवसेनेला बंजारा समाज आपल्यापासून दुरावेल अशी भीती आहे.\n\nराजकीयदृष्ट्या कारवाई करत असताना जनाधाराचा विचार प्राधान्याने करावा लागतो. मराठवाड्यात ओबीसींच्या जीवावर शिवसेना वाढली. त्यामुळे राजकीय जनाधाराला धक्का पोहचवण्यापूर्वी विचार करून निर्णय घ्यावा लागतो.\"\n\nमहाविकास आघाडी सरकार तीन पायांचे अशक्त सरकार आहे अशी टीका भाजप सत्तास्थापनेपासून करत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवरही विविध आरोप भाजपकडून करण्यात आले.\n\nसंजय राठोड आणि धनंजय मुंडे प्रकरणातही भाजपने ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे गंभीर आरोप झालेल्या मंत्र्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. पण सरकारने सत्तास्थापनेपासून आपल्या एकही मंत्र्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.\n\nराजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"असे मंत्र्यांचे राजीनामे मागितले तर आमदार फुटू शकतात ही भीती सरकारला असावी. तसंच मंत्री दोषी आढळल्याशिवाय कारवाई होऊ नये असा आमदारांचा दबाव असू शकतो.\"\n\nधनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या मंत्र्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे शिवसेना कारवाई करते अशी भावना पक्षांतर्गत निर्माण होऊ शकते,\" \n\n\"तातडीने संजय राठोड यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. याचे तात्कालिक कारण म्हणजे 1 मार्चापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यात अध्यक्ष पदाची निवडणूक होऊ शकते. कोरोनामुळे काही आमदार उपस्थित राहू शकले नाही तर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संख्याबळ कमी होऊ शकते अशीही भीती असावी,\" असं नानिवडेकर सांगतात. \n\nराजीनामे मागण्याचा 'ट्रेंड' होण्याची भीती?\n\nमहाविकास आघाडी हे तीन पक्षांचे सरकार असल्याने अनेक आव्हानं आहेत. विरोधक आक्रमक असल्याने विविध मुद्यांवरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न होत असतो.\n\n\"संजय राठोड किंवा धनंजय मुंडे प्रकरणात..."} {"inputs":"भारतीय लष्करानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, सोमवारी (7 सप्टेंबर) चिनी सैनिक (पीएलए) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या एका ठाण्याच्या दिशेनं येण्याचा प्रयत्न करत होते आणि आमच्या सैनिकांनी जेव्हा त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी हवेत गोळीबार करत आमच्या सैनिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. \n\nभारतीय लष्करानं म्हटलं की, चीनच्या या कृत्यानंतरही भारतीय सैनिकांनी संयम बाळगला आणि जबाबदारीनं वर्तन केलं. \n\nचीनच्या वेस्टर्न थिएटर कमांडने आपल्या निवेदनानं स्वतःच्या देशाची आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भारतीय लष्करानं केला आहे. \n\nत्यापूर्वी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) सोमवारी (7 सप्टेंबर) भारतीय सैनिकांनी कायद्याचं उल्लंघन करत सीमेवर तैनात चिनी सैनिकांवर वॉर्निंग शॉट्स फायर केले, असा आरोप चीननं केला होता. भारतीय सैनिकांनी LAC ओलांडल्याचा दावाही चीनकडून करण्यात आला. \n\nचिनी सैनिक चर्चा करायला तयार होते, असंही चीनकडून म्हटलं गेलं होतं.\n\nचीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनं चिनी लष्कराच्या एका प्रवक्त्याच्या हवाल्यानं वृत्त द... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेताना म्हटलं, की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चिनी सैनिकांना नाइलाजानं प्रत्युत्तरादाखल कारवाई करावी लागली. \n\nभारतीय वृत्तसंस्था ANI नं LAC वर पूर्व लडाखमध्ये गोळीबार झाल्याचं वृत्त दिलं आहे. \n\nचिनी लष्कराचे प्रवक्ते सीनियर कर्नल जांग शियुली यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं, \"भारतीय सैनिकांनी भारत-चीन सीमारेषेवरील पश्चिम भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली आणि पँगोंग त्सो तलावाच्या दक्षिण किनाऱ्याजवळील शेनपाओ पर्वतरांगांच्या भागात घुसले.\"\n\nचिनी लष्कराच्या निवेदनानुसार दोन्ही देशांमध्ये झालेल्या सहमतीचं उल्लंघन भारतीय सैन्यानं केलं आहे. त्यामुळे या भागातील तणाव वाढला आहे. \n\nयामुळे दोन्ही देशांतील गैरसमज वाढतील आणि ही गंभीर, परिस्थिती चिघळवणारी कारवाई असल्याचं चिनी सैन्याच्या प्रवक्त्यांनी म्हटलं. \n\nप्रवक्ते जाँग यांनी म्हटलं, \"अशापद्धतीच्या धोकादायक हालचाली तातडीनं बंद कराव्यात, अशी मागणी आम्ही भारतीय सैन्याकडे करत आहोत. ज्या सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली आहे, त्यांना तातडीने परत बोलावलं जावं, अशी आमची मागणी आहे. या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास व्हावा आणि ज्या सैनिकांनी वॉर्निंग शॉट्स फायर केले आहेत त्यांना शिक्षा दिली जावी. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली जावी.\"\n\nभारत-चीन परराष्ट्र मंत्र्यांची बैठक \n\nचिनी लष्कराच्या प्रवक्त्यांनी म्हटलं, की चिनी सैनिक आपल्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचं रक्षण करतील. \n\nभारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या आधीच हा वाद निर्माण झाला आहे. \n\nभारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मंगळवारी (8 सप्टेंबर) चार दिवसांच्या मॉस्को दौऱ्यावर जात आहेत. जयशंकर शांघाय सहयोग संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी मॉस्कोला जात आहेत. \n\nशांघाय सहयोग संघटनेमध्ये भारत आणि चीनसह आठ सदस्य देश आहेत. \n\nयाच दौऱ्यात एस जयशंकर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत बैठक करतील.\n\nपीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार एस जयशंकर मॉस्कोला जाताना तेहरानमध्ये थोडा वेळ थांबून इराणचे परराष्ट्रमंत्री जव्वा जरीफ यांचीही भेट घेऊ शकतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"भारतीय संघाचा कॅप्टन अजय ठाकूर\n\nभारतीय पुरुषांची टीम 18-27नं इराणकडून पराभूत झाली आणि त्यांचं आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आलं. गुरुवारी महिला टीम इराणकडून पराभूत झाली.\n\n1990 मध्ये बीजिंग आशियाई क्रीडा स्पर्धांपासून कबड्डीचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला. आतापर्यंत भारतानं या स्पर्धांमध्ये सात वेळा सुवर्ण पदक पटकावलं आहे. यावेळी मात्र भारतीय पुरुष खेळाडूंना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. \n\n2010 पासून आशियाई खेळांमध्ये महिला कबड्डी स्पर्धेचा समावेश करण्यात आला. मागच्या दोन स्पर्धांमध्ये भारतीय महिला कबड्डी संघाला सुवर्ण पदक मिळालं. पण यावेळी महिला संघाला रजत पदकावर समाधान मानावं लागलं. \n\nया कामगिरीमुळे भारतीय कबड्डी रसिकांमध्ये नाराजी आहे. भारताचं या खेळातलं वर्चस्व संपुष्टात आलं का, अशी चर्चा होऊ लागली आहे. कबड्डीतल्या पराभवाची कारणं काय आहेत, याचा शोध बीबीसीनं घेतला. \n\nआशियाई खेळात 2014मध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर भारतीय संघ\n\nभारतीय पुरुषांचा कबड्डी संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. पण भारतीय संघावर दोन सामन्यांमध्ये पराभूत होण्याचा प्रसंग ओढावला. नेमकी चूक कुठे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"घडली? \n\n\"तो दिवसच भारताचा नव्हता, असं म्हणावं लागेल. त्या दिवशी आम्हाला नशिबाची साथ मिळाली नाही. आमचे खेळाडू अनुभवी आणि उत्तम होते, पण काही गोष्टी आमच्या नियोजनाप्रमाणे घडल्या नाहीत,\" असं भारतीय संघाचे प्रशिक्षक रामबीर सिंह सांगतात. \n\n\"अजय ठाकूर, दीपक हुडा आणि संदीप हे खेळाडू अनुभवी आहेत, पण आमची रणनीती चालली नाही,\" ते सांगतात.\n\nया पराभवामुळं आपलं कबड्डीतलं वर्चस्व संपुष्टात आलं आहे का, असं विचारलं असता ते सांगतात, \"नाही. एक-दोन वेळा हरल्यावर आपण असं म्हणू शकत नाही. यामुळे भारताच्या प्रतिष्ठेला धक्का बसला नाही. आपण अजूनही शर्यतीत पुढेच आहोत. आपल्याकडे असणाऱ्या अनुभव आणि सामर्थ्याच्या जोरावर आपण पुन्हा उसळी मारू शकतो.\" \n\n\"खेळात विजय-पराजय असतातच. या दोन्ही गोष्टी खेळाचा भाग आहेत,\" असं रामबीर सांगतात.\n\nभारतात गेल्या काही वर्षांपासून प्रो-कबड्डी लीग सुरू झाली आहे. IPLच्या धर्तीवर असलेल्या या व्यावसायिक स्पर्धेत भारताचे तसेच अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू एकाच संघांकडून खेळतात. त्यामुळे अशा स्पर्धांमुळे भारतीय कबड्डीपटूंचं तंत्र विदेशी खेळाडूंना कळतं आणि त्याचा त्यांना फायदा होतो, अशी टीका जाणकार करतात.\n\nत्यावर कोच सिंग सांगतात, \"प्रो-कबड्डीमुळे जसं आपल्या खेळाडूंच्या शक्तिस्थानांची आणि कमतरतेची जाणीव विदेशी खेळाडूंना होते, तसंच विदेशी खेळाडूंच्या खेळाची माहिती आपल्या खेळाडूंनाही होते. अशा स्पर्धांमुळे कबड्डी जागतिक स्तरावर जाण्यास मदत होते. हे आमच्या पराभवाचं कारण नाही आणि त्यांच्या सामर्थ्याचं कारण नाही,\" असं ते ठामपणे सांगतात.\n\n\"जेव्हा भारत सातत्यानं जिंकत होता तेव्हा हा प्रश्न कुणालाच पडला नाही की आम्ही नेमक्या काय गोष्टी बरोबर करत आहोत. पण एकदा हरलो की सर्व बाजूंनी प्रश्नांचा भडिमार होत आहे,\" रामबीर सांगतात.\n\n2016मध्ये भारताने कबड्डीचा विश्वचषक जिंकणाऱ्या टीमचे एक सदस्य होते चेरलाथन. एशियन गेम्समध्ये भारताच्या पराभवाबद्दल बोलताना चेरलाथन यांनी निराशा व्यक्त केली. \n\n\"ही दुःखद गोष्ट आहे. लीग सामन्यांवेळी दक्षिण कोरियाविरोधात आपण सामना हरल्यानंतर पुढचे सामने अधिक काळजीने खेळण्याची गरज होती. भविष्यात आपल्या खेळाडूंना कसून तयारी करावी लागणार आहे,\" ते म्हणाले. \n\n\"सेमी-फायनल मॅचच्या वेळी भारतीय कर्णधार ठाकूर हे जखमी झाले होते. त्यामुळे भारताला फटका बसला. भारतीय खेळाडूंकडून महत्त्वाच्या वेळी चुका झाल्या,\" असं ते..."} {"inputs":"भारतीय स्वातंत्र्यापूर्वीचे आणि नंतरचे अनेक ऐतिहासिक प्रसंग होमी यांनी आपल्या कॅमेऱ्यानं टिपले होते.\n\nहोमी यांचा जन्म 1913मध्ये गुजरातच्या नवसारीमध्ये झाला. \n\nशनिवारचं गूगल डूडल\n\nशिक्षणासाठी मुंबईत आलेल्या होमी यांनी त्यानंतर व्यावसायिक फोटोग्राफीला सुरुवात केली. \n\n'ब्रिटिश इंडियाची फाळणी व्हावी की नाही' यासाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या चर्चेप्रसंगी होमी उपस्थित होत्या.\n\nस्वत:च्या डोळ्यांनी ब्रिटिशांचा निरोप समारंभ पाहणारे अनेक होते. पण त्यांच्यापैकी 21व्या शतकात जिवंत असलेल्या काही मोजक्या लोकांमध्ये होमी यांचा समावेश होता.\n\nभारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांचा होमी यांनी त्यावेळी घेतलेला हा फोटो.\n\nसंपूर्ण कारकीर्दीत होमी यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, भारतभेटीवर येणाऱ्या विदेशातील पाहुण्यांची आणि ऐतिहासिक प्रसंगांची छायाचित्रं टिपली आहेत.\n\nयामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, भारतातले शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन, दलाई लामा आदी व्यक्तींचा समावेश होतो.\n\n1956 साली सिक्कीमधून उंच पर्वतरांगा ओलांडून भारतात आलेल्या दलाई लामा यांचं हे छायाचित्र होमी यांनी घेतले आहे.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"\"जवाहरलाल नेहरूंचे फोटो घेणं मला सर्वाधिक आवडायचं,\" असं होमी यांनी अनेक मुलाखतींत सांगितलं होतं. \n\n1950 सालच्या प्रजासत्ताक दिनी तीन मूर्ती भवन येथे नेहरुंचा होमी यांनी घेतलेला हा फोटो.\n\n\"नेहरूंच्या कार्यक्रमाला मी नेहमी उपस्थित राहायचे. तू इथं पण आलीस? असं मला बघितल्यानंतर नेहरू म्हणायचे.\"असं होमी यांनी 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया' या वृत्तसंसथेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.\n\nदिल्लीत 1950 मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जवाहरलाल नेहरूंचा पारव्याला आकाशात सोडतानाचा हा फोटो होमी यांनी टिपला आहे.\n\nपारशी कुटुंबात जन्मलेल्या होमी यांचं पुढील शिक्षण मुंबईमध्ये झालं. 1942 साली त्या दिल्लीत आल्या.\n\nहोमी यांनी 'इलुसस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया'सारख्या अनेक प्रकाशनांसाठी काम केलं.\n\nआपल्या कारकीर्दीत होमी 20 व्या शतकातील महनीय व्यक्तींच्या संपर्कात आल्या. \n\nअनेकदा तर त्यांनी सुरक्षेचा कडोकोट बंदोबस्त भेदून असे फोटो मिळवले जे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मिळवता आले नाही. \n\nअनेकदा सुरक्षेचा कडोकोट बंदोबस्त भेदून होमी यांनी फोटो मिळवले.\n\nअनेकदा सुरक्षेचा कडोकोट बंदोबस्त भेदून होमी यांनी फोटो मिळवले. यामुळेच कदाचित होमी यांच्यावर समीक्षकांनी टीका केली असावी. \n\nहोमी यांचं कार्य हे अतिशयोक्ती दर्शवणारं होतं. तसंच नवीन राष्ट्रांच्या वचनांसंबंधी भ्रमनिरास करणारंही होतं. असं त्यांच्या समीक्षकांचं मत आहे. \n\n1939 ते 1970 दरम्यान भारतातील एकमेव महिला छायाचित्रकार म्हणून होमी त्यांच्या टॅलेंटमुळंच पुरुषी वर्चस्व असलेल्या या व्यवसायातील अनेक अडथळे दूर करू शकल्या.\n\nउत्कृष्ट छायाचित्रांमधून आपल्या व्यवसायाला न्याय देणाऱ्या छायाचित्रकार म्हणून होमी व्यारावाला यांची ओळख आहे.\n\nचार दशकांपासून होमी यांना त्यांच्या छायाचित्रांसाठी ओळखलं जात आहे.\n\n15 जानेवारी 2012 रोजी बडोदा येथे राहत्या घरी होमी यांचं निधन झालं. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त गूगलने 'फर्स्ट लेडी ऑफ द लेन्स' असं म्हणत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. \n\n(सर्व छायाचित्र सौजन्य होमी व्यारावाला आर्काईव्ह\/ अल्काझी कलेक्शन ऑफ फोटोग्राफी)\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी \"आरक्षण हे फक्त सामाजिक आणि शैक्षणिक तत्वावर देता येतं, इतर कुठल्याही तत्वावर देता येत नाही. त्यामुळे हा प्रकार संविधान विरोधी आहे. तो टिकणार नाही.\" अशी टीका केलीय. \n\nतर दुसरीकडे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी \"बाबासाहेबांची चळवळ चालवायची असेल तर सगळ्या समाजाला सोबत घेऊन काम करावं लागेल. तसंच संसदेत एकदा कायदा झाला की तो बदलण्याचा अधिकार कोर्टाला नाही\" त्यामुळे आरक्षण टिकण्यात अडचण येणार नाही, असं म्हटलंय. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nमुंबईत बीबीसी मराठीशी बोलताना अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. \n\nते म्हणाले, \"सत्तेत आल्यापासून घटनात्मक संस्था खिळखिळ्या करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा प्रयत्न सुरू आहे आणि हा त्याचाच एक भाग आहे.\"\n\n\"हा निर्णय चुकीचा असून तो राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून टिकणारा नाही,\" असं ते म्हणाले.\n\nअड. प्रकाश आंबेडकर यांनी तीन महत्वाचे मुद्दे आधोरेखित केले आहेत.\n\n1.केशवानंद भारती केसमध्ये आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ि इंडियन पँथर्स पार्टी ऑफ इंडिया केसमध्ये 'बेसिक फिचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन' काय आहे ते नमूद करण्यात आलं आहे. ज्यात आरक्षण हे फक्त सामाजिक, शैक्षणिक या दोनच तत्त्वांवर देता येतं. इतर कुठलंही तत्त्व आणलं तर त्यावर आरक्षण देता येत नाही, त्यांनी असं म्हटलंय. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय घटनेच्या कसोटीवर टिकणार नाही.\n\n2.सध्या ओबीसींना 27 टक्के, एसी-एसटींना 21 टक्के आरक्षण आहे. 50 टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गाला होतं, असं गृहीत धरलं आपण तर या खुल्या प्रवर्गातील 10 टक्केंना बाजूला काढलेलं आहे आणि आर्थिक मागासलेल्यांना त्याठिकाणी दिलेलं आहे. हा निर्णय सेल्फ गोल आहे. हा स्वत:च्याच शवपेटीला खिळे ठोकण्याचा प्रकार आहे. याचा कोणाताही फायदा भाजपला होणार नाही.\n\n3. सरकार परत येईल याबद्दल कुणालाच खात्री नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला एक संधी मिळाली होती. त्या संधीवेळी त्यांनी उल्लेख केला की आम्हाला राज्यघटना बदलायची आहे. पण आताच्या परिस्थितीत त्यांना घटना बदलता येत नाही. म्हणून ते असे निर्णय घेत आहेत. ज्यामुळे येणाऱ्याला सत्ता चालवता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. कारण हा निर्णय सुप्रीम कोर्टाने 'स्ट्रक डाऊन' केला तर जनता विरुद्ध सुप्रीम कोर्ट असं जे भांडण होईल, त्यात सुप्रीम कोर्टाबद्दलची विश्वासार्हता कमी होईल. संघ आणि भाजपचा जो खेळ आहे त्यामागे घटनात्मक संस्था खिळखिळ्या करण्याचा अजेंडा आहे.\n\nरामदास आठवले\n\nमात्र आंबेडकरांचा युक्तीवाद खोडून काढताना सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी \n\n\"सवर्ण समाज सातत्याने आरक्षणाची मागणी करत होता. महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पटेल आणि हरियाणातील जाट, ठाकूर, ब्राह्मण समाजातील सगळेच लोक श्रीमंत आहेत, असं नाही. त्यामुळे सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय सामाजिक ऐक्यासाठी उपयुक्त आहे\" असं त्यांनी म्हटलंय. \n\nशिवाय आरक्षणामुळे कायम दलित आणि सवर्ण असा वाद असायचा. तो वाद आता संपुष्टात येणार आहे. सवर्णांमध्ये समता निर्माण होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकारण्यासाठी याचा फायदा होणार आहे. असा दावा आठवलेंनी केलाय. \n\nघटनेच्या चौकटीत हे आरक्षण कसं टिकेल या प्रश्नाचं उत्तरही आठवलेंनी दिलंय. ते म्हणाले \"संसदेनं कायदा केला की त्यात बदल करण्याचा अधिकार कोर्टाला नाही. कोर्ट फक्त सूचना करु शकतं. तसंच बाबासाहेबांनीच कायद्यात सुधारणेचा आणि नवे कायदे बनवण्याचा अधिकार दिला..."} {"inputs":"भावना जाट\n\nभावना जाट ही राजस्थानच्या एका छोट्याशा खेड्यातील खेळाडू. आपल्यासमोरील आर्थिक अडचणींवर मात करून तिने हा पल्ला गाठला. \n\nकठीण परिस्थितीला तोंड देत तिने आपल्या टीकाकारांची तोंडंही बंद केली. तसंच एक प्रेरणादायक कहाणी लोकांसमोर ठेवली आहे. \n\n2021 च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धांमध्ये रेस वॉकिंग खेळप्रकारात ती भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. \n\nभावना शाळेत असताना ती एका जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेली होती. पण त्या ठिकाणी फक्त रेस वॉकिंग खेळप्रकारात जागा शिल्लक होती. त्यामुळे तिला त्याठिकाणी सहभाग करता येऊ शकेल, असं प्रशिक्षकांनी कळवलं. \n\nभावनाने या संधीचंही सोनं करायचं ठरवलं. तिने खेळात सहभाग नोंदवला आणि नव्या रेस वॉकरचा जन्म झाला. \n\nभावना जाट हिला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. एक मोठी अॅथलिट बनण्याचं तिचं लहानपणाचं स्वप्न होतं. पण हे स्वप्न कसं पूर्ण करावं, याबाबत तिने काहीच विचार केलेला नव्हता. \n\n2009 मध्ये शाळेत शिक्षण घेत असताना तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रयत्न करायचं ठरवलं. \n\nपण, त्यासाठी जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवणं आवश्यक होतं. प... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्रशिक्षकांनी भावनाची चाचणी घेतली. पण कोणत्याही स्पर्धेत जागा शिल्लक नसल्याने अखेर रेस वॉकिंग खेळप्रकारात सहभाग नोंदवण्याचा सल्ला प्रशिक्षकांनी दिला. काही वेळ विचार केल्यानंतर भावनाने त्यास होकार कळवला. \n\nसुरुवातीचे अडथळे \n\nभावनाचे वडील शंकर लाल जाट हे एक गरीब शेतकरी आहेत. आई नोसर देवी ही गृहिणी. राजस्थानच्या काब्रा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात हे कुटुंब राहतं. दोन एकर शेतीतून उदरनिर्वाहाची रक्कम कशीबशी जमा व्हायची. \n\nअशा परिस्थितीत मुलीच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक पैसा उभा करणं त्यांना शक्य नव्हतं. \n\nशिवाय, योग्य प्रशिक्षण आणि पुरेशा उपकरणांअभावी सराव करणं भावनाला अवघड होऊ लागलं. \n\nभावना जाट\n\nपण तिने खचून न जाता सुरुवातीचे काही दिवस गावातच सराव केला. त्यावेळी तिला गावकऱ्यांच्या टोमण्यांचाही सामना करावा लागला. \n\nसराव करत असताना भावनाला शॉर्ट्स घालावी लागायची. पण मुलीने असे तोकडे कपडे वापरू नये, असं म्हणत गावकऱ्यांनी तिची चेष्टा सुरू केली. \n\nहा दबाव झुगारून भावनाचे कुटुंबीय तिच्या मागे ठामपणे उभे राहिले. तिच्या मोठ्या भावाने शिक्षण सोडून नोकरी सुरू केली. अशा प्रकारे भावनाच्या सरावासाठी पैसे जमवण्यास त्यांनी सुरुवात केली.\n\nमहत्त्वाचा टप्पा\n\nकधीच पराभव न पत्करणं हा भावनाचा स्वभावगुण. याच गुणामुळे तिला आपल्या खेळात यश मिळत गेलं. स्थानिक तसंच जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकून तिने सर्वांचं लक्ष वेधलं. लवकरच तिला रेल्वेत नोकरीही मिळाली. \n\n2019 च्या भारतीय रेल्वे क्रीडा स्पर्धांमध्ये भावनाने 20 किलोमीटर रेस वॉकिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. \n\nहे अंतर तिने एक तास 36 मिनिटे आणि 17 सेकंदांत पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. या विजयाने आपला आत्मविश्वास वाढल्याचं भावना सांगते. यानंतर भावनाने ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं.\n\n2020 मध्ये रांची येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भावना जाट हिने उल्लेखनीय यश मिळवलं. तिने 20 किलोमीटर अंतर एक तास 29 मिनिटे आणि 54 सेकंदांत पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला. याच कामगिरीने भावना ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. \n\nभावनाने तोंड दिलेल्या समस्या भारतातील महिला खेळाडूंसाठी नव्या नाहीत. पण त्यामुळे खचून न जाता तिने घवघवीत यश प्राप्त केलं. \n\nभारतातील महिला खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळायला हवी, असं भावनाला वाटतं. \n\nमहिला खेळाडूंनी जास्तीत जास्त..."} {"inputs":"भाषांचा अभ्यास हा डॉ. गणेश देवी यांच्या अभ्यासाचा विषय.\n\nदेवी यांच्या संशोधनामुळे असंख्य देशी भाषा अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचं स्पष्ट झालं. नामशेष होत जाणाऱ्या या भाषांच्या दस्तावेज संवर्धनाचं काम त्यांनी हाती घेतलं. आजच्या घडीला देवी यांना भाषाप्रभू म्हटल्यास वावगं ठरणार नाही. \n\nहिमाचल प्रदेश राज्यात बोलल्या जाणाऱ्या 16 भाषा त्यांनी शोधून काढल्या. या भाषांमध्ये बर्फासाठी 200 प्रतिशब्द आहेत. भूतलावर अवतरलेला चंद्र अशा आशयाचे अलंकारिक शब्द बर्फासाठी योजले जातात. \n\nराजस्थानात सातत्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मार्गक्रमणा करणारी मंडळी शुष्क वातावरणाचं वर्णन करण्यासाठी विविध शब्दांचा वापर करतात. यांचा उपयोग करताना माणूस आणि प्राणी भिन्न पद्धतीने ओसाड आणि वैराण वातावरणाला सामोरे जातात अशाही संकल्पनेचा वापर होतो. \n\nइंग्रजांनी गुन्हेगारी जमाती म्हणून बदनाम केलेल्या प्रजातींची मंडळी गुप्त स्वरुपाची भाषा बोलतात. भटक्या समाजाच्या या व्यक्तींना गाव नाही. राहण्याचं विशिष्ट ठिकाण नसलेली ही मंडळी आता दिल्लीत असतात. त्यांच्या समाजाला लागलेला बट्टा आजही कायम आहे. \n\nमहाराष्ट्राच्या पश्चिम कि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नाऱ्यावर देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून अवघ्या काही तासांवर असलेल्या गावांमध्ये कालबाह्य ठरलेली पोर्तुगीज भाषा बोलली जाते. \n\nभारताचा अविभाज्य भाग असलेल्या मात्र मुख्य भूमीपासून विलग असलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांवर करेन भाषा बोलली जाते. ऐतिहासिक वारसा लाभलेली ही भाषा प्रत्यक्षात म्यानमारची आहे. गुजरातमधल्या काही गावांमध्ये चक्क जपानी भाषा बोलली जाते. भारतात तब्बल 125 विदेशी भाषा मातृभाषा म्हणून अस्तित्वात आहेत. \n\nडॉ. देवी यांनी भाषाशास्त्राचं औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही. मात्र त्यांचा अभ्यास दांडगा आहे आणि निग्रह ठाम आहे. गुजरात राज्यातील विद्यापीठात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी 16 वर्ष काम केलं. त्यानंतर त्यांनी जवळच्या आदिवासी क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. \n\nस्थानिक आदिवासींच्या मदतीने ते काम करतात. पतपुरवठ्यासाठी पाठपुरावा, बियाणं पेढी तसंच आरोग्यविषयक प्रकल्पांमध्ये ते काम करतात. विशेष म्हणजे आदिवासींच्या अकरा भाषांमध्ये ते नियतकालिकं प्रसिद्ध करतात. \n\nलोकशाही जिवंत राखण्यासाठी भाषा टिकवणं आवश्यक आहे.\n\nभारताच्या भाषा \n\n- 1961च्या जनगणनेनुसार भारतात 1, 652 भाषा अस्तित्वात होत्या. \n\n- द पीपल लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या अभ्यासानुसार 2010 मध्ये देशात 780 भाषा होत्या.\n\n- यापैकी 197 भाषांचं अस्तित्व धोक्यात आहे तर 42 भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. \n\n- पूर्वांचलात अरुणाचल प्रदेश आणि आसाम, पश्चिम प्रांतात महाराष्ट्र आणि गुजरात, पूर्व भागात ओरिसा आणि बंगाल तर उत्तरेकडे राजस्थानमध्ये सर्वाधिक भाषा बोलल्या जातात. \n\n- देशात वापरात असलेल्या 68 लिपी आहेत.\n\n- भारतात 35 भाषांमध्ये वृत्तपत्रे प्रकाशित होतात. \n\n- हिंदी ही भारतात सर्वाधिक (40 टक्के) लोकांची बोली भाषा आहे. त्यानंतर बंगाली (8 टक्के), तेलुगू (7.1 टक्के), मराठी (6.9 टक्के) आणि तामीळ (5.9 टक्के) या भाषा अनुक्रमे बोलल्या जातात. \n\n- सरकारतर्फे चालवलं जाणारं 'ऑल इंडिया रेडिओ' अर्थात आकाशवाणी 120 भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित करतं. \n\n- भारताच्या संसदेत देशभरातल्या भाषांपैकी केवळ 4 टक्के भाषांचं प्रतिनिधित्व होतं. \n\n(स्रोत : भारतीय जनगणना 2001 आणि 162, युनेस्को, पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया 2010)\n\nभाषेची ताकद जाणवली तेव्हा\n\nयाच काळात डॉ. देवींना भाषेच्या ताकदीची जाणीव झाली. 1998मध्ये स्थानिक भाषेत लिहिलेल्या..."} {"inputs":"भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी वरावरा राव गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 22 फेब्रुवारी रोजी जामीन मिळाल्यानंतर ते काल रात्री उशिरा नानावटी रुग्णालयातून बाहेर पडले. \n\nवरवरा राव यांच्या वकील इंदिरा जयसिंग यांनी ट्विटरवर वरवरा राव हॉस्पिटलमधून बाहेर येत असल्याचा फोटो टाकत ते जामिनावर सुटल्याची पोस्ट केली. \n\nआपल्या पोस्टमध्ये त्या लिहितात, \"अखेर सुटका! 6 मार्च 2021, रात्री 11.45 मिनिटांनी वरावरा राव नानावटी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना.\"\n\nवरावरा राव यांच्यासाठी जामिनाची मागणी करताना इंदिरा जयसिंग यांनी कोर्टाला त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं होतं. गेल्या फेब्रुवारीपासून या फेब्रुवारीपर्यंत म्हणजे 365 दिवसांपैकी 149 दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यांचं वय आणि प्रकृती बघता त्यांना तळजो तुरुंगातून बाहेर पडून हैदराबादला आपल्या घरी जाण्याची परवानगी मिळावी, असं जयसिंग यांनी म्हटलं होतं. \n\nयावर निर्णय देताना वरवरा राव यांना जामीन दिला नाही तर ते मानवाधिकारांच्या तत्त्वांचं आणि प्रत्येक नागरिकाला असेले... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ल्या जगण्याच्या आणि आरोग्याच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन ठरेल, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं होतं. \n\nत्यानंतर 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, मुंबईबाहेर न जाण्याचे आणि तपासासाठी गरज असेल तेव्हा उपलब्ध होण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. वरावरा राव यांना आपला पासपोर्टही एनआयए कोर्टात जमा करावा लागणार आहे. तसंच, या प्रकरणातील सहआरोपींशी संपर्क करू नये, असेही कोर्टाचे आदेश आहेत. \n\nकोण आहेत वरवरा राव?\n\nवरवरा हे रिवॉल्यूशनरी रायटर्स असोसिएशनशी संलग्न आहेत. वरवरा यांना हैदराबाद इथं अटक करण्यात आली आणि त्यांना पुण्याला आणण्यात आलं.\n\nसामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, नागरी हक्कांसाठी काम करणारे गौतम नवलखा, सामाजिक कार्यकर्ते अरुण फरेरा, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते व्हर्नोन गोन्सालव्हिस यांनाही अटक करण्यात आली. या सगळ्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला असा त्यांच्यावर आरोप आहे. वरवरा यांनी त्यांना आर्थिक मदत पुरवली, असा त्यांच्यावर आरोप आहे.\n\nपुण्यातल्या विश्रामबाग पोलीस स्थानकात वरवरा यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या 153 (ए), 505 (1) (B), 117, 120 (B) आणि बेकायदेशीर घडामोडी रोखण्यासाठीची कलमं 13, 16, 17, 18(B), 20, 38, 39, 40 गुन्हे दाखल करण्यात आले.\n\nभीमा कोरेगाव प्रकरणात हिंसा भडकवणारे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यापासून लक्ष दूर हटावं यासाठी पोलीस कपोकल्पित आरोप लावत आहेत, असं वरवरा यांनी तेव्हा बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.\n\nया पाचही कार्यकर्त्यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं.\n\nन्यायालयाने गेल्या वर्षी आदेश देताना या सगळ्यांना घरीच नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला.\n\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या मुद्यावरून वरवरा यांना याआधीही अटक करण्यात आली होती. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांना फसवण्याचं हे षडयंत्र असल्याचं डाव्या विचारसरणीच्या लोकांनी म्हटलं होतं.\n\nवरवरा यांच्या पत्नी हेमलता यांनी गेल्या वर्षी भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांना एक पत्र लिहून त्यांच्या सुटकेची मागणी केली होती.\n\nवरवरा यांना पुण्यातल्या येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. अटक झाल्यानंतर वर्षभरानंतरही खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली नव्हती.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक,..."} {"inputs":"भुयारी मेट्रोसाठी खोदकाम होतं तरी कसं?\n\nएक कोटी क्युबिक मीटर म्हणजेच सुमारे साडेसात लाख ट्रक भरतील एवढी माती दगडांच्या सोडून दिलेल्या खाणी भरण्यासाठी वापरण्यात येणार आहे. \n\n'मुंबईच्या कोस्टल मार्गासाठी ही माती वापरली जाण्याची शक्यता'\n\nमुंबईच्या कोस्टल मार्गासाठी ही माती वापरली जाण्याची शक्यता असल्याचं मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या (एमएमआरसीएल) एमडी अश्विनी भिडे यांनी सांगितलं.\n\nधारावीतील नयानगर येथे प्रत्यक्ष भुयारी मार्गाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.\n\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गासाठी मुंबईत ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.\n\nभुयारी मार्ग तयार करण्यासाठी पहिल्या टनेल बोअरिंग मशीननं (टीबीएम) नयानगर येथील 'लाँचिंग शाफ्ट'मधून खोदकाम सूरू केलं आहे. \n\nमातीचं काय?\n\n\"भुयाराचं खोदकाम सुरू असताना जी माती किंवा खडी बाहेर येणार आहे तिची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही त्या संबंधीत कंत्राटदाराची आहे,\" असं भिडे यांनी स्पष्ट केलं. \n\nमुंबई मेट्रो रेल महामंडळानं ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात दगडांच्या सोडून दिलेल्या खाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळवल्या आहेत. \n\nभु... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यारी मेट्रोच्या खोदकामातून मिळणार एक कोटी क्युबिक मीटर माती\n\nतिथं ही खडी भरली जाऊ शकते. मुंबईपासून 30-40 किमी अंतरावर या खाणी आहेत. अर्थात हा एक पर्याय आहे. त्याशिवाय आणखी कोणते पर्याय असतील त्यावर विचार सुरू असल्याचं अश्विनी भिडे यांनी सांगितलं आहे. \n\n\"काही कंत्राटदारांकडे यापूर्वीच मातीची मागणी आलेली आहे. पर्यावरणाला हानी पोहोचणार अशा तऱ्हेनं ही माती वापरली जावी, एवढीच अपेक्षा आहे\" असं भिडे म्हणाल्या आहेत.\n\nदोन वर्षं चालणार खोदकाम\n\nभुयारी मेट्रोसाठी दररोज 150-170 मीटरचं खोदकाम आणि बांधकाम टनेल बोअरिंग मशीननं (टीबीएम) केलं जाणार आहे. दोन किमींचं भुयार खणून त्याचं बांधकाम पूर्ण होण्यास एक ते दीड वर्षांचा कालावधी लागेल. \n\nसंपूर्ण प्रकल्पाच्या टनेलिंगसाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे 2019च्या ऑक्टोबरपर्यंत कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गासाठीचं टनेलिंग पूर्ण होणं अपेक्षित आहे.\n\n'मुंबईच्या कोस्टल मार्गासाठी ही माती वापरली जाण्याची शक्यता'\n\n17 TBM मशीन येणार\n\n\"TBM मशीन्स येण्यास सुरूवात झाली असून सर्व 17 मशीन्स टप्प्याटप्प्यानं फेब्रुवारी-2019 पर्यंत येणार आहेत. त्यामुळे मार्च-2019 पासून टनेलिंगच्या कामास पूर्ण जोमानं सुरुवात होईल,\" अशी आशा भिडे यांना आहे.\n\nमेट्रो ३ची वैशिष्ट्यं\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"भुसावळमधील समता नगर भागात 6 ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. तीन जण मोटरसायकलवरून खरात यांच्या घराजवळ आले. हाती धारदार शस्त्रं आणि गावठी कट्ट्यांनी त्यांनी दोघांवर हल्ला केला. मग ते पुढे खरात यांच्याकडे गेले.\n\n\"हम्प्या उर्फ रवींद्र खरात घराबाहेर बसले असताना त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. ते जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्यांच्यावर मागून गोळ्या झाडणायत आल्या. यावेळी रवींद्र खरात यांना वाचवण्यासाठी त्यांचे भाऊ सुनील धावून आले. पण आरोपींनी त्यांच्यावरही गोळीबार केला. याच वेळी रवींद्र खरात यांच्या पत्नी मध्ये आल्याने हल्लेखोरांनी त्यांच्यावरही जोरदार प्रहार केला,\" असं जळगावचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी सांगितलं. \n\nया हल्ल्यात रवींद्र खरात, त्यांचे भाऊ सुनील आणि मुलं रोहित व प्रेमसागर तसंच सुमित गाजरे यांची हत्या करण्यात आली. रवींद्र खरात यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. \n\nया प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यातील दोन जण जखमी आहेत. \n\nरवींद्र खरात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष होते. 2016 मध्ये त्यांनी भाजप-आरपीआ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"य युती असताना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली आणि नगरसेवक झाले. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या त्यांच्या हत्येमुळे चर्चांना उधाण आलं आहे.\n\nमात्र हा सर्व प्रकार जुन्या वैमानस्यातून घडला असून आरोपी आणि पीडित यांच्यात वैयक्तिक हेवेदावे होते, त्यामुळेच आरोपींनी पीडितांची हत्या केली आहे, असं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.\n\nनेमका काय प्रकार घडला?\n\nरवींद्र खरात यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्यांच्याविरुद्ध काही गुन्हे दाखल तर होतेच, शिवाय तडीपारीचा प्रस्तावही होता. त्यांच्या मुलाविरोधातही तडीपारीची कारवाई सुरू होती. \n\nया प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. \"तिघे आरोपी 10-12 पर्यंत शिकलेले आहेत. यापैकी दोघंजण वेल्डिंगचं काम करतात, तर तिसरा आरोपी आपल्या वडिलांना केटरिंग व्यवसायात मदत करतो. हत्याकांडातील हत्यारे जप्त करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे,\" असं उगले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आरोपींची यापूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी सध्या तरी समोर आलेली नाही, असं उगले यांनी स्पष्ट केलं.\n\nघटनास्थळावरील एका साक्षीदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की आरोपी सर्वांना ठार करायच्या उद्देशानेच आलेले दिसत होते. \"त्यांनी सरळ वार केले. जे मध्ये आले त्यांच्यावरही वार केले आणि गोळ्या झाडल्या. रवींद्र आणि मुलांनी पळायच्या प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. रवींद्र यांच्या घरापासून पुढे असलेल्या रेल्वे हॉस्पिटलजवळ मोटरसायकलवर पाठलाग करत आरोपींनी गोळ्या घातल्या,\" असं या साक्षीदाराने सांगितलं. \n\nरवीन्द्र खरात\n\nज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील यांनी या प्रकरणाची पार्श्वभूमी सांगताना म्हटलं, \"भुसावळमधील रेल्वेच्या मोकळया जागेत समतानगरचा काही भाग वसला आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेने येथील अंदाजे 16 हजार अतिक्रमण धारकांना हटवलं होतं. पण रवींद्र खरात यांचं घर आणि त्याभोवतालची वस्ती शाबूत होती.\n\n\"ही दाट वस्ती असती किंवा सर्वच समतानगर हटवले असते तर असा हल्ला करण्यासाठी आरोपी धजावले नसते. त्यामुळे या हत्याकांडाला राजकीय अथवा सामाजिक दृष्टीने बघता येणार नाही. दोन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमधील वादाचे पर्यवसन इतक्या भीषण हत्याकांडात झालेलं आहे,\" असं शेखर पाटील यांनी सांगितलं.\n\n\"ही घटना माणुसकीला कलंक लावणारी आहे,\" असं रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी..."} {"inputs":"भूकबळींचा प्रश्न देशात गंभीर झाला आहे.\n\nजगभरातल्या विकसनशील देशांतील भूकबळींच्या समस्येचा आढावा घेऊन 'इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या अहवालानुसार 119 देशांमध्ये भारताचा क्रमांक शंभरावा आहे. भारत या यादीत बांगलादेश आणि नेपाळ या देशांच्याही मागे आहे.\n\nबालकुपोषणामुळे भारताची स्थिती आणखी ढासळली आहे, असंही हा अहवाल सांगतो. \n\nविकसनशील देशातील नागरिकांना किती आणि कसं अन्न खायला मिळतं, याचा आढावा हंगर इंडेक्समध्ये घेण्यात येतो.\n\nभूकबळींची समस्या असताना अन्नाची नासाडी का?\n\nभूकबळीच्या समस्येने भारताला ग्रासलेलं असताना देशभरात बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होत असल्याचंही स्पष्ट झालं आहे.\n\nअन्नाचा अपव्यय हे भारतातल्या भूकबळी समस्येचं मुख्य कारण आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारतात 40 टक्के अन्न वाया जातं. या खाण्याचं रुपांतर पैशात केलं तर रक्कम 50 हजार कोटी रुपये एवढी भरेल असं आकडेवारी सांगते. \n\nभारतात अन्नधान्याचं उत्पादन मुबलक प्रमाणात होतं पण साठवणुकीसाठी चांगली गोदामं नाहीत.\n\nआकडे बाजूला ठेवले आणि आजूबाजूला पाहिलं तर अन्नाचा अपव्यय होतो, हे आपल्याही लक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्षात येईल. लग्नसोहळे, हॉटेल्स, कौटुंबिक तसंच सामाजिक कार्यक्रम आणि घरीही प्रचंड प्रमाणावर अन्न टाकलं जातं.\n\nहे अन्न वाचवून गरजूंना दिलं तर अनेकांची उदरभरणाची सोय मार्गी लागेल.\n\nसंयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालानुसार भारतात अन्नधान्याचं पुरेसं उत्पादन होतं, मात्र हे गरजूंपर्यंत पोहचतच नाही. \n\nजगातल्या भूकपीडित व्यक्तींपैकी 25 टक्के लोक भारतात आहेत. भारतात 19.5 कोटी नागरिक कुपोषित आहेत. यामध्ये खायला प्यायला न मिळणारे लोक आहेत आणि मिळणाऱ्या खाण्यात नाममात्र पोषणमूल्य असणारे लोकही खूप आहेत. \n\nअन्नाचा अपव्यय कसा टाळावा?\n\nखाण्याची नासाडी टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जागरूक होणे अत्यावश्यक आहे. जेवढी गरज असेल तेवढंच घ्या. जेवण उरल्यास, परिसरातल्या गरजूंना द्यावं. \n\nअन्नधान्याची नासाडी हे भूकबळींच्या प्रश्नामागचं मूळ आहे.\n\nलग्न, कौटुंबिक सोहळे, पार्टी अशा कार्यक्रमांमध्ये वाया जाणारं अन्न स्वीकारून ते गरजूंपर्यंत पोहचवणाऱ्या संस्था आहेत. अशीच एक संस्था म्हणजे रॉबिन हुड आर्मी.\n\nदिल्लीतल्या एका बड्या लग्नसोहळ्यात उरलेल्या अन्नातून पाचशे ते अडीच हजार लोकांचं जेवण होऊ शकतं, असं या संस्थेचे संस्थापक संचित जैन यांनी सांगितलं. \n\nव्यवस्था साहाय्यकारी नाही\n\nसाहाय्यकारी यंत्रणा कमकुवत असल्यानं अन्नाची नासाडी होते, असं संचित जैन सांगतात.\n\n\"शेतातून धान्य मंडईत पोहचतं. मात्र धान्य साठवण्यासाठी चांगली गोदामं नाहीत आणि त्यामुळे आवश्यकता असताना धान्याचा पुरवठा होत नाही. मोलाचं धान्य गोदामात सडून फुकट जातं.\"\n\nपुरवठा यंत्रणेत त्रुटी असल्याने अनेकदा अन्नधान्याचे दर चढे राहतात. \n\nउरलेलं अन्न जातं कुठे?\n\nहॉटेलांमध्ये उरलेलं अन्न एकत्र करून जवळच्या परिसरात राहणाऱ्या गरजूंना पुरवले जाईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवे.\n\nस्वयंसेवी संस्थांव्यतिरिक्त सरकारनेही याप्रकरणी अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. \n\nकाही दिवसांपू्र्वीच केंद्रीय खाद्य प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल अमेरिकेत गेल्या होत्या. त्यावेळी देशातील अन्नाचा अपव्यय रोखणं ही प्राथमिकता असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. \n\nभारतात अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं.\n\nसामान्य माणसाच्या प्रयत्नांतून हे चित्र बदलू शकतं. याचवर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या उपक्रमानुसार चेन्नईतल्या ईसा फातिमा जास्मिन यांनी अशीच एक चळवळ सुरू केली. \n\nईसा यांनी कम्युनिटी फ्रीज नावाची संकल्पना राबवली आहे. या..."} {"inputs":"भ्रष्टाचारविरोधी अभियानात ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे त्या लोकांना रियाध येथील रिट्स कार्लटन येथे ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येतं.\n\nशनिवारी रात्री सुरू झालेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत आतापर्यंत 201 जणांना ताब्यात घेतलं असल्याचं शेख-सौद-अल-मोजेब यांनी सांगितलं.\n\nत्यांनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यात मंत्री, ज्येष्ठ राजकुमार आणि महत्त्वाच्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे.\n\nत्यांच्याविरोधात \"गैरव्यवहारांचे सबळ पुरावे आहेत\" असंही शेख मोजेब यांनी सांगितलं.\n\nहे गैरव्यवहार उघडकीला आल्यामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. फक्त आरोप असलेल्यांची वैयक्तिक बँक खाती गोठवली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.\n\nप्रिन्स मोहम्मद बिन सलमान या 32 वर्षीय राजकुमाराच्या नेतृत्वाखाली नव्यानं तयार केलेली भ्रष्टाचार विरोधी समिती वेगानं प्रगती करत असल्याचं शेख सौद अल मोजेब यांनी सांगितलं.\n\nआतापर्यंत 208 लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यापैकी सात जणांना सोडून देण्यात आलं आहे.\n\n\"आतापर्यंत झालेल्या चौकशीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार उघडकीस आला आहे. आमच्या तीन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वर्षांच्या चौकशीत गेल्या काही दशकांत कमीत कमी 10,000 कोटी रुपयांचा दुरुपयोग झाला आहे.\" असं महाधिवक्त्यांनी सांगितलं.\n\nशेख मोजेब यांनी सांगितलं की, या समितीला पुढच्या टप्प्याच्या चौकशीसाठी कायदेशीर परवानगी दिली आहे. आणि 'काही विशिष्ट लोकांची' बँक खाती मंगळवारी गोठवली आहेत.\n\n\"या प्रकरणात गुंतलेल्या आणि त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांविषयी आणि व्यक्तींविषयी संपूर्ण जगभरात उत्सुकता आहे.\" असं त्यांनी पुढे बोलतांना सांगितलं. \n\n\"या प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींना सौदी कायदाच्या आधार घेता यावा म्हणून आम्ही कोणाचीच वैयक्तिक माहिती उघड केलेली नाही.\" ते सांगत होते.\n\nराजकुमारसुदधा ताब्यात\n\nताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये अब्जाधीश गुंतवणूकदार प्रिन्स अल्वाईद बिन तलाल, प्रिन्स मितेब बिन अब्दुल्लाह, रियाध प्रांताचे माजी गव्हर्नर प्रिंस तुर्की बिन अब्दुल्लाह यांचा समावेश आहे. \n\nतसंच आधीच्या राजांचा मुलगा प्रिन्स मितेब यांना नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या प्रमुखपदावरून हटवण्यात आलं आहे. \n\nMBC या टीव्ही नेटवर्कचे प्रमुख अल्लाविद अल इब्राहिम, सौदी अरेबियन जनरल इन्व्हेस्टमेंट अॅथॉरिटीचे माजी प्रमुख अम्र-अल-दबाग, रॉयल कोर्टचे माजी प्रमुख खलिद-अल-तुवाजिरी आणि सौदी बिन लादेन समुहाचे अध्यक्ष बक्र बिन लादेन यांचाही समावेश आहे.\n\nयाचवेळी ह्युमन राईट्स वॉचनं सौदी अधिकाऱ्यांना \"चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या प्रत्येक व्यक्तींविरुद्ध कायद्याचा आधार आणि पुरावे उघड करण्याचं तसंच चौकशी दरम्यान प्रत्येक व्यक्तीला त्याचे मुलभूत अधिकार मिळावेत\" असं आवाहन केलं आहे.\n\nया अटकसत्रात अनेक मानवी हक्क कार्यकर्ते, धर्मगुरू आणि बुद्धिजिवींनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, त्यासाठी कोणतंही ठोस कारण दिलं जात नाही आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"मँचेस्टर जवळच्या 40 मैल परिसरात प्रत्येक गावात सुती कपड्यांचा कमीत कमी एक कारखाना असल्याचं सांगितलं जायचं. त्यावेळी हे कारखाने चालवण्यासाठी भारताचंही महत्त्वाचं योगदान होतं. इथं लागणारा कापूस भारतातूनच पाठवला जायचा. \n\nमँचेस्टरच्या सुती वस्त्रोद्योगाचा थेट संबंध भारताच्या कानपूर शहराशी होता. त्यामुळेच की काय कानपूरला त्यावेळी 'पूर्वेचं मँचेस्टर' म्हटलं जात असे.\n\nसुती कपड्यांचे कारखाने मूलतः लँकेशायरमधून सुरू झाले. त्यानंतर ते न्यू इंग्लंडमध्ये पसरले. पुढे जाऊन ते अमेरिकेच्या दक्षिणेतील राज्यांपर्यंतही पोहोचले. \n\n20 व्या शतकात उत्तर-पश्चिम इंग्लंडच्या वर्चस्वाला अमेरिकेनं संपवलं. त्यानंतर जपान आणि चीन यांचा क्रमांक लागतो. \n\nवस्त्र कारखान्यांच्या अनेक इमारती शानदार होत्या. त्यातल्या अनेक इमारतींना आता आधुनिक स्वरूप देण्यात आलं आहे. काहींचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. \n\nसगळ्याच इमारती सुस्थितीत नाहीत. स्थानिक नागरिकांच्या मते कारखान्यांच्या इमारती चटकन नजरेत येत नाहीत. \n\nचायना टाऊन\n\nजगातल्या इतर अनेक कॉस्मोपॉलिटन शहरांप्रमाणेच मँचेस्टरमध्ये सुद्धा एक चायना टाऊन आहे. हा परिसर पोर्टलँड स्ट्री... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"टच्या उजव्या बाजूला वसलेला आहे. इथं संध्याकाळी चारपासून ते मध्यरात्रीपर्यंत प्रचंड गर्दी असते. \n\nइथल्या छोट्या गल्लीत ब्रिटिश स्थापत्य कलेनुसार बनलेल्या इमारती आहेत. या इमारतींचे डिझाईन आजही जसेच्या तसे आहेत.\n\nया परिसरात चायनीज रेस्टॉरंटच्या बेसमेंट आणि ग्राऊंड फ्लोअरवर तुम्हाला स्वादिष्ट जेवण अगदी माफक दरात मिळू शकतं.\n\nविशेष म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला भारतीय थाळीचं चायनीज रुप पहायला मिळतं. नूडल्स, सूप, राईस किंवा इतर कोणताही पदार्थ तुम्हाला 15 पौंडांपर्यंत मिळू शकतो. \n\nमी एका इंग्रजी जोडप्याला भेटलो. ते इथं मंद आचेवर भाजलेलं बदकाचं मांस खाण्यासाठी आले होते. \n\nइथल्या दुकानाचे मालक चिनी आहेत. परिसरातलं भाडं वाढल्याची त्यांची तक्रार आहे. \n\nएका रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या यांगने सांगितलं, \"इथलं भाडं खूप वाढलं आहे. माझे मालक प्रत्येक आठवड्याला 3500 पौंड भाडं देतात. भाडं कमी असेल तरच आमचा नफा वाढेल.\" \n\nचायना टाऊनपासून जवळच रूशोल्म करी माईल आहे. या ठिकाणी मिळणारं जेवण प्रेमी जोडप्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. \n\nजवळपास आठशे मीटर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा अरबी, तुर्की, लेबनीज आणि पाकिस्तानी पदार्थांचे गंध दरवळत असतात. \n\nइथं तब्बल पन्नास रेस्टॉरंट आहेत. इथून तुम्ही जेवण पॅक करूनसुद्धा घेऊ शकता. इथे खूप दुरून लोक येतात. या परिसरात दक्षिण आशिया आणि अरब देशांतील अनेक नागरिकांचं वास्तव्य आहे.\n\nजवळच एक भारतीय रेस्टॉरंटसुद्धा आहे. त्याचं नाव आहे जिया एशियन. हे हळूहळू लोकप्रिय होत आहे. 2018 च्या वर्षात याला सर्वोत्तम भारतीय रेस्टॉरंटचा पुरस्कार मिळाला आहे. केवळ भारतीयच नव्हे तर मध्य पूर्वेतील देशांचे लोकसुद्धा याठिकाणी येतात.\n\nमँचेस्टरमध्ये देवांग गोहिल भारतीय रेस्टॉरंट चालवतात\n\nया हॉटेलचे मालक देवांग गोहिल यांनी याठिकाणी पोहोचण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला आहे. ते सांगतात, \"हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर माझ्याकडे नोकरी किंवा पैसा यापैकी काहीही नव्हतं. मी हॉटेलांमध्ये भांडी धुतली. एका आठवड्यापर्यंत कारमध्ये झोपलो आणि पुन्हा झेप घेतली. हे इतकं सोपं नव्हतं. या रेस्टॉरंटचं नाव आता होतंय, याचा आनंद वाटतो.\"\n\nउन्हाळ्यात 18 डिग्री तापमान\n\nइंग्लंडमध्ये असाल तर सूर्यदर्शनाची आस, आपोआपच लागते. इथे उन्हाळ्यात तापमान 18 ते 24 डिग्री असतं. लोक सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी घराबाहेर पडतात. \n\nपिकेडेली..."} {"inputs":"मंगळवारी अनेक खासदारांची परिचय पत्राची प्रक्रिया पूर्ण झाली. नुसरत आणि मिमी यांनी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संसदेच्या आवारात फोटो काढले. हे फोटो त्यांनी स्वत:च्या सोशल हँडल्सवरून शेअर केले. या फोटोंवरून या दोघींना ट्रोल केलं जात आहे. \n\nनुसरत यांनी लिहिलं- नवी सुरुवात! माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ममता बॅनर्जी आणि बशीरहाट मतदारसंघातील नागरिकांचे आभार. \n\nजाधवपूर मतदारसंघातून निवडून आलेल्या मिमी यांनी लिहिलं की- संसदेतला पहिला दिवस. \n\nया फोटोंमध्ये नुसरत आणि मिमी यांच्या कपड्यांवरून त्यांना ट्रोल केलं जात आहे. \n\n'दोन्हीतला फरक'\n\nनुसरत आणि मिमी यांच्यावर टीका प्रतिस्पर्धी भाजपशी संबंधित व्यक्तींकडून तसंच सर्वसामान्य माणसांकडूनही होत आहेत. \n\nनवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती संसदेच्या आवारात.\n\nआशिष मार्खेड यांनी म्हटलं आहे, \"भाजपचे तरुण खासदार तेजस्वी सूर्या यांना बघा. तृणमूलच्या नुसरत आणि मिमी या खासदारांना बघा. दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात येईल.\"\n\nनुसरत यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही त्यांना ट्रोल केलं जात आहे. \n\nतेजस्वी सूर्या यांच्याशी काहींनी तुलना केली आहे.\n\nसयानी मु... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"खर्जी म्हणतात,\" बशीरहाटच्या मतदारांनो, काहीतरी लाज बाळगा. अशा बाईला तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलं आहे\".\n\nवैशाली म्हणतात की, संसद आहे की फॅशन शो?\n\nहिमांशू यांनी शशी थरूर यांचा फोटो जोडत लिहिलं आहे की संसदेतली खासदारांची उपस्थिती शंभर टक्के असेल. \n\nअर्पण म्हणतात, संसद म्हणजे फोटो स्टुडिओ नाही. फॉर्मल कपडे परिधान करायला सुरुवात करा. \n\nप्रियांका नावाच्या युजर म्हणतात, तुम्ही भारतीय कपडे घालणं आवश्यक आहे. तुम्ही संसदेत जात आहात, चित्रपटाच्या प्रमोशनला नाही. \n\nअशाच प्रतिक्रिया मिमी चक्रवर्ती यांच्या फोटोलाही आल्या आहेत. \n\nश्रेष्ठ शर्मा यांनी टीका करताना म्हटलं आहे की संसदेच्या प्रांगणात कसे कपडे घालावेत याचं भान तुम्हाला हवं. ही शूटिंगची जागा आहे. \n\nनुसरत जहाँ\n\nकाही लोकांनी मात्र या दोघींना पाठिंबा देताना ट्रोल्सला प्रत्युत्तर दिलं आहे. \"कमेंट लिहिणाऱ्यांनो, महिला खासदारांना त्यांना जे कपडे परिधान करायचे आहेत ते करू द्या. तुम्ही तुमच्या समस्या सोडवण्यासंदर्भात जागरूक राहा. त्यांचे कपडे हा चर्चेचा विषय असायला नको.\"\n\nसंसदेत महिला खासदार \n\nममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने सर्वाधिक म्हणजे 41 टक्के महिलांना तिकीट दिलं होतं. यामध्ये अनेक महिला अभिनेत्रींचा समावेश होता.\n\nनुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. \n\nतृणमूलच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या 17 पैकी 9 महिलांनी विजय मिळवला आहे. \n\nओडिशात नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाने 7 महिला उमेदवारांना तिकीट दिलं होतं. यापैकी 5 महिला उमेदवार निवडून आल्या. \n\nया पक्षांनी खासदारांचं स्त्री-पुरुष प्रमाण उत्तम राखलं आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"मग राजकीय चक्र फिरलं आणि 'मागास' जाती आघाडीवर आल्या. बिहारमध्ये काँग्रेसचा सामाजिक पाया मार्जिनल राजकारणापासून दूर झाला.\n\nआता सत्तेच्या शिखरावर पोहोण्यासाठी जातीचे संख्या बळ निर्णायक ठरणार असं चित्र आहे. त्यामुळे 'उच्चवर्णीय' काँग्रेसजनांचे दिवस येतील अशी शक्यता नाही. \n\nआता पाहूयात काँग्रेसचे बिहार निवडणुकीचे मुद्दे कोणते आहेत. बिहारमध्ये काँग्रेस 70 जागांवर निवडणूक लढवत आहे आणि याचं सर्व जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.\n\nविधानसभा निवडणुकीतील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस स्पर्धक म्हणून तर सहभागी आहे. पण काँग्रेस अद्याप आजारी का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.\n\nसत्ता-समीकरण\n\nतीन दशकांपासून काँग्रेसने राज्यातील जनाधार गमावलेला आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे नेतृत्त्व आणि संघटनेच्या उणिवांमुळे प्रतिस्पर्ध्यांशी सामना करण्यास काँग्रेस कमकुवत ठरत आहे. \n\nदरम्यान, मधल्या काळात दोन वेळा योगायोगाने काँग्रेसला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली. \n\nसगळ्यांत आधी बिगरकाँग्रेसी किंवा समाजवादी जमातींच्या कर्पुरी ठाकूर यांच्यासारख्या जमिनीवरील कार्यकर्त्यांनी काँग्रेसला धक्का देण्यास सुरूवात केल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी. \n\nयानंतर लालूप्रसाद यादव यांच्या 90 च्या दशकापासून ते आता नीतीश कुमार यांच्या विद्यमान शासनकाळापर्यंत काँग्रेस दुसऱ्या पक्षांसोबच्या आघाडीवर अवलंबून आहे. \n\nअशा परिस्थितीत राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्त्वाखाली आघाडी केलेल्या काँग्रेसला 70 जागा निवडून आणण्यात यश मिळेल का?\n\nआरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्ष\n\nयाचं सरळ आणि सोपं उत्तर नाही असंच आहे.\n\nमुख्य कारण म्हणजे काँग्रेसची कमकुवत झालेली संघटनात्मक बांधणी, जनाधार नसलेले प्रादेशिक नेते आणि सामर्थ्य नसतानाही जास्त जागा लढण्याचा अट्टाहास.\n\nआरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या 'महाआघाडी'साठीही हा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. संघटन एवढं कमकुवत असताना 243 पैकी 70 जागा अखेर कोणत्या कारणांमुळे दिल्या गेल्या? \n\nकाँग्रेसला कमी लेखणाऱ्यांना निवडणुकांचे निकाल आश्चर्यकारक असतील असा कोणताही चमत्कार घडेल अशी शक्यता दूरपर्यंत कुठेही दिसत नाही.\n\nकाँग्रेससाठी जेडीयूची रणनीती\n\n2015 मध्ये काँग्रेसने 41 जागांपैकी 27 जागा जिंकून सर्वांनाच धक्का दिला होता. असे काही या निवडणुकीत होऊ शकते का, याचा विचार केला जाऊ शकतो. \n\nपण असा विचार करण्यापूर्वी सध्याच्या राजकीय समीकरणांचा विचार करणं गरजेचे आहे. विशेषत: आरक्षणासंदर्भात लालू यादव यांनी मागासवर्गीयांची एकजूट घडवून आणली होती तशी परिस्थिती आता नाही. \n\nदुसरा मुद्दा म्हणजे त्यावेळी आरजेडी आणि नीतीश कुमार यांची जनता दल यूनायटेड (जेडीयू) यांच्यासोबत महाआघाडीत काँग्रेसचा सहभाग होता. त्यावेळी नितीश कुमार यांनी आरजेडीचे वर्चस्व कमी करण्यासाठी काँग्रेसला अंतर्गत सहाय्य केलं होतं याची कल्पना जाणकरांना आहे. \n\nयाचा अर्थ काँग्रेसला 27 जागांवर विजय मिळवण्यासाठी मागासवर्गीय-दलित यांचे परिस्थितीनुरूप समर्थन कामी आले. यावेळी तशी परिस्थिती नाही. शिवाय उमेदवार ठरवण्यामध्येच इतका घोळ घातला आहे की त्यांची प्रतीमा बदलत चालली आहे. \n\nमागासवर्गिय-मुस्लीम-दलित मतं\n\nतिकीट विक्रीसंदर्भातील आरोपांव्यतिरिक्त उमेदवार निवडीमध्ये गोंधळ घातल्याचा आरोप पक्षातील नेत्यांनीच केल्याने केंद्रीय नेतृत्त्वाला हस्तक्षेप करावा लागला.\n\nराष्ट्रीय पातळीवरील पक्ष प्रमुख विरोधी आघाडीत सहभागी होऊनही निवडणूक प्रचारासंदर्भात चर्चेत राहण्यात अपयशी ठरत असेल तर याला काय म्हणणार?\n\nयाचा अर्थ काँग्रेसच्या भूमिकांचा उल्लेखही होत नाही असा नाही. आपल्या कोट्यातून 70 पैकी 32 जागांवर..."} {"inputs":"मग लस सुरक्षित आहे की नाही आणि असल्यास ते कोण ठरवतं, याचा आढावा बीबीसीनं घेतला आहे.\n\nलस सुरक्षित आहे का, हे कसं ओळखायचं?\n\nकोणतीही नवी लस किंवा उपचार यांच्या चाचणीआधी शास्त्रज्ञांकडून विचारला जाणारा सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजे, लस सुरक्षित आहे किंवा नाही?\n\nमाणसावर लशीचा वापर करण्याआधी प्रयोगशाळेत विविध प्रकारचे प्रयोग करण्यात येतात. प्रयोगशाळेत आधी पेशींवर चाचणी केली जाते. त्यानंतर प्राण्यांवर आणि नंतर मानवावर त्याचा प्रयोग होतो. \n\nसुरक्षिततेबाबत इतर कोणताही धोका नसेल तरच ही लस पुढच्या टप्प्यात जाते. \n\nकोरोना लस\n\nचाचणी किती महत्वाची?\n\nप्रयोगशाळेतील लशींची सुरक्षितता चांगली असेल तर ही लस प्रभावी आहे किंवा नाही, याची तपासणी शास्त्रज्ञ करू शकतात. त्यानंतरच मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांवर लशीची चाचणी घेण्यात येते. \n\nत्यातील अर्ध्या लोकांना लस दिली जाते, तर अर्ध्या लोकांना डमी लस देण्यात येते. पण कोणत्या गटाला कोणती लस देण्यात याबाबत शास्त्रज्ञ जाहीर करत नाही. प्रत्येकाची तपासणी स्वतंत्रपणे केली जाते. त्याचे परिणाम तपासले जातात. \n\nकोव्हिडवरील लस ही अत्यंत वेगाने बनवण्यात आली आहे. पण ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या लशीने कोणताही टप्पा वगळलेला नाही, हे विशेष. \n\nऑक्सफोर्ड\/अॅस्ट्रोझेनेका कोव्हिड लशीची चाचणी करताना हजारो स्वयंसेवकांपैकी एक जण मृत्यूमुखी पडला होता. या घटनेचा तपास करून कारण जाणून घेण्यासाठी लशीची मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. \n\nत्या मृत्यूचा लशीसोबत कोणताच संबंध नाही, हे लक्षात आल्यानंतरच लशीची चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली. \n\nलस किंवा उपचाराला कोण मंजुरी देतं?\n\nसंबंधित देशाच्या सरकारमधील औषध आणि वैद्यकीय उत्पादनांवर देखरेख ठेवणाऱ्या समितीकडून लशीला मंजुरी मिळत असते. लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याची खात्री करूनच ही मंजुरी देण्यात येते. \n\nमंजुरीनंतरही लशीबाबत प्रयोग सुरू असतात. लशीचे इतर गंभीर दुष्परिणाम तर नाहीत ना, भविष्यात त्यामुळे इतर काही समस्या निर्माण होण्याची तरी शक्यता नाही, या बाबी तपासणं सतत सुरू असतं. \n\nकोरोना लस\n\nलसीकरण झालेल्या व्यक्तीला लशीचे दुष्परिणाम जाणवले अथवा त्याबाबत शंका आली तर तो लससंबंधित समितीशी संपर्क साधू शकतो. \n\nकोव्हिड लशीत काय महत्त्वाचं?\n\nसध्या कोव्हिडवरील अनेक लशींची निर्मिती प्रगतीपथावर आहे. त्यापैकी काही लशींमध्ये कोरोना व्हायरसचं कमकुवत स्वरुप आहे. \n\nऑक्सफोर्ड-अॅस्ट्रोझेनेका लशीत एका निरुपद्रवी व्हायरसचं स्वरुप बदलून त्याची कोरोना व्हायरस (Sars-CoV-2) प्रमाणे रचना करण्यात आली आहे. \n\nफायझर\/बायोएनटेक आणि मॉडर्ना यांच्या लशी व्हायरसच्या जेनेटिक कोडचा वापर लस बनवण्यासाठी करतात. त्यांना mRNA लशी असं संबोधण्यात येतं.\n\nकोरोना लस\n\nते मानवी पेशींचं स्वरूप बदलत नाही. मानवी शरिरात कोव्हिडबाबतची प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी ते मदत करतात. \n\nकाही कोव्हिड लशींमध्ये कोरोना व्हायरसची प्रथिनं वापरण्यात येतात. लस अधिक प्रभावी बनवण्यासाठी काही लशींमध्ये अॅल्युमिनिअम किंवा त्यासारखे इतर घटकही वापरले जातात. \n\nलशीमुळे मी आजारी पडू शकतो?\n\nहे घटक कमी प्रमाणात घेतल्यानंतर ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतील, याचे कोणतेच पुरावे सध्या उपलब्ध नाहीत. \n\nलशींमुळे तुम्हाला आजार होत नाही. उलट लशींमुळे आपली प्रतिकारशक्ती अधिक बळकट होण्यासाठी मदत होते. आजाराचा संसर्ग झाल्यास पूर्वी झालेल्या लसीकरणाचा आपल्याला फायदा होतो. संबंधित आजाराचा हल्ला परतवून लावण्यास मदत होते. \n\nकाही व्यक्तींमध्ये लसीकरणानंतर आजाराची सौम्य लक्षणं दिसतात. स्नायू दुखणं, ताप येणं, अशी लक्षणंही दिसतात. \n\nकोरोना लस\n\nपण असं..."} {"inputs":"मग विजयी मुद्रेने ट्रॉयचे ट्रोजन सैनिक तो घोडा आपल्या शहरात म्हणजे ट्रॉयमध्ये घेऊन येतात. पण रात्र होताच त्या घोड्याचं पोट फाडून ग्रीक सैनिक बाहेर पडतात आणि ट्रॉयवर विजय मिळवतात.\n\nहा घोडा ग्रीक पुराणांमध्ये ट्रोजन हॉर्स म्हणून प्रसिद्ध आहे.\n\nम्हणूनच शत्रूच्या डोळ्यांसमोर छुपा हल्ला करणाऱ्या घातक सॉफ्टवेअरला सायबर क्षेत्रातील भाषेत ट्रोजन हॉर्स म्हणतात. सायबर गुन्हेगार सॉफ्टवेअरच्या आधारे जे गुन्हे घडवून आणतात त्याला ट्रोजन हॉर्स मालवेअर असंही म्हटलं जातं. \n\n12 ऑक्टोबर 2020 म्हणजेच गेल्यावर्षी मुंबई आणि उपनगरांमध्ये अचानक दिवसभरासाठी वीज पुरवठा ठप्प झाला. तांत्रिक बिघाडामुळे असे झाले असावे असा प्राथमिक अंदाज बांधला गेला. पण ट्रोजन हॉर्स या विघातक प्रोग्रॅम्समुळे वीज पुरवठा ठप्प झाल्याचं आता चौकशी अहवालातून समोर आलं आहे.\n\nकाय सांगतो चौकशी अहवाल?\n\nदिवसभरासाठी संपूर्ण मुंबई आणि उपनगरात अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने गृहविभाग आणि ऊर्जा मंत्रालयाकडून या प्रकणाची चौकशी करण्यात आली.\n\nयामागे घातपात असू शकतो, अशी शक्यता त्यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आणि चौकशीचे आदेश... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"दिले. त्यानंतर जवळपास 5 महिन्यांनंतर म्हणजेच 1 मार्च 2021 ला न्यू यॉर्क टाईम्स आणि द वॉल स्ट्रीट जर्नल या दोन अमेरिकन वृत्तपत्रांनी या बिघाडामागे चीन आणि इतर काही देशांतून झालेला सायबर हल्ला होता अशी बातमी दिली.\n\nगृहविभागाच्या चौकशी अहवालात काय म्हटलंय पाहूयात,\n\nया चौकशी अहवालानुसार, विघातक प्रोग्राम्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 14 ट्रोजन हॉर्सनी महापारेषणच्या संगणक प्रणालीत प्रवेश केल्याचं आणि त्याद्वारे विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा प्रयत्न झाला.\n\nसायबर क्षेत्रात ट्रोजन हॉर्सचा वापर केला जातो. काही ट्रोजन हॉर्सेस यांनी यापूर्वीही जगात अशा प्रकारे मोठे सायबर हल्ले केलेले आहेत.\n\nमुंबईला विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आयटी आणि ओटी (IT & OT Servers) सर्व्हरच्या फायरवॉलमध्ये या ट्रोजन हॉर्सेसने सहजतेने प्रवेश केला असंही चौकशी अहवालात आढळून आलं आहे.\n\n'ट्रोजन हॉर्स' म्हणजे काय?\n\nसायबर किंवा संगणकाच्या भाषेत ट्रोजन हॉर्स एक दुर्भावनायुक्त (मॅलिसीयस) कोड किंवा फाईलच्या स्वरुपात असतो. हा कोड किंवा फाईल किंवा लिंक दिसताना वैध दिसते. पण याने संगणक किंवा मोबाईलमध्ये प्रवेश केल्यास यंत्रणांना मोठी हानी पोहचते.\n\nहा कोड किंवा फाईल दिलेल्या आदेशाप्रमाणे मोबाईल, संगणक किंवा कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये कार्य घडवून आणतो.\n\nडेटा चोरी करणे, माहिती मिळवणे, मोबाईल किंवा संगणकावर नियंत्रण मिळवणे, नेटवर्कमध्ये व्यत्यय आणणे, इत्यादी अशा अनेका कामांसाठी ट्रोजन हॉर्सचा वापर केला जातो.\n\n'ट्रोजन हॉर्स' तुमच्या यंत्रणेत कसा शिरतो?\n\nसमोर असणारा पण ओळखता येऊ न शकणारा ट्रोजन हॉर्स मोबाईल, संगणक किंवा एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये कसा प्रवेश करतो? हा सर्वसामान्यांना पडणारा स्वाभाविक प्रश्न आहे.\n\nबीबीसी मराठीशी बोलताना सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी सांगतात, \"ट्रोजन हॉर्स कोणत्याही मार्गाने तुमच्या यंत्रणेत प्रवेश करू शकतो. तुम्हाला एखाद्याने ईमेल पाठवला आणि त्याला जोडलेली फाईल तुम्ही उघडली तर त्यातही ट्रोजन हॉर्स असू शकतो. त्या फाईलमध्ये जोडण्यात आलेला कोड फाईल उघडताच तुमच्या मोबाईल किंवा संगणकात प्रवेश करतो. पण डोळ्यांना हा कोड दिसत नाही.\"\n\nजागतिक स्तरावर झालेला संघटित सायबर दरोडा\n\nट्रोजन हॉर्स यंत्रणेत प्री-इन्स्टॉल म्हणजेच तुम्ही विकत घेण्याआधीपासूनही असू शकतो असंही प्रशांत माळी सांगतात. \n\nअसा एखादा कोड किंवा फाईल तुमच्या यंत्रणेत आल्यास तो..."} {"inputs":"मजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nया मुलाखतीत त्यांना भ्रष्टाचार, काळा पैसा आणि नोटाबंदीसह अनेक मुद्द्यांवर बोलत विरोधकांवर कडाडून हल्ला केला आहे.\n\nकाँग्रेसनेही या मुलाखतीला 'खोदा पहाड, निकला चूहा' म्हटलं आहे. \n\nत्यांच्या मुलाखतीमधील प्रमुख मुद्दे:\n\n1. राम मंदिरावर\n\nराम मंदिरासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यासंबंधीच्या अध्यादेशाबाबत विचार करू, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.\n\nदरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींच्या या वक्तव्याला मंदिर निर्माण होण्याच्या दिशेने 'सकारात्मक पाऊल' म्हटलं आहे. \"हे भाजपच्या 1989च्या पालमपूर अधिवेशनात संमत झालेल्या प्रस्तावाला अनुकूल आहे. या प्रस्तावात भाजपने म्हटलं होतं की राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर बनवण्यासाठी संवादाद्वारे किंवा योग्य तो कायदा बनवण्याचा प्रयत्न केला जावा.\"\n\n\"2014मध्ये भाजपच्या आश्वासनांपैकी एक राम मंदिर होतं. त्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. त्यामुळे या सरकारने याच कार्यकाळात हे आश्वासन पूर्ण करावं, ही सरकारकडून जनतेला अपेक्षा आहे,\" असं संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे म्हणाले.\n\n2.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लोकसभा निवडणुकांवर\n\n2019ची निवडणूक सामान्य जनता विरुद्ध महाआघाडी अशी असेल. सामान्य जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद यांचं फक्त प्रकटीकरण म्हणजे नरेंद्र मोदी होय.\n\nलाट जनतेच्या अपेक्षेची असते. आज देशातील लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.\n\nमहाआघाडीत लोकांना सामील करून घेण्यासाठी विरोधक अफवा पसरवत आहेत. 2014मध्ये यांनीच आम्हाला 200हून कमी जागा मिळतील, अशी चर्चा केली होती.  \n\n3. 'नोटाबंदी झटका नव्हता'\n\nनोटाबंदी हा झटका नव्हता. वर्षभरापूर्वी आम्ही लोकांना त्याबाबत सूचित केलं होतं. \n\nतुमच्याकडे काळा पैसा असेल तर तुम्ही तो बँकेत जमा करू शकता, त्यासंबंधीचा दंड भरू शकता आणि नंतर तुम्हाला मदत होईल, असं आम्ही सूचित केलं होतं. पण लोकांना वाटलं ही मोदी काही नाही करणार. \n\nहे तथ्य आहे की ज्या एका कुटुंबाच्या 4 पिढ्यांनी देशातली सत्ता गाजवली, ते एवढी आर्थिक अनियमितता झाल्यावरही बाहेर आहेत, यातील माणसं जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्याच सेवेत असणारी माणसं नोटाबंदीबाबतची अशी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. \n\nमोदींच्या या वक्तव्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आपली प्रतिक्रिया या पोस्टवर नोंदवू शकता.\n\n4. सर्जिकल स्ट्राइक्सवर\n\nएका लढाईमुळे पाकिस्तान सुधारेल, हा चुकीचा समज आहे. पाकिस्तानला सुधारण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे.\n\n5. RBI वादावर\n\nऊर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देण्याचा विचार माझ्यापुढे मांडला होता. त्यांनी 6 ते 7 महिन्यांपूर्वीच मला ही बाब सांगितली होती. त्यांनी ते लेखीसुद्धा दिलं होतं.\n\nराजकीय दबावाचा विषयच येत नाही. RBIचे गव्हर्नर म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आहे.   \n\n6. 100% घरांमध्ये वीज?\n\nज्या 18,000 गावांत वीज नव्हती, तिथपर्यंत आम्ही वीज पोहोवचली.\n\n7. विधानसभा निवडणुकांमधील पराभवाबद्दल \n\nकाँग्रेसमध्ये घराणेशाही आणि भ्रष्टाचार ही संस्कृती आहे. काँग्रेसनं स्वत: यापासून दूर जावं.\n\nभारतीय जनता पक्ष जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे. पोलिंग बूथच्या बळावर भाजप चालतो. त्यामुळे एक-दोन लोक भाजप चालवतात, असं ते लोक म्हणतात जे भाजपला ओळखत नाहीत. \n\n8. काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर\n\nयापूर्वी देशात समांतर अर्थव्यवस्था चालू आहे, या बाबीला कुणीच नकार देत नव्हतं. नोटाबंदीनं खूप मोठं काम केलं आहे. पोतं भरभरून पैसा बँकिंग प्रणालीत आला आहे. पारदर्शकता वाढत चालली आहे.  \n\nदेश सोडून पळून गेलेल्या लोकांसाठी..."} {"inputs":"मतदान यंत्राच्या सर्वांत खाली नोटाचा पर्याय असतो.\n\nहे मतदान EVMद्वारे होणार आहे. EVMमध्ये यावेळी उमेदवाराचा फोटो देखील असणार आहे. जर यादीमध्ये दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर? तर अशावेळी NOTA चा पर्याय निवडणूक आयोगाने दिला आहे. \n\nNOTA म्हणजे None Of The Above. वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नाही असं मत देता येतं. \n\nपहिल्यांदा नोटाचा वापर 2013मध्ये झाला. छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान आणि मध्यप्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर झाला होता. \n\nनोटाआधी काय होतं? \n\nनोटाचा पर्याय येण्यापूर्वी कलम 49 (O) होतं. कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 नुसार (निवडणूक अधिनियम 1961) मतदार 17A नंबरचा फॉर्म भरत असत. या फॉर्ममध्ये आपला मतदार यादीतला क्रमांक लिहिला जात असे आणि कोणत्याच उमेदवाराला आपली पसंती नाही असं सांगत असे. निवडणूक अधिकारी आपला शेरा त्यावर लिहीत आणि मतदाराची सही त्या ठिकाणी घेत. \n\nपण अशा फॉर्ममुळे मतदाराची ओळख ही गुप्त राहत नसे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा याला आक्षेप होता. पण नोटामुळे मतदार... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाची ओळख गुप्त राहते. \n\nकिती टक्के लोक नोटा वापरतात? \n\nनुकताच छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोरम आणि तेलंगणात मतदान झालं. त्या ठिकाणी अंदाजे 1 ते 2 टक्के मतदारांनी नोटाचा वापर केला होता. \n\nनिवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार छत्तीसगडमध्ये सर्वाधिक दोन टक्के मतदारांनी, म्हणजेच सर्वाधिक 2,82,744 जणांनी नोटाचं बटण दाबलं.\n\nEVM मशीन्स\n\nमध्यप्रदेशात 1.4 टक्के म्हणजेच 5,42, 295 जणांनी नोटाचा वापर केला आहे तर राजस्थानात 1.3 टक्के म्हणजेच 4,67,781 जणांनी नोटाचा वापर केला.\n\nतेलंगणात 1.1 टक्के म्हणजेच 2,24,709 जणांनी नोटाला पसंती दिलीय तर मिझोराममध्ये केवळ 0.5 टक्के म्हणजेच 2917 जणांनी नोटा वापरलाय. \n\nया लोकसभेला 90 कोटी मतदार आहेत. गेल्या वर्षी 66 टक्के मतदान झालं होतं. त्यांच्यापैकी 1 ते 2 टक्के मतदार नोटाचा वापर करू शकतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"मतमोजणी संपेल तेव्हा आपणच जिंकू असा विश्वास जो बायडन यांनी त्यांच्या समर्थकांसमोर बोलताना व्यक्त केला. \n\nसोबतच दोन्ही बाजूंनी कायदेशीर लढाईसाठीही तयारी सुरू केलीय. \n\nविस्कॉन्सिन, पेन्सलव्हेनिया आणि मिशीगन या महत्त्वाच्या राज्यांमधल्या मतमोजणीला आव्हान देण्याची तयारी ट्रंप मोर्चाने सुरू केलीय. \n\nजो बायडन मिशिगनमधून जिंकतील असा बीबीसीचा अंदाज आहे. तर विस्कॉन्सिनमधून ते जिंकतील असा अंदाज अमेरिकन माध्यमांनी वर्तवलाय. \n\nपेन्सलव्हेनियामधून अद्याप कोणताही निकाल आलेला नाही. \n\nबायडन जर या तीनही राज्यांतून जिंकले, तर ते विजयाच्या अगदी जवळ जातील. \n\nअमेरिकेच्या अनेक स्विंग राज्यांमधली मत मोजणी अजूनही सुरू आहे. \n\nफ्लोरिडा, ओहायो, टेक्सास आणि आयोवामधून ट्रंप यांचा विजय होण्याची शक्यता याआधीच वर्तवण्यात आलेली आहे. \n\nपण जो बायडन यांनी मिशिगनवर वर्चस्व मिळवलेलं आहे. 2016 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी इथून विजय मिळवलेला होता. \n\nॲरिझोना, पेन्सलव्हेनिया, नॉर्थ कॅरोलिना आणि जॉर्जियामध्ये अजूनही अटीतटीची लढत सुरू आहे. \n\nआतापर्यंत बायडन यांच्याकडे 243 इलेक्टोरल कॉलेज मतं, तर ट्रंप यांच्याकडे 214 इलेक्टोरल कॉलेज ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मतं जाण्याचा अंदाज आहे. राष्ट्राध्यक्षपद जिंकण्यासाठी 270 मतांची गरज आहे. \n\nअद्याप 7 राज्यांमधले कल येणं बाकी असल्याने, निकाल लागायला अजून वेळ आहे. या सात राज्यांकडे किती इलेक्टोरल व्होट्स आहेत, यावर एक नजर टाकूयात\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"मदभाई तांड्यावरील शोकाकुल कुटुंब\n\nपुणे-बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात झालेल्या अपघातात त्यांनी हात गमावला. नायक यांना आम्ही साताराच्या जिल्हा रुग्णालयात भेटलो, जिथं अपघातातल्या जखमींवर उपचार सुरू आहेत.\n\nमंगळवारी पहाटे पाच वाजता टेम्पो उलटून झालेल्या या अपघातात 18 मजूर ठार तर 20 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन लहान मुलं आणि सहा महिन्यांच्या एका बाळाचा समावेश आहे.\n\nकोण होती ही माणसं?\n\nकर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातल्या तांड्यावस्तीत राहणारे लोक कामाच्या शोधात महाराष्ट्रात येतात. या भागातले मुकादम अशा कामगारांना शोधतात आणि त्यांना महाराष्ट्रातल्या औद्योगिक वसाहतींमध्ये मजूर म्हणून काम देतात.\n\nअपघातग्रस्त टेंपो\n\nसोमवारी सायंकाळी मदभाई तांडा, कुडगी तांडा, नागठाणे, हडगली, राजनाळ तांडा आणि आलिका इथून 37 मजुरांना घेऊन एक टेम्पो पुण्याच्या दिशेनं निघाला होता. सेंटरिंग आणि काँक्रीटचं काम करणाऱ्या या मजुरांना टेम्पोमध्ये त्यांच्या सामानासकट अक्षरक्षः जनावरांसारखं कोंबलेलं होतं.\n\nरात्रभर मजल दरमजल प्रवास सुरू होता. शिरवळच्या MIDC मध्ये काम मिळणार आणि आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":", अशी आशा मजुरांच्या मनात होती. पण टेम्पोत एवढे लोक आणि असं कोंबलेलं सामान बघून त्यातल्या अनेकांच्या डोळ्यांत भीतीही दाटलेली होती. \n\nसाताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.\n\nमंगळवारची पहाट उजाडत असताना सातारा आणि पुण्याच्या दरम्यान लागणाऱ्या खंबाटकी घाटात या मजुरांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.\n\nटेम्पो उलटा झाला. काही गाडीखाली दबून, काही सामानाखाली अडकून आणि काही एकमेकांवर पडून तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला.\n\nसातारा जिल्हा रुग्णालयात आम्ही भेटलो त्यापैकी बहुतांश जण धक्क्यातून सावरलेले नव्हते. रुग्ण बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. काही नातेवाईक भोवती गोळा झालेले. त्यांच्याशी आम्ही बोललो. काही अपघातग्रस्त रुग्णही बोलले. सारं काही सुन्न करणारं.\n\n'टायर फुटल्याचा आवाज आला!'\n\n\"सोमवारी संध्याकाळी टेम्पो निघाला. त्यात आधीच बांधकाम साहित्य होतं. सगळेच दाटीवाटीनं बसलेले होते. रात्री 11 वाजता भोर इथं एका ढाब्यावर आम्ही चहासाठी थांबलो. तिथं चहा घेतला,\" अशी माहिती अपघातातून बचावलेल्या एकानं दिली.\n\nतांड्यावरील वातावरण\n\n\"इथंच अनेक जणांनी ड्रायव्हरला विनंती केली की, आता रात्री थांबू. सकाळी प्रवासाला सुरुवात करू. पण सगळ्यांनी सांगूनही ड्रायव्हर ऐकायला तयार नव्हता. 'मला अजून एक ट्रीप घेऊन जायची आहे', असं तो सांगत होता. मुकादम पण ऐकायला तयार नव्हता. टेम्पो निघाला. पुढं आल्यावर खंबाटकी घाटात होत्याचं नव्हतं झालं,\" असं दुसऱ्या एका जखमी व्यक्तीनं सांगितलं.\n\nखंडाळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी सांगितलं, \"या अपघातात गाडीचा ड्रायव्हर आणि मुकादम दोघंही मरण पावले आहेत. ड्रायव्हरसोबत त्याचा मुलगाही होता, तोही मरण पावला आहे.\"\n\nमृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून या प्रकरणात चालक महिबूब राजासाब आतार आणि मुकादम विठ्ठल खिरू राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.\n\nजखमी रबिता राठोड\n\nया अपघातात जखमी झालेल्या रबिता राठोड यांनी प्रसंग कथन केला. \"मी टेम्पोच्या वरच्या बाजूला बसले होते. माझ्याबरोबर आणखी तिघं तिथं बसले होते. रात्री चहा घेताना सगळ्यांनी सांगूनसुद्धा ड्रायव्हरनं थांबण्यास नकार दिला. मुकादमानेही काहीच ऐकून नाही घेतलं.\n\nत्यानंतर काही अंतर कापल्यावर गाडीचा मागचा टायर फुटल्याचा आवाज आला. ड्रायव्हरच्या लक्षात आणून दिलं. चाक फुटलं म्हणून ओरडून सांगितलं. पण उशीर..."} {"inputs":"मध्य आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या मेट्रो सेवेमुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाकाळात आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करताना मुंबईकरांना काही नियम आणि अटींचं पालन करावं लागणार आहे. \n\nअसा असेल मेट्रोचा प्रवास \n\nएकावेळी किती प्रवासी? \n\nकोव्हिड-19 आधी मुंबई मेट्रोतून एका ट्रेनमध्ये 1350 प्रवासी प्रवास करायचे. मात्र, गर्दी टाळण्यासाठी फक्त 300 प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आलीय. \n\nमेट्रोच्या दिवसाला धावणाऱ्या 400 फेऱ्या सद्यस्थितीत 200 वर आणण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळात प्रवाशांची संख्या आणि सुरक्षा यावर विचार करून फेऱ्या वाढवण्यात येतील, अशी माहिती मेट्रो रेल्वे प्रशासनाने दिली आहे. \n\nप्रत्येक प्रवाशाची तपासणी \n\nस्टेशनवर आल्यांनंतर प्रत्येक प्रवाशाची हेल्थ डेस्कला तपासणी होणार आहे. लक्षणं नसलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल. लक्षणं असतील तर प्रवास करू दिला जाणार नाही. \n\nमेट्रोतून प्रवास करताना मास्क घालणं आवश्यक आहे. \n\nप्लॅस्टिक कॉइनच्या ऐवजी पेपर तिकीट \n\nमुंबई मेट्रोतून प्रवास करणाऱ्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"प्रवाशांना तिकीट म्हणून प्लॅस्टिक कॉइन दिले जायचे. मात्र हे प्लॅस्टिक कॉइन एका प्रवाशानंतर दुसऱ्या प्रवाशाला देण्यात येतात. कोरोनाचा संसर्ग एकमेकांच्या वस्तू हाताळल्याने पसरण्याची भीती जास्त असते. त्यामुळे प्लॅस्टिकच्या कॉइन ऐवजी मेट्रोतून प्रवासासाठी पेपर तिकीट दिलं जाणार आहे. \n\nया पेपर तिकीटावर एक कोड असेल. हा कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशांना स्टेशनमध्ये जाण्याची परवानगी मिळेल. त्याचसोबत संसर्ग टाळण्यासाठी स्टेशनवर बारकोड स्कॅनकरून मोबाईल तिकीट घ्यावं असं आवाहन मेट्रोतर्फे मुंबईकरांना करण्यात आलं आहे. \n\nयाबाबत बोलताना मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अभय मिश्रा सांगतात, \"कोव्हिड-19 च्या काळात प्रवासाची पद्धत बदलली आहे. प्रवास करताना आपल्याला आणि आपल्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी प्रवाशांना योग्य पद्धतीने वागावं लागेल. लोकांचा प्रवासादरम्यान कमीत-कमी स्पर्श व्हावा त्यासाठी मोबाईल तिकीटावर आमचा भर राहील. जेणेकरून संसर्गाचा धोका कमी होईल.\" \n\nपासधारक प्रवाशांसाठी खास सोय \n\nकोव्हिड-19 च्या आधी मुंबई मेट्रोने लाखो प्रवासी दररोज प्रवास करायचे. ज्यात मोठ्या संख्येने लोकांकडे पास होते. मेट्रो अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे पास वाया जाणार नाहीत. \n\nयाबाबत माहिती देताना अभय मिश्रा सांगतात, \"पासधारकांना काळजी करायची गरज नाही. ज्यांच्याकडे पासमध्ये पैसे असतील त्यांनी मेट्रो स्टेशवर कस्टमर केअरला संपर्क करावा. त्यांच्या पासचं योग्य व्हिरिफिकेशन (तपासणी) केल्यानंतर प्रवासाची परवानगी मिळेल. प्रवाशांचं नुसकान होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\" \n\nसाफसफाई आणि सॅनिटायझेशन \n\nकोव्हिड-19 चा संसर्ग पसरू नये यासाठी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण म्हत्त्वाचं आहे. मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अभय मिश्रा यांच्या माहितीनुसार-\n\nमेट्रो मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारी असल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण, सोशल डिस्टंसिंगच पालन करून ट्रेन सेवा सुरू होत असल्याने प्रवाशां काळजी घ्यावी लागेल. मेट्रो एसी असल्याने मोठ्या स्टेशवर थांबल्यानंतर बाहेरची ताजी हवा आत यावी यासाठी दरवाजे 180 सेकंद उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी..."} {"inputs":"मध्य प्रदेशात विधासभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, पण महाराजांच्या या सूर्योदय आश्रमात शुकशुकाट आहे. आधी निवडणुका म्हटलं की या भागात गाड्यांची रांग लागायची, VIP मंडळींची वर्दळ असायची. शेकडो माणसं गोळा व्हायची आणि तेवढ्याच पंगती उठायच्या. पण आता मात्र इथं वेगळंच चित्र आहे. \n\nशनिवारी दुपारी 4च्या सुमारास मी भय्यू महाराजांच्या आश्रमात पोहोचलो. गाडीतून उतरताच पहिलं दर्शन झालं ते चपलांच्या रॅकचं. धूळ खात पडलेल्या या रॅकवर एकही चप्पल नव्हती. \n\nआश्रमाच्या व्हिजिटरबुकमध्ये एन्ट्री करताना लक्षात आलं की 13 नोव्हेंबरनंतर तिथे एंट्री करणारा मी पहिलीच व्यक्ती होतो, तो दिवस म्हणजे 17 नोव्हेंबर. 13 तारखेला सुद्धा दोन-चारच एंट्र्या होत्या.\n\nआश्रमात शिरताच सचिन पाटील यांनी माझं स्वागत केलं. मूळ अकोल्याचे आणि आता इंदूरमध्येच स्थायिक झालेले सचिन पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत. \n\nआश्रमाच्या दर्शनी भागातच भय्यूजी महाराजांची मोठी प्रतीमा लावण्यात आली होती. आश्रमातले कर्मचारी आणि पुजारी वगळता तिथं कुणीच नव्हतं.\n\n'महाराज होते, तेव्हा शेकडो लोक यायचे'\n\nसचिन आणि मी आश्रमाच्या पहिल्या माळ्यावरच्या दरबार... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कक्षात गेलो. एकाचवेळी शंभरएक माणसं बसतील एवढा मोठा तो दरबार होता. \n\nत्यात भय्यू महाराजांची गादी होती, त्यावर त्यांची एक प्रतीमा, काही नारळ आणि काही चिठठ्या ठेवल्या होत्या. खाली दरबाराच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरलेला लाल गालीचा तिथल्या एकेकाळच्या वदर्ळीची साक्ष देत होता.\n\n\"महाराज होते, तेव्हा शेकडो लोक यायचे, पण महाराजांचं कुणी उत्तराधिकारी नसल्यानं आता फारसं कुणी येत नाही,\" सचिन सांगू लागले.\n\n\"महाराज होते तेव्हा सर्वच क्षेत्रातल्या लोकांची वर्दळ होती. नोकरी मागायला येणारे, संसारात कलह निर्माण झालेले पती-पत्नी, राजकारणी, शेतकरी, सामान्य माणूस, अशी सर्व प्रकारची माणसं येत,\" ते सांगतात.\n\nआता किती राजकारणी येतात, हा प्रश्न विचारल्यावर सचिन यांनी महाराष्ट्रातून एक-दोन जण येऊन गेल्याचं सांगितलं. \n\n\"काही मंडळी त्यांच्या इच्छेची किंवा मागणीची चिठ्ठी ठेवून जातात. काही मंडळी फोनवरून त्यांची गाऱ्हाणी मांडण्यासाठी सांगतात, आम्ही तसं करतो. पण आम्ही कुणाकडून पैसे घेत नाही.\" \n\nआश्रमाचा खर्च कसा चालतो?\n\nमग आश्रमाचा खर्च कसा चालतो? सचिन सांगतात की, \"दानधर्मावर हा सर्व खर्च चालतो. तसंच ट्रस्टच्या माध्यमातूनच कारभार चालतो. हा आश्रम कधीही उत्पन्नाचं साधन होता कामा नये, असं भय्यू महाराजांचं कायम म्हणणं होतं.\"\n\nफिरत फिरत आम्ही दुसऱ्या माळ्यावर आलो, तिथं विधवा महिलांना वाटप करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या शिलाई मशीन ठेवण्यात आले होते. त्यावेळी आश्रमाच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्याचं लक्षात आलं. महाराज असतानाच रिनोव्हेशनचं काम सुरू करण्यात आलं होतं, पण ते आता मागे पडलंय.\n\nखालच्या मजल्यावर किचन आणि भांडार आहे. तिथे भांडारात बऱ्यापैकी जिन्नस आणि अन्नधान्य ठेवल्याचं दिसून आलं. महाराज होते तेव्हा रोज 500 माणसांचं जेवण शिजायचं. आता साधारण 50 माणसांसाठी शिजतं.\n\n'महाराज लॉबिंग करायचे'\n\nशेवटी सचिन मला बाहेर घेऊन आले. सर्वोदय आश्रमामार्फत चालवल्या जाणाऱ्या अँम्ब्युलन्स दिसल्या. त्याही बऱ्याच काळापासून वापरल्या गेल्या नसल्याचं लक्षात आलं.\n\nआश्रमाच्या समोरचं भय्यू महाराजांच्या पुढाकारानं बांधण्यात आलेलं भारतमातेचं मंदिर आहे.\n\nआश्रमातून निघेपर्यंत सूर्य मावळतीला आला होता. पुजाऱ्यांनी पूजेची तयारी सुरू केली होती. गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी एक इसम इथं येऊन बसलेला दिसला. पारायणासाठी सात-आठ गुरुचरित्र ग्रंथ आणि चौरंग तयार ठेवण्यात आले होते. मध्य..."} {"inputs":"मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही याआधी सांगितलं होतं, 'की त्यांचं सरकार असा कायदा आणणार आहे.'\n\nमंगळवारी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सरकारच्या निर्णयाविषयीची माहिती देताना म्हटलं की, \"मध्य प्रदेश सरकार लव्ह जिहादच्या मुद्द्यावर धर्म स्वातंत्र्य कायदा आणेल. विधानसभेच्या आगामी अधिवेशनात त्यासाठी विधेयक मांडलं जाईल. कायदा आणल्यावर अजामीनपात्र कलमांअंतर्गत खटला दाखल केला जाईल आणि पाच वर्षांची कठोर शिक्षा दिली जाईल.\"\n\nयाआधीच उत्तर प्रदेश आणि हरियाणातल्या भाजप सरकारनं असा कायदा आणणार असल्याची घोषणा केली आहे. आता मध्य प्रदेश सरकारही ते पाऊल उचलणार आहे.\n\nआंतरधर्मीय, विशेषतः मुसलमान मुलांनी हिंदू मुलींशी कथितपणे जबरदस्तीनं केलेल्या लग्नाला भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी 'लव्ह जिहाद' असं नाव दिलं आहे आणि त्याविरोधात कायदा आणण्याचं या पक्षाचे लोक बोलत आले आहेत. \n\n'मध्य प्रदेश धर्म स्वातंत्र्य विधेयक' असं प्रस्तावित विधेयकाचं नाव आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात ते आणलं जाईल अशी माहिती मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे. \n\nया प्रस्तावित का... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यद्यानुसार अशा प्रकारे आंतरधर्मीय लग्नासाठी धर्मांतरण करणाऱ्यांना स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना 1 महिनाआधी त्याची माहिती द्यावी लागणार आहे. \n\nसंसदेत वेगळी भूमिका\n\nपण 4 फेब्रुवारी 2020ला संसदेत नरेंद्र मोदी सरकारनं मांडलेली भूमिका त्यापेक्षा वेगळी आहे.\n\nत्यावेळी केरळमधले काँग्रेसचे खासदार बेन्नी बेहनान यांच्या प्रश्नाला उत्तर देताना भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहखात्याचे राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी 'लव्ह जिहाद'चं कुठलं प्रकरण तपासासाठी आलेलं नसल्याचं म्हटलं होतं.\n\nरेड्डी म्हणाले होते की, \"सध्या अस्तित्वात असलेल्या कुठल्याही कायद्यात 'लव्ह जिहाद'ची व्याख्या केलेली नाही आणि अशा प्रकारची कुठलीही घटना केंद्रीय यंत्रणांकडे नोंदवण्यात आलेली नाही.\"\n\nरेड्डी पुढे म्हणाले होते, की \"घटनेच्या कलम 25 नुसार धर्माचं पालन, प्रसार आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे, जोवर त्यामुळे सार्वजनिक व्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याला हानी पोहोचत नसेल.\"\n\nपण संसदेबाहेर मात्र भाजपच्या अनेक नेत्यांनी वेळोवेळी 'लव्ह जिहाद' होत असल्याचा दावा केला आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"मध्यभागी पॉल गिलमोर\n\nकुटुंबासोबत बोटीने युके ते मेलबर्नचा प्रवास करणाऱ्या तेव्हा 13 वर्षांच्या असणाऱ्या पॉल गिल्मोर यांनी एक चिठ्ठी बाटलीत घालून ती समुद्रात फेकली होती. \n\nया आठवड्यात ही चिठ्ठी 13 वर्षांच्याच दुसऱ्या एका मुलाला सापडली. दक्षिण ऑस्ट्रेलियातला जेया इलियट त्याच्या वडिलांसोबत 'फिशिंग'ला गेला होता. ही बाटली त्याला सापडली.\n\nफरक इतकाच की 13 वर्षांच्या मुलाने फेकलेली बाटली तब्बल 50 वर्षांनंतर एका 13 वर्षांच्याच मुलाला सापडली. \n\n\"हे पत्र पुन्हा माझ्यापर्यंत येईल याची मला आशा होती,\" गिल्मोर यांनी बीबीसीला सांगितलं.\n\n17 नोव्हेंबर 1969 रोजी पॉल गिल्मोर यांनी हे पत्र लिहिलं. फेअरस्टार बोटीने ते ऑस्ट्रेलियाला जायला निघाले. आणि फ्रीमँटलपासून 1000 माईल्स दूर असताना ही बाटली त्यांनी समुद्रात फेकली. ज्या कोणाला हे पत्र मिळेल, त्यांनी प्रतिसाद द्यावा अशी विनंती त्यांनी पत्रात केली होती. \n\nपॉल गिलमोर यांनी लिहिलेलं पत्र\n\nगिल्मोर म्हणतात, \"माझ्या अगदी लक्षात आहे की मी कशी ही पत्रं पाठवायचो. माझ्यासाठी ही पत्रं अतिशय महत्त्वाची होती. जगाच्या दुसऱ्या टोकाकडच्या माझ्या प्रवासाचा, ही पत्रं एक भा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ग होती. रॉबिन्सन क्रूसो आणि इतरांच्या साहसकथा मला वाचायला आवडायच्या. मला अशी आशा होती की कोणत्यातरी अनोख्या बेटावर राहणाऱ्या एखाद्या सुंदर मुलीला हे पत्र मिळेल. \"\n\nगिल्मोर 1973मध्ये युकेमध्ये परते आणि शिक्षण पूर्ण करून त्यांनी स्कॅण्डेनेव्हिया आणि मध्य पूर्वेतल्या देशांत इंग्लिश शिक्षक म्हणून नोकरी केली.\n\nआयर पेनिन्सुलातल्या तालिया बीचवर जेया इलियटला ही बाटली सापडली. \n\nत्याचे वडील पॉल इलियट ABCशी बोलताना म्हणाले, \"जेया पहिल्यांदा ही बाटली घेऊन आला, तेव्हा मला वाटलं की ही खोटी आहे.\"\n\nत्यांनी बाटली फोडून ही चिठ्ठी बाहेर काढली. आता जेयाला या पत्राला उत्तर द्यायचंय.\n\nपॉल गिल्मोर सध्या क्रूझवर सुटीसाठी गेले आहेत. \n\nक्रूझवरून परत आल्याबरोबर ते इलियट कुटुंबाशी संपर्क साधतील असं गिल्मोर कुटुंबाने म्हटलं आहे. \n\n2018मध्ये देखील पर्थमधील एका कुटुंबाला असाच एक बाटलीतला संदेश सापडला होता. तो जगातला सर्वात जुना बाटलीबंद संदेश होता आणि समुद्रात तब्बल 132 वर्षांपूर्वी फेकण्यात आलेला होता. \n\nहा एका जर्मन बोटीवरून पाठवण्यात आलेला खराखुरा संदेश असल्याचं ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांनी म्हटलं होतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"मध्यमवर्ग अजूनही मोदींच्या प्रेमात \n\nलोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान म्हणतात, \"जे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत त्यावरून असं लक्षात येतं की मध्यमवर्गीय लोक अजूनही मोदींच्या प्रेमात आहे. नवमतदार, ज्याने पहिल्यांदाच मतदान केलं आहे तो मोदींच्या धोरणाच्या प्रेमात आहे. ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती आहे. तिथं फारशा उपाययोजना झालेल्या नाहीत. त्याची प्रतिक्रिया या मतदानात उमटलेली नाही असा त्याचा अर्थ काढावा लागेल.\"\n\nमहाराष्ट्राच्या आकडेवारीबद्दल बोलताना ते म्हणाले, \"गेल्या वेळेपेक्षा विदर्भ आणि मराठवाड्यात आणि काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थिती सुधारायला हवी. मागच्या वेळेला भाजपच्या एका नेत्याने 35 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात तो आकडा 42 च्या पुढे गेला होता. ही आकडेवारी त्यांनाही अचंबित करणारी होती. मात्र यावेळी असे काही आकडे येतील असं मला वाटत नाही. मला महाराष्ट्राचे आकडे विश्वसनीय वाटत नाहीत. विदर्भ मराठवाड्यात त्यांना काही जागांवर नुकसान होईल असं मला वाटतं.\" \n\nप्रधान यांच्या मते भाजप शिवसेना युतीला 28 जागा मिळतील. त्यातही भाज... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पच्या जागा राहतील मात्र शिवसेनेला जास्त फटका बसेल, असंही प्रधान नमूद करतात. \n\nत्याचप्रमाणे शरद पवार विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचे काय होतील, या प्रश्नाचं उत्तर देताना ते प्रधान म्हणाले, \"ही आकडेवारी समजा अस्तित्वात आली तर विरोधकांची आघाडी तयार होण्याची शक्यताच नाही. पण, ज्याअर्थी चंद्राबाबू नायडू दिल्लीतल्या नेत्यांच्या भेटी घेत फिरत आहेत त्याअर्थी हे आकडे प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता कमी आहे याची कल्पना या नेत्यांना आली असावी. कारण प्रादेशिक नेत्यांना त्यांच्या भागात काय परिस्थिती आहे याची कल्पना असेलच.\"\n\n'भाजपचं सरकार येईल'\n\nभाजपचा दावा होता आमच्या पक्षाच्या तीनशेपेक्षा जास्त जागा येतील. उत्तर प्रदेशात 70पेक्षा जागा येतील असं भाजपचं म्हणणं होतं. असं चित्र एक्झिट पोलमध्ये दिसत नाही, असं ज्येष्ठ पत्रकार आदिती फडणीस म्हणाल्या. बीबीसी हिंदीशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.\n\nमात्र एक्झिट पोलनुसार भाजपचं सरकार येईल असं दिसतंय, असंही त्या म्हणाल्या. पक्षीय समीकरणांमध्ये अन्य पक्षांना जास्त जागा मिळेल असं दिसतंय त्याचं एक कारण म्हणजे भाजपप्रणित एनडीएमधून काही पक्ष सोडून गेले आहेत. एनडीए आणि यूपीएव्यतिरिक्त अन्य पक्ष मजबूत झाले आहेत असं त्यांना वाटतं. \n\n\"नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा सत्तेत येईल असं चित्र आहे. मात्र सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तर नरेंद्र मोदींना थोडी अडचण निर्माण होऊ शकते. मात्र व्यावहारिकदृष्ट्या असं घडत नाही.\n\nभाजपकडून काही पक्षांना मैत्रीचा हात पुढे केला जाऊ शकतो. आम्ही तुमचा सन्मान करतो अशी भूमिका घेतली जाऊ शकते. शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आमच्याप्रमाणे विचार करणाऱ्या पक्षांशी हातमिळवणी केली जाऊ शकते असं सूचित केलं. बहुमताचा आकडा पार न केल्यास भाजपच्या मित्रपक्षांची संख्या वाढू शकते. काही नवी समीकरणं मांडली जाऊ शकतात,\" फडणीस पुढे सांगतात. \n\nकाँग्रेसच्या स्थितीबाबत त्या म्हणाल्या, \"गेल्या निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढतील. मात्र त्यावर संतुष्ट होणं त्यांना परवडणारं नाही. राहुल गांधी सपशेल अपयशी ठरलेत असं काँग्रेसमधला कोणताही गट म्हणू शकत नाही. प्रियंका गांधी यांना काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना बऱ्याच आशाअपेक्षा होत्या. मात्र प्रियंका आपला करिश्मा दाखवू शकल्या नाहीत. काँग्रेसने..."} {"inputs":"मनसे अध्यक्ष राज ठाकरे\n\n'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरी बसून केलेल्या कामकाजाबाबत 54 हजार 177 लोकांपैकी 63.6 % जनता असमाधानी आहे. तर 70.3% लोकांना लॉकडॉऊन संपुष्टात आला पाहिजे असे वाटते. लॉकडॉऊनच्या काळात गेलेल्या नोकऱ्या आणि उद्योगधंद्यांसाठी राज्य सरकारकडून मदत मिळाली नाही असे 84.9 टक्के लोकांना वाटते.' हा कौल आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या सर्व्हेचा. \n\nउद्धव ठाकरे सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा अशा नऊ प्रश्नांचा सर्व्हे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.\n\nऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मनसेकडून जनतेला ऑनलाईन माध्यमातून 9 प्रश्नांची उत्तरे विचारण्यात आली होती. 54 हजार 177 लोकांनी या सर्व्हेत सहभागी होऊन आपले मत नोंदवले आहे.\n\nएका राजकीय पक्षाने सत्ताधारी असलेल्या दुसऱ्या राजकीय पक्षाविषयी हा सर्व्हे केल्याने त्याच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.\n\nलॉकडॉऊनच्या काळात भाजपाप्रमाणेच मनसे ठाकरे सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसली. तेव्हा मनसेची पुढील राजकीय दिशा काय असेल याची उत्सुकताराजकीय वर्तुळात आहे. \n\nमनसेच्या सर्व्हेचा कौल ठ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाकरे सरकारविरोधात\n\nमहाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारविरोधात विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. कोरोना आरोग्य संकटातही सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.\n\nलॉकडॉऊनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विरोध आहे. लॉकडॉऊन उठवला पाहिजे अशी भूमिका त्यांनी यापूर्वीच मांडली आहे.\n\nराज ठाकरेंच्या सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरे सरकार नापास\n\nयाचविषयी आता मनसेने थेट सर्व्हे करून जनतेला प्रश्न विचारले आहेत. 11 ते 18 ऑगस्ट दरम्यान, मनसेने सोशल मीडियावर हा सर्व्हे केला. यात सहभागी होण्यासाठी मनसेकडून एक ऑनलाईन लिंक देण्यात आली होती.\n\nमनसेच्या सर्व्हेत सहभाग घेतलेल्या 54 हजार 177 लोकांपैकी, 74.3 % लोकांना शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणांची अंमलबजावणी झाली नाही असे वाटते.\n\nतर लॉकडॉऊन काळात योग्य वैद्यकीय मदत मिळाली नाही असे 60.7 % लोकांना वाटते. लोकल रेल्वे सेवा आणि एसटी सुरू व्हावी असे 76.5 % लोकांना वाटते. तर 90.2टक्के लोक वीज देयकाबाबत समाधानी नाहीत.\n\nमनसेने घेतलेला सर्व्हे\n\nराज्य सरकारने मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय योग्य नसल्याचे 52.4 % जनतेला वाटते. 89.8 % लोकांच्या नोकरी आणि उद्योगधंद्यावर लॉकडॉऊनच्या काळातपरिणाम झाला आहे. \n\nमनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी ह्या सर्व्हेचा निकाल जाहीर केला आहे.\n\nबीबीसी मराठीशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, \"लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी आम्ही हा सर्व्हे केला. यामध्ये एक गुगल अर्ज अपलोड केला होता. त्याचा सर्व डेटा आमच्याकडे आहे. कुणालाही शंका असल्यास आम्ही तो दाखवू शकतो.\"\n\n\"लॉकडॉऊनमध्ये लोकांच्या मनात सरकार विरोधात खदखद आहे. हे उघड आहे. हा सर्व्हे आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवणार आहोत. कारण जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचे आहे असे आम्हाला वाटते.\"\n\nराजकीय पक्षाचा सर्व्हे किती विश्वासार्ह?\n\nऑनलाईन सर्व्हेंचं पाश्चात्य राष्ट्रांमध्ये मोठं प्रस्थ आहे. आपल्यासारख्या देशांमध्ये जिथे ग्रामीण, शहरी अशी विविधता आहे तिथे अशी सर्वेक्षणं प्रातिनिधिक होण्यासाठी सँपल कसे निवडतो हे महत्त्वाचं ठरतं.\n\nराज्य समन्वयक लोकनीती (CSDS), राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नितीन बिरमल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"ऑनलाईन सर्व्हे घेण्यात अडचण ही येते की उत्तरं तेच देऊ शकतात..."} {"inputs":"मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याच्या प्रकारानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.\n\nत्यानंतर मनसे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करू लागले. \n\nबीबीसी मराठीनं याबाबत मनसेच्या सध्याच्या स्थितीबाबत 'होऊ द्या चर्चा'मध्ये प्रश्न विचारला. त्याच्या उत्तरादाखल आणि सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रियांपैकी निवडक प्रतिक्रिया अशा आहेत. \n\nराज ठाकरे यांच्या समर्थकांनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न ट्विटर आणि फेसबुकवर केला आहे.\n\n'गद्दारी फक्त पैशासाठी'\n\nफेसबुकवर निशांत कळस्कर यांनी या 6 नगरसेवकांच्या मुद्द्यावर बोलताना, \"गद्दारी फक्त पैशासाठी होत असते\", असं स्पष्ट मत नोंदवलं आहे.\n\nफेसबुकवर निशांत कळस्कर यांनी या 6 नगरसेवकांच्या मुद्द्यावर बोलताना, \"गद्दारी फक्त पैशासाठी होत असते.\" असं स्पष्ट मत नोंदवलं आहे.\n\nप्रशांत निकम यांनी ट्वीटमध्ये म्हणतात की, \"ध्येय असं पाहिजे की, ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा झाली पाहिजे.\" \n\nनिकम यांनी घोडेबाजार असा हॅशटॅग लिहून मनसे नगरसेवकांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कारणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं आहे.\n\nयावेळी त्यांनी घोडेबाजार असा हॅशटॅग लिहून संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं आहे.\n\nफेसबुकवरच धनंजय अश्विनी अशोक पांडे यांनी राज ठाकरेंची बाहुबलीशी, तर उद्धव यांची भल्लालदेवशी तुलना केली आहे.\n\nपांडे लिहीतात, \"भल्लालदेवनं सत्ताधारी म्हणून शपथ घेतली होती. पण जनतेच्या मनातील 'राजा' बाहुबलीच होता, हे दसरा मेळाव्यानंतर शिवसैनिकांनी कृष्णकुंज बाहेर गर्दी करुन दाखवून दिले आहेच.\" ते पुढे विचारतात,\n\n\"6 सैनिकांना पोलीस संरक्षणात तोंड लपवत फिरावं लागत आहे, ते कशासाठी?\"\n\n'मराठी जल्लोष' या ट्विटर अकाऊंटनं, \"फेसबुकचा नाद लय वाईट!\" असं राज ठाकरे हॅशटॅग लिहीत ट्विट केलं आहे.\n\nमात्र, 'मराठी जल्लोष' या ट्विटर अकाऊंटनं, \"फेसबुकचा नाद लय वाईट!\" असं राज ठाकरे हॅशटॅगसह ट्विट करून राज यांच्या फेसबुकवर व्यंगचित्र काढण्यासाठी दिलेल्या वेळेवर निशाणा साधला आहे.\n\nतसंच, दीपू तिवारी आणि गणेश भय्या यांनी देखील एकसारखंच ट्वीट करून राज यांच्या व्यंगचित्राच्या नव्या उपक्रमावर बोट ठेवलं आहे. \n\nदीपू तिवारी आणि गणेश भय्या यांनी देखील एकसारखंच ट्विट करून राज यांच्या व्यंगचित्राच्या नव्या उपक्रमावर बोट ठेवलं आहे.\n\nगणेश भय्या यांनी राज ठाकरे हॅशटॅग लिहून, \"थांब जरा दाखवतो यांना! व्यंगचित्र काढतो आणि फेसबुकवर टाकतो\" असं 'मार्मिक' ट्वीट केलं आहे. \n\nभाग्यश्री पाटोळे जगताप यांनी मात्र याप्रकरणाला घरातली अंतर्गत गटबाजी असं म्हटलं आहे. त्या पुढं म्हणतात,\" ही माणसं वायफळ बडबड तेवढी करतात. यांची अशीच वागणूक कायम राहिली, तर यांच्याकडून काहीही होणार नाही.\"\n\nमिलिंद कांबळे चिंचवळकर यांनी त्यांच्या प्रतिक्रियेद्वारे अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, \"मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता अबाधित राखण्यासाठी राज ठाकरे यांनी उद्धव यांना राजकीय भेट दिली असावी.\" \n\nविराज चुरी यांनी मात्र हे सर्व प्रकरण म्हणजे नाटक असल्याचं म्हटलं आहे. \n\nजी गोष्ट किरीट सोमय्यांना सकाळीच माहिती असते ती राज यांना कळायला दुपार कशी होते, असा प्रश्न विचारत त्यांनी 'ये पब्लिक है सब जानती है' असं म्हटलं आहे. \n\nसिद्धार्थ ढगे यांनी मनसेला 'दुष्काळी पार्टी' म्हणून संबोधलं आहे, तर महारुद्र शेट्टे यांनी मनसेला शिवसेनेत विलीनीकरण करण्याचा सल्ला दिला आहे.\n\n\"राज ठाकरे हे विचारांवर राजकारण करणारे व्यक्तिमत्त्व असून..."} {"inputs":"मनोज चौधरी\n\nसध्या पोलिसांच्या ताब्यात सुसाईड नोट आली असून त्यातील हस्ताक्षर हे मनोज चौधरी यांचेच असल्याचे प्रथमदर्शनी दिसते असे पोलिसांनी सांगितले आहे. \n\nत्यानंतर आता राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचं वेतन आणि दिवाळी बोनस आज, तर एका महिन्याचं वेतन दिवाळीपूर्वी करण्याचं आश्वासन दिलं आहे. \n\nप्रकरण काय?\n\nजळगाव आगारातील एसटी महामंडळात काम करणाऱ्या कंडक्टर मनोज चौधरी यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.\n\nत्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, \"एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) \n\n\"माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी विमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. ही विनंती,\" असं चौधरी यांनी लिहिलं आहे.\n\nमनोज चौधरी यांनी लिहिलेली सुसाईड नोट\n\nविरोधी पक्षाची टीका\n\nहे प्रकरण समोर आल्यानंतर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची यांनी सरकारवर टीका केली.\n\nत्यांनी म्हटलं, \"एसटी कर्मचा-यांना गेले तीन महि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ने पगार न मिळाल्यामुळे कर्मचा-यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या दोन दिवसात एसटीच्या दोन कर्मचा-यांनी पगार मिळत नसल्यामुळे आत्महत्या केली आहे. तरीही हे ठाकरे सरकार अजूनही झोपले आहे. त्यामुळे या एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येला जबाबदार असणा-या ठाकरे सरकारवर 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी आहे.\"\n\nतसंच कर्मचा-यांचे थकित पगार दिवाळपूर्वी द्या अन्यथा भाजपाच्यावतीने टोकाची भूमिका घेण्यात येईल, असंही ते म्हणाले. \n\nसरकारचं काय म्हणणं?\n\nसरकारने हे आवाहन केलं आहे की कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. \n\n\"एसटी कर्मचा-यांचं वेतन थकलं गेलंय ही वस्तुस्थिती आहे. एसटीची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यामुळे हे वेतन थकले आहे. आज मी एक महिन्याचं वेतन आणि सणाची अग्रम रक्कम मिळेल हे मी नक्की केलेलं आहे. अजूनही पैशांची व्यवस्था करून अजून एका महिन्याची रक्कम आम्ही दिवाळीपूर्वी देण्याची व्यवस्था करणार आहे. मी आवाहन करतो की आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका,\" असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलं आहे. \n\n\"ज्या दोन कर्मचा-यांनी आत्महत्या केली त्यांना काही आर्थिक दिलासा द्यायचा का, याबाबत अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. 302 कलम कधी लागतं याचा अभ्यास प्रविण दरेकर यांनी करावा,\" असंही त्यांनी म्हटलंय. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"मनोज शर्मा आणि जमालउद्दीन\n\nशर्मा आणि सैफी या दोघांकडे तिथून पळ काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण, काही वेळानंतर त्यांनी परिसरातल्या लोकांना एकत्र जमवलं आणि परत विजय पार्कमध्ये आले. या सगळ्यांनी मिळून हिंसक जमावाला परतवून लावलं. यादरम्यान पोलिसांच्या गाड्या तिथं पोहोचल्या. \n\nजमावानं केलेल्या हल्ल्याचे निशाण आजही मुख्य रस्त्यावर स्पष्टपणे दिसतात. यामध्ये तुटलेल्या खिडक्या, जळालेल्या मोटारसायकल यांचा समावेश आहे. \n\nआम्ही या भागात पोहोचलो, तेव्हा कर्मचारी स्वच्छता करत होते. \n\nपोलसांनी घोषणाबाजी करणाऱ्या जमावाला भडकवलं, असा आरोप स्थानिक अब्दुल हमीद करतात. \n\nइथं गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यात बिहारमधील मुबारक नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, असाही स्थानिकांचा दावा आहे. \n\nया हल्ल्यात सुरेंद्र रावत नावाची व्यक्ती गंभीरपणे जखमी झाली असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. \n\nहल्लेखोरांनी तोडलं सैफी यांचं घर \n\n\"त्यादिवशी हिंसक जमाव आमच्या भागाच्या आत शिरू शकला नाही, पण दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र आम्ही तयारीनिशी होतो. गल्लीतील मुख्य रस्ता बंद क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेला होता आणि समुदायातील लोक घराबाहेर एकत्र बसलेले होते,\" जमालउद्दीन सांगतात.\n\nहल्लेखोरांनी सैफी यांच्या घराची तोडफोड केली. \n\nविजय पार्क दिल्लीतल्या मौजपूर भागात आहे, या भागात हिंसाचारामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.\n\nया परिसरातील मौजपूर-बाबरपूर मेट्रो स्टेशनजवळील इतर चार स्टेशन्सला सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलं होतं. असं असलं तरी इतर भागांत मेट्रो सुविधा सुरळीतपणे चालू होती. \n\nईशान्येकडील या सगळ्या मेट्रो स्टेशन्सला बुधवारी पुन्हा सुरू करण्यात आलं. विजय पार्कमध्ये हिंदू आणि मुस्लीम यांची घरं शेजारीशेजारी आहेत.\n\nइथं मंदिर आणि मशीद शेजारी शेजारीच आहेत. त्यामुळे इथं दंगल उसळली असती, तर त्याचे गंभीर परिणाम झाले असते. \n\nपवन कुमार शर्मा मंदिर समितीचे अध्यक्ष आणि निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. ते सांगतात की, \"हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येत एक समिती तयार केली आहे. या समितीत 20 लोक आहेत, ज्यांनी घरोघरी जाऊन सांगितलं की, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका आणि मुलांना घराबाहेर निघू देऊ नका.\" \n\nसोमवारी हल्लेखोरांनी या भागात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर मंगळवारी इथं शांती मार्च काढण्यात आला. यात सगळ्या समुदायाच्या लोकांनी सहभाग नोंदवला होता. \n\nरात्रभर पहारा\n\nजुल्फिकार अहमद शांती समितीचे सदस्य आहेत. ते सांगतात, \"आमच्या भागातील लोक रात्रभर घराबाहेर बसून पहारा देत होते. जिथं हिंदूंची संख्या अधिक आहे, तिथं हिंदूंना पहारा देण्यासाठी सांगण्यात आलं आणि जिथं मुस्लीम जास्त आहेत, तिथं मुस्लिमांना पहारा देण्यासाठी सांगितलं.\" \n\nतर निवृत्त सरकारी कर्मचारी धरमपाल सांगतात, \"आता इथं पोलीस आले नाही, तरी काहीच होणार नाही.\" \n\nहिंसाचाराला काही दिवस उलटल्यानंतर विजय नगरमधील भागातील परिस्थिती सामान्य दिसून येते. \n\nया भागातील एक भाजी विक्रेता दोन दिवसांनी परत आला आहे, जिथं तो राहायचा त्या भागात हिंसाचार झाला होता.\n\nया भागातील बिर्याणीचं दुकानही आज उघडलेलं आहे. दुकानातून आलेला सुगंध तुमचं ध्यान आकर्षित करतो. \n\nअसं असलं तरी, कुठूनतरी आलेल्या गोळीमुळे जीव गमावलेला मुबारक आणि गंभीररित्या जखमी झालेल्या सुरेंद्र रावत यांच्या विषयी बोलताना लोक भावूक होतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि..."} {"inputs":"ममता बॅनर्जी\n\n1.निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपनं 50चा आकडाही गाठला नसता-ममता बॅनर्जी \n\n\"निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपला 50 पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोप ममता दीदींनी केला आहे. निवडणूक आयोगाचं पॅनल भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं,\" असंही त्यांनी म्हटलं आहे. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. \n\nममता म्हणाल्या, \"यावेळी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची वागणूक भयानक होती. तृणमूलची यंदा डबल सेंच्युरी होईल आणि आम्ही 221 चा आकडा गाठू असा आम्हाला विश्वास होता.\" असा विश्वास तुम्हाला का होता? या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, \"मी रस्त्यावर उतरुन लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजप 70 पारही जाणार नाही. त्यामुळे जर निवडणूक आयोगानं भाजपला मदत केली नसती तर त्यांना 50 जागाही मिळाल्या नसत्या.\" \n\n\"नंदीग्राममधील पराभव हे आमचं नुकसान नाही. कारण या ठिकाणी मतमोजणीत छेडछाड करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. इतकं नव्हे तर मतदानाच्या दिवशी मी स्वतः... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मतदान केंद्राच्या बाहेर तीन तास बसून होते, कारण याठिकाणी कोणालाही मतदान करु दिलं जात नव्हतं,\" असं ममता म्हणाल्या. \n\n2. बेळगाव लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणूक-भाजपच्या मंगल अंगडी विजयी\n\nअत्यंत चुरशीच्या झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगल अंगडी विजयी ठरल्या. त्यांनी काँग्रेसच्या सतीश जरकीहोळी यांचा 5 हजार 240 मतांनी पराभव केला. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे. \n\nया निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांनी जोरदार टक्कर दिली. शुभम यांना 1 लाख 17 हजार 174मतं मिळाली. मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या उत्तर दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघात शेळके यांनी मुसंडी मारली. शिवसेनेने शेळके यांना पाठिंबा जाहीर केल्याने मराठी एकीकरण समितीचं बळ वाढलं होतं. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही शेळके यांचा प्रचार केला होता.\n\n3. या सरकारचा योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम होईल - फडणवीस\n\nसध्या कोरोनाचा काळ आहे, आम्ही राज्य सरकारला सहकार्य करत आहोत. योग्यवेळी या सरकारचा कार्यक्रम केला जाईल असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंढरपूर पोटनिवडणूक आणि पाच राज्यातील निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. 'न्यूज18 लोकमत'ने ही बातमी दिली आहे. \n\nदेवेंद्र फडणवीस\n\nपंढरपूर विधानसभा मतदार संघात प्रथमच भाजपा विजयी झाली आहे. त्यामुळे पंढरपूर जनतेचा आभार आहे. महाविकास आघाडी गैरकारभाराला जनतेनं दिलेलं हे उत्तर आहे. महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्रित आले पैशांच्या गैरवापर, साम,दाम,दंड, भेद वापर त्यांनी केला तरी ही जनेतेने भाजपाला साथ दिली, त्यामुळे नाराजी सरकारच्या विरोधात हा निकाल आला आहे, असं फडणवीस म्हणाले.\n\n\"मी प्रचारसभेत म्हणालो होतो यांचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला जाईल. पण, आता योग्य वेळ नाही. काय करायचे आहे ते योग्य वेळी ते करेल. त्याच्या घडामोडी या सर्वांना दिसतील. पण आता आपली लढाई कोरोना विरोधात लढायची आहे. आम्ही राज्य सरकारला पूर्ण मदत करत आहोत, योग्य वेळ आली की कार्यक्रम हा होणार आहे,\" असं फडवणीस यांनी स्पष्ट केलं.\n\n4. ज्येष्ठ काँग्रेस नेते दामोदर शिंगडा यांचे निधन\n\nकाँग्रसचे जेष्ठ नेते व माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे रविवारी निधन झाले ते 68 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून आजारी असलेल्या शिंगडा यांच्यावर वसई..."} {"inputs":"मयांक अगरवाल\n\nस्थानिक क्रिकेटमध्ये गेले काही वर्ष खोऱ्याने धावा करणारा मयांक अगरवालचं नाव सलामीवीर म्हणून सातत्याने चर्चेत होतं. \n\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी मयांकची भारतीय संघात निवड झाली होती. त्या मालिकेत मुंबईकर पृथ्वी शॉने शतकी खेळीसह दिमाखदार पदार्पण केलं. हा सूर कायम राखत पृथ्वीने दुसऱ्या कसोटीतही चांगली कामगिरी केली. पहिल्याच मालिकेत पृथ्वीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. पृथ्वीच्या शानदार कामगिरीमुळे मयाकंचं पदार्पण लांबलं होतं. \n\nमुरली विजय आणि लोकेश राहुल यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यामुळे भारतीय संघव्यवस्थापनाने मयांकला संधी देण्याचा निर्णय घेतला. \n\nवीरेंद्र सेहवाग मयांक अगरवालसाठी आदर्श आहे.\n\nबंगळुरूस्थित बिशप कॉटन बॉइज स्कूलचं प्रतिनिधित्व करताना मयांकने शालेय कारकीर्दीतच आपल्या नैपुण्याची चुणूक दाखवली होती. \n\n2008 मध्ये मयांकने U19 कूचबिहार करंडक स्पर्धेत 54च्या सरासरीने 432 धावा केल्या होत्या. \n\nU19 भारतीय संघासाठी खेळताना मयांकने ऑस्ट्रेलिया U19 संघाविरुद्ध 160 धावांची खेळी साकारली होती. \n\nमयांकने भारतीय अ संघातर्फे दमदार प्रदर्शन ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"केलं आहे.\n\n2010 मध्ये U19 वर्ल्डकप भारतासाठी निराशाजनक ठरला मात्र मयांकने स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला होता. \n\nया कामगिरीच्या बळावर मयांकला भारतीय अ संघात समाविष्ट करण्यात आलं. मात्र भारत अ संघासाठी खेळताना मयांकला कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. \n\n2010 मध्ये कर्नाटक प्रीमिअर लीग स्पर्धेत मयांकला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. \n\nवनडे आणि ट्वेन्टी-20 विशेषज्ञ अशी गणना मयांकने 2013-14 हंगामात कर्नाटकसाठी रणजी करंडक पदार्पण केलं. पुढच्याच वर्षी हंगामाच्या मध्यातून त्याला संघातून डच्चू देण्यात आला. यानंतर मयांकने वजन कमी करण्यावर भर दिला. पुढच्या हंगामात मयांकने कर्नाटक संघात विजयी पुनरागमन केलं. \n\nरणजी करंडक 2017-18 हंगामात सर्वाधिक धावा (1,160) मयांकच्या नावावर होत्या. याच हंगामात मयांकने महाराष्ट्र संघाविरुद्ध खेळताना मयांकने 304 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. \n\n2018 वर्षासाठी स्थानिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून बीसीसीआयने मयांकला गौरवलं तो क्षण\n\nविजय हजारे करंडक स्पर्धेत कर्नाटकसाठी सर्वाधिक धावा मयांकच्याच नावावर होत्या. \n\nचार तसंच पाचदिवसीय क्रिकेटमध्ये जम बसवत धावांची टांकसाळ उघडणाऱ्या मयांकने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत 2011 ते 2013 कालावधीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं प्रतिनिधित्व केलं. 2014 हंगामात मयांकने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातर्फे खेळलं. \n\n2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने मयांक अगरवालला दिल्लीकडून आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. \n\nयंदाच्या वर्षी मयांक किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा भाग होता. \n\nमयांकने IPL स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.\n\nयोगायोग म्हणजे बॉक्सिंग डे कसोटीत मयांक त्याचा खास मित्र लोकेश राहुलच्या जागी खेळणार आहे. कर्नाटक संघातील एकमेकांचे मित्र आता सलामीच्या जागेसाठी शर्यतीत आहेत. \n\n86 खेळाडूंनी भारतासाठी कसोटीत सलामीवीरीची भूमिका निभावली आहे. मेलबर्न कसोटीत मयांकच्या साथीने हनुमा विहारीला सलामीला उतरणार आहे. भारतीय संघासाठी सलामीच्या स्थानाची ही नवी जोडी असणार आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पदभरतीच्या प्रक्रियेसाठी गती आली आहे.\n\nया मेगा भरतीसाठी राज्य सरकारनं मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रिय स्तरावरील सुमारे 72 हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाहीकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दररोज सचिव गटाची बैठक होत आहे. \n\n\"मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पदभरतीच्या प्रक्रियेसाठी गती आली आहे. सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरू असून त्यानंतर या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील,\" असं या पत्रकात नमूद केलं आहे. \n\nजैन यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सामान्य प्रशासन, आरोग्य, ग्रामविकास, माहिती तंत्रज्ञान, महसूल, पाणीपुरवठा, वने या विभागाचे सचिव सदस्य आहेत. यातील एक सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड यांनी याविषयी आम्हाला अधिक माहिती दिली -\n\nकधी होणार मेगा भरती?\n\nसर्व विभागांच्या सचिवांकडून ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"क्षेत्रीय स्तरावरील वेगवेगळ्या विभागांमध्ये किती पदं रिक्त आहेत, याची माहिती मागवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे येत्या 15 ते 20 दिवसांत संबंधित विभागाकडून जागा आणि पद यांची जाहिरात काढली जाईल आणि त्यानंतर पदभरती सुरू होईल.\n\nदेशात उच्चशिक्षित तरुण, तरुणींमध्ये बेरोजगारीचं प्रमाण सर्वांत जास्त म्हणजे 16 टक्के आहे. (प्रतिनिधिक फोटो)\n\nकिती पदांसाठी भरती होणार?\n\nराज्य सरकारच्या क्षेत्रीय स्तरावरील कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांमध्ये जी पदं रिक्त आहेत त्यांच्यासाठी ही भरती होणार आहे. जुलै महिन्यात आम्ही 34,000 रिक्त जागांसाठी जाहिरात देण्याची तयारी केली होती. आता यामध्ये अधिकच्या पदांचा समावेश करण्यात येईल. हा आकडा 72, 000च्या आसपास असेल.\n\nयेत्या 5 ते 7 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर जाहिरातीची प्रक्रिया सुरू होईल. \n\nकोणत्या विभागात किती पदं रिक्त?\n\nसध्या यावर काम सुरू असून यासंबंधीची माहिती संकलित केली जात आहे. येत्या दोन दिवसांत ही माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.\n\nमेगा भरती इतक्या दिवस का खोळंबली?\n\nमेगा भरती खोळंबली, असं म्हणता येणार नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित होता. तो आता मार्गी लागला आहे, त्यामुळे भरतीची प्रक्रियाही जलदगतीनं सुरू झाली आहे. \n\nया वर्षी जानेवारी महिन्यात बीडमध्ये सुशिक्षित बेरोजगार परिषद आयोजित करण्यात आली होती.\n\nमराठा तरुणांना भरती प्रक्रियेत आरक्षणाचा लाभ मिळेल काय?\n\nमेगा भरती प्रक्रियेत मराठा तरुणांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही आधीच तसं स्पष्ट केलं आहे. \n\nयेणाऱ्या निवडणुकीवर डोळा ठेवून मेगा भरती केली जात आहे, असंही म्हटलं जात आहे...\n\nयात काही तथ्य नाही. कारण जी पदं रिक्त आहेत ती भरणं शासनाचं कर्तव्य आहे. त्यामुळे निवडणुकीवर डोळा ठेवून पदभरती केली जात आहे, अशा दृष्टिकोनातून याकडे बघायला नको. \n\nपदभरती कशी होणार?\n\nएकदा क्षेत्रनिहाय विभागांतील पदं निश्चित झाली की त्यासंबंधीची जाहिरात काढण्यात येईल. यानंतर संबंधित विभागासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे भरतीचे अधिकार असतील. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"मला शेतकरी नवरा नको, कारण शेतात पीक येतं पण जास्त पैसे मिळत नाहीत.\n\nकारण तिच्या शेतकरी वडिलांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. \n\nआता तिचं कुटुंब उघड्यावर आलं आहे. कुटुंब जगवण्यासाठी तिच्या आईला यातना भोगाव्या लागत आहेत.\n\nवडिलांना झालेला त्रास आणि आता घरची ही परिस्थिती पाहून रुपाली म्हणते, की शेती नको आणि शेतकरी नवराही नको. \n\nनाशिकच्या कळवण तालुक्यातल्या निवाणे गावात आहेर कुटुंबाचं शेत आहे. रुपालीची आई सुरेखा, वडील कैलास, तिची मोठी बहीण हर्षाली आणि छोटा भाऊ प्रथमेश असं पाच जणांचं हे कुटुंब.\n\n...आणि अचानक सर्वकाही बदललं\n\nवडील असताना तिघंही भावंडं एकत्र गावातल्या शाळेत जायचे. आईची लाडकी रुपाली शेतात रमतगमत काम करायची. भावंडांचा शेतातला बहुतेक वेळ दंगामस्ती करण्यातच जायचा.\n\nनोव्हेंबर २०१५ मध्ये कैलास आहेर यांनी आत्महत्या केली आणि त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं.\n\nरुपालीचं घर.\n\n\"पप्पा खूप चिडचिड करायचे. त्यामुळे मला त्यांची भीती वाटायची. शेतात पीक येतं, पण त्यातून पुरेसा पैसा मिळत नाही, म्हणून ते नेहमी चिंतेत असायचे,\" वडिलांबद्दल ती सांगते.\n\nत्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेली, याबद्दल ती पूर्णपणे अनभिज्ञ आहे. कारण आत्महत्या म्हणजे काय, हे समजण्याचं तिचं वय नाही.\n\nवडिलांनी आत्महत्या केली तेव्हा ती जेमतेम 8-9 वर्षांची असावी.\n\nरुपालीला डॉक्टर होऊन शेतकऱ्यांची सेवा करायची आहे.\n\nवडील गेले आणि खेळणा-बागडणाऱ्या या लेकीचं आयुष्य रातोरात बदललं. तिला गावातली शाळा सोडावी लागली.\n\nआता ती नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमामध्ये राहते. सकाळी पाचला उठते, सगळं स्वत: आवरते आणि शाळेला जाते.\n\nजवळच्याच तळवाडेत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ती पाचवीत शिकते.\n\nशेतकऱ्याशी लग्न नको \n\nतिचा लहान भाऊसुद्धा आज घराच्या मायेला पारखा झाला आहे. तोही तिच्यासोबत याच आश्रमात राहून शिक्षण घेत आहे. \n\nशेतात पीक व्हायचं, पण पैसा मिळत नसे म्हणून वडिलांची चिडचिड व्हायची, असं रूपाली सांगते.\n\nबालपणातच ओढावलेल्या या स्थितीचा रुपालीच्या मनावर फार खोलवर परिणाम झाला आहे. \n\nतिला शेती करायची नाही किंवा कुठल्याही शेतकऱ्याशी लग्न करायचं नाही. पण डॉक्टर बनून शेतकऱ्यांची सेवा करण्याची तिची इच्छा आहे.\n\n\"वडील जिवंत असते तर मला घरी राहून शिक्षण घेता आलं असतं, खूप शिकता आलं असतं,\" असं रुपाली सांगते.\n\n'मह्यासारख्या बाईला तर आत्महत्या करावं वाटते'\n\nपदरी असलेल्या तीन मुलांसाठी रुपालीची आईच आता त्यांची अडीच एकराची शेती स्वतः कसते. रुपालीची मोठी बहीण त्यात त्यांना मदत करते. \n\nशेती करून रूपालीची आई घर चालवत आहेत.\n\nनवऱ्याच्या आत्महत्येनंतर आयुष्य कसं बदललं, याबद्दल रुपालीच्या आई सुरेखा आहेर सांगतात, \"पोरांना वडिलांची कमतरता जाणवते. पण कोणावरच भरवसा ठेवायचं काम नाही राहिलं आता.\"\n\n\"मह्यासारख्या बाईला तर आत्महत्या करावं वाटते... गरज पडल्यास कोणाशी बोलावं लागलं तर लोक संशयाच्या नजरेनं पाहतात. खूप वाईट परिस्थिती असते आमच्यासारख्या बायांची!...\" सुरेखा सांगतात.\n\nपण रुपालीच्या आईने मुलांना आश्रमात का पाठवलं?\n\n\"मुलांनी शाळा शिकावी, त्यांच्या पायावर उभं राहावं. माणूस शिकलेला नसला की खूप ठेच लागते,\" मुलांना आश्रमात पाठवण्यामागे रुपालीच्या आईची ही भूमिका आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"मल्लिका तनेजा यांच्यासाठी शरीर हे शक्तिशाली शस्त्र आहे.\n\n\"मी पहिल्यांदा एका सार्वजनिक ठिकाणी नग्नावस्थेत सादरीकरण केलं... ते फारचं गंमतीशीर होतं.\"\n\n\"तिथं एक कॅमेरामन होता. तुम्ही जर फुटेज बघीतलं तर प्रकाश पडल्यावर कॅमेरा हललेला दिसतो. तो शॉकमध्ये गेला होता. आणि प्रेक्षकांमधूनही कोणीतरी अय्यो! असं म्हणालं,\" मल्लिका तनेजा हे आठवून जोरादार हसतात.\n\nत्यांच्या नाटकाविषयी भरभरून बोललं जात असलं तरी 33 वर्षीय मल्लिका म्हणतात, नग्नता हा त्यांच्यासाठी मुद्दाच नाही.\n\n'थोडी काळजी घ्या' हे लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करतं. खरंच महिलांच्या कपड्यांचा लैंगिक हिंसेशी काही संबध आहे का?\n\nकपड्यांचा लैंगिक हिसेंशी संबंध आहे का? असा प्रश्न त्यांच नाटक उपस्थित करतं.\n\n\"कोणत्याही समुहाला पांगवण्यासाठी काय लागतं? फक्त एका व्यक्तीची असहमती.\"\n\n\"फक्त एक शरीर भरगर्दीमध्ये उभं राहून हे थांबवू शकतं,\" त्या म्हणतात.\n\n\"उदाहरणार्थ, जर सर्व लोकं एका दिशेनं पळत असतील आणि तो प्रवाह थांबवयाचा असेल तर फक्त एक व्यक्ती विरुद्ध दिशेनं पळणारी असावी.\"\n\nसुरुवातीच्या दृष्यांमध्ये जेव्हा त्या नग्न अवस्थेत आठ मिनिटं प्रेक्षकांकडे फ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"क्त पाहत असतात. हे एक त्याचं उदाहरण आहे.\n\nगेल्या चार वर्षांत त्यांनी केलेल्या प्रत्येक प्रयोगावेळी सुरूवातीच्या त्या मिनिटांत नाट्यगृहात अगदी शांतता पसरलेली असते.\n\nत्या क्षणाविषयी मल्लिका सांगतात की, त्या जेव्हा त्यांच्याकडे बघणाऱ्या प्रेक्षकांकडे बघतात तेव्हा त्यांना जाणवतं ते त्यांच्या शरीराचं सामर्थ्य. अर्थात, त्यावेळी त्या सर्वांत असुरक्षितही असतात.\n\n\"विशेषतः एक महिला म्हणून ही संपूर्ण कल्पनाच आकर्षक वाटू लागते. आपलं शरीर असं काय आहे की जे लोकांना इतकं घाबरवत आणि जे नेहमी लपवलं जातं आणि नियंत्रित होतं?\"\n\nनग्नावस्थेत स्टेजवर सादरीकरण करणं हा त्यांच्यासाठी आजही अयोग्य अनुभव आहे. नाट्यगृहात मोबाईल फोन किंवा इतर रेकॉर्डिंगची उपकरणं आणण्यास त्यांचा सक्त विरोध आहे. म्हणूनच चार वर्षांत त्यांचा नाट्यातील एखादं नग्न छायाचित्र किंवा व्हीडिओ ऑनलाईन आलेला नाही.\n\nत्यांचा नाट्यप्रयोग हा डोळे उघडणारा ठरल्याचं अनेक पुरुष मंडळी सांगतात.\n\nजसंजसं प्रयोग पुढे सरकत जातो तसतशा तनेजा जास्तीत जास्त कपडे अंगावर चढवतं जातात. एकवेळी तर त्या हेल्मेटही घालतात. दरवेळेस त्यांच्या प्रेक्षकांना त्या सांगत असतात की, एक महिला म्हणून त्यांना 'थोडी काळजी घेणं' गरजेचं आहे.\n\n\"थोडी काळजी घ्या' हे असं वाक्य आहे जे बरेचदा लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्यांच्या बाबतीत वापरलं जातं. ते लज्जास्पद आहे. महिलांना नेहमी विचारलं जात त्या रात्री उशीरापर्यंत बाहेर काय करत होत्या?\"\n\n\"पुरूषासोबत त्या एकट्याच का होत्या? त्यांनी विशिष्ट कपडेच का परिधान केले होते? त्यांना सातत्यानं सांगितलं जात की त्याही काही प्रमाणात यास जबाबदार आहे, त्यांनी थोडी काळजी घ्यायला हवी होती.\"\n\nत्यांच्या शरिराचा वापर एका शस्त्रासारखा करत तनेजा या प्रवृत्तीलाच आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत.\n\n\"महिला सहजपणे याच्याशी जुळवून घेतात. परंतु महत्त्वाचं म्हणजे अनेक पुरुष म्हणतात की, त्यांच्यासाठी हे एक डोळे उघडणारं आहे.\" \n\n\"काहीजण म्हणतात, हा नाट्यप्रयोग बघीतल्यानंतर त्यांना पुरुष म्हणून घ्यायची भीती वाटते. पण माझ्या प्रयोगाचा हा मुद्दाच नाही. त्यांनी स्वतःविषयी वाईट वाटून न घेता संवादाची सुरूवात करावी.\"\n\nएकपात्री प्रयोगाकरिता त्यांना स्वतःच्याच आयुष्यापासून प्रेरणा मिळाली. मल्लिका अविवाहित आहेत. एकट्या राहतात आणि नऊ ते पाच अशी नोकरी न करता नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून त्यांचा खर्च..."} {"inputs":"मश्रफी मुर्तझा\n\nशुक्रवारची सकाळ. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान म्हणजे क्रिकेटची पंढरी. बांगलादेशचा संघनायक मश्रफी बिन मुर्तझासाठी हा क्षण अगदीच भावनिक क्षण. असंख्य दुखापतींनी जर्जर 35वर्षीय मुर्तझाने हा शेवटचा वर्ल्ड कप असेल असं जाहीर केलं होतं. बांगलादेशने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चांगला खेळ केला. मात्र मोक्याच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे बांगलादेशला सेमी फायनलचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धची मॅच मुर्तझासाठी वर्ल्ड कपची शेवटची आहे. \n\nमश्रफी मुर्तझा\n\nएकापेक्षा एक स्पिनर्सची खाण असलेल्या बांगलादेशला मुर्तझाच्या रुपात वेगवान गोलंदाज मिळाला. 2001 मध्ये बांगलादेशात सुरू असलेल्या U17 स्पर्धेत एक तरणाबांड मुलाने छाप सोडली. \n\nप्रतिस्पर्धी फलंदाजांना सळो की पळो करून सोडेल असा खणखणीत वेग त्याच्याकडे होता. फास्ट बॉलर होण्यासाठी साजेशी काटक शरीरयष्टी आणि डोळ्यात अंगार होता. तो मुलगा बॅटिंगही उत्तम करायचा. पल्लेदार षटकार खेचण्यात तो माहीर होता. आशियाई उपखंडातील खेळाडू नैसर्गिकदृष्ट्या फिल्डिंगमध्ये वाकबगार नसतात. पण मुर्तझा इथेही अपवाद होता. बॉलवर झडप घालून थांबवण्यात तसंच अवघड झेल टिपण्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ात तो पटाईत होता. \n\nमश्रफी मुर्तझा\n\nबांगलादेश क्रिकेट बोर्डाने उचललेलं एक पाऊल मुर्तझाच्या कारकीर्दीत निर्णायक ठरलं. वेस्ट इंडिजचे माजी महान खेळाडू अँडी रॉबर्ट्स यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. मुर्तझाला रॉबर्ट्स यांच्या रुपात खंबीर सल्लागार मिळाला. कारकीर्दीच्या सुरुवातीलाच कर्तृत्ववान व्यक्तीकडून बाळकडू मिळाल्याने मुर्तझाने गिरवलेली धुळाक्षरं आयुष्यभरासाठी प्रमाण ठरली. \n\nबांगलादेशची राजधानी ढाक्यापासून दूरवरच्या नरेलच्या मुर्तझाला निवडसमितीने झटपट हेरलं. वयोगट स्पर्धांमध्ये नैपुण्य सिद्ध केलेल्या मुर्तझाला बांगलादेश अ संघासाठी निवडण्यात आलं. 23 नोव्हेंबर 2001 रोजी मुर्तझाने झिम्बाब्वेविरुद्ध वनडे पदार्पण केलं. पदार्पणात मुर्तझाने 2 विकेट्स घेतल्या परंतु बांगलादेशचा संघ पराभूत झाला. \n\nमश्री मुर्तझा\n\nतेव्हापासून मुर्तझा आणि बांगलादेश हे समानार्थी शब्द झाले. मात्र मुर्तझा बांगलादेशसाठी जेवढं खेळला त्याच्यापेक्षा दुप्पट सामने तो खेळू शकला नाही. कारकीर्दीत मुर्तझाच्या पाय, गुडघा आणि घोट्यावर मिळून सात शस्त्रक्रिया झाल्या. \n\nवेगवान गोलंदाजांसाठी दुखापती कारकीर्दीचा अविभाज्य भाग असतात. मात्र मुर्तझासाठी दुखापती कारकीर्दीतील अडथळा ठरल्या. ऐन भरात असताना, मुर्तझाने मैदान सोडल्याचे प्रसंग अनेकदा घडले. मात्र बांगलादेश क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्णक्षणांचा मुर्तझा अविभाज्य भाग होता. \n\n2004 मध्ये बांगलादेशने भारताला नमवलं. त्या विजयात मुर्तझाची भूमिका निर्णायक होती. कॅरेबियन बेटांवर झालेल्या 2007 वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने भारताला नमवलं. त्या स्पर्धेत भारताचं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं. बांगलादेशविरुद्धच्या पराभवानेच भारताच्या पॅकअपचा पाया रचला गेला होता. \n\nमश्रीफी मुर्तझा\n\n2009मध्ये मुर्तझाकडे बांगलादेश संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. दुखापतींच्या ग्रहणामुळे मुर्तझा सतत संघाच्या आतबाहेर होत राहिला. मात्र कामगिरीच्या बाबतीत मुर्तझा अव्वल राहिला. \n\nक्रिकेटपटू राजकारणात प्रवेश करणं हे काही नवीन नाही. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना खासदार होणारा आणि खेळणारा मुर्तझा पहिलाच क्रिकेटपटू आहे. डिसेंबरमध्ये बांगलादेशमध्ये निवडणुका झाल्या. निवडणुकांमध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने दमदार विजय मिळवला. \n\nमुर्तझानं हसीना यांच्या अवामी लीगच्या तिकिटावर..."} {"inputs":"महाआघाडीच्या नेत्यांसोबत उपेंद्र कुशवाहा\n\nयावेळी बिहारचे काँग्रेस प्रभारी शक्तीसिंग गोहिल, अहमद पटेल, शरद यादव राजदचे नेते तेजस्वी यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.\n\nयावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपेंद्र कुशवाहा यांनी मोदी आणि नीतिश यांच्यावर निशाणा साधला \"नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीआधी शिक्षण, नोकरी आणि आरोग्य योजना राबवण्यासाठी मोठी आश्वासनं दिली होती. मात्र त्यांच्या कथनी आणि करनीमध्ये प्रचंड अंतर आहे. भाजपनं आमचा पक्ष फोडण्याचा, कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी नीतिशकुमार यांनी मदत केली. उपेंद्र कुशवाहांना संपवण्याची शपथ नीतिश यांनी घेतल्याचं दिसतंय\" असा आरोप कुशवाहा यांनी केला आहे.\n\nइतकंच नव्हे तर महाआघाडीच्या वतीनं 2 फेब्रुवारीला बिहारमध्ये आक्रोश मार्च काढण्याची घोषणाही त्यांनी केली.\n\nबिहारमध्ये विरोधकांच्या फळीत आता उपेंद्र कुशवाहासुद्धा\n\nयावेळी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी \"ये दलों का नहीं, जनता के दिलों का गठबंधन है, असं म्हटलंय. देशाचं संविधान आणि देश वा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही अहंकार बाजूला ठेवला आहे. सीबीआय, आरबीआयसारख्या संस्था संपवण्याचं काम सुरु आहे. शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे. ही सगळी लढाई त्याविरोधातील आहे. शिवाय बिहारला मोदी आणि नीतिश या जोडीनं फसवलं आहे, त्याविरोधात ही महाआघाडी लढा देईल\" असं तेजस्वी यांनी म्हटलंय. \n\nकाँग्रेसचे बिहार प्रभारी शक्तीसिंग गोहिल यांनी उपेंद्र कुशवाहांचं महाआघाडीत स्वागत केलं. \n\n\"खुर्ची किंवा सत्तेसाठी नव्हे तर विचारधारेवर एकमत झाल्याने आम्ही एकत्र आलो आहोत. जागावाटपाचा निर्णय योग्य वेळी होईल. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आम्ही विरोधी पक्षांची मोट बांधून निवडणुकांना सामोरं जाऊ\" असं गोहिल म्हणाले. \n\nउपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे लोकसभेत 3 खासदार आहेत. तर बिहार विधानसभेत त्यांचे दोन आणि विधानपरिषदेत 1 आमदार आहे. \n\nगेल्या निवडणुकीत कुशवाहा यांनी एनडीएशी हातमिळवणी केली होती. \n\nएनडीएला कुणाकुणाचा रामराम?\n\nउपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाआधी आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंच्या तेलगू देसम पक्षानं एनडीएची साथ सोडली. त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. तर महाराष्ट्रात शिवसेनेनं आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"महागठबंधन भाजपला रोखू शकलं नाही\n\n2014 सालीच उत्तर प्रदेशातील विजयामुळे भाजपला सत्तेचा मार्ग मोकळा झाल होता. यंदाही तिथे भाजपला समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाचं संयुक्त आव्हान असूनही 62 जागांवर विजय मिळवता आला. \n\nइतकंच नव्हे तर जेव्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पारंपरिक अमेठीच्या जागेव्यतिरिक्त केरळच्या वायनाडमधून लढण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भाजपने त्यांची चेष्टा केली की त्यांना अमेठीतून निवडून येण्याचा भरवसा नाहीये. आता ती चेष्टाच खरी ठरली आहे. \n\nभाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांना अमेठीतून चालतं केलं. त्यामुळे गेल्या निवडणुकीत ज्या काँग्रेसच्या उत्तर प्रदेशात दोन जागा आल्या होत्या, त्यातील आता एकच उरली आहे - सोनिया गांधी यांची रायबरेली.\n\nउत्तर प्रदेशात भाजपला 62 जागा, त्यांचा मित्रपक्ष असलेल्या अपना दलला दोन, बहुजन समाज पक्षाला 10, समाजवादी पक्षाला 5 आणि काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला आहे. \n\nमग गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या महागठबंधनला यावेळी विजय का मिळवता आला नाही? \n\nमहागठबंधनवर दबाव होता का?\n\nज्येष्ठ पत्रकार रामदत्त त्रिपा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ठी सांगतात, \"उत्तर प्रदेशात विरोधी पक्षात सुरुवातीपासूनच विभागला गेला होता. सपा आणि बसपाची मुख्य स्पर्धा काँग्रेसशी होती. काँग्रेस मजबूत व्हावा अशी दोन्हीही पक्षांची इच्छा नव्हती, म्हणून युतीत त्यांनी काँग्रेसचा समावेश केला नाही.\"\n\nत्यांच्या मते महागठबंधनसाठी काँग्रेस सहा जागांसाठी तयार होता, मात्र बसपा-सपा त्यासाठी तयार नव्हता आणि घाईघाईतच महागठबंधनची घोषणा केली.\n\nकाँग्रेसला महागठबंधनमध्ये सहभागी न करणं ही मायावती आणि अखिलेश यांची मोठी चूक होती की त्यांचा नाईलाज, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही, पण रामदत्त त्रिपाठींच्या मते, \"लोकांना घाबरवण्यासाठी CBI आणि EDचा भरपूर वापर करण्यात आला, धाडीही टाकल्या होत्या... इथेच नाही तर उत्तर प्रदेशच्या बाहेरही.\"\n\n\"लालूप्रसाद यादवांना तुरुंगात टाकलं आणि त्यांना जामीनही मिळाला नाही. त्यामुळे इतर नेत्यांना एक संदेश मिळाला, म्हणूनच या नेत्यांनी गेल्या चार पाच वर्षांपासून सक्रिय व्हायला हवं होतं. ते ऐन निवडणूकीच्या वेळी सक्रिय झाले तेही अर्धवट मन:स्थितीत.\"\n\nते सांगतात की मागच्या वेळी संपूर्ण समाजाला एकत्र करण्यासाठी बसपाने स्थानिक स्तरावर 'भाईचारा समिती'ची स्थापना केली होती. मात्र यावेळी त्यांना तशी संधी मिळाली नाही. दुसऱ्या बाजूला अखिलेश यादव त्यांची कौटुंबिक भांडणं सोडवू शकले नाहीत. \n\nत्रिपाठी म्हणतात, \"एकीकडे भाजपने अगदी मर्यादित जनाधार असलेल्या अपना दलला दोन जागा दिल्या होत्या, तर दुसरीकडे सपा-बसपा काँग्रेससारख्या पक्षाला फक्त दोन जागा देण्यास तयार होती. हे तर नक्कीच अयोग्य पाऊल होतं.\"\n\nकाँग्रेससमोर मोठं आव्हान \n\nजर काँग्रेसला महागठबंधनमध्ये सहभागी करून घेतलं असतं तर कदाचित चित्र वेगळं झालं असतं, असं रामदत्त त्रिपाठी यांना वाटतं. \"मात्र यापेक्षा मोठी गोष्ट अशी आहे की मागची निवडणूक आणि ही निवडणूक प्रादेशिकपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांवर लढवली गेली, कारण मध्य प्रदेश, राजस्थान जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथेही भाजपच आघाडीवर आहे.\"\n\nउत्तर प्रदेशात महागठबंधन झालं नसलं तरी काँग्रेसला स्वतःच्या कामगिरीबद्दल काही अपेक्षा होत्याच. पण त्यांना त्यांची अमेठीची जागाही राखता आली नाही. हे धक्कादायक आहे. \n\nउत्तर प्रदेशात महागठबंधनची वाईट कामगिरी आणि काँग्रेसची अतिशय वाईट कामगिरी देशाच्या भविष्यातील राजकारणासाठी मोठा इशारा आहे. \n\nनिवडणूक विश्लेषक भावेश झा यांच्यामते, \"वायनाडहून राहुल गांधींच्या..."} {"inputs":"महाथीर मोहम्मद\n\n60 वर्षं सत्तेत असणाऱ्या 'बॅरिसन नॅसनल कोएलिशन'ची मक्तेदारी मोडून काढत महाथीर यांनी सत्ता काबीज केली. \n\nएकेकाळी त्यांचे सहकारी राहिलेले नजीब रझाक यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने महाथीर निवृत्तीतून बाहेर आले आणि यंदा विरोधीपक्षातून निवडणुका लढवल्या.\n\n\"आम्हाला बदला घ्यायचा नाहीये. आम्हाला कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं आहे,\" असं महाथीर यांनी पत्रकारांना सांगितलं. \n\nमहाथीर यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी होण्याची शक्यता आहे. 92व्या वर्षी निवडणूक जिंकून देशाची सूत्रं हाती घेणारे महाथीर जगातले सगळ्यांत वयस्कर राष्ट्रप्रमुख होण्याचा मान मिळवणार आहेत. \n\nमलेशियात सत्ता स्थापनेसाठी 112 जागांचं बहुमत आवश्यक असतं. महाथीर यांच्या पक्षाने 115 जागांवर विजय मिळवत बाजी मारली.\n\nमहाथीर यांच्या विजयाच्यानिमित्ताने मलेशियात गुरुवारी आणि शुक्रवारी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. \n\nदरम्यान, निवडणुकांचे निकाल स्पष्ट होताच महाथीर यांच्या समर्थकांनी देशभरात ठिकठिकाणी जल्लोष केला. \n\nमलेशियाचे नवे पंतप्रधान महाथीर मोहम्मद\n\nकोण आहेत महाथीर?\n\n1. 21व्या वर्षी महाथीर यांनी U... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"nited Malays National Organisation ((UMNO) पक्षाचे सदस्य झाले. केडाह या स्वत:च्या गावी त्यांनी सात वर्षं डॉक्टरकी केली. 1964 मध्ये ते संसदेवर निवडून गेले.\n\nपण 1969 साली त्यांनी तत्कालीन पंतप्रधान टुंकू अब्दुल रहमान यांच्या कामकाजावर टीका करणारं जाहीर पत्र लिहिलं. ते पत्र चांगलंच गाजलं, ज्यामुळे त्यांना पक्षाने निलंबित केलं आणि आपल्या खासदारकीलाही मुकावं लागलं.\n\n2. त्यानंतर महाथीर यांनी 'द मलाय डिलेमा' नावाचं पुस्तक लिहिलं. हे पुस्तक वादग्रस्त ठरलं.\n\nदेशातील मलय जनतेला मुख्य प्रवाहातून बाजूला सारलं गेलंय, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय, असं त्यांनी या पुस्तकात लिहिलं. पण अशा सामाजिक रचनेत दुय्यम श्रेणी दर्जा स्वीकारण्यासाठी मलय लोकही तितकेच जबाबदार आहेत, असं महाथीर या पुस्तकात म्हणाले. \n\nमहाथीर यांच्या विचारांनी UMNO पक्षातील तरुण नेत्यांना आकर्षित केलं. त्यानंतर महाथीर यांना पुन्हा पक्षात समाविष्ट करण्यात आलं. 1974 मध्ये ते पुन्हा संसदेवर निवडून आले. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं, आणि अवघ्या चार वर्षांत ते पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते झाले. 1981 मध्ये ते मलेशियाचे पंतप्रधान झाले. \n\n3. 1990च्या दशकात महाथीर यांच्या कारकिर्दीतच मलेशियाची आशियाई क्षेत्रातील विकसित देश म्हणून ओळख प्रस्थापित झाली. 'पेट्रोनास ट्विन टॉवर्स'सारखी वास्तू महाथीर यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग होता. \n\nहुकूमशाही प्रवृत्तीचे महाथीर यांची विकास धोरणं जनतेत लोकप्रिय ठरली. \n\nमहाथीर यांच्या समर्थकांनी विजयाचा आनंद साजरा केला.\n\n4. मात्र मानवाधिकांरांबाबत त्यांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली. \n\nमहाथीर पंतप्रधानपदी असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना सखोल चौकशीविना तुरुंगात टाकण्यात यायचं.\n\nविशेष म्हणजे उपपंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी 1988 मध्ये आर्थिक आणि राजकीय सुधारणांची मागणी केली होती. मात्र त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. महाथीर यांनी अन्वर यांची पदावरून उचलबांगडी केली आणि त्यांनाही तुरुंगात धाडलं. \n\n5. पाश्चिमात्य देशांविषयीचे त्यांचे उद्गार वादग्रस्त ठरले आहेत. 2003 मध्ये राजीनामा देण्याच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी 'काही ज्यू लोकांचा गट जगावर राज्य करत आहे', असं विधान केलं होतं. अनेक राष्ट्रांमधली सरकारं आणि ज्यू संघटनांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.\n\nऑक्टोबर 2003 मध्ये अखेर..."} {"inputs":"महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ते म्हणाले, \"भारत ही हिंदूंची भूमी आहे. जगभरातील विविध देशांत छळवादाचा सामना करावा लागलेले असंख्य हिंदू भारतात आले आणि येथे त्यांना आश्रय मिळाला. भारतातील मुस्लीम हे त्या अर्थाने हिंदूच आहेत. सत्य या मूल्यावर हिंदूंची श्रद्धा आहे. मात्र जगात मान आहे तो ताकदीला आणि ताकद ही संघटनेत असते.\"\n\nईशान्य भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी भागवत पाच दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर आले आहेत.\n\n2. कट्टरतावाद्यांच्या कुटुंबीयांना पासपोर्टसाठी अडचणी नाहीत\n\nकाश्मीरच्या कट्टरतावाद्यांच्या कुटुंबातल्या एखाद्या तरुणाला पासपोर्टची आवश्यकता असेल तर त्यांना पासपोर्ट देण्यात यावा, असे आर्देश केंद्र शासनाने जम्मू-काश्मीर सरकारला दिले आहेत. \n\nकाश्मीरी तरुण\n\nकट्टरतावाद्यांवर गुन्हा दाखल असूनही त्यांच्या कुटुंबीयांना जर पासपोर्ट हवा असेल तर तो देताना अडचणी आणल्या जाऊ नयेत, असे केंद्र सरकारचं म्हणणं असल्याचे हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात आहे.\n\n3. राहुल गांधींविरुद्धची नोटीस मागे\n\nनिवडणूक आयोगानं काँग्रेसचे नवनिर्वाचित अध... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यक्ष राहुल गांधी यांना बजावलेली कारणे-दाखवा नोटीस मागे घेतली आहे. \n\nगुजरात निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर गांधी यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे निवडणूक आयोगानं त्यांना आचारसंहिताभंगाची नोटीस बजावली होती. \n\nनिवडणूक आयोग अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याच्या 126व्या कलमाचा अभ्यास करणार असून, त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. कारण, याच कलमांतर्गत गांधी यांना नोटीस बजावण्यात आली होती.\n\nत्यानंतरच अशा प्रकरणांमध्ये कारवाईचा विचार केला जाणार असल्याचं वृत्त द हिंदू वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलं आहे.\n\n4. रेगारला पाहिजे होता हाफिज सईद\n\nलव्ह जिहादचा आरोप करत पश्चिम बंगालहून स्थलांतरीत झालेल्या अफराजुल नावाच्या मुस्लीम कामगाराची निर्घुण हत्या करणाऱ्या शंभुलाल रेगार यानं राजस्थान पोलिसांना एक कबुली दिली आहे.\n\n\"मी जमात उद दावाचा प्रमुख हाफीज सईदचे भारतविरोधी वक्तव्यांचे व्हीडिओ नेहमी बघायचो. त्यामुळेच मला हाफीजला ठार करायचं होतं,\" असं त्यानं सांगितल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. \n\nद इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.\n\n5. 'पारले'ची बिस्किटं महागणार\n\nअत्यंत स्वस्तात उपलब्ध होणारी पारले कंपनीची बिस्किटं नव्या वर्षापासून महागणार आहेत. ग्लुकोज, मारी आणि मिल्क बिस्किटांची किंमत चार ते पाच टक्के वाढणार आहे. \n\nमहाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीचे उत्पादन कॅटॅगरी प्रमुख मयंक शहा यांनी सांगितलं की, \"किती किंमत वाढवली जाईल, याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु कर वाढल्यामुळे नजीकच्या काळात भाववाढ करावी लागणार आहे. अशी भाववाढ करताना ती किलोमागे १०० रुपयांपेक्षाही कमी असणार आहे.\"\n\nआणखी वाचा - \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासोबत CBSE, ICSE आणि इतर सर्व मंडळांच्या अभ्यासक्रमांमध्ये मराठी विषय आता असावाच लागेल, असा शासनादेश सरकारने सोमवारी म्हणजेच 1 जून रोजी जारी केला.\n\nत्यानुसार, राज्यात 2020-2021 या शैक्षणिक सत्रासाठी पहिली ते सहावीपर्यंत मराठी अनिवार्य आहे, तर 2021-2022 मध्ये दुसरी ते सातवीपर्यंत, 2022-2023 तिसरी ते आठवी आणि पुढे दहावीपर्यंत मराठी शिकणं सक्तीचं असणार आहे.\n\nज्या शाळा या कायद्याची अमलबजावणी करणार नाहीत त्या शाळांच्या प्रमुखांना 1 लाख रुपये दंड करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे सन 2020-21 या वर्षापासून या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल.\n\nयेत्या शैक्षणिक वर्षात पहिली ते सहावीसाठी मराठी विषय सक्तीचा होईल आणि त्यानंतर टप्प्याटप्यानं पुढील इयत्तांसाठी मराठी अनिवार्य होत जाईल. अशा प्रकारे पहिली ते दहावीसाठी मराठी सक्तीचा विषय होईल. \n\nसोबतच शाळेत मराठी बोलण्यावर कोणतेही निर्बंध घालता येणार नाहीत असेही या कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत सरकारी आणि विरोधी पक्षांनी एकवाक्यता दाखवली आणि ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"एकमतानं हे विधेयक मंजूर केलं. \n\nअर्थात मराठी सक्तीची होण्यानंतरही ती प्रत्यक्षात येईपर्यंत अनेक आव्हानं आहेत. आम्ही या विविध मंडळांच्या काही शाळांच्या प्रमुखांशी बोललो आणि त्यांना विचारलं की ही अनिवार्यता या शाळा प्रत्यक्षात कशी आणणार? त्यांच्या मते मुलांचं आणि पालकांचं मत, जी अमराठी कुटुंबं आहेत, सुद्धा विचारात घेतलं पाहिजे. त्याशिवाय अन्यही व्यावहारिकतेची आव्हानं आहेत. \n\nहा निर्णय राबवणं आव्हानात्मक आहे असं मत मुख्याध्यापक मिलिंद नाईक यांनी व्यक्त केलं. \n\n\"मराठी भाषेसाठी काही निर्णय घेतला आहे तो स्वागतार्हच आहे, पण तो राबवणं कठीण आहे. अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरं शोधावी लागतील,\" पुण्याच्या 'ज्ञानप्रबोधिनी प्रशाले'चे मुख्याध्यापक मिलिंद नाईक म्हणतात. ज्ञानप्रबोधिनी ही CBSE मंडळाशी संलग्न आहे आणि त्यांनी इंग्रजी ही प्रथम भाषा तर संस्कृत ही द्वितीय भाषा म्हणून घेतली आहे.\" \n\n\"CBSE ला आमच्याकडे आठवीपर्यंत मराठी शिकवलं जातंच. त्याची परिक्षाही असते पण ती शाळेअंतर्गत असते. आता जर दहावीपर्यंत मराठी अनिवार्य केली तर प्रश्न येईल तो बोर्डाच्या शालांत परिक्षेचा. या परीक्षेची प्रश्नपत्रिका कोण तयार करणार? CBSE ती करणार का आणि करू शकेल का? CBSEच्या धोरणानुसार त्यांचे दहावीच्या शालांत परिक्षेला पाचच विषय असतात. मग त्यांना सहा विषय करावे लागतील. पण ते ठरवणं राज्य शासनाच्या अख्यत्यारित नाही,\" मिलिंद नाईक विस्तारानं सांगतात.\n\nयाशिवाय CBSE मंडळाची अनेक केंद्रीय विद्यालयं आहे जिथे हिंदी प्रथम भाषा आहे. ती यासाठी आहेत की केंद्र सरकारच्या नोकरीत असणा-या पालकांच्या मुलांना बदली होऊन कोणत्याही राज्यात गेलं तर शिक्षण विनासायास घेता यावं. \n\n\"आता जर एखादा विद्यार्थी वा विद्यार्थीनी नववीत वा दहावीत महाराष्ट्रात आली तर त्यांना शालांत परिक्षेला मराठी विषय सहज सोपा राहणार नाही. तोच प्रश्न शेवटच्या वर्षांमध्ये महाराष्ट्रातून बाहेर जाणा-या मुलांसाठीही असेल,\" नाईक पुढे म्हणतात.\n\nअशा प्रकारचे प्रश्न विधानसभेतच्या चर्चेतही आज उपस्थित करण्यात आले. सरकार या कायद्याबाबत सर्व विचार करून नियमावली बनवत असल्याचं हा प्रस्ताव मांडणारे मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.\n\n\"आमच्याकडे ICSE बोर्ड आहे आणि तिसरी पर्यायी भाषा म्हणून पहिली ते आठवी मराठी शिकवलंच जातं. आता दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करण्याचा जो निर्णय घेतला गेला आहे त्याबद्दल सरकारकडून वा..."} {"inputs":"महाराष्ट्र सरकार कोरोना आरोग्य संकटाबाबतीत गंभीर नसल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केली आहे. \n\nकेंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, \"कोरोना विषाणूशी लढत असताना महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या कारभाराचा आणि प्रासंगिक दृष्टीकोनाचा मी स्वत: साक्षीदार आहे. राज्य सरकारच्या अशा अभावांमुळेच संपूर्ण देशाच्या कोरोना विरुद्ध लढण्याच्या मोहिमेला फटका बसला आहे.\"\n\nनेमकं काय म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री?\n\nकेंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमितपणे समुपदेशन केले. त्यांना सर्व संसाधने उपलब्ध करून दिली. तसंच मदतीसाठी केंद्रीय पथके पाठवली. पण आता महाराष्ट्र सरकारच्याच प्रयत्नांमध्ये अभाव असल्याचे स्पष्ट दिसते, असं हर्षवर्धन यांनी म्हटलं. \n\nमहाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढीला आणि मृत्यूदर वाढण्यामागेही सरकारचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय.\n\nते म्हणाले, \"आज महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यू आहेत. एवढेच नव्हे तर जगात सर्वाधिक चाचण्या पॉझिटिव्ह येण्याच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े प्रमाणही महाराष्ट्रातच आहे. याठिकाणी चाचणी योग्य पद्धतीने होत नसून कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे कामही होत नाही.\"\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n\nया प्रसिद्धिपत्रातून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. \n\n\"आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांसाठीही सरकारची कामगिरी चांगली नाही. सरकार वैयक्तिक वसुली करण्यासाठी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमधून सवलत देत आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा धोका वाढत आहे, हे पाहणं धक्कादायक आहे. एकंदरीतच, राज्य एका संकाटातून दुसऱ्या संकटात अडकले आहे. राज्याचं नेतृत्व आनंदाने आराम करत असल्याचं दिसतं.\" अशी टीका त्यांनी केली.\n\n'...तर लसीकरण थांबवावं लागेल'\n\nमहाराष्ट्राला लशीचा पुरवठा कमी पडत असल्याने केंद्र सरकारने लवकरात लवकर लशीचा साठा पाठवावा अशी मागणी राज्यातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. \n\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोव्हिड-19 विरोधी लशींची तुटवडा असल्याचं मान्य केलंय. \"राज्यात तीन दिवस पुरेल इतकाच लशींचा साठा आहे. तीन दिवसात लस मिळाली नाही तर लसीकरण बंद पडेल,\" असं टोपे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.\n\nकोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा स्फोट झालाय. राज्यात सद्यस्थितीत 4 लाख 70 हजारपेक्षा जास्त अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत.\n\nराज्यातील काही जिल्ह्यात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद करण्यात आलंय.\n\nकोरोनाचा संसर्ग राज्यभरात मोठ्या झपाट्याने पसरतोय. शहरी आणि ग्रामीण भागात पसरलेल्या कोरोना संसर्गामुळे मिनी-लॉकडाऊन करण्यात आलंय. देशातील 10 कोव्हिड-19 हॉटस्पॉट जिल्ह्यांपैकी 7 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे महाराष्ट्र देशातील कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनलाय.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"महाराष्ट्र सरकारच्या एका कर्मचाऱ्यावर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायलयाने आरोपीला पीडितेशी लग्न करणार का? असा प्रश्न विचारला.\n\nसरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आरोपीला विचारले, \"तुला (पीडितेशी) लग्न करायचे असल्यास आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तू तसं केलं नाही तर तुझी नोकरी गमवशील तसंच तू तुरुंगात जाशील. तू मुलीवर बलात्कार केला आहेस.\"\n\nमहाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक प्रॉडक्शन कंपनीत (एमएसईपीसी) तंत्रज्ञ म्हणून काम करणारा आरोपी मोहित सुभाष चव्हाण याच्या जामीन अर्जावर सरन्यायाधीश बोबडे सुनावणी करत होते. एका मुलीने आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.\n\nयाचिकाकर्त्याच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली की आरोपीची नोकरी जाऊ शकते. \"कृपया याचा विचार करा आणि आम्हाला दिलासा द्या,\" अशी विनंती वकीलांनी कोर्टाला केली. \n\nयाचिकाकर्त्याने न्यायालयाला असंही सांगितलं की, पीडित मुलीने पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा आरोपीच्या आईने मुलीला लग्न... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ासाठी विचारणा केली पण पीडित मुलीने नकार दिला.\n\nसुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी वकीलाला सांगितलं, \"लहान मुलीची छेडछाड आणि बलात्कार करण्यापूर्वी विचार करायला हवा होता. तुम्ही सरकारी कर्मचारी आहात याची कल्पना तुम्हाला होती.\"\n\nलग्नाचं खोटं आश्वासन देऊन बलात्कार केलेल्या आरोपीला अटक करण्यापासून सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांची अंतरिम सवलत दिली आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"महाराष्ट्रात संचारबंदी म्हणजेच 144 कलम लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही.\n\nसकाळी 7 ते रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. तसंच, सार्वजनिक वाहतूकही सुरू राहील. मात्र, ती अत्यावश्यक सेवेसाठीच असेल.\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांना उघडपणे लॉकडाऊन नाही. मात्र, लावण्यात आलेले सर्व निर्बंध कडक आहेत. या निर्बंधांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. \n\nविविध क्षेत्रातील दिग्गजांसह सर्वसामान्य नेटिझन्सही महाराष्ट्रात लावण्यात आलेल्या निर्बंधांवर व्यक्त होऊ लागले आहेत.\n\nभाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.\n\nभाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. \n\nवंचित बहुजन आघाडीचे नेते फारूक अहमद यांनी सरकारवर टीका केलीय. \"स्वत:च्या निष्क्रियतेचे पाप लॉकडाऊनच्या रुपात जनतेच्या माथ्यावर फोडणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध,\" असं अहमद म्हणाले आहेत.\n\nवरिष्ठ पत्रकार सिद्धार्थ भाटिया यांनी उद्धव ठाकरे यांनी लावलेल्या निर्ब... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंधांचं कौतुक केलंय. \n\nएकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लावण्यात येत असताना, दुसरीकडे क्रिकेटचे सामने सुरू आहेत. त्यामुळे कुशल मेहरा या युजरने त्यावर प्रश्न उपस्थित केलाय.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"महाराष्ट्रात सोमवारी दुपारनंतर भीमा कोरेगावच्या घटनेवर आधारीत चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू झाली. मंगळवारी याच अनुषंगानं फेसबूकवर मुख्यमंत्र्यांचा निषेध करणारा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता.\n\nमुंबईतील काही भागात, मंगळवारी रास्ता रोका करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सोशल मीडियात ही घटना आणि त्याअनुषंगानं आरोप-प्रत्यारोपांची चर्चा झडू लागली. एक-एक करत विविध हॅशटॅग ट्रेंडमध्ये येऊ लागले.\n\nट्विटरवर साधारणतः दुपारी बारा ते एक वाजल्यानंतर #Chembur #DalitProtest हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आले.\n\nचेंबूरमधील रास्ता रोकानंतर तीनही हॅशटॅग मोठ्याप्रमाणावर ट्रेंडमध्ये आले. एव्हाना महारष्ट्राबाहेरच्या लोकांनाही कोरेगाव भीमा इथली घटना कळलेली होती. #Chembur #DalitProtest या हॅशटॅगनं पोलीस त्याचप्रमाणे माध्यमकर्मी, सामाजिक चळवळीतल्या व्यक्ती, सेलिब्रिटी यांनी शांततेचं आवाहन करणारे ट्वीट केले.\n\nट्वीरवर बुधवारी सकाळी सहा हॅशटॅग हे भीमा कोरेगावच्या घटनेशी संबधित होते.\n\n#BhimaKoregaonViolence #Dalit #MaharashtraCasteClash हे तीन हॅशटॅग मंगळवारी दुपारपासून ट्रेंडीग होत आहेत. ट्विटरच्या टॉप तीन हॅशटॅगमध्ये भीमा कोरेगावच्या घट... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नेशी संबधित हे तीन हॅशटॅग होते. या हॅशटॅगअंतर्गत राजकीय वक्तव्य, आरोप-प्रत्यारोप केले जात होते.\n\nमंगळवारी दिवसभर हे हॅशटॅग चालले. त्यानंतर बुधवारी सकाळीसुद्धा हेच हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये होते. टॉप टेन हॅशटॅगमध्ये भीमा कोरेगावच्या घटनेशी संबधित सहा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होते. यामध्ये #BhimaKoregaonViolence #Dalit Maharashtra, #Dalit, #KoregaonBhima, #Chembur आणि #Section 144 या हॅशटॅगचा समावेश होता. बुधवारी सकाळी महाराष्ट्रात यासोबतच #MaharashtraBandh हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये होता.\n\nमंगळवारी महाराष्ट्रात पडसाद उमटले\n\nगुगलवरही Mumbai‬, ‪Maharashtra Police‬, ‪Bandh‬, ‪Dalit‬‬, Maharashtra, Bhima River हे शब्द ट्रेंड होत होते. यामध्ये विशेषतः इंटरनेटवर भीमा कोरेगावशी संबधित शोधण्यात येणारी माहिती आणि बातम्यांचा समावेश होता. \n\nफेसबुकवर #ShameOnCM या हॅशटॅगसोबतच #BhimaKoregaon #भीमा_कोरेगाव हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये होते. भीमा कोरेगाव इथल्या घटनेचे व्हीडिओ शेअर केले जात होते. नंतर-नंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी होणाऱ्या आंदोलनांची छायाचित्रं आणि माहिती शेअर केल्या जाऊ लागली.\n\nतुम्ही हे पाहिलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"महाराष्ट्रातही 'पुनश्च हरिओम' म्हणत लॉकडाऊनचे निर्बंधांमध्ये काही सवलती दिल्या जात आहेत. पण काही गोष्टी अजूनही सुरू झाल्या नाहीत. \n\nराज्यात जिम, धार्मिक स्थळं सुरू झालेली नाहीत. सण-उत्सवांसाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.\n\nया पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिर उघडण्यात यावीत, अशी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील मॉल्स उघडू शकतात, तर मंदिरं का उघडली जात नाहीत? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. \n\nत्यांच्या या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांनी मंदिर आणि मॉल्सची तुलना केली आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. \n\nराज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यात यावी ही मागणी करत त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळानं राज ठाकरेंची भेट घेतली. कृष्णकुंज या निवासस्थानी पुजाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. \n\nमंदिरात अचानक झुंबड आली तर काय करणार, असा प्रश्न राज ठाकरे यांनी पुजाऱ्यांना विचारला. मंदिरं कशाप्रकारे सुरू करणार याची नियमावली तयार करा. म्हणजे ही नियमावली आपण राज्य सरकारकडे सोपवू, असं राज यांनी पुजाऱ्यांशी बोलताना म्हटलं. \n\nमंदिरं कशाप्रकारे सुर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ू करणार याची नियमावली तयार करा, अशी सूचना राज ठाकरे यांनी पुजाऱ्यांना केली. \n\nराज ठाकरे यांनी मंदिर आणि मॉल्सची तुलना केली नाही, असं मत मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी मांडले आहे. \"सध्याच्या काळात सर्वाधिक गर्दी मॉल्समध्येच असते जर मॉल्स सर्व नियम पाळून उघडले जात असतील तर मंदिरांना परवानगी देण्यात यावी असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे.\"\n\nमंदिरं ही मानसिक गरज आहे, त्यामुळे मंदिरं उघडणं ही मानसिक आवश्यकता आहे. फक्त सोशल डिस्टन्सिंगचं भान बाळगलं पाहिजे असं शिंदे सांगतात. \n\nमंदिरं उघडण्यात यावीत अशी भूमिका केवळ राज ठाकरे यांनीच घेतली नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही मंदिरं खुली करायला पाहिजेत, असं मत व्यक्त केलं होतं. \n\nतुळजाभवानी मंदिर बंद आहे. आता व्यावसायिकांना त्रास होत आहे, असं ट्वीट करत एका तरुणाने रोहित पवार यांच्याकडे मंदिरं खुली करण्याची मागणी केली होती. \n\nरोहित पवार यांनीही ट्वीट करून म्हटलं होतं की, मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत, असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. \n\nयाबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासनही रोहित पवार यांनी दिलं होतं. \n\nभाजपनंही मंदिरं सुरू करण्याची मागणी केली होती. मंदिरं बंद असल्यामुळे पुजाऱ्यांचं उत्पन्न बंद आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिराच्या देखभालीसाठी खर्च द्यावा तसंच गुरव समाजाला आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी केली होती. \n\nमहाराष्ट्र वगळता इतर राज्यातील सर्व प्रसिद्ध मंदिरं उघडली आहेत. मात्र महाराष्ट्रातील मंदिरं अद्याप कुलूप बंद आहेत. मंदिरे हे सुद्धा लाखो लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे कठोर नियम करा पण राज्यातील मंदिरे उघडा, अशी मागणी ब्राह्मण महासंघाकडूनही करण्यात आली होती. \n\nकाय आहे राज्य सरकारची भूमिका?\n\nदरम्यान, सार्वजनिक प्रार्थनास्थळं इतक्यात खुली करणार नसल्याचं काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं स्पष्ट केलं होतं. प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी परवानगी दिली तर करोनाचा संसर्ग वाढण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे परवानगी देऊ शकत नाही,' अशी भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती. \n\n15 ते 23 ऑगस्टदरम्यान पर्युषण पर्व आहे. या निमित्तानं मंदिरात जाऊन पूजा..."} {"inputs":"महाराष्ट्रातून नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, प्रिया दत्त आणि नामदेव उसेंडी यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात जागांसाठी मदान होणार आहे. त्यातील नागपूर आणि गडचिरोली या दोन मतदारसंघात काँग्रेसनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. \n\nनाना पटोले हे नागपूरमधून निवडणूक लढविणार आहेत. याचाच अर्थ ते केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात उभं राहतील. त्यामुळे हा सामना लक्षवेधी ठरेल. \n\nगेल्या निवडणुकीत नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवून ती जिंकली होती. मात्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत ते भाजपला रामराम करून पुन्हा स्वगृही आले. \n\nसोलापूर मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. ते 77 वर्षांचे आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपच्या शरद बनसोडे यांनी त्यांचा दारूण पराभव केला होता. \n\nदक्षिण मुंबई मतदार संघातून राहुल गांधींच्या टीममधील आणि निकटवर्तीयांमधील मानले जाणारे मिलिंद देवरा आणि उत्तर-मध्य मुंबईमधून प्रिया दत्त निवडणूक लढवतील. \n\nनाना पटोलेंसमोर गडकरींना हरविण्याचं आव्हान\n\n\"... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नाना पटोले हे लढवय्ये नेते आहेत. नागपूरमधून लढणार का, अशी विचारणा झाल्यावर त्यांनी तातडीने होकार दिला. मात्र आता त्यांच्यासमोर गडकरींना हरविणं हे मोठं आव्हान असणार आहे,\" असं मत ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\n\"गडकरी हे नागपूरमधील लोकप्रिय नेते आहेत. दुसरीकडे नाना पटोले हे मूळचे नागपूरचे नाहीत. त्यांनी गेल्यावेळेस भंडारा-गोंदियामधून निवडणूक लढवली होती. काँग्रेसकडे नागपूरमध्ये गडकरींना आव्हान देऊ शकणारे उमेदवारच नव्हते. पहिल्यांदाच नागपूरमध्ये बाहेरचा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवत आहे. पण काँग्रेसमधील स्थानिक नेते नाना पटोलेंना किती मदत करणार, हाही एक प्रश्न आहे, असं सुनील चावके यांनी म्हटलं. \n\n\"सध्या तरी गडकरींना हरवणं हे कठीण दिसत आहे, मात्र नाना पटोलेंमुळे या लढतीत चुरस नक्कीच आली आहे,\" असं चावके यांनी म्हटलं. \n\nप्रिया दत्त यांची नाराजी दूर\n\nमाजी खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पत्र लिहून प्रिया दत्त यांनी आपला निर्णय कळवला होता. वैयक्तिक कारणांसाठी हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र राहुल गांधी यांच्याशी चर्चेनंतर प्रिया दत्त यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं निश्चित केलं.\n\nभावनिक दबावाचं राजकारण \n\n\"ज्या पद्धतीनं प्रिया दत्त आणि मिलिंद देवरांना उमेदवारी मिळाली होती, ते पाहता गटबाजीचं कारण पुढे करत दोघांनीही पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असंच दिसतं,\" असं मत पत्रकार किरण तारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\n\"प्रिया दत्त यांनी राहुल गांधींना अतिशय भावनिक पत्र लिहिलं होतं. मात्र त्यांचा सूर हा मी पक्षासाठी दिलेलं योगदान तुम्ही लक्षात घेत नाही, असाच होता. माझ्याऐवजी कृपाशंकर सिंह, नसीम खान किंवा नगमा यांना उमेदवारी देऊन पहा असंही त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवून पाहिलं. या दबावानंतर काँग्रेसनं दोन वेळा निवडून आलेल्या प्रिया दत्त यांनाच प्राधान्य दिलं,\" असंही किरण तारेंनी म्हटलं. \n\nप्रिया दत्त यांची लढत आता विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याशीच होऊ शकते, असा अंदाजही किरण तारे यांनी व्यक्त केला. \"पूनम महाजन यांचा मतदारसंघ बदलण्याची चर्चा होती...."} {"inputs":"महाविकास आघाडी\n\nभविष्यात आदिवासी आणि दलित लोकांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, याची खात्री करावी, असं सोनिया गांधींनी पत्रात म्हटलं आहे. \n\nसोनिया गांधींनी हे पत्र लिहिल्याची माहिती महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी शुक्रवारी (18 डिसेंबर) एका पत्रकार परिषदेत दिली. या पत्रामुळे राज्य तसंच देशातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. \n\nसोनिया गांधी यांनी या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांना 'कॉमन मिनिमम प्रोग्रॅम'ची आठवण करून दिल्याचं सांगितलं जात आहे.\n\n2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या आग्रहामुळे भाजपचं सत्तासमीकरण जुळत नव्हतं. त्यावेळी शरद पवार आणि संजय राऊत यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा देत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले होते.\n\nपण ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा देताना काँग्रेस-राष्ट्रवादीने एक किमान समान कार्यक्रम (कॉमन मिनिमम प्रोग्रॅम) ठरवला आणि तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली होती.\n\nखरंतर, का... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ँग्रेसने या आघाडीत सामील होण्यासाठी स्वारस्य दाखवलं नव्हतं. पण पुढे तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तिन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी 'कॉमन मिनिमम प्रोग्रॅम' हाच पाया म्हणून ओळखला जातो.\n\nभाजपची टीका \n\nशुक्रवारी सोनिया गांधींनी हे पत्र लिहिल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. \n\n\"महाविकास आघाडीचं सरकार दलित, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे. हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. मात्र आता सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली आहे,\" अशी टीका विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. \n\nतर \"महाराष्ट्रातील नागरिकांच्या हिताचे मुद्दे जर काँग्रेस पक्षाकडून उपस्थित केले जात असतील, तर त्याचं स्वागत करायला हवं. यात कुठेच 'प्रेशर पॉलिटिक्स' नाहीय,\" असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं.\n\nसंजय राऊत हे शिवसेना आणि महाविकास आघाडीचा बचाव करताना दिसून आले, पण महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांची प्रतिक्रिया थोडी वेगळी होती. \n\n'सोनिया गांधींच्या पत्रामागे पक्षांतर्गत वाद'\n\nएबीपी माझाशी बोलताना नवाब मलिक म्हणाले, \"महाविकास आघाडीच्या समन्वय समितीमध्ये बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे मंत्री काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधीत्व करतात. काँग्रेसच्या मंत्र्यांची मागणी या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून केली जात असते. पण इतर मंत्र्यांनी थेट सोनिया गांधींकडे याबाबत मागणी केल्यामुळे त्यांनी हे पत्र लिहिलेलं असू शकतं. काँग्रेसमध्ये स्पर्धाच इतकी असते, तसंच अंतर्गत वादही असू शकतो. हे काय नवं नाही. काँग्रेसचे दोन मंत्री समन्वय समितीमध्ये असताना त्यांचं म्हणणं ते या दोन नेत्यांच्या माध्यमातून पुढे आणू शकले असते. त्यांच्यातील अंतर्गत विषयांमुळे हे प्रश्न समोर आलेले आहेत.\"\n\nकाँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुगलबंदी \n\nगेल्या दोन महिन्यांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुगलबंदी सुरू आहे. \n\nराष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्यात सातत्य कमी आहे म्हणणं, त्याला यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर देताना सरकारच्या स्थैर्याची आठवण करून देणं, नंतर प्रफुल्ल पटेल यांचा शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या लेखात काँग्रेसवर केलेली टीका या सगळ्या..."} {"inputs":"महिंदर वत्स\n\nमहिंदर वत्स यांना सेक्स गुरू म्हणून ओळखलं जायचं. सेक्सविषयी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांनी अनेकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणली. \n\nत्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून 50 वर्षांपासून पुरुष आणि महिलांमधील सेक्सविषयीची भीती आणि शंका दूर करायचं काम केलं. 50 हून अधिक वर्षं ते या विषयावर कॉलम लिहित होते. \n\nवत्स म्हणायचे, \"सेक्स ही एक आनंद देणारी गोष्ट आहे. पण, काही लेखक बोजड शब्दांचा वापर करत सेक्स म्हणजे विज्ञान शास्त्राशीसंबंधित गंभीर गोष्ट असल्याचं दाखवतात.\"\n\nवत्स यांनी दिलेली उत्तरं एकदम सरळ आणि सोपी असत.\n\nयाविषयी त्यांनी म्हटलं होतं, \"मी लोकांना त्यांच्या भाषेत बोलतो म्हणून मग त्यांना माझं म्हणणं समजतं. शेवटी जो माणून तुमच्याशी बोलत असतो तो तुमच्यापैकीच एक असतो.\"\n\nयाचं एक उदाहरण पाहूया.\n\nवत्स यांना प्रश्न विचारण्यात आला की, \"दोन दिवसांपूर्वी मी माझ्या मैत्रिणीसोबत असुरक्षित सेक्स केला. गर्भाधारणेपासून वाचण्यासाठी आम्ही आय-पिल घेतली, पण आनंदाच्या भरात मैत्रिणीऐवजी मीच ती गोळी खाल्ली. यामुळे मला काही नुकसान होईल का?\"\n\nयावर वत्स यांचं उत्तर होतं, \"कृपया करून पुढच्या वेळेस क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंडोमचा वापर करा आणि तुम्ही कंडोमलाही गिळणार नाहीत तेवढी दक्षता बाळगा.\" \n\nवत्स यांना 1960मध्ये महिलांशी संबंधित 'डियर डॉक्टर' नावाचा कॉलम लिहिण्याचा प्रस्ताव मिळाला होता. त्यावेळी त्यांचं वय 30 वर्षं होतं. \n\nसुरुवातीच्या काळात लहान मुलं आणि सर्दी-ताप-खोकल्याशी संबंधित पेशंट यायचे. नंतर मात्र लैंगिक आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.\n\nया महिला त्यांची समस्या कुणालाही सांगू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी वर्तमानपत्रात त्या समस्या मांडल्या. तेव्हा मी त्यांना सांगायचो की, घाबरायची अजिबात गरज नाही, तुमच्या नवऱ्याला याविषयी माहिती कळणार नाही. \n\nयांतील बुहतेक समस्या या लैंगिक शिक्षणाच्या कमतरतेमुळे येत असल्याचं वत्स यांच्या लक्षात आलं. \n\nमला लग्न करायचं आहे, पण मुलगी व्हर्जिन आहे की नाही, हे कसं पाहायचं, असा प्रश्न लोक विचारायचे. वत्स त्यांना सांगायचो, \"तुम्ही लग्न करू नका. फक्त जासूसी करूनच याची माहिती कळू शकते. त्यामुळे मग तुमच्या शंकाग्रस्त डोक्यामुळे एखाद्या मुलीचा बळी जाणार नाही.\" \n\nलैंगिक शिक्षणावर जोर\n\nवयाच्या 90व्या वर्षी वत्स मुंबईतील एका वर्तमानपत्रात 'आस्क द सेक्सपर्ट' हा कॉलम लिहायचे. \n\nवर्तमानपत्राच्या संपादक मीनल बघेल सांगतात, \"हा कॉलम सुरू करेपर्यंत आम्ही लिंग आणि योनी या शब्दांचा वापर कधीतरीच करत होतो. यानंतर लोकांचं लक्ष या कॉलमकडे गेलं. असं असलं तरी सगळंच काही सकारात्मक नव्हतं. आमच्या वर्तमानपत्राला अश्लीलता आणि इतर आरोपही सहन करावे लागले. पण, लोकांचा पाठिंबा पाहून हा कॉलम सुरू ठेवण्यात आला.\" \n\nलैंगिक समस्या या आसपास घडणाऱ्या सेक्सविषयीच्या उलटसुलट चर्चेचा परिणाम आहे, असं वत्स यांचं मत होतं. \n\nवत्स यांना वाटायचं की, शालेय जीवनापासून लैंगिक शिक्षण द्यायला हवं.\n\nते म्हणायचे, \"तुम्ही वर्गात एखादं रिकामं खोकं ठेवा आणि विद्यार्थ्यांना जो प्रश्न विचारायचा आहे तो कागदावर लिहून खोक्यात टाकायला सांगा आणि मग त्याचं उत्तर द्या.\" \n\nवत्स यांना लोकांनी विचारलेले काही प्रश्न - \n\nप्रश्न - कोणताही अॅसिडयुक्त पदार्थ वापरल्यास गर्भधारणा टाळता येते, असं मी ऐकलं आहे. सेक्सनंतर मी माझ्या गर्लफ्रेंडच्या योनीमध्ये लिंबू किंवा संत्र्यांच्या ज्यूसचे काही थेंब टाकू शकतो का? यामुळे तिला त्रास होईल का?\n\nउत्तर - तू भेळपुरी विक्रेता आहेस का? तुला ही रानटी कल्पना कशी सुचली? गर्भधारणा..."} {"inputs":"महिंदा राजपक्षे आणि गोटाभाया राजपक्षे\n\nनिवडणूक निकालानंतर राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांचे भाऊ महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे पंतप्रधान असणार आहेत. नोव्हेंबर 2019 पासूनच ते हंगामी पंतप्रधान आहेत. \n\nश्रीलंकेतल्या सार्वत्रिक निवडणुकीत राजपक्षे बंधुंच्या श्रीलंका पिपल्स फ्रंट पक्षाने दोन-तृतिआंश मतांनी दणदणीत विजय मिळवला. 225 जागांपैकी 145 जागांवर पक्षाला विजय मिळाला तर 5 जागा मित्रपक्षाला मिळाल्या आहेत. \n\nनिकाल आल्यानंतर महिंदा राजपक्षे यांनी ट्वीट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतल्या यशाबद्दल फोनवरून अभिनंदन केल्याचं सांगितलं. \n\nआपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, \"जनतेच्या अभूतपूर्व पाठिंब्यासह श्रीलंकेचे भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल.\" \n\nगेल्या दोन दशकांपासून श्रीलंकेच्या राजकारणावर वादग्रस्त राजपक्षे घराण्याचा पगडा आहे. स्वतः महिंदा राजपक्षे 2005 ते 2015 या काळात पंतप्रधान होते. \n\nया निवडणुकीत माजी पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या पक्षाचा दारून पराभव झालं. मागच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 106 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत त्यांना फक्त एक ज... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ागा जिंकता आली. \n\nनिवडणुकीत रनिल विक्रमसिंघे यांच्या पक्षाची धुळधाण उडाल्यानंतर नव्यानेच राजकारणात प्रवेश केलेला एक गट मुख्य विरोधी पक्ष असणार आहे. श्रीलंकेचे माजी पंतप्रधान रनसिंघे प्रेमादासा यांच्या मुलाने हा पक्ष स्थापन केला आहे. 1993 साली प्रेमादासा यांची हत्या करण्यात आली होती. \n\nकोरोना विषाणूच्या संकटात निवडणूक घेणाऱ्या मोजक्या राष्ट्रांपैकी श्रीलंका एक आहे. श्रीलंकेत कोरोनाची परिस्थिती अजूनतरी गंभीर नाही. सध्या तिथे 2,839 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.\n\nकोरोना संकटामुळे यापूर्वी दोन वेळा मतदान पुढे ढकलण्यात आलं होतं. अखेर बुधवारी मतदान घेण्यात आलं. गुरुवारी मतमोजणी झाली आणि शुक्रवारी सकाळी अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. \n\nबीबीसी साउथ एशिया अॅनालिस्ट अंबरासन इतिराजन यांचं विश्लेषण\n\nश्रीलंकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राजपक्षे बंधुंचा पुन्हा एकदा दणदणीत विजय झाला. \n\nश्रीलंका पिपल्स फ्रंट पक्षाने 9 महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतही विजय मिळवला होता. त्यानंतर गोटाभाया राजपक्षे यांनी 18 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती. \n\nराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर राजपक्षे यांनी सार्वत्रिक निवडणुकीतही बाजी मारली आहे. \n\nश्रीलंकेतल्या बहुसंख्या सिंहली समाजात गोटाभाय राजपक्षे लोकप्रिय आहेत. संरक्षण सचिव असताना त्यांनी 2009 साली तमिळ बंडखोराचा बिमोड केला होता. तेव्हापासून सिंहली समाजात त्यांची लोकप्रियता वाढली. अनेकजण त्यांना देशात स्थैर्य आणि कोरोनाचं संकट यशस्वीरीत्या हाताळल्याचं श्रेयही देतात. \n\nश्रीलंकेतल्या गृहयुद्धादरम्यान मानवाधिकारांचं उल्लंघन आणि विरोधी आवाजाला बळाचा वापर करून दडपण्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. त्यांनी कायमच या आरोपांचं खंडन केलं असलं तरी आरोप अजून मिटलेले नाहीत. \n\nनिवडणूक काळात श्रीलंकेत सिंहली राष्ट्रवादही उफाळून आला. त्यामुळे तिथल्या अल्पसंख्याक समाजामध्ये भीतीचं वातावरण आहे. \n\nश्रीलंकेत गेल्या वर्षी इस्टर संडेला इस्लामिक दहशतवाद्यांनी घडवलेल्या साखळी बॉम्बस्फोटात 260 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर तिथल्या मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्यात आलं होतं. या बदनामीपासून आमचा समाज अजूनही बाहेर पडू शकलेला नाही, असं स्थानिक मुस्लिम नेत्यांचं म्हणणं आहे. \n\nराजपक्षे यांना मिळालेल्या प्रचंड बहुमताच्या बळावर ते राज्यघटनेतही बदल करू शकतात. तसं..."} {"inputs":"महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफ प्रवेश पक्का झाला आहे.\n\nचेन्नई गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यांचा बाद फेरीतला प्रवेश बऱ्यापैकी पक्का होता. मात्र प्रत्येक मॅचगणिक बदलत्या समीकरणांमुळे औपचारिकदृष्ट्या चेन्नईचा संघ बाद फेरीत पोहोचला नव्हता.\n\nहैदराबादचा पराभव होताच चेन्नईचं बाद फेरीतलं स्थान पक्कं झालं आहे. आतापर्यंत खेळलेल्या सर्व हंगामांमध्ये चेन्नईने प्लेऑफ गाठण्याची परंपरा कायम राखली. मधली दोन वर्षं संघावर बंदी आली होती, तीच अपवाद.\n\nराजस्थान आणि हैदराबाद दोन्ही संघांचे महत्त्वपूर्ण खेळाडू वर्ल्डकपपूर्वी आयोजित वनडे मालिकेत खेळण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतले. यामुळे दोन्ही संघांचं आव्हान कमकुवत झालं आहे.\n\nराजस्थानचे बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर तर सनरायझर्सचा जॉनी बेअरस्टो मायदेशी परतले. \n\nहैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 160 धावांची मजल मारली. मनीष पांडेने 36 चेंडूत 9 चौकारांसह 61 धावांची खेळी केली. डेव्हिड वॉर्नर (37) धावांचा अपवाद वगळता मनीषला अन्य फलंदाजांची साथ मिळू शकली नाही.\n\nराजस्थानतर्फे श्रेयस गोपाळ, वरुण आरोन, जयदेव उनाडकत आणि ओशाने थॉमस या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. \n\nराजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि बेन स्टोक्स\n\nबटलर मायदेशी परतल्याने संधी मिळालेल्या इंग्लंडच्याच लिआम लिव्हिंगस्टोन आणि अजिंक्य रहाणे जोडीने 78 धावांची खणखणीत सलामी दिली. लिव्हिंगस्टोनने 39 तर रहाणेने 44 धावांची खेळी केली. संजू सॅमसनने नाबाद 48 धावांची खेळी करत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. \n\nजयदेव उनाडकतला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"मात्र काही लोक त्यांना एक क्रूर महिला म्हणूनही ओळखतात, सत्ता मिळवण्यासाठी या राणीनं आपल्या भावालाही मारलं असं सांगितलं जातं.\n\nइतकंच नाही तर आपल्या हरममध्ये असलेल्या पुरुषांशी एकदा संभोग केल्यावर ती त्यांना जिवंत जाळत असे असं हे लोक म्हणतात.\n\nपरंतु ही एनजिंगा राणी अफ्रिकेतल्या सर्वांत लोकप्रिय महिलांपैकी एक आहे यावर मात्र इतिहास अभ्यासकांचं एकमत आहे. \n\nराणी की एनगोला\n\nएमबांदू लोकांचं नेतृत्व करणारी एनजिंगा ही नैऋत्य अफ्रिकेतील एनदोंगो आणि मतांबाची राणी होती. \n\nपण स्थानिक भाषा किमबांदूमध्ये एनजिंगाला एनगोला म्हटलं जात असे. याच नावानं पोर्तुगीज लोक या प्रदेशाला ओळखत असत. \n\nत्यानंतर या प्रदेशाला अंगोला म्हटलं जाऊ लागलं.\n\nया प्रदेशाला हे नाव पोर्तुगालच्या सैनिकांनी एनदोंगोवर सोन्या-चांदीचा शोध घेताना हल्ला केल्यावर मिळालं.\n\nपण जेव्हा त्यांना तिथं सोनं आणि चांदी काहीच मिळालं नाही तेव्हा त्यांनी इथल्या मजुरांचा ब्राझीलमधील वसाहतीशी व्यापार सुरू केला. \n\nपोर्तुगीजांच्या या हल्ल्यानंतर 8 वर्षांनी एनजिंगाचा जन्म झाला. आपले वडील राजे एमबांदी किलुंजी यांच्याबरोबर तिनं लहानपणापासून आपल्या देशावर आक्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रमण करणाऱ्यांविरोधात संघर्ष केला होता.\n\n1617मध्ये राजे एमबांदी किलुंजी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे एक पुत्र एनगोला एमबांदी यांनी सर्व सत्तासूत्रं सांभाळली.\n\nपरंतु त्यांच्याकडे आपल्या वडीलांसारखं प्रभावी व्यक्तिमत्व आणि बहीण एनजिंगासारखी बुद्धी नव्हती.\n\nलोक एनजिंगातर्फे आपल्याविरोधात षड्यंत्र रचत आहे अशी त्याला भीती वाटू लागली. या भीतीपोटीच एनगोला एमबांदीने एनजिंगाच्या मुलाला मारण्याची शिक्षा घोषित केली.\n\nपरंतु युरोपियन सत्तांच्या आक्रमणांसमोर त्यांना लढणं अशक्य होऊ लागलं तेव्हा एनगोला एमबांदी यांनी आपल्या जवळच्या एका सहकाऱ्याचा सल्ला मान्य केला.\n\nपोर्तुगालविरोधात समझोत्याचं राजकारण\n\nयानंतर राजा एनगोला एमबांदीनी आपल्या बहिणीला सत्तेत वाटा द्यायचा ठरवलं.\n\nपोर्तुगीज मिशनऱ्यांकडून पोर्तुगीज शिकणारी एनजिंगा एक प्रतिभावान रणनितीकार होती.\n\nअशातच एनजिंगा जेव्हा पोर्तुगीजांशी चर्चा सुरू करण्यासाठी लुआंडाला पोहोचली तेव्हा तिला काळे, गोरे आणि अनेक मिश्र संकर झालेले लोक दिसले. असं दृश्य तिनं पहिल्यांदाच पाहिलं होचं. पण त्याऐवजी तिला एका वेगळ्याच गोष्टीचं आश्चर्य वाटलं.\n\nखरंतर तिथं गुलामांना एका ओळीत उभं करून मोठमोठ्या जहाजांतून नेण्यात येत होतं. काही वर्षांतच लुआंडा हा अफ्रिकेतला गुलांमाचं सर्वात मोठं केंद्र बनलं.\n\nएनजिंगा जेव्हा पोर्तुगीज गव्हर्नर जोआओ कोरिए डे सोउसा यांच्याबरोबर शांतताचर्चा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेली तेव्हा तिच्याशी करण्यात आलेल्या वर्तनाबद्दल इतिहासकारांनी टिप्पण्या केल्या आहेत.\n\nजेव्हा एनजिंगा तिथं गेली तेव्हा पोर्तुगीज आरामदायक खुर्च्यांवर बसले होते आणि तिच्यासाठी जमिनीवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.\n\nयावर एनजिंगा एक शब्दही बोलली नाही. तिनं नजरेने केवळ एक इशारा केला आणि त्याबरोबर तिचा नोकर खुर्चीसारखा तिच्यासमोर बसला. मग एनजिंगा त्याच्या पाठीवर बसली आणि गव्हर्नर बरोबरच्या उंचीवर आली.\n\nत्यावर एनजिंगा म्हणाली मला तुमच्याशी समान पातळीवर येऊन बोलणी करायची आहेत.\n\nबराचवेळ चर्चा झाल्यावर पोर्तुगीज सैन्य एनदोंगो सोडून जाईल आणि त्या देशाचं सार्वभौमत्व मान्य करेल यावर दोन्ही पक्षांची सहमती झाली. मात्र याबदल्यात या क्षेत्राला व्यापारी मार्ग बनवण्यासाठी खुलं केलं जाईल असं एनजिंगानं मान्य केलं.\n\nपोर्तुगीजांशी संबंध सुधारण्यासाठी एनजिंगानं ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि अना डे सूजा हे नवं नाव..."} {"inputs":"मात्र त्यामुळे वाढणाऱ्या वायुप्रदूषणाचा फटका ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला बसतोय.\n\nमंगळवारी स्लोव्हेनियाची खेळाडू दॅलिला जोकुपोविच आणि स्वीडनच्या स्टेफनी वॉगेल यांच्यात एका क्वालिफायर सामना सुरू होता. तेव्हा जोकुपोविचला अस्वस्थ वाटू लागल्याने सामना अर्धवट सोडून जावं लागलं.\n\nजोकुपोविच जागतिक क्रमवारीत 180व्या क्रमांकावर आहे. तिला त्रास होऊ लागला, तेव्हा सामना थांबवावा लागला तेव्हा असलेल्या 6-5, 5-6 असा रंगात आला होता.\n\n\"अतिशय वाईट परिस्थिती होती. मला याआधी असं कधीच झालं नाही,\" असं जोकुपोविच नंतर म्हणाली. \"मला चालताही येत नव्हतं, मी चक्कर येऊन पडते की काय, असं मला वाटत होतं!\" \n\nहवेच्या खालावलेल्या दर्जामुळे सराव रद्द करावा लागला तसंच मंगळवारचा सामना खराब हवामानामुळे एक तास उशिराने सुरू झाला. \n\nआयोजकांच्या मते हवेच्या दर्जावर \"ते सातत्याने लक्ष ठेवून आहेत\" आणि तो सुधारण्याची शक्यता होती. या क्वालिफायर सामन्याचं पुढे काय होणार, असं विचारल्यावर जोकुपोविच म्हणाली, \"ही हवा आमच्यासाठी चांगली नाही, त्यामुळे हे एकंदरच बरोबर नाही.\"\n\n\"अशी हवा पाहता आम्हाला खेळ होणार नाही, असं वाटलं होतं. मला जरा धक्का... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"च बसलाय,\" असंही ती म्हणाली.\n\nऑस्ट्रेलियातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.\n\nमेलबर्नमधील लोकांना सध्या घराच्या आत राहण्याचा सल्ला दिला आहे. तसंच काल पाळीव प्राणी घरात ठेवण्याचा सल्ला दिला आहे.\n\nआतापर्यंत 100,000 चौ. किमी. भागात या आगीमुळे 28 लोकांचा मृत्यू झाला आहे.\n\nजोकुपोविच म्हणाली, \"मला फार वाईट वाटतंय आणि रागही आलाय. मी जिंकत होते आणि तरी मला पूर्ण खेळता आलं नाही.\"\n\n\"मला ना अस्थमा आहे, ना कधी उष्णतेमुळे श्वासोच्छवासाचा त्रास होतो. त्यामुळे जरा मी घाबरलेच होते,\" तिने सांगितलं.\n\nतिने कोर्टवरून बाहेर पडण्यापूर्वी आयोजक म्हणाले होते, \"सामनास्थळी काय परिस्थिती आहे ते पाहून आणि वैद्यकीय टीमशी तसंच हवामान विभागाशी चर्चा करून पुढचा निर्णय घेण्यात येईल.\"\n\nकॅनडाची खेळाडू युजीन बोचर्डलाही सामना अर्धवट सोडून जावं लागलं. तसंच रशियाच्या मारिया शारापोव्हा आणि जर्मनीच्या लॉरा सिगमंड यांच्यातला प्रदर्शनीय सामनाही खराब वातावरणामुळे रद्द झाला होता.\n\nजेव्हा मॅच रद्द झाली तेव्हा लॉरा सिगमंडची शारापोव्हावर 7-6, 6-5ने आघाडी होती. \n\nमेलबर्न शहरावर असं धुरकं पाहायला मिळत होतं.\n\n\"शेवटी शेवटी मला एकदम खोकल्याची उबळ यायला लागली. गेल्या काही आठवड्यांपासून मी आजारी होते, त्यामुळे असं होत असावं, असं आधी मला वाटलं. नंतर लॉरा अंपायरला तेच सांगू लागली तेव्हा मला कळलं की तिलाही त्रास होतोय,\" शारापोव्हा म्हणाली.\n\nबीबीसीचे टेनिस खेळाविषयीचे प्रतिनिधी रसेल फ्युलर सांगतात, \"जेव्हा खेळाडू मेलबर्नमध्ये येतात तेव्हा त्यांच्या फारशा तक्रारी नसतात. मात्र ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांची काही चूक नाही. \n\n\"खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येईल, असं मंगळवारी जाहीर केलं असतानाही खेळाडू कसे खेळायला गेले हेच आश्चर्य आहे. इतकी घाई करण्याची खरंतर काहीच गरज नाही.\n\n\"बुधवारी हवेचा रोख बदलणार आहे, पावसाचाही अंदाज आहे. मुख्य स्पर्धा सुरू होण्याआधी तीन फेऱ्या संपायला त्यांना बराच वेळ मिळणार आहे,\" असंही फ्युलर यांनी सांगितलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"मात्र पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एका अंदाजानुसार सध्या 42 टक्के परिसरावर दुष्काळाचं सावट आहे. मग अशा परिस्थितीत प्रत्येकाला पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन पूर्ण झालंय का?\n\nलोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि गुरुवारी या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र या निवडणुकीत पाण्याचा मुद्दा दुर्लक्षित राहिला. \n\nमोठी समस्या\n\nजगातील 18 टक्के लोकसंख्या भारतात आहे. मात्र इतक्या लोकसंख्येला पाणी पुरवठ्याचे स्रोत फक्त 4 टक्के आहेत.\n\nशासनाने प्रायोजित केलेल्या एका अहवालानुसार देश सध्या ऐतिहासिक दुष्काळाला तोंड देत आहे. या अहवालानुसार 21 शहरांचा भूजलसाठा 2020 पर्यंत संपण्याची शक्यता आहे. त्यातच दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांचाही समावेश आहे. \n\n2030 पर्यंत 40 टक्के लोकांना कदाचित पिण्याचं पाणीही मिळणार नाही, असं या अहवालात पुढे म्हटलं आहे. \n\nगांधीनगरजवळच्या साबरमती नदीच्या पात्रातून एक माणूस सायकलने जातानाचं हे दृश्य आहे 1 मे 2019चं.\n\nशहरं वाढत आहेत \n\nपाण्याची समस्या शहरी आणि ग्रामीण भागात वेगवेगळ्या पातळीवर आहे, असं अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च अँड एन्व्हायर्नमेंटच्या फेलो वीणा श्र... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ीनिवासन यांचं मत आहे. \n\n\"शहरं इतक्या वेगाने वाढत आहेत की त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी पायाभूत सोयीच उपलब्ध नाहीत,\" त्या पुढे सांगतात.\n\n2030 पर्यंत शहरांची लोकसंख्या 60 कोटी होण्याची शक्यता आहे. \n\nग्रामीण भागातील भूजलाचा मोठ्या प्रमाणातला वापर हा भविष्यातील मोठी समस्या आहे, असंही त्यांना वाटतं. \n\n80% पाणी शेतीसाठी वापरलं जातं. खडक आणि मातीमुळे जे पाणी साठवलं जातं, तेच पाणी यासाठी वापरलं जातं.\n\n'वॉटरएड इंडिया'चे मुख्याधिकारी व्ही. के. माधवन म्हणाले, \"पाणी उपसण्याची समस्या जास्त गहन आहे.\" \n\nगहू, तांदूळ, उस, कापूस ही पिकं पाण्यावर अवलंबून आहेत. त्यासाठी पाणी फारसं वापरलं जात नाही.\n\nमार्च 2015 चा फोटो, ज्यात एक विक्रेता प्लास्टिकची घागर विकत आहे.\n\nभारतात एक किलो कापसाच्या उत्पादनासाठी 22,500 लीटर पाणी लागतं तर अमेरिकेत हेच प्रमाण 8,100 लीटर आहे, असं वॉटर फुटप्रिंट नेटवर्कची आकडेवारी सांगते. \n\nपाण्याची पातळी गेल्या 30 वर्षांत 13 टक्क्यांनी कमी झाली आहे, असं 2017-18 आर्थिक पाहणी अहवालात नमूद केलं आहे. \n\nवार्षिकरीत्या पाण्याचा उपसा आणि उपलब्ध पाणी पुरवठा यांचं गुणोत्तर हे महत्त्वाचं मानक आहे. देशाच्या काही भागात भूजलाचा वापर अधिक प्रमाणात करण्यात आला होता, तरी 2013 पर्यंत हे गुणोत्तर स्थिर होतं. \n\nगेल्या दहा वर्षांत मान्सूनपूर्वी जी पाण्याची पातळी होती त्याचा अभ्यास केला, तर 2018 पर्यंत ज्या विहिरींचं सर्वेक्षण केलं त्यापैकी 66% विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाली होती. \n\nफेब्रुवारीमध्ये संसदेत सादर केलेल्या एका निवेदनात 2011 मध्ये दरडोई पाणी पुरवठा 1,545 क्युबिक मीटरपासून 1,140 क्युबिक मीटरपर्यंत घसरला. \n\nभविष्यातील पाणी पुरवठा\n\nतापमानबदल हाही महत्त्वाचा मुद्दा आहेच. \n\nकमी तरी अधिक तीव्रतेचा पाऊस आला तर भूजलपातळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असं सुंदरम क्लायमेट इंस्टिट्यूटचे मृदुला रमेश सांगतात. \n\nकोरड्या प्रदेशातील दुष्काळ आणि तापमानबदल या गोष्टीदेखील पाणी पातळी कमी होण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. \n\nनिधीत कपात \n\nपाणी हा राज्यसूचीचा विषय आहे, मात्र पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्राच्या अनेक योजना अस्तित्वात आहेत. मात्र गेल्या पाच वर्षांत या निधीमध्ये घट झाली आहे, कारण स्वच्छता या सरकारचा केंद्रबिंदू होता.\n\nयावर्षीच्या मे महिन्यापर्यंत फक्त 18 टक्के घरात पाईपने पाणी पुरवलं जात होतं. गेल्या पाच वर्षांत हे प्रमाण..."} {"inputs":"मात्र पुलवामा हल्ल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठीची समीकरण बदलताना दिसत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भाजपनं राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे करत निवडणुकीचं पारडं पुन्हा एकदा आपल्या बाजूनं झुकवलं आहे. \n\nहिंदी भाषक राज्यांमध्ये तरी भाजपनं आपलं संभाव्य नुकसान टाळल्याचं चित्र आहे. त्यामुळंच काँग्रेस तसंच अन्य प्रादेशिक पक्षांना आपल्या रणनीतीचा नव्यानं विचार करण्याची गरज निर्माण झालीये. \n\nभाजप 2019 मध्ये पुन्हा सत्तेवर येणार का, असा प्रश्न काही महिन्यांपूर्वी विचारला जात होता. पुलवामा हल्ल्यानंतर मात्र भाजप 2019 मध्ये किती जागा जिंकण्यात यश मिळवेल, असा प्रश्न विचारला जात आहे. \n\nजसे लोकसभेत भाजप खासदार वाढत गेले तसे मुस्लीम खासदार कमी होत गेले? - विश्लेषण\n\nशत्रुघ्न सिन्हा: 'अडवाणींनी पक्ष सोडला नाही म्हणजे कोणीच सोडू नये असं नाही'\n\nभाजप 2014 पेक्षा जास्त जागा जिंकू शकेल? \n\nखरं तर पुलवामा हल्ल्यापूर्वीही भाजप लोकसभा निवडणुकीच्या शर्यतीत इतर पक्षांपेक्षा पुढेच होता. मात्र पुलवामानंतर हिंदी भाषक राज्यांत भाजपनं काँग्रेस आणि अन्य प्रादेशिक पक्षांवर लक्षणीय आघाडी घेतली आहे. \n\nहे सरकार पाकिस्तानला प्रत्युत्तर द... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेऊ शकतं, अशी प्रतिमा बालाकोट हल्ल्यानंतर निर्माण करण्यात भाजपला यश मिळालं आहे. \n\nलोकांना नरेंद्र मोदींना ठोस पर्याय दिसत नसल्याचा फायदाही भाजपला मिळत आहे. पुलवामानंतर मोदींचं स्थान अधिक बळकट झालं आहे आणि त्यांची काही प्रमाणात उतरणीला लागलेल्या लोकप्रियतेतही पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसतंय. \n\n2004 मध्ये कमकुवत झालेल्या काँग्रेसनं अटल बिहारी वाजपेयींसारख्या लोकप्रिय नेत्याला हरवलं होतं, तर 2019 मध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मोदींना का नाही हरवता येणार, असाही एक युक्तिवाद केला जात आहे. \n\n1999 च्या लोकसभा निवडणुकाही कारगिल युद्धानंतर झाल्या होत्या, याचीही आठवण अनेक जण करून देत आहेत. \n\nमोदी सरकारला हरवता येईल? \n\nआपण अजेय आहोत, असा दावा कोणताही पक्ष करू शकत नाही. ही गोष्ट भाजपलाही लागू होते. मात्र 2004 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांची तुलना होऊ शकत नाही. कारण या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसचा 'वोट बेस' बदललेला आहे. \n\n2004 मध्ये काँग्रेसकडे 28 टक्के मतं होती आणि आता काँग्रेसच्या मतांची टक्केवारी आहे अवघी 19.6. \n\nकाँग्रेसनं 6 ते 7 टक्क्यांची आघाडी घेतली तरीदेखील 100 हून अधिक जागा मिळवणं काँग्रेसला शक्य नाहीये. \n\nजर कोणत्याही लोकप्रिय सरकारला हरवायचं असेल तर विरोधी पक्ष अतिशय मजबूत असणं आवश्यक आहे. जर एक विरोधी पक्ष तितका प्रबळ नसेल तर सत्ताधाऱ्यांना हरविण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणं आवश्यक आहे. \n\nसध्या यांपैकी काहीच दिसून येत नाहीये. काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपासोबत आघाडी बनवू शकली नाही. अनेक प्रयत्नांनंतर आम आदमी पक्षासोबतही काँग्रेसला आघाडी करता आली नाही. \n\nसध्याच्या परिस्थितीत काँग्रेस स्वबळावर भाजपला हरवू शकत नाहीये. विरोधक एकत्र आले असते तर मोदींसमोर आव्हान निर्माण झालं असतं हे नक्की, पण तरीही भाजपचं संख्याबळ 200 पेक्षा कमी झालं नसतं. \n\nमोठ्या फरकानं विजय\n\nआधी आपण राष्ट्रीय स्तरावर काय चित्र आहे, ते पाहू आणि नंतर राज्यांचा विचार करू. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपला अनेक मतदारसंघात मोठ्या फरकानं विजय मिळाला होता. जर नकारात्मक मतं विरोधकांच्या खात्यात आली तरच भाजपला या जागांवर हरवण्यात यश मिळू शकतं. \n\nभाजपला 42 जागांवर तीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळाला होता. 75 जागांवर भाजपचं मताधिक्य दोन लाखांहून अधिक होतं. \n\n38 लोकसभा जागांवर दीड लाखांपेक्षा अधिक मतांनी भाजपनं विजय मिळवला होता. 52 जागांवर भाजपला..."} {"inputs":"मात्र, चार औषधं असलेली एकच गोळी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचं प्रमाण एक तृतियांशाने कमी करू शकते, असं नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. \n\nअनेक औषधं असलेल्या या गोळीला 'पॉलिपिल' म्हणतात. या पॉलिपिलमध्ये रक्त पातळ करणारं अॅस्पिरीन, कोलेस्टेरॉल कमी करणारं स्टॅटीन आणि रक्तदाब कमी करणारी दोन औषधं असतात. \n\nइराण आणि युकेमधल्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केलं आहे. वैज्ञानिकांच्या मते ही गोळी अतिशय परिणामकारक आहे. त्या तुलनेत या गोळीची किंमत मात्र अगदीच कमी आहे. \n\nपुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसणाऱ्या गरीब राष्ट्रांमध्ये विशिष्ट वयानंतर सर्वांनाच ही गोळी द्यावी, असं हे या वैज्ञानिकांनी सुचवलं आहे. \n\nजगभरात हृदयविकार आणि स्ट्रोक या दोन कारणांमुळे दरवर्षी 1 कोटी 50 लाख लोकांचा मृत्यू होतो. धूम्रपान, लठ्ठपणा आणि कमी व्यायाम या सर्वांमुळे हृदय कमकुवत होतं. \n\nलॅन्सेटमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. इराणमधल्या 100 हून अधिक गावांमध्ये हे संशोधन करण्यात आलं. यामध्ये 6,800 हून अधिक लोक सहभागी झाले होते .\n\nयातल्या निम्म्या लोकांना ही पॉलीपिल देण्यात आली आणि जीवनशैलीत सुधारणा ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"करण्याचा सल्ला दिला गेला. तर उर्वरित निम्म्या लोकांना केवळ जीवनशैलीत सुधारणा करण्यास सांगितलं गेलं. \n\nपाच वर्षांनंतर...\n\nही प्रतिबंधात्मक गोळी दिलेल्या 35 जणांपैकी एकाला पाच वर्षात हृदयविकाराची गंभीर समस्या निर्माण होणार नाही, असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला. \n\nबर्मिंगघम विद्यापीठातले प्राध्यापक टॉम मार्शल यांनी बीबीसीला सांगितलं, \"विकसनशील किंवा मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांसाठी आम्ही ठोस पुराव्यानिशी एक योजना दिली आहे. अशा देशांची संख्या मोठी आहे.\"\n\nया गोळीमुळे रक्तदाबावर विशेष परिणाम न होता खराब कोलेस्टेरॉलचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचं या अभ्यासातून आढळून आलं. ही गोळी ज्यांचं वय पन्नास वर्षांपेक्षा जास्त आहे अशा लोकांना देण्यात आली. \n\nइराणमधल्या इस्फहान युनिवर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सचे डॉक्टर निझल सराफ्झदेगान म्हणतात, \"पॉलिपिल खूपच परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारण्यात नक्कीच मदत होईल. शिवाय, जगभरात मृत्यू होण्यामागचं महत्त्वाच्या कारणालाही रोखू शकेल.\"\n\n2001 सालापासून या पॉलिपिलविषयी चर्चा आहे. मात्र त्याची परिणामकारकता सिद्ध करणारी ही पहिली मोठी चाचणी आहे. \n\nयुके आणि इतर श्रीमंत देशांमध्ये प्रत्येक रुग्णाला तपासण्यासाठी डॉक्टरांकडे पुरेसा वेळ असतो. शिवाय त्यांच्याकडे औषधांचेही बरेच पर्याय उपलब्ध असतात. \n\nप्राध्यापक मार्शल यांनी सांगितलं, \"यूकेमध्ये याचा विशेष फायदा होणार नाही. शिवाय तुम्हाला देण्यात आलेल्या गोळ्यांची क्लिनिकल ट्रायल घेण्याची तुमची इच्छा असू शकते.\"\n\nया औषधाला युकेमध्ये परवानगी मिळालेली नाही. शिवाय ते तसं मिळणंही थोडं किचकट असेल.\n\nब्रिटनमध्ये उच्च रक्तदाब असणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीला आपल्याला असा काही त्रास आहे याची कल्पनाही नसते, असं ब्रिटीश हार्ट फाउंडेशनने सांगितलं आहे. \n\n\"याचा अर्थ ब्रिटनमध्ये ज्यांना आपल्याला हाय कोलेस्टेरॉल किंवा उच्च रक्तदाब आहे याची कल्पनाच नाही अशांची ओळख पटवणं आणि त्यांना लिहून दिलेली औषधं वेळच्या वेळी घेण्यास प्रोत्साहित करणं याला सर्वोच्च प्राधान्य आहे,\" असं या संस्थेचं म्हणणं आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"मात्र, जसजशा सवलती मिळत आहेत, तसतसं बाजार पुन्हा उघडू लागलेत.\n\nलवकरच लोक घरातून बाहेर पडून पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसतील. पाणीपुरीवाल्यांच्या दुकानांसमोर पुन्हा एकदा गर्दी दिसेल.\n\nलॉकडाऊनमध्ये भारतातील लोकांना सर्वाधिक कमतरता कसली भासली असेल, तर ती म्हणजे पाणीपुरीची.\n\nपाणीपुरी भारतीयांच्या आवडीचं 'स्ट्रीट फूड' आहे. हिंदीत 'गोल-गप्पे', उत्तर प्रदेशात 'पानी के बताशे', तर कोलकात्यात 'फुचका' अशा वेगवेगळ्या नावानं पाणीपुरी देशभर ओळखली जाते.\n\n'द हिंदू'च्या वृत्तानुसार, लॉकडाऊनदरम्यान भारतात गूगलवर सर्वाधिकवेळा पाणीपुरी बनवण्याची रेसिपी सर्च केली गेली.\n\nपाणीपुरीच्या या सर्चमध्ये गेल्या अडीच महिन्यात 107 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या काही दिवसात तर सोशल मीडियावरही पाणीपुरीचीच चर्चा सुरू आहे.\n\nपाणीपुरीच्या आठवणी लोक सोशल मीडियावर सांगतायेत. रस्त्याच्या कडेला उभं राहून पाणीपुरी खातानाचे किस्से अनेकजण आठवतायेत. प्लेट घेऊन पाणीपुरीवाल्याच्या बाजूला उभं राहायचं आणि मग तो पुरीत बटाटा किंवा मटर, गोड आणि तिखट पाणी भरून तो आपल्याला देतो.\n\nपाणीपुरी तोंडात टाकल्यावर फुटते आणि तिचा जो स्वाद असतो, तो शब्दा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तही सांगता येणार नाही!\n\nखरंतर अनेकजण घरातच स्वादिष्ट पाणीपुरी बनवतात. या लॉकडाऊनच्या काळात तर घरातल्या घरात पाणीपुरी बनवण्याशिवाय पर्यायही नाही.\n\nमात्र, ही पाणीपुरी नेमकी आली कुठून? याचेही काही रंजक किस्से आहेत.\n\nखाद्यशास्त्राचे जाणकार आणि इतिहासकार डॉ. कुरुश दलाल यांचं म्हणणं आहे की, उत्तर भारतात सतराव्या शतकात पहिल्यांदा मुघल बादशाह शाहजहाँ यांच्या काळात चाट बनवलं गेलं होतं.\n\nशाहजहाँने तत्कालीन जुन्या दिल्लीत आपली राजधानी वसवली, त्यावेळी यमुनेच्या खाऱ्या पाण्यामळे लोकांना त्रास होऊ लागला.\n\nत्यावेळी हकीमने (डॉक्टर) सल्ला दिला की, क्षारयुक्त पाण्यापासून वाचवण्यासाठी मसालेदार स्नॅक्सचा वापर सुरू करावा.\n\nत्याचसोबत, दह्याचा वापर वाढवावा. असं म्हटलं जातं की, यानंतरच लोकांनी विविध प्रयोग केले आणि त्यातूनच पाणीपुरीचा जन्म झाला.\n\nपाहता पाहता देशभर पाणीपुरीची चव पसरली आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ बनली.\n\nपाणीपुरीची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन अनेक मोठमोठ्या रेस्टॉरंटनेही पाणीपुरीची विक्री सुरू केलीय.\n\nअर्थात, मोठ्या रेस्टॉरंटमध्ये चिंच आणि हिरव्या चटणीच्या पाण्यासोबत आणखी वेगवेगळे स्वाद मिसळतील.\n\nकाही नावाजलेल्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये तर चटणीसोबत मसालेदार वोडका शॉट्स सुद्धा मिळतील. मात्र, मोठ्या रेस्टॉरंटमधील पाणीपुरीची चव रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पाणीपुरीवाल्यासमोर टिकत नाही.\n\nठेल्यावर पाणीपुरीवाला आपल्या प्रत्येक ग्राहकाच्या चवीनुसार पाणीपुरी तयार करतो. तुम्ही फक्त त्याला तसं सांगायचं असतं. असं मोठ्या रेस्टॉरंटमध्ये होत नाही.\n\nकुणाला हिरवी चटणी जास्त हवी असते, कुणाला गोड चटणी, कुणाला नसुतंच पाणी हवं असतं, तर कुणाला बटाट्याचं मिश्रण जास्त हवं असतं… \n\nपाणीपुरी खाणं सुद्धा एक कला आहे. पाणीपुरी काही काट्यांच्या चमच्यांनी खाल्ली जात नाही. प्लेटमधून सरळ हाताने उचलून तोंडात ठेवायची. तोंडात ठेवल्यावरच पुरी फुटायला हवी, यासाठी कसोशीने होणारे प्रयत्न सुद्धा लाजवाब असतात.\n\nकाही ठिकाणी पुऱ्या पिठाच्या बनतात, काही ठिकाणी मैद्याच्या. काही ठिकाणी दोन्हींचं मिश्रण असतं.\n\nभारतात ज्याप्रकारे लोकांना राजकीय मुद्दे किंवा क्रिकेटवर बोलायला आवडतं, वाद घालायला आवडतं, तसंच पाणीपुरीचं आहे. पाणीपुरीच्या चवीवरही लोक खूप चर्चा करू शकतात.\n\nकुठे सर्वात चविष्ट पाणीपुरी मिळते, यावर लोक पैजाही लावतात. \n\nफूड ब्लॉगर अमृता कौरने लॉकडाऊनच्या..."} {"inputs":"माफूजा खातून यांना विजयाची खात्री आहे.\n\nखातून मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांच्याविरोधात रिंगणात उतरल्या आहेत. विजय आपलाच होईल, याची खात्री त्यांना वाटते.\n\nयावेळी लोकांचे भरपूर समर्थन मिळत असल्याचा दावा त्या करतात. त्या म्हणतात की यावेळी या मतदारसंघातून काँग्रेसऐवजी भाजपला जिंकून आणायचं, अशी चर्चा लोकांमध्ये आहे.\n\nखातून आपल्या प्रचारादरम्यान स्थानिक बिडी कामगारांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जिंकल्यानंतर हा प्रश्न त्यांना संसदेत लावून धरायचा आहे.\n\nकाँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या जंगीपूर मतदारसंघातून अल्पसंख्यक समाजातील महिलेला पहिल्यांदाच उमेदवारी दिल्याने त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचे आभार मानतात. \n\nखातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यतील कुमारगंज या विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा (2001 आणि 2006) आमदार होत्या. मात्र 2016च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर वर्षभराने त्यांनी भाजपची प्राथमिक सदस्यता... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"स्वीकारली होती. \n\nमात्र गेल्या वर्षी पश्चिम बंगालमधील ग्रामपंचायत निवडणुकीतील त्यांच्या भाषणांमुळे त्या प्रकाशझोतात आल्या. याच कारणामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी यावेळी खातून यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली होती.\n\nउमेदवारी जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या जंगीपूरमध्ये दाखल झाल्या आणि प्रचार मोहिमेला सुरुवातही केली. आता त्या रोज सकाळी आठ वाजेपासून प्रचाराला निघतात. \n\nकडक उन्हात पायी प्रचार करणे, छोट्या-छोट्या सभा घेणे आणि त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांसोबत बसून दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आखणे, हा त्यांचा दिनक्रम झाला आहे. \n\nमाफूजा खातून\n\nमाफूजा खातून म्हणतात, \"भाजप आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही. बंद दाराआड होणाऱ्या बैठकांमध्येदेखील पक्षाचा कुठलाच नेता अल्पसंख्यकांविरोधात बोलत नाही. मात्र बाहेर राहून हा बदल समजून घेणं अवघड आहे. मी पक्षाबद्दल मतदारांची मतं बदलू इच्छिते. भाजप अल्पसंख्यकविरोधी पक्ष आहे, अशी प्रतिमा तयार करण्यात आली होती.\" \n\nमाकपमधून भाजपमध्ये आल्या कारण...\n\nअनेक स्थानिक अल्पसंख्यक संघटनादेखील भाजपला समर्थन देत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्या म्हणतात मोदींच्या 'सबका साथ सबका विकास' या घोषणेवर लोकांचा विश्वास वाढत चालला आहे. \n\nमात्र दीर्घकाळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात राहिल्यानंतर आणि दोन-दोन वेळा आमदार होऊनदेखील तुम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला? यावर त्या म्हणतात, \"नरेंद्र मोदी मुस्लीम महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष देणारे आणि ते दूर करण्याच्या दिशेने पाऊल टाकणारे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी उचललेली पावलं आणि विकासाच्या एजेंड्याने प्रभावित होऊनच मी भाजपची कास धरण्याचा निर्णय घेतला.\"\n\nमाफूजा खातून सांगतात की जंगीपूर भागातील जवळपास 24 लाख लोकसंख्येपैकी 60 टक्के जनता ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या बिडी उद्योगाशी जोडली आहे. त्यांच्या अनेक समस्या आहेत. मात्र आजवर कुठल्याच राज्य सरकार किंवा खासदाराने त्याकडे लक्ष दिलेलं नाही. त्या आता या प्रश्नांचा अभ्यास करत आहेत, जेणेकरून त्यांना या समस्या दिल्लीत मांडता येतील. \n\nप्रणव मुखर्जींचा मतदारसंघ\n\nपक्षाने खातून यांना गेल्या वर्षी मुर्शिदाबाद जिल्हा मुख्यालय बहरमपूरच्या निरीक्षकपदी नेमलं होतं. जंगीपूर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांत भाजपचा प्रभाव वाढतो आहे. विशेष म्हणजे 2009च्या लोकसभा निवडणुकीनंतर..."} {"inputs":"मार्कस स्टॉइनस आणि शिमोरन हेटमायर\n\nपृथ्वी शॉ आणि शिखर धवन जोडीने 6.4 ओव्हर्समध्ये 68 रन्सची सलामी दिली. मात्र नंतर दोघेही थोड्या अंतरात आऊट झाले. \n\nपृथ्वीने 23 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांसह 42 रन्सची खेळी केली. शिखरने 28 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. मोईन अलीच्या बॉलिंगवर सिक्स मारण्याचा श्रेयस अय्यरचा प्रयत्न देवदत्त पड्डीकलच्या अफलातून कॅचमुळे संपुष्टात आला. \n\nऋषभ पंत आणि मार्कस स्टॉइनस जोडीने चौथ्या विकेटसाठी 46 बॉलमध्ये 89 रन्सची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ऋषभ 25 बॉलमध्ये 37 रन्सची खेळी केली. \n\nस्टॉइनसने बंगळुरूच्या बॉलर्सचा खरपूस समाचार घेत 26 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 53 रन्सची खेळी करत मॅचचा नूर पालटला. दिल्लीने 196 धावांची मजल मारली. \n\nप्रत्युत्तरादाखल खेळताना देवदत्त पड्डीकल, आरोन फिंच आणि एबी डीव्हिलियर्स चाळीसच्या आत परतल्याने कर्णधार कोहलीवर सगळी जबाबदारी येऊन पडली. \n\nमोईन अलीही झटपट आऊट झाला. दिल्लीच्या बॉलर्सनी रन्स रोखल्या आणि विकेटही काढल्या. \n\nश्रेयसने चतुराईने नेतृत्व करत कोहलीला माघारी धाडण्यासाठी रबाडाचं अस्त्र परजलं. चौथ्याच बॉलवर रबाडाने कोहलीला तंबूत ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"धाडत मॅचचं पारडं दिल्लीच्या बाजूने झुकवलं. कोहलीने 39 बॉलमध्ये 43 रन्स केल्या. \n\nअक्षर पटेलला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.\n\nकोहली आऊट झाल्यानंतर बंगळुरूच्या पुढच्या खेळाडूंनी शरणागती पत्करली. रबाडाने 24 रन्सच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. अँनरिच नोकइया आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. \n\nअक्षर पटेलला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. \n\nअमित मिश्रा स्पर्धेबाहेर\n\nदुखापतीमुळे अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. \n\nदरम्यान पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी प्रयत्नशील दिल्ली कॅपिटल्स संघाकरता मिश्रा नसणं हा मोठा धक्का आहे. 37 वर्षीय मिश्रा हा दिल्ली संघाचा अविभाज्य भाग होता.\n\n3 ऑक्टोबर रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत स्वत:च्या बॉलिंगवर कॅच घेताना मिश्राच्या बोटाला दुखापत झाली. बॉलिंग टाकण्याच्या उजव्या हातालाच ही दुखापत झाली. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याचं एक्सरे चाचण्यांमध्ये स्पष्ट झालं.\n\nअमित मिश्रा\n\nआयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अमित मिश्रा दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएलच्या दीडशे मॅचेसमध्ये मिश्राच्या नावावर 160 विकेट्स आहेत.\n\nस्पर्धेचे सगळे हंगाम खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये अमित मिश्राचा समावेश होतो. आयपीएल स्पर्धेत तब्बल तीन हॅट्ट्रिकचा दुर्मीळ विक्रम मिश्राच्या नावावर आहे.\n\n2008 मध्ये रवी तेजा, प्रग्यान ओझा, आरपी सिंग यांना आऊट करत त्यानं विक्रम केला होता. 2011 मध्ये रायन मॅकलरेन, मनदीप सिंग आणि रायन हॅरिस यांना आऊट करत धमाल उडवून दिली होती. 2013 मध्ये भुवनेश्वर कुमार, राहुल शर्मा आणि अशोक दिंडा यांना आऊट करत मिश्राने अनोखा विक्रम नावावर केला.\n\nदिल्लीच्या ताफ्यात रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, संदीप लमाचीने, ललित यादव हे फिरकीपटू आहेत. मात्र तरीही त्यांना मिश्राची उणीव भासणार आहे. दिल्लीने अद्याप तरी बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.\n\nयंदाच्या हंगामात चेन्नईविरुद्धच्या लढतीत मिश्राने 4 ओव्हर्समध्ये फक्त 23 रन्स दिल्या. हैदराबादविरुद्ध खेळताना मिश्राने 4 ओव्हर्समध्ये 35 रन्सच्या मोबदल्यात डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे या तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध बॅट्समनला आऊट केलं. कोलकाताविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त होण्याआधी मिश्राने 2 ओव्हर्समध्ये 14 रन्सच्या मोबदल्यात शुभमन गिलला आऊट केलं.\n\nबॉलर्सची कत्तल होणाऱ्या या स्पर्धेत..."} {"inputs":"मालदीव इनडिपेन्डट या वेबसाईटने म्हटलं आहे की एकूण 472 मतपेट्यांपैकी 437 मतपेट्यांतील मतांची मोजणी झाली आहे. यातील कल पाहाता सोलिह हे यामीन यांच्यावर वरचढ ठरत आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.\n\nहिंदी महासागरातील बेटांचा हा समूह स्वच्छ नितळ पाणी आणि उंची रिसॉर्ट साठी ओळखला जातो. मात्र इथल्या सरकारवर सामान्य माणसांचा आवाज दाबल्याचा आरोप केला जात आहे. \n\nराष्ट्राध्यक्ष अब्दुला यामीन यांचा कल चीनकडे आहे. त्याचवेळी त्यांचे प्रतिस्पर्धी मोहम्मद सोलिह यांचा भारत आणि पाश्चिमात्य देशांकडे ओढा आहे. \n\nयुरोपियन महासंघ आणि अमेरिकेने या निवडणुकांबाबत चिंता व्यक्त केली आहे. इथली लोकशाही पूर्ववत झाली नाही तर निर्बंध लादण्याचा इशारा दोघांनीही दिला आहे. \n\nमतदानाच्या आदल्या दिवशी पोलिसांनी विरोधकांच्या मुख्यालयावर धाडी टाकल्या, अशा बातम्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. \n\nरविवारी सायंकाळी 7 वाजता मतदानाची मुदत संपली. पण संपूर्ण निकाल जाहीर होण्यास किमान एक आठवडा लागू शकतो.\n\nमालदीव 26 कंकणद्वीपांनी वेढला असून एकूण 1192 बेटं आहे. पर्यटन हा मालदीवच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तिथे 40 लाख नागरिक राहतात. ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मात्र हवामान बदलामुळे त्याचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. \n\nसध्याची परिस्थिती\n\nया बेटांच्या समुहात गेल्या काही वर्षांपासून राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. फेब्रुवारीमध्ये इथल्या सुप्रीम कोर्टाने विरोधी पक्षांच्या नऊ नेत्यांची शिक्षा अवैध ठरवली. त्यात माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नाशिद यांचा समावेश आहे. 2012 साली त्यांना पदच्यूत करण्यात आलं होतं.\n\nमात्र राष्ट्राध्यक्ष यामिन यांनी आणीबाणी घोषित केल्यावर दोन न्यायाधीशांच्या अटकेचे आदेश दिले. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.\n\nइब्राहिम मोहम्मद सालिह राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. अंतिम टप्प्यातील प्रचार करतानाा ते दिसत आहेत.\n\nयावरून आपल्या सत्तापद्धतीत कोणताही बदल होणार नाही असा अप्रत्यक्ष इशारा यामिन यांनी दिला. त्यांच्या या निर्णयावर वॉशिंग्टन, लंडन आणि दिल्लीहून टीका झाली. यामिन यांना पुन्हा पाच वर्षांसाठी सत्तेवर याची इच्छा आहे. \n\nभारताचाही काही काळ या देशावर प्रभाव होता. त्यामुळे मालदीवमधील तिढा सोडवण्यासाठी भारताने मध्यस्थी केली होती. नाशिद यांनी भारतीय सैन्याचीही मदत मागितली होती. \n\nयामिन यांच्या काळात मोठ्या प्रकल्पांसाठी मालदीवने चीनकडून येणाऱ्या निधीचं स्वागत केलं. त्यांच्याशी मुक्त व्यापाराच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. चीनमधूनही अनेक पर्यटक मालदीवला येत असतात. या गोष्टींमुळे चीनचंही या निवडणुकीवर बारीक लक्ष आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"मिहाइला नोरॉक यांनी नेपाळ आणि आइसलँडमध्ये या प्रतिमा टिपल्या आहेत.\n\nमिहाईला नोरॉक सांगते - आता गुगल इमेजेसवर जा आणि \"ब्युटिफल वुमेन\" असं शोधा. \n\nजसं तिनं सांगितलं तसं मी केलं. लगेच लाखो रिझल्ट आले. \n\nतिनं विचारलं, \"काय दिसलं तुला? अतिशय मादक फोटो दिसले. बरोबर?\"\n\n\"हो. पहिल्या सगळ्या फोटोजमध्ये मुलींनी उंच हिल्स आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घातलेले आहेत. त्या प्रकर्षाने तरुण, स्लिम आणि ब्लाँड आहेत, त्यांची त्वचा एकदम तुकतुकीत.\"\n\nमिहाईला सांगते, \"सौंदर्य हे नेहमी असंच असतं. मुलींचं वस्तू म्हणून प्रदर्शन करणं, हे अतिशय दुर्दैवी आहे.\"\n\nजर्मनी, इटली आणि फ्रान्समध्ये काढलेली ही छायाचित्रं.\n\n\"स्त्रिया खरंतर अशा नसतात. आमच्या पण काही गोष्टी असतात. आमचा संघर्ष, आमची ताकद असते. आम्हाला फक्त प्रतिनिधित्व हवं आहे. कारण तरुण स्त्रिया फक्त असंच चित्र बघतात. त्यामुळे त्या जशा दिसतात तशाच सुंदर दिसतात, असा आत्मविश्वास त्यांच्या अंगी असायला हवा.\"\n\nती पुढे सांगते, \"खरं गुगल आपण आहोत. कारण आपल्यामुळेच असे फोटो तयार होतात.\"\n\nमिहाईलाने नुकतंच तिचं 'अटलास ऑफ ब्युटी', हे फोटोग्राफीचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आहे. त्यात तिने काढलेले 500 स्त्रियांचे फोटो आहेत.\n\nभारतातल्या पुष्कर शहरातील महिला पोलीस अधिकारी\n\nखरंतर यातून असं दिसतं की या रोमानियन फोटोग्राफरची सौंदर्याची व्याख्येला कुठलीच मर्यादा नाही. वय, व्यवसाय आणि त्यांचा इतिहास म्हणजे खरी स्त्री, असं ती सांगते.\n\n\"मी काढलेल्या फोटोजमध्ये लोकांना रस असतो कारण ते आपल्या आजूबाजूच्या लोकांचे फोटो असतात. आपण रोज त्यांना आपल्या आसपास बघत असतो,\" मिहाईला सांगते.\n\n\"जेव्हा आपण एखादी स्त्री आणि सौंदर्याबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर तिचं चित्र तयार करण्यासाठी आपल्या फारच उच्च अपेक्षा असतात.\n\n त्यामुळे मी काढलेले सगळे फोटो साधे आणि नैसर्गिक असतात. खरंतर हे थोडं आश्चर्यकारक आहे, कारण आपण हे सगळं कधी बघितलेलंच नसतं,\" ती सांगते.\n\nया पुस्तकातल्या 500 फोटोंना तिनं नावं दिलेली आहेत. सोबतच, ते कुठे काढले आहेत आणि बहुतांश ठिकाणी फोटोचा एक शीर्षक दिलं आहे.\n\nहे फोटो वेगवेगळ्या ठिकाणी काढले आहेत - नेपाळ, तिबेट, इथिओपिया, इटली, म्यानमार, उत्तर कोरिया, जर्मनी, मेक्सिको, भारत, अफगाणिस्तान, इंग्लंड, अमेरिका आणि अगदी अमेझॉनच्या जंगलातही.\n\nकोलंबिया आणि इटलीतल्या महिलांची ही छायाचित्रे.\n\nत्यातल्या काही ठिकाणी तर पोहोचणंही अवघड आहे. \n\n\"ज्या बाईचा फोटो हवा आहे मी तिच्याकडे जाते. मी माझ्या प्रकल्पाबद्दल माहिती देते. कधीकधी मली होकार मिळतो, तर कधी नकार. मी कोणत्या देशात आहे, यावर ते सगळं अवलंबून असतं,\" ती सांगते.\n\n\"जेव्हा तुम्ही एखाद्या रूढी, परंपरा मानणाऱ्या भागात जाता, तेव्हा स्त्रियांवर वेगवेगळ्या प्रकारचा दबाव असतो. त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर कोणाचं तरी लक्ष असतं. तेव्हा त्यांचे फोटो काढणं इतकं सोपं नसतं. त्यासाठी तिच्या घरातील पुरुष सदस्याची परवानगी लागते.\"\n\nमेक्सिकन फेडरल पोलिस विभागात कॅप्टन बरनाइस टोरेस हेलिकॉप्टरच्या पायलट म्हणून काम करतात.\n\n\"जगाच्या काही भागात सुरक्षेचा मोठा प्रश्न असतो. उदाहरणार्थ, कोलंबियामध्ये पाब्लो इस्कोबार सारखे माफिया अनेक वर्षं आहेत.\"\n\n\"ते म्हणतात, \"ठीक आहे!\". पण फोटो काढल्यानंतर कदाचित माझं अपहरणही होऊ शकतं. कारण ते माफिया आहेत. आणि जसे ते दाखवतात, तसे ते नसतात.\"\n\nती सांगते, \"जर कोणाला पुरुषांवर असा प्रकल्प करायचा असेल तर त्यांना ते खूप सोपं जाईल. कारण त्या पुरुषांना त्यांच्या बायको, बहीण किंवा आईकडून परवानगी घ्यावी लागणार नाही.\"\n\nन्यूयॉर्कमधल्या बहिणी..."} {"inputs":"मी आणि माझी गर्लफ्रेंड\n\nआम्ही दोघींनी आता सत्तरी गाठली आहे. जेव्हा आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही नुकताच तिशीत प्रवेश केला होता. \n\nउत्साही तरुण वयातही आम्हाला काहीही धाडसी करायचं नव्हतं. आम्हाला शांत आणि स्थिर जीवन जगायचं होतं. हेच आमचं एकत्र येण्याचं मुख्य कारण होतं. \n\nआम्ही एकमेकांपासून खूप वेगळे आहोत. मला भडक रंग भावतात आणि या वयातही लिपस्टिक वापरायला आवडतं. माझी जोडीदार शांत, संयमी आणि मवाळ रंग पसंत करते.\n\nमी हाय हिल्सचे सँडल्स घालणं पसंत करते पण माझी गर्लफ्रेंड सदासर्वकाळ 'डॉक्टर स्लिपर्स'मध्येच असते. \n\nमी टीव्ही पाहत असते तेव्हा ती मोबाइलमग्न असते. या वयात कसलं खूळ घेतलं आहेस असा शेलकी टोलाही ती लगावते. \n\nहे असं आमचं जगणं आहे. खेळीमेळीत थट्टामस्करी सुरू असते. मात्र स्वान्तसुखाय जगण्याचं मनमुराद स्वातंत्र्य असतं. \n\nअपेक्षांच्या बोजाखाली नाती दबून जातात\n\nआम्ही एका घरात राहतो पण आमचं भावविश्व सर्वस्वी वेगळं आहे. \n\nआधुनिक काळातल्या लग्न संकल्पनेत इतका मोकळेपणा नसतो. त्यात एकमेकांवर अपेक्षांचं ओझं असतं आणि नाती या बोज्याखाली हरवून जातात. \n\nमाझं लग्न मोडलं, मात्र तो आत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा इतिहास झाला आहे. मला त्यात डोकवायचं नाहीये. माझी मुलं मोठी झाली आहेत आणि आपापलं आयुष्य जगत आहेत. \n\nप्रचलित समजांना छेद देत देशातील तरुण आणि वयस्क महिला जीवनात बंड पुकारताना दिसून येत आहेत. बीबीसीची खास सीरिज #HerChoiceच्या माध्यमातून अशा 12 महिलांच्या सत्य घटना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत.\n\nएकटं राहण्यावर माझ्या मैत्रिणीचा विश्वास होता. ती तसंच जगत होती. म्हणूनच आम्ही एकत्र आहोत पण एकट्याच आहोत. \n\nइतकी वर्षं एकत्र राहिल्यानंतरही आम्हाला अनेकदा एकमेकींविषयी नवीन गोष्टी उमगतात. \n\n...म्हणूनच आमच्या नात्यात चैतन्य\n\nआम्ही एकमेकींना पूर्णांशाने ओळखत नाही हेच आमच्या नात्याचं गुणवैशिष्ट्य आहे. कदाचित म्हणून आमच्या नात्यात चैतन्य आहे. \n\nएकमेकांबरोबर केवळ एकत्र राहण्याचा कधी कंटाळा येतो का? असं लोक आम्हाला विचारतात. पण प्रत्यक्षात आम्ही एकमेकींशी क्वचितच बोलतो. \n\nआम्ही एका छताखाली राहतो. पण अनेकदा फक्त जेवताना आमची भेट होते. जेवून झाल्यानंतर आम्ही पुन्हा आपापल्या आयुष्यात दंग होतो. \n\nआम्ही नोकरी करत होतो तेव्हापासूनची ही सवय आहे. नोकरीनंतरही ती कायम आहे. \n\nआमचं एकत्र राहणं लोकांना चक्रावून टाकतं.\n\nआमच्याकडे स्वयंपाक करण्यासाठी येणाऱ्या बाई सुरुवातीला गोंधळून जात असत. आमचे कोणी नातेवाईक आहेत आहेत का? असं ती खोदूनखोदून विचारत असे. कोणी तरुण मंडळी आमच्याबरोबर येऊन राहणार आहेत का? असं ती वारंवार विचारत असे. \n\nतिच्या प्रश्नांना मला उत्तर द्यायचं नव्हतं. आमचे खूप नातेवाईक आणि मित्रमंडळी आहेत पण आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय आम्ही स्वेच्छेने घेतला आहे याचं स्पष्टीकरण तिला द्यावं असं मला वाटलं नाही. \n\nकर्त्या पुरुषाशिवाय आम्ही राहतो याचं तिला राहूनराहून आश्चर्य वाटत असे. आमचा कोणीतरी खून करेल किंवा आमचं घर कुणीतरी लुटून नेईल असं तिला वाटत असे. \n\nतिचं ऐकताना मला हसू येत असे. आमच्याकडे चोरण्यासारखं काहीही नाही हे मी तिला समजावून सांगितलं. \n\nआमच्या घरातल्या रंग उडालेल्या भिंती पाहून चोरालाही घरात कशाप्रकारची माणसं राहतात याची कल्पना आली असती. \n\nमी सांगितलेल्या गोष्टी तिला समजतात का याविषयी मला खरंच कळत नसे. पण प्रत्येकवेळी तिला आमची काळजी वाटत असे. आमचं असं एकत्र राहणं आणि जगणं तिला जराही पटत नसे. \n\nयोगायोग म्हणजे अगदी अस्संच जगण्यासाठी आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. \n\nशांतचित्ताने मला झोप लागते आणि प्रसन्न मनाने..."} {"inputs":"मी काहीही एका खोलीत करत नाही. जे काही करतो ते जाहीरपणे करतो, असं अमित शाह यांनी म्हटलं. \n\nअमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या चर्चेत मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं, असा दावा विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेकडून केला जात होता. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली होती, असंही सांगण्यात येत होतं. शिवसेनेच्या याच दाव्यावर अमित शाह यांनी टोला लगावला. \n\nभाजप खासदार नारायण राणे यांनी कोकणात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (7 फेब्रुवारी) या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. \n\nयावेळी बोलताना अमित शाह यांनी म्हटलं की, नारायण राणेंनी भविष्याची चिंता न करता अन्यायाशी सामना केला. पण आम्ही त्यांच्यावर अन्याय करणार नाही. नारायण राणेंसारख्या नेत्याचा सन्मान कसा करायचा हे आम्हाला समजतं. \n\n'मी पक्षाध्यक्ष असताना राज्यात निवडणूक झाली. जनादेश देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपला मिळाला होता, पण सत्तेच्या मोहापायी ऑटो रिक्षासारखं तीन पायांचं सरकार आलं. पण या रिक्षाची तीन चाकं वेगवेगळ्या दिशेने चालतात,' असा टोलाही अमित शाह यांनी महा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"विकास आघाडी सरकारला लगावला. \n\nराम मंदिरासाठी तुम्ही भूमिका का घेत नाही? असा प्रश्न अमित शाह यांनी शिवसेनेला विचारला. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तुम्ही राजकारणासाठी तत्वांशी तडजोड केली, असंही अमित शाह यांनी म्हटलं. \n\n कोकणच्या भूमीला ऐतिहासिक महत्त्व आहे, शिवाजी महाराजांनी इथे आरमाराची स्थापना केली, असं म्हणत अमित शाह यांनी या महाविद्यालयाच्या वाचनालयात देशाचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, स्वातंत्र्याचा इतिहास संबंधित पुस्तकही उपलब्ध करून द्यावी, असंही त्यांनी म्हटलं. \n\nया कार्यक्रमाला अमित शाह यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते. \n\nअमित शाह यांच्या दौऱ्याविषयी माहिती देताना नारायण राणे 6 फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं, या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सर्व सुख-सुविधा देण्यात आलेली आहे. या अत्याधुनिक मेडीकल कॉलेजचं उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते होईल.\n\nते पुढे म्हणाले, \"उद्धव ठाकरे सरकार चालवत आहेत, असं कुठेच दिसत नाही. ते मातोश्रीतून बाहेर पडत नाहीत, राज्याची आर्थिक, औद्योगिक स्थिती दयनीय आहे. प्रगत महाराष्ट्र मागे चाललं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येत आहेत, त्यांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार जावं आणि भाजपचं कर्तबगार सरकार यावं, ही माझी इच्छा आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका."} {"inputs":"मीना मंगल\n\nराजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्या टेलिव्हिजन अँकर म्हणून कार्यरत होत्या. शनिवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भरदिवसा गोळ्या घालून मंगल यांची हत्या करण्यात आली. \n\nमारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडू, असं देशाचे कार्याध्यक्ष अब्दुला अब्दुला यांनी म्हटलं आहे. \n\nहत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र कौटुंबिक वादामुळं हत्या झाल्याचा संशय आहे. त्याचदृष्टिनं तपासही केला जातोय. \n\nमंगल शनिवारी कार्यालयात जायला निघाल्या होत्या. त्या अफगाणिस्तान संसदेत सांस्कृतिक आयोगात काम करत होत्या. 7.20 च्या सुमारास गोळ्या झाडून त्यांना मारण्यात आलं, असं शनिवारी गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. \n\nअफगाणिस्तान सर्वोच्च न्यायालय, नागरी हक्कांसाठी लढणारे गट, महिलांविरोधातील हिंसाचाराविरोधात काम करणाऱ्या संघटनांनी या हत्येचा गांभीर्याने तपास व्हावा, अशी मागणी केली आहे. \n\nघटनास्थळाचं दृश्य\n\nमंगल यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचं मंगल यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं होतं, असं ट्वीट महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या वाझमा फ्रोग... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यांनी केलं होतं. \n\nमंगल आणि त्यांचे पती दोन वर्षांपूर्वी विभक्त झाले होते. मंगल यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार केली, असं अॅटर्नी जनरल यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nहे प्रकरण कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणं हाताळणाऱ्या न्यायालयाकडे सोपवण्यात आलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. \n\nमंगलचे वडील बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"घरगुती भांडणांमुळे मी माझी हुशार मुलगी गमावली. नोकरी करणाऱ्या माझ्या मुलीचं रक्षण का करू शकले नाहीत, असं मला सरकारला विचारायचं आहे. घराबाहेर पडून समाजासाठी काही करणाऱ्या माझ्या इतर मुली किंवा इतर महिलांचं रक्षण त्यांनी करावं अशी मी विनंती करतो.\" \n\nमंगलच्या मृत्यूनंतर महिलांविरोधात होणाऱ्या अन्यायाबाबत अफगाण सोशल मीडिया विश्वात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.\n\nअफगाणिस्तानातील महिलावंरोधात काबूल शहरात अनेक 'हाय प्रोफाइल' गुन्हे घडतात. त्यामध्ये सर्वांत सुरक्षित 'ग्रीन झोन'चाही समावेश आहे असं काही जणांचं म्हणणं आहे.\n\n'महिला ठार मारण्याच्याच लायकीची असते असं वाटल्यामुळे एका महिलेचा दिवसाढवळ्या खून करण्यात आलाय, असं महिला हक्कांसाठी लढणाऱ्या वझमा फरोग म्हणतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"मुंडेंवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपमध्ये दोन गट तयार झालेले पाहायला मिळाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनाम्याची मागणी केली. तर, मुलांची माहिती लपवली म्हणून किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगात तक्रार केली. \n\nएकीकडे भाजप नेते मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत होते. मात्र, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी \"पोलिसांनी तात्काळ सत्य समोर आणलं पाहिजे\" अशी वेगळीच भूमिका घेतली. \n\nभाजपचे नेते मुंडे विरोधात आक्रमक होत असताना, फडणवीसांनी संयमाची भूमिका घेण्याचं कारण काय? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. \n\nमुंडे-फडणवीस मैत्री जगजाहीर\n\nराजकीय विश्लेषकांच्या मते देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची अत्यंत घनिष्ठ मैत्री देवेंद्र फडणवीसांच्या संयमी भूमिकेचं प्रमुख कारण आहे. \n\nधनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्या राजकारणाचा अभ्यास करणारे मुक्त पत्रकार अनिरुद्ध जोशी सांगतात, \"राजकीय पटलावर मुंडे-फडणवीस विरोधात दिसत असले तरी, मित्र म्हणून एकमेकांच्या अत्यंत जवळ आहेत. बहुधा याच विश्वासामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी संयमाची भूमिका घेतली.\"\n\n\"धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर भाज... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पत उभी फूट दिसून आली. देवेंद्र यांनी मात्र मवाळ भूमिका घेतली. चंद्रकांत पाटील यांनी राजीनाम्याची मागणी केली आणि ती फसली. भाजपतील फुटीमुळे हे प्रकरण पुढे टिकणार नाही हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं,\" असं ज्येष्ठ पत्रकार संजय जोग सांगतात. \n\nभाजप युवा मोर्चापासून मुंडे-फडणवीस मैत्री\n\nधनंजय मुंडे पूर्वाश्रमीचे भाजपचे युवा नेते. साधारणत: 2000-2004 च्या काळात मुंडे भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. युवा मोर्चात असताना त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी ओळख झाली. \n\nधनंजय मुंडे\n\nधनंजय मुंडेंच राजकारण जवळून पाहाणारे बीडचे पत्रकार उद्धव मोरे सांगतात, \"धनंजय मुंडे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस उपाध्यक्ष होते. आता पक्ष भलेही वेगळे असतील. पण, त्यांचे वैयक्तिक संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत.\"\n\n\"युवा मोर्चात फडणवीस-मुंडे एकत्र काम करायचे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस अनेकवेळा नागपुरहून परळीला येत असत. तेव्हापासून दोघांमध्ये चांगला संपर्क आहे,\" असं परळीच्या स्थानिक राजकारणावर लक्ष ठेवणारे स्थानिक रहिवासी कैलाश तांदळे सांगतात. \n\n'विधानसभेसाठी मुंडेंनी लावून धरलं फडणवीसांच नाव'\n\n1990 च्या दशकात देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली. वयाच्या 27व्या वर्षी 1997 मध्ये फडणवीस महापौर बनले. त्यानंतर दोन वर्षांत त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. \n\nकैलाश तांदळे पुढे सांगतात, फडणवीसांचा महापौर ते आमदार होण्याचा प्रवास परळीतून सुरू झाला असं म्हटलं तर अयोग्य ठरणार नाही. \n\nदेवेंद्र फडणवीस\n\n\"युवा मोर्चात सहकारी असल्याने धनंजय मुडेंनी विधासभेसाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव लावून धरलं. फडणवीसांना तिकीट मिळण्यात मुंडे यांची महत्त्वाची भूमिका होती,\" असं ते पुढे सांगतात. \n\nगोपीनाथ मुंडेंमुळे संबंध दृढ झाले\n\nदेवेंद्र फडणवीस आणि घनंजय मुंडे यांच्या राजकारणाला जवळून पाहणारे राजकीय विश्लेषक सांगतात, या दोन्ही नेत्यांमधला महत्त्वाचा दुवा म्हणजे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच यांचे संबंध अधिक दृढ झाले. \n\nप्रमोद महाजन आणि देवेंद्र फडणवीस\n\nपत्रकार अनिरुद्ध जोशी सांगतात, \"गोपीनाथ मुंडे विधानसभेत असताना देवेंद्र फडणवीस त्यांच्या जवळचे होते. विधानसभेत एखाद्या विषयावर महत्त्वाची नोट बनवण्यासाठी, माहिती देण्यासाठी फडणवीस कायम गोपीनाथ मुंडेंच्या सोबत रहायचे.\"\n\n\"धनंजय मुंडे, गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबातीलच...."} {"inputs":"मुंबई पोलिस\n\nमनसुख हिरेन यांच्या पत्नीने या हत्येमागे पोलीस सचिन वाझे असल्याचा संशय व्यक्त केला. विरोधीपक्षाने वाझेंच्या अटकेची मागणी केली. तर सरकारने वाझेंची क्राइम ब्रांचमधून उचलबांगडी केली.\n\nहिरेन प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझेंचं CDR प्रकरणं विधीमंडळात चांगलंच गाजलं.\n\nविरोधीपक्ष नेत्यांना CDR कसा मिळाला? हा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला. तर, \"मी CDR मिळवला. माझी चौकशी करा,\" असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.\n\nपण CDR म्हणजे काय? त्याचा उपयोग कशासाठी होतो? याची उत्तरं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.\n\nCDR म्हणजे काय?\n\n'कॉल डिटेल रेकॉर्ड' ला CDR म्हणतात. प्रत्येक मोबाईल फोन नंबरचा रेकॉर्ड असतो. मोबाईल सर्व्हिस कंपनीकडे या नंबरचा पूर्ण डेटा असतो.\n\nफोन कॉलचा रेकॉर्ड मिळू शकतो.\n\nबीबीसीला माहिती देताना पोलीस अधिकारी सांगतात,\n\nया सर्व गोष्टींचा रोकॉर्ड CDR मधून मिळतो.\n\nबीबीसीशी बोलताना सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी सांगतात, \"पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त दर्जाचे वरिष्ठ अधिकारी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून टेलिफोनचा CDR मागवू शकतात.\"\n\nते पुढे सांग... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तात, \"सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीमध्ये एक नोडल अधिकारी असतो. हा तपासयंत्रणांशी संपर्कात असतो.\"\n\nCDR कोणाला मिळू शकतो?\n\nगुन्ह्याचा तपास करण्यासाठी तपासयंत्रणांना CDR ची मदत होते.\n\nपोलीस अधिकारी सांगतात, \"टेलिकम्युनिकेशन विभागाच्या नियमांनुसार तपासयंत्रणा आणि कोर्टाने CDR मागवल्यास सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीला CDR द्यावाच लागतो.\"\n\nपोलीस अधिकारी सांगतात, 12 महिन्यांपर्यंतचा CDR मोबाईल कंपनीकडे मिळू शकतो. \n\nकोणीही CDR मागू शकतो?\n\nसायबरतज्ज्ञ सांगतात, कॉल डेटा रेकॉर्ड हा प्रत्येकाचा खासगी असतो. त्यामुळे कोणीही व्यक्ती सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांकडून CDR मागू शकत नाही.\n\nनिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्र जयस्वाल माहिती देतात, \"सामान्य व्यक्तीला CDR मागवता येत नाही. पोलीस आणि तपासयंत्रणांनाच CDR मिळतो. गुन्ह्याचा तपास किंवा इंटलिजन्स गोळा करण्यासाठी CDR मागवता येतो. कोणत्या कारणासाठी CDR ची गरज आहे याबाबत माहिती द्यावी लागते.\"\n\nकॉल रेकॉर्ड मिळू शकतो.\n\nसायबरतज्ज्ञ प्रशांत माळी सांगतात, \"कोणाचाही डेटा त्याच्या संमतीशिवाय मिळवणं म्हणजे डेटा चोरी आहे. त्याच्या गोपनीयतेचं उल्लंघन आहे. डेटा अनधिकृतरित्या मिळवणं हा गुन्हा आहे.\"\n\n\"डेटा अनधिकृतरित्या मिळवण्यात आला असेल. तर डेटा देणाऱ्या व्यक्तीला अटक होऊ शकते\" असं प्रशांत माळी पुढे सांगतात. \n\n'मी CDR मिळवला. माझी चौकशी करा'\n\nसचिन वाझे यांच्या सीडीआरचं प्रकरण विधीमंडळात गाजलं.\n\n\"सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या दोन वेळा संभाषण झालं,\" असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केला.\n\n\"माझ्याकडे याचा CDR आहे,\" असं फडणवीस म्हणाले होते.\n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\n\nदेवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले.\n\nकॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले म्हणाले, \"हा CDR विरोधीपक्ष नेत्याकडे कसा आला. याची चौकशी सरकारने करावी.\"\n\nसत्ताधाऱ्यांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला खुलं आव्हान दिलं.\n\n\"होय, मी मिळवला CDR, करा माझी चौकशी. गृहमंत्री माझी चौकशी करा. हो, मी मिळवला CDR,\" असं फडणवीस म्हणाले. \n\nसचिन वाझे यांच्या सीडीआरच्या मुद्यावर विरोधीपक्ष आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपली होती.\n\nसचिन वाझेंच्या CDR च्या मुद्यावर पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, \"CDR कोणालाही उपलब्ध होऊ शकतो का? आम्ही..."} {"inputs":"मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग\n\nराज्यातली परिस्थिती हाताळण्यावरून राज्य सरकारवर टीका होऊ नये, यासाठी अशाप्रकारचे आदेश जारी केल्याची टीका विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केली आहे, तसंच हे आदेश म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे. \n\nमात्र, चुकीची किंवा खोटी माहिती पसरू नये, एवढाच या आदेशाचा उद्देश असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सरकारवर होणाऱ्या टीकेशी याचा संबंध नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\n23 मे रोजी डीसीपी प्रणय अशोक यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली. 25 मे ते 8 जूनपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. \n\nव्हॉट्सअॅप, ट्वीटर, फेसबुक, टिकटॉक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया किंवा इंटरनेट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मेसेज, व्हीडिओ (एडिट केलेले आणि तयार केलेले दोन्ही), इमेजेस किंवा मीम्स, ऑडियो क्लिप्स यांच्या माध्यमातूनक फेक न्यूज, चुकीची माहिती, खोटी माहिती आणि इतर आक्षेपार्ह मजकूर मोठ्या प्रमाणात पसरवले जात असल्याचं लक्षात येत असल्याचं पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे. \n\n\"अशा प्रकारच्या मजकुरांमुळे सामान्य जनतेत घबराट, संभ्रम निर्माण होतो. त्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यामुळे सरकारी यंत्रणा आणि कोव्हिड-19 ला नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्याद्वारे उचलल्या गेलेल्या उपायांप्रति अविश्वास आणि वेगवेगळ्या समाजाबद्दल द्वेष निर्माण होतो.\"\n\nखोटी माहिती, संभ्रम किंवा घबराट निर्माण करणाऱ्यांविरोधात हा आदेश असल्याचं वाटत असलं तरी या आदेशाच्या शेवटच्या ओळीत जे नमूद करण्यात आलं आहे ते विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पटलेलं नाही आणि त्यांनी याचा विरोध केला आहे. \n\nया आदेशात म्हटलं आहे की, सरकारी यंत्रणा आणि कोव्हिड-19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी त्यांनी उचललेली पावलं याविरोधात अविश्वास निर्माण करण्यापासून आणि त्याद्वारे माणसाचं आरोग्य, सुरक्षा किंवा सामाजिक शांतता भंग करण्याचा धोका रोखण्यासाठी हे आदेश लागू करण्यात येत आहेत.'\n\nया आदेशानुसार अशाप्रकारच्या कुठल्याही मेसेजची जबाबदारी ग्रुपच्या अॅडमिनवर असणार आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. \n\nकोरोना संसर्गाच्या काळात खोटी माहिती पसरवणं, ही चिंतेची बाब असली तरीदेखील मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना आणि विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यात राज्याची आरोग्य यंत्रणा कमी पडत असताना राजकीय विरोध आणि सामान्य जनतेकडून होत असलेली टीका सोशल मीडियावर स्पष्टपणे दिसतेय. राज्यातली आरोग्य व्यवस्था आणि यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप भाजपने केला आहे. सरकारवर टीका करणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी मुंबई पोलिसांनी अशाप्रकारचा 'गॅग ऑर्डर' काढल्याची टीका भाजपने केली आहे. \n\n\n\n\n\n\n\n\n\nमुंबईचे भाजप प्रवक्ते सुरेश नखुवा यांनी मुंबई पोलिसांच्या आदेशाची प्रत ट्वीट करत म्हटलं आहे, \"आणीबाणी ही तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या रक्तातच आहे. महाराष्ट्रात 'गॅग ऑर्डर' काढण्यात आली आहे.\"\n\nचुकीची माहिती रोखण्यासाठी हे आदेश जारी केलेले असतील तरीदेखील राजकीय हेतूने टीका चिरडण्यासाठी या अधिकाराचा गैरवापर करण्यात येऊ शकतो, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे. \n\nबीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं, \"मला भीती वाटतेय की, महाराष्ट्रात राजकीय बॉसेसच्या दबावाखाली अधिकारी सरकारवर होणारी टीका मोडून काढण्यासाठी या आदेशाचा गैरवापर करतील.\"\n\nकाही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी कोव्हिड-19 आजाराशी संबंधित एक व्हीडिओ ट्वीट केला होता. मात्र, हा जुना व्हीडिओ आहे आणि त्याचा कोव्हिड-19..."} {"inputs":"मुंबई लोकलमधली गर्दी\n\nकाल-परवा पर्यंत चीन, पूर्व आशिया, इटलीमध्ये पसरलेल्या कोरानाव्हायरसच्या साथीचा धोका आता महाराष्ट्रातही पोहोचला आहे. सोमवारी पुण्यात कोरोनाव्हायरसची लागण झालेले राज्यातले पहिले रुग्ण आढळून आले. त्यानंतर मुंबईतही 2 जणांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. \n\nतेव्हापासून सर्वसामान्यांमध्ये विशेषतः लोकल ट्रेन आणि बसनं रोजचा प्रवास करणाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पण मुंबईसारख्या शहरात प्रवास टाळणं सगळ्यांनाच शक्य होत नाही. मुंबईत रोज सत्तर लाखांहून अधिक लोक रेल्वेनं प्रवास करतात. गर्दीनं भरलेल्या ट्रेन्समधून विषाणूंचा प्रसारही अधिक वेगानं होण्याची भीती असते. \n\nमुंबईतली गर्दी\n\nत्या पार्श्वभूमीवर शहरातील रेल्वे आणि बससेवा या विषाणूचा सामना करण्यासाठी काय तयारी करते आहे, आणि त्याविषयी लोक समाधानी आहेत का, हे आम्ही जाणून घेतलं. \n\nलोकल ट्रेन्समध्ये कोरोना विषाणूला कसं रोखणार? \n\nरेल्वे मंत्रालयानं लोकांमध्ये कोरोना व्हायरसविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. \n\n\"आम्ही प्रत्येक स्टेशन आणि ट्रेनमध्ये उद्घोषणा करतो आहोत. कोरोना व्हायरसविषयीची माहिती ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आणि तो रोखण्यासाठी कशी काळजी घ्यायची, हे सांगणारी पोस्टर्स आम्ही सगळीकडे लावली आहेत. रेल्वे बोर्ड आणि आरोग्य मंत्रालयाकडून आलेले माहितीपर व्हीडिओ आम्ही जिथे शक्य होईल तिथे प्रसारीत करत आहोत,\" अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य संपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. \n\nमुंबई लोकलमधील गर्दी\n\nरेल्वे प्रशासन सतत राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून सर्व स्टेशन मास्तरांना त्या त्या विभागातील रुग्णालयं आणि वैद्यकीय सुविधांची माहिती देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. \n\n\"ट्रेनमधून प्रवास करताना कुणाला अस्वस्थ वाटत असेल, आणि ते आमच्या निदर्शनास आलं किंवा कुणी निदर्शनास आणून दिलं तर ती ट्रेन एखाद्या स्टेशनवर आल्यावर पुढची पावलं उचलली जातील. तिथला स्टेशन मास्तर त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करेल.\" \n\nरेल्वेच्या रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना कोरोनाव्हायरसवर उपचारांचं ट्रेनिंग दिलं जात असून तिथं विलगीकरण कक्ष तयार केले जातायत. पश्चिम रेल्वेनंही अशाच स्वरुपाच्या उपाययोजना केल्या असल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे. \n\n'बेस्ट' प्रशासन कशी तयारी करत आहे?\n\nरेल्वेप्रमाणेच मुंबईत बससेवा पुरवणाऱ्या 'बेस्ट' (BEST) प्रशासनानंही लोकांना माहिती देण्यासाठी पावलं उचलली आहेत. बसेसमध्ये आणि ठिकठिकाणच्या बसस्टॉप्सवर MCGM आणि WHOनं दिलेल्या सूचना लावण्यात आल्याचं 'बेस्ट'च्या प्रवक्त्यांनी सांगितलं. \n\nमुंबई बेस्ट बस\n\n\"बसमध्ये कुणी आजारी पडल्यास, एरवीही आमचे चालक-वाहक अम्ब्युलन्स बोलावतात किंवा पेशंटला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेतात. आमच्या प्रत्येक डेपोमध्ये दवाखाने आहेत, जिथे कर्मचाऱ्यांपैकी कुणी आजारी पडलं तर मदतीसाठी जाऊ शकतं.\"\n\nपण रेल्वे आणि बेस्ट प्रशासनानं घेतलेली ही पावलं पुरेशी आहेत का? त्याविषयी प्रवाशांना काय वाटतं?\n\n'प्रवास टाळून कसं चालेल?' \n\nगिरीश गुरव मुंबईजवळ बदलापूरला राहतात आणि रोज मुंबई सेंट्रलपर्यंत प्रवास करतात. आजच्या प्रवासात तरी आपण कुठली माहिती देणारी उद्घोषणा ऐकली नसल्याचं ते सांगतात.\"आम्हाला कुठली घोषणा किंवा पोस्टर दिसले नाहीत. प्रवासाच्या गडबडीत दुर्लक्ष झालं असेल.\"\n\nतर रेल्वे प्रवासी संघाच्या रेखा होडगे यांना कोरोना व्हायरसनं रोजच्या जीवघेण्या प्रवासातला धोका आणखी वाढवला आहे असं वाटतं. त्या डोंबिवलीहून घाटकोपरपर्यंत आणि पुढे मेट्रोनं नियमित प्रवास करतात. रेल्वेनं स्वच्छतेवर भर द्यायला हवा..."} {"inputs":"मुंबईत आज संताप मोर्चा\n\n1. 1985 : संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचा मुलगा असूनही काका बाळ ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे राजकारणात आले. बाळ ठाकरेंनी त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली. विद्यार्थी सेना राज्यभर पसरवण्यात राज यांचा मोठा वाटा होता. \n\n2. काकांसारखं व्यक्तिमत्त्व, बोलण्याची ढब, आक्रमकता यामुळे राज हेच बाळ ठाकरेंचे राजकीय वारसदार मानले गेले. शिवसेनेची नाशिक जिल्ह्यातली सूत्रं राज यांच्याकडे आली. \n\n3. रमेश किणी हत्या प्रकरणात राज यांची चौकशी झाली. त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा आढळला नाही. या प्रकरणातून ते निर्दोष सुटले पण यामुळे शिवसेनेची या काळात मोठीच कोंडी झाली होती.\n\n4. 30 जानेवारी 2003 : राज ठाकरेंच्या राजकीय आयुष्याला कलाटणी दिली ती शिवसेनेच्या महाबळेश्वर इथं झालेल्या अधिवेशनानं. याच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यामुळे उद्धव हेच बाळ ठाकरे आणि पर्यायानं शिवसेनेचे वारसदार आहेत यावर शिक्कामोर्तब झालं. राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना हा मोठा धक्का होता. पण गंमत म्हणजे उद्धव ठाकरेंचं नाव सूचक म्हणून राज यां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नीच पुढे केलं होतं. अर्थात, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता असं राज यांनी पुढे सांगितलं.\n\n5. 27 नोव्हेंबर 2005 : राज यांनी शिवसेना सोडली. त्यापूर्वी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांनीही सेना सोडलेली होतीच. मात्र, राज यांच्या जाण्यानं शिवसेनेतून पहिल्यांदा एक 'ठाकरे' बाहेर पडले. राज यांच्या पुढील स्वतंत्र राजकीय वाटचालीची ही सुरुवात होती.\n\n6. 9 मार्च 2006 : राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कमध्ये 'मनसे'ची पहिली सभा झाली. सभेला लाखापेक्षा जास्त लोकांनी गर्दी केली. महाराष्ट्रात एका नव्या राजकीय नेतृत्वाचा उदय झाला. कडव्या मराठीपणाचा मुद्दा हाच 'मनसे'चा अजेंडा असेल, असं राज यांनी जाहीर केलं. \n\n7. 3 फेब्रुवारी 2008 : मनसेने उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन छेडलं. मुंबई आणि काही प्रमाणात महाराष्ट्रात हिंदी भाषिकांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या संपत्तीचं नुकसान करण्यात आलं. त्याच वर्षी रेल्वे भरतीच्या आधी, म्हणजेच 19 ऑक्टोबरच्या रात्री मुख्यतः बिहारहून आलेल्या उमेदवारांना मनसैनिकांनी मारहाण केली. \n\nराज ठाकरे\n\n8. 2009 : पहिल्यांदाच लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. या दोन्ही निवडणुकीत मनसेमुळे शिवसेना आणि भाजपला हादरे बसले. शिवसेनेनं मनसेला काँग्रेसची 'बी' टीम म्हणून हिणवलं आणि मराठी मतांमध्ये फूट पाडल्याचाही आरोप केला. \n\n9. 4 ऑगस्ट 2011 : गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानंतर राज यांनी गुजरात दौरा केला. मोदी यांच्या रूपाने राज यांना पहिला राजकीय मित्र मिळाला असं त्यावेळी म्हटलं जात होतं पण 2019 मध्ये त्यांनी मोदींच्या विरोधात प्रचार केला. \n\n10. 2012 : नाशिकमध्ये मनसेचा महापौर बनला तर पुण्यात विरोधी पक्षनेतेपदापर्यंत मनसेनं मजल मारली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला 27 जागांसह मोठं यश मिळालं.\n\nमोर्चासाठी रेल्वे स्टेशनमध्येही गर्दी\n\n11. 11 ऑगस्ट 2012 रोजी म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांवरच्या अत्याचाराविरोधात मुंबईत आझाद मैदान परिसरात रझा अकादमीचं मोठं आंदोलन झालं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याचा निषेध म्हणून राज यांनी मोर्चा काढला. मनसे व पर्यायानं राज यांचा तो सौम्य हिंदुत्वाचा आविष्कार होता, असं मत दिव्य मराठीचे राज्य संपादक प्रशांत दीक्षित यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\n12. 2014 :..."} {"inputs":"मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. \n\nकोरोना चाचण्या सातत्यानं नियंत्रित केल्या जात असल्यानं परिस्थिती विदारक होत चालली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nदेशातील सात राज्यांमध्येच कोरोनाचे 70 टक्के रुग्ण आहेत. त्यातील केवळ तीन राज्यांमध्ये 43 टक्के रुग्ण आहेत. यात महाराष्ट्राचा वाटा 21 टक्के आहेत, असं फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. \n\nएकूण मृत्यू संख्येच्या 38 टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात होत असल्याचंही फडणवीसांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे. \n\nफडणवीसांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, प्रत्येक दिवशी प्रतिदशलक्ष चाचण्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे सरासरीपेक्षाही राज्याचा संसर्गाचा दर अधिक आहे. \n\nज्या राज्यांमध्ये प्रतिदशलक्ष चाचण्यांचा दर महाराष्ट्रात अधिक आहे, त्या राज्यांची यादीही फडणवीस यांनी आपल्या पत्रात दिली आहे. \n\nमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 8,08,306 एवढी झाली आहे.\n\nराज्यात मंगळवारी, 1 सप्टेंबरला क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोरोनाची लागण झालेले 15,765 नवीन रुग्ण आढळले, तर 10,978 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात मंगळवारी 331 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.\n\nसध्या राज्यात 1 लाख 98 हजार 523 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, राज्यातल्या एकूण मृत्यूचा आकडा 24 हजार 903 वर पोहोचला आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"मुंबईत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, \n\n\"धनंजय मुंडेंना आधीच लक्षात आलं की ब्लॅकमेल होऊ शकतं. म्हणून ते आधीच कोर्टात गेले होते. हे प्रकरण आता कोर्टात आहे. मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेने यापूर्वी 3 व्यक्तींविरोधाक आरोप करण्याचा प्रयत्न केला होता, असं पुढे आलं.\n\nया प्रकरणाची चौकशी पोलीस विभाग करेल. आम्ही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. या चौकशीत महिला अधिकारी असावी. काल मी बोललो तेव्हा या सगळ्या गोष्टी माहीत नव्हतं. म्हणून गंभीर शब्द वापरला. यात खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. सत्य जाणून घेण्याची गरज आहे. नाही तर कुणावर आरोप करायचे आणि म्हणायचे की तुम्ही सत्तेपासून बाजूला व्हा.\n\nभाजपच्या एका नेत्याने पोलीसांनी नीट चौकशी करावी ही मागणी केली आहे. त्यांनी लगेच राजीनामा द्या असं म्हटलं नाही. \n\nगुन्हा दाखल करणं काम पोलिसांचं आहे. पण गुन्हा दाखल करण्यापूर्वी खोलात जाणं गरजेचं असतं. हे 2-3 उदाहरणं आली नसती तर परिस्थिती वेगळी होती.\n\nपीडीत महिलेबद्दल तक्रारी आल्यानंतर प्रश्नाचं स्वरूप बदललं आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"मुंबईत या वेळेसही शिवसेना-भाजप युतीनं 2014 प्रमाणेच आपला दबदबा राखला असला, तरी शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा मानली जातीये. कारण 2014 च्या तुलनेत मुंबईत भाजपची एक जागा वाढली, तर शिवसेनेच्या तेवढ्याच जागा कायम राहिल्या. \n\nदुसरीकडे, गेल्या निवडणुकीत खातेही न उघडणाऱ्या राष्ट्रवादीने मुंबईत खाते उघडले आहे.\n\n2017 ची महापालिका, 2014 ची लोकसभा आणि विधानसभा अशा सलग तीन मोठ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेनं फारशी चमकदार कामगिरी केली नाही. \n\nमुंबई महापालिकेत सलग 25 वर्षे सत्ता गाजवणारी शिवसेना मुंबईत मोठी आघाडी घेईल, असं वाटत होतं. पण आहे त्या जागा वाचवण्यातच शिवसेना गुंतलेली दिसून आली.\n\nसाधारण अडीच वर्षांनंतर मुंबईत महापालिका निवडणुका आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले होते आणि त्यावेळी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात मोठी कसरत करावी लागली होती.\n\nत्यामुळं कधीकाळी मुंबईवर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेच्या हातून बालेकिल्लाच निसटत चालला आहे का आणि याला मित्रपक्ष भाजपच कारणीभूत ठरतोय का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात आणि मुंबईकरांमध्ये पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागलाय. \n\nया प्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रश्नांचा धांडोळा बीबीसी मराठीनं घेतलाय. मात्र, त्याआधी आपण मुंबईतील गेल्या दशकभरातली निवडणुकांमधील जय-पराजयाची आकडेवारी पाहू.\n\nवरील आकडेवारीचा अर्थ काय?\n\n2014 प्रमाणेच शिवसेनेनं या वेळेसही 14 जागा जिंकल्या. मात्र गेल्यावेळेस शिवसेना आणि भाजपनं स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. शिवसेनेनं तेव्हा मुंबईतील सर्वच्या सर्व म्हणजे 36 जागा लढवल्या होत्या. त्यांपैकी 14 जागांवर त्यांनी विजय मिळवला होता. \n\nयावेळेस महायुतीमधून निवडणूक लढवताना सेनेनं मुंबईमधील 36 पैकी 19 जागा लढवल्या होत्या. त्यांपैकी सेनेनं 14 जागा जिंकल्या. \n\nही तुलना पाहता सेनेनं फार काही गमावलं नाही, असं वाटू शकतं. पण या विधानसभा निवडणुकीतील काही निकाल शिवसेनेसाठी धक्कादायक होते. \n\nशिवसेनेनं मुंबईतले काही बालेकिल्लेही गमावलेत. त्यात ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेली वांद्रे पूर्वची जागा काँग्रेसकडे गेलीये. शिवसेना नेते आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर इथून पराभूत झाले. तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीचा फटका सेनेला इथं बसला.\n\nलोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीचा अर्थ काढायचा झाल्यास, 2014 साली मोदी लाटेचा फायदा घेत शिवसेनेला मुंबईतही खासदार जिंकता आले. मुंबईतील 6 पैकी 3 जागा शिवसेनेने लढवल्या आणि त्या जिंकल्याही. \n\nमात्र, इथेही भाजपनं मुंबईत मोठी मुसंडी मारली. 2014 चीच आकडेवारी 2019 च्या निवडणुकीत दिसली. शिवसेना आणि भाजपनं युती म्हणून लोकसभा लढल्यानं सेनेला अधिक जागा जिंकण्याची शक्यता अर्थातच नव्हती.\n\n2017 आणि 2012 च्या महापालिका निवडणुकीच्या विजयी उमेदवारांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भाजपनं 2012 च्या तुलनेत 2017 साली जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून आलं.\n\n2012 साली मुंबई महापालिकेत भाजपचे 21 नगरसेवक होते, मात्र 2017 साली त्यांचे 82 नगरसेवक निवडून आले. शिवसेना आणि भाजपनं 2017 साली मुंबई महापालिका स्वतंत्रपणे लढली होती. असं असूनही भाजपनं स्वबळावर 82 पर्यंत मजल मारली आणि महापालिकेत दोन दशकांहून अधिक काळ सत्तेत असणारी शिवसेना मात्र 84 जागांपर्यंत अडकून राहिली.\n\n2012 आणि 2017 सालच्या महापालिका निवडणुकीच्या आकडेवारी लक्षात घेतल्यास आगामी म्हणजे अडीच वर्षांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका किती चुरशीच्या होण्याची शक्यता आहे, हे लक्षात येते.\n\nभाजप मुंबईत वाढण्याची कारणं काय?\n\nगेल्या साधारण 10 वर्षांच्या आकडेवारीची तुलना केल्यास लक्षात येईल भाजप मुंबईत..."} {"inputs":"मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातून ही गाडी ताब्यात घेण्यात आली. \n\nNIA ने सचिन वाझे काम करत असलेल्या क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या ऑफिसचीही कसून तपासणी केली. सोमवारी (15 मार्च) रात्री 8 वाजता सुरू करण्यात आलेलं हे ऑपरेशन मंगळवारी (16 मार्च) पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होतं. पोलिस अधिकारीही यावेळी उपस्थित होते. \n\nपुरावे शोधण्यासाठी ही झाडाझडती घेण्यात आली. सचिन वाझे यांचा सॅमसंग मोबाईल फोन आणि आयपॅड ही NIA ने जप्त केला आहे.\n\nकार्यालयाची झाडाझडती घेतली जात असतानाच राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या 10 अधिकाऱ्यांचीही चौकशी केली. \n\nवाझेंच्या जप्त करण्यात आलेल्या कारमधून स्कॉर्पिओची नंबर प्लेट, 5 लाखांची रक्कम, नोटा मोजण्याचं एक मशीन आणि काही कपडे सापडली असून पुढील तपास सुरू असल्याचं NIA चे इन्स्पेक्टर जनरल (IG) अनिल शुक्ला यांनी माध्यमांना सांगितलं. \n\nजप्त करण्यात आलेली गाडी सचिन वाझे चालवत, पण ती कोणाच्या मालकीची आहे याचाही शोध घेण्यात येत असल्याचं अनिल शुक्लांनी सांगितलं. \n\nसचिन वाझे यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला होता. त्यांना 25 मार्चपर्यंत पोलिस ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कोठडी सुनावण्यात आली आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"मुंबईतल्या सेक्स वर्कर महिलांच्या मुलींची यशोगाथा\n\nआईसोबत राहत असल्याने आर्थिक सुरक्षा होती. पण अवतीभवतीचं वातावरण अजिबात सुरक्षित नव्हतं. 10 वर्षांची असतानाच पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार झाला आणि त्यानंतरही अनेकदा तिने त्या यातना भोगल्या.\n\nपण मी तिला इंग्लंडमध्ये भेटले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर सकारात्मकता होती. ज्या ठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार झाला, त्या ठिकाणाविषयी ती आजही चांगलंच बोलली. \n\n\"तिथं लहानाचं मोठं होण्याचा अनुभव मस्त होता. तिथल्या सगळ्या बायका आमच्यासाठी आमच्या आयाच होत्या. बाहेरच्या समाजाने आमचं जगणं अंध:कारमय असल्याची प्रतिमा रंगवली आहे. आमच्यासाठी मात्र ही वस्ती सुरक्षित आहे,\" चेहऱ्यावर हास्य खेळवत संध्याने सांगितलं. \n\nसंध्या कमजोर कधी नव्हतीच. पण तिला दिशा मिळाली 'क्रांती' या सेक्स वर्कर आणि वंचित मुलींसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेकडून. क्रांती या संस्थेनं सुरुवातीला अशा 18 मुलींना एकत्र आणलं. रेडलाईट वस्तीतून या मुलांना बाहेर काढून मुख्य वस्तीतल्या जागी त्यांच्यासाठी हॉस्टेल सुरू केलं.\n\nसंध्या आणि तिच्या मैत्रिणींची रेडलाईट वस्तीतूनसुटका झाली. त्या हॉस्टेलमध्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ये गेल्या. \n\n\"जगात सगळ्यांचंच आयुष्य कडू-गोड प्रसंगांनी भरलेलं असतं. संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो. पण, सगळ्यांसाठी एक गोष्ट कायम आहे - ती म्हणजे आशा. पुढे काय करायचं आहे त्यापासून माझा भूतकाळ मला थांबवू शकत नाही. माझा भूतकाळ मला दुर्बळ करत नाही,\" संध्याने सहजपणे सांगितलं. \n\n'माझा भूतकाळ मला दुर्बळ करत नाही'\n\nमला लक्षात आलं, ती या अनुभवांकडे डोळसपणे पाहते. नियमित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. \n\nसंध्याच्या चेहऱ्यावर एक मोकळं हसू होतं. पण आपला भूतकाळ लपवण्यासाठी ते बाणवलेलं नाही तर भूतकाळातून कमावलेल्या ताकदीतून ते फुललं होतं. \n\nसंध्या आणि तिच्या मैत्रिणी इंग्लंडमध्ये आल्या होत्या इथल्या आंतरराष्ट्रीय थिएटर ऑलिंपिकमध्ये त्यांचं नाटक सादर करण्यासाठी. नाटकातली सगळी पात्र संध्यासारखीच. एक तर रेडलाईट एरियात वाढलेली किंवा इतर कारणांनी वंचितांचं जिणं जगणारी. \n\nमुलींनी सादर केलेलं नाटकही त्यांच्याच अनुभवांवर बेतलेलं होतं. जीवनातले खरे प्रसंग त्यांनी नाट्यरूपात मांडले होते. रेड लाईट वस्तीत लहानाचे मोठे होताना अनुभवलेले प्रसंग...\n\n 'मी आई-वडिलांनी माफ केलं'\n\n''मी अकरा वर्षांची असताना माझे वडील वारले. तेव्हापासून माझ्या आईबद्दल माझ्या मनात प्रचंड राग होता. कारण तिने दुसऱ्याच दिवशी घरात एका पुरुषाला आणलं आणि मला सांगितलं की हे माझे नवीन वडील आहेत. या वडिलांनी पुढे मला आणि आईला फक्त मारहाणच केली. रोज केली.'' \n\n'मी आई-वडिलांना माफ केलं'\n\nपण संध्याप्रमाणे या मुलीच्या मनातही कटूता नाही. तिने आपल्या आई आणि वडिलांना चक्क माफ केलं आहे. \n\n''मी जीवनात यशस्वी झाले आहे. कारण मी माझे सावत्र वडील आणि आई यांना माफ केलं आहे. तीही माणसंच आहेत. आपल्या परीने तीही आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त त्यांच्या जगण्याला काही मर्यादा आहेत. माझ्या आयुष्यात एक गोष्ट मी शिकले आहे, क्षमाशीलता ही माझ्याकडून स्वत:ला आणि इतरांना दिलेली माझी सर्वोत्तम भेट असेल.'' \n\nया मुलीचं नाव तिच्या विनंतीवरून आम्ही गुप्त ठेवलं आहे. शिक्षणामुळे या मुलींच्या आयुष्यात किती फरक पडला आहे? \n\nक्रांती संस्थेनं मुंबईत हा उपक्रम सुरू केला 18 मुलींसह. 12 ते 21 वयोगटातल्या या मुली आहेत. शिक्षणाचा गंध नसलेल्या. त्यामुळे त्यांची शाळा रोज भरते तीही अगदी वेगळ्या पद्धतीने. \n\nत्यांच्या खास शाळेत योग, ध्यानधारणा, लेखन आणि संगीत शिकवलं जातं. मग संध्याकाळच्या वेळेत इंग्रजी, नाटक..."} {"inputs":"मुंबईतील टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आणि मुंबई महापालिकेतर्फे गेल्या आठवड्यात फिल्डवर काम करणाऱ्या 167 पत्रकारांची कोव्हिड-19ची टेस्ट करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, यातील 56 रिपोर्टर आणि कॅमेरामन यांना कोरोनाची लागण झाली आहे. \n\nकाही मंत्री आणि राजकारणी यांनी ट्वीट करून याबाबत चिंता सुद्धा व्यक्त केली आहे. \n\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्ली झालेल्या पत्रकार परिषदेतही या वृत्ताला दुजोरा दिलाय.\n\nयाबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आरोग्य मंत्रालयातले सचिव लव अग्रवाल म्हणाले, \"इन्फेक्शन-प्रिव्हेन्शन मॅनेजमेंट हे कोणताही आजार प्रतिबंध करण्याची एक प्रमुख गोष्ट आहे. पत्रकारांना कोरोनाचा लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. ही बातमी दुर्दैवी आहे. आमची विनंती आहे की पत्रकारांनी काम करताना काही खबरदारी घेणं गरजेचं आहे. डिस्टंसिंगचं योग्य पालन केलं पाहिजे. फेस मास्क किंवा फेस कव्हर वापरणं गरजेचं आहे.\" \n\nपत्रकारांची व्यथा\n\n\"आजार झाल्याची भीती नाही, पण अनेक पत्रकारांना भीती आहे की घरी बसून काम सुरू केलं तर नोकरी जाऊ शकते. येत्या काळात कर्मचारी कपातीची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांना... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"असं वाटतं की घरी बसलो तर ते त्यांच्याविरोधात जाऊ शकतं,\" असं एका महिला पत्रकारानं ओखळ उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं. \n\nनाव न सांगण्याच्या अटीवर एक फोटोग्राफरने बीबीसी मराठीला त्यांचा अनुभव सांगितला.\n\nते म्हणाले, \"लॉकडाऊन झाल्यापासून मी काम करतोय. फिल्डवर काम करताना अनेक ठिकाणी जावं लागतं. रिस्क असूनही काम करावं लागतं. नक्की कुठे कॉन्टॅक्ट झाला, हे सांगणं कठिण आहे. दिवसभरात अनेक लोक संपर्कात येतात. मात्र, कोरोना झाल्याचं ऑफिसला सांगितल्यानंतर ऑफिसची रिअॅक्शन फार थंड होती.\"\n\nमुंबईत ज्या पत्रकारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यात काही प्रमुख टिव्ही चॅनल्सचे पत्रकारही आहेत. \n\nत्यांच्यातील एक पत्रकार बोलताना म्हणाले, \"मला कोणतही लक्षण नाही. कोरोनाचं कव्हरेज करताना मुंबईतील अनेक ठिकाणी फिरलो. धारावीतही गेलो. उच्चभ्रू वस्तीपासून झोपडपट्टीतही फिरलो. लोकांचे प्रश्न, सरकारच्या उपाययोजना या सर्व गोष्टी कव्हर केल्या. पण, कोरोनाची लागण झाल्याचा फोन येताच, कानावर विश्वास बसला नाही. योग्य काळजी घेवूनही संसर्ग झालाच.\"\n\nमुंबईत कोरोनाचा फैलाव झाल्यापासून काही टीव्ही चॅनल्सने रिपोर्टर्स, कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सना ऑफिसमध्ये येणं बंद केलं होतं. \n\nयाबाबत बोलताना एक कॅमेरामन म्हणाला, \"लॉकडाऊन केल्यापासून आम्हा फिल्डवर असलेल्या रिपोर्टर आणि कॅमेरामनला ऑफिसमध्ये येण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. कॅमेरा आणि सर्व यंत्र घरी घेवून जाण्यासाठी सांगण्यात आलं होतं. आठवडाभर काम आणि पुढील आठवडा सुट्टी असं रोस्टर लावण्यात आलं होतं.\" \n\n\"आम्ही फिल्डवर काम करताना पॉझिट्व्ह आलो. पण आता आमच्या घरच्यांच काय, त्यांना मदत कोण करणार, त्यांची काळजी वाटते. काम बंद करण हा पर्याय नक्कीच नाही. पण ऑफिसने ही गोष्ट समजून घ्यायला हवी\" असं एक रिपोर्टर म्हणाला.\n\nदरम्यान याबाबात भाजप नेते किरिट सोमय्या म्हणाले \" 52 पत्रकार पॉझिटिव्ह येण हे नक्कीच शॉकिंग आहे. माझी सरकारला आणि चॅनल मालकांना विनंती आहे की यांच्या ट्रिटमेंटला मदत करावी. यांना इन्शुरन्स कव्हरही देण्यात यावं.\"\n\nमहिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांन देखील ट्विटवरून सर्व पत्रकारांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. \n\nअनेक पत्रकारांना स्वतःला आयसोलेट करून घेणंसुद्धा कठीण जात आहे. काही जण एकत्र कुटुंबात राहतात. तर काही महिला पत्रकारांना ज्या स्वतःच घरातली कामं करून फिल्डवर जात होत्या..."} {"inputs":"मुंबईतील वृद्ध दाम्पत्य इरावती आणि नारायण लवाटे यांनी इच्छामरणाची मागणी केली आहे.\n\nनारायण (87) आणि त्यांची पत्नी इरावती (77) हे वृद्ध जोडपं अनेक वर्षांपासून इच्छामरणाची मागणी करत आहे. प्रकृती ठणठणीत असतानाच एकमेकांसोबतच मरण यावं, असं दोघांना वाटतं.\n\nमुंबईच्या गिरगावामधल्या एका चाळीत राहणाऱ्या या दांपत्याकडे पाहिलं तर त्यांना मरावंसं का वाटतं, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कारण जगणं असो वा मरण, दोन्हीविषयी ते हसऱ्या चेहऱ्यानं बोलतात.\n\nनारायण हे एस. टी. महामंडळात अकाऊंट्स विभागात तर इरावती मुंबईच्या प्रसिद्ध आर्यन हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करायच्या. \n\nदोघांना कुणीही वारसदार नाही, आणि वयाच्या या टप्प्यावरही दोघं कुणावर अवलंबून नाहीत.\n\nअंथरुणाला खिळण्याआधी सन्मानानं मरता यावं म्हणून इरावती आणि नारायण लवाटे यांना इच्छामरण हवं आहे.\n\nनिवृत्तीनंतरही नारायण त्यांच्या कामगार युनियनची कामं करतात आणि त्यासाठी रोज मुंबई सेंट्रलला असलेल्या ऑफिसातही जातात. त्यांना वाचनाची आणि फोटोग्राफीचीही आवड आहे.\n\nसन्मानानं मरता यावं म्हणून\n\nइरावती यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. पण आजही घराच्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या सगळ्या जबाबदाफऱ्या त्या स्वतः सांभाळतात. आता वार्धक्यानं अंथरुणाला खिळण्याआधी सन्मानानं मरता यावं, अशी त्यांची मागणी आहे.\n\nपण भारतात इच्छामरणाचा कायदाच नाही. त्यामुळं इच्छामरणाची परवानगी मिळावी आणि त्यासाठी कायदा केला जावा, म्हणून नारायण गेली तीस वर्षं सातत्यानं पाठपुरावा करत आहेत. विविध संस्था, लोकप्रतिनिधींना त्यांनी पत्र पाठवून ही मागणी सातत्यानं केली आहे. \n\nस्वित्झर्लंड किंवा नेदरलँडमध्ये जावं आणि तिथं जाऊन इच्छामरण घ्यावं, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. \n\nइच्छामरण वादाचा मुद्दा\n\nभारतात प्रयोपवेशन, संथारा, समाधी अशा धार्मिक संकल्पना आहेत. पण इच्छामरणाच्या या किंवा अन्य कुठल्याही प्रकाराला कायदेशीर मान्यता नाही.\n\nजगभरातल्या बहुतांश देशांमध्ये इच्छामरण बेकायदेशीर मानलं जातं. केवळ नेदरलँड्स आणि स्वित्झर्लंडसारख्या काही मोजक्या देशांतच कडक अटींचं पालन केलं असेल तर दयामरणाची परवानगी मिळू शकते.\n\nअरुणा शानबाग यांना दयामरण मिळावं, या मागणीची याचिका पिंकी विराणी यांनी न्यायालयात दाखल केली होती. ती या संदर्भातील महत्त्वाची याचिका ठरली.\n\nअॅडव्होकेट अमित कारखानीस यांनी इच्छामरण (Active किंवा Aggressive Euthanasia) आणि दयामरण (Passive Euthanasia), या दोन्ही संकल्पनांमधला फरक स्पष्ट केला आहे.\n\n\"एखाद्या व्यक्तीची मरणाची इच्छा आहे, म्हणून त्या व्यक्तीला मृत्यू देणं, यालाच इच्छामरण असं म्हटलं जातं. तर वेदना सहन होत नसलेल्या रुग्णावरील उपचार दयेपोटी थांबवणं किंवा अशा रुग्णाला मृत्यूची परवानगी देणं, याला दयामरण म्हणतात.\" \n\nअरुणा शानभाग यांना दयामरण मिळावा यासाठी पिंकी विराणी यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं इच्छामरण आणि दयामरण हे दोन प्रकार विचारात घेतले होते. \n\n\"भारतात इच्छामरण बेकायदेशीर असल्याचं आणि कुणालाही स्वतःचं आयुष्य संपवण्याचा अधिकार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं,\" असं ते म्हणाले. \n\nगेल्या वर्षी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दयामरणाविषयी विधेयकावर देशभरातल्या लोकांची मतं मागवली होती. \"पण इच्छामरण आणि दयामरण या संकल्पनांविषयी भारतीय संसद आणि समाजात अजूनही चर्चा होण्याची गरज आहे,\" असं अॅड. कारखानीस सांगतात. \n\nवैद्यकीय बाजूकाय?\n\nवैद्यकीय क्षेत्रात तर अनेकांचा इच्छामरणाच्या संकल्पनेला विरोध आहे. \"दयामरणासंदर्भातही कायदा करणं आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणं, या..."} {"inputs":"मुंबईमध्ये 28 जून ते 1 जुलै अशा चार दिवसांची आकडेवारी पाहिल्यास या काळात भरपूर पाऊस पडल्याचे दिसून येईल. 28 जून रोजी शहरात 235 मिमी पाऊस पडला. त्यानंतर 29 जून रोजी 93 मिमी, 30 जून रोजी 92 मिमी आणि 1 जुलै रोजी 375 मिमी पाऊस पडला. 1 जुलैचा 375 मिमी पाऊस हा 24 तासांमध्ये पडलेला गेल्या दशकभराच्या कालवधीतील सर्वांत जास्त पाऊस आहे. \n\nमुंबईत इतका पाऊस पडल्यामुळे दरवर्षी पाणी साचणाऱ्या प्रदेशात पाणी साचलंच परंतु वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा कोलमडली. मुंबईच्या लोकल सेवेवर त्याचा परिणाम दिसून आला. परंतु ही स्थिती दरवर्षी येत असेल तर त्यावर पर्याय काढणं गरजेचं आहे असं तज्ज्ञांना वाटू लागलं आहे. \n\nकेवळ पावसावर खापर फोडून व्यवस्था चालवणाऱ्यांना जबाबदारी ढकलता येणार नाही असं मत बीबीसी मराठीकडे अनेकांनी व्यक्त केलं. \n\nमुंबईत पाणी तुंबणं आणि मालाडमध्ये भिंत कोसळण्याची घटना घडणं हे पालिकेचं अपयश नाही तर हा अपघात आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं मत आहे. रशियात मॉस्कोमध्येही असा पूर येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत खूप पाऊस पडतो तसंच अनधिकृत बांधकामसुद्धा त्याला जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ं आहे. \n\n'असंतोष मतांमध्ये परावर्तित होत नाही'\n\nमुंबई महानगरपालिकेने आपली जबाबदारीच पार पाडलेली नाही, असं मत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बीबीसी मराठीकडे व्यक्त केलं. \n\nते म्हणाले, \"पाऊस किती पडला याचे आकडे हवामान विभागाकडून स्पष्ट होत नाही. काल बीएमसीने 550 मिमी पाऊस पडल्याचं सांगितलं तर मुख्यमंत्र्यांनी 375 मिमी पाऊस पडल्याचं सांगितलं. बीएमसीकडून आकडे फुगवून सांगितले जात आहेत का याबद्दल शंका आहे.\"\n\n\"मुंबई पालिकेने जबाबदारी झटकण्याचा प्रश्न नाही तर त्यांनी जबाबदारी पार पाडलेलीच नाही. नालेसफाई आणि इतर पावसाळी कामे झालेली नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई तुंबते. लोकांना अडचणींना सामोरे जावं लागतं. पण हा असंतोष निवडणुकीत मतांमध्ये परावर्तित होत नाही हे पाहून वाईट वाटतं,\" सावंत सांगतात. \n\nनालेसफाईबरोबर पंपिंग स्टेशनची गरज\n\nमुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त सुबोधकुमार यांनी नालेसफाईबरोबर पंपिंग स्टेशन्सची गरज आहे असं मत बीबीसी मराठीकडे व्यक्त केलं. \n\nते म्हणाले, \"मुंबईमध्ये आता 6 पंपिंग स्टेशन्स आहेत. 2006 साली मुंबईत येणार्‍या पुराबाबत काय उपाययोजना करता येतील यासाठी तज्ज्ञांची समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने मुंबईमध्ये विविध ठिकाणी 8 पंपिंग स्टेशन बसवण्याचे सुचवले होते. पण आतापर्यंत 6 पंपिंग स्टेशन्स बसवली आहेत. 2 अजूनही प्रलंबित आहेत. ते काम पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 6 पंपिंग स्टेशनमधून 14 million लीटर पाण्याचा निचरा व्हायला मदत होते. अजून पंपिंग स्टेशन्स बसवले तर आताच्या परिस्थितीत फरक पडू शकतो.\"\n\nमुंबईमध्ये नेदरलॅंड्स सारख्या उपाययोजना करता येणे शक्य आहे का याबाबत बोलताना सुबोधकुमार म्हणाले, \"मिठी नदी ही पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी काही आधुनिक तंत्रज्ञान वापरली पाहिजेत. मुंबई शहराचा भाग सखल आहे त्यामुळे तिथे पाणी भरल्याची कारणं दिली जातात. पण भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्येही अशीच भौगोलिक परिस्थिती असून तिथे मुंबईसारखी पूरस्थिती निर्माण होत नाही.\"\n\nपुढे ते सांगतात, \"जर नेदरलॅंडचं उदाहरण घ्यायचं झालं तर नेदरलँडमध्ये low line area आहे. पण त्या देशांनी समुद्राचं पाणी अडवण्यासाठी विविध प्रकल्प अमलांत आणले. जसं मजबूत समुद्र तटरक्षक भिंती बांधणं, पवनचक्क्या लावणं अशा गोष्टी त्यांनी केल्या. त्यामुळे मुंबईसारखी परिस्थिती तिथे निर्माण होत नाही. असं नियोजन मुंबईमध्ये आतापासूनच केलं तर पुढच्या 4 ते..."} {"inputs":"मुंबईसारख्या हॉटस्पॉटमध्ये एवढे लोक एकत्र रस्त्यांवर का आले? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. बाहेर पडलं तर जीव धोक्यात पडू शकतो, हे ठाऊक असूनही ते का बाहेर आले? दिल्ली, सुरत, चेन्नई, हैद्राबाद, मुंबई अशा ठिकाणी हे मजूर वारंवार बाहेर का पडत आहेत? या प्रश्नांची उत्तरं बीबीसी मराठीनं शोधण्याचा प्रयत्न केलाय.\n\nजगात कोव्हिडची साथ पसरल्यानंतर प्रत्येक देशात मुख्यतः दोन समस्या आहेत. एक म्हणजे आरोग्याची आणि दुसरी म्हणजे अर्थव्यवस्थेची. भारतात या दोन समस्या तर आहेतच. पण तिसरी मोठी समस्या डोकं वर काढतेय. ती म्हणजे स्थलांतरित मजुरांची.\n\nपहिल्यांदा आपण पाहिलं होतं की दिल्लीच्या बस स्टँडवर काय झालं होतं. नंतर आपण पाहिलं की सुरतेत काय झालं. अशा घटना तामिळनाडू आणि तेलंगणातही घडल्या. आता उद्रेक झालाय तो मुंबईच्या वांद्र्यात.\n\nवांद्र्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयाच, पण त्याआधी मजूर सध्या कोणत्या अवस्थेत आहेत, हे पाहूया. \n\nआम्ही अनेक ठिकाणी मजुरांच्या छावण्यांना भेटी दिल्या. सगळीकडे दृश्यं साधारण सारखंच होतं.\n\nजेवणासाठी लांबच लांब रांगा. अपुरं अन्न. राहण्याची, पाण्याची व्यवस्था नाही. खिशात पैसे नाहीत. का... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रण सगळी कामं बंद आहेत. त्यामुळे कष्टाने कमवून जगणाऱ्या या माणसांवर आता फुकटच्या अन्नासाठी सकाळ-संध्याकाळ रांगेत उभं राहण्याची वेळ आलीय.\n\nमुंबई तसंच दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये कामाधंद्याच्या अनेक संधी असतात. आर्थिकदृष्ट्या मागास भागांतून अनेक माणसं मोठ्या शहरात स्थलांतरित होतात. \n\n2001 च्या सरकारी आकडेवारीनुसार देशात 14 कोटी स्थलांतरित मजूर आहेत. देशातली काही राज्य गरीब आणि काही तुलनेने श्रीमंत असल्यामुळे एवढे लोक आपलं घरदार सोडून पोटापाण्यासाठी धडपडत दूर राज्यांमध्ये जातात.\n\nकोरोनासाठी लॉकडाऊन घोषित केल्यावर या मजुरांना आपापल्या गावी जाण्याची संधी दिली नाही. केंद्र सरकारचं आणि भाजपचं म्हणणं आहे की ही संधी दिली असती तर कोरोनाचे विषाणू गावागावात गेले असते.\n\nपण त्यांना जाऊ न दिल्यामुळे नव्या समस्या निर्माण होत आहेत, असं महाराष्ट्रासारख्या राज्याचं म्हणणं आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणतात की, कधी ना कधी या लोकांना त्यांच्या गावी जाण्याची सोय करून द्यावी लागणार आहे आणि म्हणून त्याची योजना आखायला हवी.\n\nपण उत्तर प्रदेश, बिहार, बंगालसारखी राज्यं या मजुरांना आपापल्या राज्यात परत घ्यायला उत्सुक नाहीयेत. कारण जर या लोकांना येऊ दिलं तर लाखो लोकांना विलगीकरणात ठेवण्याची आणि त्यांच्यावर नजर ठेवण्याची त्यांच्याकडे पुरेशी सोय नाहीय. आम्ही उत्तर प्रदेशात केलेल्या पाहणीत लक्षात आलं की दिल्लीतून गेलेले मजूर अलगीकरण केंद्रांमध्ये न थांबता पळून जात आहेत आणि त्यांना शोधणं तिथल्या राज्य सरकारला जड जातंय.\n\nजर महाराष्ट्र, गुजरात, तेलंगण, तामिळनाडूतले लाखो मजूर परत आले तर उत्तर प्रदेश, बिहार सरकरांचं आव्हान अनेक पटींनी वाढू शकतं. तसंच, त्यामुळे रोगाचा फैलावही वाढू शकतो. म्हणूनच केंद्र सरकारही वारंवार सांगतंय की आहात तिथेच थांबा. तशीच विनंती आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही केली आहे.\n\nवांद्र्यात नेमकं काय झालं?\n\nवांद्र्यात 14 एप्रिलला जी गर्दी झाली, त्याला 3 कारणं दिली जात आहेत :\n\n1) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या पहिल्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलला संपत होती. त्याआधीच काही दिवस रेल्वे सुरू होणार असे फेक मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरले होते. एबीपी माझा नावाच्या वृत्तवाहिनीने तशी बातमीही दिली. त्यामुळे लोक बाहेर पडले, असं नवाब मलिक यांच्यासारखे सत्ताधारी म्हणत आहेत.\n\n2) दुसरं..."} {"inputs":"मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं ठेवलेल्या गाडीचा केंद्री यंत्रणेकडून कसून चौकशी केल्यास, कल्पनेबाहेरील चेहरे समोर येतील, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.\n\n\"परमबीर सिंह यांचाही या प्रकरणात सहभाग आहे, हे लक्षात आलं होतं तर चौकशी का नाही केली, बदली का करण्यात आली?\" असा सवाल करत राज ठाकरे यांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. \n\nवाझे-परमबीर सिंह यांच्यापुरता हा विषय मर्यादित नाही. याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.\n\nतसंच, केंद्र सरकारने गृहमंत्रालयाने याकडे गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.\n\nराज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -\n\nसध्या राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड ढवळून निघालेलं आहे. आधीच मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) अटकेत आहेत. \n\nदरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याने सर्वांना धक्का ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"बसला आहे. \n\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटींची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"मुख्य निवडणुकीच्या पूर्वी होणाऱ्या 'प्रायमरीज' पुढे ढकलाव्या लागल्या आहेत वा योग्यपणे होऊ शकलेल्या नाहीत. प्रत्यक्ष जाऊन मतदान करता येण्याजोगी मतदान केंद्र बंद करण्यात आलेली आहेत. या निवडणूक प्रक्रियेवरुन राजकारण्यांमध्ये विधीमंडळात आणि कोर्टामध्येही वाद झाले आहेत. \n\nनवीन राष्ट्राध्यक्षाच्या निवडीसाठी अमेरिकेमध्ये नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. पण ठरलेल्या दिवशी ही निवडणूक होईल का?\n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप निवडणूक पुढे ढकलू शकतात का?\n\nआतापर्यंत एकूण 15 राज्यांनी त्यांच्या प्राथमिक निवडणुका जूनपर्यंत पुढे ढकललेल्या आहेत. म्हणूनच नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेली राष्ट्राध्यक्षपदाची मुख्य निवडणूकही पुढे ढकलली जाणार का, हा प्रश्न उभा राहिलेला आहे. \n\n1845 मध्ये तयार करण्यात आलेल्या कायद्यानुसार, दर चार वर्षांनी अमेरिकेमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या सोमवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक होते. यावेळी ही तारीख आहे 3 नोव्हेंबर 2020. निवडणुकीची ही तारीख बदलण्यासाठी काँग्रेसमध्ये याविषयीचा निर्णय व्हावा लागेल. यामध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा वरचष्मा आहे तर सिनेटव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र रिपब्लिकन्सची पकड आहे. \n\nपण निवडणुकीची तारीख बदलली तरी एक अडचण असेलच. अमेरिकेच्या घटनेने राष्ट्रध्यक्ष पदाचा कार्यकाळ हा फक्त चारच वर्षांचा असेल, असं स्पष्ट केलंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर डोनाल्ड ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ 20 जानेवारी 2021च्या दुपारी संपुष्टात येईल. \n\nते पुन्हा निवडून आले, तर त्यांना आणखी 4 वर्षांचा कार्यकाळ मिळेल. ते पराभूत झाले तर डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची जागा घेतील. \n\nनिवडणूक पुढे गेली तर काय होईल?\n\n'इनॉग्युरेशन डे' म्हणजेच नवीन राष्ट्राध्यक्षाने सूत्रं हाती घेण्याच्या दिवस येण्याआधी निवडणूक झाली नाही, तर मग राष्ट्राध्यक्षाच्या गैरहजेरीत कामकाज कसं चालवायचं, यासाठीच्या उपाययोजना लागू होतील आणि राष्ट्राध्यक्षाचे उत्तराधिकारी सूत्रं हाती घेतील. \n\nराष्ट्राध्यक्षांच्या गैरहजेरीत ही सूत्र उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्याकडे जातील. पण त्यांचाही कार्यकाळ त्याच दिवशी संपत असल्याने त्यांचीही स्थिती राष्ट्राध्यक्षांसारखीच असेल.\n\nयानंतर असतं 'स्पीकर ऑफ द हाऊस' म्हणजेच सभागृह अध्यक्षाचं पद. सध्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नॅन्सी पलोसी या पदावर आहेत. आणि त्यांचा 2 वर्षांचा कार्यकाळ डिसेंबर अखेरीस संपतोय. \n\nम्हणूनच अशा परिस्थितीत सर्वात ज्येष्ठ असणारे आयोवा राज्याचे 86 वर्षांचे रिपब्लिकन खासदार चक ग्रासले यांची सिनेटचे हंगामी स्पीकर म्हणून निवड होईल. याचाच अर्थ सिनेटची सूत्रं रिपब्लिकन्सकडे राहतील. \n\nनिवडणुकीदरम्यान व्हायरसचा अडथळा येऊ शकतो का?\n\nअध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखेत ताबडतोब बदल होईल असं वाटत नसलं तरी याचा अर्थ या प्रक्रियेत अडथळा येणारच नाही, असं नाही. \n\nयुनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आयर्विनचे प्राध्यापक रिचर्ड हॅन्सन हे निवडणूक कायदातज्ज्ञ आहेत. \n\nत्यांच्यामध्ये ट्रंप वा राज्यांची सरकारं आणीबाणीच्या वेळचा अधिकारांचा वापर करून प्रत्यक्षपणे जाऊन मतदान करण्यासाठीच्या ठिकाणांची संख्या कमी करू शकतात. \n\nजो बायडन\n\nउदाहरणार्थ विस्कॉन्सिनमध्ये नुकत्याच झालेल्या 'प्रायमरीज' म्हणजेच प्राथमिक निवडणुकांदरम्यान व्हायरसच्या संसर्गाचा धोका तर होताच. पण सोबतच मतदान केंद्रावरच्या कार्यकर्त्यांची कमतरता, निवडणूक साहित्याचा तुटवडा या अडचणीही भासल्याने मिलवॉकीमधल्या 180 केंद्रांपैकी 175 केंद्र बंद करावी लागली होती. मिलवॉकी हे विस्कॉन्सिन राज्यामधलं..."} {"inputs":"मुख्य न्यायाधीश मोहम्मद याकूब मीर आणि न्यायाधीश एच. एस. थंगकियू यांनी हा बदल करताना न्यायाधीश सुदीप रंजन सेन यांचा विचार कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आणि घटनात्मक मूल्यांशी सुसंगत नसल्याचं सांगितलं.\n\nगेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी न्यायमूर्ती सेन यांनी मूळ रहिवासी प्रमाणपत्राशी (डोमिसाइल सर्टिफिकेट) संबंधित एक निकाल जाहीर करताना पंतप्रधान, गृहमंत्री, कायदेमंत्री आणि खासदारांना एक कायदा लागू करण्याचं आवाहन केलं होतं. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून आलेल्या विविध धर्म आणि समुदायाच्या लोकांना या कायद्यांतर्गत नागरिकत्व देण्यात यावं, असं त्यांनी सांगितलं होतं.\n\nभारताची फाळणी होत असतानाच त्याला हिंदू राष्ट्र घोषित करायला हवं होतं, असंही त्यांनी या निर्णयात म्हटलं होतं. निकालात त्यांनी लिहिलं होतं, \"पाकिस्तानने स्वतःला इस्लामिक राष्ट्र घोषित केलं. भारताची फाळणी धर्माच्या आधारित झाली होती तर मग भारताला हिंदू राष्ट्र घोषित करायला हवं होतं. मात्र तो (भारत) धर्मनिरपेक्ष राहिला.\"\n\nसेन यांच्या निकालावर वाद\n\nन्यायाधीश सेन यांच्या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला होता. पण त्यांनी नंतर \"मी धार्मिक उन्म... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ादी नसून सर्व धर्मांचा सन्मान करतो,\" असं स्पष्ट केलं होतं.\n\nआता विभागीय खंडपीठाने त्या निर्णयातील हे वाक्य निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. तसेच या निर्णयाला त्यांनी रद्दबातल ठरवलं आहे.\n\nन्यायाधीश सुदीप रंजन सेन\n\nन्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे, \"या प्रकरणात सखोल मंथनानंतर आम्ही या निकालावर पोहोचलो आहोत की 10 डिसेंबर 2018 रोजी दिलेला निकाल कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आहे आणि घटनात्मक मूल्यांशी अनुरूप नाही. म्हणूनच त्यात मांडलेले मत आणि निकाल पूर्णतः निरर्थक असून त्याला पूर्णपणे हटवण्यात येत आहे.\"\n\nइतर देशांमधून आलेल्या लोकांना नागरिकत्व देण्याबाबत न्यायाधीश सेन यांनी निर्णयात दिलेल्या मतांबाबत विभागीय खंडपीठाने म्हटले, हे तर मुद्दे नव्हतेच आणि त्यात देशाची धर्मनिरपेक्ष रचना आणि घटनात्म मूल्यांना धक्का देणारे मुद्दे मांडले गेले आहेत.\n\nन्यायाधीश सेन यांच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयात एक अपील दाखल करण्यात आले होते तसेच सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात एक जनहित याचिकाही प्रलंबित आहे.\n\nमेघालय हायकोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिका विभागीय खंडपीठासमोर आलेल्या प्रकरणात निर्णय देण्यापासून रोखू शकत नाही.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n\n\"भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत\", असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. \n\nसध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढताहेत मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड अजिबात चालणार नाही. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट व्यवस्थित झाले आहे का ते पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. या घटनेविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली, घटनेची विस्तृत माहिती घेऊन वाचलेल्या बालकांच्या उपचारांत कोणतीही हयगय होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. \n\nभंडारा रुग्णालयातली स्थिती\n\nमरण पावलेल्या 10 बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीची घोषणा देखील त्यांनी केली तसेच य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा आगीत कुणी जखमी झाले असल्यास त्यावर देखील उपचार करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले. \n\n\"या आगीतून अग्निशमन विभागाचे अधिकारी व वैद्यकीय कर्मचार्यांनी 7 बालकांना वाचविले आणि आग पसरू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणून संपूर्ण रुग्णालय वाचले. या वाचलेल्या बालकांवर कोणतीही हयगय न होता व्यवस्थित उपचार सुरु ठेवा असेही निर्देश मी दिले आहेत, पण ही घटना मन सुन्न करणारी आहे\", असं मुख्यमंत्री म्हणाले. \n\nते पुढे म्हणाले, \"कोवळ्या जीवांना मरण आले. कितीही सांत्वन केले तरी हे दु;ख भरून येणारे नाही. मी मुख्यमंत्री म्हणून या अतिशय दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या बालकांच्या पालकांच्या भावना समजू शकतो, त्यांच्यावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. \n\nराज्य शासन त्यांच्या या दु;खात सहभागी आहे. पण इतकेच करून चालणार नाही. या दुर्घटनेसाठी जे जबाबदार असतील त्यांची चौकशी करून तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यास मी गृहमंत्री आणि आरोग्य मंत्री दोघानांही सांगितले आहे\". \n\nनागपूरच्या अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ञ आणि विद्युत विभागाचे अधिकारी भंडारा येथे उपस्थित असून आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेताहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, \"या इमारतीतील बालकांसाठीच्या या नव्या कक्षाचे लोकार्पण 2015 मध्ये झाले होते मात्र त्याचे ऑडिट पूर्ण झाले होते किंवा नाही आणि झाले नसेल तर का झाले नव्हते याविषयी संपूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई लगेच करण्यात येईल. या दुर्घटनेच्या तपासाची अद्ययावत माहिती दररोज कळवायचे निर्देशही दिले आहेत\" \n\nपोलादपूर अपघाताचीही दखल \n\nपोलादपुर तालुक्यातील कुडपण धनगर वाडी येथे लग्नाच्या वर्‍हाडाचा ट्रक दरीत कोसळल्याची घटना देखील घडली, त्याची दखलही मुख्यमंत्र्यांनी घेतली असून या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांच्याप्रती शोकसंवेदना प्रगट केली आहे. \n\nजखमींवर व्यवस्थित उपचार करण्यासही त्यांनी सांगितले आहे. हा अपघात कसा झाला तसेच ट्रकमध्ये इतके प्रवासी कसे बसले होते व नियमांचे पालन झाले नव्हते का अशी विचारणाही करण्यात आली आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे\n\n1. मास्क घालतच नाही म्हणणाऱ्यांना माझा नमस्कार- उद्धव ठाकरे\n\n\"मास्क न घालणाऱ्यांना माझा नमस्कार,\" असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. 'आपलं महानगर'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. \n\nराज आणि उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी मास्क घातले होते, पण राज ठाकरे हे विना मास्क दिसले होते. \n\nमराठी भाषा दिनाच्या निमित्तानेही राज ठाकरे हे पुन्हा एकदा मास्क न घालताच कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांनी मास्क न वापरण्याचे कारण राज ठाकरे यांना विचारले होते. \n\nरविवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेतही उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे मास्क वापरत नसल्याची माहिती देण्यात आली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मास्क न वापरण्याच्या गोष्टीला उत्तर दिले.\n\n\"मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतो,\" असं राज ठाकरे म्हणाले... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"होते. मनसेच्या मराठी भाषा दिनानिमित्तच्या स्वाक्षरी मोहीमेला पोलिसांनी परवानगी न दिल्याबाबत राज यांनी नाराजी व्यक्त केली होती. मंत्र्यांनी धुडघुस घातलेला चालतो, पण शिवजयंती आणि मराठी भाषा दिनासाठी परवानगी नाकारली जाते. एवढीच काळजी वाटते तर सर्व निवडणुका एक वर्ष पुढे ढकला, काहीही बिघडत नाहीत असंही राज म्हणाले होते. \n\n2. देशात विरोधकांना संपवण्याचे षड्यंत्र-संजय राऊत\n\n\"गेल्या सात वर्षांत विरोधी विचाराच्या व्यक्तीला संपवण्याचे घातक राजकारण देशात आकाराला आले आहे. संस्था आणि व्यक्तीस्वातंत्र्य संपवण्याचे षड्यंत्र दिसत आहे\", असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. \n\nभीमशक्ती विचार मंच आणि माजी नगरसेवक चेतन कांबळे यांच्या वतीने आयोजित 'जय भीम फेस्टिव्हल'मध्ये पत्रकार राजू परुळेकर यांनी राऊत यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 'महाराष्ट्र टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. \n\nशिवसेना खासदार संजय राऊत\n\n\"देशातील जनता शांत दिसत असली तरी आतून खदखद वाढली आहे. २०२४ मध्ये शांततेचा स्फोट झालेला दिसेल. सद्दाम हुसेन, हिटलर, डोनाल्ड ट्रंप असे कुणीच नेते सत्तेचा अमरपट्टा बांधून आले नव्हते. नेत्याच्या वर्तनातून दंभ दिसतो तेव्हा इतिहास बदलतो. \n\n\"देशात भाजप सरकार विरोधाचा सूर ठेवायचा नाही म्हणून विरोधकांचे प्रतिमाहनन करीत आहे. सध्या दिल्लीतील संसद मूक आणि बधीर झाली आहे. भाजपचे खासदार इतर पक्षाच्या खासदारांशी मोकळे बोलत नाहीत आणि हसत नाहीत. एवढा धाक संसदेत कधीच बघितला नव्हता. भाजप बहुमतात असूनही खासदारांना बोलण्याचे स्वातंत्र्य नाही,\" असंही राऊत म्हणाले. \n\n3. अविश्वास आणून दाखवावा, मग वाजवून दाखवतो- अजित पवार\n\nविरोधकांना वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव आणून दाखवावा, मग वाजवून दाखवतो. त्यांच्यासोबत किती आमदार आहेत आणि आमच्यासोबत किती असं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलं. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. \n\nविरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सरकार आपल्याच आमदारांना घाबरलं आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाच्या निवडीचा मुद्दाच घेण्यात आलेला नाही. \n\nउपमुख्यमंत्री अजित पवार\n\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांना अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहणं आणि मतदान करणं शक्य नसल्याने विधानसभा अध्यक्षाचा मुद्दा रहित होण्याची चिन्हं आहेत. \n\nयामुद्यासह वनमंत्री संजय राठोड..."} {"inputs":"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार\n\n1. पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे कान टोचले\n\nराज्यात महाविकास आघाडीचं सरकार जर पाच वर्षं टिकवायचं असेल तर सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांशी समन्वय ठेवा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. \n\nसरकार आणि पक्षात मतभेद निर्माण होतील अशी वक्तव्यं टाळा असं सांगत पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे कान टोचले आहेत. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे. \n\nमुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. \n\nभीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपास सोपवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचं दिसत आहे. \n\n2. अर्थसंकल्प दिशाहीन- अशिमा गोएल\n\nयंदाचा अर्थसंकल्प हा दिशाहीन आणि निराशाजनक असल्याची टीका पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्या अशिमा गोएल यांनी केली आहे. \n\n1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला होता. बजेटम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ध्ये दूरदृष्टीचा अभाव असल्याचं सांगत गोयल यांनी केंद्र सरकारला घरचा अहेर दिला आहे. 'लाईव्हमिंट'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.\n\nसंपूर्ण अर्थसंकल्पात मंदीबाबत अवाक्षरसुद्धा काढण्यात आले नाही. \"बजेट म्हणजे महसुली उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधला जातो. मात्र यंदाचं बजेट निराशाजनक आहे,\" असं गोएल म्हणाल्या. \n\nइंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च या संस्थेतील व्याख्यानात बोलताना त्यांनी अर्थसंकल्पावर भूमिका मांडली. \n\nदेशाचा विकासदर दशकभराच्या नीचांकावर घसरला आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम भारतावर होतो आहे. अशा परिस्थितीत बजेटमध्ये कोणतीच सुस्पष्ट भूमिका घेण्यात आली नव्हती. त्यामुळे अर्थसंकल्प दिशाहीन असल्याचं गोएल यांनी सांगितलं.\n\n3. पुस्तकावर बंदी घालण्याची भाजपची मागणी \n\n'शिवाजीचे उद्दातीकरण, पडद्यामागचे वास्तव' या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. \n\nया पुस्तकात शिवाजी महाराजांचा अपमान करणारं, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लेखन करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला आहे. या पुस्तकाचं लेखन विनोद अनाव्रत यांनी केलं आहे तर सुगावा प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे. \n\nपुस्तकातील वादग्रस्त मजकुराप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी अमरावती इथल्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. पुस्तकातील प्रत्येक पानावर छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणारा मजकूर छापण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.\n\n4. इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातली चूक दुरुस्त करावी-हमीद दाभोलकर\n\nइंदुरीकर महाराजांनी यांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर यांनी म्हटलं आहे. 'पुढारी'ने ही बातमी दिली आहे. \n\nइंदुरीकर महाराजांना मोठा अनुयायी वर्ग लाभला आहे. महाराजांची चूक दुरुस्त करावी आणि समाज प्रबोधनाचं काम करावं. स्त्रियांचा अपमान होईल अशी वक्तव्यं करू नयेत, असा सल्ला हमीद यांनी दिला आहे. \n\nइंदुरीकर महाराज\n\nइंदुरीकर महाराजांच्या ओझर इथल्या कीर्तनाची क्लिप व्हायरल झाली होती. सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केला तर मुलगी होते, असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते. इंदुरीकर महाराजांच्या विरोधात आणि त्यांच्या बाजूने गट निर्माण झाले आहेत.\n\n5. मुंबईचं तापमान..."} {"inputs":"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या वीजेसंदर्भात तसेच पंप कनेक्शनसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. \n\nकृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. \n\n\"2018 नंतर कृषी पंपाना वीज कनेक्शन देता येत नव्हते आता नवे धोरण आणले आहे, त्यानुसार कृषी पंपाना वीज कनेक्शन देता येईल,\" असे तनपुरेंनी सांगितले. \n\n\"शेतकर्‍यांकडे 40 हजार कोटींची थकबाकी आहे, त्यांना डिले चार्जेस लावण्यात येणार नाहीत,\" असंही त्यांनी सांगितले. \n\n\"दरवर्षी किमान एक लाख शेतकरी कृषी पंप कनेक्शनसाठी अर्ज करतात. पण यावर्षी 2 लाखाच्या वर कृषी कनेक्शन द्यायचे आहेत ते दिले जातील,\" असे तनपुरे यांनी सांगितले. \n\nमुंबई पी\n\nदरम्यान, वाढीव वीज बिलावरून राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी वीज बिलावरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. \n\n\"ज्या लोकांना वाढीव बिल आले आहे त्यांनी भरू नये तसेच ज्यांचे वीज कनेक्शन कापण्यासाठी कुणी आले तर मनसे त्यांना उत्तर देईल,\" असा इशा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. \n\nमनसेनी राज्य सरकारला सोमवारपर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"मुग्धा देशमुख\n\nकोणत्याही स्त्रीसाठी तिचे केस ही तिच्या सौंदर्याची ओळख असते. पण कॅन्सरच्या उपचारांदरम्यान किमोथेरपीमुळे हे केसच पूर्णपणे गळतात. \n\nहा अनुभव नुसताच वेदनादायी नाही, तर धक्कादायकही असतो. कॅन्सर झालाय, या भावनेपेक्षाही स्वत:ला आरशात विकेशा बघणं, हा धक्का मोठा असतो. दहा वर्षांपूर्वी, वयाच्या 15व्या वर्षीच हाडांचा कॅन्सर झालेल्या श्वेता चावरे यांना आजही तो दिवस आठवतो.\n\n\"किमोथेरपी सुरू झाली आणि हळूहळू केस गळायला लागले. कॅन्सरच्या उपचारात माझे केस गळतील, हे कोणीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी तो धक्का होता. मी डॉक्टरांना एकच प्रश्न विचारत होते, डॉक्टर, माझे केस परत येतील ना?\" 25 वर्षांच्या श्वेता चावरे आपला अनुभव सांगतात.\n\nमानसिक धक्का मोठा\n\n2008 मध्ये डोंबिवलीला राहणाऱ्या श्वेताची दहावीची परीक्षा नुकतीच संपली होती. त्याच दरम्यान हाडांचा Osteosarcoma नावाचा कॅन्सर झाला. \n\nश्वेता चावरे\n\n\"तोपर्यंत कॅन्सरबद्दल फक्त ऐकून होते. पण मला या वयात कॅन्सर होईल, असं वाटलं नव्हतं. तो माझ्यासाठी पहिला धक्का होता, श्वेता सांगतात.\n\n\"मला सुरुवातीला सांगितलंच नव्हतं की, किमोथेरपीमुळे केस गळ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तात. माझी ट्रीटमेंट सुरू झाली आणि एक दिवस माझ्या केसांचा पुंजका उशीवर पडलेला दिसला. मी खूप घाबरले. डॉक्टरांनी जेव्हा मला या साईडइफेक्ट्सबद्दल सांगितलं, तेव्हा मी त्यांना तो प्रश्न विचारला होता,\" श्वेता यांना आजही ते दिवस आठवणं कठीण जातं.\n\n\"माझी शाळा नुकतीच संपली होती. मी कॉलेजला जाणार होते. शाळेत केसांबद्दलचे नियम कडक होते. दोन वेण्याच हव्यात, केस बांधलेले हवेत, मोकळे केस चालणार नाहीत, असे अनेक नियम तोपर्यंत होते. कॉलेजमध्ये जाताना मी या सगळ्या बंधनांमधून मुक्त होणार होते. नेमकं त्याच वेळी हे सगळं घडत होतं,\" श्वेता त्या आठवणींनी दु:खी होतात.\n\nकॅन्सरच्या उपचारादरम्यान श्वेता चावरे.\n\n\"त्या दिवसांमध्ये मी घरातच बसून असायचे. कॅन्सरमुळे कुठेच बाहेर पडता यायचं नाही. केस गेल्यावर तर मला कोणाला तोंड दाखवायलाही कसंतरीच व्हायचं. कॅन्सर झालाय यापेक्षाही केस गेलेत, हे पचवणं मला मानसिकदृष्ट्या खूप जड जात होतं. पण माझ्या घरच्यांनी आणि मित्रमैत्रिणींनी मला खूप छान पाठिंबा दिला,\" त्या सांगतात.\n\nकेस गळल्यामुळे श्वेता नेहमी टोपी घालूनच फिरायच्या\n\nदीड-दोन वर्षांच्या ट्रीटमेंटनंतर श्वेता कॅन्सरमधून बाहेर आल्या. त्यानंतर त्यांनी 12वीचा अभ्यास करून बाहेरूनच परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी ठाण्यातून अॅनिमेशनचं प्रशिक्षण घेतलं. आज त्या अॅनिमेटर म्हणून काम करत आहेत. \n\nकेस पूर्ण नाही गेले, पण...\n\nश्वेता यांच्याप्रमाणेच मुग्धा देशमुख यांचीही कहाणी आहे. त्यांना Spindle Cell Sarcoma हा कॅन्सर आहे, हे कळलं तेव्हा त्या 25-26 वर्षांच्या होत्या. मुग्धा यांना किमोथेरपीला सामोरं जावं लागलं नाही, पण त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.\n\n\"शस्त्रक्रियेनंतर देण्यात येणारी औषधं एवढी जास्त क्षमतेची असतात की, त्यामुळे तुम्हाला अगदी गळपटून जायला होतं. त्याचे परिणाम किमोथेरपीसारखे नसले, तरी भयानक असतातच. माझे पूर्ण केस गळले नाहीत, तरी सकाळी उठताना केसांचे पुंजके उशीवर दिसायला लागले. मग आत्ता सोनाली बेंद्रेने कापलेत, तसेच मी माझे केस छोटे करून घेतले,\" मुग्धा सांगतात.\n\nशस्त्रक्रियेदरम्यानच्या या जखमेमुळे मुग्धा यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता.\n\n\"या कॅन्सरच्या पूर्ण उपचारादरम्यान मी जवळपास तीन महिने घराबाहेर पडले नव्हते. पहिल्यांदा बाहेर पडले, तर माझंच शहर मला अनोळखी वाटलं होतं. माझ्या आत्मविश्वासाच्या चिंधड्या झाल्या होत्या. त्यात केस गळले होते, वजन कमी झालं..."} {"inputs":"मुनफ आणि त्याची आई नफिसा कपाडिया.\n\nखरंतर त्या वेळी गुगल सारख्या नामांकित कंपनीत काम करणारा 25 वर्षीय मुनफ टीव्हीवर आपला आवडता अमेरिकी कार्टून शो 'द सिम्पसन्स' बघत होता. \n\nमात्र, त्याच्या आईला एक भारतीय टीव्ही शो बघायचा होता. मुनफच्या आईनं टीव्हीचं चॅनल बदलून आपला आवडता कार्यक्रम लावला. आपला आवडता टीव्ही शो बदलल्यानं मुनफ वैतागला.\n\nयावरून आई आणि मुलांत भांडणाला सुरुवात झाली. मात्र, या भांडणातून एक वेगळीच 'आयडिया' जन्माला आली. या कल्पनेच्या जोरावर मुनफनं स्वतःचं 'पॉप-अप रेस्टॉरंट' सुरू केलं आहे.\n\nआणि या रेस्टॉरंटची 'हेड शेफ' मुनफची आई नफिसा आहे.\n\nआईच्या जेवणाचे प्रयोग\n\nआपल्या आईच्या हातची चव खूपच चांगली आहे आणि ती उत्तम स्वयंपाक करते याची मुनफला खात्री होती. पण, केवळ टीव्ही बघण्यात ती वेळ घालवते असं मुनफला वाटायचं.\n\nबोहरी किचनमध्ये खवय्यांना मोठी थाळी सगळ्यात जास्त आवडते.\n\nमुनफची आई नफिसा 'बोहरी' पद्धतीचे पदार्थ देखील छान बनवते. 'बोहरी' पद्धतीचे काही पदार्थ आता मुंबईत मिळणं कठीण झालं आहे. \n\nयावर मुनफनं एक नवीन युक्ती शोधून काढली. त्यानं आपल्या ५० मित्रांना घरी जेवायला बोलवलं. \n\nयाबाबत सा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंगताना मुनफ आठवणींमध्ये गढून गेला.\n\nतो आठवणी सांगताना म्हणाला, ''माझे ८ मित्र पहिले घरी जेवायला आले. आईनं बनवलेला खास मेनू त्या दिवशीच्या जेवणाचं खरं आकर्षण होतं. त्या दिवशी हा प्रयोग यशस्वी झाला.\"\n\n\"मग, आम्ही दर शनिवार-रविवारी मित्रांना बोलवून घरी जेवणाचा कार्यक्रम करू लागलो. हळूहळू हेच जेवण रेस्टॉरंटच्या भावात लोकांना विकू लागलो. यातूनच 'बोहरी किचन'चा जन्म झाला.\"\n\n'आईच्या हातात जादू आहे'\n\n'बोहरी' पद्धतीचे पदार्थ दाऊदी बोहरा समाजात जास्त प्रचलित आहेत. भारत आणि पाकिस्तानात राहणारा हा एक छोटासा मुस्लीम समाज आहे. त्यांचे पदार्थ या भागात विशेष प्रचलित नाहीत.\n\nत्यामुळे हेच पदार्थ मुनफच्या पॉप-अप रेस्टॉरंटमध्ये मिळतात. या रेस्टॉरंटच्या पहिल्या ऑर्डरसाठी मुनफनं एका व्यक्तीसाठी ७०० रूपये दर ठेवला होता. \n\n\"आईच्या हातचं जेवण लोकांना आवडू लागलं. तुमच्या आईच्या हातात जादू आहे, अशी प्रतिक्रिया जेवण करणारे देऊ लागले.\" असं मुनफनं सांगितलं.\n\nतो पुढे म्हणाला, ''मी आईच्या डोळ्यातला आनंद त्यावेळी पाहत होतो. पहिल्यांदाच तिच्या जेवणाचं कुणीतरी भरभरून कौतुक करत होतं.\"\n\nमुनफनं यानंतर खाद्य व्यवसायात उडी घेण्याचा निर्णय घेतला. आणि या निर्णयानं फायदाच होईल हे त्याच्या तोपर्यंत लक्ष आलं होतं. \n\nअखेर जानेवारी २०१५ मध्ये त्याने गुगलमधली चांगली नोकरी सोडून घरीच 'द बोहरी किचन'ची सुरुवात केली. \n\nबोहरी पदार्थांची चव लोकांना हळू-हळू आवडू लागली. त्यामुळे मुनफ आता प्रत्येक जेवणाचे १५०० रूपये देखील घेतो. यात लंच आणि कधी-कधी डिनरचा सुद्धा समावेश असतो.\n\n'द बोहरी किचन'चा विशेष समोसा.\n\nयाशिवाय मुनफनं आता केटरिंगचा वेगळा व्यवसायही सुरू केला आहे. यासाठी त्यानं तीन माणसांना कामावरही ठेवलं आहे.\n\nकेटरिंग व्यवसायातली आव्हानं\n\nमुनफचा हा व्यवसाय आता यशस्वी होऊ लागला आहे. त्याला आता देशाच्या इतर भागात हा व्यवसाय वाढवायचा आहे. \n\nहे सगळं करणं इतकं सोप नाही याची मुनफला जाणीव आहे. अनोळखी लोकांना घरी जेवायला बोलवणं हेच खूप मुश्किल काम असल्याचं त्यानं सांगितलं.\n\nअनोळखी लोकांसाठी मुनफनं 'नो सिरियल किलर पॉलिसी' या स्वतःच शोधलेल्या फंड्याचा वापर केला. \n\n\"म्हणजे जर एखाद्या ग्राहकाला घरी जेवायला यायचं असेल तर त्याला त्याचं बुकिंग करावं लागेल. यावेळी आम्ही त्यांना काही प्रश्न विचारायचो आणि त्यातून त्यांची माहिती मिळवायचो.\"\n\n\"तसंच दुसरं आव्हान म्हणजे की गुगलची नोकरी..."} {"inputs":"मुनिबा मजारी यांनी 2009 आणि 2019 सालचे सीरियाचे फोटो पोस्ट केले आहेत. मुनिबा मजारी यांनी 2009 आणि 2019 सालचे सीरियाचे फोटो पोस्ट केले आहेत.\n\nगेल्या 10 वर्षांत तुम्ही किती बदलला आहात, याचं द्योतक म्हणजे हा ट्रेंड म्हणता येईल. पण हा ट्रेंड फक्त लोकांच्या प्रोफाईल पिक्चर्सपर्यंत मर्यादित राहिला नाहीये. \n\nयामध्ये अनेक जणांनी सहभाग घेतलाय तर काही जणांनी या ट्रेंडवर टीकाही केली आहे. यातून लोकांचा आत्मकेंद्रितपणा, त्यांच्यातील पुरुषी मानसिकता दिसून येते, अशी टीका केली जात आहे. \n\nदरम्यान, 10 वर्षांत जगभरात झालेले मोठे बदलही यातून ट्रेंडमधून काही लोक दाखवत आहेत.\n\nहवामान बदल\n\nफुटबॉलर मेसूट ओझिल यानं जागतिक हवामान बदलाबाबत एक ट्वीट केलं आहे. \n\nयामध्ये त्यानं एक मोठ्या हिमनगाचा फोटो टाकून त्याखाली 2008 साल, असं लिहिलंय. त्यासोबतच बाजूला 2018 साली तो हिमनग पूर्णतः वितळल्याचं दाखवलं आहे. कॅप्शनमध्ये मेसूट लिहितो, \"या एकमेव #10YearChallenge कडे आपण गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे.\"\n\nदरम्यान हे ट्वीट पूर्णत: खरं नाहिये. डावीकडचा फोटो हा अंटार्क्टिकामधल्या Getz Ice Shelf चा आहे. तो 2008 ऐवजी 2016मध्ये ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"काढण्यात आला होता. पण, हिमनग झपाट्यानं वितळत आहेत, याविषयी कोणतंही दुमत नाहिये. \n\nनासाच्या संशोधनानुसार दरवर्षी 127 गिगाटन बर्फ वितळत आहे तर ग्रीनलँडमध्ये हेच प्रमाण वर्षाला 286 टन आहे. समुद्र हे पृथ्वीवरील वाढतं तापमान सगळ्यात जास्त शोषून घेतात, असं संशोधनात दिसून आलं आहे.\n\n19व्या शतकापासून जमिनीचं तापमान हे 0.9 डिग्री सेल्सिअसनं वाढलं आहे. त्यापैकी बरचसं तापमान हे गेल्या दशकातच वाढलं आहे. \n\nजर्मनीचे पाकिस्तानमधले राजदूत मार्टिन कॉबलर यांनीही असे फोटो ट्वीट केले आहेत. त्यामध्ये बलुचिस्तानमध्ये हवामान बदलाचा झालेला परिणाम दाखवण्यात आला आहे.\n\n\"हवामान बदलाची पातळी चिंताजनक स्थितीवर. जगभरात हवामान बदलामुळे प्रभावित झालेल्या देशांपैकी पाकिस्तानचा आठवा नंबर लागतो. बलुचिस्तानमध्ये पाण्याच्या कमकरतेमुळं मनुष्य आणि जनावरांचं आयुष्य धोक्यात आहे. 10 वर्षांनंतर हे बदलू शकतं किंवा अजून खराब होऊ शकते. हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे,\" असं ते या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.\n\nप्लास्टिक प्रदूषण\n\nप्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणाबाबत 2018मध्ये बरीच जागरूकता आली आहे. वैज्ञानिकांच्या मते दरवर्षी समुद्रात 10 टन प्लास्टिक कचरा फेकलं जातं. हा कचरा साफ करायला आणखी 100 वर्षं लागतील, असं सांगितलं जात आहे.\n\nया मुद्द्यांवर काम करणारे कार्यकर्ते लोकांचं आकर्षण खेचण्यासाठी या हॅशटॅगचा वापर करत आहेत. गेल्या काही वर्षांत खूप काही बदल झाले असतील पण तुम्ही फेकलेलं प्लास्टक हे जसंच्या तसं राहणार आहे, असा संदेश ते देत आहेत.\n\nWWF फिलिपिन्सने प्लास्टिकच्या बाटलीचा फोटो ट्वीट केला आहे. \"प्लास्टिकचा एक तुकडा नामशेष होण्यासाठी शेकडो वर्षं लागतात. प्लास्टिक समस्येवर लक्ष देण गरजेचं आहे,\" असं त्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. \n\nजागतिक संघर्ष\n\n#10YearChallenge च्या निमित्तानं जागतिक संघर्ष आणि त्यामुळे होणाऱ्या भयानक विध्वंसाकडेही लक्ष वेधलं जात आहे. \n\n17 डिसेंबर 2010 रोजी टुनिशियात मोहम्मद बुआजिजी या फेरीवाल्यानं स्थानिक अधिकाऱ्याला लाच द्यायला नकार दिला होता. तेव्हा त्याचा फळांचा गाडा जप्त केला होता. \n\nत्या गोष्टीला वैतागून मोहम्मदनं सरकारी कार्यालयासमोर स्वत:ला आग लावून घेतली. हीच घटना 10 वर्षांपूर्वी अरब क्रांतीचं कारण बनलं. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत विरोधाची लाट उसळली. त्या गृहयुद्धात अनेक जणांचा मृत्यू झाला लाखो लोक बेघर झाले.\n\nहा विध्वंस दाखवण्यासाठी..."} {"inputs":"मुबीन मसूदी या काश्मीरातील मित्राच्या बरोबरीने इंबिसात अहमद, सलमान शाहीद आणि सैफई करीम या बिहारच्या त्रिकुटाने इंजिनियरिंगचे क्लास सुरू केले. काश्मीरात अभियंत्यांचा टक्का वाढवण्यात या क्लासची भूमिका मोलाची ठरत आहे. \n\nकाश्मीरमध्ये इंजिनियरींग क्लास सुरू करणारे बिहारचं त्रिकुट\n\nश्रीनगरच्या जवाहर नगरमध्ये राहणाऱ्या काजी फातिमा काही दिवसांपूर्वीच IIT ची मेन्स परीक्षा उत्तीर्ण झाली. मात्र फातिमासाठी इथपर्यंतची वाटचाल सोपी नव्हती.\n\nकाश्मीरातील अस्थिर वातावरणामुळे फातिमाच्या अभ्यासात अडथळे निर्माण झाले. या कठीण काळातच बिहारच्या त्रिकुटाने सुरू केलेल्या क्लासबद्दल फातिमाला कळलं. आणि यातूनच तिला यशाचा मार्ग सापडला.\n\nफातिमा आता IIT अॅडव्हान्स्ड परीक्षेची तयारी करते आहे. \n\nफातिमाप्रमाणेच श्रीनगरमधल्या इंदिरा नगरातली 20 वर्षीय महरीन सुद्धा बिहारच्या या त्रिकुटाच्या सहाय्यानं IIT मेन्स परीक्षेत उत्तीर्ण झाली.\n\nइंबिसात, सलमान आणि सैफई हे तिघेही बिहारचे तर मुबीन काश्मीरचा. हे चौघेही IIT चे पदवीधर आहेत. पाच वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीर राज्यात असं प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आजवर या क्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लासच्या 42 विद्यार्थ्यांनी IIT मेन्स यश मिळवलं आहे. यात सहा मुलींचा समावेश आहे. \n\nमुबीनने क्लास सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. तो म्हणतो, \"काश्मीरच्या मुलांना योग्य दिशादर्शनाची आवश्यकता होती. मुलांमध्ये IIT सारख्या शैक्षणिक संस्थांच्या परीक्षेबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज होती. हे प्रशिक्षण सुरू करण्यासाठी काश्मीरमधल्या अनेकांनी मदत केली आहे.\"\n\n25व्या वर्षी चांगल्या नोकरीची संधी सोडून बिहारमधून काश्मीरमध्ये येण्याच्या निर्णयाबाबत इंबिसात ठाम होता. \"इथं येऊन विद्यार्थ्यांना शिकवणं हा अनुभव खूपच समृद्ध करणारा आहे. फिरण्याच्या निमित्ताने मी अनेकदा काश्मीरमध्ये आलो होतो. इथली मुलं हुशार आहेत, हे लक्षात आलं होतं, पण त्यांना योग्य माहिती नव्हती. आपल्या प्रतिभेनुसार शिक्षण आणि काम त्यांच्या नशिबी नाही. या गोष्टीकडे आम्ही एक प्रश्न म्हणून पाहू लागलो. तो सोडवण्यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू झाला. आणि पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर काश्मीरमध्ये पूर्णवेळ क्लास सुरू करायचं आम्ही ठरवलं.\" \n\nक्लासमध्ये शिकणाऱ्या मुली\n\n27व्या वर्षी बिहार सोडून काश्मीरात येण्याबाबत सैफईने वेगळा मुद्दा मांडला. \"काश्मीरमध्ये मुली मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेतात. बिहारमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे.\"\n\n24 वर्षीय सलमानला वाटतं की काश्मीरमध्ये मुलांना शिक्षण घेण्याची इच्छा आणि तयारी तर आहे, मात्र सुविधा पुरेशा नाहीत.\n\nफातिमाने या क्लासबद्दलचे आपले अनुभव मांडले. \"गेल्यावर्षी काश्मीरमधले वातावरण अनेक महिन्यांसाठी अस्थिर होतं. त्यावेळीही क्लासमधले शिक्षक आमच्यासाठी उपलब्ध असायचे. क्लासला प्रत्यक्ष जाऊ शकत नसू तर फोनवरून शिक्षक मार्गदर्शन करत होते. परिस्थिती कशीही असली तरी माझा अभ्यास सुरू राहिला. शिक्षक स्वत: IIT पदवीधर असल्याने त्यांना परीक्षेची सखोल माहिती आहे'.\n\nमहरीन सांगते, \"क्लासमधल्या शिकवण्याने प्रचंड फरक पडला नाही. मात्र IIT मेन्स परीक्षेच्या धर्तीवर क्लासमध्ये परीक्षा घेण्यात येते. यामुळे प्रत्यक्ष परीक्षेसारखं वातावरण अनुभवता आलं. परीक्षेच्या वेळी दडपण आलं नाही. इथल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे असंख्य अडचणी निर्माण होतात.\"\n\nकाश्मीरात शिकणाऱ्या मुलींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.\n\nआतीर शिफात आता अकरावीत आहे. परंतु तिला IITमध्येच शिकायचं आहे. त्यासाठी तिने आताच क्लासला जायला सुरुवात केली आहे. तिला वाटतं, \"काश्मीरमधल्या मुली आता अधिक..."} {"inputs":"मुलाखतीसाठी होकार मिळवण्यासाठी बीबीसीचे पत्रकार मार्टीन बशीर यांनी बँकेची खोटी कागदपत्रं वापरल्याचा आरोप डायना यांचे भाऊ अर्ल स्पेंसर यांनी केला आहे. \n\nयासाठी बीबीसीने ब्रिटनच्या सर्वांत वरिष्ठ न्यायमूर्तींपैकी एक असलेले लॉर्ड डायसन यांना चौकशी प्रमुख म्हणून नियुक्त केलं आहे. लॉर्ड डायसन ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. \n\nबीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेवी याविषयी सांगताना म्हणाले, \"या प्रकरणातलं सत्य समोर आणण्यासाठी बीबीसी वचनबद्ध आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. लॉर्ड डायसन विख्यात आणि सन्माननीय व्यक्ती आहेत. ते या चौकशीचं नेतृत्त्व करतील.\"\n\nडायना यांचे भाऊ अर्ल स्पेंसर यांनी याच महिन्याच्या सुरुवातीलाच 'अत्यंत बेईमानीने' ही मुलाखत मिळवण्यात आली आणि याची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली होती. \n\nडेली मेलने यासंदर्भातलं एक वृत्त प्रकाशित केलं आहे. त्यात अर्ल स्पेंसर यांनी टिम डेवी यांना लिहिलेलं पत्रही देण्यात आलं आहे. मार्टिन बशीर यांनी बँकेची खोटी कागदपत्रं दाखवून लेडी डायना यांची माहिती मिळवण्यासाठी राजघराण्यातल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यांना पैसे पुरवले जात असल्याचं सांगितल्याचं सांगितलं होतं, असं या पत्रात म्हटलेलं आहे. \n\nस्पेंसर लिहितात, \"मला ती कागदपत्रं दाखवली नसती तर मी मार्टिन बशीर यांना डायना यांना कधीच भेटू दिलं नसतं.\"\n\nडेली मेलला दिलेल्या मुलाखतीत अर्ल स्पेंसर म्हणतात, \"माझा विश्वास संपादन करण्यासाठी आणि लेडी डायना यांना भेटण्यासाठी मार्टिन बशीर यांनी राजघराणातल्या अनेक वरिष्ठांविरोधात खोटे आणि मानहानी करणारे आरोप केले होते.\"\n\nडायना यांचे खाजगी पत्रव्यवहार तपासले जात असल्याचं, त्यांच्या कारचा पिच्छा केला जात असल्याचं आणि त्यांचे फोन टॅप केले जात असल्याचं बशीर यांनी सांगितलं होतं.\n\n57 वर्षीय मार्टिन बशीर बीबीसीमध्ये धार्मिक विषयाचे संपादक आहेत. \n\nसध्या हृदयासंबंधीचे आजार आणि कोव्हिड-19 मुळे ते या आरोपांवर उत्तर देऊ शकत नाहीत. \n\nकोणत्या मुद्द्यांवर तपास होणार?\n\nचौकशी सुरू झाली असून कागदपत्रं गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं बीबीसीने कळवलं आहे. गेल्या आठवड्यात बीबीसीने डायना यांची एक नोट तपास अधिकाऱ्यांना दिली आहे. यात बीबीसी पॅनोरामाची मुलाखत ज्या पद्धतीने दाखवण्यात आली त्यावर आपण खूश असल्याचं डायना यांनी कळवलं आहे. \n\nचौकशीचं नेतृत्त्व करणारे लॉर्ड डायसन कोण आहेत?\n\nया चौकशीसाठी बीबीसीने लॉर्ड डायसन यांची निवड केली आहे. ते मास्टर ऑफ रोल्स होते. इंग्लंड आणि वेल्समध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या न्यायाधीशांना हे पद बहाल केलं जातं. त्यांनी 4 वर्षं हा पदभार सांभाळला. 2016 साली ते निवृत्त झाले. \n\nयाशिवाय ते ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशही होते. \n\nआजपासून 25 वर्षांपूर्वी 1995 साली घेण्यात आलेली ही मुलाखत त्यावेळी तब्बल 2.3 कोटी लोकांनी बघितली होती. या लग्नात तीन लोक सहभागी असल्याचं डायना यांनी मुलाखतीत म्हटलं होतं. \n\nया मुलाखतीत डायना त्यांचे पती प्रिन्स चार्ल्स यांचे कॅमिला पार्कर यांच्याशी असलेल्या संबंधांबाबतही मोकळेपणाने बोलल्या होत्या. \n\nही मुलाखत घेतली त्यावेळपर्यंत डायना प्रिन्स चार्ल्सपासून विभक्त झाल्या होत्या. मात्र, घटस्फोट झालेला नव्हता. 31 ऑगस्ट 1997 रोजी लेडी डायना यांचा एका कार अपघातात मृत्यू झाला. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"मुश्किले हजार पर झुके ना हमारे हौंसले... \n\n'बाँबे लोकल'चे रॅपर्स हे गाणं गातात, तेव्हा गाता गाताच अगदी सहज आपल्या आसपासच्या परिस्थितीवरही बोलून जातात. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही डगमगणार नाही, असं ठासून सांगतात. \n\nआमिर शेख 'शेख्सपियर', अक्षय पुजारी 'ग्रॅव्हिटी', रोशन गमरे 'बीट रॉ', गौरव गंभीर 'डिसायफर' आणि त्यांच्या साथीदारांचा हा ग्रुप नालासोपाऱ्यात हिप-हॉपची पाळंमुळं भक्कम करतो आहे. \n\nमुंबईच्या वेशीवरचं हे शहर आता डान्सपाठोपाठ 'हिप-हॉप हब' म्हणूनही उदयाला येतं आहे. आणि 'गली बॉय' या चित्रपटाच्या निमित्तानं नालासोपाऱ्यातल्या या कलाकारांनीही लक्ष वेधून घेतलं आहे. \n\nहिप-हॉप म्हणजे नेमकं काय? \n\nहिप-हॉप म्हटल्यावर अनेकांच्या डोळ्यांसमोर हिप-हॉप शैलीचा ब्रेकडान्स उभा राहतो. पण ब्रेकडान्स हा हिप-हॉपचा केवळ एक घटक आहे. \"रॅप, बीट बॉक्सिंग, DJ, ग्राफिटी अशा अनेक घटकांशिवाय हिप-हॉप पूर्ण होऊ शकत नाही. तसंच हिप-हॉप हा केवळ एक संगीताचा प्रकार नाही, तर ती एक अख्खी संस्कृतीच आहे,\" असं 'शेख्सपियर' आवर्जून नमूद करतो. \n\nविशिष्ट शैलीत वेगानं तालात गायलेलं रॅप साँग हा तर हिप-हॉपचा आत्मा आहे. बीटबॉक्सिं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ग म्हणजे तोंडानं आवाज काढून निर्माण केलेलं संगीत. वेगवेगळ्या गाण्यांचं किंवा संगीताचं मिक्सिंग करण्याचं काम DJ करतात. ग्राफिटी म्हणजे रंगीबेरंगी भित्तीचित्र. त्यालाच साजेशी फॅशन- पेहराव हाही हिप-हॉपचा भाग आहे. \n\n1970च्या दशकात अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये संगीताची वेगळी शैली आणि कलाकारांची चळवळ म्हणून हिप-हॉपचा उदय झाला, असं मानलं जातं. पण हिप-हॉपची पाळंमुळं आफ्रिकन-अमेरिकन, कॅरेबियन संस्कृतींमध्ये खूप आधी पासूनच रोवली गेली होती. \n\nसाठच्या दशकात अमेरिकेत समान नागरी हक्कांसाठीच्या लढ्याला यश आल्यावरही कृष्णवर्णियांना मिळणाऱ्या वागणुकीत फारसा फरक पडला नव्हता. आपल्याला मनातला राग आणि भावनांना वाट करून देण्यासाठी मग अनेकांनी संगीताचं माध्यम निवडलं. बहुतेकांकडे वाद्यंही नसायची. त्यातूनच बीट बॉक्सिंगचा जन्म झाला. \n\nन्यूयॉर्कच्या ब्राँक्स प्रामुख्यानं कृष्णवर्णीय आणि आर्थिकदृष्ट्या गरीब समाजाचा वस्तीमध्ये सुरू झालेलं हिप-हॉपचं लोण आधी अमेरिकेच्या अन्य शहरांत आणि मग परदेशांतही पोहोचलं. प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक संस्कृतीचाही तिथल्या हिप-हॉप संगीतावर प्रभाव पडत गेला. \n\nनालासोपाऱ्यात कसं रुजलं हिप-हॉप?\n\nमुंबईच्या उत्तरेला वसई आणि विरारदरम्यान नालासोपारा वसलं आहे. मग महानगराच्याच नाही तर संगीताच्याही मुख्य प्रवाहापासून दूर भासणाऱ्या नालासोपाऱ्यात हिप-हॉपची क्रेझ कुठून आली? \n\n'ग्रॅव्हिटी'नं अगदी नेमक्या शब्दांत या प्रश्नाचं उत्तर दिलंय. \"जिथे संघर्ष असतो, तिथे त्याची कहाणी सांगणारेही तयार होतात. नालासोपाऱ्यात हिप-हॉपची चळवळच उभी राहिली आहे, ती इतकी मोठी होईल असं कुणाला इथे वाटलं नव्हतं.\"\n\nमूळचा बिहारचा पण नंतर नालासोपाऱ्यात स्थायिक झालेल्या 'शेख्सपियर'लाही तसंच वाटतं. \"देशभरातून पोटापाण्यासाठी आलेले मुंबईकडे आलेले लोक नालासोपाऱ्यात स्थायिक झाले आहेत. इथले बहुतेकजण मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातले आहेत. त्यांना आर्थिक, सामाजिक पातळीवर मोठा संघर्ष करावा लागतो. सकाळी उठून ट्रेन पकडा, नोकरीसाठी जा, गर्दीतून थकून घरी या असं त्यांचं आयुष्य. ते अशा गोष्टींच्या शोधात असतात ज्यातून त्यांना आनंद मिळेल. म्हणूनच इथले लोक नृत्य, संगीत याकडे वळताना दिसतात. तरुणांना हिप-हॉप अतिशय आवडीचं आहे.\"\n\nनालासोपारा-वसई-विरार या परिसरात पाश्चिमात्य डान्सफॉर्म्स आधीपासूनच लोकप्रिय आहेत. किंग्स युनायटेड, फिक्टिशियस, व्ही कंपनी असे डान्स ग्रुप्स..."} {"inputs":"मूळ हरियाणाच्या 30 वर्षांच्या या मल्ल बबिताने म्हटलंय, \"मी माझ्या ट्वीटवर ठाम आहे. मी काहीही चुकीचं लिहिलेलं नाही.\"\n\nजमात विषयीचं ट्वीट केल्यानंतर आपल्याला सतत धमक्या येत असल्याचा बबिताने शुक्रवारीही एक व्हिडिओ ट्वीट करत दावा केलाय. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nसुमारे सव्वा मिनिटाच्या या व्हिडिओत बबिताने म्हटलंय, \"गेल्या काही दिवसांत मी काही ट्वीट्स केली होती. त्यानंतर मला लोकांकडून सोशल मीडियावर शिवीगाळ होतेय आणि धमक्या देण्यात येतायत. त्या लोकांना मला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे कान उघडून ऐका आणि डोक्यात हे ठाम बसू द्या की धमक्यांना घाबरून घरी बसायला मी काही झायरा वसीम नाही... मी नेहमीच माझ्या देशासाठी लढलेय आणि कायम लढत राहीन.\"\n\nज़ायरा वसीम\n\nजमातविषयीच्या आपल्या ट्वीटची पाठराखण करत बबिता म्हणते, \"मी माझ्या ट्वीटवर ठाम आहे. मी फक्त त्या लोकांबाबत लिहिलंय ज्यांनी कोरोनाचं संक्रमण पसरवलं. मला तुम्हाला विचारायचंय.\"\n\nझायरा वसीमने दंगल सिनेमात बबिताची बहीण गीताची भूमिका केली होती. या सिनेमात आमिर खानने बबिताचे वडील महावीर फोगाट यांची भूमिका वठवली होती. गेल्या वर्षी झायरा वसीमने अचानकच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"बॉलिवुडचा निरोप घेतला.\n\nसोशल मीडियावर याबाबतची एक मोठी पोस्ट झायरा वसीमने लिहिली होती आणि त्यावर चर्चाही झडल्या होत्या. \n\nबबिता फोगाटने केलेल्या ट्वीटवरून सध्या वाद निर्माण झालाय. कोरोना व्हायरसच्या संक्रमणासाठी तिने जमात कारणीभूत असल्याचं म्हटलं होतं. \n\nयानंतर बबिता फोगाटवर टीकेचा भडीमार झाला आणि ट्विटरवर #SuspendBabitaPhogat हॅशटॅग ट्रेंड झाला. याच्या विरोधात बबिताचे समर्थकही सोशल मीडियावरून व्यक्त झाले आणि तिला पाठिंबा देणारा #ISupportBabitaPhogat हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला. \n\nबबिताप्रमाणेच बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावतची बहीण रंगोली चंडेलनेही मुसलमानांमधल्या एका घटकावर टीका केली होती आणि वादग्रस्त ट्वीट्स केली होती. यानंतर ट्विटरने रंगोली चंडेलचा अकाऊंट सस्पेंड केला. बबिता फोगाटचा अकाऊंट सस्पेंड करण्यात आलेला नसला तरी तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेकांनी ट्विटरकडे केली आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"मॅक्रॉन यांनी देशाला संबोधित करताना शुक्रवारपासून (30 ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या लॉकडाऊनच्या मार्गदर्शक तत्त्वांविषयी माहिती दिली. \n\nयाअंतर्गत नागरिकांना अतिआवश्यक कामं आणि वैद्यकीय कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहे. रेस्टॉरंट्स, बार बंद राहतील, तर शाळा आणि कारखाने सुरू राहतील.\n\nकोरोनामुळे फ्रान्समधील मृतांचा आकडा एप्रिलनंतर आता सर्वोच्च पातळीवर आहे. मंगळवारी (27 ऑक्टोबर) देशात कोरोनाचे 33,000 नवीन रुग्ण आढळले. \n\nमॅक्रॉन यांनी म्हटलं की, \"देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका पसरला आहे. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयंकर असणार आहे, यात काही एक शंका नाही.\" \n\nयापूर्वी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी म्हटलं होतं की, \"देशाला त्वरित कारवाईची गरज आहे आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या राष्ट्रव्यापी प्रयत्नांची आवश्यकता आहे.\"\n\nसध्या फ्रान्समध्ये 4.6 कोटी लोक रात्रीच्या कर्फ्यूचा सामना करत आहेत. \n\nसरकार सामाजिक संपर्क कमी करण्यात अपयशी ठरलं, अशी तक्रार एका मंत्र्यानं केली आहे. \n\nफ्रान्समधील परिस्थिती \n\nदेशाला संबोधित करताना मॅक्रॉन यांनी म्हटलं की, \"कोरोनाच्या साथीत देशाला बुडण्यापा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सून रोखायचं असेल तर कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे.\"\n\nफ्रान्सच्या दवाखान्यांतील सगळे आयसीयू बेड कोरोनाच्या रुग्णांनी व्यापले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. \n\nते पुढे म्हणाले, \"आता लोकांना घराबाहेर पडायचं असल्यास एक फॉर्म भरावा लागेल, मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर जसा फॉर्म भरावा लागत होता, तसाच हा फॉर्म असेल. सामाजिक कार्यक्रमांवर बंदी असेल.\" \n\n\"आता कामावर जाण्यासाठी, दवाखान्यात जाण्यासाठी, नातेवाईंच्या मदतीसाठी, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी, तसंच घराशेजारी ताजी हवा घेण्यासाठीच तुम्ही घरातून बाहेर पडू शकाल,\" असं मॅक्रॉन यांनी म्हटलंय.\n\n\"नागरिकांना व्यायामासाठी 1 तास दिला जाईल आणि काम करण्यासाठी तेव्हाच परवानगी दिली जाईल, जेव्हा घरून काम करणं शक्य नाही, असं कंपनीकडून स्पष्ट केलं जाईल,\" असेही आदेश देण्यात आले आहेत.\n\nतसंच केअर होम्समध्ये जाण्याचीही परवानगी असेल, असंही मॅक्रॉन यांनी स्पष्ट केलंय.\n\nहे निर्बंध 1 डिसेंबरपर्यंत लागू राहतील आणि दर 2 आठवड्यांनी त्यांचं मूल्यांकन केलं जाईल. \n\nख्रिसमस सगळेच आपापल्या कुटुंबीयांसोबत साजरा करतील, असा आशावाद मॅक्रॉन यांनी व्यक्त केला आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"मे महिन्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या 'युनायटेड इंडिया रॅली'ला मोठं महत्त्व आलं आहे. या रॅलीला देशभरातल्या विविध प्रादेशिक पक्षांचे नेते आले आहेत, ज्यात प्रामुख्याने आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, तेलुगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू आणि जनता दल युनायटेडचे H. D. कुमारस्वामी, हे अनुक्रमे दिल्ली, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. तसंच अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री गेगोंग अपांग, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी, काश्मीरच्या नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, DMKचे नेते MK स्टॅलिन आले आहेत.\n\nतसंच गुजरातचे पटेल नेते हार्दिक पटेल आणि दलित आमदार जिग्नेश मेवाणी सुद्धा यावेळी उपस्थित होते.\n\nकाँग्रेसच्या वतीने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी ममता यांचं निमंत्रण स्वीकारलं होतं खरं, पण त्यांनी स्वतः या कार्यक्रमात सहभागी न होता पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि अभिषेक मनू सिंघवी यांना पाठवलं. \n\nकोण काय म्हणाले?\n\nशरद पवार ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"\"बेरोजगारी वाढत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत. या गोष्टींना जबाबदार असणाऱ्यांना फेकून दिलं पाहिजे,\" असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोलकाता येथे झालेल्या रॅलीत केलं. \n\nकोलकात्याच्या सभेत बोलताना शरद पवार\n\n\"पंतप्रधानपदासाठी भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानपदासाठी त्यांच्यामध्ये भांडणं होतील. आपल्याला या देशाचं भविष्य बदलावं लागणार आहे,\" असं पवार यावेळी म्हणाले. \n\nत्यांनी त्यांचं भाषण 'जय हिंद, जय बांगला' म्हणत संपवलं.\n\nशत्रुघ्न सिन्हा\n\nभाजपचे बिहारमधील खासदार आणि याआधीही पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की \"यापूर्वी मी कधीही इतकी जानदार, शानदार आणि दमदार\" रॅली पाहिली नव्हती. \n\nमल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस\n\n\"पंतप्रधान म्हणतात की 'ना खाऊंगा ना खाने दूंगा'. पण ते अदानी आणि अंबानी यांना देत आहेत. दोन कोटी रोजगार निर्माण करू, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं होतं. त्या आश्वासनाचं काय झालं?\" असा सवाल काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारला आहे. \n\nअरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टी\n\n\"जर 2019 मध्ये मोदी-शहा परत सत्तेत आले, तर देशाची वाट लावतील. ते देशाचे तुकडे करती. हिटलरने केलं होतं, तसं ते देशाची राज्यघटना बदलून निवडणुकाच हद्दपार करतील. आपल्याला त्याला उखाडून फेकावं लागेल,\" असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. \n\n\"या सरकारच्या काळात शेतकरी, महिला, सर्वांवरच अत्याचार होत आहेत. दलितांचा छळ होतोय, मुस्लिमांना ठेचून मारलं जातंय,\" असं केजरीवाल म्हणाले.\n\nसतीश मिश्रा, बसप नेते \n\nया रॅलीमध्ये बसपच्या प्रमुख मायावती या उपस्थित नाहीत, पण बसप नेते सतिश मिश्रा या रॅलीला आले आहेत. ते म्हणाले \"उत्तर प्रदेशात बसप आणि सप एकत्र आले आहेत. दलितविरोधी आणि अल्पसंख्यांकाविरोधातल्या सरकारला उखडून टाकण्याची वेळ जवळ आली आहे. भाजपचे सरकार पाडून डॉ. आंबेडकरांची राज्यघटना सुरक्षित ठेवण्याचं काम या 'यशस्वी' रॅलीमुळे झालं आहे,\" असं ते यावेळी म्हणाले. \n\n'दीदीं'चं शक्तिप्रदर्शन \n\nकोलकत्यातील बीबीसीचे प्रतिनिधी अमिताभ भट्टासाली सांगतात, \"या रॅलीत सहभागी होण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत. ममता बॅनर्जी यांना या रॅलीच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करायचं आहे. त्यामुळे गर्दी जमवण्यासाठी त्यांनी..."} {"inputs":"मेक्सिको सिमेवर डोनाल्ड ट्रंप\n\nअमेकरिकेत सध्या सरकार ठप्प झाले असताना ट्रंप यांनी मेक्सिको सीमेला भेट दिली आणि त्यांनी आपल्याला \"राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचा मला पूर्ण हक्क आहे,\" असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. \n\nमेक्सिको या भिंतीला अप्रत्यक्षरीत्या निधी देईल, असे आपल्या जुन्या प्रचाराशी विसंगत विधानही त्यांनी केले.\n\nगेले 20 दिवस अमेरिकेत सरकार अंशतः ठप्प असून त्यामुळे 8 लाख कामगारांना वेतन मिळालेले नाही.\n\n\"अमेरिका आणि मेक्सिको यांच्यामधील भिंतीसाठी 5.7 अब्ज डॉलरचा समावेश केला नाही तर सरकार पूर्ववत होण्याच्या आणि निधीच्या विधेयकावर स्वाक्षरी करणार नाही,\" असा पवित्रा ट्रंप यांनी घेतला आहे.\n\nहाऊस ऑफ रिप्रेंझेटिटिव्हमध्ये बहुमत असणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षानेनी भिंतीसाठीच्या निधीला रोखून धरला आहे. रिपब्लिकन सदस्य ट्रंप यांच्या पाठीशी उभे राहिले असले तरी काही सदस्यांनी सरकार पूर्ववत सुरू होण्याच्या बाजूने मत व्यक्त केले आहे. \n\nकाँग्रेसला टाळून ट्रंप या भिंतीसाठी पैसे कसे मिळवू शकतात?\n\nटेक्सासमधील रिओ ग्रँड व्हॅलीमधील मॅकअँलन येथे ट्रंप यांनी भेट दिली.\n\nजर काँग्रेसने या भिंतीसाठी निधी म... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंजूर केला नाही तर 'त्यांना टाळण्यासाठी कदाचित नव्हे नक्कीच राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू,' असा इशारा ट्रंप यांनी दिला.\n\nराष्ट्राध्यक्ष राष्ट्रीय आणीबाणी आणि युद्धाच्यावेळेस केवळ लष्करासंदर्भातील बांधकामाचे आदेश देऊ शकतात. घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते.\n\nकाँग्रेसने इतर कारणांसाठी तरतूद केलेल्या निधीतून पैसा येणे गरजेचे आहे, त्याला काही रिपब्लिकन्स विरोध करू शकतात.\n\nरिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम म्हणतात, 'ट्रंप यांनी ही भिंत बांधण्यासाठी आणीबाणीत मिळणाऱ्या अधिकारांचा वापर करण्याची वेळ आली आहे'. \n\nतर डेमोक्रॅटिक सिनेटर जो मॅन्चिन यांच्या मते राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय चूक ठरू शकतो, अडथळा संपविण्यासाठी त्यांच्याकडे एकमेव पर्याय आहे.\n\nकाही तज्ज्ञांच्या मते, \"असा निर्णय घेण्यामुळे प्रशासन पुन्हा कार्यरत होऊ शकेल आणि निवडणुकीच्या प्रचारात आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केला होता असे सांगण्याची संधी ट्रंप यांना मिळेल.\"\n\n'प्युएर्टो रिकोसह इतर आपत्ती क्षेत्रामधील बांधकामांसाठी प्रकल्पांचा निधी भिंतीसाठी वळवावा,\" असे ट्रंप यांना सुचवण्यात आल्याचे वृत्त अमेरिकेतील माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे.\n\nभिंतीबाबत ट्रंप यांनी आपली भूमिका कशी मांडली?\n\nमॅकअँलन स्टेशन येथे ट्रंप यांनी त्यांची भूमिका मांडली. तेव्हा तेथे सीमेवर गस्त घालताना सापडलेली शस्त्रे व रोख रक्कम प्रदर्शित करण्यात आली होती. \n\nत्यांच्याबरोबर सीमेवर गस्त घालणारे अधिकारी तसेच बेकायदेशीर स्तलांतरितांद्वारे मारल्या गेलेल्या लोकांचे नातेवाईकही होते.\n\nया भिंतीसाठी मेक्सिकोलाही पैसे द्यावे लागतील असा ट्रंप यांचा आग्रह होता\n\nतेथे ट्रंप म्हणाले, \"जर आपण भिंत बांधली नाही तर हा प्रश्न सुटणार नाही. स्थलांतरितांच्या समस्येमुळे अनेक भीषण प्रश्न निर्माण झाले, अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. ही भिंत बांधणे म्हणजे मध्ययुगीन कल्पना आहे असे काहींना वाटते पण काही ठराविक उपायच करावे लागतात.\"\n\nभिंतीच्या निधीबाबत ट्रंप यांनी भूमिका बदलली?\n\nमेक्सिको सीमेवर भिंत बांधली जाईल आणि त्यासाठी 'मेक्सिकोलाही पैसे द्यायला भाग पाडू,' असे ट्रंप यांनी निवडणूक प्रचारात आश्वासन दिले होते. मात्र 'मेक्सिकोला कधीही एकरकमी पैसे द्यायला सांगू असे कधीच म्हटले नसल्याचे,' त्यांनी गुरुवारच्या भाषणात..."} {"inputs":"मेधा कुलकर्णी\n\nपुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nगेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी नाकारून ती चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली होती. त्यावेळी आपल्याला विधानपरिषदेचं आश्वासन देण्यात आलं होतं, असं मेधा कुलकर्णी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. मात्र, हे आश्वासनही पूर्ण करण्यात आलं नाही. पुणे पदवीधर मतदारसंघातून सांगलीचे संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. \n\nबीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, \"मला विधान परिषदेचं आश्वासन दिलं होतं. आत्ताचे कोथरूड मतदारसंघाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष (चंद्रकांत पाटील) यांच्यासाठी मी ही जागा मोकळी केली. तसं म्हणण्यापेक्षा पक्षाचा आदेशच असतो तो. ते करणं माझं कर्तव्यच असतं. त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं की तुम्हाला विधान परिषदेवर घेतलं जाईल. माझी सक्रियता, पक्षावरची निष्ठा आणि त्याचा पक्षाला होणारा उपयोग याचा पक्ष नक्कीच विचार करेल, याची मला खात्री वाटते.\"\n\nमेधा कुलकर्णी\n\nभ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाजपचा बालेकिल्ला आणि सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवेळी मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हापासून त्या नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, आपण पक्षावर नाराज नाही आणि या पक्षावरून जीव ओवाळून टाकेन, असंही त्या बीबीसीशी बोलताना म्हणाल्या. \n\n\"मी पक्षावर नाराज अ्सण्याचं कारण नाही. केंद्रातलं सरकार उत्तम काम करतंय. गेल्या 60-70 वर्षांत जे निर्णय होऊ शकले नाही ते आता झालेत. काश्मीरच्या निर्णयापासून अनेक चांगले निर्णय झालेत. त्यामुळे पक्षावर नाराज असण्याचा प्रश्नच येत नाही. मी आयुष्य ओवाळून टाकेन या पक्षावर.\"\n\n\"पक्षातल्या काही लोकांच्या कार्यशैलीवर आपली नाराजी आहे आणि पक्षाच्या पातळीवर माझं म्हणणं मांडेल,\" असं कुलकर्णी यांनी म्हटलंय. \n\n\"दोघांच्या कार्यशैलीविषयी माझी नाराजी किंवा काही म्हणणं असू शकतं. तर ते पक्षीय पातळीवर मी नक्कीच मांडेन आणि स्वतःच्या नाही तर पक्षाच्या हितासाठी नक्की मांडेन. जुने जाणते लोक हे समजून घेतील की काही गोष्टी किंवा कार्यशैली बदलली पाहिजे की जेणेकरून पक्षाला नुकसान न होता फायदा होईल. मी पक्षात आहे. मी अजून हा शब्द वापरलेला नाही. कारण मी कायमच पक्षात आहे.\"\n\nमेधा कुलकर्णी इतर पक्षाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वतःच फेसबुकवर पोस्ट टाकत आपण कुणाच्याही संपर्कात नसल्याचं स्पष्ट केलं. \n\nयाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, \"मी कुठल्यातरी पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे किंवा ते मला तिकीट देण्यासाठी इच्छुक आहे, अशा माझ्यासंदर्भातल्या बातम्या मुद्दाम प्रसारित केल्या जातात. पण हा खोडसाळपणा थांबवला पाहिजे. यावर मी तीव्र नाराजी व्यक्त करते. मी कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नाही. मी कुठल्याही पक्षाकडून तिकीट मागितलेलं नाही. भाजपकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आत्ताच घोषित झाले त्यांचं काम मी मनापासून करणार आहे.\"\n\nमेधा कुलकर्णी\n\nआपण नाराज नसल्याचं मेधा कुलकर्णींनी म्हटलं असलं तरी आपल्यालाही काहीतरी जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. \n\nत्या म्हणाल्या, \"कुठल्याही कार्यकर्तीला पदापेक्षा काम हवं असतं. मी गेली अनेक वर्ष भाजपसाठी झोकून देऊन काम केलं आहे आणि तो माझा पिंड आहे. तेव्हा एखाद्या सक्रीय व्यक्तीला कामाविना ठेवणं, यातून जी जाणीव होते,..."} {"inputs":"मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरच बॉक्सिंग डे कसोटीचं आयोजन होतं.\n\nखूप वर्षांआधी ख्रिसमस आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियातील स्थानिक संघ व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यादरम्यान मॅच होत असे. \n\n1950-51 अॅशेस मालिकेत मेलबर्न टेस्ट 22 ते 27 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. 1953 ते 1967 दरम्यान बॉक्सिंग डे दिनी टेस्ट मॅचचं आयोजन करण्यात आलं नाही. \n\n1980 मध्ये मेलबर्न क्रिकेट क्लब आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम यांच्यात बॉक्सिंग डे दिवसापासून टेस्ट मॅचचं आयोजन करण्याचे हक्क रीतसर विकत घेतले. त्यामुळे तेव्हापासून दरवर्षी मेलबर्न येथे बॉक्सिंग डे टेस्ट होते. \n\nबॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताची कामगिरी \n\nऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने पहिल्यांदा कसोटी विजय साकारला तो मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरच. त्यामुळे भारतासाठी हे मैदान खूपच जिव्हाळ्याचं आहे. \n\nचंद्रशेखर आणि गावस्कर चमकले \n\nमेलबर्न, 30 डिसेंबर 1977 - 4 जानेवारी 1978 - 222 धावांनी विजयी\n\nभारताच्या ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या विजयाचं श्रेय चंद्रशेखर आणि गावस्कर या दुकलीला जातं. चंद्रशेखर यांनी पटकावलेल्या 12 विकेट्स आणि गावस्कर यां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नी झळकावलेलं शतक यांच्या बळावर भारतीय संघानं ऑस्ट्रेलियातला पहिलावहिला विजय मिळवला.\n\nबिशन सिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा ऐतिहासिक विजय साकारला.\n\nभारतीय खेळाडूंच्या कामगिरीइतकंच केरी पॅकर लीगला या विजयाचं श्रेय जातं. आताच्या घडीला ट्वेन्टी-20 लीगचं जगभर पेव फुटलं आहे. मात्र 80च्या दशकात केरी पॅकर यांनी पहिल्यांदा अशी संकल्पना राबवली.\n\nमेलबर्न क्रिकेट ग्राऊंडचं एक दृश्य\n\nऑस्ट्रेलियाचे चॅपेल बंधू, डेनिस लिली तसंच अन्य महत्त्वाचे खेळाडू या मालिकेत खेळले नाहीत. भारतीय संघाने या मालिकेतील सुरुवातीच्या दोन टेस्ट गमावल्या. तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय खेळाडूंनी खेळ उंचावत बाजी मारली.\n\nभारतीय संघाने 256 धावांची मजल मारली. मोहिंदर अमरनाथ यांनी 72 तर गुंडप्पा विश्वनाथ यांनी 59 धावांची खेळी केली. चंद्रशेखर यांनी घेतलेल्या 6 विकेट्सच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 213 धावांत गुंडाळला. भारताला 43 धावांची आघाडी मिळाली.\n\nलिटील मास्टर सुनील गावस्कर यांच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने 343 धावा केल्या. 387 धावांचं प्रचंड लक्ष्य मिळालेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 164 धावांतच गडगडला. चंद्रशेखर यांनी दुसऱ्या डावातही 6 विकेट्स पटकावल्या.\n\nविश्वनाथ यांचं शतक, कपिल यांचं पंचक\n\nमेलबर्न, 7 ते 11 फेब्रुवारी 1981- 59 धावांनी विजयी\n\nगुंडप्पा विश्वनाथ यांच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने 237 धावा केल्या. मात्र दुसऱ्या बाजूने त्यांना कोणाचीही खंबीर साथ मिळाली नाही.\n\nऑस्ट्रेलियाकडून डेनिस लिली यांनी 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने 419 धावा करत मोठी आघाडी मिळवली. अॅलन बॉर्डर यांनी 124 धावांची शतकी खेळी साकारली, ग्रेग चॅपेल यांनी 76 तर डग वॉल्टर्स यांनी 78 धावांची खेळी केली.\n\nभारतीय संघाने 324 धावा केल्या. चेतन चौहान यांनी 85 तर सुनील गावस्कर यांनी 70 धावांची खेळी केली. गावस्कर यांना LBW देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला.\n\nआऊट नसल्याचं वाटल्याने गावस्कर यांनी चौहान यांच्या साथीने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता. गावस्कर यांनी डाव आहे त्या स्थितीत सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र व्यवस्थापक सलीम दुर्रानी यांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती हाताळली.\n\nऑस्ट्रेलियाला 143 धावांचे छोटेखानी लक्ष्य मिळाले. मात्र कपिल देव यांनी 5 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. ऑस्ट्रेलियाच्या 8 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली..."} {"inputs":"मेलबर्न क्रिकेट मैदानावरचा भारतीय संघाचा हा चौथा विजय आहे. \n\nभारतीय संघाचा ऑस्ट्रेलियातला हा आठवा विजय आहे. या दमदार विजयासह भारतीय संघाने अॅडलेड पराभवाची परतफेड करत बॉर्डर-गावस्कर मालिकेत 1-1 बरोबरी केली आहे. शतकी खेळी साकारणाऱ्या अजिंक्य रहाणेला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. \n\nऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 200 विकेट्स गुंडाळल्यानंतर भारतीय संघाला 70 धावांचे लक्ष्य मिळालं. मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा झटपट बाद झाले. मात्र पदार्पणावीर शुभमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी कोणतीही पडझड होऊ न देता दिमाखदार विजय साकारला. गिलने 35 तर रहाणेने 27 धावांची खेळी केली. \n\nकशी जिंकली कसोटी\n\nऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. अजिंक्य रहाणेचे आक्रमक नेतृत्व आणि त्याला सर्वच गोलंदाजांनी दिलेली साथ यामुळे भारतीय संघाने पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव 195 धावांत गुंडाळत मॅचवर घट्ट पकड मिळवली. \n\nजसप्रीत बुमराहने 4 तर रवीचंद्रन अश्विनने 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने पदार्पणात प्रतिभेची चुणूक दाखवताना दोन ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"विकेट्स घेतल्या. \n\nरहाणेची दिमाखदार शतकी खेळीऑस्ट्रेलियाच्या चांगल्या बॉलिंगसमोर भारतीय संघाची एकाक्षणी 64\/3 अशी अवस्था होती. मात्र तंत्रशुद्ध कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढलं. \n\nअजिंक्यने आधी ऋषभ पंत आणि नंतर रवींद्र जडेजासह महत्त्वपूर्ण भागीदारी केली. चांगल्या गोलंदाजीसमोर, आव्हानात्मक खेळपट्टीवर फलंदाजी कशी करावी याचा वस्तुपाठ सादर करत रहाणेने 112 धावांची खेळी केली. जडेजाने 57 धावा केल्या. \n\nदमदार सांघिक प्रदर्शनअनुभवी गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त होऊनही भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 200 धावांतच गुंडाळला. मोहम्मद सिराजने 3 तर जसप्रीत बुमराह, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. \n\nऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. यावरून भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व दिसून येतं. रहाणेने या डावातही आक्रमक नेतृत्व करताना गोलंदाजांना साथ दिली. \n\nहा विजय खास का?\n\nप्रतिष्ठेच्या अशा बॉर्डर-गावस्कर मालिकेतल्या पहिल्या मॅचमध्ये 36 धावात ऑलआऊट झाल्याने भारतीय संघाला नामुष्कीला सामोरं जावं लागलं होतं. भारतीय संघाची कसोटीतली ती नीचांकी धावसंख्या होती. \n\nकसोटीवर चांगली पकड मिळवलेली असताना अवघ्या एका तासात भारताची फलंदाजी पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाज निरुत्तर ठरले होते. \n\nकोणाला काही कळायच्या आत भारतीय संघ अवघ्या 36 धावात गारद होऊन परतला होता. नीचांकी धावसंख्येवर गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने डे-नाईट कसोटी गमावली. वनडे आणि ट्वेन्टी-20च्या आक्रमणामुळे भारतीय फलंदाजांना कसोटी प्रकारासाठी लागणारं तंत्रकौशल्य नाही अशी टीका झाली होती. \n\nअंतिम अकराच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. 36 धावांत खुर्दा उडाल्यानंतर कोणत्याही संघातील खेळाडूंचं खच्चीकरण होऊ शकतं. मात्र भारतीय संघव्यवस्थापनाने भारतीय खेळाडूंचं तसं होणार नाही याची काळजी घेतली. अॅडलेड कसोटीत झालेल्या चुका टाळण्यासाठी सखोल सत्र आयोजित करण्यात आले. \n\nपॅटर्निटी लिव्हवर जात असल्यामुळे मेलबर्न कसोटीत भारताचा आधारस्तंभ विराट कोहली खेळत नाहीये. प्रमुख फलंदाज आणि कर्णधार नसतानाही भारतीय संघाने विजयाचा पराक्रम केला आहे. \n\nकोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि..."} {"inputs":"मोदींना आपल्या बोलण्याच्या ताकदीची चांगलीच जाण आहे. कारण, उत्तम भाषेत केलेलं सादरीकरण हे लोकांच्या मनाचा ठाव घेतं. त्यामुळे चांगलं भाषण हे एकप्रकारे मनातल्या धोरणाचं वचन ठरतं आणि या वचनाची पुढे कार्यवाही होणार असते. \n\nमोदींच्या भाषणांचं विश्लेषण करणारे अनेक तज्ज्ञ त्यांचे तीन टप्प्यात वर्गीकरण करतात. पहिला टप्पा म्हणजे एका पक्षाचे नेते असलेल्या मोदींना दिल्ली सर करायची होती. \n\nदुसरा टप्पा आहे मोदी ल्यूटेन्स दिल्लीमध्ये आल्यावरचा. म्हणजे तेव्हा त्यांनी आपली शब्दसंपदा, राष्ट्रीयत्व आणि विकास यावर भर दिला. \n\nतिसऱ्या टप्प्यात मोदींनी सरकार आणि गव्हर्नन्स यावर आपल्या भाषणात भर दिला. या भाषणांमध्ये त्यांच्या बोलण्यातून सत्तेच्या ताकदीची समज पूर्णपणे डोकावत होती. या तीनही टप्प्यांमध्ये जनतेच्या मनावर गारुड करणारी शब्दसंपदा वापरण्यावर त्यांनी भर दिला होता.\n\nपहिला टप्पा - आक्रमकता \n\nपहिल्या टप्प्यात मोदींमध्ये अधिकाधिक आक्रमकता आणि त्यांची देहबोली काहीशी हिंसक दिसून येत होती. तसंच जाब विचारणारी, उपहास करणारी आणि मनमोहन सिंग, राहुल गांधी यांना गप्प करणारी भाषा ते वापरताना दिसले. \n\nया टप्प्यात त... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्यांचा आवेश हा चर्चा करण्यासाठीचा नव्हता तर समोरच्याला घायळ करण्याची वृत्ती त्यांच्या बोलण्यातून डोकवायची. \n\nएकाच प्रकारची उदाहरणं त्यांनी वारंवार वापरत माध्यमांमध्ये एक आभासी चित्र निर्माण केलं होतं. ज्याचा वापर त्यांनी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी केला.\n\nमरणाऱ्याला अजून मारण्याचा हा प्रकार होता, ज्यात मोदी यशस्वी झाले. यावेळच्या त्यांच्या देहबोलीतून विजयाची वेळ जवळ आल्याची भावना जाणवत होती.\n\nतसंच सत्तेवर नसूनही सर्व सत्ता संपादित केल्याचा भावही त्यांच्याकडे या काळात दिसून यायचा. तेव्हा फक्त विजयाचा प्रतिध्वनी प्रत्येक कोपऱ्यातून ऐकू येण्याची वेळ बाकी होती.\n\nदुसरा टप्पा - प्रतिमा निर्मितीवर भर\n\nदुसरा टप्पा मात्र हा संघटित करण्याचा किंवा प्रतिमा निर्मितीचा होता. पहिला बदल त्यांनी आपल्या पोशाखात केला. आगळ्या पोशाखातूनही आपली ताकद किंवा शक्ती दाखवण्याचा हा प्रयत्न होता. \n\nसंवाद हा यावेळी काहीसा बंद झाला असला तरी हा काळ म्हणजे त्यांच्यातले काही अनोखे बदल होते. म्हणजे, राजकीय व्यक्तीच्या भूमिकेतून कर्त्या पुरुषाच्या भूमिकेत जायचं होतं. एका समिक्षकाच्या भूमिकेतून त्यांना सरकारच्या प्रमुखाच्या भूमिकेत शिरायचं होतं. या सगळ्यालाच विजयाचा गंधही येत होता. \n\nत्यांच्या शब्द संग्रहात विकास आणि गव्हर्नन्स यांसारख्या शब्दांनी प्रवेश केला होता. त्यांना तेव्हा सत्तेसाठी वाट बघायची गरज नव्हती. ससा आणि कासवाप्रमाणेच भाजप आणि काँग्रेसच्या या स्पर्धेत भाजपरुपी सशानं वेगानं धावत विजय मिळवला होता. \n\nत्याकाळात गांधींचा त्यांनी प्रचारक म्हणून तर सरदार पटेल यांचा शासनकर्ता म्हणून प्रसार करत सर्वसमावेशक सरकारचा चेहरा पुढे आणण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचा निषेध आणि असहमती हे देशद्रोहाचं प्रतीक असल्याचं तेव्हा समजलं जाऊ लागलं होतं.\n\nतिसरा टप्पा - 2019 ची तयारी\n\nतिसऱ्या टप्प्यात 'मोदीवाणीत' मात्र अनेक बदल झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यातल्या त्यांच्या भाषणांमधून 2019 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी दिसून येत आहे. तिसऱ्या टप्प्यात प्रचार करणे आणि गव्हर्नन्सची भाषा बोलणे ही त्यांची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातली रुपं एकवटली आहेत. \n\nमात्र, या टप्प्यात वाकचातुर्य कलेचं सादरीकरण ही जबाबदारी केवळ मोदींची राहिली नसून योगी आदित्यनाथ, अमित शहा यांच्यावरही त्याची जबाबदारी आली आहे. तर, राजनाथ सिंग आणि अरुण जेटली हे पडद्यामागून आपल्या भूमिका बजावत..."} {"inputs":"मोहम्मद अली जिन्ना आणि महात्मा गांधी\n\nनंतर आठवलं की आम्हाला शाळेत गांधी हिंदू होते, एवढंच शिकवलं होतं. त्यामुळे पुढचं तुम्हीच समजून घ्या. \n\nसोबतच सांगितलं होतं की गांधी धूर्त होते, पाकिस्तानच्या निर्मितीच्या विरोधात होते. भारतमातेची पूजा करायचे. आम्ही मुस्लिमांनी हिंदूंवर शतकानुशतके राज्य केल्याचा सूड त्यांना उगारायचा होता. \n\nआमचे बापू होते कायदे-आजम. आमचे कायदे-आजम लंडनमध्ये शिकलेले निष्णात वकील होते. त्यांनी गांधींना धोबीपछाड देत त्यांच्याकडून पाकिस्तान पटकावला. \n\nमोहम्मद अली जिन्ना आणि महात्मा गांधी\n\nथोडं मोठा झाल्यावर गांधी सिनेमा बघितला. तेव्हा कळलं की हिंदूंचा हा बापू एक फकीर होता. हिंदुस्तानच्या स्वांतत्र्य चळवळीआधी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांनाही आव्हान उभं केलं होतं. या सिनेमावर पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली होती. त्यांचा आक्षेप होता की सिनेमा बनवणाऱ्या गोऱ्या दिग्दर्शकाने हिंदूंच्या बापूला हिरो बनवलं. मात्र, आमच्या कायदे-आजमला खलनायकाच्या श्रेणीत बसवलं.\n\nगांधी आणि जिन्ना यांची जुनी छायाचित्रं बघून आम्हाला खूप आनंद होतो. या छायाचित्रांमध्ये आमच्या कायदे-आजमने वस्तराच्या ध... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ारेपेक्षा धारदार असलेला लंडनमध्ये शिवलेला कोट घातला आहे आणि हातात विलायती सिगरेट आहे. पाकिस्तानातल्या एका विद्वानाने म्हटलं होतं की पाकिस्तानात जेव्हा पन्नास हजार रुपयांची नोट छापली जाईल, तेव्हा त्यावर हा फोटो असेल. \n\nया छायाचित्रांमध्ये महात्मा गांधींनी आपलं धोतर अर्धवट वर उचललं आहे. हातात काठी आहे. काही-काही छायाचित्रांमध्ये दोन्ही बापू हसत आहेत. पुढे त्यांच्या हिंदुस्तान आणि पाकिस्तानात काय घडणार आहे, याची जराही कल्पना त्यांना असती तर कदाचित ते दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून रडले असते. \n\nमहात्मा गांधी\n\nएका छायाचित्रात महात्मा गांधी हात उचलून वाद घालताना दिसतात. जणू म्हणत आहेत की आम्हाला सोडून जाऊ नका. आमचे बापू कायदे-आजमने विलायती सिगरेटचा झुरका घेत असा काही चेहरा केला आहे जणू म्हणत आहे, \"यार, गांधी तू आता लवकर आटप. आता आपण म्हातारे झालो आहोत. फाळणी तर होणारच.\"\n\nआमचे कायदे-आजम इतकी फाडफाड इंग्रजी बोलले की गोऱ्यांनीही मान्य केलं की हिंदू आणि मुसलमान दोन संप्रदाय आहेत. दोन देश बनवा आणि इथून पळ काढा. बाकी कापाकापीची तयारी आम्ही स्वतःच केली. आमचे बापू जिंकले, महात्मा गांधी हरले. \n\nहिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या निर्मितीनंतर दुसऱ्याच वर्षी दोन्ही बापू निवर्तले. एकाचं टीबीने निधन झालं तर दुसऱ्यावर त्यांच्याच एका हिंदू बांधवाने गोळी झाडली.\n\nमहात्मा गांधी गेले तो क्षण\n\nलहानपणी आम्हाला गांधींचा द्वेष करायला शिकवण्यात आलं होतं. त्यांच्याबद्दल पाकिस्तानातल्या तत्कालीन प्रसिद्ध उर्दू कवीने अर्वाच्य भाषेत लिहिलं होतं.\n\nपूर्वी पाकिस्तानात 'गांधी' शिवी होती\n\nज्या गांधीला आम्ही हिंदू मानायचो त्यांना तिकडे नवे हिंदू म्हणायचे, \"तुम्ही इतके भोळे हिंदू आहात की या नव्या हिंदुस्तानात तुमच्यासाठी जागा नाही. तुम्ही आता केवळ नोटांवरच झळकाल.\"\n\nमहात्मा गांधी\n\nहिंदुस्तानात सध्या त्या लोकांची सत्ता आहे जे गांधींच्या मारेकऱ्याला आपला हिंदू मानतात. पूर्वी पाकिस्तानात गांधींचं नाव शिवीसारखं होतं. आता हिंदुस्तानातही तीच परिस्थिती आहे. \n\nतिथल्या आमच्या बांधवांना वाटत असेल की ज्यांनी स्वतःच्या बापूला, गांधींना सोडलं नाही, तिथे आमची काय गत. इकडे आम्ही थेट बोलत नाही. मात्र, कधी कधी मनात विचार नक्कीच येतो की या नव्यांपेक्षा गांधीजी परवडले असते. \n\n( मोहम्मद हनीफ हे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक आहेत. या लेखातील मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहे..."} {"inputs":"म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आंदोलन सुरू आहे.\n\nहे आंदोलन मोडून काढण्यासाठी लष्कराने पोलिसांच्या मदतीने निदर्शकांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईची ही सर्वांत लहान बळी ठरली आहे. \n\nखिन मायो चिट असं या चिमुकलीचं नाव आहे. खिन आपल्या कुटुंबासोबत मंडाले शहरात रहायची. तिच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी ही चिमुकली वडिलांकडे पळत गेली आणि ती पळत असतानाच पोलिसांनी तिच्यावर गोळी झाडली. त्यात तिचा मृत्यू झाला. \n\nजनतेची निदर्शनं कमी होत नाही, हे बघितल्यावर लष्करानेही बळाचा वापर वाढवला आहे. लष्कराने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 20 हून जास्त चिमुकल्यांनी प्राण गमावल्याचं 'Save the Children' या बालहक्कांसाठी लढणाऱ्या गटाचं म्हणणं आहे. \n\nआतापर्यंत निदर्शनांमध्ये 164 जण ठार झाल्याचं लष्कराचं म्हणणं आहे. मात्र, आतापर्यंतच्या निदर्शनांमध्ये 261 जणांना ठार करण्यात आल्याचं 'Assistance Association for Political Prisoners' (AAPP) या सामाजिक कार्यकर्त्यांच्या गटाचं म्हणणं आहे. \n\nमंगळवारी लष्कराने निदर्शकांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलं. मात्र, आंदोलक देशात अराजकता माजवत असल्याचा आणि हिंसाचा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र घडवून आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. \n\nमात्र, सुरक्षा दलांनी निदर्शकांवर जिवंत काडतुसांच्या फैरी झाडल्या आहेत. इतकंच नाही तर लोकशाहीवादी कार्यकर्ते आणि आंदोलकांची धरपकड करण्यासाठी लष्कराकडून धाडी टाकण्यात येत आहेत आणि यावेळी अनेकांना मारहाण होत असल्याचं आणि काहीवेळा गोळीबारही करण्यात येत असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. \n\n'आणि त्यांनी तिच्यावर गोळी झाडली'\n\nमंगळवारी दुपारी पोलीस अधिकारी आमच्या शेजारच्या घरांमध्ये झडती घेत होते. त्यावेळी ते आमच्या घरातही आल्याचं खिन मायो चिटच्या थोरल्या बहिणीने बीबीसीला सांगितलं. \n\n25 वर्षांच्या मे थू सुमाया म्हणाल्या, \"त्यांनी लाथ मारून दार उघडलं. दार उघडल्यावर त्यांनी माझ्या वडिलांना घरात आणखी कुणी आहे का विचारलं.\"\n\nत्यांनी नाही म्हणताच पोलिसांनी तुम्ही खोटं बोलत आहात असं म्हणत घरभर शोधायला सुरुवात केली. \n\nयाचवेळी 7 वर्षांची खिन मायो चिट वडिलांच्या मांडीत बसायला त्यांच्याकडे धावत गेली. मे थू सुमाया म्हणाल्या, \"त्याचवेळी पोलिसांनी तिच्यावर गोळी झाडली आणि ती तिला लागली.\"\n\nम्यानमार मुस्लीम मीडिया या कम्युनिटी मीडिया आउटलेला मुलाखत देताना खिनचे वडील उ माउंग को हाशीन बाई म्हणाले, \"तिचे शेवटचे शब्द होते - खूप दुखतंय बाबा.\"\n\nतिला कारमध्ये टाकून हॉस्पिटलला नेण्यात आलं. मात्र, अर्ध्या तासातच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्या 19 वर्षांच्या मुलालाही मारहाण करत अटक केली आहे. \n\nया मृत्यूवर लष्कराने अजून कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. \n\nमात्र, या घटनेवर 'Save The Children' या स्वयंसेवी गटाने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. मंडालेमध्ये 14 वर्षांच्या एका मुलाला गोळी घालून ठार करण्यात आलं आणि दुसऱ्याच दिवशी या चिमुकलीचा झालेला मृत्यू 'धक्कादायक' असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. \n\nशोकाकुल कुटुंबीय\n\nया गटाचं म्हणणं आहे, \"मुलं आपल्या घरात सर्वाधिक सुरक्षित असतात. मात्र, या मुलांना त्यांच्या घरातच ठार करण्यात आलं, ही चिंतेची बाब आहे. हल्ली दररोज मुलांना ठार केलं जातंय. यावरून लष्कराला मानवी जीवनाची काडीचीही किंमत नसल्याचं दिसून येतं.\"\n\nदरम्यान, बुधवारी रंगून या म्यानमारमधल्या सर्वांत मोठ्या शहरात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 600 जणांची सुटका केली. यात बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थी होते. यात थेईन झॉ या असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधीही होते. गेल्या महिन्यात एका निदर्शनाचं..."} {"inputs":"म्हणूनच मग लोकांच्या मनामध्ये हे कुतुहल निर्माण झालंय, की SCO नेमकं काय आहे? याची सुरुवात कधी झाली, यामागच्या उद्देश काय आहे. आम्ही तुम्हाला याचविषयी सांगणार आहोत.\n\nSCO ची सुरुवात झाली 15 जून 2001 रोजी. तेव्हा चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गीस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या नेत्यांनी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना केली. वांशिक आणि धार्मिक मतभेद दूर करण्याचा आणि व्यापार-गुंतवणूक वाढवण्यासाठीचा ठराव यामध्ये करण्यात आला. \n\nएक प्रकारे एससीओ (SCO) हे अमेरिकेचं वर्चस्व असलेल्या नाटोला रशिया आणि चीनचं प्रत्युत्तर होतं.\n\nस्थापनेनंतर उद्दिष्टं बदलली\n\nजेव्हा 1996मध्ये शांघाय इनिशिएटिव्ह म्हणून याची सुरुवात झाली तेव्हा मध्य आशियामधल्या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांसोबत रशिया आणि चीनी सरहद्दीजवळ तणाव कसा टाळता येईल हे पाहाणं यामागचं उद्दिष्ट होतं. हळुहळू या सीमांना सुधारत त्या नेमक्या ठरवण्याचाही उद्देश होता.\n\nपण तीन वर्षांच्या कालावधीतच हे काम करण्यात आलं. म्हणूनच हा गट प्रभावी असल्याचं मानलं जातं. ही उद्दिष्टं पूर्ण झाल्यानंतर उझबेकिस्तानलाही यामध्ये सामील करण्यात आलं आणि 2001मध्ये... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नव्याने शांघाय को-ऑपरेशनची स्थापना झाली.\n\n2001मध्ये या नवीन संघटनेची उद्दिष्टं बदलण्यात आली. आता याचे मुख्य हेतू आहेत ऊर्जेशी निगडीत बाबी आणि दहशतवादाचा मुकाबला. हे दोन्ही मुद्दे आजही कायम आहेत. शिखर परिषदांमध्ये यावर चर्चा होतात.\n\nदहशतवादाविरोधात लढण्यासाठी तीन वर्षांचा ऍक्शन प्लान आखण्याचं गेल्या वर्षी शिखर परिषदेत ठरवण्यात आलं होतं. तज्ज्ञांच्या मते यावेळच्या शिखर परिषदेमध्ये ऊर्जेचा मुद्दा जास्त महत्त्वाचा ठरेल. \n\nSCO आणि भारत\n\n2017मध्ये भारत SCOचा पूर्णवेळ सदस्य झाला. याआधी 2005पासून भारताला निरीक्षक देशाचा दर्जा देण्यात आला होता. 2017मध्ये एससीओच्या 17व्या शिखर परिषदेमध्ये या संघटनेच्या विस्तारासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आणि भारत आणि पाकिस्तान या देशांना सदस्य करून घेण्यात आलं. यामुळे या संघटनेच्या सदस्यांची संख्या आठ झाली. \n\nआता चीन, कझाकिस्तान, किर्गीस्तान, रशिया, तझाकिस्तान, उझबेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या संघटनेचे सदस्य आहेत. या शिवाय अफगाणिस्तान, बेलारुस, इराण आणि मंगोलिया हे चार देश निरीक्षक आहेत. \n\nअर्मेनिया, अझरबैजान, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका आणि तुर्कस्तान हे देश संवाद सहयोगी आहेत. या SCOचं मुख्य कार्यालय चीनची राजधानी बीजिंगमध्ये आहे.\n\nSCO मधून भारताचा फायदा काय?\n\nचीन आणि रशियानंतर शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये असणारा भारत हा तिसरा मोठ्या क्रमांकाचा देश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरची भारताची पत वाढतेय. SCO ही या घडीची सगळ्यांत मोठी प्रादेशिक संघटना असल्याचं मानलं जातंय. \n\nदहशतवाद, ऊर्जेसाठीची वाढती मागणी, किंवा मग प्रवासी भारतीयांचे मुद्दे असोत - हे सगळे भारत आणि एससीओ या दोन्हींसाठी महत्त्वाचे आहेत. अशात भारत या संघटनेत सामील झाल्याचा फायदा एससीओ आणि भारत या दोघांनाही होणार आहे. \n\nयावेळी पहिल्यांदाच शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीमध्ये भारत पूर्ण वेळ सदस्य म्हणून सामील होत आहे. शिखर परिषदेदरम्यान द्वीपक्षीय बातचितही होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याअंतर्गत रशिया आणि चीनच्या राष्ट्रप्रमुखांना भेटणार आहेत. \n\nपण पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सतत प्रयत्न करूनही मोदी त्यांच्यासोबत औपचारिक स्वरूपाची बातचीत करणार नाहीत. \n\nदहशतवादाविषयी भारताने आपली भूमिका ठाम ठेवलेली आहे. भारताच्या या भूमिकेला शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनमधल्या देशांचा पाठिंबा मिळवण्याचा..."} {"inputs":"यंदाची दिल्लीतली दिवाळी फटाक्यांविना?\n\nदिल्लीच्या निकालानंतर आता वकील-कार्यकर्ते असीम सरोदे पुण्यात असलेल्या राष्ट्रीय हरित लवादात याचिका करून महाराष्ट्रातही बंदीची मागणी करणार आहेत. \n\n\"नागपूरच्या रवींद्र भुसारी यांनी फटाक्यांवर बंदीसाठी यापूर्वी याचिका केली होती. लवादानं त्यावेळी आम्हाला मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या ध्वनी प्रदूषणाबाबतच्या याचिकेत सहभागी होण्यास सांगितलं. त्यामुळे ती याचिका आम्ही मागे घेतली होती.\"\n\nसुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता सरोदे लवादाकडे नवी याचिका करणार आहेत. \n\nबंदीने प्रश्न सुटेल?\n\nध्वनी प्रदूषणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेले डॉ. महेश बेडेकर यांनी फटाक्यांच्या प्रश्नाबद्दल यापूर्वी सरकारबरोबर चर्चा केल्याचं सांगितलं. \n\n\"बंदी घालून हा प्रश्न सुटेल असं वाटत नाही. लोक सहभागाशिवाय यातून मार्ग निघणार नाही. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं तर त्याचा नक्कीच फायदा होईल,\" असं मत डॉ. बेडेकर यांनी मांडलं आहे. \n\nफटाके बंदीसाठी आता याचिका करण्याचा विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. \n\nदिल्लीत 1 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री आणि वि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तरण यावर बंदी घातली आहे.\n\nफटाके फोडायचेच असतील तर पाश्चात्य देशांप्रमाणे शहराच्या बाहेर एखाद्या मैदानात सुरक्षेच्या सगळ्या काळजीसह त्याची व्यवस्था करता येईल. त्यामुळे अपघात आणि प्रदूषण कमी होईल, अशी सूचनाही डॉ. बेडेकर यांनी केली आहे.\n\n'बंदीची अंमलबजावणी कठीण'\n\nफटाक्यांवरील बंदी आणि धर्म किंवा संस्कृतीचा काहीच संबंध नाही. सु्प्रीम कोर्टानं दिलेला निर्णय हा प्रदूषणाबाबतचा आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे, असं ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार भारतकुमार राऊत यांनी म्हटलं आहे.\n\n2016च्या दिवाळीनंतर दिल्लीला धूरक्यानं ग्रासलं होतं.\n\nबंदीच्या अंमलबजावणीबद्दल राऊत यांनी साशंकता व्यक्त केली. अशी अंमलबजावणी करणं कठीण आहे. \"सामुदायिक लोकेच्छेपुढे कायद्याची बंदी टिकत नाही. हुंडाबंदी, दारूबंदी याचं काय झालं ते आपल्यासमोर आहे. जनमताचा प्रश्न असल्यानं लोकशिक्षण हा प्रभावी मार्ग ठरेल,\" असं राऊत यांनी स्पष्ट केलं.\n\nकमीत कमी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांचाही पर्याय असू शकतो. त्याच्या मर्यादाही ठरवता येतील. आपला आनंद साजरा करण्यामुळे इतरांच्या स्वास्थ्यावर परिणाम होणार नाही, याचा विचार करायला हवा, असंही राऊत म्हणाले. \n\nसरकार बंदी घालणार?\n\nदरम्यान, राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ देण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईमध्ये मंत्रालय परिसरातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. \n\nमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून फटाक्यांच्या विक्रीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं असलं, तरी शिवसेनेतूनच त्यांना विरोध होत आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"यशवंत सिन्हा यांनी स्वत:च्या पक्षाच्या सरकारवर टीका केली आहे.\n\n'I need to speak now', अर्थात 'मला आता बोलायला हवं' या शीर्षकासह प्रसिद्ध झालेल्या या लेखात सिन्हा यांनी मंदी, अर्थव्यवस्थेचा कूर्म वेग यावर विवेचन केलं होतं. एका भाजप नेत्याच्याच लेखानं मोदी सरकारच्या धोरणावार टीकास्त्र सोडल्यानं देशभरातील भाजपविरोधी आवाजाला बळकटी मिळाली आहे. तसेच काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली या स्वपक्षीयांना सिन्हा यांनी लक्ष्य का केलं असावं? हा लेख आताच का लिहिला? जेटली यांनी घेतलेल्या निर्णयांवर टीका आहे का जेटलींच्या आडून मोंदी यांची कार्यशैली सिन्हा यांना खुपते आहे? \n\nयासंदर्भात राजकीय विश्लेषक शेखर अय्यर यांनी आपली भूमिका मांडली - \"अर्थव्यवस्थेची सध्याची अवस्था डळमळीत आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत अर्थव्यवस्था तग धरू शकेल ना, अशी चिंता भारतीय जनता पक्षातील एका मोठ्या गटाला आहे. तसं झालं नाही तर जनतेसमोर कोणत्या तोडानं जायचं ही चिंता भाजप नेत्यांना सतावत आहे.\" \n\nनिवडणुकीची चिंता\n\nभाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत पंतप्रधान मोदींनी दि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लेल्या भाषणातील मुद्यांकडे अय्यर यांनी लक्ष वेधलं. देशहितासाठी पक्षपल्याड जाऊन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं मोदी यांनी म्हटलं होतं.\n\nभाजप संदर्भात प्रदीर्घ काळ वार्तांकन करणाऱ्या प्रदीप कौशल यांनी दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांबाबत भूमिका मांडली.\n\n\"2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांना अजून बराच वेळ आहे. यशवंत सिन्हा यांनी लेखाद्वारे कोणतीही नवी गोष्ट मांडली नाही. अर्थव्यवस्थेचं गाडं रुळावर आणण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे,\" असं स्वत: अर्थमंत्री जेटली यांनीच स्पष्ट केलं. \n\nकाही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीची पुनरर्चना करण्यात आली. सिन्हा यांचा लेख या दृष्टिकोनातून पाहायला हवा. \n\nसिन्हा यांचा पदाला रामराम\n\n\"पक्ष कामकाजासंदर्भात परखड भूमिका घेण्याची तसंच बोलण्याची सिन्हा यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सिन्हा यांनी पक्षाच्या भूमिकेसंदर्भात भाष्य केलं आहे,\" अशा शब्दांत शेखर अय्यर यांनी 2009 मधल्या एका प्रसंगाला उजाळा दिला. \n\nनिवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत सिन्हा यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यावेळी भाजपाचे अध्यक्ष राजनाथ सिंह होते.\n\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासमवेत यशवंत सिन्हा\n\nआर्थिक मुद्दे\n\nप्रदीप कौशल यांनी सिन्हा यांच्या काश्मीर शिष्टमंडळाविषयी माहिती दिली.\n\nसिन्हा यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ काश्मीरला गेलं होतं. हे सरकारचं अधिकृत शिष्टमंडळ नव्हतं. काश्मीरहून परत आल्यानंतर सिन्हा यांनी वक्तव्य केलं होतं, तसंच काश्मीरमधली परिस्थिती सुधारण्यासाठी काही सूचनाही केल्या. याप्रश्नी चर्चा करण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांची भेट मागितली. मात्र त्यांची आणि पंतप्रधानांची भेट होऊ शकली नाही. \n\nआर्थिक मुद्दा हा एक मुद्दा झाला मात्र अन्य गोष्टींबाबतही सिन्हा यांनी वेळोवेळी आवाज उठवला. \n\nसिन्हा यांच्या मनातला सल\n\nशेखर अय्यर म्हणतात, \"भारतीय जनता पक्षात यशवंत सिन्हा यांची स्थिती अडगळीत टाकल्यासारखी झाली आहे. पक्षाने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली नाही. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा झाली नाही. पक्षाने दिलेल्या वागणुकीचा सल सिन्हा यांच्या मनात राहिला आहे.\" \n\nअटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सिन्हा अर्थमंत्री होते. मात्र त्यांचा कार्यकाळ वादविरिहत नव्हता. पंतप्रधानांनी केलेल्या फेरबदलात सिन्हा..."} {"inputs":"या 'बॅटल रोयाल' पद्धतीचे अनेक गेम्स यापूर्वी आले आणि पबजीनंतरही आले. पण सर्वांत जास्त लोकप्रियता याच गेमला मिळाली. या गेमवरून, त्याच्या अॅडिक्शनवरून वादही झाले. गेमवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली. पण या गेमची लोकप्रियता मात्र त्याने कमी झाली नाही. \n\nआपल्या गेमिंग कंप्युटर्सहून खेळणारे हार्ड कोअर गेमर्स आणि मोबाईलवरून खेळणारे हौशी गेमर्स या दोन्हींमध्ये हा गेम तितकाच लोकप्रिय आहे. पण आता याच्याही पुढे एक पाऊल टाकत पबजी कॉर्पोरेशन आता या गेमची 'लाईट' (Lite) व्हर्जन आणत आहे. \n\nही लाईट व्हर्जन साऊथ ईस्ट आशियामध्ये काही काळापासून उपलब्ध होती पण आता ती लवकरच भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, भूतान, मालदीव, नेपाळमध्येही उपलब्ध असेल. \n\nलाईट व्हर्जन म्हणजे नेमकं काय? कोणासाठी?\n\nआतापर्यंतच पबजीची पीसी व्हर्जन खेळण्यासाठी गेमर्सकडे चांगली स्पेसिफिकेशन्स असणारा कंप्युटर किंवा गेमिंग कंप्युटर असणं गरजेचं होतं. फार कमी जणांकडे अशा मशीन्स असतात आणि त्या खूप खर्चिक असतात. \n\nयाशिवाय त्यांच्याकडे अतिशय फास्ट इंटरनेट कनेक्शन असणंही गरजेचं होतं कारण याचा थेट फटका गेम खेळताना बसत होता. पण पीसी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"व्हर्जनच्या या गरजांमुळे गेमची ही आवृत्ती मोबाईल आवृत्ती एवढी लोकप्रिय झाली नाही. \n\nज्यांच्याकडे अशा स्पेसिफिकेशन्सची मशीन्स नव्हती, ते एम्युलेटर्सच्या मदतीने मोबाईल व्हर्जन पीसीवर खेळण्याचा प्रयत्न करत, पण गेमिंगचा तो भन्नाट इफेक्ट यातून मिळत नव्हता. म्हणून मग आता या पबजीची अशी आवृत्ती आणण्यात येत आहे, जी साध्या स्पेसिफिकेशन्सच्या कंप्युटरवही खेळता येईल. आणि ही आवृत्ती मोफत असेल.\n\nकोणती पीसी स्पेसिफिकेशन्स गरजेची\n\nऑपरेटिंग सिस्टीम : विंडोज 7,8,10, 64 Bit\n\nसीपीयू : Core i3, 2.4Ghz\n\nरॅम : 4GB\n\nGPU : Intel HD Graphics 4000\n\nHDD - 4GB\n\nकाय असतील पबजी लाईटची वैशिष्ट्यं \n\nहे व्हर्जन खास साध्या पीसीसाठी तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच गेमिंग एक्सपिरियन्स मोबाईल गेमिंगपेक्षा चांगला असेल. पबजीच्या मूळ व्हर्जनमधली सगळी फीचर्स यात असतील त्यामुळे गेमवर चांगला कन्ट्रोल असेल. शिवाय गेमची ही व्हर्जन मोफत उपलब्ध असेल. पण गेमर्सना गेममधले काही पर्याय किंवा बॅटल पासेस विकत घ्यावे लागतील अशी चर्चा आहे. याविषयीची अधिकृत माहिती अजून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.\n\nपबजी लाईट रजिस्ट्रेशन \n\nपबजी लाईटसाठी रजिस्ट्रेशन करणं अगदी सोपं आहे. पबजीच्या ऑफिशियल साईटवर जाऊन 'जॉईन द इव्हेंट' (Join the event)वर क्लिक करून यासाठीची नोंदणी करता येईल. 3 जुलैपर्यंत ही नोंदणी सुरू असणार आहे. \n\nही नोंदणी करणाऱ्या अनेकांना काही मोफत गोष्टी किंवा बक्षीसंही मिळणार आहेत. गेममधल्याच एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात ही बक्षीसं असतील. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पबजीकडून खेळासाठीचे स्किन कोड्स ईमेलने पाठवण्यात येतील. \n\nकंपनीचा काय फायदा\n\nपबजी मोबाईल हा सध्या जगामध्ये सर्वात जात कमार् करणाऱ्या गेम्सपैकी एक आहे. खरंतर हा मोबाईल गेम F2P मोडेलमध्ये म्हणजे फ्री-टू-प्ले (मोफत) देण्यात येतो. पण त्या गेममध्ये पुढच्या टप्प्यावर गेमर्सकडून विकत घेतल्या जाणाऱ्या स्किन्स आणि वस्तूंमधून कंपनीला उत्पन्न मिळतं. \n\nपबजी लाईटचं बिझनेस मॉडेलही असंच असण्याचा अंदाज आहे. साध्या कंप्युटरवरहा हा गेम खेळता येणार असल्याने साहजिकच आता हा गेम पीसीवर खेळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. जास्त चांगला गेमिंग एक्सपिरीयन्स मिळणार असल्याने मोबाईलवर हा गेम खेळणारेही लाईट व्हर्जन कंप्युटरवर खेळायला लागतील आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या स्किन्स वा बॅटल पासेसच्या खरेदीतून कंपनीला..."} {"inputs":"या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार गंध न येणं आणि पदार्थाची चव न कळणं ही देखील कोव्हिड-19 आजाराची लक्षणं असू शकतात. \n\nलंडनमध्ये कोव्हिड सिम्पटम ट्रॅकर अॅप (Covid Symptom Tracker app) तयार करण्यात आलं आहे. कोरोनाच्या Sars-Cov-2 या विषाणूची बाधा झाल्याचा संशय असेलेले संशयित या अॅपवर त्यांना जाणवत असलेली लक्षणं नोंदवतात. \n\nकिंग्ज कॉलेज ऑफ लंडनने या अॅपवर 4 लाख लोकांनी दिलेल्या माहितीचा अभ्यास केला. यात अनेकांनी आपल्याला गंध येत नाही आणि चवही कळत नाही, असं म्हटलं आहे. \n\nमात्र, साध्या सर्दी-पडशातसुद्धा ही दोन्ही लक्षणं आढळतात. शिवाय, ताप आणि कोरडा खोकला ही कोरोनाची अत्यंत महत्त्वाची लक्षणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\nतुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कुणालाही नव्याने तीव्र ताप किंवा कोरडा खोकला येत असेल तर तुम्ही घरीच थांबावं आणि कुणाच्याही संपर्कात येऊ नये, असा सल्ला डॉक्टर देतात. ही खबरदारी घेतल्यास इतर कुणाला कोरोनाचा संसर्ग होत नाही. \n\nअभ्यासाचे निष्कर्ष\n\nकोव्हिड-19 आजाराची लक्षणं अधिक स्पष्टपणे कळली तर कोरोनाबाधितांची ओळख पटवणं सोपं होईल. शिवाय, रुग्णावर जलद औषधोपचार करता येतील आणि स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंसर्गाच्या फैलावालाही आळा घालता येईल, या उद्देशाने किंग्ज कॉलेज ऑफ लंडनने हा अभ्यास केला. \n\nकोव्हिड सिम्पटम ट्रॅकर अॅपवर ज्यांनी आपली लक्षणं नोंदवली त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे. \n\nअॅपवर नोंद केलेल्या 4 लाख लोकांपैकी 1,702 लोकांनी कोव्हिड-19 ची चाचणी केली. यातले 579 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर उर्वरित 1,123 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यातील 59% लोकांनी आपली गंधाची आणि चवीची संवेदना हरवल्याचं सांगितलं होतं. \n\nगंध आणि चव गमावणे, यांचा प्रमुख लक्षणांमध्ये समावेश करावा का?\n\nतसे पुरेसे पुरावे नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आणि जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील कोव्हिड-19 आजारांच्या लक्षणांच्या यादीत या दोन्ही लक्षणांचा अजून तरी समावेश केलेला नाही. \n\nकोरोना विषाणुची लागण झालेल्या काही रुग्णांमध्ये गंध न येण्याची आणि चव न कळण्याची लक्षणं दिसत असली तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. ती कोव्हिड-19 ची ठळक लक्षणं नाहीत, असं युकेच्या ENT UK संस्थेचं म्हणणं आहे. \n\nतर गंध न येणे आणि चव न कळणे, ही कोव्हिड-19 ची अतिरिक्त लक्षणं असू शकतात, असं किंग्ज कॉलेजच्या संशोधकांचं म्हणणं आहे. \n\nया अभ्यासाचे नेतृत्त्व करणारे प्रा. टिम स्पेक्टर म्हणतात, \"आमच्या डेटावरून असं दिसून येतं की इतर लक्षणांसोबत गंध न येणे आणि चव न कळणे ही लक्षणंही आढळली तर त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता तिप्पट वाढते. त्यामुळे अशा व्यक्तींनी आजाराचा फैलाव रोखण्यासाठी सात दिवस स्वतःला विलग करायला हवं.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"या आंदोलनादरम्यान आपल्याला गोळ्या लागल्या असा दावा तीन जणांनी केला होता. पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बोलत होते. \n\n'आजचा युवक हा एखाद्या बॉंबसारखा प्रज्वलनशील झाला आहे. तेव्हा मी केंद्र सरकारला ही विनंती करतो ते विद्यार्थ्यांबरोबर जे काही करत आहेत ते त्यांनी थांबवावं,' हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत पत्रकारांसोबत बोलत होते. \n\n\"आज आमच्या विरोधकांनी विधिमंडळात 'सामना' झळकवला. आम्ही सामना वाचत नाहीत असं म्हणणाऱ्या विरोधकांना आज 'सामना' विधिमंडळात आणावा लागला हा नियतीचा न्याय आहे असं ठाकरे म्हणाले. जर तुम्ही त्यावेळी सामना वाचला असता तर आज आमच्याशी सामना करण्याची वेळ आली नसती,\" असं उद्धव ठाकरे म्हणाले. \n\n'कर्जमाफीवर इथं आरडाओरडा करण्यापेक्षा केंद्राला प्रश्न विचारा'\n\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. माध्यमांशी बोलताना देवेंद्र यांनी म्हटलं, की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय. शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आहे. \n\nदेवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, \"कोल्हाप... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ुरातील पूरग्रस्तांसाठी राज्यसरकारनं केंद्राकडे जवळपास साडे सात हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे, तर अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीही साडे सात हजार कोटी मागितले आहेत. म्हणजेच साधारणतः साडे पंधरा हजार कोटी रुपयांची मागणी राज्यानं केंद्राकडे मागितली आहे. इथं आदळआपट करणाऱ्यांच्या पक्षाचंच सरकार केंद्रामध्ये आहे. त्यांचेच नेते पंतप्रधान आहेत.\"\n\n\"केंद्राकडून राज्याकडे जी मदत यायला हवी, ती आलेली नाही. तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारनं जवळपास साडे सहा हजार कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहेत,\" अशी माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली. \n\nहिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस\n\nहिवाळी अधिवेशनामध्ये शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये हमरी तुमरी झाली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजप आमदार आक्रमक झाले. \n\nदेवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव असलेले अभिमन्यू पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर बॅनर झळकवलं. या गोष्टीचा राग आल्यामुळे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि अभिमन्यू पवार यांच्यात वाद झाला आणि त्याचं पर्यावसन हमरी तुमरीत झालं. यामुळे विधानसभेचं कामकाज अर्ध्या-तासासाठी तहकूब करण्यात आलं. थोड्या वेळानंतर सत्र सुरू करण्यात आलं. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर बॅनरबाजी करणं हे दुर्दैवी आहे असं विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. \n\nमुख्यमंत्री तुमचं आश्वासन पूर्ण करा अथवा खुर्ची खाली करा अशा घोषणा विरोधी पक्षाने दिल्या. \n\nअर्थमंत्री जयंत पाटील काय म्हणाले?\n\nअवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात बोलताना अर्थमंत्री जयंत पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले, सत्तेत असताना तुमचे हात कुणी धरलेले होते? तुम्हाला हे करता आलं असतं, पण तुम्ही ते केलं नाहीत. आम्ही जे काम सुरू केलंय, ते सांगण्याची संधी सुद्धा तुम्ही सत्तारूढ पक्षाला देत नाहीत.\n\nजयंत पाटील पुढे म्हणाले, \"राज्य सरकारनं आतापर्यंत 6 हजार 600 कोटी रूपये अवकाळी पावसात नुकसान झालेल्यांना वाटप केलेलं आहे. त्यातले 2100 कोटी रूपये जिल्हाधिकारीअंतर्गत वितरित झालेले आहेत. पुरासाठी 7,400 कोटी रूपये आणि अवकाळी पावसासाठी 7,200 कोटी रूपये अशा 14,600 कोटी रूपयांची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केलेली आहे.\"  \n\nराज्य सरकार अवकाळी पावसात कुठल्याही शेतकऱ्याला मोकळं सोडणार नाही, असा विश्वासही जयंत पाटलांनी व्यक्त केला.   \n\nअधिवेशनाच्या पहिल्या..."} {"inputs":"या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळतोय. 8 डिसेंबरला शेतकऱ्यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला देशभरातून प्रतिसाद मिळाला. \n\nमहाराष्ट्रातही कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांनी बंदला पाठिंबा दिला. भाजप या आंदोलनामुळे बॅकफुटवर गेल्याचं चित्र दिसलं. त्याचा फायदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीला होताना दिसला. \n\nयाला प्रत्युत्तर म्हणून माजी कृषी मंत्री शरद पवार यांचं अशा कृषी कायद्यांना समर्थन करणारं जुनं पत्र सोशलमीडियात व्हायरल झालं. त्यामुळे शरद पवार यांच्या कृषी कायद्याच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला. अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.\n\nशरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रश्नांची उत्तरं दिली. या सगळ्या घडामोडींमुळे या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेले दिसले. \n\nपण त्याचा ठाकरे सरकारला फायदा होतोय की तोटा? हे आंदोलन ठाकरे सरकारच्या पथ्यावर पडतय का? या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा... \n\nभाजपचे विरोधक एकवटले? \n\nकेंद्राने कृषी कायदे लागू केल्यानंतर कॉंग्रेसने या कायद्यांना जाहीर विरोध केला. कॉंग्रेसशासित राज्यांनी हे कृषी कायदे फेटाळावेत, असे आदेश कॉंग्रेस अध्यक्षा स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोनिया गांधी यांनी दिले. \n\nमहाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या नेत्यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं आणि हे कायदे रद्द करण्यात यावेत असं निवेदन त्यांनी दिलं. \n\nराष्ट्रवादी कॉंग्रेसनेही तशीच भूमिका घेतली. पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. यामुळे तीन पक्षांमधला समन्वयाचा अभाव दिसत होता. \n\nशेतकरी आंदोलन\n\nशिवसेना आमच्या सोबत असल्याचं बाळासाहेब थोरात यांच्याकडून सांगितलं गेलं. पण शिवसेनेने मात्र थेट विरोध न करता सावध पावलं उचलली. \n\nऑक्टोबरमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कायद्यांसंदर्भात शेती तज्ज्ञांशी चर्चा करून सुधारणा सुचवण्यासाठी उपसमिती नेमण्यात आली. \n\nनोव्हेंबर महिन्यात हे आंदोलन अधिकाधिक आक्रमक होऊ लागलं आणि भाजपची कोंडी झाली. त्यानंतर शिवसेनेनेही या कायद्यांना विरोध दर्शवायला सुरुवात केली. \n\nकेंद्रातल्या भाजप सरकारची कोंडी करण्यासाठी देशभरातले विरोधी पक्ष एकवटू लागले आहेत. यातच अकाली दलाचे खासदार प्रेमसिंग मांजरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. \n\n\"शेतकरी आंदोलनानिमित्त प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. दिल्लीमध्ये होणार्‍या समन्वय बैठकीत उध्दव ठाकरे उपस्थित राहणार,\" असल्याचंही मांजरा यांनी या भेटीनंतर सांगितलं. \n\nत्यामुळे देशभरातल्या भाजपविरोधकांना राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा एकत्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे. \n\n\"कोरोनाच्या या काळात इतक्या मोठ्या आंदोलनाची ठिणगी पडणं हे निश्चितपणे ठाकरे सरकारबरोबर देशातल्या सर्व विरोधी पक्षांच्या फायद्याचं आहे,\" असं लोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान यांना वाटतं. \n\nते पुढे सांगतात, \"कोरोनाच्या काळात देशात आर्थिक संकट आलं. मोदींचं समर्थन करणारा शहरी मध्यमवर्गीय यात भरडला गेला. आतापर्यंत हे जगावरचं संकट आहे. त्याला सामोरं जावं लागेल या भावनेने तो शांत होता. पण शेतकरी आंदोलनामुळे भाजप सरकारविरोधी ठिणगी पडली आहे. यानिमित्ताने सर्वस्तरातील खदखद बाहेर पडतेय. याचा क्षणिक फायदा भाजपविरोधी पक्षांना होताना दिसतोय.\" \n\nउद्धव ठाकरे सरकार स्थिर झालंय? \n\nत्यातच महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानपरिषदे निवडणुकीत नागपूर आणि पुणेसारखे गड भाजपला गमवावे लागले. कार्यकर्ते भाजपवर नाराज असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या.\n\nया..."} {"inputs":"या करारांमध्ये तेल, नैसर्गिक वायू आणि इतर सह-उत्पादनांशी निगडित महत्त्वाच्या करारांचा समावेश आहे. \n\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्राईच्या कंपन्यांना भारताच्या संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केलं आहे. \n\nभारतीय लष्कराच्या कारवाईत 7 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू\n\nइंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, पाकिस्तानी सैनिकांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराच्या कारवाईत सात पाकिस्तानी सैनिकांचा सोमवारी मृत्यू झाला. \n\nएलओसीवरील जंगलोट भागात आणि मेंढर सेक्टर नजीक ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी सैनिकांमध्ये एका मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. \n\nपाकिस्तानच्या हद्दीतच हे मृत्यू झाले असून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं. \n\nमहत्त्वाच्या खटाल्यांपासू 'ते' 4 न्यायाधीश दूर\n\nहिंदुस्तान टाइम्समधील वृत्तानुसार, सुप्रीम कोर्टात सोमवारपासून देश पातळीवरील महत्त्वाच्या विषयांवरील याचिकांची सुनावणी होणार आहे. \n\nआधारपुढील आव्हानं, पुरुषांचे समलैंगिक संबंध, शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश या विषयांवर सुनावण्या ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सुरू होणार आहेत. मात्र, या सुनावण्यांसाठी गठित करण्यात आलेल्या खंडपीठांमध्ये सरन्यायाधीशांविरोधात दंड थोपटलेल्या चारपैकी एकाही न्यायाधीशाचा समावेश नाही. \n\nदेशाचे अॅटर्नी जनरल आणि बार काऊन्सिल ऑफ इंडिया यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद शमल्याचा दावा करण्यात आल्यानंतर खंडपीठाची ही नेमणूक समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे. \n\nकमला मिलमध्ये पुन्हा रुफटॉप हॉटेलसाठी 7 अर्ज\n\nमहाराष्ट्र टाइम्समधील वृत्तानुसार, कमला मिलमधील कॅफे व पबला लागलेल्या आगींनंतर मुंबई महापालिकेचे रूफटॉप हॉटेलांसाठीचे धोरण चर्चेत आले आहे. \n\nमोजो रेस्टोपब व वन अबव्ह हे पब अवैध‌पणे रूफटॉपवर चालवले जात असल्याचे आढळून आले होते. आगीच्या घटनेपूर्वी वन अबव्हने रूफटॉपसाठी पालिकेकडे अर्ज केल्याचे उघडकीस आले आहे. \n\nतसंच आता या घटनेनंतरही कमला मिल परिसरातील एकूण सात पबनी रूफटॉपच्या परवान्यांसाठी पालिकेकडे अर्ज केले आहेत. \n\nत्यांना परवानगी मिळाल्यास टेरेसवर पब सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे. \n\nएअर इंडियाचे चार भाग करणार : जयंत सिन्हा\n\nएनडीटीव्हीवरील वृत्तानुसार, कर्जबाजारी झालेली विमान सेवा कंपनी एअर इंडियाचे चार उपकंपन्यांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या चार उपकंपन्यांचे 51 टक्के भाग विकण्यात येणार आहेत.\n\nही प्रक्रिया 2018च्या शेवटपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. देशांतर्गत सेवा, विमानतळावरील कामे, अभियांत्रिकी कामे हे सुद्धा वेगळे करुन विकण्यात येणार आहेत. \n\nअशी माहिती नागरी उड्डाण व हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा यांनी दिली. \n\nहे पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"या घटनेनंतर सुभाष बाथम यांच्या पत्नीचा गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे.\n\nआरोपीच्या पत्नीचं नाव कळू शकलेलं नाही. पण पोलिसांनी आरोपीला ठार केल्यानंतर ती घटनास्थळाहून पळ काढत असताना लोकांनी तिच्यावर दगडफेक केली, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. \n\nरक्तबंबाळ अवस्थेत तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तिचा मृत्यू झाला. अपहरणनाट्यात तिचा सहभाग होता की नाही हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. \n\nसुभाष बाथिम हा चार्जशीटेड गुन्हेगार होता. त्याच्या नावावर अनेक गुन्हे होते त्यापैकी एक हत्येचाही गुन्हा होता. कानपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की सुभाषने 'मुलींना स्वतःच्याच घरात ओलीस ठेवलं आणि प्रत्येक मुलीसाठी एक कोटी रुपयांची मागणी केली.'\n\nसुभाषवर हत्येचा एक गुन्हा दाखल होता. तो मागे घेण्यात यावा अशी मागणी देखील त्याने केली होती. \n\n'तेव्हा कळलं मुलीला ओलीस ठेवलं'\n\nमुलींची सुटका करण्यासाठी एटीएसचे कमांडो बोलवण्यात आले होते. तसेच त्यावेळी कानपूर पोलीसही घटनास्थळी उपस्थित होते. \n\nफारुकाबाद जिल्ह्यातील करसिया गावात सुभाष बाथ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मचं घर आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार तो एक अट्टल गुन्हेगार होता आणि त्याच्यावर अनेक खटले चालू होते. \n\nपोलिसांना तो धमकी देत होता की माझ्याकडे 30 किलो दारुगोळा आहे. वाटाघाटी करण्यासाठी आमदार आणि खासदारांना बोलवा अशी मागणीही तो करत होता. \n\nकशी झाली सुटका? \n\nस्थानिक लोकांनी सांगितलं की सुभाषने आपल्या मुलीचा वाढदिवस असल्याचा बहाणा करून आजूबाजूच्या परिसरातील मुलींना जेवणाचं निमंत्रण दिलं. सर्व मुली दुपारी अडीचच्या सुमारास सुभाषच्या घरी आल्या. सुभाषने त्यांना बंदी बनवलं. \n\nएका मुलीची आई साडेचार वाजता तिला घेण्यासाठी आली असता तिला समजलं की सुभाषने मुलींना कोंडून घेतलं आहे. त्या महिलेनी पोलिसांना सांगितलं. फारुकाबादचे पोलीस अधीक्षक अनिल कुमार मिश्र यांनी सांगितलं की मुलींना कुठलाही त्रास होऊ नये अशी पूर्ण खबरदारी आम्ही या ऑपरेशन दरम्यान घेतली होती. या कारवाईत दोन पोलीस जखमी झाले आहेत. \n\nपोलीस घटनास्थळी आल्यानंतर सुभाषने फायरिंग ओपन केलं. तसेच काही देशी बाँबगोळेही त्याने फोडले. पोलीसांनी त्याच्याशी बोलण्याची तयारी दाखवली आणि त्याचं म्हणणं ऐकण्यासाठी ते पुढे गेले असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यात दोन जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या पतो सुरुवातीला हे कळलंच नव्हतं की मुलींना त्याने ओलीस का ठेवला पण नंतर स्थिती स्पष्ट झाली. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"या घटनेबद्दल अजून आणखीन कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण हे पुरावे सारं काही स्पष्ट सांगत असल्याचं ट्रंप प्रशासनाचं म्हणणं आहे.\n\nमग आता पुढे काय होणार, असा प्रश्न उभा रहातो. अमेरिका याचं उत्तर कसं देणार? प्रकरण गंभीर होत चाललंय.\n\nअमेरिकेच्या संरक्षण खात्याचं मुख्यालय पेंटागॉनने प्रसिद्ध केलेल्या या अंधुक व्हिडिओमध्ये एक लहान इराणी जहाज दिसतंय. 13 जून रोजी ज्या तेलाच्या दोन टँकर्सवर हल्ला झाला, त्यातल्या एकाच्या बाहेरच्या बाजूला असलेली, स्फोट न झालेली स्फोटकं बाहेर काढताना या इराणी जहाजाचा क्रू दिसत असल्याचा दावा करण्यात येतोय. \n\nया हल्ल्यांमागे इराणचाच हात असल्याचा थेट आरोप अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपेओ यांनी नुकताच केला होता. ते म्हणाले, \"मिळालेली गुप्त माहिती, या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रं, असा हल्ला करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्यं, जहाजांवर इराणकडून नुकतेच करण्यात आलेले अशाच प्रकारचे हल्ले, या सगळ्यांवरून हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. याशिवाय हेही सत्य आहे की या भागामध्ये सक्रिय असणाऱ्या कोणत्याही दुसऱ्या गटाकडे अशा प्रकारचा हल्ला करण्यासाठी लागणारी सामुग्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"री किंवा कौशल्यं नाहीत.\"\n\nआपल्याला यामध्ये मुद्दाम अडकवण्यात येत असल्याचंही म्हणत इराणने हे आरोप फेटाळले आहेत. \"इराण आणि इतर देशांमधील संबंध बिघडवण्याचा कोणीतरी प्रयत्न करतंय,\" असं इराणच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. \n\nतेलवाहतूक अडवण्याच्या इराणच्या धमकीचे जागतिक अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम?\n\nयाआधी संयुक्त अरब अमिरातीमध्येही जहाजावर चार वेळा हल्ले झाले होते, तेव्हाही यात आपला हात नसल्याचं इराणने म्हटलं होतं.\n\nआता या दोन्हींसाठी इराणच जबाबदार असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. म्हणूनच अशी भीती व्यक्त केली जातेय की ही आतापर्यंत सुरू असलेल्या या शाब्दिक लढाईचं रूपांतर युद्धात तर होणार नाही ना! \n\nव्हीडिओवरून शंका\n\nवरवर पाहता अमेरिकन नौदलाने प्रसिद्ध केलेला व्हीडिओ हा ठोस पुरावा असल्याचं वाटतं. पण यातून अनेक प्रश्न उभे राहतात.\n\nहा व्हिडिओ पहिल्या स्फोटानंतर इराणी क्रू पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करत असताना चित्रित करण्यात आल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. पण या हल्ल्याविषयीची अजून बरीच माहिती समोर आलेली नाही. उदाहरणार्थ, या तेलाच्या टँकरला स्फोटकं नेमकी कधी बांधण्यात आली?\n\nया भागामध्ये अमेरिकन नौदलाचं बऱ्यापैकी अस्तित्त्व असल्याने या भागामधली गुप्त माहिती मिळवण्यासाठीची त्यांची क्षमताही चांगली आहे. याबाबत नक्कीच आणखी माहिती समोर येईल आणि दोन्ही जहाजांच्या फॉरेन्सिक तपासणीतूनही अनेक पुरावे मिळतील.\n\nपण अमेरिकेचे इराणबाबतचे आरोप हे फक्त या हल्ल्यांपुरतेच नाहीत.\n\nपाँपेओ यांनी म्हटलं होतं की \"कोणतंही कारण नसताना करण्यात आलेले हे हल्ले आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे आहेत. हे जलमार्गांवर हल्ला करण्यासारखं आहे. इराणकडून एकप्रकारे तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे खपवून घेतलं जाणार नाही.\"\n\nहे आरोप अतिशय गंभीर आहेत आणि यातून सवाल असा उभा राहतो, की याबाबत अमेरिका नेमकं काय करण्याच्या तयारीत आहे?\n\nमुत्सद्दी कारवाई हा एक पर्याय असू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर इराणवर टीका करून, त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लादून इराणला एकटं पाडणं, हा एक पर्याय अमेरिकेपुढे आहे. \n\nपण एक मतप्रवाह असाही आहे की सध्या लादलेल्या निर्बंधांमुळेच ही परिस्थिती आलेली आहे. इराणवरचा दबाव वाढतोय. कदाचित हा दबाव इतका वाढलाय की स्वतःला स्वायत्त नौदल म्हणवणाऱ्या 'रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प'ने याचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला असावा...."} {"inputs":"या घोषणेच्या आधी किम जाँग यांच्या एक निकटवर्तीयाने राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेते व्हिएतनामला भेटतील असा अंदाज बांधला जात आहे. \n\nव्हाईट हाऊसमध्ये ट्रंप यांची भेट घेणाऱ्या खास व्यक्तीचं नाव किम याँग छोल आहे. ते उत्तर कोरियाचे मुख्य मध्यस्थ आहेत.\n\nट्रंप आणि किम जाँग उन यांची ऐतिहासिक भेट मागच्या वर्षी जूनमध्ये सिंगापूरला झाली होती. \n\nतेव्हा उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणावर चर्चा झाली होती. मात्र तेव्हापासून या क्षेत्रात फारशी प्रगती झालेली नाही. \n\nबीबीसी प्रतिनिधी बार्बरा प्लेट अशर यांचं म्हणणं आहे की किम याँग छोल यांचं वाँशिग्टनला येणं ही एक चांगली गोष्ट आहे. आण्विक मुत्त्सद्देगिरीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा इशारा आहे. \n\nजनरल किम याँग छोल एक माजी गुप्तचर अधिकारी आहेत आणि ते किम जाँग उन यांचे विश्वासू असल्याचंही सांगण्यात येतं. \n\nअमेरिकेबरोबर उत्तर कोरियाची जी चर्चा झाली त्यातही ते मुख्य मध्यस्थाच्या रूपात समोर आले होते.\n\nअसं असलं तरी ते अनेकदा वादात सापडले आहेत. 2010 मध्ये जेव्हा ते लष्करात गुप्तचर प्रमुख होते तेव्हा दक्षिण कोरियाच्या नौकांवर झा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लेल्या हल्ल्यात किम यांचा हात असल्याचं मानलं जातं. \n\nभेट खरंच होईल का?\n\nही भेट होऊ शकते. कारण दोन्ही देशांना ही भेट व्हायला हवी असं वाटतं. \n\nमागची भेट अनेक घडामोडींमुळे चर्चेत होती. आधी ती रद्द झाली मग जेव्हा किम जाँग उन यांनी हाताने लिहिलेलं पत्र ट्रंप यांना दिलं तेव्हा ही भेट पुन्हा निश्चित करण्यात आली. \n\nअसं काहीतरी पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढे काय घडामोडी होतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. यावेळी हे पत्र लवकर आलंय हे मात्र नक्की. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"या दुर्घटनेत जीव गमावलेल्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनबाहेर आक्रोश केला\n\nइतक्या जणांचे प्राण घेणाऱ्या या प्रकरणाचं मूळ कशात आहे याची चौकशी सुरू असल्याचं मुख्य सरकारी वकील तारेक साब यांनी सांगितलं.\n\nतुरुंगातील कैद्यांनी स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी गाद्या आणि चटया पेटवून दिल्या. यातूनच आग लागली. आगीची बातमी कळताच पीडितांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला वेढा घातला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराचा वापर केला. \n\nआगीनंतर उसळलेल्या हिंसाचारात एका पोलीस अधिकाऱ्यानं जीव गमावल्याच्या वृत्ताला प्रशासनानं दुजोरा दिला आहे. \n\nआग आटोक्यात आल्याची माहितीही प्रशासनानं दिली आहे. \n\nअनेकांचे प्राण घेणाऱ्या या दुर्घटनेमुळे काराबोबोवर शोककळा पसरली आहे. \n\nमृतांमध्ये बहुतांश कैद्यांचा समावेश आहे. शिवाय, कैद्यांना भेटायला आलेल्या दोन महिलांचाही समावेश आहे, अशी माहिती साब यांनी दिली.\n\nस्थानिकांनी पोलिसांच्या गाडीला वेढा घातला.\n\nआगीमुळे जीव गुदमरून अनेक कैद्यांनी जीव गमावल्याचं पीडितांच्या नातेवाईकांनी सांगितलं. \n\nक्षमतेपेक्षा जास्त कैद्यांनी भरलेल्या तुरुंगांसाठी व्हेनेझुएलाची ओळख आहे. प्रचंड गर्दीम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ुळे हिंसाचार आणि दंगलीच्या घटना वारंवार घडतात. \n\nआर्थिक संकटाच्या काळात मोठ्या प्रमाणावरील कैद्यांना तुरुंगात सामावून घेणं व्हेनेझुएलासमोरील आव्हान आहे. यावर उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरुपाचे तुरुंग उभारले जातात. व्हॅलेन्सिआमधील तुरुंग हा अशाच स्वरुपाचा होता. \n\nव्हॅलेन्सिआ हा व्हेनेझुएलातील प्रदेश आहे.\n\nकाही तुरुंगांमध्ये क्षमतेच्या पाच पटींपेक्षा जास्त कैदी असल्याची माहिती उना व्हेंटाना अ ला लिर्बेटाड अर्थात 'अ विंडो ऑन फ्रीडम' संस्थेचे प्रमुख कार्लोस निइटो यांनी सांगितलं. \n\nगेल्या महिन्यात काराबोबोमधील एका अन्य तुरुंगात काही कैद्यांनी दंगल घडवून आणली आणि काहीजणांना ओलीस ठेवलं होतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"या दुर्घटनेत तेरा जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. \n\nपुण्याहून काल रात्रीच NDRF ची तीन पथके महाडकडे तातडीने रवाना करण्यात आली. ही पथकं लवकरात लवकर पोहोचावी म्हणून ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती प्रशासनानं दिली.\n\n\"पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत 40 कुटुंबं राहात होते. त्यातील 25 कुटुंबं बाहेर पडली, पण 15 कुटुंब अडकल्याची शक्यता आहे. मदतीसाठी स्थानिकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही तासापूर्वी इमारत हलत असल्याचे निदर्शनात आल्याने काही कुटुंबं बाहेर पडली होती,\" अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.\n\nइमारत कोसळल्याचा प्रचंड आवाज आल्याने सुरुवातीला परिसरातील लोक घाबरले. धूर पाहून अनेक लोक घटनास्थळाकडे पळाले. इमरतीच्या ढिगाऱ्याखालून लोकांच्या आक्रोशाचा आवाज येत होता असं प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितलं. त्यानंतर नागरिकांनीच बचावकार्याला सुरुवात केली तसेच अग्निशमन दलाला कळवले.\n\nपावसामुळे दुर्घटनास्थळी मदतकार्यात अडथळा येत होता. मात्र, अशाही स्थितीत बचावकार्य वेगानं सुरू ठेवण्यासाठी यंत्रणेकडून शर्थीचे प्रयत्न झाले. \n\nदुसरीकडे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":", जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महाडजवळील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ रक्तदानासाठी आवाहन केलं आहे. मेडिकल कॅम्पसाठी नोडल ऑफिसर म्हणून श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांची नियुक्ती करण्यात आलीय.\n\nदरम्यान, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तारिक गार्डन इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.\n\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल\n\nशिवसेना नेते आणि राज्याचे नागरविकास मंत्री एकनाथ शिंदे महाडमधील दुर्घटनास्थळी पोहोचले आहेत. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांना घटनेची सविस्तर माहिती दिली. एकनाथ शिंदे यांना मदतकार्य आणि बचावकार्याचा आढावा घेतला.\n\nतसंच, ठाणे महापालिकेची आपत्कालीन दक्षता टीम (TDRF) देखील महाडकडे तातडीने रवाना करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना दिले.\n\nप्रशासनानं काय माहिती दिली?\n\n\"महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजळपुरा भागात 05 मजली इमारत सोमवारी (24 ऑगस्ट) संध्याकाळी सात वाजता कोसळली. यामध्ये 45 ते 47 फ्लॅट होते. सुमारे 70 ते 80 रहिवाशी त्यामध्ये अडकल्याची शक्यता आहे. 15 लोकांना जखमी अवस्थेत बाहेर काढले असून ते त्यांना उपचारासाठी पाठवलं आहे,\" अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. \n\n\"पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत 40 कुटुंबं राहात होते. त्यातील 25 कुटुंबं बाहेर पडली, पण 15 कुटुंब अडकल्याची शक्यता आहे. मदतीसाठी स्थानिकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही तासापूर्वी इमारत हलत असल्याचे निदर्शनात आल्याने काही कुटुंबं बाहेर पडली होती,\" अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.\n\nइमारत कोसळल्याचा प्रचंड आवाज आल्याने सुरुवातीला परिसरातील लोक घाबरले. धूर पाहून अनेक लोक घटनास्थळाकडे पळाले. इमरतीच्या ढिगाऱ्याखालून लोकांच्या आक्रोशाचा आवाज येत होता असं प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितलं. त्यानंतर नागरिकांनीच बचावकार्याला सुरुवात केली तसेच अग्निशमन दलाला कळवले. \n\nमुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा \n\nमहाडमधील इमारत कोसळ्याची घटना दुर्देवी आहे. मी NDRF च्या महासंचालकांशी बोललो असून आवश्यक ती सर्व मदत करण्याची सूचना केली आहे, असं..."} {"inputs":"या दोन्ही लशींना परवानगी देण्याची शिफारस स्वीकारली आहे, अशी माहिती भारतीय औषध नियंत्रक म्हणजेच ड्र्ग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) चे संचालक व्ही. जी. सोमाणी यांनी दिली. \n\nकोव्हॅक्सिन सुरक्षित - भारत बायोटेक \n\nसंपूर्णतः भारतीय बनावटीच्या कोवॅक्सीन लशीबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. भारत बायोटेकने निर्माण केलेली ही लस प्रभावी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तज्ज्ञांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा ईला यांनी स्पष्टीकरणं दिलं आहे. \n\nसोमवारी पत्रकार परिषदेत डॉ. कृष्णा ईला म्हणाले, \"हे फार दुखद आहे. भारतीय कंपन्यांना जगभरातून टार्गेट का केलं जातं. जगभरात आपात्कालीन परिस्थितीत मंजूरी देण्यात येते. अमेरिकाही म्हणते, लसीकरणाची चांगली माहिती उपलब्ध असेल तर मंजूरी देता येते.\"\n\nभारत बायोटेकने निर्माण केलेली कोरोनाविरोधी लस कोव्हॅक्सीन चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. कंपनीच्या माहितीप्रमाणे, ही लस दोन डोसमध्ये दिली जाणार आहे. \n\nकोव्हॅक्सीन प्रभावी आहे का नाही. याची माहिती अजूनही समोर आलेली नाही. याबद्दल उपस्थित प्रश्नांना उत्तर देताना डॉ. कृष्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"णा ईला पुढे म्हणतात, \"आम्ही माहिती देण्यात पारदर्शक नाही असं अनेकांच म्हणणं आहे. लोकांनी यासाठी इंटरनेटवर जाऊन माहिती वाचली पाहिजे. आम्ही विविध वैद्यकीय जर्नलमध्ये 70 पेक्षा जास्त आर्टिकल छापली आहेत.\"\n\nकंपनीच्या माहितीनुसार, लस बाजारात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. डॉ. ईला पुढे सांगतात, \"सुरूवातीला लशीची किंमत जास्त असण्याची शक्यता आहे. लशीच्या उपलब्धतेप्रमाणे बाजारात लशीच्या किमतीवर नियंत्रण ठेवता येईल.\"\n\nDCGI ने काय सांगितलं?\n\nभारतीय औषध नियंत्रक व्ही. जी. सोमानी यांनी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांच्या क्षमतेबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, कोव्हिशिल्ड लशीची एकूण कार्यक्षमता 70 टक्के, तर कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस सुरक्षित असून, तिच्यामार्फत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होईल.\n\nसुरक्षेबाबत कुठलीही कसर राहिली असती, तर भारतीय औषध नियंत्रकांनी लशीली परवानगी दिली नसती, असं सोमानी म्हणाले.\n\nकोरोनावरील या लशींना परवानगी मिळाली, याचा अर्थ आता भारत सरकार या दोन्ही कंपन्यांसोबत करार करू शकतं. \n\nयंदा 30 कोटी जणांना लस देण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे.\n\nभारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनलापरवानगी\n\n2 जानेवारी 2021 रोजी भारत बायोटेकच्या कोरोनावरील लशीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची शिफारस DCGI च्या तज्ज्ञांच्या समितीने केल्याची माहिती सरकारमधील सूत्रांनी ANI वृत्तसंस्थेला दिली होती.\n\nकोव्हॅक्सिन (Covaxin) असं भारत बायोटेकच्या कोरोनावरील लशीचं नाव असून, ही लस भारतीय बनावटीची आहे. \n\nकोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस भारत बायोटेक कंपनीने इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजीसोबत मिळून तयार केली आहे.\n\nसीरमच्या कोव्हिशिल्डलाही परवानगी\n\nतसंच, 1 जानेवारी 2020 रोजी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्ट्राझेनकाद्वारा विकसित 'कोव्हिशिल्ड' लशीची केंद्र सरकारच्या एसईसीने (सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी) आपात्कालीन वापरासाठी शिफारस केली होती. \n\nपुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे कोव्हिशिल्डच्या उत्पादनाची जबाबदारी आहे.\n\nलशींना मंजुरी मिळाल्यानं भारताला कोरोनामुक्त करण्याच्या दिशेला आता वेग येईल, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.\n\nDCGI च्या पत्रकार परिषदेनंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ट्वीट करून कोव्हिशिल्ड लस सुरक्षित, परिणामकारक असल्याचा दावा केला. सीरमची लस..."} {"inputs":"या दौऱ्याची सुरुवात त्यांनी प्रयागराज इथून केली. गंगा नदीतून बोटीनं प्रवास करत त्या वाराणसीला येतील. लोकांशी बोलत आणि मंदिरांना भेटी देत त्यांचा हा प्रवास सुरू आहे. गंगेच्या तीरावर असलेल्या विविध गावांनाही त्या भेटी देत आहेत.\n\nपहिल्या दिवशी त्यांनी हनुमान मंदिरात पूजा केली आणि संगमावर त्रिवेणी आरतीही केली. शिवाय अलाहबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.\n\nप्रियंका यांच्या या यात्रेतून काँग्रेस काय साध्य करू इच्छित आहे, हे जाणून घेण्यासाठी बीबीसीचे पत्रकार संदीप सोनी यांनी ज्येष्ठ पत्रकार अंबिकानंद सहाय यांच्याशी चर्चा केली. त्यांनी केलेलं विश्लेषण असं. \n\nकाँग्रेसचे चार अधारस्तंभ \n\nभारतीय संस्कृतीचे चार स्तंभ मानले जातात. ते म्हणजे गंगा, यमुना, रामायण आणि महाभारत. त्याच पद्धतीने काँग्रेसच्या सुवर्ण काळात काँग्रेसचे चार स्तंभ होते. समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांनी म्हटलं होतं की महिला, ब्राह्मण, मुस्लीम आणि दलित काँग्रेसचे चार खांब आणि व्होट बँक आहेत. \n\nहे खांब इतके मजुबत होते की ते काँग्रेसची सत्ता हालू देत नव्हते. त्यामुळेच काँग्रेसला कुणी हरवू शकत नव्हतं. इंदिरा गांधी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आणि नेहरू यांच्या काळात असं सांगितलं जात होत की काँग्रेसने टेबल आणि खुर्चीला जरी तिकीट दिलं तर तेही निवडून येतील. ही बाब लक्षात घ्यायला हवी की गंगा नदीचं राजकारण नवीन नाही आणि ही एक विचारपूर्वक केलेली खेळी आहे. काँग्रेसपासून मुस्लीम मतदार दुरावले आहेत. तसेच काँग्रेसला हिंदू विरोधी म्हटलं गेल्याने ही प्रतिमा बदलण्यासाठी सातत्यानं गंभीर प्रयत्न सुरू आहेत. \n\nमध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ गाईंसाठी काम करत आहेत, तसेच त्यांनी पुजाऱ्यांचं वेतन वाढवलं आहे. गुजरातमध्ये राहुल गांधी विविध मंदिरांना भेटी दिल्या होत्या. त्यातून फार काही साध्य न झाल्याने ते कैलाश पर्वतालाही जाऊन आले. आता प्रियंका गंगेच्या मार्गाने वाराणसीला जात आहेत. आपला जनाधार परत मिळवण्यासाठी कांग्रेस हे प्रयत्न करत आहे. \n\nनरेंद्र मोदींविरोधात किती शक्तिशाली?\n\n2014मध्ये नरेंद्र मोदींनी म्हटलं होत की 'मला गंगेनं बोलवलं आहे आणि म्हणून मी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहे.' याच्याशी तुलना करता प्रियंका गांधींची सुरुवात किती प्रभावी ठरू शकते. \n\n'गंगा माता' हा भारतीयांच्या मनात वसलेला शब्द आहे. त्यावेळी नरेंद्र मोदींनी भावनिक आवाहन केलं होतं. ते गंगेची सेवा करतील आणि गंगेनच त्यांना बोलवलं आहे, या भावनेनं वाराणसीनं मोदींना स्वीकारलं. \n\nप्रियंका गांधींच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी गंगा नदीचं आहे. त्यांच्या राजकीय सल्लागारांना असं वाटतं की यामुळे प्रियंका गांधींनाही राजकीय स्वीकार्हता मिळेल. पण या यात्रेतून मोठा चमत्कार होईल, असं आताच म्हणता येणार नाही. \n\nमोदींनी जे आवाहन केलं होतं, त्याला शक्ती देण्यासाठी त्यांच्याकडे संघटन होतं. पण तसं कोणतही संघटन काँग्रेसकडे नाही, आणि असलं तरी ते कमकुवत आहे. \n\nइतर पक्ष आणि काँग्रेसलाही हे माहिती आहे की काँग्रेसने जर सवर्ण मतं मोठ्या प्रमाणावर घेतली तर त्याचा फार मोठा फटका भाजपला बसणार आहे. पण ही मतविभागणी योग्य नाही झाली तर मात्र अडचणी येतील. \n\nकाँग्रेसची दूरदृष्टी\n\nमध्य प्रदेशात काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी नर्मदा यात्रा केली. त्यातून काँग्रेसचं संघटन पुनरुज्जीवित होण्यास मदत झाली. प्रियंकांच्या प्रयत्नातून उत्तर प्रदेशात असं काही होऊ शकेल का? \n\nमुळात ही एक राजकीय रणनीती आहे. आज मध्य प्रदेशात काँग्रेसला कुणी हिंदू विरोधी म्हणत नाही. हिंदू विरोधी प्रतिमेतून सुटका होण्यासाठी काँग्रेस हे प्रयत्न करत आहे. काँग्रेसला..."} {"inputs":"या नव्या प्रकारात 'डबल म्युटंट' म्हणजे दुहेरी उत्परिवर्तन झालेलं असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या माहितीत्रकात म्हटलं आहे. \n\nमात्र विषाणूचा हा नवा प्रकार नेमका किती धोकादायक आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तसंच खूपच कमी नमुन्यांमध्ये तो आढळून आल्यामुळे, काही राज्यांतील वाढत्या रुग्णसंख्येशी त्याचा संबंध आत्ताच जोडता येणार नाही, असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.\n\nतसंच महाराष्ट्रातही कोव्हिडच्या दोन म्युटेशन्सचं अस्तित्व आढळून आल्याची माहिती या पत्रकात दिली आहे. \n\nत्यानुसार देशभरातून एकूण 10787 नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं. त्यात देशातील अठरा राज्यांमध्ये 771 नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूचे घातक ठरू शकतील असे नवे प्रकार आढळून आले आहेत.\n\nयातल्या 736 नमुन्यांमध्ये युकेमधील, 34 नमुन्यांत दक्षिण आफ्रिकेतील तर एका नमुन्यात ब्राझिलमधील कोरोना विषाणूचा प्रकार आढळून आला आहे.\n\nडबल म्युटेशन म्हणजे काय?\n\nम्युटेशन किंवा उत्परिवर्तन म्हणजे विषाणूच्या रचनेत म्हणजे गुणसुत्रांत थोडासा बदल होणं. लाखो लोकांच्या शरीरातून उड्या मारत विषाणू पसरत असतो, तेव्हा असे बदल घडतात. अशा बदल झालेल्या ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"विषाणूंना नवीन स्ट्रेन्स किंवा व्हेरियंट्स म्हणतात.\n\nडबल म्युटेशन विषयी बीबीसीच्या हेल्थ रिपोर्टर स्मिता मुंडसाद माहिती देतात, की \"भारतात शास्त्रज्ञांना कोव्हिडच्या एकाच प्रकारच्या कोरोना विषाणूच्या रचनेमध्ये दोन महत्त्वाचे बदल आढळून आले आहेत.\"\n\nकोरोनाचा नवा प्रकार अनेक राज्यात सापडला आहे.\n\nयात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, असंही त्या सांगतात. \"विषाणूंमध्ये असं उत्परिवर्तन होतच असतं. पण प्रश्न पडतात, की या दुहेरी म्युटेशनमुळे विषाणूचं वर्तन कसं बदलतं? हा नवा व्हेरियंट जास्त वेगानं पसरतो आहे, की जास्त तीव्र स्वरुपाचा आजार त्यामुळे होतो आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या लशी विषाणूच्या या व्हेरियंटला रोखू शकतील का?\"\n\nसंशोधक आता याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतायत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सध्या फारच थोड्या नमुन्यांमध्ये हे म्युटेशन आढळून आल्याचं म्हटलं आहे.\n\nलशीचा विचार केला, तर सध्या उपलब्ध असलेल्या लशी जगातील बहुतांश कोरोना व्हेरियंट्सचा सामना करू शकत असल्याचं दिसतंय, असं स्मिता सांगतात. \"एखाद्या व्हेरियंटसमोर एखादी लस थोडीफार कमी प्रभावी ठरू शकते. पण शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो, की गरज पडल्यास सध्या उपलब्ध असलेल्या लशींमध्ये त्या नवीन म्युटेशन्सचा सामना करू शकतील असे बदल करणं शक्य आहे.\"\n\nजिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे काय?\n\nSARS-CoV-2 या सध्या कोव्हिडला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूचे अनेक स्ट्रेन्स आणि व्हेरियंट्स जगभरातल्या जवळपास सर्वच देशांमध्ये आढळून आले आहेत. \n\nही सगळीच म्युटेशन्स धोकादायक नसतात. पण काही म्युटेशन्स अधिक धोकादायक किंवा अधिक वेगानं पसरणारी असतात.\n\nम्हणूनच त्यांवर लक्ष ठेवणं साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाचं असतं. विषाणूचे असे नवे प्रकार ओळखण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते, तिला जिनोम सिक्वेन्सिंग असं म्हणतात. \n\nयात विषाणूच्या गुणसुत्रांचा सगळा नकाशाच मांडला जातो आणि त्यात झालेले बदल लक्षात घेतले जातात.\n\nभारतात असं जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचं काम INSACOG म्हणजे द इंडियन SARS-CoV-2 कॉन्झॉर्टियम ऑन जिनॉमिक्स हा दहा प्रयोगशाळांचा गट करतो आहे.\n\nते फक्त विषाणूंच्या बदलांचा शोध घेत नाहीत, तर त्या बदलांचा आजाराच्या साथीवर कसा परिणाम होतो आहे, याचाही तपास करतात.\n\nमहाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांत वाढ\n\nमहाराष्ट्रात डिसेंबरच्या तुलनेत आता कोरोना विषाणूच्या..."} {"inputs":"या निकालामुळे बी. एस. येडियुरप्पा हेच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील. काँग्रेसनं आपला पराभव मान्य केला असून काँग्रेस नेते दिनेश गुंडु राव यांनी कर्नाटकातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत कर्नाटक राज्य अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पात यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, की लोकांच्या निर्णयामुळे मी आनंदी आहे. आता आम्ही कोणत्याही अडचणीशिवाय जनतेच्या हितासाठी काम करणारं आणि स्थिर सरकार देऊ शकणार आहोत.\n\nझारखंडच्या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले. या सभेत मोदींनी म्हटलं, \"राजकीय स्थैर्यासाठी देशाची जनता भाजपवर किती विश्वास ठेवते, हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. भाजप जवळपास प्रत्येक जागेवर आघाडीवर आहे. मी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानतो.\"\n\n224 जागांच्या विधानसभेत भाजपला स्वतःच्या बळावर सरकार बनवण्यासाठी कमीत कमी सात जागा जिंकणं आवश्यक आहे. यातल्या 15 जागांवर 5 डिसेंबरला पोटनिवडणूक झाली होती. \n\n5 डिसेंबर रोजी ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"15 जागांसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत 67.9 टक्के मतदानाची नोंद झाली.\n\nबंडखोरी करणाऱ्या 17 आमदारांना कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं होतं. सुप्रीम कोर्टानंही विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय कायम ठेवला होता, मात्र या आमदारांना निवडणूक लढवण्याची मुभा दिली होती.\n\nत्यातील 15 जागांवर 5 डिसेंबर रोजी मतदान पार पडलं. मात्र, मुस्की आणि आरआर नगर या दोन जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली नाही. कारण या दोन्ही जागांवर मे 2018 मध्ये लागलेल्या निकालाबाबतचा खटला कर्नाटक हायकोर्टात अजूनही प्रलंबित आहे.\n\nसुप्रीम कोर्टात काय झालं होतं?\n\n29 जुलैला रोजी रमेश कुमार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांच्या अविश्वास चाचणीच्या वेळी 17 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलं होतं. हे सर्व आमदार अविश्वास ठरावाच्या वेळी अनुपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस-जेडीएस आघाडीचं सरकार पडलं होतं आणि भाजपने BS येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं होतं.\n\nकर्नाटक विधानसभेचे सभापती के. आर. रमेश कुमार यांनी मात्र या आमदारांना अपात्र ठरवण्याचा आदेश 29 जुलैला दिला होता. कर्नाटक विधानसभेची मुदत संपेपर्यंत म्हणजेच 2023पर्यंत त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. अपात्र ठरवण्यात आलेल्या आमदारांपैकी 14 काँग्रेस आणि 3 संयुक्त जनता दलाचे होते.\n\nविधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आल्यावर, सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायम ठेवला. मात्र त्यांना निवडणूक लढण्यास परवानगी दिली. त्यामुळं हे 17 आमदार 5 डिसेंबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत सहभागी झाले होते.\n\nकर्नाटकात सध्या काय स्थिती?\n\nकर्नाटक विधानसभेची सदस्य संख्या 224 आहे. भाजपकडे सध्या 105 आमदार आहेत आणि एका अपक्ष आमदाराचाही भाजपला पाठिंबा आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे 66 आणि JDSचे 34 आमदार आहेत. बसपाचाही एक आमदार आहे.\n\nहायकोर्टात प्रलंबित खटल्यामुळे दोन जागा अजूनही रिक्त राहतील. त्यामुळं सभागृहाची सदस्यसंख्या 222 असेल. त्यामुळं बहुमतासाठी 112 आमदारांची असेल.\n\nयेडियुरप्पा यांना आपलं सरकार राखायचं असल्यास त्यांना आणखी 6 आमदारांची गरज आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"या नियमांविरोधात व्हॉट्सअॅपने धाव घेतली आहे. व्हॉट्सअॅपने सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांना न्यायालयात आव्हान दिले आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"मेसेज सर्वांत आधी कुणी पाठवला हे शोधणं म्हणजे लोकांच्या गोपनीयतेच्या अधिकारांचं हनन आहे,\" असं व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. \n\n\"संबंधित मेसेज कुणी पाठवला हे शोधणं म्हणजे आम्हाला प्रत्येक मेसेजवर लक्ष ठेवावं लागेल. जे एंड टू एंड एनक्रिप्शनच्या तत्त्वाला मुरड घालणारं आहे. हे तत्त्व भंग केलं तर लोकांच्या खासगी आयुष्यावर गदा येईल. दरम्यान आमची सरकारसोबत काम करण्याची तयारी आहे. लोकांना सुरक्षित ठेवता येईल या दृष्टीने सरकार जी पावले उचलेल त्यासाठी आम्ही सहकार्य करू,\" असं व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. \n\nकेंद्र सरकारने नव्या सोशल मीडिया गाईडलाईन्सच्या अंमलबजावणीसाठी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया अॅप्सला दिलेली मुदत मंगळवारी (25 मे) रात्री संपली. \n\nयासंदर्भात केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 25 फेब्रुवारी 2021 रोजी एक पत्रकार परिषद घेत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ली होती.\n\nसोशल मीडिया कंपन्यांना आवश्यक ते बदल करण्यासाठी सरकारने 3 महिन्यांची मुदत मागितल्याचं दोन्ही मंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. \n\nयानुसार, ही मुदत 25 मे रोजी संपणार असल्याने गेले दोन-तीन दिवस सोशल मीडियावर हीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळालं. \n\nमीडिया कंपन्यांनी मागितली मुदतवाढ?\n\nसरकारने सोशल मीडिया कंपन्यांना दिलेली मुदत संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. \n\nइतकंच नव्हे तर माध्यमांनाही याबाबत स्पष्ट माहिती सरकारकडून उपलब्ध करण्यात आल्याचं एकही वृत्त अद्याप ऐकिवात नाही.\n\nसोशल मीडिया कंपन्यांनी सरकारने सुचवलेले बदल करण्यासाठी मुदतवाढ मागितल्याची चर्चा आहे. मात्र सरकारने त्यांना मुदत वाढ दिली किंवा नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. \n\nकू अॅप वगळता अन्य सोशल मीडिया अॅप अजूनही तळ्यात-मळ्यात आहेत. \n\nट्विटरला पर्याय म्हणून समोर आलेल्या कू या स्वदेशी बनावटीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा अपवाद वगळता अन्य फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने नवीन नियमांची अंमलबजावणी केलेली नाहीये.\n\nकाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने नियमांच्या अंमलबजावणीसाठी सहा महिन्यांचा वेळही मागितला आहे.\n\nजर कोणत्याही सोशल मीडिया कंपनीने हे नियम मान्य केले नाहीत तर त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतात बंद होतील आणि भारतीय भूमीवरच्या कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून सरकार त्यांच्याविरोधात कारवाई करू शकते, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिल्याचं बिझनेस टुडेनं म्हटलंय.\n\nफेसबुकचं स्पष्टीकरण\n\nदरम्यान, फेसबुकने आपण हे नियम मान्य करणार असल्याचे संकेत दिले आहेत.\n\n\"माहिती आणि तंत्रज्ञानाचे हे नवीन नियम पाळण्याचं आम्ही ठरवलं आहे आणि यातले काही मुद्द्यांबद्दल आम्हाला सरकारशी चर्चा करायची आहे. यात सरकारकडून प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. आम्ही या नव्या नियमांत सांगितलेली कार्यकारी यंत्रणा राबवण्याच्या प्रयत्नात आहोत, तसंच आमची कार्यक्षमता वाढवण्याच्या बेतात आहोत. लोकांना आपल्या भावना आणि विचार मुक्तपणे, सुरक्षितपणे व्यक्त करता यावेत यासाठी फेसबुक कटिबद्ध आहे,\" असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.\n\nसरकार अजूनही शांतच\n\nOTT प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली लागू करत असल्याची घोषणा 25 फेब्रुवारी 2021 ला केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री..."} {"inputs":"या निवडणुकीत मुस्लीम संघटनांनी ना आपल्या मागण्या मांडल्या ना त्यांच्या मतांवर राजकारण आजवर करत आलेले पक्ष त्यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीतच मुस्लिमांची बाजू दिसत नसेल तर निवडणुकीनंतर लोकसभेत त्यांची बाजू मांडली जाईल का, हा प्रश्न उपस्थित होतो. \n\nत्यांचे मुद्दे मांडले जातील का? त्यांचे मुद्दे मांडणारे प्रतिनिधी पुरेशा प्रमाणात लोकसभेत पोहोचू शकतील का?\n\nस्वातंत्र्यानंतर ही पहिली अशी निवडणूक आहे ज्यात मुस्लिमांचे मुद्दे कुठल्याच राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर दिसत नाहीत आणि लोकसभेत मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याला कुठलाच पक्ष प्राधान्य देतानाही दिसत नाही. \n\nमुस्लिमांविषयी बोललो तर ध्रुवीकरण होऊन त्याचा थेट फायदा भाजपला मिळेल, अशी भीती काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय जनता दलसह सर्व पक्षांना आहे. \n\nध्रुवीकरणामुळे आपला हिंदू मतदार भाजपकडे जाईल, या भीतीमुळे मुस्लीमबहुल मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातदेखील हे पक्ष मुस्लीम उमेदवार देताना दिसत नाही. \n\nही भीती किती रास्त आहे, याचा शोध घेताना आढळलं की लोकसभेत भाजपचे सदस्य जसजसे वाढत गेले, तसतसं लोकसभेत मुस्लिमा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंचं प्रतिनिधित्व कमी होत गेलं. \n\nसर्वाधिक जागा असलेल्या राज्यांमध्ये\n\nआठव्या लोकसभेत भाजपचे केवळ दोन सदस्य होते. त्यावेळी लोकसभेत 46 मुस्लीम खासदार निवडून गेले होते. तर 2014 साली भाजपचे सर्वाधिक 282 खासदार निवडून आले आणि मुस्लीम खासदारांची संख्या केवळ 22 होती.\n\n80 लोकसभा जागा असलेल्या उत्तर प्रदेशातून 2014च्या निवडणुकीत एकही मुस्लीम खासदार निवडून गेला नव्हता. \n\nतबस्सुम हसन\n\nयानंतर 2018 साली उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोक दलाच्या तिकिटावर तब्बसुम हसन निवडून आल्या. म्हणजे उत्तर प्रदेशातूनदेखील एक मुस्लीम खासदार लोकसभेवर गेला आणि लोकसभेतील एकूण मुस्लीम खासदारांची संख्या 23 झाली. \n\nप्रतिनिधित्वाचं प्रमाण\n\n2011 सालच्या जणगणनेनुसार देशात मुस्लिमांची लोकसंख्या 14.2% आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्वाची बाजू लावून धरणाऱ्यांना या अनुषंगाने 545 सदस्यसंख्या असणाऱ्या लोकसभेत 77 मुस्लीम खासदार असावेत, अशी आशा असते. मात्र कुठल्याच लोकसभेत मुस्लीम खासदारांची संख्या इतकी नव्हती.\n\nपहिल्या लोकसभेत मुस्लीम खासदारांची संख्या केवळ 21 होती. त्यावेळी लोकसभेची एकूण सदस्यसंख्या 489 इतकी होती, म्हणजे मुस्लिमांच्या प्रतिनिधित्वाचं प्रमाण 4.29% होतं.\n\nतर मावळत्या लोकसभेत मुस्लिमांचं प्रतिनिधित्व स्वातंत्र्यानंतर सर्वांत कमी होतं. सोळाव्या लोकसभेचे कामकाज संपताना 545 सदस्यसंख्या असणाऱ्या लोकसभेत 23 मुस्लीम खासदार आहेत, म्हणजे हे प्रमाण आहे 4.24%.\n\nस्वातंत्र्यानंतर\n\nपहिल्या लोकसभेत मुस्लीम खासदारांची कमी टक्केवारी तर्कसंगत वाटते. त्यावेळी देशाने फाळणीचा सामना केला होता. त्यामुळे त्यावेळी समाजातील एका मोठ्या वर्गाच्या मनात मुस्लिमांनी पाकिस्तानच्या रूपात आपला वाटा घेतला आहे, अशी भावना राहिली असेल, असं वाटतं.\n\nभारताचं स्वातंत्र्य आणि फाळणीच्या जवळपास 67 वर्षांनंतर झालेल्या 2014च्या लोकसभा निवडणुकीत सर्वांत कमी मुस्लीम खासदार निवडून येणं, राजकारणात होत असलेल्या त्यांच्या उपेक्षेचं लक्षण आहे.\n\nमुस्लीम मतांचं राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांना आज ही भीती वाटत असेल की जास्त मुस्लीम उमेदवार दिले तर त्यांची हिंदू मतं भाजपकडे जातील, तर त्यामागचे कारणही समजू शकते.\n\nआकडेवारी काय सांगते?\n\nगेल्या लोकसभा निवडणुकीवर नजर टाकल्यास ही बाब स्पष्ट होते. सोळाव्या लोकसभेत केवळ सात राज्यांमधून मुस्लिमांचे..."} {"inputs":"या नेत्यांविरोधात लखनौ येथील सीबीआय न्यायाधीश एस. के. यादव यांच्या कोर्टात खटला सुरू आहे. \n\nयासंदर्भात आजपासून 9 महिन्यांत निर्णय देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.\n\nलखनौ येथील सीबीआय न्यायाधीश एस. के. यादव 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसंदर्भात सुरू असलेल्या खटल्याचे काम पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा अशी विनंती यादव यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.\n\nआज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रोहिंटन फली नरीमन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या खटल्याचे काम 9 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच एस. के. यादव यांना मुदतवाढ देण्याचेही जाहीर केले.\n\nविशेष न्यायाधीश एस. के. यादव यांनी आपल्याला या खटल्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्याची विनंती सोमवारी केली होती.\n\n19 एप्रिल 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची दररोज सुनावणी व्हावी असे आदेश दिले होते आणि ती संपवण्यासाठी 2 वर्षांची मुदत दिली होती. मध्ययुगीन बाबरी मशीदीला पाडणं हा गुन्हा असून त्यामुळे राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेला धक्का पोहोचला असे संबोधून कोर्टाने आरोप झालेल्या व्हीव्हीआयपी ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नेत्यांवर गुन्हेगारी कटाची पुनर्निश्चिती करण्याच्या विनंतीला मान्यता दिली होती.\n\nबाबरी मशीद पडण्याच्या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असणारे आणि आता राजस्थानच्या राज्यपालपदी असणारे कल्याण सिंग घटनात्मक संरक्षण देण्यात येईल असे स्पष्ट केले होते.\n\nसीबीआयने खटल्याच्या सुनावणीला 25 वर्षांचा काळ घेतल्याबद्दल कोर्टाने तेव्हा संतापही व्यक्त केला होता. गुन्हेगारी स्वरुपाचा कट केल्याचा विनय कटीयार, साध्वी ऋतंभरा, विष्णू हरी दालमिया यांच्यावर आरोप आहे. 12 फेब्रुवारी 2001 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने अडवाणी यांच्यावरील आरोप वगळण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय चुकीचा असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.\n\nया खटल्याच्या कालावधीमध्ये गिरिराज किशोर, विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांचा मृत्यू झाला आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकंना विचारलं की यंदाची खरेदी कुठे करणार? त्याला नेहमीप्रमाणेच वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. \n\nऑनलाईन खरेदी लोकप्रिय होत असली तरी अनेक जणांचा पारंपरिक दुकांनामध्ये खरेदी करण्याकडे कल आहे. माधुरी के. एल. म्हणतात की, \"खरेदी दुकानातच करण्यात मजा आहे.\" \n\nकविता कोळींचं मात्र जरा वेगळं मत आहे. \"जिथे चांगल्या वस्तू मिळणार तिथे मी खरेदी करणार\", असं त्या म्हणतात. \n\nसुबोध पांचाळ म्हणतात की, ते खरेदी दुकानातूच करणार आहेत कारण तिथे सगळं पारखून घेता येतं. \"आजकाल ऑनलाईन शॉपिंग करताना फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यापेक्षा दुकानातूनच खरेदी करणं योग्य.\"\n\n राहुल गडकरांनी तर कोल्हापुरातल्या महाद्वार रोडवर खरेदी करण्याचा प्लॅन पक्का केला आहे. \n\n\"यंदाची खरेदी कुठेच नाही, कारण बोनसच झाला नाही,\" असं चंद्रशेखर डोके सांगतात. वैभव थोरात तर खरेदी स्वप्नात करणार आहेत. \n\nअद्वैत अष्टेकर जिथे स्वस्त मिळेल तिथे खरेदी करणार आहेत. \n\nथोडक्यात, ऑनलाईन खरेदीला लोकांची ना नाही. पण अजूनही दिवाळीची खरेदी दुकानात गेल्याशिवाय पूर्ण होत नाही, असंच या चर्चेतून दिसतं.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"या प्रकरणाची सीबीआय चौकशी होत असल्याने पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचं अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता.\n\nगृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या दृष्टिनं राजीनामा दिला, हे योग्यच झालं. पण ही नैतिकता आधीच आठवायला हवी होती, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. \n\n\"हा राजीनामा घ्यायला उशीरच झाला. अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतरच गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा होता. इतक्या भयावह घटना घडत असताना मुख्यमंत्री अजूनही गप्प का आहेत? मुख्यमंत्र्यांनी आतातरी त्यांचं मौन सोडावं,\" असंही फडणवीसांनी म्हटलं.\n\nदरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याविषयी माहिती देताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं, \"परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख शरद पवारांना भेटले. सीबीआय चौकशी करणार असेल तर मी राजीनामा देऊ इच्छितो असं अनिल देशमुखांनी पवारांना सां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"गितलं. त्याला पवारांनी होकार दिला. त्यामुळे आता देशमुख राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात गेले आहेत.\"\n\nपरमबीर सिंह यांच्या आरोपात कोणतंही तथ्य नाही, असंही मलिक यांनी म्हटलं.\n\nगृहमंत्री पदाची जबाबदारी सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. \n\nपवारांच्या निर्णयाचं स्वागत - चंद्रकांत पाटील\n\n\"सीबीआय चौकशी सुरू असताना पदावर राहता येत नाही या संकेताचा विचार करून शरद पवारांनी संवेदनशीलतेने हा निर्णय घेतला असल्याबद्दल समाधान व्यक्त करतो,\" अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर व्यक्त केली. \n\nसीबीआयच्या पंधरा दिवसांच्या चौकशीनंतर सगळं सत्य बाहेर पडेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.\n\nअनिल देशमुख आमचं वैयक्तिक टार्गेट नाही - प्रवीण दरेकर\n\n\"अनिल देशमुख आमचं वैयक्तिक टार्गेट असण्याचं कारण नव्हतं. आमचा आक्षेप सरकारवर होता. कारण ज्या खात्याकडे भ्रष्टाचार निर्मूलनाची जबाबदारी आहे, त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील, तर सरकारनं विचार करणं गरजेचं होतं,\" अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.\n\nहा भ्रष्टाचार हजारो कोटींचा असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. \n\nआम्ही जेव्हा जेव्हा आरोप करतो, तेव्हा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका आमच्यावर केली. पण प्रत्येकवेळी आम्ही केलेले आरोप सिद्ध झाले असल्याचंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.\n\nप्रकरण काय?\n\nकाही दिवसांपूर्वीच पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले.\n\nआज परमबीर सिंह यांच्या आरोपांची प्राथमिक सीबीआय चौकशी करण्याचे हायकोर्टाने आदेश दिले आहेत. या चौकशीचा अहवाल 15 दिवसांमध्ये सादर करावा असेही कोर्टाने सांगितले आहे. \n\n(ही बातमी सतत अपडेट होत आहे)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"या प्रकरणाच्या सुनावणीसाठी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी पाच सदस्यांचं घटनापीठ स्थापन केलं. त्यात शरद बोबडे, एन. व्ही. रामन, उदय लळित, धनंजय चंद्रचूड या न्यायमूर्तींचा समावेश होता. \n\nपण याच पाच न्यायमूर्तींपैकी एक उदय लळीत यांच्या खंडपीठातल्या समावेशाला मुस्लीम पक्षकारांच्या वकिलाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे लळीत यांनी या खटल्यापासून स्वत:ला बाजूला केलं आहे.\n\nलळीत हे 1997 मध्ये अयोध्या प्रकरणात कल्याणसिंह यांचे वकील राहिल्याचा आक्षेप वकील राजीव धवन यांनी घेतला. \n\nत्यानंतर उदय लळीत यांनी स्वतःला या सुनावणीपासून वेगळं करण्याचा निर्णय घेतला. \n\nत्यानंतर पाचव्या न्यायमूर्तीची नियुक्ती होईपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढची सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे. \n\n2010 मध्ये अयोध्येतील 2.77 एकर भूखंडाची मालकी समप्रमाणात सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांना देण्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. त्याला 14 याचिकांद्वारे आव्हान देण्यात आलं होतं. \n\nकोण आहेत उदय लळीत?\n\nउदय यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1957 रोजी झाला. जून 1983 मध्ये त्यांनी कारकीर्दीला सुरुव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ात केली. \n\nसुरुवातीची काही वर्षं ते मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत होते. 1986 पासून दिल्लीत कार्यरत आहेत. \n\n2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. \n\nअनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये अमिकस क्युरी अर्थात न्यायालयाचे मित्र म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. \n\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टूजीप्रकरणात सीबीआयकडून विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. \n\n13 ऑगस्ट 2014 रोजी लळित यांची तत्कालीन सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियम ऑफ जजसाठी शिफारस केली होती. तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. \n\nसर्वोच्च न्यायालयाच्या लिगल सर्व्हिसेस समितीचं त्यांनी दोन सत्र सदस्य म्हणून काम पाहिलं आहे. \n\nउदय लळीत यांचा कार्यकाळ 8 नोव्हेंबर 2022 रोजी संपणार आहे. \n\nलळीत यांचे वडील यू. आर. लळीत दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे ज्येष्ठ वकील होते. \n\n1986 ते 1992 या कालावधीदरम्यान लळीत यांनी भारताचे अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासाठी काम केलं. \n\nसलमान खान काळवीट शिकार खटल्यातही त्यांनी काम पाहिलं आहे. \n\nपंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं प्रकरण, सोहराबुद्दीन कथित एन्काऊंटरप्रकरणी गुजरातचे तत्कालीन मंत्री अमित शहा तसंच तत्कालीन लष्कर प्रमुख व्ही. के.सिंह यांच्या जन्मतारखेसंदर्भातील खटल्याचा समावेश आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"या प्रकरणात पुढे घडलेली मनसुख हिरेन हत्या किंवा निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची अटक या सगळ्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला तडा जात असल्याचं दिसून येत आहे. \n\nया सगळ्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या तिन्ही पक्षांचे नेते पुढे सरसावले आहेत. \n\nया प्रकरणात सरकारची भूमिका ठरवण्यासाठी तसंच पुढील डावपेच आखण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. \n\nमुख्यमंत्री आणि देशमुख बैठक\n\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी सकाळी 11 च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सचिन वाझे प्रकरणावर चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याची चर्चा आहे. \n\nसह्याद्रीवर बैठक \n\nसचिन वाझे प्रकरणात मंगळवारी (16 मार्च) अनेक घडामोडी घडल्या. आज (17 मार्च) सकाळीही 10 वाजता सह्याद्रीवर बैठक सुरू झाली. पण ही बैठक निधी वाटपासाठी असल्याचं सांगण्यात आलं. \n\nया बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील सह्याद्रीवर दाख... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ल झाले होते.\n\n\"सचिन वाझेंविषयी या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही. सचिन वाझेंचं प्रकरण आता NIA आणि ATS हाताळतंय, त्याची चौकशी, त्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे त्या विषयावर या बैठकीमध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही,\" असं या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. \n\nमंगळवारी बैठकांचं सत्र\n\nसचिन वाझे चालवत असलेली काळ्या रंगाची मर्सिडीझ मंगळवारी NIAने ताब्यात घेतली. या कारमध्ये 5 लाख रुपये मिळाल्याचं NIAच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. याशिवाय या कारमधून स्कॉर्पिओची नंबर प्लेट, नोटा मोजण्याचं मशीन आणि काही कपडे सापडले आहेत. ही कार कोणाच्या मालकीची आहे याचा शोध घेण्यात येतोय. \n\nदरम्यान, एकीकडे NIA ची ही कारवाई सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकांचं सत्रही सुरू होतं. \n\nमंगळवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक झाली. यामध्ये सचिन वाझे प्रकरणावर चर्चा होणार असल्याची चर्चा होती. पण नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अधिक माहिती कळू शकली नाही. \n\nया बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, अनिल परब हे या बैठकीत उपस्थित होते.\n\nसकाळी निवडक मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतल्यानंतर दुपारी सर्व मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलं. \n\nमुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानीच ही बैठक झाली. त्यानंतर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबत एक बैठक घेतली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. \n\nत्यानंतर आता सह्याद्रीवर होणारी ही आजची पहिलीच बैठक असल्याने यामध्ये काय चर्चा होईल, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"या प्रकरणातील 32 जिवंत साक्षीदारांपैकी एक होते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी. बुधवारी (30 सप्टेंबर) याप्रकरणी निकाल देताना न्यायालयानं म्हटलं, बाबरी मशीद समाजकंटकांनी पाडली आणि त्यामागे कोणताही सुनियोजित कट नव्हता. न्यायालयानं याप्रकरणी सर्व 32 आरोपींची निर्दोष सुटका केली. \n\nहे अशा परिस्थितीत घडलं जेव्हा अनेक विश्वसनीय साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. वादग्रस्त वास्तूचा विध्वंस होण्यासाठी काही तासांचा अवधी लागला. हे पाडण्यासाठी रंगीत तालीम झाल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. कारसेवक वादग्रस्त वास्तू पाडताना असताना हजारो लोकांच्या उपस्थितीत राज्य पोलिसांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नव्हती. \n\nगेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयानं याला नियोजित कट आणि कायद्याचं गंभीर उल्लंघन करणारी कृती असं म्हटलं होतं. \n\nया निकालाकडे कसं पाहायचं?\n\nभारतातील सुस्त आणि ढिसाळ न्यायवस्थेतूनच हा निकाल आला असल्याचं पाहिलं जातंय. अशी भीती आहे की गेल्या अनेक दशकांमध्ये ही व्यवस्था इतकी मोडकळीला आलेली आहे की तिची दुरुस्त होणं आवाक्याबाहेर गेलं आहे. राजकीय हस्तक्षेप, निधीची कमतरता अकार्यक्षमता यामुळे ही स्थिती ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"निर्माण झाल्याचं तज्ज्ञांना वाटतं.\n\nपण, या निकालामुळे भारतातील 20 कोटी मुस्लिमांमध्ये उपेक्षित ठेवल्याची भावना निर्माण केली आहे. \n\nनरेंद्र मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी भाजप सरकारच्या काळात मुस्लीम समुदाय एका कोपऱ्यात ढकलला गेला आहे आणि 1947मध्ये स्वातंत्र्यानंतर जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून संबोधल्या जाणार्‍या बहुसंख्यवादी, धर्मनिरपेक्ष भारताच्या इतिहासात यापूर्वी कधीही असा अपमान झाला नाही. \n\nबहुसंख्य हिंदूंसाठी पवित्र असलेलं गोमांस खाल्लं म्हणून किंवा गायींची वाहतूक केली म्हणून मोदींच्या काळात जमावानं मुस्लिमांना ठेचून मारलं. मोदींच्या सरकारनं शेजारच्या देशांमधील गैर-मुस्लिम निर्वासितांना देशात आणण्यासाठी कायद्यात वेगवान बदल केले आहेत. या सरकारनं जम्मू-काश्मीर या मुस्लीमबहुल राज्याचं विभाजन करून त्याची घटनात्मक स्वायत्तता काढून टाकली.\n\nयावर्षी इस्लामिक गटाच्या सदस्यांनी दिल्लीतील धार्मिक मेळाव्यात भाग घेतल्यानंतर मुस्लिमांवर कोरोना व्हायरस पसरवल्याचा ठपका ठेवण्यात आला. साथीच्या काळात हिंदूंचा मोठा धार्मिक मेळावा अशाप्रकारे कोणत्याही राजकीय, सार्वजनिक किंवा प्रसारमाध्यमांच्या विरोधाला बळी पडला नव्हता.\n\nइतकंच नाही तर गेल्या हिवाळ्यात वादग्रस्त नागरिकत्व कायद्याबद्दल दिल्लीत दंगल भडकावल्याप्रकरणी मुस्लीम विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. याप्रकरणाशी संबंधित अनेक हिंदू विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आलं. \n\nअनेक मुस्लिमांचं म्हणणं आहे की बाबरीचा निकाल म्हणजे आमच्या अपमानातील सातत्य आहे. आमचा अपमान चालूच ठेवण्याचा प्रयत्न आहे. \n\nमुस्लिमांमधील परकेपणाची भावना वास्तविक आहे. मोदींचा पक्ष हिंदुत्ववादी विचारसरणीबद्दल काहीच बोलला नाही. काही माध्यम संस्थांनी मुस्लिमांना जाहीरपणे शत्रू ठरवलं. एकेकाळी मुस्लीम समुदायाच्या बाजूनं उभे राहिलेले भारतातील अनेक प्रादेशिक पक्ष यावेळी मात्र समाजाच्या पाठीशी उभे राहताना दिसले नाही. \n\nमुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर आरोप होत आला की, त्यांनी मुस्लिमांसाठी काहीही न करता या समाजाचा वापर व्होटबँक म्हणून केला. मुस्लीम समाजाकडे काही नेते आहेत, जे बोलू शकतात. \n\n\"मुस्लीम लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे. आपल्याला कोपऱ्यात टाकल्याची भावना त्यांच्या मनात आहे. राजकीय पक्ष, संस्था आणि प्रसारमाध्यमे समजाला अपयशी ठरवत आहेत, असंही..."} {"inputs":"या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मध्यस्थ समिती नेमण्यात आली होती. पण त्यांना कुठलाही तोडगा काढण्यात अपयश आल्यानं आता 6 ऑगस्टपासून दररोज सुनावणी घेण्यात येणार असल्याचं सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलंय. \n\nयापूर्वी मध्यस्थ समितीनं राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला होता.\n\nरामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा वाद मध्यस्थाच्या मार्फत सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्च महिन्यात तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.\n\nसुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती खलीफुल्ला हे यांनी समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिलं, तर सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी मध्यस्थाची भूमिका निभावली.\n\nकाय आहे रामजन्मभूमीचा वाद\n\nवादग्रस्त जागा ही 2.77 एकरची आहे. 16व्या शतकात बाबरनं अयोध्येमध्ये मशीद बांधली होती. डिसेंबर 1992मध्ये हिंदू कारसेवकांनी ती मशीद पाडली आणि त्या ठिकाणी राम मंदिर होतं असा दावा केला. याच ठिकाणी हिंदूंचं दैवत रामाचा जन्म झाला होता अशी या हिंदू संघटनांची श्रद्धा आहे.\n\nगेल्या 60 वर्षांपा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सून हा वाद सुरू आहे. मात्र 6 डिसेंबर 1992 ला अडवाणींच्या नेतृत्वात निघालेल्या रथयात्रेदरम्यान बाबरी मशीद पाडण्यात आली.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने गुरुवारी (18 मार्च) सकाळी अकरा वाजेपर्यंत कळवावं, असंही कोर्टाने विशेष सरकारी वकील शिशीर हिरे यांना म्हटलंय. \n\nतोपर्यंत गोस्वामी आणि त्यांच्या कंपनीने दाखल केलेल्या FIR रद्द करण्याच्या किंवा इतर तपास संस्थेकडे हस्तांतरित करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास कोर्टाने स्थगिती दिली आहे. \n\nयाप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपपत्र दाखल केले असून त्यामध्ये कुठेही अर्णब गोस्वामी यांचं नाव नाही, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी केला. \n\nगेल्या चार महिन्यातील पोलिसांच्या तपासाव्यतिरिक्त अर्णब गोस्वामी यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठीचा कोणताच पुरावा नसल्याचा दावाही मुंदरगी यांनी केला. \n\nतसंच या प्रकरणात साक्षीदारांची साक्ष मान्य करता येण्यासारखी नाही. याशिवाय पोलिसांकडे आणखी काही पुरावा असेल, तर त्यांनी ते दाखवावं, असंही मुंदरगी म्हणाले. \n\nयाबाबत स्पष्टीकरण देताना हिरे यांनी पोलिसांकडे ठोस आणि बळकट पुरावे आहेत, असं म्हटलं. \n\n7 ऑक्टोबर 2020 रोजीच्या ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंसिल (BARC) यांच्या अहवालाचा वकील हिरे यांनी उल्लेख केला. याच अहवालावरुनच संशयाला जागा नि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र्माण होते, असं ते म्हणाले. \n\nBARC चे दोन अहवाल आहेत. दोन्ही अहवालांचा उल्लेख आरोपपत्रात आहे. पोलीस TRP घोटाळ्याचा तपास करत आहेत, असं वकील हिरे म्हणाले. \n\nपुढे काय करणार आहात? - कोर्टाचा सवाल\n\nविशेष सरकारी वकील हिरे यांच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती शिंदे यांनी पोलीस आता पुढे काय करणार आहेत, असा प्रश्न त्यांना विचारला. \n\nतुम्हाला पुढील तपास करायचा असेल तर त्याबद्दल माहिती घ्या. आम्हाला उत्तर हवं. तुम्ही पुढे काय करणार आहात, असं त्यांनी म्हटलं. \n\nया प्रकरणात यापुढे ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल हे सरकारची बाजू मांडणार असल्याची माहिती हिरे यांनी दिली. \n\nगोस्वामी यांना आरोपपत्रात नाव नसल्यावरूनही शिंदे यांनी काही प्रश्न हिरे यांना विचारले. \n\nदोन आरोपपत्रानंतरसुद्धा आवश्यक ती माहिती आणि पुरावे नाहीत, याचा आम्ही काय अनुमान काढावा, असं त्यांनी म्हटलं. \n\nया प्रकरणात तपास आणखी किती दिवस चालणार आहे. कोणत्याही व्यक्तीने निश्चिंत राहिलं पाहिजे. त्याच्या डोक्यावर नेहमी टांगती तलवार ठेवली जाऊ नये, असंही न्या. शिंदे यांनी म्हटलं. \n\nED कडून तीन कंपन्यांची संपत्ती जप्त\n\nTRP घोटाळा प्रकरणात एकीकडे कोर्टात या घडामोडी घडत असताना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तीन टीव्ही चॅनेलची सुमारे 32 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. \n\nफक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि महा मूव्ही या तीन चॅनेलची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, इंदूर तसंच गुरुग्राम येथील भूखंड, व्यावसायिक आणि रहिवासी ठिकाणं यांचा समावेश आहे. \n\nयाप्रकरणी ED त्यांचं पहिलं आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. यामध्ये तपास करण्यात आलेल्या इतर टीव्ही चॅनेलचासुद्धा उल्लेख केला जाऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे. \n\nवरील तिन्ही कंपन्यांनी चुकीच्या TRP च्या आधारे गेल्या दोन वर्षांत 46 कोटी रुपयांची गंगाजळी जमवली होती. त्यापैकी बॉक्स सिनेमा आणि महा मूव्ही या दोन चॅनेलनी त्यांच्या एकूण TRP पैकी 25 टक्के TRP मंबईतील पाच घरांमधून मिळवला. तर फक्त मराठीने येथून 12 टक्के TRP मिळवला होता, असा आरोप ED ने लावला आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"या फोटोमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. या गर्दीतल्या काही लोकांनी काँग्रेस पक्षाचे झेंडे हातात घेतले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील हा फोटो ट्वीट केला.\n\nपण काही वेळाने त्यांनी तो फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरून काढून टाकला. का? कारण तो फोटो लखनोचा नव्हता तर एक जुना फोटो होता.\n\nप्रियंका चतुर्वेदी यांनी आपली चूक सुधारत काही वेळाने लखनौमधील रोड शोचे काही वेगळे फोटो ट्वीट केले. \n\nप्रियंका चतुर्वेदींपाठोपाठ काँग्रेसच्या अधिकाधिक सोशल मीडिया पेजेसवरून हा फोटो हटविण्यात आला. मात्र उत्तर प्रदेश महिला काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवर हा फोटो अजूनही दिसत आहे. \n\nप्रियंका गांधींचा राजकारणात औपचारिक प्रवेश झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच रोड शो होता. या रोड शो मध्ये काँग्रेसचे अन्य वरिष्ठ नेते तसंच पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील सहभागी झाले होते.\n\nबीबीसीचे प्रतिनिधी समीरात्मज मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार लखनौ विमानतळापासून काँग्रेस मुख्यालयापर्यंतचे 15 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी राहुल आणि प्रियंका यांना तब्बल पाच तासांचा वेळ लागला. कार्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कर्त्यांची गर्दी आणि घोषणाबाजीत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. \n\nजुन्या फोटोचं वास्तव \n\nजो फोटो काँग्रेसचे समर्थक पक्षाची लोकप्रियता दाखवण्यासाठी आणि भाजपची मंडळी काँग्रेसचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी वापरत आहेत, तो मुळात 5 डिसेंबर 2018चा आहे.\n\nहा फोटो माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता मोहम्मद अझरुद्दीननं ट्वीट केला होता. त्यानं लिहिलं होतं, \"आपलं राज्य तेलंगणामध्ये प्रचारासाठी येणं हे नेहमीच खूप खास असतं. लोकांमध्ये जबरदस्त उत्साह दिसून येत आहे.\"\n\nकाँग्रेसचे नेते अजहरुद्दीन तेलंगणामधील गजवेल विधानसभा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार प्रताप रेड्डी यांच्या प्रचारासाठी आले होते. गजवेल विधानसभा मतदारसंघ तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा आहे. आणि या मतदारसंघात KCR यांना हरविण्यासाठी 2018च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं पूर्ण जोर लावला होता. \n\nमात्र फेसबुकवर 'टीम राहुल गांधी' आणि 'काँग्रेस लाओ, देश बचाओ' सारख्या काँग्रेस समर्थक ग्रुपमध्ये हा फोटो पुन्हा शेअर करण्यात येत आहे. हा फोटो लखनौच्या रोड शोचा असल्याचं या ग्रुपवर म्हटलं आहे. \n\nट्विटरवरही काही लोकांनी हा जुनाच फोटो पोस्ट करून उत्तर प्रदेशमध्ये गांधी परिवाराची लोकप्रियता कायम असल्याचं म्हटलं आहे. \n\nभाजपकडून काँग्रेसची खिल्ली\n\nभाजपच्या खासदार किरण खेर यांनीसुद्धा हा व्हायरल फोटो ट्वीट करून काँग्रेसच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे. \n\nकिरण खेर यांनी लिहिलं आहे, \"लखनौमध्ये प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी जमलेल्या कथित गर्दीचा एक फोटो काँग्रेसनं ट्वीट केला होता. थोड्या वेळानं तो काढून टाकण्यात आला. कारण लोकांनी त्यांना सांगितलं की भिंतींवर जे पोस्टर्स लागले आहेत, ते तेलुगू भाषेत आहेत. जर हे खरं असेल तर अतिशय हास्यास्पद आहे. \n\nसोशल मीडियावर उजव्या विचारसरणीच्या अनेक ग्रुपमध्ये हा फोटो शेअर केला जात आहे. काँग्रेसची चोरी उघड झाल्याची टीका लोकांनी केली आहे. रस्त्यावर गर्दी दाखवण्यासाठी काँग्रेसनं जुना फोटो वापरल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"या बदलात भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री विनोद तावडे यांच्याकडून शालेय शिक्षण आणि क्रीडा खातं काढून घेण्यात आलं आहे. तावडेंकडून काढून घेतलेली ही खाती भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. \n\nया बदलांमुळे विधानसभा निवडणुकीला अवघे 3 महिने बाकी असताना विनोद तावडेंचं खातं कमी करण्यामागचं कारण काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तावडेंचे पंख कापले आहेत का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. \n\nया निर्णयाबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांनी सांगितलं, की 2014 च्या निवडणुकीपूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले तावडे हे भाजपाच्या पाच जणांच्या कोअर ग्रुपमधील महत्वाचे नेते होते. विनोद तावडे हे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत होते. मुख्यमंत्री नाही तरी गृहमंत्री तरी होण्याची त्यांची इच्छा होती. निवडणुकीनंतर मात्र चंद्रकांत पाटील यांचा अपवाद वगळता दुसऱ्या फळीतील किंवा मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतील अन्य नेते कमी अधिक प्रमाणात बाजूला केले गेले.\n\nतावडेंची कारकीर्द कशी राहिली?\n\nतावडे हे भारतीय जनता पक्षातील तसे ज्येष्ठ नेते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरुवात ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"केलेल्या तावडेंना पक्षात वेगानं पदं मिळत गेली. 2002 मध्ये ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. \n\nकाँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना 2011 ते 2014 या कालावधीत तर विनोद तावडेंना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते. ही तावडेंसाठी मोठीच संधी होती. त्यामुळे त्यांचं पक्षातलं स्थान अधिकच उंचावलं. मुख्यमंत्रिपदासाठी ज्या भाजप नेत्यांची चर्चा होई, त्यामध्ये एक नाव तावडेंचंही असायचं. \n\nमुख्यमंत्रिपद नाही मिळालं तरी सत्ता आल्यानंतर तावडेंना महत्वाचे खाते तरी मिळेल अशी अपेक्षा होतीच. सत्ता आल्यानंतर गृहमंत्री होण्याची इच्छा जाहीर सभेतही त्यांनी बोलून दाखवली होती. पण त्यांना शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण ही खाती दिली गेली. गेल्या पाच वर्षांत तर तावडेंची ही खातीही कमी कमी होत गेली. \n\n2016 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विनोद तावडे यांच्याकडचं वैद्यकीय शिक्षण खातं काढून गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं. त्यानंतर 16 जूनला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तावडे यांच्याकडून शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्रालय काढून आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं. आता विनोद तावडेंकडे हे उच्च आणि तंत्र आणि संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक मंत्रालय ही खाती उरली आहेत. \n\nवाद-आरोपांचा ससेमिरा\n\n2014 ला मंत्री झाल्यापासून तावडे वेळोवेळी वादातही सापडले आहेत. 2015 मध्ये विनोद तावडे हे बोगस पदवीच्या आरोपावरून अडचणीत आले होते. तावडेंची इंजिनिअरिंगची डिग्री ही ज्ञानेश्वर विद्यापीठाची आहे आणि ज्ञानेश्वर विद्यापीठाला शासन मान्यता नसल्यामुळे तावडे हे केवळ बारावी पास आहेत, असा दावा विरोधकांनी केला. \n\nत्यामुळे प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिलेली माहिती ही फसवणूक असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला. यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही विधानसभेत करण्यात आली. त्यावर तावडे यांना खुलासा करावा लागला होता. \n\nशालेय उपकरणं खरेदीच्या 191 कोटींच्या कंत्राटामध्ये अनियमितता आढळून आली होती. त्यानंतर अर्थ खात्याकडून या कामाला तात्काळ स्थगिती देण्यात आली होती. यावरूनही विनोद तावडे यांच्यावर आरोप करण्यात आले होते.\n\n 2014 ला मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय गृहविभागाने केंद्र आणि राज्यातल्या मंत्र्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत कडक फर्मान काढलं होतं. त्यात मंत्रिपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर कुठलीही..."} {"inputs":"या बदलानुसार आता महिलेने तक्रार केल्यावर नवरा किंवा सासरच्या लोकांना अटक करण्याबाबत कुटुंब कल्याण समितीची कोणतीही भूमिका असणार नाही. \n\nकोर्टानं गेल्या वर्षी या प्रकरणांसाठी कु़टुंब कल्याण समिती स्थापन करण्याचा निर्णय दिला होता. पण ताज्या निकालात कु़टुंब कल्याण समितीला वगळण्यात आलं आहे. \n\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. \n\nहुंडा प्रतिबंधक कायद्याच्या गैरवापराबाबत समाजात असंतोष होता. या कायद्याचा पुरुषांविरोधात गैरवापर होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. \n\nएखाद्या महिलेचा हुंड्यासाठी तिच्या सासरच्या लोकांकडून शारीरिक किंवा मानसिक छळ होऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जात असेल तर ती प्रकरणं 498-A या कलमाअंतर्गत येतात. \n\nसु्प्रीम कोर्टानं 2017मध्ये काय निर्णय दिला होता?\n\n2017मध्ये सुप्रीम कोर्टाच्या न्या. आदर्श कुमार गोयल आणि न्या. उदय उमेश यांनी याबाबत निर्णय दिला होता. \n\nसमितीचा अहवाल येईपर्यंत संशयित व्यक्तींना अटक करता येणार नाही. तसंच या समितीचा अहवाल मान्य कर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ण्याची सक्तीनं चौकशी करणारे अधिकारी आणि न्यायालय यांच्यावर असणार नाही.\n\nपरदेशात राहणाऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट जप्त करता येणार नाही. तसंच त्यांना परदेशात जाण्याची बंदी असणार नाही. वेळ पडल्यास त्यांना व्हीडिओ काँफरन्सद्वारे हजर राहता येणार होतं. \n\nकाय आहे कलम 498A?\n\nकुटुंबातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमुख कारण आहे हुंडा. त्या विरोधात हा कायदा आहे. या कायद्याला 'हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 असं म्हणतात. \n\n498-A या कलमात अशा सर्व बाबींचा समावेश असतो की ज्यामुळे एखाद्या महिलेला तिच्या सासरच्या लोकांकडून शारीरिक किंवा मानसिक छळ होऊन आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले जाते. \n\nदोषी आढळल्यास या कायद्यानुसार तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"या बाँबस्फोटाने हादरलेले अनेक जण शहर सोडून सुरक्षित ठिकाणाच्या शोधात निघून गेले आहेत. ओसाड पडलेल्या या शहरात आता माणसांपेक्षा मांजरीच जास्त आहेत आणि या कठीण काळात मांजरीच लोकांचा आधार बनल्या आहेत.\n\nबाँबहल्ल्याने ढिगाऱ्यात रूपांतर झालेल्या या शहरातल्या एका पडक्या घरात 32 वर्षांचा सालाह जार राहतो. पण तो एकटा नाही. त्याच्यासोबत 6-7 मांजरी आहेत.\n\nबाहेरच्या बाँबस्फोटांमुळे सगळेच घाबरलेत आणि जीव मुठीत घेवून कोपऱ्यातल्या टेबलाखाली सगळे सोबत आडोशाला बसले आहेत. सालाह म्हणतो, \"मांजरी जवळ असल्या की आधार वाटतो. या असल्या की बाहेरचे बाँबस्फोट, विध्वंस, दुःख, वेदना सगळ्यांची भीती जरा कमी होते.\"\n\nसालाहच्या काफ्र नाबल शहरात पूर्वी 40 हजार लोक राहायचे. पण बाँबस्फोटांमुळे आता शंभराहून कमी उरले आहेत. लोक गेले, पण इथल्या मांजरी इथेच राहिल्या. शेकडो, हजारो मांजरी. \n\nसालाह म्हणतो, \"खूप लोक शहर सोडून गेले. या मांजरींची काळजी घेणारं, त्यांना खाऊ-पिऊ घालणारं कुणी हवं. त्यामुळे जे लोक शहरात राहिले, त्यांच्याकडेच मांजरींनी आश्रय घेतला. आज प्रत्येक घरात 15 मांजरी आहेत. कदाचित जास्तच.\"\n\nसालाह 'फ्रेश FM' या रेडियो... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"स्टेशनसाठी न्यूज रिपोर्टर होता. रेडियो स्टेशनचा मुख्य स्टुडिओ बाँबहल्ल्यात बेचिराख झाला. मात्र सुदैवाने बाँबहल्ल्याच्या आधीच रेडिओ स्टेशनचे काही ऑपरेशन्स सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. त्यामुळे सालाह आजही या स्टेशनसाठी न्यूज रिपोर्टर म्हणून काम करतो. \n\nफ्रेश FM या रेडियो चॅनलवरून बाँबस्फोटांची पूर्वकल्पना दिली जाते. सोबतच बातम्या, विनोदी कार्यक्रम आणि फोन-इनसारखे कार्यक्रमही प्रसारित केले जातात. हे सर्व कार्यक्रम माणसांप्रमाणेच मांजरींमध्येही लोकप्रिय आहेत.\n\nडझनभर मांजरी या रेडियो स्टेशनमध्येच राहतात. या रेडियो स्टेशनचे संस्थापक आणि धाडसी कार्यकर्ते राएद फारेज यांचा नोव्हेंबर 2018 मध्ये एका इस्लामिक कट्टरतावाद्याने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. राएद यांनी मांजरींना दूध आणि चीज मिळावं, यासाठी विशेष भत्ता सुरू केला होता. \n\nसालाह सांगतो, \"या इमारतीत अनेक मांजरींचा जन्म झाला. इथेच जन्मलेल्या पांढऱ्या रंगावर तपकिरी ठिपके असलेल्या मांजरीची राएदबरोबर चांगलीच गट्टी जमली होती. तो जाईल तिथे ती जायची. त्याच्यासोबतच झोपायची.\"\n\nसालाह आपल्या पडक्या घरातून बाहेर पडताच चहुबाजूंनी मांजरीचा आवाज येऊ लागला आणि बघता बघता कितीतरी मांजरी तिथे गोळा झाल्या. सालाह सांगतो की इथल्या प्रत्येक व्यक्तीबाबत हे घडतं. \n\nतो सांगतो, \"रस्त्यावरून जाताना 20-20 मांजरी सोबत येतात. कधी कधी तर 30 मांजरी असतात. यातल्या काही घरापर्यंत येतात.\"\n\nरात्रीच्या नीरव शांततेत मांजरीच्या आवाजात भुंकणाऱ्या कुत्र्यांची भर पडते. लोक सोडून गेल्याने कुत्रेसुद्धा अनाथ झालेत. त्यांचीही उपासमार होते. अन्न आणि झोपण्यासाठीची जागा, यासाठी कुत्रे आणि मांजरी यांच्यात रोज रात्री संघर्ष झडतो. यात जिंकतो मात्र, एकच. \n\nसालाह सांगतो, \"अर्थातच मांजरी जिंकतात. त्यांची संख्या खूप जास्त आहे.\"\n\nयापैकी बहुतांश मांजरी पाळीव आहेत. सीरियातल्या उत्तर-पश्चिम भागतल्या महत्त्वाच्या इडलिब शहरावर ताबा मिळवण्यासाठी सीरियाच्या सैन्याने एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर हवाईहल्ले केले होते. \n\nया हल्ल्यांमुळे काफ्र नाबल शहरातून लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलं. त्यामुळे या मांजरी निराधार झाल्या आहेत. मालक गेल्याने उपासमारीची वेळ आलेल्या या मांजरींना आता ढिगाऱ्यातच नवीन निवारा शोधावा लागतोय. \n\nकाफ्र नाबलमध्ये आयुष्याचा भरवसा नाही. कधीही कुठेही बाँब पडून जीव जाऊ शकतो. अशा परिस्थितीतही..."} {"inputs":"या बैठकीत गेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई या बैठकीत सहभागी झाले होते. \n\nगेले दोन दिवस दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होती. आज प्रथमच काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याबरोबर सेनेचे नेते सहभागी झाले होते.\n\nया बैठकीनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र कार्यक्रम तयार केला आहे. \n\nआता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरात लवकर सरकार स्थापन होण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन चर्चा करत होते हे एक सकारात्मक पाऊल असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले.\n\nत्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही शिवसेनेच्या नेत्यांबरोबर बसून चर्चा करण्याचा चांगला योग आला असं सांगितलं. आम्ही आमच्या दृष्टीनं गर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ीब सर्व ओबीसी शेड्युल कास्ट सर्वांसाठी किमान समान कार्यक्रम बनवला आहे. पक्षश्रेष्ठी त्यात बदल सूचवतील असं त्यांनी स्पष्ट केलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"या बॉम्बस्फोटाचा संबंध एका वाहनाशी असून हा स्फोट हेतूपुरस्सरपणे करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. \n\nस्थानिक वेळेनुसार सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. यानंतर सिटी सेंटर परिसरात धुराचे लोळ उठले होते.\n\nया स्फोटात तीन जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. \n\nस्फोटामुळे एका पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला जखम झाली आहे. पोलिसांनी एका संशयित वाहनाचा फोटो प्रसिद्ध केला आहे. घटनास्थळी हे वाहन संशयास्पदरित्या फिरताना आढळून आलं होतं. \n\nहेतूपुरस्सरपणे केलेला स्फोट\n\nपोलिसांचे प्रवक्ते डॉन आरॉन यांनी पत्रकारांना या स्फोटाबाबत माहिती दिली. सध्यातरी हा स्फोट हेतूपुरस्सरपणे केला आहे, एवढं आपण सांगू शकतो. \n\nअल्कोहोल, टोबॅको आणि फायरआर्म्स ब्युरोचे तपासकर्ते आणि FBI चं पथक घटनास्थळी उपस्थित आहे. पण या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. \n\nसकाळी सहा वाजता गोळीबाराची तक्रारही आल्याचं प्रवक्त्यांनी सांगितलं. \n\n\"बॉम्बनाशक पथक घटनास्थळी पोहोचलं, त्यावेळी तिथं एक वाहन संशयास्पदरित्या उभं होतं. काही वेळात या वाहनात स्फोट झाला. त्यावेळी वाहनात कुणी बसलेलं होतं किंवा नाही... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":", याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही,\" असंही पोलिसांनी म्हटलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"या भेटीनंतर पकिस्तान सरकारनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत कुलभूषण यांचा एक व्हीडिओ मीडियाला दाखवण्यात आला. त्यामध्ये ते पाकिस्तान सरकारचे आभार मानताना दिसून आले आहेत. दरम्यान हा व्हीडिेओ भेटी आधीच रेकॉर्ड केला असावा असं दिसून येत आहे. \n\nकुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई आणि पत्नीला भेटता येईल, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं. जाधव यांची भेट झाल्यावर त्या लगेच भारतात परततील, असं मंत्रालयनं रविवारी म्हटलं होतं. \n\nबीबीसीच्या प्रतिनिधी शुमैला जाफरी यांनी सांगितलं, \"जाधव यांच्या आई आणि पत्नी फार गंभीर होत्या. त्या माध्यमांशी काहीही न बोलता, नमस्कार करून पुढे निघून गेल्या.\" \n\nकुलभूषण जाधव त्यांच्या आई आणि पत्नीला भेटले, तेव्हा मध्ये काचेची भिंत होती\n\nपाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता मोहम्मद फैझल यांनी भेटीच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखली होती. या भेटी वेळी इस्लामाबादमधले भारताचे उप-उच्चायुक्त जे.पी. सिंह उपस्थित होते. \n\n3 मार्च 2016 ला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानात अवैधपणे हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना अटक केली होती. \n\nकुलभूषण ज... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाधव त्यांच्या आई आणि पत्नीशी भेटताना\n\nपाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं हेरगिरी आणि कट्टरतावादी कृत्यांचा पुरस्कार केल्याच्या आरोपावरून जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. \n\nमात्र, मे महिन्यात इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसनं भारत सरकारच्या अपीलावर जाधव यांना शिक्षा देण्यावर प्रतिबंध केला होता. \n\nसोमवारी झालेल्या या भेटीबद्दल पाकिस्तान सरकारचं मनपरिवर्तन कसं झालं आणि त्यांनी कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये येण्याची परवानगी कशी दिली, यावरून पाकिस्तानी पत्रकार वेगवेगळे अंदाज बांधत आहे. \n\nपाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल महमूद आणि भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत सुषमा स्वराज यांनी हा मुद्दा लावून धरला होता, असं काही पत्रकारांचं म्हणणं आहे. \n\nकुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी\n\nआपल्या वकिलाला भेटण्याचा अधिकार, अर्थात 'कॉन्सुलर अॅक्सेस' कुलभूषण जाधव यांना देण्यात यावा, अशी मागणी भारतानं वारंवार केली आहे. पण ती पाकिस्ताननं धुडकावून लावली आहे. \n\nपाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याकडे कुलभूषण जाधव यांनी क्षमेची याचना केली होती. यावर देखील अद्याप सुनावणी झाली नाही. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"या मंत्र्यांनी घटनेतील मसुद्यानुसार शपथ घेतलेली नाही अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी आपलं मत हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर मांडलं. मंत्र्यांची ओळख मुख्यमंत्र्यांनी करुन देण्याआधी त्यांनी घेतलेली शपथ घटनाबाह्य आहे याचा विचार करायला हवा असं म्हणणं त्यांनी मांडलं.\n\n\"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी घेतलेली शपथ घटनेला धरुन नाही. भारतीय घटनेत शपथेचा मसुदा दिला आहे. राज्यपालांनी मी असा शब्द उच्चारल्यावर मंत्र्यांनी मी म्हणून नाव वाचावं लागतं, पण या शपथविधीत कुणी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं, तर कुणी सोनिया गांधींचं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. \n\nअमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची शपथ चुकल्यामुळे त्यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली होती,\" असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलं. \n\nत्यांना उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं, \"शपथ घेताना नेत्यांनी आपल्या आयुष्यातील दैवताचा उल्लेख कुणी केला, त्यात शिवाजी महाराजांचं नाव असेल, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले अशा महात्म्यांचं नाव घ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना राग का आला, याचं उत्तर द्यायला हवं. आजच नाही, तर पिढ्यानपिढ्या त्यांच्या मनात हा राग आहे.\"\n\nउद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर विरोधकांनी त्यावर टीकेची झोड उठवली आहे. महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.\n\n\"महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील त्यांना अनेकदा टोकलं. शपथविधीची एक पद्धत असते. त्यानुसारच शपथ घ्यावी लागते. परंतु नव्या सरकारकडून ठरलेल्या पद्धतीनुसार शपथ घेण्यात आली नाही. या शपथविधीविरोधात एकानं राज्यपालांकडे याचिका दाखल केली आहे. तसंच त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई न केल्यास सर्वोच्च न्यायालयातही याविरोधात याचिका दाखल होऊ शकते,\" असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. \n\nचंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं.\n\nते म्हणाले, \"चंद्रकांत पाटील शपथविधीवर आक्षेप घेत आहेत. भाजपला हे कळायला हवं की देशभरात भाजपनं सुरू केलेल्या पायंड्यानं ही प्रक्रिया सुरू आहे. आज उद्धव ठाकरे सरकारचा विश्वासदर्शक ठराव सादर होत आहे. भाजपनं आमचं आव्हान स्वीकारलं पाहिजे. मतविभाजन करून 119 आमदार कुठे आहेत, हे भाजपनं दाखवून द्यावं.\" \n\n\"भाजप सोडून सगळे अपक्ष आणि भाजपमधील अनेक आमदार सत्ता न आल्यामुळे चलबिचल झाले आहेत. भाजपमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार स्वगृही परतण्यासाठी तयार आहे. पण, आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाही. नाहीतर भाजप रिकामा होईल,\" असंही नवाब म्हणाले.\n\nकायदा काय सांगतो?\n\nमहाविकास आघाडीच्या शपथविधीविषयी आम्ही राज्यघटेनेचे अभ्यासक अशोक चौसाळकर यांना विचारलं.\n\nते म्हणाले, \"उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांनी राज्यघटनेतील मसुद्यानुसार शपथ वाचली आहे. शपथेच्या सुरुवातीला किंवा शेवटी बोललेल्या गोष्टींमुळे शपथ बेकायदेशीर ठरली, असं म्हणता येत नाही.\" \n\nपण, महापुरुषांची नावं घेणं योग्य आहे का, यावर ते म्हणाले, \"शपथविधी सोहळ्यामुळे असे प्रश्न उपस्थित होतील, याची कल्पना असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शपथेचा मसुदा तयार केला. तो मसुदा जशाच्या तसा वाचल्यास ते उत्तम राहिलं, असं मला वाटतं.\"\n\nसर्वोच्च न्यायालयात याविषयी याचिका दाखल झाल्यास काय होऊ शकतं, याविषयी..."} {"inputs":"या महिला सरपंचांच्या वाटेत अनेक अडचणीही होत्या. कोरोनाच्या आधीही काहींची सुरुवातच अविश्वासाच्या ठरावाने झाले, तर काहींना लोकांच्या मनातल्या भीतीवर उत्तर शोधायचं होतं. \n\nमहाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या पाच महिला सरपंचांच्या प्रेरणादायी कथा बीबीसी मराठीने याआधी तुमच्यापुढे आणल्या होत्या. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा तुमच्यासमोर एकत्रितरित्या मांडतो आहोत. \n\n1. काठी घेऊन गावात गस्त घालणाऱ्या सरपंच - सुमन थोरात \n\nमाजी सरपंच, शेवळेवाडी, पुणे \n\nसुमनताईंच्या कारकिर्दीची सुरुवातच अविश्वासाच्या ठरावाने झाले. त्यांनी गावातल्या पुढाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे कारभार करायला नकार दिला आणि राजकीय दबाव झुगारून लावला. काही सच्चे कार्यकर्ते सुमनताईंच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे त्यांच्यावरचा अविश्वासाचा ठराव मंजूर झाला नाही. त्या आजही हसत सांगतात की माझ्या कारकिर्दीची सुरुवात अविश्वासाच्या ठरावाने झाली तर शेवट कोरोनाच्या साथीने. \n\nकोरोना काळात त्यांनी इतर उपाययोजना तर केल्याच, पण गावात लॉकडाऊनचा भंग होऊ नये म्हणून त्या स्वतः काठी घेऊन गावात गस्त घालायच्या. \n\nया काळात त्यांनी गावात चालू अ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सलेली अवैध दारूविक्री बंद पाडली. यासाठी त्यांना धमक्याही आल्या. पण त्या मागे हटल्या नाहीत. \"मला म्हणायचे गावात जास्त रूबाब करायचा नाही. मी म्हटलं का करायचा नाही, माझ पदं घटनात्मक आहे आणि मला त्या पदाचे अधिकार आहेत. मी त्या अधिकारांची अंमलबजावणी करणारच,\" बोलता बोलता सुमनताई सांगत होत्या. \n\nत्यांचाबद्दलचा खास व्हीडिओ पहा इथे - \n\n2. संपूर्ण महिलांची टीम उभी करणाऱ्या - सुमन बाबासाहेब तांबे \n\nसरपंच, गोरेगाव अहमदनगर \n\nसाडेचार हजार लोकवस्तीच्या सुमनताईंच्या गावात जवळपास दोन हजार लोक मुंबई-पुण्याहून आले. कोरोना निर्बंधांची सक्ती केल्यामुळे सुमनताईंना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. शाळेत लोकांना क्वारंटिन करण्याच्या निर्णयाचा बाहेरून येणारे लोक विरोध करत होते. जुन-जुलै महिन्यात शाळा गळायला लागल्या तेव्हा लोक टोमणे मारायला लागले की हेच का तुमचं मॉडेल व्हीलेज? \n\n\"एका क्षणी वाटलं होतं की या पदाचा राजीनामा देऊन टाकावा,\" त्या सांगतात. \n\nपण तरीही त्यांनी नेटाने आपलं काम सुरू ठेवलं. सुमन ताईंनी आशा-अंगणवाडी सेविकांची टीम बांधली. त्या बरोबरीने त्यांच्या सोबत महिला तहसीलदार, सीएचओ असल्याने त्यांना फायदा झाल्याचं त्या सांगतात. \n\nत्यांच्याबदद्लचा हा खास व्हीडिओ जरूर पाहा : \n\n3. कोकणातले आणि मुंबईचे हा संघर्ष मिटवणाऱ्या - रितिका सावंत \n\nसरपंच, कोळोशी, सिंधुदुर्ग\n\nआतले आणि बाहेरचे पण दोन्ही आपलेच अशा संघर्षाला रितिकाताईंना तोंड द्यावं लागलं. लॉकडाऊनच्या काळात मुंबईतले हजारो चाकरमानी आपल्या गावी जायला पाहात होते, पण गावांनी त्यांची एन्ट्री बंद करून टाकली होती. बाहेरवाले आणि गाववालेच्या या संघर्षात कोकणातल्या अनेक गावांचे सरपंच अडकले, रितीका ताई त्यातल्याच एक होत्या.\n\nकाळात गावकऱ्यांना समजवून सांगताना रितीकाताईंची खूप कसोटी लागली. मे महिन्याच्या सुरूवातीला कोरोनाचा पहिला पेशंट गावात सापडल्यानंतर लोकांची भीती कमी झाली.\n\nकोरोनाच्या काळ महिला सरपंचांसाठीही अवघड होता पण या काळातही त्यांनी उत्तम काम करून दाखवलं असं रितिका ताईंना वाटतं.\n\nत्यांच्याबद्द्लचा खास व्हीडिओ पहा इथे : \n\n4. कोरोनाग्रस्तांना गावातच बरं करणाऱ्या - नीता पोटफोडे \n\nसरपंच, आजणगाव-इसापूर, नागपूर \n\n\"एकदा एका कैद्याला शिक्षा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली असते. तुला विषारी सापाचा दंश करून तुला मृत्यूदंड देण्यात येईल असं त्याला सांगितलेलं असतं. तोवर त्याला अंधारकोठडीत..."} {"inputs":"या महिलेची हत्या गोळी झाडून करण्यात आली होती. \n\nबक्सर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 डिसेंबरला रात्री 19 ते 23 या वयाच्या तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह इटाढी पोलीस स्टेशनच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या कुकुढा गावात मिळाला होता. \n\nमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये असा दावा केला जातोय की या तरुणीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. \n\nया महिलेचा मृतदेह बऱ्यापैकी जळाला होता. दोन्ही पायांमध्ये असणारे मोजे आणि सँडल फक्त शिल्लक राहिले होते. मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. \n\nबुधवारी सकाळी आम्ही जेव्हा कुकुढा गावातल्या घटनास्थळी पोहोचलो तेव्हा शाहाबाद रेंजचे डीआयजी आणि बक्सरचे पोलीस अधीक्षक फॉरेन्सिक टीमला घेऊन पोहचले होते. \n\nपोलीस तसंच बक्सरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर दिवसाढवळ्या शेतात पराली (पिकांची कापणी झाल्यानंतर शेतात शिल्लक राहिलेली धाटं) जाळण्याचं काम चालू होते हे पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. \n\nगेल्या काही दिवसात वाढतं प्रदूषण पाहाता बिहार सरकारने पराली जाळण्यावर प्रतिबंध लावला आहे. आणि या आदेशाचं उल्लंघन केलं तर त्यासाठी कायदेशीर कारवाईचीही तरतूद आहे. \n\nपोलीस अधिकारी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांकडे चौकशी करत होते. आसपासच्या शेतांमध्ये मेटल डिटेक्टरने तपासणी सुरू होती. \n\nफॉरेन्सिक टीमचे लोक महिलेल्या जळालेल्या अवशेषांचे सँपल जमा करत होते. \n\nथोड्यावेळाने पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळाहून सँपल घेऊन परत गेले, गावातल्या पाच-सहा लोकांना आपल्यासोबत चौकशीसाठी घेऊन गेले. \n\nपोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्काराचा उल्लेख नाही \n\nशाहाबाद रेंजचे डीआयजी राकेश राठी यांनी गुरुवारी बीबीसीला सांगितलं की, \"काल रात्री या महिलेच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये बलात्काराचा उल्लेख नाहीये. त्याबद्दल कोणतंही निरीक्षणही नोंदवलेलं नाही. आता फॉरेन्सिक विभागाचा अहवाल येईल त्यात हत्येचं कारण कळेल. अजून तरी आम्हाला ठोस पुरावे मिळालेले नाहीत.\"\n\nबलात्काराबद्दल पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये काही नाही असं डीआयजी म्हणत असले तरी पोस्टमॉर्टेम करणारे डॉक्टर बी. एन. चौबे यांनी दोनदा माध्यमांना सांगितलं की, \"ज्याप्रकारे घटना घडली आहे त्यावरून महिलेवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.\"\n\nया महिलेचे पोस्टमॉर्टेमसाठी गरजेचे असणारे अवयव आधीच जळून गेले होते, त्यामुळे पोस्टमॉर्टेममध्ये बलात्काराचे पुरावे मिळतीलच असं नाही, असंही ते म्हणाले. \n\nडॉ. चौबेंनी बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"जेव्हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी आला त्यावरुन वाटलं की हे कृत्य एका व्यक्तीचं नाही. या कृत्यात एकापेक्षा जास्त लोक सहभागी असणार असा अंदाज आहे. पोस्टमॉर्टेमचं म्हणाल तर ज्या अवस्थेत मृतदेह आमच्यापर्यंत आला त्याअवस्थेत गँगरेप सिद्ध होऊ शकणार नाही. मृतदेह फार वाईट पद्धतीने जळालेला होता. आम्ही व्हिसेराची पण तपासणी करत आहोत. त्याच्या रिपोर्टनंतरच नक्की काय घडलं हे कळेल. पण तरीही मी म्हणेन की ज्याप्रकारे हे कृत्य घडलं आहे त्याने महिलेवर सामुहिक बलात्कार झाला असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.\"\n\nबक्सरहून परतताना बुधवारी संध्याकाळी स्थानिक पत्रकारांनी सांगितलं की माध्यमांकडे सामूहिक बलात्काराची शक्यता वर्तवणाऱ्या डॉक्टरांवर आता त्यांचं विधान बदलण्यासाठी दबाव टाकला जातोय. त्या डॉक्टरांशी आमचा पुन्हा संपर्क होऊ शकला नाही. \n\nआम्ही डीआयजींना याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, \"पोलिसांचा तपास रिपोर्टवर आधारित असतो, कोणी काय विधान केलं यावर नाही.\" \n\nपोलीस आणि फॉरेन्सिक टीम निघून गेल्यानंतर घटनास्थळ आणि त्याच्या..."} {"inputs":"या माशाच्या पायाची बोटं एकमेकांना चिकटलेली होती आणि त्यांचा आकार खुरांसारखा होता. हा प्राणी सुमारे 4 कोटी 30 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर वास्तव्यास होता. \n\n2011 साली सापडलेल्या या जीवाश्माचा अभ्यास करून जीवाश्मतज्ज्ञांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. \n\nजीवाश्मतज्ज्ञांच्या मते हा पाण्यात जगणारा सस्तन प्राणी 4 मीटर लांब होता आणि त्याचं शरीर पाण्यात पोहण्यासाठी तसंच जमिनीवर चालण्याच्या दृष्टीने बनलं होतं. \n\nत्याचे पाय त्याचं वजन उचलण्यासाठी सक्षम होते, तसंच त्याला एक शक्तिशाली शेपूटही होती. या देवमाशांच्या शरीररचनेमुळे त्यांची तुलना आजच्या जगातल्या पाणमांजरांशी होऊ शकते.\n\nअभ्यासकांना असंही वाटतं की या शोधामुळे व्हेल माशांच्या उत्क्रांतीवर आणखी प्रकाश पडेल, तसंच त्यांची प्रजाती जगभरात इतरत्र कशी पसरली याचाही अभ्यास करता येईल. \n\n\"भारत आणि पाकिस्तानच्या बाहेर सापडलेला हा सगळ्यांत सुस्थितीतला चार पायांच्या व्हेलचा जीवाश्म आहे,\" असं रॉयल बेल्जियन इंस्टिट्यूट ऑफ नॅचरल सायन्सेस या संस्थेतले शास्त्रज्ञ आणि संशोधन लेखाचे सहलेखक डॉ. ऑलिव्हर लँबर्ट म्हणतात. \n\nहे जीवाश्म पेरूच्या पॅसिफिक किनाऱ्यापासून... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"1 किलोमीटर आत समुद्राच्या गाळाने तयार झालेल्या प्रदेशात सापडले. \n\nज्या ठिकाणी हे जीवाश्म सापडले ते पाहून शास्त्रज्ञांना आश्चर्य वाटलं, कारण व्हेल माशांची पहिली उत्पत्ती 5 कोटी वर्षांपूर्वी दक्षिण आशियाच्या भागात झाल्याचं मानलं जातं. \n\nसमुद्राच्या पोटातही असते दफनभूमी\n\nजसजशी त्यांच्या शरीरात सुधारणा होत गेली, तसतसे हे मासे उत्तर आफ्रिका आणि उत्तर अमेरिका या भागात स्थलांतरित व्हायला लागले. आता तिथे त्यांचे जीवाश्म सापडत आहेत. \n\nनव्याने सापडलेल्या या जीवाश्मांमुळे हे लक्षात येतं की व्हेल माशांना पोहून दक्षिण आशियातून दक्षिण अमेरिकेत स्थलांतर करणं शक्य झालं. \n\n\"व्हेल मासे उत्क्रांतीचं एक उत्तम उदाहरण आहेत,\" लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझिअममध्ये देवमाशांवर संशोधन करणारे ट्रॅव्हिस पार्क सांगतात. \n\n\"खुर असणाऱ्या छोट्या प्राण्यांपासून त्यांची उत्क्रांती आताच्या ब्लू व्हेलमध्ये झाली. त्यांचा महासागरावर सत्ता स्थापन करण्याचा इतिहास अतिशय उत्कंठावर्धक आहे. \n\nपेरू, फ्रान्स, इटली, नेदरलँड आणि बेल्जियमच्या एका आंतरराष्ट्रीय टीमने 2011 मध्ये हा जीवाश्म उत्खनन करून शोधून काढला. \n\nत्यांनी या जीवाश्माचं नाव 'पेरेगोसेक्टस पॅसिफिस' असं ठेवलं, ज्याचा अर्थ 'ती फिरणारी व्हेल जी पॅसेफिकला पोहचली,' असा होतो. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"या मोहिमेला अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला. यानुसार आपापल्या घरी वीजपुरवठा बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. \n\nसोशल मीडियावर, ट्वीटरवर 9 वाजता 9 मिनिटं ट्रेंड होऊ लागलं. देशातल्या असंख्य तरुणांनी तसंच अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात ट्वीट करायला सुरुवात केली. यामुळे हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. कंगना राणावत प्रकरण बाजूला पडून सोशल मीडियावर हा विषय चर्चेत आला. \n\nलोकांनी हातात मेणबत्ती घेतल्याचे फोटो शेअर केले. बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत या हॅशटॅगसह दहा लाखाहून अधिक ट्वीट करण्यात आले होते. \n\nउत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मेणबत्ती पेटवून तरुणांना पाठिंबा दिला. \n\nबिहारमध्ये आरजेडीचे लालूप्रसाद यादव, तेजप्रताप यादव आणि राबडीदेवी यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवला. \n\nबिहार बेरोजगारीचं केंद्रबिंदू झाला आहे अशी टीका तेजस्वी यांनी केली. सोशल मीडियावर लोक फोटो आणि पोस्टच्या बरोबरीने हा हॅशटॅग वापरताना दिसले. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू श... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"या यंग ब्रिगेडचा संघर्षमय प्रवास बीबीसीनं थोडक्यात सांगण्यचा प्रयत्न केलाय...\n\nशफाली वर्मा\n\n\"तू मुलगी आहे. तू काय खेळणार? जा बाहेर जाऊन टाळ्या वाजव. जेव्हा मी क्रिकेट खेळायला जात असे, तेव्हा मुलांकडून असं नेहमी ऐकायला मिळत असे. तेव्हा माझे केसही लांब होते. कसंतरीच वाटायचं. तेव्हाच मी ठरवलं की, केस कापायचे. जेव्हा केस कापून गेले, तेव्हा त्यांना कळलंही नाही की, ही मीच आहे. मला मुलगा व्हावं लागलं.\"\n\n16 वर्षांची क्रिकेटपटू शफाली वर्मा हे सांगतेय. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला टी-20 वर्ल्डकपमधील चारमधील दोन सामन्यांमध्ये शेफालीला 'प्लेयर ऑफ द मॅच'चा किताब मिळाला. शनिवारी झालेल्या सामन्यात तर शफालीनं 34 चेंडूत 47 धावा नावावर केल्या, तर बांगलादेशविरोधातील सामन्यात 17 चेंडूत 39 धावा बनवल्या.\n\nमात्र, शफालीचा सुरूवातीचा संघर्ष पाहिल्यास लक्षात येईल की, कुठल्याही छोट्या शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या मुलीला मैदानात उतरण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो.\n\n2019 च्या सप्टेंबर महिन्यात वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी शफालीनं भारताच्या टी-20 टीममध्ये प्रवेश केला. आता तिची निवड थेट वर्ल्डकप टीमम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ध्ये झालीय. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकपसाटी जी भारतीय टीम गेलीय, त्या टीममध्ये शफाली वर्मा आहे. \n\nशफाली ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची फॅन आहे. गेल्या वर्षी तिनं सचिनचाच 30 वर्षांपूर्वीचा विक्रम तोडला. सचिननं सर्वांत कमी वयात आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. आता तो विक्रम शफालीच्या नावे नोंद झालाय. शेफालीनं वेस्ट इंडीजविरोधात 49 चेंडूत 73 धावा बनवल्या होत्या.\n\n2004 साली हरियाणातल्या रोहतक जिल्ह्यात शफालीचा जन्म झाला. शफालीचे वडीलही क्रिकेटरसिक होते. त्यांना कुटुंबातून फारसं प्रोत्साहन मिळालं नाही. मात्र, आपल्यालाबाबत घडलेल्या गोष्टी मुलीबाबत घडू नये, हे त्यांनी ठरवलं आणि मुलीला काहीही कमी पडू दिलं नाही. \n\nशफाली वर्मा\n\nशफालीनं गेल्यावर्षी बीबीबीसोबत बातचीत केली होती. तेव्हा ती म्हणाली होती, \"तू क्रिकेट का खेळतेस, असं माझ्या मैत्रिणी कायमच विचारायच्या. तेव्हा मी हरमन दी, मिताली दी यांचे फोटो दाखवायचे आणि म्हणायचे, यांना पाहिलंय? यांनी भारतीय क्रिकेट संघाला फायनलपर्यंत पोहोचवलंय. मग सगळ्यांचे चेहरे पडायचे.\"\n\n2013 सालची गोष्ट. सचिन तेंडुलकर रणजी सामन्यासाठी हरियाणात आला असताना, गेस्ट हाऊसवर थांबला होता. तेव्हा शफाली सचिनला पाहण्यासाठी जात असे. आपण क्रिकेट खेळायचं, असं तिनं लहान असल्यापासूनच ठरवलं होतं. शफालीची जिद्द तिला वर्ल्डकपपर्यंत घेऊन आलीय.\n\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शफालीच्या कारकीर्दीला पाच महिनेच झालेत. मात्र, आताच शफालीच्या फलंदाजीला भारतीय संघाचा मोठा आधार मानला जातोय. वर्ल्डकपमधील शफालीच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आतापर्यंत 14 टी-20 सामन्यांमध्ये शफालीनं 324 धावा आपल्या नावावर केल्यात. \n\nशफालीप्रमाणेच टी-20 वर्ल्डकप खेळणाऱ्या राधा यादवचीही संघर्षकथा आहे. \n\nराधा यादव\n\nराधा यादव केवळ 19 वर्षांची आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेला टी-20 वर्ल्डकप राधाचा दुसरा वर्ल्डकप आहे. \n\nशनिवारी श्रीलंकेविरोधातल्या सामन्यात राधानं चार विकेट्स घेतल्या आणि 'प्लेयर ऑफ द मॅच'चा किताबही मिळवला. \n\nराधा यादव\n\nटी-20 वर्ल्डकपच्या रँकिंगमध्ये राधा चौथ्या क्रमांकावर आहे. तिची ही कामगिरी भारतीय गोलंदाजांमधील तिची जागाही स्पष्ट करते. \n\n2000 साली राधाचा जन्म झाला. अत्यंत गरिबीत राधाचं बालपण गेलं. मुंबईतल्या कांदिवली भागात 200-250 स्केअऱ फुटाच्या घरात ती लहानाची मोठी झाली. संघर्षमय आयुष्य..."} {"inputs":"या लशीची चाचणी 1,077 माणसांवर इंजेक्शनद्वारे घेण्यात आली. लस देण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडीज निर्माण होत असल्याचं तसंच कोरोनाविरोधात लढण्यासाठी शरीरात पांढऱ्या पेशी तयार होत असल्याचं स्पष्ट होत आहे.\n\nया चाचण्यांचे निष्कर्ष आश्वासक आहेत मात्र कोरोना विषाणूचं शरीरातून समूळ उच्चाटन करण्यासाठी ही लस सर्वसमावेशकदृष्ट्या परिपक्व आहे का हे आताच सांगणं कठीण आहे.\n\nलशीची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेतल्या जात आहेत. युकेने ऑक्सफर्ड विद्यापीठाकडे लसीचे 100 दशलक्ष डोस पुरवण्याची मागणी केली आहे.\n\nलस तयार व्हायला मात्र साधारण वर्षभराचा अवधी लागू शकतो असतं WHO चं म्हणणं आहे. जगातील कुठल्या लशीचं संशोधन आणि चाचणी कुठपर्यंत आली आहे हे जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा - कोरोना लसीची यशस्वी चाचणी घेतल्याचा रशियाचा दावा \n\nलस कशी काम करेल?\n\nऑक्सफर्ड विद्यापीठात सुरू असलेल्या प्रयोगाला युकेच्या सरकारनेही पाठिंबा दिलाय. पण ब्रिटीश सरकारने हा प्रयोग यशस्वी होईलच याची खात्री नाही असं स्पष्ट केलंय. पण ही लस नेमकी काम कशी करते?\n\nशास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या पृष... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्ठभागावर असलेल्या टोकदार भागातली गुणसूत्रं काढून ती दुसऱ्या निरुपद्रवी विषाणूमध्ये सोडली आहेत. यातून ही लस तयार होतेय. ही लस शरीरात टोचली की ती पेशींमध्ये जाते. आणि मग शरीरात कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटिनची निर्मिती सुरू होते.\n\nया प्रक्रियेत शरीरातली प्रतिकारशक्ती वाढते आणि मग रुग्णाच्या शरीरात अँडीबॉडीजची निर्मिती सुरू होते. या प्रक्रियेदरम्यान T सेलही कार्यरत होतात. थोडक्यात काय तर आपल्या शरीरातल्या पेशी कोरोना व्हायरसला ओळखतात आणि मग त्या व्हायरसचा नायनाट करतात.\n\nलस कशी बनते?\n\nमानवी शरीरातील पांढऱ्या पेशींचा रोग प्रतिकारकशक्तीमध्ये सहभाग असतो. शरीरात अत्यंत कमी प्रमाणात व्हायरस किंवा बॅक्टेरिया सोडण्यात येतो. शरीरातील संरक्षण यंत्रणा या व्हायरसला किंवा बॅक्टेरियाला ओळखते, तेव्हा त्याच्याशी कसं लढायचं हे शरीराला कळतं.\n\nपुढच्या वेळी शरीरात पुन्हा अशा प्रकारचा व्हायरस आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपल्या शरीराची तयारी असते.\n\nगेल्या अनेक दशकांपासून एखाद्या विषाणूवर तयार करण्यात आलेल्या लसीकरणात त्याच विषाणूचा वापर होत आलेला आहे.\n\nगोवर, देवी, कावीळ अशा रोगांसाठी अशाच प्रकारच्या लसींचा वापर केला जातो. तसंच फ्लूवरच्या लसीकरणातही याचा वापर होतो.\n\nपण कोरोना व्हायरसवर लस बनवण्यासाठी नव्या पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. याचे जेनेटीक कोड उपलब्ध असून याचं परीक्षण होणं बाकी आहे. जेनेटीक कोडचा काही भाग घेऊन लस बनवण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञ आहेत.\n\nकोरोनावरच्या लशीची आवश्यकता का आहे?\n\nकोरोना व्हायरसचा प्रसार सध्या जगभरात वेगाने होतोय आणि सध्या जगातली बहुतांश लोकसंख्या या व्हायरसच्या विळख्यात येण्याची भीती आहे. लशीमुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे शरीरात आलेल्या व्हायरसचा नायनाट होतो.\n\nज्याला लस टोचली आहे तो कधी आजारीच पडत नाही. यामुळे सध्या लशीचा शोध लागणं अत्यावश्यक आहे.\n\nकिती लोकांना कोरोनावरच्या लशीची गरज आहे?\n\nया वर्षांतला आणि कदाचित या शतकातला हा खूप गंभीर प्रश्न आहे. सध्याची जगाची कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली अवस्था पाहता जगातल्या 60 ते 70 टक्के लोकांना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लशीची गरज आहे.\n\nजर, कोरोनावर लस उपलब्ध झाली आणि ती परिणामकारक ठरली तर जगातल्या काहीशे अब्ज लोकांना ही लस टोचावी लागेल.\n\nप्रथम लस कोणाला टोचली जाईल?\n\nकोरोनावर जरी लस उपलब्ध झाली तरी ती सुरुवातीच्या..."} {"inputs":"या वर्षभरात काही फोटोंनी जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यापैकी हे काही फोटो. \n\n1. झोपून केलेले निदर्शन\n\nजानेवारी महिन्यात लॅटिन अमेरिकेतील होंडुरासमध्ये निवडणुका झाल्या. राष्ट्रपती ऑरलँडो हर्नांदेज पुन्हा एकदा जिंकल्यावर त्यांच्याविरोधात निदर्शने होऊ लागली. यावेळेस होंडुरासमधील टेगुचिगल्पा शहरातील पोलिसांसमोर एका मुलीने आरामात झोपून विरोध दर्शवला. तिचा हा फोटो बराच प्रसिद्ध झाला.\n\nतिच्या या फोटोमुळे स्लीपिंग हर्माफ्रोडिटस या दुसऱ्या शतकातील मूर्तीची आठवण आली. काही लोकांनी या फोटोची तुलना व्हीन्सेंट व्हॅन गॉने 1890 साली काढलेल्या रेस्ट फ्रॉम वर्क या चित्राशी केली.\n\n2. एक्सरे स्टाइल\n\nफेब्रुवारी महिन्यात दक्षिण चीनमधील डोंगुआन शहरात एक विचित्र घटना घडली होती. इथल्या एका रेल्वे स्टेशनवर महिलेची पर्स एक्स-रे मशिनमध्ये गेल्यावर ती महिलाही सरकत्या पट्टट्यावर बसून मशिनच्या आत गेली.\n\nया महिलेचा एक्सरे फोटो सगळ्या जगभरात वायरल झाला. या छायाचित्राची तुलना हजारो वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील मूळनिवासींद्वारे तयार केलेल्या कलाकृतींशी केली जाते.\n\n3. अंतराळात कार\n\nफेब्रुवारी महिन्यात एलॉन मस्कने आपली क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ार सूर्याच्या कक्षेच्या दिशेने पाठवली होती. या कारमध्ये चालकाच्या जागी पुतळा बसवण्यात आला होता. अंतराळात विहार करणाऱ्या या कारच्या फोटोंनी माध्यमांमध्ये सर्वत्र जागा व्यापली होती. \n\n4. एनबीए सामन्यादरम्यानचा प्रसंग\n\nएप्रिल महिन्यात ह्युस्टन रॉकेट्स या अमेरिकन बास्केटबॉल संघाचा खेळाडू जेम्स हार्डेनचा अचानक तोल गेला. मिनिसोटाच्या टारगट स्टेडियममध्ये हा सामना सुरू होता. तोल गेल्यावर तो पहिल्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकांवर कोसळला. हा फोटो खूप शेअर करण्यात आला. फोटोमध्ये जेम्स हार्डेन आणि प्रेक्षकांचे हावभाव एकदम विचित्र आहेत.\n\n5. लाव्हाची नदी\n\n5 मे रोजी अमेरिकेच्या हवाई बेट हादरले. हवाईमध्ये गेल्या ४० वर्षांमधला सर्वांत मोठा भूकंप झाला होता. बेटावरील किलाउइया ज्वालामुखीचा उद्रेक झाला. खदखदणारा लाव्हा बाहेर येऊन आसपासच्या परिसरात पसरला. लाव्हाचा प्रवाह पाहून थोडावेळ स्तब्धच व्हायला झालं होतं. \n\n6. प्लास्टिकने वेढलेला पक्षी\n\nमे महिन्यात नॅशनल जिओग्राफिक चॅनलच्या एका फोटोग्राफरने काढलेल्या फोटोने सगळ्या जगाला धक्का बसला. पॉलिथिन पिशवीने लपेटलेल्या सारस पक्ष्याचे ते छायाचित्र होते.\n\nप्लास्टिकच्या वाढत्या संकटाचे गांभीर्य या फोटोमुळे स्पष्ट होते. स्पेनमध्ये हा फोटो काढल्यावर फोटोग्राफरने सारस पक्ष्याला प्लास्टिकपासून मोकळे केले. पण जगाभोवती पडलेल्या प्लास्टीकचा फास कसा सुटणार, हा प्रश्न राहतोच.\n\n7. जी-7 परिषद\n\nजून महिन्यात झालेल्या जी-7 परिषदेतील एक फोटो वायरल झाला होता. या फोटोत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप खुर्चीमध्ये बसलेले आहेत आणि बाकी देशांचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्यासमोर मेजावर हात टेकून त्यांच्याकडे पाहात असल्याचं दिसतं.\n\nयामध्ये ट्रंप यांच्यासह अॅँगेला मर्केल यांच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट दिसतात. या फोटोमुळे जी-7 संघटनेतील सदस्य देशांमधील तणावाचे चित्रण झाले.\n\n8. विचित्र खेळ\n\nरशियामध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषकामध्ये एका सामन्यात बेल्जियमचा स्ट्रायकर विन्सेंट कोम्पनीला रोखण्यासाठी जपानचा गोलकिपर उजी कावाशिमाने हवेत उडी मारली होती. हा फोटो अत्यंत वेगळा होता. पीटर डेव्हिड जोसेक यांनी हा फोटो टिपला.\n\n9. अर्ध्यावर आणलेला अमेरिकन झेंडा\n\nअमेरिकेतील सीनेटर जॉन मॅक्केन यांचे ऑगस्ट महिन्यात कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना व्हाईट हाऊसमध्ये गोंधळ उडालेला दिसला. मॅक्केन ट्रंप यांच्या..."} {"inputs":"या वादग्रस्त कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय देण्याची तरतूद आहे. \n\nधार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे, त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल, असं भाजप सरकारनं म्हटलं आहे. मात्र विरोधकांनी या कायद्यावर प्रचंड टीका केली आहे. \n\nहे कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळेच दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, उत्तर प्रदेशमधील अलिगढ मुस्लीम विद्यापीठ यांच्यासह अनेक ठिकाणी विद्यार्थी आंदोलनं सुरू आहेत. \n\nकाय नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019?\n\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. \n\nसद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणं आवश्यक असतं. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे.\n\nयासाठी यापूर्वीच्या भारतीय... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नागरिकत्व कायदा, 1955मध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून अर्ज करणाऱ्या लोकांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल. याच कायद्यातील आणखी एका तरतुदीनुसार, भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकत नव्हतं तसंच त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा प्रशासनाने ताब्यात घेण्याचीही तरतूद होती. \n\nनागरिकत्व कायदा, 1955 काय आहे?\n\nनागरिकत्व कायदा, 1955 हा भारतीय नागरिकत्वासंबंधीचा एक सर्वसमावेशक कायदा आहे, ज्यात भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अटींची माहिती देण्यात आली आहे. \n\nया कायद्यात आतापर्यंत पाच वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे - 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015.\n\nकुठलीही व्यक्ती आपलं भारतीय नागरिकत्व या तीन प्रकारे गमावू शकते -\n\n ० जेव्हा कुणी स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग करण्यास इच्छुक असेल \n\n ० जेव्हा कुणी दुसऱ्या राष्ट्राचं नागरिकत्व स्वीकारतं\n\n ० जेव्हा सरकार कुणाचं नागरिकत्व रद्द करतं\n\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून वाद काय?\n\nहा कायदा मुस्लीमविरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम 14चं उल्लंघन करतं, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणालाही धार्मिक निकषांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं, असा आक्षेप विरोधक घेत आहेत.\n\nईशान्य भारतात, विशेषतः आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या कायद्याला कडाडून विरोध केला जात आहे, कारण हे राज्य बांगलादेश सीमेला लागून आहेत. असं सांगितलं जातं की बांगलादेशमधील हिंदू तसंच मुसलमान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून असा आरोप होतोय की भाजप सरकार या कायद्याद्वारे हिंदूंना कायदेशीररीत्या आश्रय देण्याचा मार्ग सुकर करून, आपला व्होट बेस मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.\n\nत्यातच, राष्ट्रीय नागरिकत्व यादीतून (National Citizenship Register \/ NCR) बाहेर राहिलेल्या हिंदूंना याद्वारे पुन्हा भारतीय नागरिक म्हणून मान्यता देणं सरकारला सोपं जाईल, असाही एक आरोप होतोय.\n\nहे विधेयक राज्यसभेत पुन्हा का मांडलं गेलं?\n\nमोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात हे विधेयक जेव्हा मांडण्यात आलं होतं, तेव्हा त्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील हिंदू, जैन, पारशी, आणि शीख यासारख्या हिंदूएतर धर्मांच्या लोकांना..."} {"inputs":"या विजयानंतर जो बायडेन आणि त्यांच्यासोबत उप-राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार कमला हॅरीस यांनी आपले ट्वीटर प्रोफाईल बदलत 'नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष' आणि 'नवनिर्वाचित उप-राष्ट्राध्यक्ष' केलं आहे. \n\nनिवडणूक निकालानंतर दोघांवरही जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. जगभरातले नेते सोशल मीडियावरून त्यांचं अभिनंदन करत आहेत. \n\nअमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही नवनिर्वााचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, त्यांच्या पत्नी जिल बायडेन आणि नवनिर्वाचित उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. \n\nओबामा सोशल मीडियावर लिहितात, \"यावेळी निवडणुकीत अमेरिकी जनतेने पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान केलं आहे. सर्व मतांची गणना झाल्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्षांसाठी हा ऐतिहासिक विजय असेल.\"\n\nत्यांनी पुढे लिहिलं आहे, \"पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात जो बायडेन जेव्हा अधिकृतपणे व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असतील. यापूर्वी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर एवढी आव्हानं कुणासमोरही नव्हती. कोरोना ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"संकट, असमान अर्थव्यवस्था आणि न्यायव्यवस्था, धोक्यात असलेली आपली लोकशाही आणि वातावरण बदल.\"\n\n\"ते सर्व अमेरिकी नागरिकांसाठी काम करतील, अशी आशा मला आहे.\"\n\nपाकिस्तान आणि फ्रान्सकडूनही शुभेच्छा \n\nपाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीही जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. \n\nते लिहितात, \"निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष जो बायडेन लोकशाहीवर जागतिक संमेलन घेतील, अशी आशा आहे. तसंच आपण मिळून बेकायदेशीर टॅक्स हेवन संपवून भ्रष्ट नेत्यांकडून राष्ट्रीय संपत्तीची होत असलेली लूट थांबवू, अशी आशाही मी व्यक्त करतो.\"\n\n\"अफगाणिस्तान आणि या संपूर्ण प्रदेशात शांततेसाठी आम्ही अमेरिकेसोबत मिळून काम करू.\"\n\nकॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनीही दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते लिहितात, \"अमेरिका आणि कॅनडा दोघेही जवळचे मित्रच नाही तर सहकारीही आाहेत. जागतिक पटलावर या दोन्ही देशांचं नातं विशेष आहे. आपण एकत्र काम करू, अशी आशा मला आहे.\"\n\nब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी हा 'ऐतिहासिक विजय' असल्याचं म्हणत जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचं अभिनंदन केलं आहे. \n\nते लिहितात, \"अमेरिका आमचा अत्यंत महत्त्वाचा सहकाारी आहे आणि वातावरण बदलापाासून ते व्यापार आणि सुरक्षा विषयांवर आपण एकजुटीने काम करू, अशी आशा मला आहे.\"\n\nतर आपण दोन्ही देशांचे संबंध कायम मजबूत ठेवू, असं जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी म्हटलं आहे. \n\nफ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनीही जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर ते लिहितात, \"आज आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करायचा आहे. चला, एकत्रितपणे काम करूया.\"\n\nऑस्ट्रियाचे चॅन्सलर सबॅस्टिअन कूर्झ यांनीही दोघांचं अभिनंदन करत लिहिलं आहे, \"अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल अभिनंदन. युरोप आणि अमेरिका यांची मूल्यं समान आहेत आणि आपण मिळून काम करू, अशी आशा मला आहे.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"या व्यापार करारात सहभागी झालेल्या देशांची जागतिक अर्थव्यवस्थेत जवळजवळ एक तृतीयांश भागीदारी आहे.\n\nरिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिपमध्ये (आरसीईपी) दक्षिण-पूर्व आशियाई देश आहेत. याशिवाय दक्षिण कोरिया, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडही यामध्ये सहभागी झाले आहेत.\n\nया व्यापार करारात अमेरिकेचा सहभाग नसून चीन याचे नेतृत्व करत आहे. यामुळे अर्थतज्ज्ञ याकडे 'या प्रदेशामध्ये चीनचा वाढता प्रभाव' यादृष्टीने पाहत आहेत.\n\nहा करार युरोपीय संघ आणि अमेरिका-मेक्सिको-कॅनडा व्यपार कराराहूनही मोठा असल्याचे सांगितले जात आहे. \n\nयापूर्वी ट्रान्स-पॅसिफिक पार्टनरशिप (टीपीपी) नावाच्या व्यापार करारात अमेरिकेचा समावेश होता. पण 2017 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला या करारातून बाहेर काढले.\n\nआरोग्य संकटामुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची अपेक्षा\n\nतेव्हा या करारात 12 देशांचा समावेश होता. या कराराला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचाही पाठिंबा होता. कारण हा करार 'चीनच्या वर्चस्वाला प्रत्युत्तर' या दृष्टीने पाहिला जात होता.\n\nगेल्या आठ वर्षांपासून आरसीईपीबाबत बोलणी सुरू होती, ज्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यावर अखेर रविवारी स्वाक्षरी करण्यात आली.\n\nया करारामुळे कोरोना विषाणूच्या साथीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल असा विश्वास यात सहभागी झालेल्या देशांनी व्यक्त केला आहे. \n\nया प्रसंगी बोलताना व्हिएतनामचे पंतप्रधान न्यून-शुअन-फूक यांनी या कराराचे वर्णन 'भविष्याचा पाया' असे केले. \n\nते म्हणाले, \"आज आरसीईपी करारावर स्वाक्षरी झाली ही अभिमानाची बाब आहे.आशियाई देश त्यात मध्यवर्ती भूमिका बजावत आहेत आणि मित्र राष्ट्रांबरोबर त्यांनी एक नवी भूमिका बजावली आहे. हे देश जसजसे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत जातील तसतसा त्याचा या भागातीलसर्व देशांवर परिणाम होईल.\"\n\nया नव्या व्यापार करारानुसार, आरसीईपी पुढील 20 वर्षांत विविध वस्तूंवरील सीमा शुल्क रद्द करेल. यामध्ये बौद्धिक संपदा, दूरसंचार, वित्तीय सेवा, ई-कॉमर्स आणि व्यावसायिक सेवांचा समावेश असेल.एखाद्या वस्तूचे उत्पादन कोणत्या देशात झाले याचा परिणाम यावर होऊ शकतो. पण जे देश या करारात सहभागी आहेत त्यांच्यात मुक्त व्यापारासंदर्भात आधीच करार झालेला आहे.\n\nया व्यापारी करारामुळे या क्षेत्रात चीनचा प्रभाव अधिक झाल्याचे समजले जात आहे.\n\nभारताचा करारात सहभाग नाही\n\nया करारामध्ये भारताचा समावेश नाहीये. वाटाघाटीदरम्यान भारतही आरसीईपीमध्ये सहभागी होता. परंतु गेल्यावर्षीच भारत यातून बाहेर पडला. यामुळे देशात स्वस्त चिनी मालाची वाढ होईल आणि छोट्या स्तरावर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्या किमतीत सामानाची विक्री करणे कठीण होईल. यामुळे व्यापाऱ्यांच्याही अडचणी वाढतील, अशी भूमिका भारत सरकारने घेतली होती.\n\nरविवारी या करारात सहभागी झालेल्या आसियान देशांनी, 'भविष्यात भारताला आरसीईपीमध्ये सामील व्हायचे असेल तर भारतासाठी दरवाजे खुले राहतील,' अशी प्रतिक्रिया दिली आहे.\n\n'या व्यापारी गटात सहभागी न झाल्यामुळे त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो,' असे बीबीसीचे प्रतिनिधी फैजल मोहम्मद अली यांनी भारत-चीन व्यापार तज्ज्ञ संतोष पै यांच्याशी संवाद साधला.\n\nते म्हणाले, \"आरसीईपीकडे 15 देशांचे सदस्यत्व आहे. या देशांचा जगातील उत्पादन उद्योगात सुमारे ३० टक्के वाटा आहे. असे 'मुक्त व्यापार करार' भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण भारतत्यांच्या माध्यमातून अनेक नव्या व्यापार शक्यता तपासू शकतो.\"\n\nचीनवर अवलंबून न राहण्याची भूमिका?\n\n\"भारत अनेक देशांना बांधकाम उद्योगात येऊन गुंतवणूक करण्याचे..."} {"inputs":"या व्हायरल चिठ्ठीनुसार हे प्रकरण तेलंगणा राज्यातल्या जगित्याल जिल्ह्यातलं आहे. मात्र, सोशल मीडियावर काही ठिकाणी ही चिठ्ठी करीमनगर जिल्ह्यातली असल्याचं सांगूनही शेअर होतेय. \n\nसाध्या वहीच्या पानावर ही चिठ्ठी लिहिली आहे. यावर 6 मे 2019 तारीख टाकली आहे. ही चिठ्ठी लिहिणाऱ्याने 'जगित्याल जिल्ह्यातल्या जनते'च्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासाठी, असं लिहिलंय. \n\nचिठ्ठीतला मजकूर आहे, \"आमच्या जिल्ह्यातला किंगफिशर बीअरचा स्टॉक संपलाय. त्यामुळे आमच्या जिल्ह्यातले लोक बीअर घेण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जातात. म्हणूनच ही बीअर आमच्या राज्यातही उपलब्ध करून द्यावी.\"\n\nसोशल मीडियावर ही चिठ्ठी इतकी व्हायरल झाली आहे की स्थानिक मीडियासोबतच टाईम्स ऑफ इंडिया सारख्या राष्ट्रीय न्यूज वेबसाईटवरही त्याची बातमी प्रकाशित करण्यात आलीय. \n\nया वेबसाईटनुसार तेलंगणा मंडल निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांना ही चिठ्ठी मिळाली. \n\nनिवडणूक आयोगाच्या माहितीनुसार तेलंगणातल्या जगित्याल जिल्ह्यात 6 मे 2019 रोजी मंडल निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. \n\nबीबीसीच्या अनेक वाचकांनी आम्हाला व्हॉट्सअपवरून ही ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चिठ्ठी पाठवून सत्य जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केलीय. \n\nआमच्या पडताळणीत आढळलं की या चिठ्ठीबाबतचे दावे खोटे आहेत. \n\nचिठ्ठीची पडताळणी\n\nसोशल मीडियावर ज्या कथित चिठ्ठीचा फोटो शेअर होतोय ती चिठ्ठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मिळाली आणि त्यांनीच ती प्रसिद्ध केल्याचं सांगितलं जातंय. मात्र, चिठ्ठी बघून असं वाटत नाही की ती दुमडून बॅलेट बॉक्समध्ये टाकण्यात आली असावी. कारण, फोटोत हे पान (चिठ्ठी) कॉपीशी जोडलेलं दाखवण्यात आलंय. \n\nयाबाबत अधिकृत माहिती मिळवण्यासाठी आम्ही तेलंगणा निवडणूक आयोग आणि जगित्याल जिल्ह्याचे जाइंट कलेक्टर यांच्याशी बातचीत केली. \n\nतेलंगणा निवडणूक आयोगाचे सचिव एम. अशोक कुमार यांनी सांगितलं की मंडळ निवडणुकीचे बॅलेट बॉक्स जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसमोर उघडले जातात. त्यामुळे बीअरची मागणी करणाऱ्या कुठल्याच पत्राची माहिती निवडणूक आयोगाला नाही. \n\nजगित्याल जिल्ह्याचे जाइंट कलेक्टर बी. राजेसम यांनी बीबीसीला सांगितलं की मंडळ निवडणुकीच्या मतमोजणीवेळी त्यांना बॅलेट बॉक्समध्ये एक चिठ्ठी मिळाली होती. जगित्यालमधल्या एका स्थानिकाने ती लिहिली होती आणि त्यात त्यांच्या भागात रस्ता बनवण्याची मागणी केली होती. पण, बीअरची मागणी केल्याची बातमी साफ चुकीची आहे. \n\nमात्र, यापूर्वी असं कधी झालंय का की ज्यात एखाद्या मतदाराने अशी काही मागणी केलीय?\n\nयाविषयी जॉइंट कलेक्टर बी. राजेसम यांनी सांगितलं की 2018 साली 'प्रजा वाणी कार्यक्रमा'दरम्यान एका वयोवृद्ध मतदाराने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांच्या भागात मद्यपुरवठा करण्याची मागणी केली होती. \n\nतेलंगणा राज्यात 'प्रजा वाणी कार्यक्रम' असा उपक्रम आहे ज्यात जिल्हाधिकारी आपल्या प्रभागातल्या लोकांशी भेटतात आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, \"ममता बेगमच्या पोलिसांनी जवानांनाही सोडलं नाही. या व्हीडिओला शेअर करा आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवा.\"\n\nदीड मिनिटाच्या या व्हीडिओला हजारो व्ह्यूज आहेत, शेकडो शेअर्स आहेत.\n\nहा व्हीडिओ आणखी एका वेगळ्या दाव्यासह शेअर केला जातोय, की पश्चिम बंगालमधल्या रोहिंग्या शरणार्थींनी CRPF जवानांनी मारहाण केली म्हणून. \n\nबीबीसीच्या पडताळणीमध्ये हे दावे खोटे असल्याचं लक्षात आलं. या व्हीडिओमध्ये संतापलेला जमाव एका सरकारी वाहनावर हल्ला करताना दिसत आहे. काचा फोडलेल्या या वाहनात निळे कपडे घातलेले काही लोक बसले आहेत, ज्यांना बरीच मारहाण झालेली दिसत आहे. रक्तबंबाळ अवस्थेत ते रडताना दिसत आहे. \n\nपण या व्हीडिओमध्ये दिसत असलेले पोलीस ना जमावाला नियंत्रणात आणत आहेत, ना वाहनांवर हल्ला करताना दिसत आहेत, जसा दावा केला जात आहे. \n\nव्हीडियोमागचं सत्य \n\nया व्हीडिओचा रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर एका प्रादेशिक न्यूज चॅनलच्या रिपोर्टविषयी कळतं. 12 एप्रिल, 2019 साली प्रसिद्ध झालेल्या या रिपोर्टनुसार हा व्हीडिओ नॅशनल हायवे नंबर 31 वर झालेल्या एका अपघातानंतरचा आहे.\n\nजलपायगुडीच्या राजगंज ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पोलीस स्टेशनच्या अखत्यारित येणाऱ्या भागात झालेल्या या अपघातात दोन लोकांचा मृत्यू झाला होता. \n\nकाही बातम्यांमध्ये म्हटलं होतं की राजगंज पोलीस स्टेशनची कुमक अपघातानंतर उशिरा पोहचली, ज्यामुळे लोक हिंसक झाले. त्यांनी पोलिसांच्या वाहनांवर हल्ला केला. या हिंसाचारात पोलीस कर्मचारी आणि काही कार्यकर्तेही जखमी झाले. \n\nअसं म्हटलं जातं की पोलिसांना जमावापासून बचाव करण्यासाठी तिथल्याच घरांमध्ये लपावं लागलं. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची एक अतिरिक्त तुकडी पाठवावी लागली. \n\nबीबीसी फॅक्ट चेक टीमने जलपायगुडीचे पोलीस अधीक्षक अमितात्र मैती यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं, \"एक ट्रक आणि एका मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात दोन लोकांचा मृत्यू झाला होता. जेव्हा आम्ही तिथे तपासासाठी पोहोचलो तेव्हा संतापलेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड केली. जमावाने पोलिसांवर आणि काही कार्यकर्त्यांवर दगडफेकही केली. पोलिसांनी जमावाला नियत्रिंत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.\"\n\nत्यांनी सांगितलं, \"हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे की ममता बॅनर्जींच्या पोलिसांनी किंवा रोहिंग्या शरणार्थ्यांनी CRPF जवानांवर हल्ला केला.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"या व्हीडिओत दावा केला जात आहे की पाटण्याच्या गांधी मैदानात रविवारी झालेल्या जन आकांक्षा रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी संपूर्ण बिहार राज्याचा अपमान केला आहे. \n\nभाजपच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजवरही हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. \n\n24 तासापेक्षा कमी काळात जवळजवळ पन्नास हजार लोकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे आणि दोन लाखांपेक्षा अधिक वेळा हा व्हीडिओ पाहिला गेला आहे. \n\nभाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, भाजप खासदार विनोद सोनकर, गिरीराज सिंह शांडिल्य यांच्यासह भाजपच्या बिहार शाखेतल्या अनेकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे. \n\nव्हायरल व्हीडिओमध्ये राहुल गांधींची वाक्यं काहीशी अशी ऐकू येतात. \"बिहारच्या युवकांना जेव्हा विचारतो की तुम्ही काय करता? तेव्हा ते सांगतात, काहीच नाही.\"\n\nमात्र आम्ही केलेल्या पडताळणीत आम्हाला असं लक्षात आलं की भाजपने राहुल गांधींच्या भाषणाबरोबर छेडछाड केली आहे. त्यांच्या भाषणाचा काही भाग काढून टाकण्यात आला आहे आणि त्याला चुकीचा संदर्भ देऊन सादर करण्यात आलं आहे. \n\nराहुल गांधी काय म्हणाले होते? \n\nकाँग्रेसच्या यू ट्यूब चॅनल नुसार पक्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"षाध्यक्ष राहुल गांधी यांनी जन आकांक्षा रॅलीत 30 मिनिटांचं भाषण केलं होतं. \n\nत्या रॅलीत त्यांनी नोटबंदी, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि कथितरित्या काही कॉर्पोरेट घराण्यांना नफा मिळवून दिल्याचं बोलले होते. त्यातच त्यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यालाही स्पर्श केला होता. \n\nभाजपाने जिथं फक्त बेरोजगारीचा उल्लेख केला होता तोच भाग व्हायरल केला.\n\nराहुल गांधी म्हणाले होते, \"आधी तुम्ही शिक्षणाचं एक मोठं केंद्र होतात. नालंदा विद्यापीठ फक्त पाटण्यातच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध होतं. मात्र आज अशी परिस्थिती नाही. आज तुम्ही कशाचं केंद्र आहात याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे. तुम्ही बेरोजगारीचं केंद्र आहात. बिहार हे बेरोजगारीचं केंद्र झालं आहे. बिहारचा युवक संपूर्ण देशात फिरत असतो.\n\nतुम्ही बिहारच्या कोणत्याही गावात जा आणि त्यांना विचारा की तुम्ही काय करता? काही नाही हेच उत्तर मिळेल. मोदींनी रोजगार दिला? नाही. नीतिश कुमारांनी रोजगार दिला? नाही. बिहारचा युवक गुजरातमध्ये गेला तेव्हा त्याला मारहाण करून पळवण्यात आलं. महाराष्ट्रातही भाजप आणि शिवसेनेनी त्यांना सांगितलं की तुम्हाला काहीही स्थान नाही. मात्र तुमच्यात काहीही उणीव नाही. तुम्ही पुन्हा एकदा शिक्षणाचं केंद्र होऊ शकता?\"\n\nबेरोजगारी एक मोठा मुद्दा\n\nरविवारी त्यांनी घोषणा केली होती की त्यांचं सरकार सत्तेवर आलं तर पाटणा विद्यापीठाला केंदीय विद्यापीठाचा दर्जा दिला जाईल. \n\nमात्र देशातील प्रतिभावान अधिकारी, खेळाडू आणि महत्त्वाच्या व्यक्ती देणाऱ्या बिहार राज्याचा अपमान केला असा आरोप राहुल गांधीवर झाला. त्या व्हीडिओबरोबर छेडछाड झाली आहे. \n\nव्हीडिओच्या दहाव्या सेकंदानंतर एक वाक्य हटवलं आहे की, \"बिहारच्या लोकांना रोजगारासाठी फेऱ्या माराव्या लागतात.\"\n\nखरा व्हीडिओ पाहिल्यावर असं लक्षात येतं की हे स्पष्ट होतं की राहुल गांधी बेरोजगारीच्या मुद्द्यावर नीतीश कुमार आणि नरेंद्र मोदींना लक्ष्य करत होते.\n\nलोकसंख्येवर नजर टाकली असता असं लक्षात येतं की बिहारमध्ये एकूण लोकसंख्येपैकी 27 टक्के तरुण आहेत. त्यांचं वय 15 ते 30च्या दरम्यान आहे. संख्येचा आधार घ्यायचा झाल्यास हा आकडा 10 कोटींपेक्षा जास्त येतो. \n\nतज्ज्ञांच्या मते औद्योगिकीकरणच्या अभावामुळे तरुण वर्गासाठी रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. \n\nउत्तर प्रदेशातल्या सहरसा, मधेपुरा आणि सुपौल जिल्ह्यातले अनेक मजूर दिल्ली पंजाबसह इतर राज्यांमध्ये दरवर्षी पलायन..."} {"inputs":"या संदर्भात पक्षाच्या नागालॅंड शाखेच्यावतीने दीमापूर इथल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. \n\n'द न्यूज जॉईंट' असं या वेबसाईटचं नाव आहे. यावर 10 फेब्रुवारीला दीमापूरमध्ये आलेल्या राम माधव यांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. \n\nपण राम माधव यांनी कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलल्यानंतर ही वेबसाईट बंद झाली असून या वेबसाईटचं फेसबुक पेजही बंद झालं आहे. \n\nभाजपने कोहिमा आणि दिल्लीतही या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. \n\nआसामचे मंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, \"आम्ही खोट बोलणाऱ्यांना त्यांचा दावा सिद्ध करण्याचे आव्हान दिलं आहे. तसेच आम्ही सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार करत आहोत. जे अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू.\"\n\nतक्रारीमध्ये म्हटलं आहे की, \"ही कथित बातमी पूर्ण खोटी आहे. आमचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांचं चारित्रहनन करणारी बातमी छापून 27 फेब्रुवारीला होत असलेल्या निवडणुकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.\"\n\nयात म्हटलं आहे की, \"राम माधव 10 फेब्रुवारीला 3 तासांसाठी दीमापूरला आले होते आण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ि पक्षाच्या नेत्यांना भेटून परत गेले. या बातमीत दावा करण्यात आला आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही.\"\n\nनिवडणुकांचं राजकारण \n\nस्थानिक पत्रकार दिलीप शर्मा सांगतात, \"या बातमीची नागालॅंडमध्ये मोठी चर्चा झाली. या कथित बातमीमध्ये नागा संघटना एन. एस. सी. एन.जवळ राम माधव यांचा व्हीडिओ असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच 27 फेब्रुवारीला होणारी निवडणूक रद्द करावी, यासाठी ही संघटना भाजपवर दबाव आणत आहे, असं यात म्हटलं आहे.\" \n\nस्थानिक पत्रकार लीमा जमीर म्हणतात, \"या बातमीबद्दल मी एन. एस. सी. एन. - आई. एम.च्या प्रमुखांशी चर्चा केली आहे. पण कोणत्याही कट्टरपंथी नेत्यांना याबद्दल काहीच माहिती नाही. मी नागालॅंडमध्ये बरेच वर्ष काम करत आहे, पण या वेबसाईटचं नाव कधीच ऐकलेलं नाही. नागालॅंड अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे अशा बातम्यांतून इथलं वातावरण बिघडू शकतं.\"\n\nकाही दिवसांपूर्वी नागा समाजाची प्रमुख संघटना असलेली नागालॅंड ट्राइबल होहो अॅंड सिव्हिल ऑर्गनायझेशनने 27 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुका न घेण्याचं आवाहन केलं होतं. नागा समुदायाचा 7 दशकांपासून प्रलंबित प्रश्न सोडवावा, असं या संघटनेनं म्हटलं होतं. \n\nत्यानंतर इथल्या सर्व राजकीय पक्षांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण भाजपने निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यास नकार दिल्याने सर्वच पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले. \n\nएन.एस.सी.एन (आईएम) आणि भारत सरकार यांच्यातील शांती करार अंतिम टप्प्यात असून इथल्या संघटनांना नागा समुदायाच्या प्रश्नावर तोडगा हवा आहे. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"या सगळ्या आठ समित्यांमध्ये अमित शहांचा समावेश आहे, पण राजनाथ सिंहांना फक्त दोन समित्यांमध्ये सामील करण्यात आलेलं आहे. राजकीय आणि संसदीय बाबींशी निगडीत महत्त्वाच्या समित्यांमध्ये राजनाथ यांचा समावेश करण्यात आला नाही. \n\nमीडियामध्ये ही बातमी येताच राजनाथ सिंहांच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले. यानंतर काही तासांतच गुरुवारी रात्री उशिरा कॅबिनेट समित्यांची एक नवी यादी जाहीर करण्यात आली. नवीन यादीत राजनाथ सिंहांचा समावेश दोन वरून वाढवून सहा समित्यांमध्ये करण्यात आला. मोदी- शहा युगामध्ये असं होणं अघटित आहे. \n\nफार कमी लोकांशी मतभेद असणारी व्यक्ती अशी भाजपमध्ये राजनाथ सिंह यांची प्रतिमा आहे. किमान बाहेरच्यांना तरी असं वाटतं. पण पक्षातल्या अनेकांचं मत वेगळं आहे. \n\nभाजपमध्ये असेही लोक आहेत ज्यांना असं वाटतं की राजनाथ हे भाग्यवान आहेत. विश्वास नसेल तर कलराज मिश्र यांना विचारा. ज्येष्ठ असूनही ते दरवेळी मागे पडले. \n\n2002 मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजनाथांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आणि त्यानंतर काहीच दिवसांत राजनाथ केंद्र... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ीय मंत्री झाले. त्यावेळी कलराज मिश्र यांना सगळ्यांत जास्त वाईट वाटलं. \n\nभाग्य की संधी?\n\nकलराज मिश्र ज्याला भाग्य म्हणतात त्याला तुम्ही संधीही म्हणू शकता. पण अनेकदा असं झालेलं आहे की राजनाथ सिंह योग्य वेळी योग्य ठिकाणी हजर होते. \n\nउत्तरप्रदेशात जेव्हा कल्याण सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरोधात तोफ डागली तेव्हा ते या दोन दिग्गजांच्या लढाईमध्ये वाजपेयींच्या बाजूने उभे राहिले आणि मग याला कल्याण सिंह विरुद्ध राजनाथ सिंह असं स्वरूप आलं. \n\nयाचं बक्षीस म्हणून राजनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं. राज्यातील नेत्याचा राष्ट्रीय नेता झाला. \n\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लालकृष्ण अडवाणींना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण झाली.\n\nसंघाचे पदाधिकारी नेहमीच राजनाथ यांच्याकडे सगळ्यांना समजून घेणारे नेते म्हणून पाहत होते. अशी व्यक्ती ज्यांना कोणीही लक्ष्य केलं नसतं. \n\nशिवाय पद आणि जबाबदारी देणाऱ्याच्या सूचनांप्रमाणे काम करण्याची त्यांची तयारी असायची. ते राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अशीही पाळी आली जेव्हा असं वाटलं की त्यांच्यात आणि अडवाणींमध्ये वाद होऊ शकतात. \n\nपण राजनाथ सिंह यांचं हे वैशिष्ट्यं आहे की युद्ध छेडलं जाणार हे लक्षात आल्यानंतर ते एक पाऊल मागे येतात. जिंकण्यापेक्षा त्यांचं जास्त लक्ष आपण हरत तर नाही ना, याकडे असतं. जर युद्धच झालं नाही तर हार-जीत होण्याचा प्रश्नच येत नाही. \n\n'राजनाथ भित्रे आहेत'\n\nकदाचित अडवाणी, कल्याण सिंह, शंकर सिंह वाघेला आणि उमा भारती यांचं जे झालं त्यावरून राजनाथ यांनी धडा घेतला की कोणतीही गोष्ट इतकी ताणू नये की ती तुटून जाईल. \n\nत्यांच्या या स्वभावाला त्यांचे विरोधक त्यांची कमजोरी असल्याचं ठरवत राजनाथ घाबरट असल्याचं म्हणतात. राजनाथ घाबरट असोत वा नसोत पण ते आतापर्यंत यशस्वी झाले, हे मात्र खरं आहे. त्यांच्या यशामध्ये संघाचा मोठा हात आहे. \n\nसंघाच्या मदतीमुळेच ते दोन्ही वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. दुसऱ्यांदाही संधी त्यांच्याकडे आयती चालून आली. \n\nनितीन गडकरींना दुसऱ्यांदा अध्यक्ष करण्याला संघाची पसंती होती, पण भाजप नेतृत्त्वाला हे मान्य नव्हतं. म्हणून मग पुन्हा एकदा राजनाथ यांना हे पद देण्यात आलं. दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळाल्यानंतर कदाचित पहिल्यांदाच राजनाथ यांना वाटलं की कदाचित आपण..."} {"inputs":"या सर्व लोकांमध्ये कोव्हिड-19 च्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत.\n\nदिल्लीमध्ये या अहवालात निदान झालेल्या रुग्ण संख्येपेक्षाही जास्त प्रमाणात रुग्ण संख्या असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. \n\nदिल्लीत आतापर्यंत 1 लाख 23 हजार 747 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा दिल्लीच्या 1 कोटी 98 लाख लोकसंख्येच्या तुलनेत 1 टक्क्यापेक्षा कमी आहे. \n\nटक्केवारीनुसार पाहायला गेलं तर 23.48 टक्क्यांनुसार दिल्लीतल्या कोरोनाबाधितांची संख्या 40 लाख 65 हजारांपर्यंत असायला हवी. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये लक्षणं नसलेल्यांची संख्या मोठी असल्यामुळे रुग्णसंख्येबाबत ही तफावत दिसत असल्याचं सरकारनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. \n\nदिल्लीतल्या अनेक भागांमधील दाटवस्ती पाहता 23.48 टक्क्यांचं प्रमाणही कमी असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. याचाच अर्थ कोरोनाबाधितांची संख्या अजून वाढू शकते. त्यामुळे अजूनही खबरदारीच्या उपायांची कठोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. \n\nतज्ज्ञांच्या मते भारतात अशा प्रकारचं सर्वेक्षण पहिल्यांदाच करण्यात आलं असून यामुळे कोरोनाचा फैलाव किती झालाय हे समजून घे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ण्यास प्रशासनाला मदत होणार आहे.\n\nया सर्वेक्षणामुळे चाचण्यांसंबंधीच्या सुविधा उभारण्यास दिशा मिळणार असून विभागनिहाय कंटेन्मेंटबाबत धोरण ठरवण्यातही मोठी मदत होणार आहे. \n\nदिल्ली हे देशातलं सर्वाधिक कोरोनाचा फैलाव झालेलं शहर ठरलं असून जूनच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये खाटांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.\n\nमात्र त्यानंतर रुग्णालयांच्या सुविधांमध्ये वाढ झाली असून बाधितांचा दैनंदिन आकडाही खाली आलाय.\n\nगेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीत दररोज 1 हजार 200 ते एक हजार 600 कोरोनाबाधित आढळून येत आहेत. जून महिन्यातल्या अखेरच्या आठवड्याच्या तुलनेत हा आकडा निम्म्यावर आलाय.\n\nसोमवारी (20 जुलै) ही संख्या हजाराच्या खाली म्हणजे 954 वर आली. वाढत्या चाचण्या, संपर्कातल्या लोकाचा शोध, कंटेन्मेंट आणि विलगीकरणाच्या धोरणामुळे रुग्णसंख्येत कमालीची घट झाल्याची शक्यता आहे. दिल्लीतला मृत्यूदरही कमी झाल्याचं निदर्शनास आलंय.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"या साथीमुळे गेल्या सात दिवसांपासून रोज सरासरी 3700 हून जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. संसर्गजन्य आजाराच्या या विषाणूमुळे देशात आजवर 21 लाखांहून अधिक जणांना लागण झाली आहे, तर 38 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. \n\nमात्र, संसर्गाची लागण आणि मृत्यू याची सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठी तफावत आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला अनेक पैलू आहेत. \n\nएक म्हणजे डेटा अचूकपणे नोंदवला गेला नाही आणि सरकारने वास्तवाकडे डोळेझाक करत जी आकडेवारी देण्यात आली तिचा सहर्ष स्वीकार केला. दुसरं म्हणजे कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट अपेक्षेपेक्षा जास्त घातक निघाला. \n\nतिसरं म्हणजे देशात निवडणुकीचं वातावरण होतं, कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आणि हे सगळं कोव्हिड प्रोटोकॉलला तिलांजली देऊन करण्यात आलं. त्यामुळे देशासमोर आज एक मोठं मानवी संकट उभं ठाकलं आहे. \n\nभारताची लोकसंख्या 140 कोटींच्या घरात आहे. याचाच अर्थ जगातली प्रत्येक सहावी व्यक्ती भारतीय आहे. लेखात पुढे आपण अशा काही बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करू ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था भारताच्या संकटापासून अल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िप्त राहू शकत नाही. \n\n1. भारतातने वाया घालवलेलं एक वर्ष\n\nभारत जगातली पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. जगाच्या आर्थिक विकासात भारताचं योगदान मोठं आहे. देशाचा आर्थिक विकास 4 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान असतो. भारत जगासाठी एक मोठी बाजारपेठ आहे. \n\n2020 सालच्या सुरुवातीला जागतिक नाणेनिधीने (IMF) भारताविषयी एक निरीक्षण नोंदवलं होतं. त्यावरून जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं किती महत्त्व आहे, हे स्पष्ट होतं. भारताकडून अपेक्षित योगदान झालं नाही आणि म्हणूनच 2018-2019 साली वैश्विक आर्थिक विकास काहीसा मंदावलेला दिसला, असं जागतिक नाणेनिधीने म्हटलं होतं. \n\nजागतिक नाणेनिधीने भारताच्या 2020 सालासाठी विकासदराचा अंदाज कमी करत यावर्षी तो 5.8 टक्क्यांचा आसपास राहील, असा अंदाज वर्तवला होता. खरंतर आयएमएफला भारताकडून यापेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. \n\nआता असं दिसतंय की 2020 सालासाठी जागतिक विकास दर घसरून 4 टक्क्यांवर आला. भारताच्या विकास दरातही जवळपास 10 टक्क्यांची घट झाली. \n\n2021 साली भारत आणि पर्यायाने जगाची अर्थव्यवस्था पुन्हा आपल्या पायावर उभी होईल, अशी आशा वाटत होती. मात्र, सध्या ही आशाही मावळताना दिसतेय. \n\nउदाहरणार्थ 'नोमुरा' या गुंतवणूकविषयक संस्थेच्या चीफ इकॉनॉमिस्ट सोनल वर्मा यांनी भारताचं सकल राष्ट्रीय उत्पादन या तिमाहीत 1.5 टक्क्याने कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. \n\nब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थादेखील भारताप्रमाणेच संकाटाचा सामना करत आहेत. त्यामुळे जगाच्या विकासावरही त्याचा परिणाम होईल, असा अंदाज आहे. \n\n2. आंतरराष्ट्रीय निर्बंध\n\nभारतात ज्या प्रमाणावर ही साथ पसरली आहे त्यावरून आंतरराष्ट्रीय निर्बंध यापुढे आणखी दीर्घकाळ लागू राहतील, अशी शक्यता आहे. \n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांच्या शब्दात सांगायचं तर, \"कोरोना विषाणू आंतरराष्ट्रीय सीमा, नागरिकत्व, वय, लिंग किंवा धर्माच्या आधारावर भेदाभेद करत नाही.\"\n\nमात्र, भारतासारख्या विशाल देशाला जगापासून खरंच आयसोलेट करता येऊ शकतं का, असा सवाल तज्ज्ञ उपस्थित करतात. \n\nनुकतेच नवी दिल्लीहून हॉन्गकॉन्गला रवाना झालेल्या फ्लाईटमधले 52 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कोरोनाचा भारतीय व्हेरियंट याआधीच ब्रिटनला पोहोचला आहे. मात्र, भारतात खासकरून पंजाबमध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेसाठी ब्रिटनमधला व्हेरियंट जबाबदार असल्याचं..."} {"inputs":"या हल्ल्यामुळे अमेरिकन काँग्रेसमध्ये होऊ घातलेलं संयुक्त सत्र होऊ शकलं नाही. यामध्येच जो बायडन यांच्या निवडणुकीतल्या विजयावर शिक्कामोर्तब होणार होतं. \n\nअमेरिकन नागरिकांनी शांतता बाळगावी असं आवाहन करत, कॅपिटल इमारतीवरचा हा हल्ला म्हणजे लोकशाहीवरचा हल्ला असल्याचं अनेक जागतिक नेत्यांनी म्हटलंय. \n\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर म्हटलंय, \"वॉशिंग्टन डीसीमधल्या दंगल आणि हिंसाचाराच्या बातम्यांनी मी व्यथित आहे. सत्तेचं हस्तांतरण शांततापूर्ण व्हावं. बेकायदेशीर विरोधामुळे लोकशाहीतल्या एका प्रक्रियेत अडथळा येता कामा नये.\"\n\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही हिंसाचारावर टीका केलीय. ते म्हणतात, \"साऱ्या जगात अमेरिका लोकशाहीचं एक आदर्श उदाहरण आहे. म्हणूनच इथलं सत्तेचं हस्तांतरण शांततापूर्ण रीतीने होणं गरजेचं आहे.\"\n\nकॅपिटल बिल्डिंगवर झालेला हा हल्ला म्हणजे पदावर असलेल्या राष्ट्राध्यक्षाने कायदेशीररित्या पार पडलेल्या निवडणूक निकालांवर कोणत्याही पुराव्यांशिवाय केलेल्या खोट्या दाव्यांची परिणीती असल्याचं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलंय. देशासाठी हा अतिशय शरमेचा आणि ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"अवमानाचा क्षण असल्याचंही त्यांनी म्हटलंय.\n\nस्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेज यांनी म्हटलंय, \"माझा अमेरिकेतल्या लोकशाहीच्या ताकदीवर विश्वास आहे. नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन देशाला या तणावपूर्ण परिस्थितीतून बाहेर काढतील आणि अमेरिकन नागरिकांना एकत्र आणतील.\"\n\nअशा प्रकारे हिंसा करणं चूक असल्याचं सांगत 'हा हल्ला अमेरिकेतल्या लोकशाहीवरचा हल्ला असल्याचं' फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन ले द्रियान यांनी म्हटलंय. तर आपला लोकशाहीवर विश्वास असल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांनी म्हटलंय. \n\nकॅपिटलमधला हिंसाचार चूक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही म्हटलंय. ते म्हणाले, \"वॉशिंग्टनमधली दृश्यं ही व्यथित करणारी आहेत.\"\n\nकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले, \"शेजारच्या देशात झालेल्या हिंसाचाराचा कॅनडातल्या लोकांनाही धक्का बसलाय. हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. लोकांचं मत हिंसाचाराद्वारे बदलता येऊ शकत नाही.\"\n\nसर्वच राजकीय पक्षांनी संयम दाखवावा, असं तुर्कस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय. तर या दुर्दैवी घटनेकडे पाहता अमेरिकेच्या आक्रमक धोरणाचे परिणाम आता त्यांच्या देशातच दिसू लागले असल्याचं व्हेनेझुएला सरकारने म्हटलंय. ट्विटरवर अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष, चिलीचे राष्ट्राध्यक्ष यांनी देखील वॉशिंग्टनमधील घटनेचा निषेध केलाय. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"या हादिया प्रकरणासंदर्भात इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या बातमीनुसार, \"मला माझं स्वातंत्र्य हवं आहे. मला माझ्या पतीबरोबर राहण्याची इच्छा आहे आणि मला माझं शिक्षणही पूर्ण करू द्यावं,\" अशी विनंती हादियाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.\n\nत्यांची विनंती मान्य करत हादियानं आपलं शिक्षण पूर्ण करावं, असं न्यायालयानं म्हटलं आहे. \n\nया प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा व्हावी अशी विनंती हादियाच्या वडिलांनी केली होती. ती न्यायालयाने अमान्य केली आहे. हादिया उर्फ अखिलाने मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्यानंतर इस्लाम धर्माचा स्वीकारला होता. \n\nत्यावर त्यांच्या वडिलांनी हरकत घेतली होती. हे प्रकरण न्यायालयात गेलं. केरळच्या उच्च न्यायालयानं हादियाचं लग्न रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हादिया यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं, असं या बातमीत म्हटलं आहे.\n\nराणेंना विधानपरिषदेची उमेदवारी नाही?\n\nभारतीय जनता पक्षाकडून समर्थन मिळून नारायण राणे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होईल या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, असं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.\n\nभारतीय जनता पक्षाने प्रसाद लाड यांची उमेदवारी जाहीर केली असल्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नं राणेंची चर्चा थंडावल्याचं हे वृत्त आहे. \n\n7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. \n\nशिवसेनेच्या विरोधानंतर नारायण राणे यांच्याऐवजी लाड यांना उमेदवारी दिली असं एबीपीनं म्हटलं आहे. \n\nमनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यावर कृष्णकुंजवर तातडीची बैठक \n\nमुंबईतल्या विक्रोळी परिसरात मराठी पाट्यांसाठी निवेदन देणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर सोमवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे मनसेची तातडीची बैठक पार पडल्याचं वृत्त झी 24 तासनं दिलं आहे.\n\nराज ठाकरे\n\nविक्रोळी येथे फेरीवाल्यांना विरोध करण्यासाठी गेले असता मनसेच्या कार्यकर्त्यांना मार खावा लागला होता. त्यानंतर ही बैठक बोलवण्यात आली. \n\nआर. अश्विनच्या 300 विकेट पूर्ण \n\nभारतीय गोलंदाज आर. अश्विननं सोमवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात 300 विकेटचा टप्पा पूर्ण केला.\n\nसर्वांत जलदगतीनं 300 कसोटी विकेट घेण्याचा डेनिस लिली यांचा विक्रमही अश्विननं मोडला आहे. आपल्या 54 व्या सामन्यात 4 विकेट घेत अश्विननं हा इतिहास रचला आहे, असं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं दिलं आहे.\n\nइतर क्रीडावृत्तात, प्रसिद्ध भारतीय स्नूकरपटू पंकज अडवाणीनं IBSF वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप जिंकली आहे. दोहा येथे झालेल्या अल अराबी स्पोर्ट क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत पंकज अडवाणीनी एक नवा विक्रम रचला आहे. \n\nहे अडवाणीचं जागतिक स्पर्धेतलं 18वं विजेतेपद आहे. \n\nतुम्ही हे पाहिलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"याआधीच कोव्हिड-19 झालेल्या एका इटालियन नागरिकाच्या पत्नीस कोव्हिड-19 झाल्याचं दिसून आलं. पीआयबीने याची माहिती ट्वीटरवर दिली आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमंगळवारी नोएडातील दोन शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना इ-मेल आणि व्हॉट्सअॅप संदेश पाठवून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवत असल्याचे कळवण्यात आले. \n\nज्या व्यक्तीला काल कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले त्याची मुले या नोएडाच्या शाळेत शिकतात. परदेशातून आल्यावर त्या व्यक्तीच्या घरी पार्टी झाली होती. त्या पार्टीमध्ये पाच कुटुंबं आणि दहा मुलं सहभागी झाली होती. त्यानंतर त्याचा मुलगा शाळेतही गेला होता. पार्टीनंतर त्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे इतर पालकांमध्ये घबराट पसरली.\n\n कोरोना दुसरा रुग्ण तेलंगणामध्ये आढळला आहे. दिल्लीत आढळलेला रुग्ण इटलीहून प्रवास करुन आल्याचं कळतंय. तर तेलंगणातील रुग्ण दुबईहून आला आहे. या दोन्ही रुग्णांच्या प्रवासाबद्दल अधिक माहिती घेण्यात येत आहे. यापूर्वी केरळमध्येही कोरोनाचे तीन रुग्ण सापडले होते.\n\nदोन्ही रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र आहे. त्यामुळे आता अंटार्क्टिका वगळल्यास जगातल्या सर्वच खंडात आता कोरोना व्हायरस पसरलाय. चीनमध्ये पहिल्यांदा कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आणि आता चीनबाहेरही अत्यंत वेगानं तो पसरतोय.\n\nजगभरात कोरोना व्हायरस पसरत असताना मोठ्या शहरांची चिंता वाढणं सहाजिक आहे. याचं कारण या शहरांमध्ये लोक केवळ मोठ्या संख्येत राहत नाहीत, तर नोकरीनिमित्त शहरभर फिरत असतात, शहरात लोकांची वर्दळ असते.\n\nकोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली आव्हानं आपण पाहूया आणि जगातल्या काही शहरांनी या आव्हानांना तोंड कसं दिलंय, तेही पाहूया.\n\nसार्वजनिक वाहतूक\n\nखरंतर कुठल्याही विषाणूचा प्रसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून सर्वाधिक होऊ शकतो. कारण ज्यावेळी सार्वजनिक ठिकाणी कुणी खोकतो किंवा शिंकतो, त्यावेळी थुंकीचे कण बाहेर उडतात आणि त्यातून विषाणूचा प्रसार होतो. \n\nइराणमधील बस\n\nकुठल्याही फ्लूची साथ पसरल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून तिचा सहापट प्रसार होऊ शकतो, असं फ्लूच्या अभ्यासातून समोर आलंय.\n\nत्यामुळेच दक्षिण कोरियापासून ते इटलीपर्यंत आणि इराणसह बहुतेक देशांच्या स्थानिक प्रशासनानं रेल्वेगाड्या, बसेस आणि स्थानकं यांची साफसफाई करण्याचे आदेश दिलेत.\n\nगर्दी\n\nखेळांचे सामने किंवा तत्सम गर्दीच्या कार्यक्रमांमधून संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता अधिक असते. विशेषत: कोरोना व्हायरससारख्या विषाणूंबाबत तर अधिकच भीती असते. हेच लक्षात घेऊन शांघायमध्ये आयोजित करण्यात आलेली फॉर्म्युला वन ग्रँड प्रिक्स पुढे ढकलण्यात आली.\n\nसहावी एशियन चॅम्पियन्स लीगसुद्धा पुढे ढकलण्यात आलीय. यामुळे इराणच्या चार संघांना फटका बसलाय.\n\nयुरोपमध्येही काही वेगळी स्थिती नाहीय. इटालीयन संघांचा सहभाग असणारे रग्बी आणि फुटबॉलचे सामने स्थगित करण्यात आलेत.\n\nजपान\n\nक्रीडा क्षेत्राचा विचार करता, कोरोनामुळे सर्वात मोठी भीती टोकियो ऑलिंपिकला आहे. टोकियो ऑलिंपिक 24 जुलैपासून सुरू होणार आहे. मात्र, कोरोना व्हायरसचा प्रसार पाहता ऑलिंपिकवर टांगती तलवारच आहे.\n\nआंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं आतापर्यंत केवळ मशाल माघारी बोलावली आहे, मात्र कोरोना व्हायरसचा प्रसार असाच सुरू राहिल्यास, ऑलिंपिक रद्द करण्यास नकार दिलेला नाहीय.\n\nकेवळ क्रीडच नव्हे, तर धार्मिक कार्यक्रमांवर सुद्धा बंधन आलीत. सौदी अरेबियानं मक्का-मदिना इथं येणाऱ्या परदेशी भाविकांना येण्यास मनाई केलीय.\n\nशाळा\n\nकोरोना व्हायरसचा सामना कसा करायचा, याबाबतचं नियोजन..."} {"inputs":"याच तीन मजली घरात 11 लोक मृतावस्थेत आढळले.\n\nत्या घरातले सर्वच्या सर्व 11 जण रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळले. त्यांची तोंडं कापडाने झाकली होती आणि काही जणांचे हात बांधलेले होते. \n\nभाटिया कुटुंबीयांचं घर म्हणून ही वास्तू ओळखली जाते. याच घरात 10 लोक तावदांनाना लटकलेले दिसले. तर एक वृद्धा फरशीवर मृतावस्थेत होती. मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुष आहेत. त्यांच्यात तिघंजण अल्पवयीन होते. हे कुटुंब मूळ राजस्थानातलं आहे. गेल्या 20 वर्षांपासून ते बुराडी भागात वास्तव्याला होते. \n\nअंदाजे 75 वर्षीय महिला नारायण, त्यांची दोन मुलं भुप्पी (46) आणि ललित (42) त्यांच्या पत्नी सविता (42) आणि टीना (38) गळफास लावलेल्या अवस्थेत दिसत होत्या. भुप्पी यांच्या दोन तरुण मुली आणि एक अल्पवयीन मुलगा तसंच ललित यांचा 12 वर्षांचा मुलगाही मृतावस्थेत होते.\n\nया 11 लोकांमध्ये नारायण यांची एक विधवा मुलगी आणि तिची मुलगी (म्हणजे नारायण यांची नात) प्रियंका (30) यांचाही समावेश आहे. प्रियंका यांचा 17 जूनला साखरपुडा झाला होता आणि ऑगस्टमध्ये त्यांचं लग्न नियोजित होतं. \n\nसेंट्रल रेंजचे पोलीस सहआयुक्त राजेश खुराणा यांनी सांगितलं की, \"... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सध्या काहीही सांगणं अवघड आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण हत्या की आत्महत्या याबाबत आताच काहीही सांगता येणार नाही.\"\n\nघटनेची माहिती मिळाली कशी?\n\nया घरात तळमजल्यावर दोन दुकानं आहेत. एक किराणा सामानाचं दुकान आहे. भुप्पी हे दुकान चालवायचे आणि दुसरं दुकान प्लायवूडचं होतं. ते दुकान ललित बघायचे. \n\nइतक्या लोकांना मृतावस्थेत पहिल्यांदा त्यांचे शेजारी गुरचरण सिंग यांनी पाहिलं. गुरचरण सिंग यांनी सांगितलं की, त्यांची पत्नी भाटिया यांच्या दुकानात नेहमीप्रमाणे सकाळी दूध आणायला गेली होती. पण सात वाजले तरी दुकान बंद होतं म्हणून तिनं मला चौकशी करायला जायला सांगितलं.\n\nसगळ्यात आधी हे मृतदेह गुरचरण सिंग यांनी पाहिले\n\nगुरचरण तिथल्या परिस्थितीबद्दल सांगताना म्हणाले की, \"मी गेलो तेव्हा सगळे दरवाजे उघडेच होते आणि सगळ्यांचे मृतदेह तावदानाला लटकलेले होते. त्यांचे हात बांधलेले होते. इतक्या लोकांना असं लटकलेलं पाहून मी हादरलो. घरी येऊन मी जेव्हा पत्नीला सांगितलं तेव्हा ती तिथे जायला लागली, पण मी तिला थांबवलं.\"\n\nत्यानंतर गुरचरण यांनी शेजारी राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला बोलावलं. त्यांनी सकाळी 7.30 वा. कंट्रोल रुमला फोन केला. \n\nगुरचरण सांगतात की, ते कुटुंब इतकं चांगलं होतं की त्यांच्या दुकानातून सामान घेतल्यानंतर पैसेही नंतर द्यायला सांगायचे.\n\nया कुटुंबाचे निकटवर्तीय नवनीत बात्रा सांगतात की, हे कुटुंब अतिशय चांगलं होतं. ते कायम पूजापाठ करत असायचे. ते सांगतात की त्यांचं कुटुंब रोज एकत्र पूजा करत असत.\n\nबत्रा सांगतात की, नारायण यांची एक विवाहित मुलगी पानिपतला आणि त्यांचा एक मोठा मुलगा राजस्थानमध्ये राहतो. \n\nधार्मिक होतं कुटुंब\n\nआऊटर रिंगरोडला लागून असलेला बुराडी परिसर आधी एक गाव होतं. पण दिल्लीच्या वाढती लोकसंख्येमुळे बुराडी भागात युपी, बिहार आणि उत्तराखंडातील अनेक लोक येऊन स्थायिक झाले. \n\nया भागात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक युवक राहतात. त्या कुटुंबाच्या समोरच्या घरात एक लायब्ररीसुद्धा आहे. \n\nएक दुसरे शेजारी टी.पी.शर्मा म्हणाले, \"या कुटुंबाचं कुणाबरोबरही शत्रुत्व नव्हतं.\" \n\nशर्मा सांगतात की, \"हे कुटुंब इतकं चांगलं होतं की या घटनेमुळे सगळेच दु:खी आहेत. त्यांनी आसपासची सगळी दुकानं बंद ठेवली होती. त्यांना आम्ही कुणाशीही भांडताना बघितलं नाही. भुप्पी यांनी आपल्या भाचीचा साखरपुडासुद्धा केला होता. घरी सगळं ठीक होतं. त्यांच्यात..."} {"inputs":"याचाच अर्थ असा की यूकेमधल्या लोकसंख्येतील 1980च्या दशकात किंवा 90 च्या दशकात जन्मलेले लोक मध्यम वयात आल्यानंतर खूपच लठ्ठ होतील.\n\nत्या तुलनेत दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जी मुलं जन्माला आली तीसुद्धा मध्यमवयात लठ्ठ झाली होती.\n\nसंशोधन करणाऱ्या संस्थेच्या मते प्रौढ वयातील लठ्ठपणा 13 वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सरना कारणीभूत ठरू शकतो. \n\nत्यात स्तन, गुदद्वार, किडनी या अवयवांच्या कॅन्सरचा समावेश आहे. पण यूकेतील फक्त 15 टक्के लोकांनाच याची कल्पना आहे, असं या संस्थेचं म्हणणं आहे. \n\nलठ्ठ पिढी\n\nपश्चिम युरोपात यूकेमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण सर्वाधिक आहे. इतर विकसित देशांपेक्षा लठ्ठपणाचं हे प्रमाण यूकेमध्ये जास्त आहे. विशेष म्हणजे यूकेमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 1993 साली 15 टक्के असलेलं हे प्रमाण 2015 साली 27 टक्क्यांपर्यंत पोहोचलं होतं.\n\n2015 साली 55 ते 64 या वयोगटात लठ्ठपणाचं प्रमाण जास्त आहे. पण नव्या संशोधनामुळे सध्याची पिढीसुद्धा लठ्ठपणाच्या बाबतीत याच वळणावर जाते की काय, अशी भीती तज्ज्ञांना वाटत आहे.\n\nकॅन्सर रिसर्च यूके या संस्थेला या धोक्याची कल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी असं वाटते. \n\nया संस्थेच्या प्रवक्त्या प्रा. लिंडा बॉल्ड म्हणाल्या, \"शरीरातलं अतिरिक्त फॅट तिथेच राहत नाहीत. ते शरीरातल्या पेशींना धोक्याचा संदेश देत राहतं.\"\n\n\"धुम्रपानामुळं जसं शरीराचं नुकसान होतं तसंच लठ्ठपणामुळेही होतं,\" असं त्या म्हणाल्या. \n\nहे अनुमान अंधूक असले तरी ते प्रत्यक्षात येणं नक्की टाळता येईल, असं त्या म्हणाल्या. \n\nउत्तम आहार आणि व्यायाम\n\nमिलेनियल्स (21 व्या शतकाच प्रौढ झालेले लोक) लोक आरोग्यदायी आहार घेतात पण संतुलित आहाराला पर्याय नाही. \n\n\"भरपूर फळं, भाज्या, तंतूमय पदार्थ खावे. डाळींचा आहारात समावेश करावा तसंच जंक फूड पूर्णपणं टाळावं. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं,\" असं त्या सांगतात. \n\nरॉयल कॉलेज ऑफ पेडिआट्रिक्स आणि चाईल्ड हेल्थचे प्रा. रसेल विनर म्हणाले, \"लठ्ठ असणं आता नॉर्मल समजलं जातं. त्यांच्यात असलेला लठ्ठपणा ते ओळखू शकत नाही किंवा त्यांचं मूल मर्यादेपेक्षा जास्त वजनाचं आहे हे कळायला त्यांना जास्त वेळ लागतो.\"\n\nधुम्रपान आणि कॅंसर यांच्यातला संबंध समजल्यावर धुम्रपानाचा दर कमी झाला आहे. लठ्ठपणाच्या धोक्याबद्दल अशीच सजगता हवी, असं ते सांगतात. \n\nहे वाचलंत का ?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"यात खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीसंदर्भातील निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत.\n\nलोकल रेल्वे, मेट्रो, मोनोरेल तसंच बस आणि रेल्वे सार्वजनिक वाहतूक तसंच खासगी प्रवासावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. \n\nआजपासून केवळ आपत्कालीन सेवेसाठी किंवा वैध कारणासाठीच खासगी वाहनातून प्रवास करता येणार आहे. यासाठी चालक आणि 50 टक्के प्रवासी आसन क्षमतेची कमाल मर्यादा आहे. \n\nहा नियम केवळ शहराअंतर्गत प्रवासासाठीच लागू आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील प्रवासासाठी ही मर्यादा अपेक्षित नाही असं शासनाच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे.\n\nजीवनावश्यक सेवेची पूर्तता, वैद्कीय आपत्कालीन प्रसंग, अंत्यसंस्कार आणि कुटुंबातील कोणी गंभीर आजारी असणे या परिस्थितीत आंतरजिल्हा किंवा आंतरशहर प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे.\n\nया नियमांचा भंग करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.\n\nखासगी बसमधून प्रवास करण्यासाठी नवीन नियम\n\nसार्वजनिक रेल्वे आणि बस वाहतुकीसाठीचे नियम\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nस्थानिक रेल्वे अधिकारी यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंच्या तसंत त्यांच्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यावी लागेल.\n\nआंतर जिल्हा प्रवास करत असताना प्रत्येक थांब्यावर उतरणाऱ्या प्रवाशाला गृहविलगीकरण बंधनकारक असेल. तसंच थमर्ल स्कॅनरच्या माध्यमातून प्रवाशांची तपासणी केली जाईल. \n\nकोरोनाची लक्षणं आढळल्यास प्रवाशांना कोरोना केअर सेंटर किंवा रुग्णालयात दाखल केले जाईल.\n\nस्थानिक प्रशासन शहर किंवा जिल्ह्याच्या प्रवेशाच्या थांब्यावर (स्टॉपवर) अँटिजन चाचणी करण्यासंदर्भातन निर्णय घेतील. कोणत्याही मान्यताप्राप्त प्रयोगशाळेला या सेवेसाठी नियुक्त केले जाऊ शकते. या चाचणीचा खर्च प्रवाशाला करावा लागेल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"यादरम्यान कोरोनाची लक्षणं, खबरदारी इत्यादी गोष्टींवर बरीच माहितीही समोर आलीय. मात्र, हाँगकाँगमधील नव्या रुग्णानं पुन्हा एकदा सगळ्यांना काळजीत टाकलंय.\n\nहाँगकाँगमधील तिशीतल्या व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं तेथील शास्त्रज्ञांना आढळलं आहे. पहिल्यांदा लागण झाली, त्यातून बरा होऊन बाहेर पडल्याला साडेचार महने उलटले होते, तोच त्याला दुसऱ्यांदा लागण झालीय.\n\nजनुकीय अनुक्रमणानुसार दोन्ही विषाणूंचे प्रकार स्पष्टपणे वेगळे दिसत असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. या रुग्णामुळे जगात दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचं पहिलं प्रकरण समोर आल्याचंही ते म्हणतात.\n\nजागतिक आरोग्य संघटनेनं मात्र सावध प्रतिक्रिया दिलीय. WHO च्या म्हणण्यानुसार, एखाद्या रुग्णावरून थेट निष्कर्षापर्यत पोहोचायला नको.\n\nकाही तज्ज्ञांचंही म्हणणं आहे की, दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होणं हे दुर्मीळ असू शकतं आणि तितकसं गंभीर नसू शकतं.\n\nज्यांना आधी कोरोनाची लागण झालीय, त्यांच्यात विषाणूशी लढण्यासाठीची रोगप्रतिकारक शक्ती तयार होते आणि दुसऱ्यांदा लागण होऊ न देण्यासाठी ही रोगप्रतिकारक शक्ती मदत करते. अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णांमध्ये सर्वा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त चांगली रोगप्रतिकार शक्ती दिसून आलीये. मात्र, ही रोगप्रतिकारक शक्ती नेमकी किती सुरक्षा देऊ शकते आणि किती काळ टिकून राहते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.\n\nगेल्या सहा महिन्यात ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांचा अभ्यास करण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबतीत व्यक्त केलीय.\n\nहाँगकाँग विद्यापीठाच्या अहवालानुसार, ज्या व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचा दावा करण्यात येतोय, ती व्यक्ती पहिल्यांदा लागण झाली तेव्हा 14 दिवस हॉस्पिटलमध्येच होती. त्यानंतर त्या व्यक्तीला सोडण्यात आलं. \n\nमात्र, त्यानंतर विमानतळावरील स्क्रीनिंगदरम्यान याच व्यक्तीची चाचणी करण्यात आली, तेव्हा पुन्हा पॉझिटिव्ह आली. यावेळी कुठलीच लक्षणं आढळली नाहीत.\n\nदुसऱ्यांदा विषाणूची लागण होण्याचं हे अत्यंत दुर्लभ प्रकरण आहे, असं लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसनमधील प्राध्यापक ब्रेंडन व्रेन म्हणतात. \n\n\"कोरोनावरील लस तयार करताना हे प्रकरणं दुर्लक्षून चालणार नाही. शिवाय, वेळेनुसार विषाणू आपोआप बदल जाईल, हे अपेक्षितच आहे,\" असंही प्रा. व्रेन म्हणतात.\n\nडॉ. जेफ्रीन बॅरेट हे वेलकम सँगर इन्स्टिट्युटमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. कोव्हिडसंदर्भातच ते सध्या काम करत आहेत. ते म्हणतात, \"जगातील कोरोना रुग्णांची आजच्या घडीची संख्या पाहिल्यास एखादं असं प्रकरण फारसं आश्चर्यकारक नाहीय, जरी ते अत्यंत दुर्लभ असलं तरीही.\"\n\n\"दुसऱ्यांदा लागण झाल्यावर तितकसं गंभीर नसू शकतं, पण आपल्याला हेही माहित नाहीय की, दुसऱ्यांदा त्या व्यक्तीच्या शरीराला लागण झाली होती का नाही,\" असंही डॉ. बॅरेट म्हणतात.\n\nहाँगकाँग किंवा इतर ठिकाणच्या अशा प्रकरणांचं परिणाम समजून घेण्यासाठी याबद्दलची अधिक माहितीची गरज आहे, असं प्रा. पॉल हंटर म्हणतात. प्रा. हंटर हे ईस्ट अँग्लिया विद्यापीठात कार्यरत आहेत.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"यानंतर पंकजा मुंडे यांनी म्हटलं, \"भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मला जबाबदारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जी जबाबदारी दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. या पदाच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वोतपरी योगदान देण्याचा मी निश्चय करते.\" \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रातील निवड झालेल्या सदस्यांचं अभिनंदन केलं आहे. \n\nपण, महाराष्ट्राच्या राजकारणात पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जातात.\n\nयापूर्वी पंकजा मुंडे यांना विधान परिषद तसंच भाजपच्या राज्य कार्यकारिणीतून डावलण्यात आलं होतं. \n\nत्यानंतर आता भाजपनं त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत जागा दिली आहे. \n\nही जागा देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. पण हे पंकजा मुंडेंचं प्रमोशन आहे की त्यांना राज्यापासून दूर ठेवण्यात आलं आहे? \n\n'सामावून घ्यायचा प्रयत्न'\n\nपंकजा मुंडे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देऊन त्यांना पक्षात सामावून घ्यायच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा प्रयत्न करण्यात आल्याचं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात.\n\nत्यांच्या मते, \"पंकजा मुंडे यांनी सात ते आठ महिन्यांपूर्वी बंडाचा स्वर लावला होता. मराठवाड्यातील पाणी प्रश्नावरुन त्यांनी औरंगाबादेत आंदोलन केलं होतं. मी महाराष्ट्रभर फिरून दौरा करणार, असंही त्या म्हणाल्या होत्या. त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी तिथं उपस्थित राहून पंकजा मुंडे यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल, असं वक्तव्य केलं होतं आणि आता ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. \n\n\"पंकजा मुंडे या भाजपचा ओबीसी चेहरा आहे. त्यांच्या मागे समाजाचं पाठबळ आहे. भाजपलाही पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे त्यांना आता चांगला वाव दिलेला आहे. पक्षानं त्यांना सामावून घ्यायचा प्रयत्न केला आहे.\"\n\nज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारेही असंच मत व्यक्त करतात.\n\nते म्हणतात, \"भाजप पंकजा मुंडेंना अजिबात बाजूला ठेऊ शकत नाही. कारण त्यांच्यामागे एका समाजाची ताकद आहे. त्या समाजासाठी दुसरा कोणता नेताही भाजपकडे नाही. त्यामुळे पंकजा यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती होणं यात अनपेक्षित असं काहीच नाही.\"\n\nज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते, \"राजकारणात महिला नेत्या फार कमी आहेत. त्यामुळेही पंकजा मुंडेंना संधी मिळाली आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीत मोदी-शहा यांची सभा होऊनही पंकजा यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भाजपला नक्कीच वाईट वाटलं असेल, पण त्यांच्यातली क्षमता घेत महाराष्ट्राच्या बाहेर संधी दिली गेली आहे.\"\n\nराज्याच्या राजकारणापासून दूर नेण्याचा प्रयत्न? \n\nपंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्षाच्या बातम्या अनेकदा छापून आल्या आहेत.\n\nत्यामुळे पंकजा मुंडेंच्या निवडीतून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय भाजप नेतृत्व काही मेसेज देऊ पाहत आहे काय, असा प्रश्न आम्ही हेमंत देसाई यांना विचारला.\n\nते सांगतात, \"देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. तसंच त्यांना संसदीय मंडळात घेण्यात येईल, अशाही बातम्या येत आहे. एकंदरीत काय तर देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीय नेतृत्वाकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे या निवडीतून फडणवीसांना केंद्र काही संदेश देऊ पाहत आहे, असं वाटत नाही.\"\n\nपण, पंकजा मुंडे यांच्या निवडीतून महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी रान मोकळं केल्याचं ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सांगतात.\n\nते म्हणतात, \"पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस..."} {"inputs":"यानंतर बरोबर तीन दिवसांनी म्हणजे 14 फेब्रुवारीला पुलवामात CRPFजवानांच्य तुकडीवर हल्ला झाला. अवघा देश शोक आणि संतापात आ. प्रियंका गांधींनी आपली नियोजित पत्रकार परिषद रद्द केली. आणि अशावेळी राजकीय भाषा करणं योग्य नसल्याचं म्हटलं. \n\nपुलवामा हल्ल्यानंतर ज्याप्रमाणं देश शोकात बुडालाय ते पाहता काँग्रेस पक्ष अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली दिसत नाही. मात्र दुसरीकडे भाजप मात्र पूर्ण जोशात आहे. आणि निवडणुकीच्या रंगातही. \n\nपुलवामा हल्ल्यानंतर राहुल गांधींनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, \"कट्टरवादाच्या मुदद्यावर आपला पक्ष सरकारसोबत आहे.\" पण हा हल्ला रोखण्याची जबाबदारी कुणाची होती? आणि या हल्ल्याचं टायमिंग याबाबत प्रश्न उपस्थित करण्याची हिंमत राहुल गांधींनी दाखवली नाही. मात्र त्याचवेळी ममता बॅनर्जी यांनी हे धाडस दाखवून भाजपविरोधातील महाआघाडीचं नेतृत्व आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. \n\n14 फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर आपण राजकीय हालचाली पाहिल्या तर स्पष्ट दिसतंय की भाजपनं आपलं निवडणूक कँपेन जोरदार पद्धतीनं सुरु केलंय. मात्र त्याचवेळी काँग्रेसचा गेल्या आठवड्यातला जोश तसा दिसत नाहीए. कदाचित पुलवामा ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"प्रकरण कुठल्या दिशेनं जातंय याचा अंदाज घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. या हल्ल्यानंतर अख्खा देश संतापात आहे, आणि तो संताप आपल्या बाजूनं वळवण्याची कुठलीही आयडिया काँग्रेसला सुचत नाहीए असं दिसतंय. \n\nमात्र दुसऱ्या बाजूला भाजप अगदी स्वाभाविकपणे देशभक्ती, राष्ट्रवाद, लष्कर, हिंदुत्व, मोदी, वंदे मातरम्, भारत माता की जय या आपल्या जुन्या-पुराण्या अजेंड्यावर आक्रमकपणे पुढे जाताना दिसतेय. रोजगार, राफेल, विकास हे मुद्दे कुणीही ऐकून घ्यायला तयार नाही. त्यामुळे भाजपच्या सुरात सूर मिसळणं किंवा शांत राहणं एवढे दोनच पर्याय काँग्रेससमोर दिसतायत. \n\nपंजाबमध्ये काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी फक्त इतकंच म्हटलं होतं की, \"दहशतवादाला कुठला धर्म, जात, देश नसतो.\" पण त्यावरून विरोधक सिद्धू यांच्यावर तुटून पडले. आणि विशेष म्हणजे सिद्धू यांच्या मदतीला कुठलाही काँग्रेस नेता धावून आला नाही. त्यांना स्वत:लाच आपला बचाव करावा लागला. \n\nमहाआघाडी, रॅली आणि भाषणं\n\nमंगळवारी तामिळनाडूत भाजप आणि एआयएडीएमकेच्या युतीची घोषणा झाली. पलानीस्वामी आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकारांना संबोधित केलं. तामिळनाडूत भाजप लोकसभेच्या पाच जागा लढवणार आहे. \n\nयाआधी सोमवारी शिवसेनेनं साडेचार वर्ष एकमेकांवर कुरघोडी आणि हल्ले प्रतिहल्ले केल्यानंतर भाजपशी युती केली. एक-दुसऱ्याला पटकण्याची भाषा करणाऱ्या नेत्यांनी चक्क एकमेकांचा हात हातात घेऊन अगदी हसत हसत फोटोसेशन केलं. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यातील 23 जागा शिवसेना तर 25 जागा भाजप लढवणार आहे. \n\nअमित शाह आणि पियुष गोयल आपल्या राजकीय कार्यक्रमात व्यस्त झालेत. युतीची घोषणा आणि चर्चा बैठका करतायत. मात्र त्याचवेळी प्रियंका गांधी, राहुल गांधी, अखिलेश, मायावती आणि इतर विरोधी पक्षातले नेते शांतपणे हे सगळं पाहताना दिसत आहेत. \n\nपंतप्रधान मोदींनी यादरम्यान उत्तर प्रदेशच्या झांसीत, महाराष्ट्रातील धुळ्यात आणि बिहारच्या बरौनीमध्ये जाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी 'वंदे भारत'सह इतर काही योजनांचं उद्घाटन आणि भूमीपूजनही केलं. \n\nपुलवामा प्रकरणाचं राजकारण न करण्याचं आवाहन करणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि रेल्वेमंत्र्यांनी ही रेल्वे म्हणजे \"अतिरेक्यांना चोख उत्तर आहे.\" असं म्हटलं. याप्रमाणेच आसाममध्ये निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना पुलवामा प्रकरणाचा उल्लेख करत \"हे यूपीएचं सरकार नाहीए\" असं म्हटलं...."} {"inputs":"यानंतर लगेचच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी आर्थिकदृष्ट्या मागास सर्वणांना खासगी शिक्षण संस्थांमध्येही आरक्षण लागू करण्याचा सरकारचा विचार असल्याचं बोलून दाखवलं.\n\nजावडेकर यांनी म्हटलं, \"संसदेनं मंजूर केलेल्या १२४ व्या घटनादुरूस्तीची अंमलबजावणी करत २०१९च्या पहिल्या शैक्षणिक सत्रापासूनच १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण देताना एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. या प्रवर्गांचं आरक्षण वगळून हे १० टक्के आरक्षण लागू होईल.\" \n\n\"यासंदर्भात यूजीसी, एआयसीटीई आणि आमच्या अधिकाऱ्यांमध्ये एक बैठक पार पडली. आरक्षण या वर्षापासूनच लागू करण्याबाबत सर्व विद्यापीठांना सूचना दिली जाईल. आजपर्यंत ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही अशा सवर्ण वर्गातील विद्यार्थ्यांनाच हे १० टक्के आरक्षण लागू होणार असल्याचं विद्यापीठांच्या माहितीपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात येईल. हे आर्थिक आरक्षण असून खासगी संस्थांमध्येही आर्थिक आरक्षण लागू होईल. ४० हजार महाविद्यालयं आणि ९०० विद्यापीठांमध्ये आ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र्थिक आरक्षण दिलं जाईल. त्यासाठी अतिरिक्त जागाही वाढवाव्या लागतील.\"\n\n\"सध्या देशातील महाविद्यालयांमध्ये ४ कोटी विद्यार्थी शिकत आहेत. तांत्रिक, अतांत्रिक, व्यवस्थापन, कला, विज्ञान, वाणिज्य अशा सर्व विद्याशाखांमध्ये आर्थिक आरक्षण लागू होईल. मंत्रालय, युजीसी आणि एआयसीटीई यासंबंधीची सूचना एका आठवड्यात प्रसिद्ध करेल. हा एक मोठा निर्णय आहे आणि त्यासंबंधी आम्ही संसदेलाही माहिती देऊ.\" \n\n\"१० टक्के आरक्षण दिल्यानंतर जिथं १०० जणांना प्रवेश मिळत होता, तिथे १२५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. यामुळे एससी-एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणालाही धक्का लागणार नाही.\" \n\nजावडेकरांचं विधान का आहे महत्त्वपूर्ण? \n\nराजकीयदृष्ट्या जावडेकरांची ही घोषणा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महाविद्यालयातील जागा वाढवल्यानंतर १० टक्के आरक्षण देऊनही कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायला अडचण येणार नाही.\n\nअल्पसंख्यांक शिक्षण संस्थांना पूर्वीच १० टक्के आरक्षणाच्या मर्यादेमधून वगळण्यात आलं आहे. मात्र केवळ एक आदेश प्रसिद्ध करून खासगी संस्थांमध्ये सरकार १० टक्के आरक्षण कसं लागू करणार याबाबत अजूनही संभ्रम आहे. \n\n2009 मध्ये संमत केलेल्या शिक्षण अधिकार कायद्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि उपेक्षित वर्गातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखून ठेवण्याची तरतूद आहे. \n\n10 टक्के आरक्षण लागू करण्यासाठी जागा वाढविण्यात येतील, असं केंद्र सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. युजीसी मान्यता प्राप्त सर्व महाविद्यालयं, मग ती खासगी असोत की सरकारी त्यांना आर्थिक आरक्षण लागू करावेच लागेल. \n\nअखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण 2018-19 नुसार देशभरात एकूण 950 विद्यापीठं, 41748 महाविद्यालयं आणि 10510 स्टँड अलोन शिक्षण संस्था आहेत. \n\nकाय आहे सध्याची परिस्थिती? \n\nसध्याच्या परिस्थितीत खासगी महाविद्यालयांमध्ये आरक्षण दिलं जात नाही. आरक्षणाशी संबंधित काही प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत. \n\nमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार केंद्रीय विद्यापीठ, आयआयटी, आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये जर १० टक्के आरक्षण लागू करायचं असेल, तर जवळपास १० लाख जागा वाढवाव्या लागतील. \n\nदेशातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये अपुऱ्या पायाभूत सुविधा, उपकरणांची कमतरता, तज्ज्ञ शिक्षकांचा अभाव अशा समस्या आहेत.\n\nएमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांच्याशी बीबीसीनं संवाद साधला...."} {"inputs":"यापुढे परस्पर संमतीने झालेल्या समलैंगिक संबंधांना गुन्हा मानण्यात येणार नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा न्यायालयाने दिला.\n\nया पार्श्वभूमीवर या वर्षी येणारा 'व्हॅलेन्टाईन्स डे' महत्त्वाचा आहे. सर्वार्थाने प्रेमदिन म्हणून संबोधण्यासाठी.\n\nजिथं अजूनही आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना आपला समाज स्वीकारत नाहीये, तिथं दोन पुरुषांच्या किंवा दोन स्त्रियांच्या प्रेमाला आनंदाने स्वीकारणं तर दूरच राहिलं. \n\nआपलं प्रेम जग स्वीकारत नाही, म्हणून काही महिन्यांपूर्वीच अहमदाबादेत दोन विवाहित महिलांनी साबरमती नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. \n\nअशा घटना होत राहतात, दुसरा दिवस उजाडला की लोक विसरूनही जातात. मात्र तरीही आता अनेकांना समाजासमोर आपलं प्रेम व्यक्त करता येईल. म्हणूनच आजचा व्हॅलेंटाइन वेगळा आहे. \n\nमी आय. टी. कंपनीत नोकरी करणारा मध्यमवर्गीय घरातला मुलगा. हुशार होतो आणि प्रवाहाविरुद्ध जाण्याची इच्छा असूनही धमक नव्हती म्हणूनही आणि स्वतःला नेमकं काय आवडतंय याबद्दल संदिग्धता होती. खरंतर ती अजूनही असल्यामुळे दहावीनंतर सायन्स मग इंजिनियरिंगनंतर नोकरी असा धोपटमार्गाचा प्रवास केला.\n\nयाच आंतरिक संघर्षातून लिहिण्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ची, व्यक्त होण्याची प्रथम आवड आणि नंतर गरज तयार झाली. वयाच्या याच टप्प्यावर जिथं करिअरच्या वाटांवर धडपडत होतो, तिथं इतरही खाचखळगे होते. \n\nमैत्रिणी म्हणून मुली ठिक वाटायच्या. पण मला मुलं आवडतात ही गोष्ट घरी साधारण एकवीस-बाविसाव्या वर्षीच मी घरच्यांना सांगितली. तेव्हा घरी एकच गहजब झाला होता. \n\nआईबाबा दोघेही ही गोष्ट स्वीकारण्याच्या मनःस्थितीत नव्हते. आताही त्यांनी पूर्णपणे स्वीकारलं नसलं, तरी बऱ्यापैकी समजून घेतलं आहे.\n\nमी स्वतःला स्वीकारल्यानंतर आता बरीच वर्षं गेली आहेत. मला आवडणाऱ्या मुलाबद्दल केवळ शारीरिक आकर्षण नाही तर त्यापलिकडं काहीतरी आहे हे मला जाणवलं आहे. त्यालाच प्रेम म्हणत असावेत. \n\nव्हॅलेंटाइन्स डे हा वरवर चोवीस तासांचा सोहळा वाटत असला तरी यंदा तो एका मोठ्या वर्गाला कोंडीतून मोकळं करणारा ठरेल असं मला वाटतं. कित्येक शतकांची कोंडी एका निकालानं फुटली. त्यामुळं आता बदल दिसायला लागले आहेत.\n\nअलीकडेच २ फेब्रुवारी रोजी मुंबईत एलजीबीटी समुदायाचा प्राईड मार्च निघाला होता. यावर्षीच्या प्राईड मार्चचं वैशिष्ट्य हे की अनेकांनी मुखवटे फेकले होते. हा एक अतिशय महत्त्वाचा आणि स्वागतार्ह बदल आहे. \n\nन्यायालयाच्या निर्णयाने आपली लैंगिकता समाजापासून लपवून जगणाऱ्या अनेकांना हे बळ दिलं. पण म्हणून सगळे प्रश्न संपलेत, असं नक्कीच नाही.\n\n'व्हॅलेन्टाईन्स डे' साजरा करण्याला आपल्या दांभिक, दुटप्पी समाजाचा भारतीय संस्कृती जपण्याच्या नावाखाली नेहमीच विरोध होत आलेला आहे.\n\nकाही राजकीय पक्षांची अरेरावी, गिफ्ट शॉप्सची जाळपोळ, जोडप्यांना मारहाण हे सर्व तर दरवर्षी ठरलेलेच. तरीही हा दिवस दरवर्षी तितक्याच उत्साहाने तरुणाई साजरा करते. बाजारपेठा भेटवस्तूंनी सजतात. प्रेम व्यक्त करण्याच्या नाना तऱ्हा शोधतात. आसपासच्या सर्व अराजकातून खरं प्रेम आपला मार्ग शोधतंच.\n\nकोशात जगणाऱ्या समलैंगिक स्त्री-पुरुषांच्या मार्गात अनेक आव्हाने आहेत. ट्रान्सजेंडर्सचा मार्ग तर अधिकच खडतर. स्वतःच्या मूलभूत मानवी हक्कांसाठीचीच त्यांची लढाई अजून चालू आहे.\n\nकेवळ न्यायालयाने कलमात बदल करून गोष्टी एका रात्रीत बदलत नसतात. समाजमन बदलायला त्यापेक्षा फार अधिक काळ जावा लागतो. माझ्या फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमध्ये फेक अकाऊंटने वावरणारे अनेक गे मित्र अजूनही कोशात जगत आहेत. \n\nमोठ्या शहरांमध्ये ज्याप्रमाणे प्राईड मार्च निघतात आणि त्याद्वारे निदान जनसामान्यांपर्यंत या गोष्टी निदान..."} {"inputs":"यापूर्वी 4 जानेवारीला झालेल्या चर्चेतही कुठलाच तोडगा निघू शकला नाही. कायद्यातील एकेका तरतुदीवर विचार करून सुधारणा करण्याचा पुनरुच्चार सरकारने केला होता. मात्र, संपूर्ण कायदेच रद्द करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. \n\nकेंद्राने तयार केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणात महिनाभर आंदोलन केल्यानंतर या राज्यातले आणि इतरही काही राज्यातले हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर धडकले आणि गेल्या 40 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. अनेक राष्ट्रीय महामार्गही त्यांनी रोखून धरले आहेत. \n\nशेतकरी संघटना, पोलीस आणि नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 40 दिवसात आंदोलनात सहभागी 50 हून जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. \n\nशेतकरी मागे हटायला का तयार नाहीत?\n\nगुरुवारी आंदोलक शेतकऱ्यांनी कुंडली-मानेसर-पलवल आणि कुंडली-गाझियाबाद-पलवल या बायपासवर आणि दिल्लीबाहेर 'ट्रॅक्टर मार्च' काढला.\n\nशेतकरी संघटनेचे नेते दर्शन पाल म्हणतात, \"आधी ठरलेल्या योजनेनुसारच हा मार्च काढण्यात आला आणि पंजाब, हरियणा, उ. प्रदेश आणि राजस्थानातले ट्रॅक्टर या मोर्चात सहभागी होत आहेत.\"\n\nया मार्चमध्ये हरिय... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाणातील प्रत्येक खेड्यातून किमान दहा ट्रॅक्टर-ट्रॉली सहभागी झाल्या. \n\nहरियाणातील जिंदमधल्या ट्रॅक्टर मार्चमध्ये आपल्या ट्रॅक्टरसोबत सहभागी झालेल्या महिला एकता मोर्चाच्या डॉ. सिकीम आपला निर्धार व्यक्त करत म्हणाल्या, \"शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येत्या 26 जानेवारी रोजी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होऊन अनेक महिला इतिहास रचतील.\"\n\nशुक्रवारी होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी काढलेल्या ट्रॅक्टर मार्चमुळे सरकारवर दबाव निर्माण होईल, असं शेतकऱ्यांना वाटतं. शेतकऱ्यांनी अशाच प्रकारचे आणखीही काही कार्यक्रम आखले आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही तर दिल्लीच्या मध्यवर्ती भागातही ट्रॅक्टर मार्च काढण्याचा शेतकऱ्यांचा विचार आहे. \n\nया कार्यक्रमांतून केवळ सरकारवर दबाव आणणे इतकंच नाही तर आंदोलनासाठी गेल्या सहा आठवड्यांहूनही अधिक काळापासून कडाक्याच्या थंडीतही सीमेवर ठाण मांडून बसलेल्या हजारो शेतकऱ्यांना गुंतवून ठेवण्याची ही रणनीती वाटते. \n\nवेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची घोषणा केल्याने शेतकरी एका दीर्घ आंदोलनासाठी सज्ज असल्याचा संदेशही सरकारला जातो. \n\n9 जानेवारी रोजी स्वातंत्र्यपूर्व काळातले शेतकरी नेते चौधरी छोटूराम यांचा स्मृतीदिन आहे. या निमित्तानेही दिल्लीच्या सीमेवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं दर्शन पाल यांनी बीबीसी पंजाबीशी बोलताना सांगितलं. \n\nया आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून शेतकऱ्यांचा ओघ कायम असल्याचंही ते म्हणाले. तसंच लवकरच महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजातील शेतकरीही जयपूर-दिल्ली सीमेवर पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं\n\nशेतकरी मागण्यांवर ठाम असले तरी त्यांच्यापुढे कोणते पर्याय आहेत?\n\nसत्तरीतले शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी नुकतंच सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हटलं होतं, \"शेतकरी नेत्यांनी आता मागण्या कमी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुम्ही त्याला तशी परवानगी देणार नाही. आता ही बाब शेतकरी नेत्यांच्याही हाताबाहेर गेली आहे. कायदे पूर्णपणे रद्द केल्यावरच तुमचं समाधान होणार आहे. तुम्हाला त्यापेक्षी कमी काहीही चालणार नाही.\"\n\nमात्र, या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या प्रस्तावावर विचार होऊ शकतो, असे संकेत काही शेतकरी नेत्यांनी दिले आहेत. \n\nशेतकऱ्यांचं आंदोलन\n\nशेतकरी नेते हजारो शेतकऱ्यांना इतक्या कडाक्याच्या थंडीत कधीपर्यंत सीमेवर..."} {"inputs":"याबाबत राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. पण नारायण राणे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलं.\n\nत्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. \"नारायण राणेंच्या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं, पण मला काही कारणांमुळे जाणं शक्य झालं नाही. नारायण राणे मला भेटले, ते जर भाजपमध्ये येण्यास उत्सुक असतील तर त्यांचं स्वागतच आहे.\" \n\nतेव्हापासून नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली. पण या प्रवेशामागे अनेक राजकीय समिकरणं आहेत. \n\nस्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन कशासाठी? \n\n१ ऑक्टोबर २०१७. नारायण राणे यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केली. \n\nयावेळीही त्यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेण्याची संधी सोडली नाही. त्यानंतर काही दिवसांतच स्वाभिमान पक्ष एनडीएला पाठिंबा देणार असल्याचं राणेंनी जाहीर केलं. \n\n२३ मार्च २०१८ ला नारायण राणे यांना भाजपच्या चिन्हावर राज्यसभेत खासदारकी मिळाली. राणे हे खासदार असले तरी त्यांना राज्याच्या राजकारणातच रस असल्याचं त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"\"सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची हवा आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. पण त्यांचा दारूण पराभव झाला. त्यामुळे स्वाभिमान पक्ष हा एक कौटुंबीक पक्ष राहीलाय.\n\nत्याचा फारसा प्रभाव कुठे दिसत नाही, येत्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने असलेलं वातावरण पाहता नारायण राणेंकडे त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याशिवाय पर्याय नाही,\" असं लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांना वाटतं.\n\nनारायण राणेंचा पक्षप्रवेश हा त्यांच्या मुलांचं राजकीय पुनर्वसनासाठी असल्याचं मिड-डे वृत्तपत्राचे शहर संपादक संजीव शिवडेकर यांना वाटतं.\n\nनारायण राणे हे राज्यसभेवर खासदार आहेत. ते काही वर्षं असेच राहू शकले असते, पण त्यांच्या मुलांचं राजकीय भवितव्य लक्षात घेऊन ते स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याच्या विचारात असल्याचं शिवडेकर सांगतात. \n\nशिवसेनेच्या विरोधाच काय? \n\n\"शिवसेना आणि भाजप हे आता मनाने एकत्र आले आहेत. दुधात साखर घालावी इतकं सगळं गोड झालं आहे. आता यात मिठाचा खडा कशाला? जर नारायण राणे यांना भाजप प्रवेश दिला तर युतीत मिठाचा खडा पडेल,\" अशी टीका गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना केली होती. \n\nमुख्यमंत्री असा निर्णय घेतील अस वाटत नाही, असही ते म्हणाले. \n\n\"दीपक केसरकर यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचा नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेना नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाला थोडाफार विरोध करेल, पण भाजपच्या हातात मजबूत झालेलं सत्ताकेंद्र बघता यावेळी शिवसेनेच्या विरोधाला भाजपकडून फार महत्त्व दिलं जाईल असं वाटत नाही,\" असं प्रधान सांगतात. \n\n\"सिंधुदुर्गचं राजकारण हे विधानसभा निवडणुकीच्या युतीच्या निर्णयावर अवलंबून आहे. जर शिवसेना भाजपची युती झाली तर राणेंचा पक्षप्रवेश थांबेल आणि जर युती नाही झाली तर राणे कुठल्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे सगळेच युतीच्या निर्णयाची वाट बघतायेत,\" असं जेष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांना वाटतं. \n\nराणेंच्या भाजप प्रवेशानंतरचे परिणाम काय? \n\n\"नारायण राणे यांच्याकडे असलेला बेधडकपणाचा उपयोग भाजपला होऊ शकतो. सरकारमध्ये राहून मागची पाच वर्षं शिवसेनेनं भाजपविरोधी भूमिका घेतली ते बघता नारायण राणे यांचा भविष्यात शिवसेनेविरोधात काम करण्यासाठी भाजपला राणेंची गरज पडेल.\n\nतसंच..."} {"inputs":"यामध्ये 100च्यावर लष्करी आणि पोलीस जवान ठार झाले आहेत. तर तालिबानच्या 200 सैनिकांना ठार केल्याचं सरकारनं म्हटलं आहे. या संर्घषात 30 नागरिकही ठार झालेत. \n\nतालिबाननं शुक्रवारी सकाळी या शहरावर हल्ला केला. शुक्रवारी यात 16 लोक ठार झाले होते. जर गझनी शहर तालिबानच्या हाती पडलं तर दक्षिण अफागाणिस्तानचा काबुलशी संपर्क तुटू शकतो. त्यामुळे या शहराला भौगोलिकदृष्ट्या मोठं महत्त्व आहे. \n\nअफगाणिस्तानचे लष्कर प्रमुख शरीफ याफ्तील यांनी हे शहर बंडखोरांच्या ताब्यात पडण्याची कोणताही शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. तर अफगाणिस्तानातले अमेरिकी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मार्टिन ओडोनेल यांनी हे शहर आणि तिथली सरकारी कार्यालयं लष्कराच्या ताब्यात असल्याचं म्हटलं आहे. \n\nअमेरिकेनं तालिबानचा हल्ला मोडून काढण्यासाठी हवाई हल्ले केले आहेत. पण प्रत्यक्षातली स्थिती वेगळीच असल्याचं चित्र पुढं येत आहे. \n\nगझनीमधले लोकप्रतिनिधी चमन शहा इहतेमदी यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीत सरकारची पिछेहाट झाल्याचं म्हटलं आहे.\n\n\"राज्यपालांचं कार्यालय, पोलीस मुख्यालय, गुप्तचर यंत्रणेचं कार्यालय फक्त सरकारच्या ताब्यात आहे.\" एएफपीचे वार्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ताहर सांगतात की, तालिबानचे सैनिक लपून नाहीत, ते शहरभर फिरत आहेत. \n\nअनेक पोलीस चेक पॉईंट तालिबानच्या ताब्यात असून सरकारी कार्यालयांना आग लावण्याचे प्रकार सुरू आहेत. लोकांना शहरातून बाहेर जाता येणं कठीण झालं आहे. \n\nशहरातून बाहेर पळून गेलेले एक नागरिक अब्दुल वकील यांनी रॉयर्टसला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, \"शहरात सर्वत्र जाळपोळ सुरू असून सगळीकडे मृतदेह दिसत आहेत.\"\n\nअफगाण सरकार सोबत शांतीसाठी चर्चा करावी असा दबाव तालिबानवर येत असतानाच हा हल्ला झाला आहे. जून महिन्यात कतारमध्ये तालिबान आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांत गुप्त बैठक झाली होती. \n\nत्यामध्ये ईददरम्यान 3 दिवस शस्त्रसंधी करण्यावर एकमत होऊन दोन्ही बाजूंनी ही शस्त्रसंधी पाळली होती. \n\nदरम्यान गझनी शहरातला अन्न आणि पाणीसाठा संपत असल्याचं युनायटेड नेशन्सनं म्हटलं आहे. युनायटेड नेशन्सच्या अफगाणिस्तानमधल्या शाखेनं जवळपास 2 लाख 70 हजार लोक प्रभावित झाल्याचं म्हटलं आहे. शहरातली संवादची साधनं आणि वीज पुरवठा खंडित झाला आहे. \n\nगझनी शहरातल्या काही कार्यकर्त्यांनी काबुलमध्ये सोमवारी निषेध मोर्चा काढला होता. इनायत नासीर म्हणाले, \"गझनी शहरात मानवी संकट निर्माण झालं असून सरकारनं परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर एका आठवड्यात हे शहर तालिबानच्या ताब्यात जाईल.\" तालिबानच्या हल्ल्याची शक्यता पूर्वीच त्यांनी सरकारला कळवली होती, असं त्यांनी म्हटलं आहे. \n\nदरम्यान अफगाण सरकारनं या शहरात 1000 सैनिकांची जादा कुमक पाठवली आहे. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"यामध्ये त्यांनी अमेरिकेतील भारतीयांना काही आश्वासने दिली आहेत. ते म्हणाले, \"कोरोनाच्या निमित्तानं उद्भवलेल्या आरोग्य संकटाचा सामना करण्यापासून ते अर्थव्यवस्थेला उभारी देण्यापर्यंत आणि स्थलांतराशी संबंधित सुधारणांबाबत अमेरिकेतील भारतीय जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्यावर विश्वास ठेऊ शकतात.\" \n\nआगामी निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. यापूर्वी जो बायडन यांनी अमेरिकन मुसलमानांसाठी एक व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले होते. यामध्ये काश्मीर प्रश्न आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविषयी नमूद करण्यात आलं होतं. या व्हिजन डॉक्युमेंटवर काही अमेरिकन भारतीय नाराज होते.\n\nभारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जो बायडन आणि कमला हॅरिस यांनी अमेरिकन भारतीयांसाठी एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध केला होता. भारतीय आणि अमेरिकन मिळून देशाचा विकास करू शकतात, असा विश्वास या व्हीडिओतून व्यक्त करण्यात आला.\n\nअमेरिकन भारतीयांचा, त्यातही विशेषत: कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारांचा कल विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे. कारण त्यांच्याकडे भारताचे समर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्थक म्हणून पाहिले जाते. काश्मीर आणि वादग्रस्त नागरिकत्व संशोधन कायद्याप्रकरणी ट्रंप प्रशासनाने शांत राहणे पसंत केले. पण डेमोक्रेटिक नेत्या प्रमिला जयपाल आणि बर्नी सँडर्स हे या विषयांवर आपली भूमिका मांडत राहिले.\n\nशिवाय, सप्टेंबर 2019 मध्ये अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये ट्रंप यांचा सहभाग आणि याच वर्षी झालेली ट्रंप यांची भारत भेट त्यांच्यासाठी भारतीय अमेरिकन मतांच्या दृष्टीने फायद्याची ठरू शकते.\n\nकाही डेमोक्रेटिक नेत्यांच्या वक्तव्यांचा फायदा ट्रंप यांना होऊ शकतो, असंही अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका वर्गाला वाटतं.\n\nअमेरिकेतील भारतीयांसाठी व्हिजन डॉक्युमेंटमध्ये काय आहे?\n\nमाजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी उप-राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दोन्ही देशांमध्ये आणि परिसरात दहशतवादाच्या मुद्यावर सहकार्य वाढवण्यासाठी काम केले आहे. दक्षिण आशियातील दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असा निर्धार बायडन यांनी व्यक्त केला.\n\nभारतासोबत बायडन प्रशासन इंडो-पॅसिफिक क्षेत्रात स्थैर्य आणण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून चीनसह इतर कोणताही देश शेजारील देशांसाठी धोका निर्माण करू शकणार नाही.\n\nअमेरिकेत हिंदू, शीख, मुस्लीम, जैन आणि इतर धर्मांच्या भारतीय वंशाच्या नागरिकांविरोधात वंशिक हिंसाचार वाढला आहे. अशा परिस्थितीत वॉशिंग्टनमध्ये असलेल्या नेत्यांचे सहकार्य त्यांना लाभेल असा विश्वास देणं गरजेचे आहे. \n\nबायडन द्वेष प्रेरित हल्ल्यांच्या विरोधात आहेत. तेव्हा राष्ट्राध्यक्ष या नात्याने अशा घटनांचा विरोध तर केला जाईलच. पण अशा गुन्हेगारांना शस्त्र खरेदी आणि शस्त्र बाळगण्यावर बंदी घालणारा कायदा आणला जाईल.\n\nदेशाच्या स्थलांतराच्या नियमांमध्ये कौटुंबिक एकत्रीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. कौटुंबिक व्हिसा प्रलंबित ठेवले जाणार नाहीत. देशाची अर्थव्यवस्था पाहता कायमस्वरुपी नोकरी आणि त्यासाठी व्हिसाची मर्यादा वाढवण्यात येईल. विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरींग आणि गणित क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी पीएचडी केलेल्या इच्छुक उमेदवारांवरील बंदी हटवण्यात येईल. \n\nकुशल लोकांसाठी तात्पुरत्या व्हिसा नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. देशांवर आधारित मर्यादित ग्रीन कार्डची संख्या वाढवली जाईल. \n\nअमेरिकन मुसलमानांच्या व्हिजन डॉक्युमेंटमुळे नाराजी\n\nजो बायडन यांनी अमेरिकन मुसलमानांसाठी प्रसिद्ध केलेल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये काश्मीर प्रश्न आणि राष्ट्रीय..."} {"inputs":"यावर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. सरकारच्या स्पष्टीकरणानंतर संबंधित याचिका दाखल करून घ्यायची की नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे. \n\nउइके यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. न्यायालयानं ती तथ्यहीन मानून फेटाळली होती.\n\nत्यानंतर उइके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. \n\nसर्वोच्च न्यायालयानं या याचिकेवर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. त्यानंतर याचिका दाखल करून घ्यायची की नाही हे न्यायालय ठरवणार आहे. \n\nया याचिकेसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयानं एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. \n\n\"2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होतं, त्यात त्यांच्यावर दाखल सर्व प्रकरणांची माहिती स्पष्टपणे देण्यात आली होती.\n\nसर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेली नोटीस संबंधित याचिका दाखल करून घ्यायची की नाही यासंदर्भातील आहे. या नोटिसीला योग्य उत्तर दिलं जाईल,\" असं या पत्रकात स्पष्ट केलं आहे. \n\nमुख्यमंत्र्यांविरोधात कोणते गुन्हे?\n\n'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या संस्थेच्या फे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ब्रुवारी 2018मध्ये आलेल्या अहवालानुसार इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वाधिक 22 गुन्हे दाखल आहेत. \n\nयांतील 3 गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत, ज्यामध्ये हल्ला करण्यास प्रवृत्त करणे आणि धारदार शस्त्रानं जखमी करणं या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. \n\nADRच्या अहवालानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वाधिक 22 गुन्हे दाखल आहेत.\n\nया अहवालानुसार, देशातल्या 20 मुख्यमंत्र्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड स्वच्छ असून 11 मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. \n\nमुख्यमंत्री फडणवीसांच्या गुन्ह्यांबद्दल भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, \"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेले गुन्हे जुने आहेत. शिवाय मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढवण्यापूर्वी या सर्वं गुन्ह्यांची निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे. सध्या या गुन्ह्यांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून मुख्यमंत्र्यांनी यापासून पळ काढलेला नाही.\"\n\nदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं यासंदर्भात ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.\n\n\"राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी गुन्ह्यांचा उल्लेखच केलेला नाही. मुख्यमंत्री स्वतःचा कारभार पारदर्शक असल्याचं सांगतात. थेट प्रतिज्ञापत्रात खोटं बोलूनही त्यांचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी कसा,\" असं राष्ट्रवादी काँग्रेसनं विचारलं आहे. \n\n'निवडणूक आयोगानं शहानिशा करणं महत्त्वाचं'\n\nयासंदर्भात आम्ही वकील असीम अरोदे यांच्याशी संपर्क साधला. \n\nत्यांनी सांगितलं की, \"आचारसंहिता लागू झाली की निवडणूक आयोग कार्यरत असतो. अशावेळी उमेदवारांनी सर्व माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात देणं महत्त्वाचं असतं. एखाद्या उमेदवारानं खोटी माहिती दिल्यास भारतीय दंड विधानानुसार तो गुन्हा आहे. पण निवडणूक आयोगानं स्वत: प्रतिज्ञापत्रातील माहितीची शहानिशा करायला हवी. तसं न करता आयोग उमेदवारानं दिलेली माहिती खरी मानतो आणि हे चुकीचं आहे.\" \n\n\"राज्यकर्ते नेहमी आमच्यावर राजकीय स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, असं म्हणतात. पण कायद्यात या प्रकारचे गुन्हे मोडत नाहीत. शिवाय बरेच दिवस गुन्ह्याशी संबंधित प्रकरणं न्यायालयात प्रलंबित ठेवली जातात. नंतर ही मंडळी सांगतात की, अजून आमच्यावरचा गुन्हा..."} {"inputs":"यावर्षी मोदी राजस्थानमधील जैसलमेर इथे होते. जैसलमेरमधल्या लोंगेवाल पोस्ट इथं मोदी यांनी दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पाकिस्तानचाही उल्लेख आपल्या भाषणात केला. \n\nपंतप्रधानांसोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत, लष्करप्रमुख एम एम नरवणे आणि बीएसएफचे महासंचालक राकेश अस्थानाही उपस्थित होते. \n\nजैसलमेर लोंगेवाला पोस्टवर जवानांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, \"जगातली कोणतीही शक्ती आपल्या वीर जवानांना देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यापासून रोखू शकत नाही.\"\n\nपंतप्रधान मोदी या दरम्यान रणगाड्यातही बसले होते. त्यावेळी त्यांनी लष्करी पोशाख घातला होता. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. या फोटोत ते लष्करी पोशाखासह रणगाड्यात बसलेले दिसत होते. \n\nत्यांच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. लोकशाहीमध्ये एखाद्या बिगरलष्करी नेत्याला किंवा नागरिकाला लष्करी पोशाख परिधान करण्याचा अधिकार आहे? लोकशाहीत बिगरलष्करी नेतृत्वानं अशा तऱ्हेनं सैनिकी गणवेश घालणं किती योग्य आहे? असे प्रश्नही विचारले गेले. \n\nया... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मुद्द्यावर लष्करातून रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांनीही आपली मतं व्यक्त केली. \n\nलेफ्टनंट जनरल एच एस पनाग (सेवानिवृत्त) यांनी ट्वीट करून उपहासानं म्हटलं, \"सॅल्यूट! पीएम लीडिंग फ्रॉम दि फ्रंट\"\n\nकौस्तुभ (@___kaustubh) यांनी पंतप्रधानांच्या फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, \"त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट एक फॅन्सी ड्रेस इव्हेंट आहे. हा युनिफॉर्म मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे त्यांना माहित नाहीये. ते केवळ आपल्या भक्तांना खूश करण्याच्या आणि वेगवेगळ्या पोशाखात मॉडेलिंग करण्याची आपली बालपणीची इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात.\"\n\nलेफ्टनंट जनरल प्रकाश कटोच (निवृत्त) यांनी ट्वीट करून म्हटलं, \"आपण कोठे हल्ला करण्याच्या तयारीत आहोत-डेपसांग?\" \n\nपनाग यांनी या ट्वीटला उत्तर देताना म्हटलं, \"सर, मला पूर्ण विश्वास आहे की, ते तिथेही गेले असतील. गोपनीय!\"\n\nब्रिगेडियर जय कौल यांनी लिहिलं आहे की, \"कोणता कायदा आर्म्ड फोर्सेस किंवा पॅरामिलिटरी फोर्सेसचा गणवेश घालण्याची परवानगी देतो? हे योग्य नसल्याचं कोणीतरी त्यांना सांगावं.\"\n\nएका युजरनं लिहिलं आहे, \"ओह, मला वाटलं की हे गलवान असेल.\"\n\nपनागने याबद्दल लिहिताना म्हटलं, \"ते नक्कीच डीबीओ, गलवान, पँगोन्ग, कैलास या ठिकाणी गेले असतील. पण हे दौरे गोपनीय आहेत. त्यांना पब्लिसिटी आवडत नाही. महान नेता!\"\n\nप्रशांत टंडन नावाचे एक यूजर विचारतात की, \"लोकशाहीत निवडून आलेल्या नेत्यानं आर्मी युनिफॉर्म घातला पाहिजे?\" \n\nते पुढे लिहितात, \"सैनिकांसोबत सहभावना दाखविण्याच्या हेतून प्रतीकात्मक कॅप किंवा जॅकेट घालणं योग्य आहे. पण पूर्ण युनिफॉर्म? या युनिफॉर्मवरची चिन्ह ही पीएम, संरक्षण मंत्री किंवा तिन्ही सेनादलांचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींसाठी डिझाइन केली गेली नाहीत.\"\n\nउपहासाने त्यांनी असंही म्हटलं की, \"लोंगेवाल लेहपासून 1,500 किलोमीटर लांब आहे.\"\n\nएका युजरनं मोदी यांनी लष्करी गणवेश घालण्याचं समर्थन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, \"सुभाषचंद्र बोसही आर्मीत नव्हते. पण ते लष्कराचा गणवेश घालायचे. सैनिकच तो देत असतात. प्रमोशनसाठी सैनिकांमध्ये पोहोचलेल्या एसएसआर, वरुण धवनच्या बाबतीतही असं झालं होतं. त्यांनी सैनिकांचं मनोबल वाढवलं ही महत्त्वाची गोष्ट आहे.\"\n\nसिस्तला सत्यनारायण यांनी लिहिलं आहे की, \"जर मोदी राजकारणी नसते तर ते बॉलिवूडमध्ये असते. लष्करी पोशाखाबद्दलचं त्यांचं..."} {"inputs":"यावेळी त्यांनी मीडियात सुरू असलेल्या चर्चांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. \n\n\"मला आत्मचिंतनासाठी वेळ हवा आहे. मी दरवर्षी 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेत असते. फेसबुक पोस्टची सर्व मीडियानं योग्य बातमी दिली. पण काही वर्तमानपत्रांनी मी पक्ष सोडणार अशा बातम्या दिल्या. त्यामुळे या चर्चेला वेगळा सूर मिळाला. मी यामुळे दुःखी आहे, व्यथित आहे. माझ्यावर असा आरोप केला जात आहे की मी कुठल्या पदासाठी असं करत आहे. पण उलट आता मला कुठलं पद मिळू नये म्हणून हे सगळं सुरू आहे का,\" असा सवाल पंकजा मुंडे यांनी मीडियाला उद्देशून उपस्थित केला आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nयाआधी मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरून आलेल्या बातम्याही व्यथित करणाऱ्या होत्या असं त्यांनी म्हटलंय. वेगवेगळ्या चर्चा माझ्यावर लादल्या गेल्या असंही त्यांनी म्हटलंय. \n\nआपल्या विरोधात बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप सुद्धा पंकजा मुंडे यांनी केला आहे. \n\n\"कुठल्याही पदासाठी लाचारी स्वीकारली नाही, त्यासाठी दबावतंत्र वापरलं नाही ते माझ्या रक्तात नाही,\" असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.\n\nअत्यंत भावुक होऊन पंकजा यावेळी पत्रकारांशी बोलत होत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्या. \n\nमी जे काही सांगणार आहे ते 12 डिसेंबरलाच सांगणार आहे, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं आहे. \n\nरविवारी (1 डिसेंबर) पंकजांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी 'पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचंय. आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करूनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे. 12 डिसेंबर, लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस. त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त...' असं लिहिलं होतं. \n\nया फेसबुक पोस्टमध्ये पंकजांनी 'मावळे' हा शब्द वापरला होता. हा खास शिवसेनेकडून वापरला जाणारा शब्द असल्यानं पंकजा भाजपला सोडणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. \n\nत्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनेक बडे नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत. पंकजांबद्दल 12 डिसेंबरला काय ते स्पष्ट होईल, असं विधान केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. \n\nभाजपनं शक्यता फेटाळली\n\nभाजपनं मात्र पंकजा मुंडे पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार नसल्याचं सांगत अशी शक्यता फेटाळून लावली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (2 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं. \n\nत्यानंतर मंगळवारी विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. \n\nपंकजा मुंडेंच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार येईल असं वाटत नाही, असं यावेळी राम शिंदे यांनी बीबीसीशी बोलताना सांगिलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"यावेळी नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील कोरोना लसीकरण केंद्रांमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.\n\nनरेंद्र मोदी म्हणाले, \"सगळेजण कोरोनाच्या लशीबद्दल विचारत होते. आता लस उपलब्ध झालीय. या क्षणी देशातील सर्व नागरिकांचे मी अभिनंदन करतो.\" \n\nजगातल्या इतर लशींच्या तुलनेत भारतातील लस सर्वात स्वस्त असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. \n\nमोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :\n\nमहाराष्ट्रात 285 लसीकरण केंद्रं\n\nमहाराष्ट्रातील लसीकरणाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी 11.30 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोव्हिड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे.\n\nमहाराष्ट्रातही कोरोना लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झालीय. केंद्र सरकारच्या आदेशानुसार, महाराष्ट्रात 285 लसीकरण केंद्र तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर 100 प्रमाणे 28 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आलंय.\n\nज्यांना लस देण्यात येणार आहे त्यांना काल सायंकाळपर्यंत मेसेज पाठविण्याचे काम सुरू होते. या मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीला किती वाजता, कोणत्या केंद्रावर, कुठल्या कंप... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नीची लस दिली जाणार याची माहिती देण्यात आली आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.\n\nएका लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी 5 जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे. \n\nलसीकरणाची सुरुवात होताना देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील कूपर हॉस्पिटल, मुंबई आणि जालना जिल्हा रुग्णालयातील लसीकरण सत्राची पंतप्रधान व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच माहिती घेतील. या दोन्ही ठिकाणी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगची यंत्रणा तयार करण्यात आली आहे.\n\nमहाराष्ट्राला कोव्हिशिल्ड व्हॅक्सीनचे 9.63 लाख डोसेस आणि कोव्हॅक्सिन लशीचे 20 हजार डोसेस मिळाले आहेत. ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचवण्यातही आलेत.\n\nकोव्हॅक्सीन लस ही राज्यातील 6 ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये 4 वैद्यकीय महाविद्यालये (मुंबई, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर) आणि 2 जिल्हा रुग्णालयांचा (पुणे आणि अमरावती) समावेश आहे. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत लसीकरण केले जाईल.\n\nआरती ओवाळून लशीच्या डब्यांचं स्वागत\n\nमुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये आरती ओवाळून आणि टाळ्यांच्या गजरात कोरोना लस घेऊन येणाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. कूपर हॉस्पिटल लसीकरणाचं केंद्र आहे.\n\nऔंधमध्ये लसीकरण केंद्रात रांगोळ्या काढल्या\n\nपुण्यातील औंध येतील कोरोना लसीकरण केंद्रात महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रांगोळ्या काढल्या आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"यासंदर्भातील एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती इमाम अब्दुल हई युसूफ यांच्याकडे बघून त्वेषाने ओरडताना दिसते. ती व्यक्ती म्हणते, \"उठा आणि मशिदीतून आमचे नेतृत्त्व करा.\"\n\nचवताळलेला जमाव ओरडतो, \"(सत्तेचा) पाडाव करा.\"\n\nशुक्रवारच्या नमाज पठणानंतर विरोध प्रदर्शन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. \n\nदेशभर गेल्या तीन आठवड्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. \n\nअन्नधान्य आणि इंधन दरवाढीविरोधात सुरू झालेल्या या आंदोलनाने बघता बघता उग्र रूप धारण केलं आहे. तीस वर्षं देशावर राज्य करणाऱ्या ओमर अल-बशीर यांनी पायउतार व्हावे, अशी या आंदोलकांची मागणी आहे. \n\nशुक्रवारी काय घडले?\n\nफेसबुकवर एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओमध्ये खातीम अल-मुरसलीन मशिदीचे एक सदस्य सौदीमध्ये शिकलेले इमाम युसूफ यांच्यावर ओरडताना दिसतात. \n\nअनुयायांना गाझा किंवा सीरियाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यासाठी प्रोत्साहित करणारे इमाम युसूफ यांना दारातून बाहेर ढकलताना या व्हीडिओत दिसतं. \n\nअशांततेच्या या काळात सरकारने संयम पाळावा, अशी विनंती इमाम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"युसूफ यांनी यापूर्वीच सरकारला केली होती.\n\nदुसऱ्या एका व्हीडिओमध्ये मशिदीबाहेर मोठा जमाव घोषणाबाजी करताना दिसतो आहे. मात्र या व्हीडिओची सत्यता पडताळण्यात आलेली नाही. \n\nशुक्रवारी राजधानी खार्तुम आणि शेजारील ओमदुर्मन शहरांमध्ये झालेल्या विरोध प्रदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते आणि आंदोलनाचे हे लोण पसरत असल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. \n\nसुरक्षा रक्षकांनी आंदोलकांचा पाठलाग केला. मात्र यात कुणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. \n\nआंदोलन कशासाठी?\n\n19 डिसेंबरला सरकारने अन्नधान्य आणि इंधनाचे दर वाढविल्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली. \n\nयानंतर राष्ट्राध्यक्ष बशीर यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आणि आंदोलन अधिक तीव्र होऊ लागलं. 1989 साली झालेल्या उठावानंतर ओमर अल-बशीर अध्यक्षपदी विराजमान झाले. तेव्हापासून गेली तीस वर्षं ते राष्ट्राध्यक्ष पदावर आहेत. बशीर यांच्या धोरणांमुळेच अर्थव्यवस्था कोलमडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. \n\nगेल्या वर्षभरात काही वस्तूंचे दर तर दुप्पट झाले आहेत. सुदानी पाऊंडची किंमतही घसरली आहे. \n\n2011 साली दक्षिणेकडच्या भागात स्वतंत्र राष्ट्रासाठी मतदान झाले आणि त्यानंतर दक्षिण सुदान या स्वतंत्र राष्ट्राची स्थापना झाली. तेव्हापासून सुदानला इंधनातून मिळणारा महसूल मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. \n\nयाशिवाय अतिरेकी गटांना मदत करण्याच्या आरोपावरून अमेरिकेने सुदानवर आर्थिक निर्बंध लादले होते. हे निर्बंध तब्बल 20 वर्षांनंतर ऑक्टोबर 2017 मध्ये उठवण्यात आले. दोन दशकांच्या या आर्थिक निर्बंधांचाही सुदानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. \n\nबशीर सरकारवर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोपही आहेत. \n\nइंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने 2009 आणि 2010 साली बशीर यांच्यावर नरसंहार, युद्ध काळातील गुन्हे आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे गंभीर आरोप लावत त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"युईचीच्या मुलांची संख्या आहे 35 आणि त्याची एक दोन नाही तर तब्बल 25 कुटुंबं आहेत. मात्र यांपैकी कोणीही त्याचे खरे कुटुंबीय नाहीत. \n\nदहा वर्षांपूर्वी ईशीने 'फॅमिली रोमान्स' या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी 'कुटुंब आणि मित्रमंडळी' भाड्यावर देते. या कंपनीचे 2200 कर्मचारी गरजू कुटुंबांसाठी वडील, आई, चुलत भावंडं, काका, आजी-आजोबा आणि इतर नातेवाईंकाची भूमिका बजावतात.\n\nही कंपनी आणि तिच्या देखण्या मालकाची प्रसिद्धी तेव्हा पासून वाढतेच आहे. \n\nआज ईशी 35 मुलांचा बाबा आहे आणि या कोणाशीही रक्ताचं नातं नसूनही 25 वेगवेगळ्या कुटुंबाचा हिस्सा होणं काय असतं, हे त्यानं बीबीसीसोबत बोलताना सांगितलं.\n\n'आभासी तरीही खरा'\n\nफॅमिली रोमान्सची कल्पना आपल्या डोक्यामध्ये 14 वर्षांपूर्वी पहिल्यांदा आल्याचं ईशी सांगतो. त्याच्या एका मैत्रिणीला तिच्या मुलाला खासगी नर्सरीमध्ये घालायचं होतं. पण त्यासाठी दोन्ही पालक आणि मुलाची मुलाखत घेण्यात येणार होती.\n\nती एकल माता (सिंगल मदर) होती. म्हणून मग ईशी तिच्यासोबत गेला. \n\n\"त्याचा फायदा झाला नाही. कारण तो मुलगा आणि मी बापलेकासारखे वागू शकलो नाही. पण अशा गरजांसाठी काही तरी नवीन केल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ं जाऊ शकतं, असं मला वाटलं. ज्यांना मदत हवी आहे अशा लोकांच्या गरजा 'फॅमिली रोमान्स' भागवतं,\" तो सांगतो.\n\n\"नातं खरं नसलं तरी काही तासांसाठी मी तुमचा मित्र किंवा नातेवाईक होऊ शकतो. \"\n\n'मित्र आणि कुटुंब भाड्याने मिळेल'\n\nईशीकडे येणाऱ्या ग्राहकांच्या गरजा वेगवेगळ्या असतात.\n\nकाही जणांना जोडीदाराची ओळख त्यांच्या पालकांसोबत करून द्यायची असते. पण काही कारणांमुळे खऱ्या पालकांशी गाठभेट घालून देणं त्यांना शक्य नसतं.\n\nअशावेळी या सर्व्हिसकडून त्यांना योग्य वयोगटातले असे पालक देण्यात येतात. विशेष म्हणजे त्यांची उंची आणि केस या ग्राहकांशी मिळतेजुळते असतात. \n\n\"ज्या लोकांना मैत्री करणं कठीण जातं ते आमच्याकडून मित्रही भाड्याने घेऊ शकतात,\" तो म्हणतो.\n\n\"आम्ही खऱ्या मित्रांसारखे वागतो, एकत्र शॉपिंगला जातो, वॉकला जातो आणि गप्पा मारतो.\"\n\nकाही लोक तर एखाद्या पार्टीला जाण्यासाठी जोडीदारही भाड्याने घेतात.\n\nकधीकधी वयाने ज्येष्ठ असणारी जोडपी लेकी, मुलं किंवा नातवंड भाड्याने घेतात. जे त्यांच्याकडे एकेकाळी होतं किंवा जे कधीच नव्हतं त्याची उणीव भरून काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न असतो. \n\n'वडिलांना सगळ्यात जास्त मागणी'\n\n वडिलांसाठी सगळ्यात जास्त मागणी असल्याचं ईशी सांगतो.\n\nजपानमध्ये दरवर्षी सुमारे 2,00,000 घटस्फोट होतात आणि अनेक कुटुंबांमध्ये एकच पालक असतो. इतर समाजांप्रमाणेच इथेही एकटे पालक असणाऱ्या कुटुंबांसमोर काही अडचणी येतात. त्यामुळेच आपली सेवा समाजाच्या गरजा पूर्ण करत असल्याचं ईशी म्हणतो. \n\nपण तो हेही सांगतो की, \"सगळ्या कुटुंबांना एकच निकष लावता येत नाही.\"\n\n\"काहींना प्रेमळ बाबा हवा असतो, इतरांना शिस्तीचा बाबा किंवा सुसंस्कृत बाबा हवा असतो. आम्ही त्यांना हवं ते देतो. उदाहरणार्थ, शिस्तप्रिय पालक कदाचित कानसाई बोली (प्रमाण जपानी भाषेपेक्षा परखड वाटणारी बोली) बोलणारा असू शकतो. \"\n\nजर मुलं लहान असतील तर बाबा आतापर्यंत त्यांच्या सोबत का नव्हता, हे लपवण्यासाठी काही तरी नाटक उभं करावं लागतं. \n\nपण ईशीसाठी सगळ्यात कठीण असतं ते काहीतरी कारण काढून या 'खोट्या' मुलांचा निरोप घेणं.\n\n\"मुलांना समजावणं सोपं नाही. मुलांना रडताना पाहून त्रास होतो. ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे.\"\n\n'कधीकधी मुलांची नावं विसरतो'\n\nफॅमिली रोमान्सचा कर्मचारी 5 कुटुंबांमध्ये सहभागी होऊ शकतो. पण ईशीने स्वतःच ही कंपनी सुरू केलेली असल्याने सध्या तो 25 कुटुंबांचा हिस्सा आहे. \n\nएकूण 35..."} {"inputs":"युकेमध्ये कोरोना व्हायरसची नवी स्ट्रेन (प्रजाती) सापडल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या बातम्यांची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युके सरकारसोबत याविषयी सखोल चर्चा केली.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nकोरोनाच्या या नव्या प्रजातीच्या माहितीनंतर इंग्लंडवरुन येणारी सर्व विमाने रद्द करावीत आणि आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करावे अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. \n\nकोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत आहे. पण ही प्रजात जास्त जीवघेणी नाही. युकेसह नेदरलँड्स, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही नवी प्रजात सापडल्याचं WHO ने बीबीसीला सांगितलं.\n\nसध्या कोरोना व्हायरसवरच्या लशी बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या या नव्या प्रजातीतील फरकामुळे त्याच्यावर लशीचा प्रभाव पडेल की नाही हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.\n\nपण कोरोनाच्या नव्या प्रजातीवर लस कशा पद्धतीने परिणाम करते, हे अद्याप स्पष्ट नाही.\n\nकोरोना लसीकरणाला जानेवारीमध्ये होणार सुरुवात\n\nयुकेमध्ये दक्षिण-पूर्व इंग्लंडसह लंडनमध्ये सध... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्या लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. हे लॉकडाऊन कठोर स्वरूपाचं आहे. वेगाने पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी हे लॉकडाऊन करण्यात आल्याचं सरकारने म्हटलं आहे.\n\nकोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे युरोपात मात्र खळबळ उडाल्याचं चित्र आहे.\n\nरविवारी (20 डिसेंबर) नेदरलँड्सने युकेमधून येणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातली. ही बंदी 1 जानेवारीपर्यंत लागू असेल.\n\nयुकेमध्ये नव्या प्रजातीचा व्हायरस निर्माण झाल्याचं समजताच नेदरलँड्सने हा निर्णय घेतला आहे. नव्या विषाणूचा धोका किती प्रमाणात आहे याचा अभ्यास करण्यात येईल, हा धोका कमी कसा करता येईल, याचे प्रयत्न करण्यात येतील, असं नेदरलँड़्स सरकारने म्हटलं.\n\nयुकेमधून युरोपात दाखल होऊ शकणाऱ्या या व्हायरससंदर्भात युरोपियन महासंघातील सदस्य देशांसोबत चर्चा करणार असल्याचंही नेदरलँड्सने म्हटलं.\n\nया विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसीने WHO च्या साथरोगतज्ज्ञ मारीया व्हॅन केरखोव्ह यांच्याशी चर्चा केली.\n\n\"कोरोना साथ सुरू झाल्यापासूनच या विषाणूने आपल्या स्वरुपात बदल केल्याचं जगभरात आढळून आलं आहे,\" असं केरखोव्ह यांनी सांगितलं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"युरोपातील काही देशांनी अॅस्ट्राझेनका-ऑक्सफर्ड लशीच्या वापरावर बंदी घातली आहे.\n\nमात्र रक्ताची गुठळी होण्याचे प्रकार लशीमुळेच होत आहेत याचा पुरावा उपलब्ध नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. \n\nजर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेन या देशांसोबतच युरोपातल्या अनेक लहान देशांनी खबरदारी म्हणून लसीकरण थांबवलं असून याविषयीचा तपास करण्यात येतोय. \n\nतर जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षा तज्ज्ञांची याचसाठी मंगळवारी बैठक होतेय. \n\nलशीसंदर्भात जगभरातून आढावा घेत आहेत पण लशीकरण सुरू राहणं महत्त्वाचं आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. \n\nWHOचे प्रवक्ते क्रिस्टियन लिंडमेअर यांनी सांगितलं, \"WHO ला याविषयीची पूर्ण कल्पना आली, सखोल अभ्यास करण्यात आला आणि आताच्या सूचनांमध्ये काही बदल करण्याची गरज भासली, तर त्याबद्दल लगेच सर्वांना सांगितलं जाईल. पण आजच्या घडीला लशीमुळेच हे घडल्याचं सांगणारे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणि या व्हायरसमुळे गंभीर आजार होऊ नये यासाठी लसीकरण मोहीम सुरू राहणं महत्त्वाचं आहे.\"\n\nयुरोपियन युनियन आणि युकेत मिळून 17 दशलक्ष नागरिकांना लस देण्यात आली आहे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":". या सगळ्यांपैकी चाळीसपेक्षा कमी नागरिकांमध्ये रक्ताची गुठळी होण्याचा त्रास आढळला असल्याचं अॅस्ट्राझेनकाने म्हटलंय. \n\nऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनका लशीचा वापर तातडीने थांबवण्यात येत असल्याचं जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. पॉल एहरिलच इन्स्टिट्यूटच्या शिफारशीनंतर जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे. \n\nयुरोपियन मेडिसिन्स एजन्सी लशीसंदर्भात नवा सल्ला देत नाही तोपर्यंत अॅस्ट्राझेनका-ऑक्सफर्ड लशीचा प्रयोग थांबवण्यात येत असल्याचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. \n\nइटलीतील औषधांसंदर्भातील संस्थेने लशीच्या वापरावर बंदीची सूचना केली आहे. \n\nरविवारीच नेदरलँड्सने अॅस्ट्राझेनका-ऑक्सफर्ड लशीच्या वापरावर बंदी आणली होती. 29 मार्चपर्यंत लशीचा वापर थांबवणार असल्याचं नेदरलँड्स प्रशासनाने म्हटलं आहे. \n\nआयरिश रिपब्लिक, डेन्मार्क, नॉर्व, बल्गेरिया आणि आईसलँडने या देशांनी लशीच्या वापरावर तात्पुरती बंदी आणली आहे. \n\nलशीचा वापर\n\nकाँगो रिपब्लिक आणि इंडोनेशियाने लसीकरण अभियान लांबवणीवर टाकलं आहे. ऑस्ट्रियाने सावधानतेचा उपाय म्हणून लशीच्या वापरावर बंदी आणली आहे. \n\nजागतिक आरोग्य संघटनेनं मात्र रक्ताची गुठळी लशीमुळे होते याचे पुरावे नसल्याचं म्हटलं आहे. जगभरात ज्या ज्या देशांमध्ये ही लस देण्यात येत आहे तिथल्या नागरिकांचा प्रतिसाद नोंदवून घेण्यात येतो आहे. त्याचा तपशीलवार अभ्यास सुरू आहे असं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. \n\nद युरोपियन मेडिकल असोसिएशन ही संस्थाही रक्ताची गुठळी होण्याच्या प्रकारांचा अभ्यास करते आहे. लस देता येऊ शकते असं या संस्थेचं म्हणणं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"युरोपीय मुत्सद्द्यांचा गट काश्मीर दौऱ्यावर असताना ही घटना घडल्या आहेत. \n\nदरम्यान एका हिंदू रेस्टॉरंटवर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक केल्याचा दावा पोलिसांनी शुक्रवारी केला. मंगळवारी संध्याकाळी हा हल्ला झाला होता. यात रेस्टॉरंटचे मालक आकाश मेहरा जखमी झाले होते. \n\n15 युरोपीय देशांच्या मुत्सद्द्यांचा गट श्रीनगरला पोहोचल्यानंतर काही वेळातच हा हल्ला करण्यात आला होता. \n\nतर श्रीनगरपासून दक्षिणेकडे 60 किमी अंतरावर असलेल्या शोपियामध्ये शुक्रवारी सकाळी एक मोठी चकमक झडली. यात तीन स्थानिक शस्त्रास्त्रधारी कट्टरवाद्यांचा मृत्यू झाला. \n\nजम्मू-काश्मीर पोलिसांचे आयजी प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाच्या जवानांनी या अतिरेक्यांना शस्त्रास्त्र टाकून आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं होतं. \n\nमात्र, अतिरेक्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर तिन्ही अतिरेकी लपून बसलेल्या घराला जवानांनी घेराव घातला. \n\nप्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीत ठार झालेला एक अतिरेकी काही दिवसांपूर्वीच या संघटनेत सामिल झाला होता. \n\nदुसरीकडे बडगाम जिल्ह्यातही एक चकमक झडली. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े. यातल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. \n\nमोस्ट वाँटेड कट्टरवादी कमांडर युसुफ कंटरू सुरक्षा जवानांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र, तो जखमी झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. \n\nआयजी प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, \"आम्ही रक्ताच्या डागांचा माग करत दुसऱ्या गावाला वेढा घातला.\"\n\nपोलीस अधिकारी प्रसार माध्यमांशी बोलत असताना श्रीनगरच्या बाहेरच्या भागात संशयित कट्टरतावाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. \n\nउन्हाळा सुरू होण्याआधी खोऱ्यात दहशतवादी घटना वाढल्या आहेत. याविषयी बोलताना आयजी प्रवीण कुमार म्हणाले, \"उन्हाळ्यात हिंसाचार रोखण्यासाठीचा काउंटर प्लान तयार आहे. अतिरेक्यांनी आपल्या कारवायांची पद्धत बदलली आहे आणि आम्हीसुद्धा त्याचप्रमाणे काम करतोय.\"\n\nकेंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्यघटनेतील कलम 370 रद्द करत जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेत राज्याचं विभाजन केलं होतं. \n\nदिर्घकाळ लादण्यात आलेली संचारबंदी, ठप्प असलेली संपर्काची साधनं आणि शटडाऊननंतर 2019 सालच्या अखेरीस थोडी सूट देण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासह खोऱ्यातल्या मोठ्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं.\n\nअनेक महिन्यांनंतर त्यांना सोडण्यात आलं. \n\nतेव्हापासूनच केंद्र सरकार परदेशी मुत्सद्द्यांना काश्मीर दौऱ्यासाठी निमंत्रण देत होतं. मात्र, हे मुत्सद्दी काही निवडक ठिकाणांनाच भेटी देणार आहेत. त्यामुळे काश्मीरमधल्या नेत्यांनी, \"सामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती आणि वाहतुकीच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादल्यामुळे\" अशा निवडक भेटीवर टीका केली होती. \n\n5 ऑगस्ट 2019 नंतर परदेशी मुत्सद्द्यांचा हा चौथा काश्मीर दौरा आहे. यात जवळपास 15 देशांच्या मुत्सद्दी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात 6 मुस्लीम देशांचे प्रतिनिधीही आहेत. \n\n2019 च्या तुलनेत खोऱ्यात हिंसाचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटल्याचं अधिकाऱ्यांनी या मुत्सद्दी अधिकाऱ्यांना सांगितलं. \n\nएका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं, \"सुरक्षेचे कठोर उपाय योजल्यामुळे 2019 च्या तुलनेत हिंसाचाराच्या घटनांमध्ये 60 टक्के घट झाल्याचं आणि सुरक्षा दलांना पूर्वीच्या तुलनेत 25 टक्के कमी नुकसान झाल्याची माहिती या मुत्सद्द्यांना देण्यात आली आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी..."} {"inputs":"यूएईचे नागरिक आणि तिथे राहणाऱ्या प्रवाशांचं आयुष्य अधिक सकारात्मक आणि अनुकूल बनवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. यूएईमध्ये दक्षिण आशियातल्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. \n\nकायद्यातल्या सुधारणेनुसार यूएईमध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांना त्यांची वैयक्तिक प्रकरणं त्यांच्या स्वतःच्या देशाच्या कायद्यानुसार निकाली काढण्याची मुभा असेल. \n\nउदाहरणार्थ घटस्फोटाची प्रकरणं, संपत्तीच्या वाटपाची प्रकरणं, मद्यविक्रीसंबंधीची प्रकरणं, आत्महत्या, अल्पवयीन मुलींसोबत शरीर संबंध ठेवण्याविषयीची प्रकरणं, महिला सुरक्षा आणि ऑनर क्राईमसंबंधीची प्रकरणं.\n\nकाही आठवड्यांपूर्वीच यूएईने इस्राईलसोबत संबंध सामान्य करण्यासाठी ऐतिहासिक करार केला होता. या करारानंतर यूएईमध्ये इस्राईली पर्यटक आणि गुंतवणूक वाढेल, अशी आशा व्यक्त करण्यात येतेय. \n\nकायद्यातील सुधारणांचा अर्थ\n\nया सुधारणांवर अनिवासी समुदाय आणि कायदेतज्ज्ञांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. \n\nबेकर मॅकेंझी या आंतरराष्ट्रीय कायदेविषयक संस्थेतील वकील आमिर अलखजा म्हणतात, \"गुंतवणुकदारांचा विश्वास वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न म्हणून या सुधारणा करण्यात ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आल्या आहेत.\"\n\nते पुढे म्हणतात, \"गेल्या काही दिवसात संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने अनिवासी रहिवासी समुदायावर थेट परिणाम करतील अशा अनेक सुधारणा केल्या आहेत. मग त्या गोल्डन व्हिसा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या सुधारणा असो किंवा उद्योजकांच्या निवासी व्हिसाच्या अटींमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा.\"\n\nज्या कायद्यांतर्गत नेहमीच जनतेला (प्रवासी असो किंवा नागरिक) शिक्षा व्हायची, त्यात सुधारणा करून कायदे शिथील करण्यात आल्याचं अलखजा सांगतात. \n\nसंयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती शेख खलिफा बिन जायेद यांनी 7 नोव्हेंबर रोजी या सुधारणांची घोषणा केली. नव्या सुधारणा तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. \n\nअलखजा म्हणतात, \"सुधारणा मंजूर झाल्यानंतर सर्व नागरिकांना त्याचं पालन करणं बंधनकारक असेल.\"\n\nनवीन सुधारणांमुळे देशात पर्यटनाला चालना मिळेल आणि सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर या सुधारणांचा सकारात्मक परिणाम होईल, असं अलखजा यांना वाटतं. एक्स्पो-2021 हे सुद्धा असंच एक महत्त्वाचं आयोजन आहे. या आंतरराष्ट्रीय संमेलनात जगभरातले गुंतवणूकदार आणि विविध देशांचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. \n\nप्रवाशांसाठी घटस्फोट, विभक्त होणं आणि संपत्ती संबंधित कायद्यांमधील बदल सर्वात महत्त्वाचे आहेत. या नवीन सुधारणेमुळे एखादं जोडपं त्यांच्या देशात लग्न करत असेल आणि त्यांचा घटस्फोट यूएईमध्ये होणार असेल तर खटला ज्या देशात त्यांचं लग्न झालं त्या देशाच्या कायद्यानुसारच चालवला जाईल. म्हणजेच त्यांच्या मातृभूमीचे कायदे त्यांच्यासाठी मान्य असतील. \n\nनवीन सुधारणांची अंमलबजावणी सहज होईल, असं मत अलखजा यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, \"संयुक्त अरब अमिरातीतील समाज हा अनिवासी रहिवासी आणि मूळ नागरिक यांचं मिश्रण आहे. दोन्ही बहुसंख्यकांनी एकमेकांना स्वीकारलं आहे आणि ते सर्वांच्याच संस्कृतीचा सन्मान करतात.\"\n\nऑनर क्राईमला कायद्याने संरक्षण असलेल्या कायद्यामध्येही सुधारणा करण्यात आली आहे. आता ही प्रकरणं गुन्हेगारी श्रेणीत येतील. बऱ्याच सुधारणा केल्या असल्या तरी मद्यपान आणि खरेदी यावर काही बंधनं घालण्यात आली आहेत. 21 वर्षांवरील व्यक्तीलाच मद्यपानाची परवानगी असेल. \n\nएका भारतीय प्रवाशाच्या म्हणण्यानुसार, \"पूर्वी दारू पिताना कायम भीती असायची. नवीन बदलांमुळे निश्चितच थोडी सुरक्षेची भावना जाणवतेय.\"\n\nया अनेक सुधारणांमध्ये आणखी एक महत्त्वाची..."} {"inputs":"येत्या आठवड्यात व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं जाहीर होतील असं न्यू यॉर्क टाइम्सने बातमीत म्हटलं आहे. कोणाला कोणतं पद मिळणार यावर वॉशिंग्टन आणि डेलावरमध्ये चर्चा सुरू आहे.\n\nबायडन यांनी आपल्या संभाव्य कॅबिनेटमध्ये पुरुष, महिला, समलैंगिक, ब्लॅक, व्हाईट, आशियाई असे सर्व लोक असतील असं यापूर्वीच सांगितलं होतं. \n\nबायडन सर्वात आधी व्हाईट हाऊस स्टाफचा निर्णय घेतील असं टाइम्सचं म्हणणं आहे. नोव्हेंबर अखेरीपर्यंत कॅबिनेटमधील लोकांची नावं जाहीर होणार नाहीत असंही त्यात म्हटलं आहे.\n\nअमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अजून आलेला नाही. मात्र, डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी या मतमोजणीत आघाडी घेतली आहे. \n\nपेनसेल्वेनियामध्ये बायडन यांची आघाडी वाढत आहे. बायडन ट्रंप यांच्या तुलनेत 28,833 मतांनी आघाडीवर आहेत. \n\nबायडन इतर राज्यांमध्येही आघाडीवर आहेत. त्यामुळे बायडन विजयी होतील, असं अनुमान वर्तवलं जात आहे. \n\nदरम्यान, बायडन यांनीही आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना म्हटलं की, आम्ही स्पष्ट बहुमतानं विजयी होऊ. कारण पूर्ण देश आपल्यासोबत आहे. \n\nजो बायडन यांनी काय म्हटलं?\n\nसंपूर्ण ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"देश आपल्या पाठीशी उभा असून आपण स्पष्ट बहुमताने विजयी होऊ, असा आशावाद जो बायडन यांनी डेलवेअरमधल्या विलमिंग्टनमध्ये केलेल्या भाषणात व्यक्त केला. \n\nत्यांनी म्हटलं, \"आम्हाला 7 कोटी 40 लाखांहून जास्त मतं मिळाली आहेत. अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळालेली ही सर्वाधिक मतं आहेत.\"मात्र, बायडन यांनी अजूनही विजयाची घोषणा केलेली नाही. \n\nअॅरिझोना आणि जॉर्जियामध्ये गेल्या दोन दशकांपासून रिपब्लिकन पक्षाला मतं मिळत आली आहेत. मात्र, यावेळी या दोन्ही ठिकाणी आपलाच विजय होईल, असंही बायडन म्हणाले. इतकंच नाही तर 300 इलेक्ट्रोरल कॉलेज जिंकण्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला. \n\nपदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात पावलं उचलू, असं आश्वासन जो बायडन यांनी दिलं. \n\nनेवाडामध्ये बायडन यांची आघाडी \n\nनेवाडामध्ये 47 टक्के मतपत्रिकांची मोजणी झाली आहे. जो बायडन हे 22 हजार 657 मतांनी आघाडीवर आहेत. \n\nनेवाडामध्ये इलेक्टोरल कॉलेजची सहा मतं आहेत. बायडन यांना जिंकण्यासाठी 270 इलेक्टोरल कॉलेज मतं हवी आहेत. सध्या बायडन यांच्याकडे इलेक्टोरल कॉलेजची 253 मतं आहेत. विजयासाठी त्यांना 17 इलेक्टोरल कॉलेज मतांची आवश्यकता आहे. \n\nमात्र, संपूर्ण निकाल येण्याआधीच बायडन यांनी स्वतःला विजयी घोषित करू नये, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. \n\nकाही वेळापूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे, \"हा दावा (विजयाचा) तर मीदेखील करू शकतो.\"\n\nते पुढे लिहितात, \"बायडन यांनी विजयाचा दावा करू नये. कायदेशीर प्रक्रिया आता कुठे सुरू झाली आहे.\"\n\nखरंतर ट्रम्प यांनी दोन वेळा मतमोजणी होण्याआधीच स्वतःला विजयी घोषित केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी स्वतःला त्या जागांवरही जिंकत असल्याचं सांगितलं जिथे बायडन आघाडीवर होते. \n\nमतमोजणी आणि निरीक्षकांना रोखण्यासारख्या मुद्द्यांवरून ट्रम्प यांची टीम आधीच कोर्टात गेली आाहे. अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये मतमोजणी थांबवण्याचीही विनंती ट्रम्प यांच्या टीमने केली आहे.\n\nजॉर्जियामध्ये सैन्याची मतं महत्त्वाची\n\nजॉर्जियामध्ये टपालाने येणाऱ्या मिलिट्री अबसेंटी मतांची वेळ अमेरिकन प्रमाण वेळेनुसार शुक्रवारी (6 नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत आहे. जाणकारांच्या मते अमेरिकेचे जवान आणि सेलर्स यांची मतं इथलं चित्र पालटू शकतात. \n\nइथून मिळणाऱ्या ताज्या..."} {"inputs":"येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.\n\nआज (23 मे) देशातील शिक्षणासंदर्भात परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी विविध राज्यातील शिक्षणमंत्री सहभागी झाले. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महिला व बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. \n\nया बैठकीत सीबीएसई बोर्डाने बारावीच्या परीक्षेसाठी दोन पर्याय सुचवले आहेत. यावर विविध राज्यातील शिक्षणमंत्र्यांना 25 मेपर्यंत अभिप्राय देण्याची मुदत देण्यात आली आहे. \n\nकेंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी बारावीच्या परीक्षेबाबत अंतिम निर्णय 25 मे नंतर आणि 1 जूनपूर्वी जाहीर करू असं सांगितलं आहे. \n\n\"केंद्र सरकारने दिलेल्या पर्यायांचा आम्ही विचार करू. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत येत्या दोन दिवसांत बोर्डाच्या परीक्षांबाबत बैठक होणार आहे. यापर्यायांवरही चर्चा करण्यात येईल,\" असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.\n\nया बैठकीत बारावीच्या परीक्षे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"संदर्भात सीबीएसईनं मांडलेल्या दोन पर्यांयाची माहिती वर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली. \n\nसीबीएसई बोर्डाचे दोन पर्याय कोणते? \n\nपहिला पर्याय: मोजक्या महत्त्वाच्या अनिवार्य विषयांची परीक्षा नियमित पद्धतीने घेतली जाऊ शकते. यासाठी मर्यादित परीक्षा केंद्र असतील.\n\n174 विषयांपैकी 20 विषय सीबीएसई बारावी बोर्डाकडून महत्त्वाचे किंवा अनिवार्य मानले जातात. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, बिझनेस स्टडिज, जिओग्राफी इकोनॉमिक्स, अकाऊंटंसी, इंग्रजी अशा विषयांचा समावेश आहे. यापैकी मोजक्या विषयांचीच परीक्षा घेण्याचा पर्याय सीबीएसई बोर्डाने दिला आहे.\n\nया महत्त्वाच्या विषयांच्या मार्कांवर आधारितच एकूण सर्व विषयांचे मूल्यांकन केले जाईल. परीक्षा पूर्व तयारी, परीक्षा आणि निकाल जाहीर करण्यासाठी एकूण तीन महिन्याचा कालावधी आवश्यक असल्याचंही बोर्डाने म्हटलं आहे. ही परीक्षा ऑगस्टमध्ये होऊ शकते आणि निकाल सप्टेंबरपर्यंत जाहीर होईल.\n\nपरंतु तीन महिन्याच्या कालावधीत सुरक्षितरित्या हे करता येणार असेल तरच या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो असंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे. पण यामुळे शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपर्यंत पुढे ढकललं जाईल आणि उच्च शिक्षणासाठी विविध शाखांचे प्रवेशही यामुळे रखडण्याची शक्यता आहे.\n\nया पर्यायासाठी सीबीएसई बोर्डाने 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान परीक्षा आणि 20 सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर होऊ शकतो असंही म्हटलं आहे.\n\nदुसरा पर्याय: कनिष्ठ महाविद्यालयाच्या पातळीवर परीक्षा घेणे\n\nबारावीत विद्यार्थी ज्या कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तिथेच परीक्षा घेतली जाऊ शकते. परीक्षेचा कालावधी 180 मिनिटांऐवजी (तीन तास) 90 मिनिटं (दीड तास) असेल. ही परीक्षाही महत्त्वाच्या विषयांसाठीच होईल.\n\nविद्यार्थ्यांना एक भाषा विषय आणि इतर तीन विषयांची निवड करण्याची संधी असेल. पाचव्या आणि सहाव्या विषयाचे मूल्यांकन या चार विषयांच्या निकालाच्या आधारे जाहीर होईल.\n\nया परीक्षेसाठी वस्तूनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) आणि थोडक्यात उत्तरांसाठी (शॉर्ट अनसर) प्रश्नपत्रिका असेल. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन संधी दिल्या जातील. (पहिली 15 जुलै ते 1 ऑगस्ट आणि दुसरी 5 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट)\n\nपरीक्षा झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसात निकाल जाहीर केला जाईल.\n\nकोरोनासंदर्भातील कोणत्याही कारणामुळे विद्यार्थी परीक्षेला हजर होऊ शकला नाही तर परीक्षेची दुसरी..."} {"inputs":"योगेंद्र पुराणिक\n\nयोगेंद्र पुराणिक हे मूळचे पुण्याचे आहेत. पण गेल्या 15 वर्षांपासून ते जपानमध्ये वास्तव्यास आहेत. \n\nबँकर म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या पुराणिक यांनी 3 वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. सध्या ते जपानमधल्या Constitutional Democratic Party (CDP) या पक्षात आहेत.\n\nसुधारणा करण्यासाठी राजकारणात आलो, असं ते सांगतात. त्यांच्याशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे;\n\nप्रश्न - तुम्हाला निवडणूक लढवायची पहिल्यापासून इच्छा होती का?\n\nउत्तर - 3 वर्षांपूर्वी मी राजकारणात यायचा विचार केला. माझ्या वार्डमध्ये आम्ही Little India नावाचा प्रोग्राम सुरू केला. पण तो चुकीच्या दिशेनं जात असल्याचं माझ्या लक्षात आलं. मग माझ्या लक्षात आलं की, मी बाहेर बसून नुसती तक्रार करण्यात काही अर्थ नाही. मग मी स्वत:हून राजकारणात यायचं ठरवलं आणि बदलासाठी काम करायला सुरुवात केली. \n\nप्रश्न - निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही जपान का निवडलं?\n\nउत्तर - मी टोकियोतल्या एडोगावामध्ये गेल्या 15 वर्षांपासून राहत आहे. इथंच एक व्यावसायिक व्यक्ती आणि पालक म्हणून माझी वाढ झाली. मी स्थानिक संघटनांसोबत सक्रीय पद्धतीनं काम केलं.\n\nएडोगा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वा राहण्यासाठी उत्तम ठिकाण असलं तरी नवीन पीढीसाठी पोषक ठरतील असे बदल इथं करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. \n\nइथ मुलांसाठीच्या संगोपन केंद्रांची कमतरता आहे. त्याशिवाय सार्वजनिक शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याची गरज आहे. तसंच नोकरीची संधी कमी होत आहे आणि ज्येष्ठांकरता असलेल्या सोयीसुविधांची कमतरता आहे.\n\nएडोगावामध्ये राहणाऱ्या भारतीय आणि परदेशी लोकांची संख्या मोठी आहे. परदेशी लोकांच्या सुलभ जीवनासाठी एडोगावानं सक्षम पावलं उचलली नाहीत.\n\nतसंच जपानी लोक आणि परदेशी नागरिक यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी सक्षम प्रयत्न केले नाहीत. याशिवाय एडोगावामधील पायाभूत सुविधा जुन्या आहेत. \n\nकार्यालयं, चित्रपटगृह, दुकानं यांसारख्या बहुउद्देशीय पायाभूत सुविधा शहरात नाहीत. मला या शहरासाठी बहुउद्देशीय पायाभूत सुविधा सुचवायच्या आहेत. त्यासाठी जपान आणि विदेशातल्या कंपन्यांना इथं बोलवायचं आहे.\n\nप्रश्न - जपान आणि भारतातल्या निवडणुकीत काही फरक असतो का?\n\nउत्तर - जपानमधील निवडणूक अतिशय पद्धतशीर असते. तसंच नवीन चेहऱ्यांना खूपदा संधी दिली जाते. यासाठी कागदांची जमावजमाव, निवडणुकीसाठीच्या पैशाचं नियंत्रण खूपच महत्त्वाचं असतं. \n\nसभ्य पद्धतीनं प्रचार मोहीम राबवली जाते. प्रत्येक उमेदवार एकमेकांचा आदर करतात आणि शिवीगाळ केली जात नाही. तसंच पोलीसही खूप दक्ष असतात. \n\nएखादा उमेदवार नियम मोडत तर नाही ना, याची ते सतत चाचपणी करत असतात. आपल्याकडे जसं प्रचारादरम्यान घरोघरी भेटी दिल्या जातात, वैयक्तिक भेटी घेतल्या जातात, तसं जपानमध्ये चालत नाही. इथं कार्यकर्ते मोफत प्रचार करू शकत नाहीत. यासाठी त्यांना एकतर पैसे मिळतात अथवा त्यांचा वेळ ते दान करतात. \n\nप्रश्न - तुम्ही जपानला का शिफ्ट झालात?\n\nउत्तर - 1997 आणि 1999मध्ये सरकारी शिष्यवृत्ती मिळवून मी इथं आलो. त्यानंतर 2001मध्ये मी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. \n\nप्रश्न - भारतीय वंशाचे असल्यामुळे जपानमध्ये निवडणूक लढवणं किती कठीण होतं?\n\nउत्तर - मला असं वाटतं, निवडणूक लढवणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. शेवटच्या क्षणापर्यंत किती लोक मला मतदान करतील, हे मला माहिती नव्हतं.\n\nअसं असलं तरी, सामाजिक संस्थांमधील माझा सक्रीय सहभाग, भारतीय समुदायासोबतचा माझा सततचा संपर्क, माझं एडोगावामधील इंडिया कल्चर सेंटर, या सर्वांमुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो. \n\nमी नेहमीच लोकांना मदत करत आलो आहे. तसंच माझे मार्गदर्शक आणि विद्यमान..."} {"inputs":"रंक्षदा नाझ\n\nहामिद यांच्या सुटकेमागे एक महत्त्वाची व्यक्ती होती. तिचं नाव रक्षंदा नाझ असं आहे. त्या वकील आणि मानवी हक्क कार्यकर्त्या आहेत. त्यांनी हामिद अन्सारीचा खटला 2014 मध्ये हातात घेतला आणि त्याच्या सुटकेच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या हामीदबरोबर होत्या. \n\nरक्षंदा यांचा जन्म पाकिस्तानमधल्या बलुचिस्तानची राजधानी क्वेटा शहरात झाला आहे. त्या पंजाबच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या झाल्या. नंतर त्या खैबर पख्तुन्वा या राज्याच्या पेशावर शहरात गेल्या. त्यांनी तिथे आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्या गेले 25 वर्षं तिथं वकिली करत आहेत. \n\nबीबीसी प्रतिनिधी फरहान रफी यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या, प्रसिद्ध वकील अस्मा जहांगीर यांच्या प्रेरणेने त्या वकील झाल्या. अस्मा मानवी हक्क चळवळीसाठी प्रसिद्ध होत्या. पाकिस्तानात स्त्री वकील होणं इतकं सोपं नसतं. रक्षंदा यांच्या मते अस्मा यांच्यासारखा आदर्श असणं त्यांच्यासाठी नेहमीच फायदेशीर असतं. \n\nत्या पाकिस्तानच्या न्यायालयात कायमच सक्रिय असतात. त्यांनी तिथल्या तुरुंगातही भरपूर काम केलं आहे. \"मी मुख्यत: उपेक्षित वर्गासाठी काम केलं आहे. मग ही उपेक्षा धर्माशी निग... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"डीत असो किंवा गरजू स्त्रिया असो. मी विस्थापितांसाठी आणि घरगुती हिंसाचार पीडित स्त्रियांबरोबर काम करणाऱ्या संघटनेच्या संस्थापकांबरोबर काम करतेय.\"\n\nरक्षंदा यांनी लढवला नि:शुल्क खटला\n\n1999 साली त्यांनी अशोक कुमार नावाच्या एका व्यक्तीच्या खटल्यात काम केलं आहे. त्यांच्या तीन मुलांबरोबर त्यांना अटक करण्यात आली होती. लंडी कोटल या भागात ते विना व्हिसाचे फिरत असल्याचं आढळून आलं होतं. दोन वर्षांनी त्यांना दोषमुक्त करून सुटका करण्यात रक्षंदा यांना यश आलं होतं. \n\nरिता मनचंदा यांनी 2014 मध्ये रक्षंदा यांना संपर्क केला होता. रिता या भारतातील पत्रकार आणि संशोधक आहेत. अशोक कुमार यांच्या खटल्यामुळे रक्षंदा यांच्या कामाची रिता यांना कल्पना होती. त्यांनीच हामिद अन्सारीच्या खटल्याबाबत रक्षंदा यांना सांगितलं. \n\n\"ती म्हणाली एक मुलगा आहे. तो जिवंत आहे की नाही हेही माहिती नाही,\" रक्षंदा सांगत होत्या. तसंच त्यांना हामिदच्या कुटुंबीयांचा संपर्क देण्यास सांगितलं. जेणेकरून या खटल्याविषयी अधिक माहिती मिळेल. \n\nरक्षंदा त्यावेळी कराचीमध्ये होत्या. त्यांनी हामीदच्या कुटुंबियांकडून भारतातून सर्व कागदपत्रं गोळा केली आणि त्याला भेटायला पेशावरमध्ये गेल्या. त्यांनी आणखी एका ज्येष्ठ वकिलाबरोबर त्यांचा खटला हातात घेतला. तोही अगदी नि:शुल्क. \n\nभारत आणि पाकिस्तान या दोन देशातील संबंध जेव्हाही खराब होत तेव्हा रक्षंदा अतिशय काळजीत पडायच्या, असं त्यांनी बीबीसी प्रतिनिधी फरहान रफी यांना सांगितलं.\n\nहमीदच्या खटल्यावर याचा काय परिणाम होईल याची सतत काळजी त्यांना वाटायची. तसंच त्यांचा खटल्याची जास्त वाच्यता होणार नाही याची काळजीही त्यांनी घेतली. कारण भारत आणि पाकिस्तान यांच्या परराष्ट्र धोरणात हा विषय महत्त्वाचा ठरू नये ही दक्षता त्यांनी घेतली. \n\n\"असेही काही दिवस होते जेव्हा तुरुंगातील अधिकारी त्याची भेट घेण्यास अगदी तीन तीन दिवस परवानगी देत नसत. तो माझी वाट पहायचा कारण त्याला भेटणारी मी एकटीच व्यक्ती असायचे,\" त्या सांगत होत्या.\n\nया काळात त्यांचे हामिदशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले असंही त्या पुढे सांगतात. \n\nहामिदला पोटाचा विकार असल्याचंही रक्षंदा सांगतात. त्याला दूध आणि तांदूळ मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती. \"त्याला दुधाची भूकटी फार आवडायची. मॅगी फार आवडायची. तसंच मेयोनिज, चीज आणि बर्गरचीही मागणी तो करायचा. त्याला आम्ही शिनवेरी पुलाव आणि चीज बर्गर..."} {"inputs":"रंजन सहानी\n\nया दुर्घटनेत आपला सख्खा भाऊ गमवल्याचं रंजन सहानी यांनी बीबीसीला सांगितलं. \n\n\"माझा भाऊ तिथे काम करत होता. आम्हाला भिंत पडल्याची बातमी मिळाली. आम्ही इथे आलो तर सगळ्यांचा मृत्यू झाल्याचं कळलं. आम्ही आलो तेव्हा NDRF चे लोक मृतदेह काढत होते. आता आम्ही ससूनमध्ये आलो आहोत. या घटनेत माझा सख्खा भाऊ आणि अनेक साथीदार गेले\", असं रंजन सहानी यांनी सांगितलं. रंजन आणि त्यांचे साथीदार बिहारचे राहणारे आहेत. \n\nसहानींच्या भावासह मृतांमध्ये 10 पुरुष, एक स्त्री, आणि चार बालकांचा समावेश आहे. यापैकी दोन मृतदेह NDRF च्या अधिकाऱ्यांनी तर इतर मृतदेह पुणे महापालिका, अग्निशमन दल आणि स्थानिकांनी काढले. \n\nकाल पुण्यात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू होता. त्याचप्रमाणे रात्रभर शहरामध्ये पाऊस पडत होता. काल मध्यरात्री ही घटना घडली आहे. NDRF च्या पथकाकडून घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे. \n\nआलोक शर्मा (28), मोहन शर्मा (24), अमन शर्मा (19), रवी शर्मा (19), लक्ष्मीकांत सहानी (33), सुनील सिंग (35), ओवी दास (2), सोनाली दास (6), भीमा दास (38), संगिता देवी (26), अजितकुमार शर्मा (7), रेखालकुमार शर्मा (5), निवा देवी (30)... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":", दीपरंजन शर्मा, अवदेश सिंग अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.\n\n\"कोंढव्यात घडलेल्या घटनेमुळे मला तीव्र दु:ख झालं आहे. मी पीडितांच्या दु:खात सहभागी आहे. जे लोक जखमी झालेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत\", असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलं आहे. \n\nघटनास्थळाची पाहणी केल्यावर पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर म्हणाले, \"दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मदतकार्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. कोंढवा येथील दुर्घटनेवरून प्रथमदर्शनी असे लक्षात येते की बांधकाम मजुरांसाठी जी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, ती सुरक्षित नव्हती. जिल्हा प्रशासनाकडे या बांधकामविषयक सर्व माहिती उपलब्ध असून त्याची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल.\"\n\n\"मुसळधार पावसामुळे ही भिंत पडली आहे. बांधकाम कंपनीचा निष्काळजीपणा या घटनेमुळे उघड झाला आहे. 15 लोकांचा मृत्यू ही साधीसुधी बाब नाही.\" असं नवलकिशोर राम म्हणाले. मृत मजूर बिहार आणि पश्चिम बंगालचे आहेत. शासनातर्फे पीडितांना मदतीचं आश्वासनही दिलं. \n\nजलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह विमानाने बिहारला नेण्यात येणार आहे. ही व्यवस्था पुण्याचे जिल्हाधिकारी पाहत आहेत. ते तिथल्या प्रशासनाशी संपर्कात आहे.\" NDRF च्या माध्यमातून मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये देण्यात येतील तसंच मुख्यमंत्री मदतनिधीतून काही मदत देण्यात येणार असल्याचं ते पुढे म्हणाले. \n\nपुणे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनीही घटनास्थळाला भेट दिली. ते म्हणाले, \"आमची टीम या घटनेमागच्या कारणांची चौकशी करत आहे. जे लोक या घटनेला जबाबदार आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. योग्य परवानग्या आणि खबरदारीचे उपाय घेतले की नाही याची आम्ही चौकशी करत आहोत.\" \n\n\"या ठिकाणी काम थांबवण्याचा आदेश देणार आहोत आणि या घटनेची चौकशी करण्यात येईल\", असं आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.\n\nबालेश्वर शर्मा या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, \"मी तिथेच झोपायचो. मला पत्रा पडलेला दिसला. तेव्हा मी एका माणसाला ओढून बाहेर काढलं. तिथे एक दगड पडला. त्यामुळे एक माणूस त्याखाली चेपला गेला. तसंच चार लहान मुलंही चिरडली गेली. मला वाटतं 17-18 लोकं..."} {"inputs":"रक्तातील अनियंत्रित साखर अर्थात डायबेटिसच्या आजाराचे सर्वसाधारणपणे टाईप-1 आणि टाईप-2 असे दोन प्रकार पडतात. \n\nपरंतु स्वीडन आणि फिनलॅंड इथल्या संशोधकांना असं वाटतं की, त्यांनी मधुमेहाचं अधिक किचकट रूप शोधलं आहे. त्यातून मधुमेहग्रस्तांसाठी त्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक औषधं देता येतील. \n\nतज्ज्ञांचं मत आहे की, हे संशोधन मधुमेहाच्या उपचाराच्या भवितव्यासाठी मूलगामी असं आहे. पण उपचार पद्धतीतील बदल मात्र तातडीने शक्य नाही. \n\nजगभरातील दर 11पैकी एका प्रौढ व्यक्तीला मधुमेह आहे. त्यातून हृदयविकार, अंधत्व, किडनी निकामी होणं आणि पाय कापावा लागणं असे इतर आजार आणि समस्या उद्भवतात. \n\nटाईप 1 प्रकारचा मधुमेह हा रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आहे. युनायटेड किंगडममधील 10टक्के लोकांना या प्रकारचा मधुमेह आहे. शरीरातील इन्स्युलिन निर्मितीवर हा मधुमेह हल्ला करतो. त्यामुळे शरीरात इन्स्युलिनचं प्रमाण घटून रक्तातील साखर वाढते. \n\nटाईप 2 प्रकारचा मधुमेह लाईफस्टाईलमुळे होतो. चुकीच्या लाईफस्टाईलमुळे शरीरातील फॅट्स वाढतात आणि इन्सुलिनच्या कार्यपद्धतीवर परिणाम करतात. \n\nस्वीडनमधील लुंथ युनिव्हर्सिटी डायबेटिस सेंटर आणि इन्स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्टिट्यूट फॉर मोलेक्युलर मेडिसिन फिनलॅंडम या दोन संस्थांनी केलेल्या अभ्यासात 14,775 पेशंटचा अभ्यास केला. या अभ्यासात त्यांच्या रक्तांच्या चाचण्यांच्या विश्लेषणाचाही समावेश आहे. \n\nहा अभ्यास द लान्सेट डायबेटिस अॅंड एंडोक्रोनालॉजीमध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये पेशंटना 5 गटात विभागता येतं हे दाखवण्यात आले आहे. \n\nगट - 1 : तीव्र स्वरूपाचा डायबेटिस. सध्या प्रचलित असलेल्या टाईप1 प्रकारसारखाच हा गट आहे. तरुण वयात हा आजार होतो, त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आजार होतात. इन्स्युलिन तयार करण्याची क्षमता यामध्ये नष्ट होते.\n\nगट - 2 : तीव्र स्वरूपाचा डायबेटिस. या गटातील पेशंटमध्ये तीव्र स्वरूपाचा इन्स्युलिनचा अभाव दिसून येतो. हा आजार सुरुवातीला टाईप 1 सारखाच दिसला. पण नंतर त्याचं वेगळं स्वरूप स्पष्ट झालं. या गटातले पेशंट तरुण होते. शिवाय त्यांचं वजनही योग्य प्रमाणात होतं, पण तरीही त्यांच्यात इन्स्युलिन निर्माण होण्यात अडचणी येत होत्या. पण त्यासाठी त्यांची रोगप्रतिकार शक्ती जबाबदार नव्हती. \n\nगट - 3 : तीव्र स्वरूपाचा डायबेटिस. या गटातील पेशंट्स सर्वसाधारणपणे स्थूल असतात. त्यांचं वजन जास्त असतं. त्यांच्या शरीरात इन्स्युलिनचं प्रमाण पुरेसं असतं. पण शरीर या इन्स्युलिनला प्रतिसाद देत नाही. \n\nगट - 4 : मध्यम स्वरूपाचा डायबेटिस. स्थूलतेशी संबंधित मधुमेहाचा हा प्रकार आहे. अतिवजन असलेल्या पेशंटमध्ये दिसून येतो. चयापचयाच्या दृष्टीने हा मधुमेह गट 3च्या जवळ जाणारा आहे. \n\nगट - 5 : मध्यम स्वरूपाचा डायबेटिस. वयाशी संबंधित असा हा मधुमेह आहे. या पेशंटमध्ये उतार वयात मधुमेहाची लक्षणं दिसू लागतात. त्यांच्यातील आजार हा मध्यम तीव्रतेचा असतो. \n\nया संशोधकांपैकी एक असलेले प्रा. लीप ग्रूप बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"हे अत्यंत महत्त्वाचं संशोधन आहे. याचं कारण म्हणजे यामुळे डायबेटिसची उपाचार पद्धती अधिक अचूक होण्यास मदत होणार आहे.\"\n\nते म्हणाले, \"निदानाच्या पातळीवर याचा वापर झाला तर अधिक अचूक उपचार करता येतील. इतर 2 मध्यम तीव्रतेच्या मधुमेहांपेक्षा उर्वरित 3 तीव्र स्वरूपाच्या मधुमेहांवर अधिक तीव्रतेचा उपचार करणं आवश्यक आहे.\"\n\nगट 2 मधल्या पेशंटना आता टाईप 2 डायबेटिसचे पेशंट म्हणता येईल. \n\nपण हा अभ्यास असं दाखवतो की, त्यांच्यातील आजार हा स्थूलतेपेक्षा बीटा पेशींतील दोषांमुळे होतो. त्यामुळे त्यांच्यावरची उपचार पद्धती टाईप 2 प्रकारच्या..."} {"inputs":"रघुवंश प्रसाद सिंह\n\nरघुवंश प्रसाद सिंह हे राजकीय क्षेत्रासह सामाजिक-ऐतिहासिक विषयांचे जाणकार होते. \n\nजूनमध्ये रघुवंश प्रसाद सिंह यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीला त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. \n\nदोन-तीन दिवसांपूर्वीच रघुवंश प्रसाद सिंह यांनी दिल्लीतील AIIMS हॉस्पिटलमधूनच राष्ट्रीय जनता दलाचा राजीनामा देणारं पत्र लिहिलं होतं. लालू प्रसाद यादव यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं की, जननायक कर्पूरी ठाकूर यांच्यानंतर तुमच्याच पाठीशी मी कायम उभा राहिलो. मात्र, आता नाही. पक्षाचे कार्यकर्ते आणि तुम्हा सगळ्यांचाच खूप स्नेह लाभला. मला माफ करा.\"\n\nमात्र, लालू प्रसाद यादव यांनी रघुवंश प्रसाद सिंह यांचं राजीनामा पत्र नाकारलं आणि म्हटलं, की तुम्ही कुठेच जाणार नाही.\n\nआज रघुवंश प्रसाद सिंह यांच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी ट्वीट करून म्हटलं, \"प्रिय रघुवंश बाबू, तुम्ही हे काय केलंत? परवाच तुम्हाला म्हटलं होतं की, तुम्ही कुठेच जाणार नाहीत. मात्र, तुम्ही खूप दूर निघून गेलात. निशब्द आहे, दु:खी आहे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":". खूप आठवण येईल.\"\n\nकेवळ कपड्यांवरूनच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही रघुवंश प्रसाद सिंह हे साध्या पद्धतीने राहणारे व्यक्तिमत्त्व होते, असं बिहारमधील वरिष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर सांगतात.\n\nरघुवंश प्रसाद सिंह हे UPA-1 मध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री होते. महाराष्ट्रातील रोजगार हमी कायद्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या मनरेगा कायद्याची अंमलबजावणी रघुवंश प्रसाद सिंह यांनी केली. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"रजनीकांत यांच्यानंतर कमल हसन हेही राजकारणात येत आहेत.\n\nराजकारणात प्रवेश करण्यापूर्वी कमल हसन गेल्या अनेक महिन्यांपासून सामाजिक आणि राजकीय विषयांवर बोलत आणि लिहीत आहेत. त्यांची अनेक वक्तव्यं वादग्रस्त ठरली आहेत. \n\n1.कमल हसन यांनी 'हिंदू दहशतवाद' अस्तित्वात असल्याचं 'आनंद विकटन' या साप्ताहिकात लिहिलं. यामुळे नोव्हेंबर २०१७ मोठं राजकीय वादळ निर्माण झालं होतं. त्यांनी लिहिलं होतं, \"हिंदू इतर धर्मांतल्या अतिरेकी विचारांना आव्हान देऊ शकत नाहीत, कारण अतिरेकी विचार हिंदूंमध्येही पसरले आहेत. सत्यमेव जयते या उक्तीवरचा हिंदूंचा विश्वास कमी होताना दिसतोय. ते बळाच्या जोरावर म्हणणं मांडत आहेत.\" \n\n2.कमल हसन यांनी धार्मिक ग्रंथ महाभारतावरही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, \"या देशात अजूनही असा धार्मिक ग्रंथ वाचला जातो, ज्यामध्ये खेळासाठी महिलेचा वापर होतो.\" या वक्तव्यानंतर कमल हसन यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. तसंच त्यांच्या विरोधात तमिळनाडूच्या एका कोर्टात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंदवली गेली.\n\n3.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटबंदीचं कमल हसन यां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नी स्वागत केलं होतं. त्यांनी ट्विटरवर लिहिलं होतं, \"मिस्टर मोदी यांना सलाम, या पाउलाचं सर्व राजकीय विचारांच्या पलिकडे जाऊन कौतुक व्हायला हवं.\" \n\nमात्र नंतर त्यांनी या वक्तव्यावरून यूटर्नही घेतला होता. एका वर्षानंतर ते म्हणाले, \"जर पंतप्रधान मोदी त्यांच्या नोटबंदीच्या निर्णयाबद्दल माफी मागण्यास तयार असतील, तर मी त्यांना पुन्हा एकदा सलाम करतो.\"\n\n4. सरकारी शिक्षकांच्या संपाच्या बाबतीत कमल हसन यांनी ट्वीट करत राजकीय नेत्यांवर निशाणा साधला होता. \"काम नाही तर पैसे नाही, हा नियम फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच का? रेसॉर्टमध्ये सौदेबाजी करणाऱ्या नेत्यांबद्दल काय विचार आहे,\" असं ट्वीट केलं आहे. \n\n5. तामिळ चित्रपट 'मेरसल'मधील GSTच्या संदर्भातील वादावर कमल हसन यांनी आक्षेप घेतला होता. ते म्हणाले की, \"समीक्षकांचा आवाज दाबता येणार नाही. कारण हा देश तेव्हाच चमकेल जेव्हा येथील लोकांना बोलण्याचं स्वातंत्र मिळेल.\"\n\n6. जल्लिकट्टू बंदीच्या प्रकरणात कमल हसन सुप्रीम कोर्टाच्या विरोधात गेले होते. जल्लिकट्टूच्या समर्थनार्थ ते म्हणाले की, \"हा तामिळ परंपरेचा भाग आहे. जर प्राणीमित्रांचा (अॅनिमल अॅक्टीव्हिस्ट) जल्लिकट्टूला एवढा विरोध असेल तर बिर्याणीसुद्धा बॅन करा. इथं या बैलांची देखरेख पाळीव प्राण्यांप्रमाणे होते. मी स्वतः हा खेळ खेळला आहे. आणि मी एक तामिळ व्यक्ती आहे आणि हा खेळ मला खूप आवडतो.\"\n\n7. संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटाच्या वादाबद्दलही कमल हसन यांनी ट्वीट केलं होतं. ते म्हणाले की, \"मला मिस दीपिकाचं डोकं सुरक्षित हवंय. यापेक्षाही जास्त त्यांच्या स्वतंत्रतेचा सन्मान करायला हवा. अनेक समुदायांनी माझ्या चित्रपटांना विरोध दर्शविला आहे. कोणत्याही चर्चेत जास्त वाद घालणं चुकीचं आहे. विचार करण्याची वेळ आली आहे. आपण खूप काही बोललो, आता भारत मातेचं ऐका.\"\n\n8. कमल हसन यांच्या विश्वरूपम् या बहूचर्चित चित्रपटावर काही मुस्लीम संघटनांनी मुसलमानांच्या भावना दुखावल्याबद्दल आक्षेप घेतला होता. त्यानंतर तमिळनाडू सरकारनं या चित्रपटावर बंदी घातली होती. \n\nसरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना कमल हसन म्हणाले होते की, \"या आरोपांमुळे मी खूप दुःखी झालो आहे. काही लहान गट आपल्या राजकिय स्वार्थासाठी माझा वापर करत आहेत. या चित्रपटाला यासाठीच बनवण्यात आलं आहे की, कोणत्याही मुस्लीम व्यक्तीला तो पाहून अभिमान..."} {"inputs":"रणवीर सिंग अल्लाऊद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे.\n\nसंजय लीला भन्साळीच्या या चित्रपटात भव्य सेट आहे, भरपूर रंगीबेरंगी दृश्यं आहेत आणि आणखी बऱ्याच गोष्टी : \n\nदिल्लीतील एका थिएटरमध्ये काही लोकांसाठी एक शो आयोजित करण्यात आला होता. थ्री डी चष्मा लावून हा शो पाहिल्यावर असं वाटत होतं की आपणही या सिनेमातले एक अदृश्य पात्र असून या कथेचे आणि घटनांचे साक्षीदार आहोत. \n\nही तर झाली भन्साळींच्या कलात्मक आणि तंत्र कौशल्याची कमाल. पण जर पद्मावत सिनेमाचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या सिनेमात असलेल्या भोजनाच्या दृश्यांकडं बारकाईनं पाहायला हवं. आपल्याकडे तर हल्ली खानपानाच्या आवडीनिवडींवरूनच हिरो कोण आणि व्हिलन कोण, हे ठरवलं जात आहे. \n\n'पद्मावत'मध्ये एकीकडे मांसावर तुटून पडण्याआधी जनावराप्रमाणं त्याचा वास घेणारा अल्लाउद्दीन खिलजी आहे, तर दुसरीकडे एखाद्या साधकासारखं शांत चित्ताने बसून सात्त्विक जेवण खाणाऱ्या नम्र पण शिस्तप्रिय पतीला पंख्यानं वारा घालणारी पद्मावती आहे. \n\nएका बाजूला, मोठ्या प्राण्याला आचेवर भाजून त्याचं मांस ओरबडून खाणारे, आपल्या शत्रूंच्या पाठीत धोक्यानं खंजीर खुपसणारे पाशवी हल्लेखोर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मुसलमान आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आपलं वचन पाळण्यासाठी प्राणांची आहुती देण्यासाठी तयार असलेले हिंदू राजपूत राजा रतन सिंह आहेत. \n\nगेल्या काही वर्षांमध्ये भारतात मुस्लिमांची जी साचेबद्ध प्रतिमा तयार केली गेली आहे, त्याचा वापर संजय लीला भन्साळी यांनी आपल्या चित्रपटात केला आहे. त्यांनी राजपुतांना वचन पाळणारे नायक आणि मुस्लीम हल्लेखोरांना कावेबाज व्हिलन दाखवलं आहे. पण त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला आणि राजपूत हिंसेच्या जोरावर सिनेमा बंद पाडण्याची धमकी देऊ लागले. \n\nज्या काळात मोहम्मद अखलाक, पहलू खान आणि जुनैदसारख्या लोकांना मुस्लीम असल्यामुळं जिवानिशी मारलं गेलं. सामान्य मुस्लीम माणसाला काश्मीर आणि पाकिस्तानात होणाऱ्या दहशतवादावरून हिणवलं जात आहे, नको ती उत्तरं मागितली जात आहेत. मिशी काढून दाढी ठेवणाऱ्या लोकांकडे संशयानं पाहिलं जात आहे, या पार्श्वभूमीवर दैत्यासारख्या खिलजींविरुद्ध राजपुतांच्या संघर्षाची कहाणी या सिनेमात मांडली गेली आहे. \n\nपहिली झलक\n\nअफगाणी पगडी आणि डोळ्यांत काजळ घातलेला पहाडासारखा धिप्पाड माणूस मांस खात आहे. एखाद्या जल्लादासारखा दिसणारा हा माणूस दिल्लीचा भावी सुलतान आहे, त्याचं नाव जलालुद्दीन खिलजी. \n\nजलालुद्दीन खिलजी ज्या दालनात उभा आहे त्याच दालनाच्या कोपऱ्यात एक मोठ्ठा प्राणी आचेवर भाजला जात आहे. त्याच्या आजूबाजूला पगडी घातलेले आणि मिशी छाटलेले पण दाढी असलेले 10-12 दरबारी आहेत. हे अफगाण लुटारू आहेत, जे दिल्लीवर मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करत आहेत.\n\nशहामृगाला कुत्र्यासारखं साखळीला बांधून एक उंच आणि गर्विष्ठ तरुण त्या दालनात प्रवेश करतो. हा आहे जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी. त्याच्या चुलत बहिणीने त्याला शहामृगाचं पंख मागितलं तर त्याने पूर्णच शहामृग आणलं. का? तर त्याला आपल्या चुलत बहिणीशी लग्न करायचं आहे. जगातल्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्यांची मालकी आपल्याकडे असावी, असं अल्लाउद्दीन खिलजीला वाटतं. \n\nसिंहल बेटांवरची (श्रीलंका) राजकुमारी पद्मावती ही तिच्या आरसपानी सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या पद्मावतीचं लग्न त्यांच्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या मेवाडचा राजा रतन सिंह सोबत थाटामाटात लावून दिलं जातं.\n\nमग चक्र फिरवून 'ऊँ मणि पद्मे हुम्'चा जप करणारी ही बौद्धकन्या लग्नानंतर एका राजपूत महिलेचं रूप धारण करते. ती तिच्या नव्या भूमिकेत इतकी समरसून जाते की तलवार हीच क्षत्रिय महिलेची..."} {"inputs":"रफाल खटल्यावर निर्णय देणाऱ्या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती संजन किशन कौल आणि न्यायमूर्ती किसन जोसेफ यांचा समावेश आहे. \n\nरफाल खटल्यात सुप्रीम कोर्टाने 14 डिसेंबर 2018 ला दिलेल्या निर्णयात केंद्र सरकारला क्लीन चीट दिली होती. या निर्णयाच्या विरोधातही याचिका दाखल झाल्या होत्या. 10 मे 2019 ला सुप्रीम कोर्टाने याबाबतीत निर्णय राखून ठेवला होता.\n\nफ्रान्सकडून 36 रफाल फायटर जेट खरेदी करण्यासाठी भारताने केलेल्या करारासंबंधीच्या ज्या याचिकांवर सुनावणी झाली त्यात माजी मंत्री अरुण शौरी, यशवंत सिन्हा, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, आणि आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या याचिकांचा समावेश होता. \n\n'चौकीदार चोर है' प्रकरणी राहुल गांधींची माफी मान्य \n\n2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'चौकीदार चोर है' असं संबोधलं होतं. रफाल करारावरून त्यांनी हा आरोप केला होता. या प्रकरणात भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यात त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात खटला दाखल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"करण्याची मागणी केली होती. भाजपच्या जवळपास सर्वच नेत्यांनी सोशल मीडियावर नावाच्या मागे चौकीदार लावलं होतं. \n\nसर्वोच्च न्यायालयानं 15 एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी करताना कोर्टाने कधीही 'चौकीदार नरेंद्र मोदी चोर है' हे वाक्य उच्चारलं नसल्याचं सांगितलं. या प्रकरणी राहुल गांधींना 22 एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं. \n\nनंतर राहुल गांधींनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं, \"माझं वक्तव्य राजकीय रणधुमाळीत केलेलं होतं. माझं विधान मोडतोड करून सादर केलं जात असून मी हे वक्तव्य कोर्टात केलं होतं, असं चित्र निर्माण केलं जात आहे. असा विचारही मी करू शकत नाही.\"\n\nत्यांनी बिनशर्त माफी मागत हा खटला बंद करण्याची विनंती केली. राहुल गांधींच्या प्रतिज्ञापत्रानंतर या प्रकरणी जेव्हा सुनावणी झाली तेव्हा मीनाक्षी लेखी यांचे वकील मुकूल रोहतगी यांनी माफीचा विरोध केला आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. \n\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या तीन सदस्यीय खंडपीठाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आपला निर्णय राखून ठेवला होता. आज अखेर हे प्रकरण बंद करण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"रविवारी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या टप्प्यात एर्डोगन यांनी अजिंक्य आघाडी मिळवल्याचं आयुक्त सादी गुवेन यांनी सांगितलं.\n\nतुर्कस्तानमध्ये रविवारी मतदान झाल्यानंतर लागेच मतमोजणी सुरुवात झाली. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार 99 टक्के मतमोजणी झाल्यानंतर एर्डोगन यांनी 53 टक्के मतं मिळवली असून त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी मुहर्रम इन्स यांनी 31 टक्के मते मिळवली आहेत. \n\nराष्ट्राध्यक्षपद काबीज करण्यासाठी किमान 50 टक्के मतांची गरज असते.\n\nया निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष पदाबरोबरच संसद प्रतिनिधींचीही निवडणूक झाली होती. यातही एर्डोगन यांनी त्यांच्या AK पार्टीने बहुमत मिळवल्याचं सांगितलं आहे. \n\nतुर्कस्तानने संपूर्ण जगाला लोकशाहीचा एक धडा दिला आहे, असं एर्डोगन यावेळी म्हणाले.\n\nया निकालानंतर या प्रदेशावरच्या राजकारणावर नक्कीच मोठा प्रभाव पडणार आहे. \n\nतुर्कस्तानमध्ये या निवडणुकानंतर एक नवी राज्यघटना अमलात येणार आहे, ज्यामुळे राष्ट्राध्यक्षांच्या हाती आणखी शक्ती दिल्या जाणार आहेत.\n\nटीकाकारांनी या तरतुदीला विरोध केला आहे. एका राज्यकर्त्याच्या हाती घटनात्मकरीत्या एवढी शक्ती देणं धोक्याचं आहे, असं त्यांच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ं म्हणणं आहे. काही अपायकारक घडल्यास त्याला रोखण्यासाठी तुर्कस्तानच्या राज्यघटनेत पुरेशी तरतूद नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.\n\nहे पाहिलंत का?\n\nपाहा व्हीडिओ : टर्कीतल्या निवडणुका का आहेत महत्त्वाच्या?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"रविवारी टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी बोलताना मुकेश भट्ट यांनी म्हटलं होतं की, सुशांत असं काही तरी करेल याचा त्यांना पहिल्यापासूनच अंदाज होता. \n\nआशिकी - 2 आणि सडक -2 या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी सुशांत माझ्या ऑफिसमध्ये आला होता. पण, पुढे काही होऊ शकलं नाही. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमुकेश भट्ट यांनी म्हटलं, \"मी सडक-2 बनवायचा विचार करत होतो तेव्हा आलिया आणि महेश भट्ट यांनी म्हटलं की सुशांतला काम करण्याची इच्छा आहे. त्यानंतर सुशांत पुन्हा एकदा ऑफिसला आला आणि मग त्याच्याशी चित्रपट आणि जीवनविषयक इतर बाबींविषयी चर्चा करता आली. त्या चर्चेदरम्यान सुशांत मला अस्थिर असल्याचं जाणवलं.\" \n\nमुकेश भट्ट यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ रिट्वीट करत केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी म्हटलं, \"मुकेश भट्ट तुमची ही गोष्ट ऐकून मी व्यथित झालोय. तुम्ही मित्र आहात, पण इतक्या सहजतेनं हे तुम्ही कसं म्हणू शकता की तुम्हाला माहिती होतं आणि तुम्हाला त्याबद्दल काही वाटलं नाही. तुम्ही सडक- 2 आणि आशिकी -2 मध्ये कदाचित व्यावसायिक कारणांमुळे सुशांतला संधी दिली नसेल, तरीसुद्धा हे दुखद आहे की, त्याच्या वडिलांसारखे असताना... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ही तुम्ही त्याला मदत केली नाही.\"\n\nहेयरस्टायलिस्ट सपना भवनानी यांनी ट्वीटरवर सुशांत, महेंद्रसिंग धोनी आणि स्वत:चा फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, सुशांत काहीतरी अडचणीत होता. सपना यांनी लिहिलंय, \"गेल्या काही वर्षांपासून सुशांत अडचणीत होता, हे काही लपून राहिलेलं नाही. कुणीच त्याला मदत केली नाही. आज सगळेच जण दु:ख व्यक्त करत आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टी किती भंपक आहे, हे दिसून येतं. इथं कुणीच तुमचा मित्र नाही.\" \n\nअमिताभ बच्चन यांनी केली प्रशंसा\n\nअमिताभ बच्चन यांनी रात्री उशिरा सुशांत सिंहविषयी पोस्ट केली. त्यांनी लिहिलं, \"सुशांत तू तुझं जीवन का संपवलं? तुझं कौशल्य आणि कुशाग्र बुद्धिमत्ता कायमची थांबली. काहीच न बोलता, काहीच न सांगता, असं का केलं?\"\n\nत्यांचं ट्वीट बरंच मोठं आहे, त्यांनी पुढे लिहिलंय, \"सुशांतचं काम चांगलं होतं आणि बुद्धी एकदम कुशाग्र होती. अनेकदा त्यानी गंभीर भूमिका उत्तमरीत्या केल्या. मी धोनी चित्रपटात त्याचं काम पाहिलं. अनेक ठिकाणी त्यानी उल्लेखनीय काम केलंय.\"\n\n\"माझी त्याच्याशी भेट झाली तेव्हा तू धोनीसारखा षटकार मारायचा शॉट इतक्या सहजपणे कसा केला. तेव्हा त्यानं उत्तर दिलं की, धोनीचा व्हीडिओ मी शंभरदा बघितला होता. आपल्या व्यवसायाशी त्याची इतकी बांधिलकी होती.\"\n\nकोणत्या प्रकारचा विचार एखाद्याला आत्महत्येस प्रवृत्त करतो, हे कधीही न समजता येणारं गुपित आहे. एका यशस्वी आयुष्याला अशापद्धतीनं संपवायला नको, असंही ते म्हणालेत. \n\nमनोज वाजपेयींची खंत\n\nमनोज वाजपेयी यांनी सुद्धा खंत व्यक्त केली आहे. द हिंदू या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं, \"मी सुशांत सोबत सोनचिडिया या चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटाच्या शूटदरम्यान आम्ही एकमेकांना जाणून घेतलं. मी सुशांतविषयी नीरज पांडे कडून ऐकलं होतं. \n\nनीरज एम एस धोनी या चित्रपटात सुशांतला मुख्य अभिनेता म्हणून घेतलं होतं. तो आपल्या भूमिकेशी बांधील होता. त्यानं कधी क्रिकेट खेळलं नाही, पण धोनी चित्रपटात ते खेळून दाखवलं. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तो किरण मोरेसोबत सरावासाठी जात असे. धोनी चित्रपटातील त्याची भूमिका उल्लेखनीय होती.\"\n\n\"त्याला नेहमीच नवीन बाबींचं कुतूहल असायचं. तसंच खूप शिकलेला होता. मला आठवतं तो चित्रपटाच्या सेटवर क्वांटम फिजिक्सची पुस्तकं घेऊन यायचा. यासोबतच एक महागडी दुर्बीन सोबत ठेवायचा. तिच्यातून आकाशाकडे पाहायचा. चंबळचं आकाश तो आम्हालाही..."} {"inputs":"रविवारी संध्याकाळी बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा रंगला. या सोहळ्यात प्रेक्षकांनी दिलेल्या सर्वाधिक मतांच्या जोरावर शिवनं सिझन-2च्या विजेत्याचा किताब पटकावला आहे. त्याला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 17 लाख रुपये मिळाले.\n\nबिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणे आणि आरोह वेलणकर पोहोचले होते. घरातला 100 दिवसांचा प्रवास या सदस्यांनी पूर्ण केला होता. \n\nशिव ठाकरे आणि नेहा शितोळे हे अगदी शेवटपर्यंत घरात राहिलेले सदस्य होते. साहसी, जिगरबाज, लढवय्या अशा विशेषणांनी अशी ओळख असलेल्या शिवला बिग बॉस विजेता म्हणून आता नवीन ओळख मिळाली आहे.\n\n\"मी 'रोडीज' मध्ये जाण्यासाठी चार वर्षं प्रयत्न करत होतो. पाचव्या वेळेस मी 'रोडीज'मध्ये पोहोचलो. हिंदी बिग बॉसमध्ये जाण्यासाठीही मी प्रयत्न केला होता. एव्ही, प्रेस कॉन्फरन्स आणि ही ट्रॉफी हे सगळं मी टीव्हीवर पाहताना इमॅजिन करायचो. आणि आता मी विजेता आहे,\" अशी प्रतिक्रिया शिवनं बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर दिली. \n\n\"मला चित्रपटही मिळाला आहे. 'अपना टाइम आयेगा' असं हे फीलिंग आहे. स्वप्नं पूर्ण ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"होतातच,\" असं तो पुढे म्हणाला.\n\nकोण आहे शिव ठाकरे?\n\nमूळ अमरावतीच्या शिवने बिग बॉसच्या घरात पहिल्यापासूनच आपली वेगळी छाप निर्माण केली होती. MTVच्या 'रोडीज'मधून शिव ठाकरे हा मराठमोळा स्पर्धक नावारूपास आला. 'रोडीज' त्या पर्वात त्याने सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती.\n\nइथपर्यंत पोहोचवण्यासाठी आजपर्यंत खूप संघर्षातून जावं लागलं, असं शिवनं 'बिग बॉस' मध्ये अनेकदा सांगितलं होतं.\n\nघरची परिस्थिती बेताची असल्यानं भल्या पहाटे आपण दूध आणि पेपर टाकायचं काम देखील करायचो, असं त्यानं 'बिग बॉस'च्या घरात सांगितलं होतं.\n\nअभिनेत्री वीणा जगतापसोबत असलेल्या त्याच्या खास मैत्रीमुळे तो या संपूर्ण पर्वात चर्चेत होता. प्रेक्षकांना त्याच्या खेळासोबतच त्याची आणि वीणाची केमिस्ट्री देखील आवडली. \n\nशिव ठाकरेचा बिग बॉसच्या घरातला प्रवास\n\n26 मे रोजी सुरू झालेलं हे बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व घरातील भांडणं, रोमान्स, टास्क, एकमेकांबद्दलचं गॉसिप यामुळे चांगलंच चर्चेत राहिलं. सर्व स्पर्धकांनी 100 दिवसात या स्पर्धेला रंगत आणली.\n\nसुरुवातीला काहीचा शांत वाटणारा शिव नंतर खुलत गेला आणि मग त्याने आपला प्रभाव निर्माण केला तो शेवटपर्यंत.\n\nबिग बॉसच्या घरात वीणा-शिवची केमिस्ट्री चर्चेचा विषय होता.\n\nया संपूर्ण प्रवासात त्याला वीणानं साथ दिली. ते एकमेकांत इतके गुंतले की वीकेंडला महेश मांजरेकरांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली. पण आपण काही गैर करत नसल्याचं सांगत त्या दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली.\n\n'बिग बॉस'नंतर आपण लग्न करणार असल्याचंही शिव आणि वीणा यांनी आधीच्या एका एपिसोडमध्ये जाहीर केलं होतं. \n\nमहेश मांजरेकरांनी दिली चित्रपटाची ऑफर\n\nमराठी बिग बॉसचे होस्ट आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजेकर यांनी शिवला त्यांच्या 'वीर दौडले सात' या आगामी चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे. बिग बॉस मराठी-2 च्या महाअंतिम सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"रशिया इंटरनेटपासून कधी तुटणार याची तारीख अजून निश्चित झाली नसली तरी 1 एप्रिलपूर्वी रशियन सरकार ही योजना अंमलात आणेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डिजिटल इकॉनॉमी नॅशनल प्रोग्राम या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी ही शेवटची तारीख आहे. \n\nइंटरनेटपासून दूर होत रशिया आपल्या देशासाठी एक 'सार्वभौम इंटरनेटसेवा' तयार करणार आहे. युद्ध किंवा कोणत्याही आपत्तीच्या काळात सायबर हल्ल्यांपासून देशाचा बचाव करण्यासाठी 'क्रेमलिन'नं ही योजना आखली आहे.\n\nचीनने ज्याप्रमाणे 'ग्रेट फायरवॉल' या कार्यक्रमांतर्गत इंटरनेटच्या वापरावर सेन्सॉरशिप लादली, त्याचप्रमाणे रशियातही नियंत्रित इंटरनेट वापरासाठीच हे पाऊल उचललं जात असल्याची भीतीही व्यक्त होत आहे. \n\nतज्ज्ञांच्या मते अशाप्रकारच्या नियंत्रित इंटरनेटसेवेला 'splinternet' असं म्हटलं जातं. यामध्ये इंटरनेट उपलब्ध होतं, मात्र ते वेगवेगळ्या देशातील नागरिकांना त्यावरील माहिती त्या त्या सरकारच्या सेन्सॉरशिप नियमांनुसार दिसते. \n\nरशियानंही अशाच प्रकारची इंटरनेट सेवा देण्याचा निर्णय घेतलाय खरा, मात्र तो अंमलात कसा आणला जाईल हा प्रश्न आहे. \n\nसंपूर्ण देशाला इंटरनेटपासून तोडणं शक्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"य आहे? \n\nयाचं एका शब्दांत उत्तर आहे, 'हो.' \n\nइंटरनेट ही भौतिक गोष्ट आहे. जर या महाजालाशी जोडल्या जाणाऱ्या वायर तुम्ही कापल्या, तर तो देश इंटरनेटपासून पूर्णपणे तुटू शकतो. \n\nचीनमध्ये इंटरनेटच्या वापरावर सेन्सॉरशिप आहे.\n\nअसं एकदा घडलंही होतं. 2018 मध्ये मॉरिटेनियाला इंटरनेटशी जोडणाऱ्या फायबर केबल्स एका ट्रॉलरकडून अनावधानानं कापल्या गेल्या. पश्चिम आफ्रिकेतील या देशातल्या 40 लाख लोकांना दोन दिवस इंटरनेटशिवाय काढावे लागले होते. \n\nकेवळ देशांतर्गत इंटरनेटसेवा कशी चालते? \n\nएखादी मोठी कंपनी, सरकारी संस्था किंवा विद्यापीठं आपल्या अंतर्गत सोयीसाठी ज्याप्रमाणे अंतर्गत नेटवर्क उभं करतात, त्याच धर्तीवर ही देशांतगर्त इंटरनेट सेवाही (खरं तर इंट्रानेट) काम करते. \n\nइंटरनेट सोसायटीसाठी टेक्नॉलॉजी प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम पाहणारे मॅट फोर्ड सांगतात, \"रशियाची ही योजना यशस्वी झाली आहे, असं गृहीत धरून चालू. त्यानंतर रशियामध्ये इंटरनेटचा वापर करणाऱ्या लोकांना माहिती मिळवणं किंवा देशातील इंटरनेटसेवा वापरणाऱ्या इतर युजर्ससोबत संवाद साधता येईल. मात्र देशाबाहेरील कोणत्याही इंटरनेट नेटवर्कसोबत रशियन नागरिकांना कनेक्ट होता येणार नाही.\" \n\nहा इंट्रानेटचाच एक व्यापक स्तरावरचा प्रयोग आहे. मात्र तुलनेनं तो अधिक गुंतागुंतीचा आहे. \n\nतांत्रिकदृष्ट्या काय अडचणी येऊ शकतात? \n\nरशियन सरकारला दोन तांत्रिक अडचणींवर मात करावी लागेल.\n\nपहिली गोष्ट म्हणजे रशियातील इंटरनेट सेवा पुरविणाऱ्यांना संपूर्ण 'वेब ट्राफिक' हे देशांतर्गत इंटरनेटसोबत जोडून घ्यावं लागेल. सर्व डाटा रशियातील दूरसंवाद नियंत्रक Roskomnazor च्या एक्स्चेंज पॉइंट्समधून गेला पाहिजे, याची काळजी इंटरनेट अॅक्सेससाठी जबाबदार असलेल्या कंपन्यांना घ्यावी लागेल. \n\nदुसरी गोष्ट म्हणजे रशियाला त्यांची स्वतःची Domain Name System (DNS) तयार करावी लागेल. ही यंत्रणा प्रत्येक वेबसाइटचा किचकट असा संकेतांकाचं रुपांतर आपल्याला समजेल अशा URL मध्ये करते. उदाहरणार्थ- 192.168.1.1. या संकेतांकाचा रुपांतर www.example.com या URL मध्ये करणं. \n\nआता जगातील प्रत्येक वेबसाइट आणि सर्व्हरसाठी स्वतःची अशी DNS तयार करून नवीन मार्गदर्शिका तयार करणं, हे रशियन सरकारसमोरचं सर्वांत मोठं आव्हान असेल. कारण सध्या ज्या संस्थांकडे या DNS मार्गदर्शिका आहेत, त्यांपैकी कोणतीही रशियन नाही. \n\nइथे सेन्सॉरशिपची भीती निर्माण होते. कारण केवळ..."} {"inputs":"रशियाची जमिनीवरून हवेत मारा करणारी S-400 क्षेपणास्त्र यंत्रणा नाटोच्या तांत्रिक निकषांची पूर्तता करत नाही. तसंच युरो-आटलांटिक एकीसाठीही हे धोकादायक असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे.\n\nअमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी तुर्कीवर निर्बंध लादत असल्याची घोषणा केली. या निर्बंधांमुळे तुर्कीच्या शस्त्रास्त्र खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.\n\nनिर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्या घोषणेनंतर रशिया आणि तुर्की दोघांनीही तत्काळ प्रतिक्रिया देत अमेरिकेच्या या निर्णयावर टीका केली. \n\nरशियाकडून क्षेपणास्त्र खरेदी केल्यामुळे याआधीच अमेरिकेने तुर्कीला F-35 फायटर जेट कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. \n\nअमेरिकेचा आक्षेप\n\nअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटलं, \"अमेरिकेने यापूर्वीच तुर्कीला वरिष्ठ पातळीवरून S-400 यंत्रणेच्या खरेदीमुळे अमेरिकी मिलिट्री टेक्नॉलॉजी आणि सेना धोक्यात येईल, हे सांगितलं आहे. यामुळे रशियाच्या संरक्षण उद्योगाला मोठ्या प्रमाणावर पैसा मिळेल आणि तुर्कीचं सैन्य आणि त्यांच्या संरक्षण उद्योगात रशियाचा हस्तक्षेप वाढेल.\"\n\nमाइक पॉम्पियो\n\nमाईक पॉम्प... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ियो पुढे म्हणाले, \"असं असूनही तुर्कीने S-400 यंत्रणा खरेदी आणि चाचणी करण्याचा निर्णय घेतला. खरंतर याला पर्याय उपलब्ध होते. त्यातून तुर्कीच्या संरक्षणविषयक गरजाही भागल्या असत्या.\"\n\nते म्हणाले, \"तुर्कीने S-400 चा मुद्दा अमेरिकेशी चर्चेतून सोडवावा, असं आवहन मी करतो. तुर्की अमेरिकेसाठी एक महत्त्वाचा प्रादेशिक सहकारी आहे. तुर्कीने शक्य तेवढ्या लवकर S-400 मुद्दा सोडवून गेल्या अनेक वर्षांपासून या दोन राष्ट्रांमध्ये (अमेरिका-तुर्की) सुरू असलेलं संरक्षण सहकार्य कायम ठेवावं.\"\n\nया निर्बंधांअंतर्गत अमेरिकेकडून जारी करण्यात आलेल्या परवान्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच अमेरिकेच्या हद्दीतील तुर्कीची मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. \n\nतुर्कीचं काय म्हणणं आहे?\n\nदुसरीकडे तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने, \"अमेरिकेला पक्षपातीपणे घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करण्याचं आवाहन\" केलं आहे.\n\nदोन्ही राष्ट्रांचे सौहार्दपूर्ण संबंध बघता धोरणात्मक चर्चेतून तोडगा काढण्यास तयार असल्याचंही तुर्कीने म्हटलं आहे. \n\nतुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवदेनात पुढे म्हटलं आहे, \"अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे आमच्या संबंधांवर नकारात्मक परिणाम होईल.\" इतकंच नाही तर वेळ आल्यावर तुर्की याचा सूड उगारेल.\n\nअमेरिकेने तुर्कीला पेट्रियॉट क्षेपणास्त्र विकण्यास नकार दिला होता आणि त्यानंतरच आम्ही रशियाकडून S-400 यंत्रणा विकत घेतल्याचं तुर्कीचं म्हणणं आहे. \n\nनाटोतील सहकारी राष्ट्र असलेल्या ग्रीसकडेही S-300 यंत्रणा आहे, असंही तुर्कीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, ही यंत्रणा ग्रीसने रशियाकडून थेट खरेदी केलेली नाही. \n\nरशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह अमेरिकेने लादलेल्या निर्बंधावर टीका करत म्हणाले, 'अमेरिकेची ही कृती म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यांप्रति अहंकारपूर्ण व्यवहार दर्शवते.'\n\nअमेरिका कायमच अशाप्रकारची एकतर्फी आणि बेकायदेशीर दडपशाही करत असल्याचंही सर्गैई लॅव्हरोव्ह यांनी म्हटलं आहे. \n\nतुर्कीचं महत्त्व\n\nनाटो या तीस राष्ट्रांच्या गटात तुर्कीकडे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वांत मोठं सैन्य आहे. तुर्की अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी आहे. इतकंच नाही तर सीरिया, इराक आणि इराण या तीन महत्त्वाच्या राष्ट्रांशी तुर्कीची सीमा लागून असल्याने तुर्कीचं धोरणात्मक महत्त्वही अधिक आहे. \n\nसीरियाविरुद्धच्या संघर्षातही तुर्कीने महत्त्वाची भूमिका बजावली होती...."} {"inputs":"रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून जमीन खरेदी केली होती असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेता रवींद्र वायकर यांनी हा व्यवहार झाल्याचं सांगितलं आहे. \n\nरश्मी ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू असल्याचं म्हटलं जातं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं सांभाळल्यापासून रश्मी ठाकरे या शिवसेनेच्या राजकारणात सक्रीय झाल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला आढावा. \n\n2009 चा प्रसंग... कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडीचं सरकार होतं. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये 90:10 कोटाचा निर्णय घेतला होता. काही कारणांमुळे तो निर्णय वादग्रस्त ठरत होता. त्यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष होते. \n\nमी आणि एक महिला पत्रकार उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी शिवसेना भवनला पोहोचलो. आम्हाला ते भेटतील असा निरोप आला. पण 3-4 तासांच्या प्रतीक्षेनंतर उद्धव ठाकरे परस्पर निघून गेल्याचं कळलं. शिवसेना भवनमध्ये उपस्थित असलेल्या नेत्यांसमोर आम्ही तीव्र नाराजी व्यक्त केली ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आणि तिथून निघालो. दुपार उलटून गेली होती. \n\nआम्ही दुसर्‍या बातमीच्या कामाला लागलो. संध्याकाळी माझी सहकारी महिला पत्रकाराला मातोश्रीच्या लँडलाईनवरून फोन आला. \"रश्मी वहिनींनी तुम्हाला भेटायला बोलवलं आहे\". \n\nहा निरोप ऐकून आमच्या नाराजी व्यक्त करण्याचा फायदा झाल्याचा आनंद आम्हाला झाला. रात्री 8 वाजल्याच्या सुमारास आम्ही मातोश्रीवर पोहचलो. रश्मी ठाकरेंना भेटण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. कॉटनचा ड्रेस, गळ्यात हिर्‍यांचं मंगळसूत्र आणि चेहर्‍यावर स्मित हास्य असणाऱ्या रश्मी ठाकरे मातोश्रीच्या हॉलमध्ये बसून विषय काय आहे? हे समजून घेत होत्या. \n\nशिवसेनेची प्रतिक्रिया का महत्वाची आहे? हे अधूनमधून विचारत होत्या. त्या विषयातलं गांभीर्य, राजकीय फायदा त्या समजून घेत होत्या. अधूनमधून एखाद्या गृहिणीप्रमाणे चहा घेण्याचं, काहीतरी खाण्याचा आग्रह करत होत्या. अर्ध्या तासांत पूर्ण विषय समजल्यावर \"मी उद्धवजींना सांगते,\" इतकंच त्या म्हणाल्या. \n\nदुसर्‍या दिवशी सकाळी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर भेटायला बोलवल्याचा निरोप आला. मी आणि माझी सहकारी उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो. विषय समजून घेऊन त्यांनी पत्रकार परिषद बोलावली आणि शिवसेनेची भूमिका जाहीर केली. त्यावेळी पहिल्यांदा रश्मी ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिकांमधला सक्रीय सहभाग जवळून अनुभवला.\n\nरश्मी पाटणकर ते \"रश्मी उद्धव ठाकरे\" ..!\n\nरश्मी ठाकरे या मूळच्या डोंबिवलीच्या.... उद्योजक माधवराव पाटणकर यांची त्या कन्या..! रश्मी ठाकरे यांनी मुलुंडच्या वझे केळकर कॉलेजमधून बी.कॉमचं शिक्षण पूर्ण केलं. \n\nत्यानंतर रश्मी ठाकरे यांनी काही काळ नोकरी केली. त्यादरम्यान राज ठाकरे यांची सख्खी बहीण जयवंती ठाकरे यांच्याशी रश्मी यांची मैत्री झाली. \n\nजयवंती आणि उद्धव ठाकरे यांचं बहीण-भावाचं घट्ट नातं असल्याचं अनेकजण सांगतात. त्या दरम्यान जयवंती यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची ओळख करून दिली. 1989 साली उध्दव आणि रश्मी यांचं लग्न झालं आणि रश्मी पाटणकर या रश्मी उद्धव ठाकरे झाल्या.\n\nपडद्यामागचं राजकारण? \n\nरमेश किणी हत्या प्रकरणात राज ठाकरे यांची CBI चौकशी झाली. या चौकशीतून ते निर्दोष सुटले. पण राजकीयदृष्ट्या ते मागे पडले. शिवसेनेची या प्रकरणामुळे कोंडी झाली. त्यानंतर 1997 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे राजकारणात सक्रीय होताना दिसू लागले. याआधी ते फक्त फोटोग्राफी करत होते. \n\n2002 च्या मुंबई..."} {"inputs":"राकेश टिकैत\n\nशहरातील 12 मेट्रो स्टेशन्स हाय अलर्टवर आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स आणि तारांची बंडलं सज्ज ठेवण्यात आली आहेत. \n\nलाल किल्ला, जामा मशीद, जनपथ, मंडी हाऊस, आयटीओ, दिल्ली गेट, सेंट्रल सेक्रेटरिएट, खान मार्केट, नेहरू प्लेस विश्वविद्यालय या दिल्ली मेट्रोवरील स्टेशन्सची प्रवेशद्वारं बंद करण्यात आली आहेत. \n\nपरिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरता ड्रोनद्वारेही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. \n\n\"शेती कायदे रद्द करण्यासाठी आम्ही सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत वेळ दिली आहे. त्यानंतर आम्ही पुढची योजना तयार करू. आम्ही सरकारसोबत दबावाखाली चर्चा करू शकत नाही,\" असं भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.\n\nदिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना पंजाब, हरियाणासह उत्तर प्रदेशातील काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. \n\nशेतकरी संघटनांचे नेते आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेत अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. \n\nदिल्लीत चक्का जाम आंदोलन सुरू आहे.\n\nराज्यात अनेक ठिकाणी चक्का जाम सुरू आहे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":". दरम्यान \"स्वतःच्या देशाच्या राजधानीत जायला सरकार अटकाव करत असेल तर घुसखोर आणि आतंकवादी कोण हे ठरवायची वेळ आली आहे. मोदी सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या सोबत वागत आहे त्यामुळं जगभरात देशाची बेइज्जती झाली आहे अडीच महिने शांततेत आंदोलन सुरू आहे पण आंदोलनात अपप्रवृत्ती घुसवून अवमान करण्याच्या घटना सरकारच्या हस्तकांनी केल्या आहेत. पण आम्ही संयम सोडला नाही\", असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सांगितलं. \n\nकृषी कायद्याला विरोध म्हणून आज कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन केलं. शहरातल्या दाभोळकर कॉर्नर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटना, माकप भाकप ,यासह इतर संघटनांनी एकत्र येत काही वेळ रस्ता रोखून धरला यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\n\nचक्का जाम साठी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\n\nआंदोलकांनी रस्ता बंद केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शेतकरी कायदा रद्द करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तसच मोदी सरकारचा निषेध करण्यात आला\n\nविदर्भात वर्धा इथे पवनार चौकात शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत नागपूर तुळजापूर मार्ग रोखून धरला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव श्यामजीपंत येथे काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. \n\nप्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र या रॅलीत हिंसाचार झाला. आयटीओ या ठिकाणी ट्रॅक्टर उलटून एका शेतकरी आंदोलकाचा मृत्यू झाला. \n\nआंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश करून केसरिया झेंडा रोवला. त्यादिवशी आंदोलक आणि पोलीस यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. 83 पोलीस हिंसाचारात जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"राज ठाकरे\n\nपण, राज ठाकरे यांनी सांगितलेला आकडा संसदेत केंद्र सरकारनं जारी केलेल्या आकड्यांशी जुळत नाही. \n\nभारत सरकारला याविषयी बुधवारी राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला. भाजपचे उत्तर प्रदेशचे खासदार अनिल अग्रवाल यांनी हा प्रश्न विचारला होता. \n\nत्यांनी विचारलं, देशात बांगलादेशी आणि नेपाळी लोकांसहित बेकायदेशीर प्रवाशांची संख्या वाढली आहे का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर गेल्या 3 वर्षांमध्ये देशात ठराविक काळापेक्षा अधिक वेळ अथवा बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्यांची राज्यानुसार संख्या किती आहे? \n\nकेंद्र सरकारचं अधिकृत उत्तर काय?\n\nया प्रश्नाचं उत्तर गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलं. \n\nत्यांनी म्हटलं, \"गेल्या 3 वर्षांत भारतात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांची संख्या जवळपास 1 लाख 10 हजार इतकी आहे. हे बांगलादेशी नागरिक व्हिसा घेऊन भारतात आले होते, पण व्हिसाची तारीख संपल्यानंतरही ते भारतात बेकायदेशीररित्या राहत आहेत.\" \n\nसरकारनं हेसुद्धा म्हटलं की, \"बेकायदेशीर प्रवाशी चोरून देशात प्रवेश करतात. बांगलादेशी नागरिकांसहित अशाप्रकारे बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्या नागरि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कांना ओळखणं आणि त्यांनी डिटेन करणं, ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. हे प्रवासी चोरून प्रवेश करतात, त्यामुळे देशातल्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची संख्या एकत्रित करणं कठीण काम आहे. पण, सध्या उपलब्ध असलेल्या आकड्यानुसार ही संख्या 1 लाख 10 हजार इतकी आहे.\" \n\n2016 साली राज्यसभेत एका लेखी उत्तरात तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनीही सांगितलं होतं की भारतात त्या क्षणाला दोन लाख बांगलादेशी स्थलांतरित बेकायदेशीररीत्या राहत होते.\n\nतर पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या मते, भारतात 2 कोटी घुसखोर मुसलमान आहेत, यातील एक कोटी पश्चिम बंगालमध्ये आहे. \n\nसरकारनं संसदेत लेखी उत्तरात सांगितलं की, जवळपास 4 हजार बांगलादेशी नागरिकांना भारतात बेकायदेशीररीत्या प्रवेश करताना पकडण्यात आलं आहे. भारत-बांगलादेशच्या सीमेवर या नागरिकांना पकडण्यात आल्यानंतर त्यांना बांगलादेशात परत पाठवण्यात आलं आहे. \n\nराज ठाकरे यांच्याव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या अनेक मोठ्या नेत्यांनी बांगलादेशी घुसखोरांवर वेगवेगळी वक्तव्यं केली आहेत. \n\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून 31 डिसेंबर 2014पूर्वी भारतात आलेल्या अल्पसंख्याक नागरिकांना नागरिकत्व देण्याची शिफारस करण्यात आली आहे. \n\nराज्यसभेत गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात 2017, 2018, 2019ची आकडेवारी जाहीर केली होती. \n\nव्हिसा संपल्यावर राहणाऱ्यांची संख्या किती?\n\nसरकारी आकडेवारीनुसार, 2017मध्ये भारतात कायदेशीररीत्या आलेल्या आणि व्हिसा संपल्यानंतरही भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची संख्या जवळपास 26 हजार होती. \n\n2018मध्ये ही संख्या 50 हजारावर पोहोचली. 2019मध्ये यात कमी हून ती 35 हजार झाली. \n\nनित्यानंद राय यांनी हेसुद्धा सांगितलं की, \"बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.\" \n\nयासंबंधीच्या सर्वाधिक घटना पश्चिम बंगालमध्ये झाल्या आहेत. 2017मध्ये भारत-बांगलादेशच्या सीमेवर 1175 जणांना पकडण्यात आलं होतं. 2018मध्ये 1118, तर 2019मध्ये 1351 जणांना पकडण्यात आलं होतं. \n\n82 टक्के जणांना पश्चिम बंगालच्या सीमेवर पकडण्यात आलं. आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरामध्ये याप्रकारे प्रवेश करणाऱ्या नागरिकांना पकडण्यात आलं आहे. \n\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविषयी संसदेतील चर्चेदरम्यान गृह..."} {"inputs":"राज ठाकरे\n\nमनसेचा एक, एमआयएमचे दोन आणि माकपचे एक अशा चार आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. \n\nविश्वासदर्शक ठरावावेळी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीला 169 मतं मिळाली. भाजप आमदारांनी सभात्याग केला तर चार सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव 169-0 असा जिंकला. \n\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाऊ राज ठाकरे शिवाजी पार्क इथं झालेल्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राज यांची उपस्थिती शपथविधी सोहळ्यातील चर्चित मुद्यांपैकी एक होती. \n\nविधिमंडळात मात्र मनसेने महाविकास आघाडी किंवा भाजपप्रणित विरोधक यांच्यापैकी कोणाबरोबरही जाण्याचं टाळलं. मनसेच्या बरोबरीने एमआयएमचे मोहम्मद इस्माईल आणि शहा फारुख तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोले यांनी तटस्थ भूमिका घेतली. \n\nराजू उर्फ प्रमोद पाटील यांनी फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून आपल्या भूमिकेबाबत माहिती दिली. ''मा.राजसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनसेनं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे- आपला आमदार प... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्रमोद (राजू) पाटील'', असं त्यांनी त्यात लिहिलं आहे. \n\n'आम्ही विरोधकाच्याच भूमिकेत'\n\n''निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षाची सूत्रं हाती द्या असं आम्ही आवाहन केलं होतं. त्या भूमिकेपासून आम्ही दूर गेलेलो नाही. सरकारची स्थापना झाली आहे. विविध विषयांवर ते काय भूमिका घेतात त्यानुसार दृष्टिकोन ठरेल. तूर्तास तरी सरकारचं बोलाची कढी बोलाचा भात असंच सुरू आहे. \n\nविश्वासदर्शक ठरावावेळी महाविकास आघाडीला आमच्या मताची आवश्यकता नव्हती. भाजप सदस्य सदनात असते तरी आम्ही तटस्थ राहण्याचीच भूमिका घेतली असती. निवडणूक प्रचारादरम्यान आम्ही भाजप आणि शिवसेनेपासून अंतर राखलं होतं. निकालानंतर चारही पक्षांनी भूमिकेत बदल केला असला तरी आमची सक्षम विरोधकाचीच भूमिका असेल'', असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं. \n\nमतदारांना पर्याय ठरू शकतात म्हणून.... \n\n''मतदारांनी जो कौल दिला त्याच्या विपरीत हे सरकार बनलं आहे अशी मनसेची भूमिका आहे. महाविकास आघाडीचा भाग झाल्यावर सेनेने सेक्युलर धोरण स्वीकारलं. हिंदुत्वाच्या बाबतीत ते मवाळ होऊ शकतात.\" असं मत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान व्यक्त करतात. \n\nते म्हणाले, \"शिवसेनेवर नाराज असणारे मतदार भाजपच्या दिशेने वळू शकतात. अशावेळी मराठी माणूस, हिंदुत्व यांचा मुद्दा घेतलेले राज ठाकरे आणि मनसे अशा मतदारांसाठी पर्याय निर्माण होऊ शकतो. म्हणून त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देणं टाळलं आणि भाजपविरोधात थेट भूमिकाही घेणंही टाळलं. यापुढे विषय आणि मुद्देनुरुप ते आपली भूमिका ठरवतील.\n\nशिवसेनेशी मतदार दुरावा शकतो असे आणि भाजपकडे जाऊ शकतील अशा मतदारांना आकृष्ट करण्यासाठी मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे''.\n\nराज आणि शिवसेना हे नातं\n\nसंगीतकार श्रीकांत ठाकरे यांचा मुलगा असूनही काका बाळ ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे राजकारणात आले. बाळ ठाकरेंनी त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली. विद्यार्थी सेना राज्यभर पसरवण्यात राज यांचा मोठा वाटा होता.\n\nकाकांसारखं व्यक्तिमत्त्व, बोलण्याची ढब, आक्रमकता यामुळे राज हेच बाळ ठाकरेंचे राजकीय वारसदार मानले गेले. शिवसेनेची नाशिक जिल्ह्यातली सूत्रं राज यांच्याकडे आली. रमेश किणी हत्या प्रकरणात राज यांची चौकशी झाली. त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा आढळला नाही. या प्रकरणातून ते निर्दोष सुटले पण यामुळे शिवसेनेची या काळात मोठीच कोंडी झाली..."} {"inputs":"राज ठाकरे भाषणादरम्यान\n\nराज ठाकरेंच्या मुंबईमधल्या सभेला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली, असं वृत्त रविवारी सकाळी आलं होतं. मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचं कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या 24 एप्रिलला होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली, असं या वृत्तात म्हटलं होतं.\n\nमात्र त्यांच्या सभेला परवानगी देण्यात आल्याचं मुंबईच्या निवडणूक उप-अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. \"राज ठाकरे यांना मुंबईमध्ये प्रचारसभा घेण्याची परवानगी नाकारण्यात आली नव्हती. वन विंडो सिस्टमअंतर्गत त्यांना रविवार 21 तारखेला परवानगी देण्यात आली आहे,\" असं ट्वीट करून आयोगाने स्पष्ट केलं आहे. \n\nकाळा चौकीतील शहीद भगतसिंग मैदानात 24 एप्रिलला मनसेनं सभा आयोजित केली होती. या सभेला परवानगी मिळावी म्हणून 18 एप्रिलला पक्षानं एफ\/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे अर्ज केला होता. \n\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधीत उमेदवारांना विविध परवानग्यांसाठी 'एक खिडकी योजनें'तर्गत अर्ज करणे आवश्यक असते. या नियमानुसार मनसेचा अर्ज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी पाठवण्यात आला ह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोता. मनसे निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत समन्वय अधिकाऱ्यांनी सभेला परवानगी नाकारली. 'महाराष्ट्र टाइम्स'नं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. \n\nमनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी मात्र सभेला परवानगी मिळू शकते, असा विश्वास बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला. \n\nदरम्यान मनसे लोकसभा निवडणूक लढवत नाहीये, तरी राज ठाकरे सध्या राज्यभर भाजपविरोधात प्रचार करत आहेत. राज यांची त्यामागची गणित काय आहेत, याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत.\n\n'राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची मानसिकता तयार व्हावी'\n\nराज यांच्या प्रचारामागची भूमिका स्पष्ट करताना मनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"सध्या आमचा उद्देश हा केवळ लोकांमध्ये राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची मानसिकता तयार करणे हा आहे. लोकशाहीसाठी हे अतिशय आवश्यक आहे. जे लोक राजकारणाचा आपल्या आयुष्याशी काही संबध नाही, असं मानतात. त्यांना या प्रचारामुळे आपल्या रोजच्या आयुष्यावरही राजकारणाचा कसा परिणाम होतो हे लक्षात येईल. सध्या राज ठाकरे ज्या सभा घेत आहेत त्याला मनसेनं लोकांचं केलेलं 'राजकीय प्रबोधन' असं म्हणावं लागेल. या प्रचाराचा मताच्या आकड्यावर किती परिणाम होईल, हे सांगणं सध्या तरी कठीण आहे.\"\n\nआपण केवळ लोकसभा निवडणूक आणि मोदी-शाह यांच्या जाहिरातबाजीतला फोलपणा उघड पाडण्यासाठी प्रचार करत आहोत, असं मनसेकडून सांगितलं जात असलं तरी राजकीय विश्लेषक राज ठाकरेंच्या प्रचाराकडे अजून व्यापक अर्थानं पाहत आहेत.\n\nराज निवडणुकीतला 'एक्स फॅक्टर'\n\n\"या निवडणुकीचा सर्वांत जास्त फायदा राज ठाकरे घेताना दिसत आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये एक 'एक्स फॅक्टर' असतो. यंदा महाराष्ट्रापुरता विचार केला तर हा 'एक्स फॅक्टर' राज ठाकरे आहेत. सातत्यानं थेट नरेंद्र मोदींना लक्ष्य करून राज कौशल्यानं स्वतःच प्रतिमा संवर्धन करत आहेत,\" असं मत 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं.\n\nकुबेर यांनी म्हटलं, \"राज ठाकरे यांचं लक्ष्य हे आगामी विधानसभा निवडणुका आहे. आपल्या पक्षाचा पाया राज्यभर व्यापक करण्यासाठी राज ठाकरे या सभांचा वापर करून घेत आहेत. तो सहजपणे होतानाही दिसतोय. त्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी नाही झाली तरी राज ठाकरे स्वतःची जागा निर्माण करू शकतील.\"\n\nराज यांच्या प्रचाराचा फटका नेमका कोणाला?\n\nराज यांच्या आक्रमकतेचा फटका भाजपपेक्षाही शिवसेनेला जास्त..."} {"inputs":"राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन या घटनेनंतर म्हटलं आहे. \n\n\"राजगृहाचया आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तिर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत,\" असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. \n\nराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून हा \"हल्ला निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरू असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल,\" अशी माहिती दिली आहे. \n\nया हल्ल्याचं वृत्त येताच प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच कुणीही राजगृहाच्या परिसरात जमू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. \n\nवेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी ट्वीट करून या हल्ल्याचा निषेध केला आहे. \n\nमंगळवारी (7 जुलै) दोन अज्ञातांनी ही तोडफोड केली आहे. यामध्ये घराच्या ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे, कुंड्या आणि खिडक्यांचं नुकसान झालंय. \n\nराजगृह कसं आहे?\n\nबाबासाहेबांचं मुंबईतलं निवासस्थान म्हणजे दादरच्या हिंदू कॉलनीतलं राजगृह. बाबासाहेबांनी मुंबईमध्ये स्थायिक व्हायचं ठरवल्यानंतर दादरमधली ही वास्तू बांधून घेतली होती. \n\nबाबासाहेबांकडे पुस्तकांचा मोठा संग्रह होता आणि त्यांनी या पुस्तकांसाठी हे घर खास बांधून घेतलं होतं. \n\n1931 ते 1933 दरम्यान बाबासाहेबांनी ही वास्तू बांधून घेतली.\n\nराजगृहाच्या तळमजल्यावर बाबासाहेबांचं वास्तव्य होतं. आज राजगृहाच्या तळमजल्यावरच्या दोन खोल्यांमध्ये वस्तुसंग्रहालय आहे. \n\nडॉ. आंबेडकरांनी आणि रमाबाईंनी वापरलेल्या विविध वस्तू इथं ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांच्या वापरातलं फर्निचर, पितळेची भांडी, बाथटब या गोष्टी आहेत. \n\nया सगळ्यासोबतच बाबासाहेब ज्या खोलीत बसून काम करत तिथे त्यांचं टेबल, त्यांच्या संग्रहातली काही पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. \n\nडॉ. आंबेडकरांना विविध प्रकारच्या छड्या (Walking Sticks) जमवण्याचाही छंद होता. \n\nवेगवेगळ्या मुठींच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांनी आणलेल्या या छड्याही राजगृहातल्या या संग्रहात ठेवण्यात आल्या आहेत. \n\nसोबतच या खोलीतल्या टेबलावर बाबासाहेबांनी लिहीलेल्या भारतीय संविधानाची प्रत आणि त्यावर त्यांचा चष्माही ठेवण्यात आलाय. \n\nशेजारच्या खोलीत बाबासाहेबांच्या आयुष्यातले विविध क्षण दाखवणारे फोटोग्राफ्स आहेत. \n\nराजगृहातल्या याच संग्रहालयात बाबासाहेबांचा अस्थिकलशही आहे. \n\nदादरच्या हिंदू कॉलनीतल्या याच राजगृहावर बाबासाहेबांचं पार्थिव आणण्यात आलं होतं. \n\nज्या राजगृहाच्या पोर्चमध्ये बाबासाहेबांची गाडी दिमाखात शिरायची, तिथंच त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आणि नंतर इथूनच 7 डिसेंबरच्या दुपारी बाबासाहेबांचा अखेरचा प्रवास सुरू झाला. \n\nदादर चौपाटीला ज्या जागी बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथे नंतर एक स्तूप उभारण्यात आला. स्तूप म्हणजेच चैत्य. म्हणूनच आता या जागेला चैत्यभूमी म्हणून ओळखलं जातं. \n\nअंत्यसंस्कारांनंतर बाबासाहेबांच्या अस्थी राजगृहात आणण्यात आल्या. हा अस्थिकलश आजही राजगृहात आहे.\n\nराजगृहाच्या वास्तूतलं तळमजल्यावरचं हे संग्रहालय सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुलं असतं तर वरच्या मजल्यावर आंबेडकर कुटुंबीय राहतात. \n\n6 डिसेंबरला दादरमधल्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येणारे अनेकजण राजगृहावरही..."} {"inputs":"राजभवनात राजकारण - उद्धव ठाकरे वि. देवेंद्र फडणवीस\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्याबाबतच्या राजकीय हालचालींना सध्या वेग आला आहे. यासंबंधी महाविकास आघाडीच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. \n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, हे या शिष्टमंडळात होते.\n\nराज्यपालांची भेट घेताना महाविकास आघाडीचे नेते\n\n\"राज्याच्या मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करून जो प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे, त्यावर आपण लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली. राज्यपालांनी यावर विचार करतो, असं सांगितलं आहे,\" असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेले जयंत पाटील म्हणाले. \n\nही सत्ताधाऱ्यांची राजभवन वारी नियोजित असतानाच, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते आशिष शेल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ार हेदेखील यावेळी त्यांच्यासोबत होते.\n\nमात्र याभेटीबद्दल भाष्य करणं टाळताना जयंत पाटील म्हणाले, \"आम्ही आता कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही. यासंदर्भात लवकरच राज्यपाल कायदेशीर निर्णय घेतील. राज्यात स्थिर सरकार असायला हवं.\"\n\n\"आम्ही सध्या मुख्यमंत्र्यांसह सर्व यंत्रणा कोरोनाविरोधात लढण्यात गुंतलेलो आहोत. राज्यपाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधी हा प्रस्ताव मंजूर करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे,\" असं पाटील म्हणाले.\n\nफडणवीस काय म्हणाले?\n\nमात्र, पत्रकारांची गळचेपी होत असल्याच्या कारणावरून ही भेट घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. \"राज्यात एकप्रकारची आणीबाणी लावण्यात आली आहे आणि प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी होत असल्याचं म्हणत, राज्यपालांनी यासंदर्भात राज्य सरकारला निर्देश द्यावे,\" असी मागणी आपण केल्याचं फडणवीस यांनी एका व्हीडिओ ट्वीटद्वारे म्हटलं.\n\nफडणवीस म्हणाले, \" आम्ही राज्यपालांना निवेदन दिलं आहे. एकप्रकारची अघोषित आणीबाणी आता लावण्यात आलेली आहे. विशेषतः माध्यमांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर दबावतंत्राचा वापर सुरू आहे. पहिल्यांदा एबीपी माझ्याच्या पत्रकाराला अटक झाली. त्यानंतर टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या एका सीनिअर एडिटरवर कारवाई करावी म्हणून क्राईम ब्रान्चला पत्र देण्यात आलं.\n\n\"काल ज्येष्ठ संपादक अर्णब गोस्वामी यांना जवळजवळ 12 तास चौकशीसाठी बसवून ठेवण्यात आलं. अनेक मोठ्या-मोठ्या गुन्हेगारांनादेखील हे सरकार बसवून ठेवत नाही. त्यांना फिरण्यासाठी पास देते. मात्र, एका वृत्तवाहिनीच्या संपादकाला 12 तास बसवून ठेवायचं आणि त्याची चौकशी करायची, अशा प्रकारे दबावतंत्राचा वापर चालला आहे.\n\n\"एकीकडे वृत्तपत्र वाटायला परवानगी देत नाहीत, सोशल मीडियावर सराकरच्याविरोधात एक शब्दही कुणी लिहिला तर पोलीस त्याला पकडतात आणि त्याला माफी मागायला लावतात. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंदी आणण्याचं काम सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित रहावं, अशी मागणी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना केली आहे आणि त्यांनी सरकारला तसे निर्देश द्यावे, अशी मागणीही आम्ही केली आहे,\" असं ते यावेळी म्हणाले.\n\nमात्र, यापेक्षा दांभिकता कुठली नसेल, यापेक्षा खोटं बोलणं कुठलं नसेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. \"ज्या पत्रकारांचं समर्थन देवेंद्रजी फडणवीसांनी..."} {"inputs":"राजीनाम्यासंदर्भात श्रीनगरमधले बीबीसीचे प्रतिनिधी रियाज मसरूर यांच्याशी बोलताना त्यांनी राजकारणात येण्याचं नियोजन करत असल्याचं सांगितलं आहे.\n\nबीबीसीशी त्यांनी केलेल्या चर्चेचा सार :- \n\n शाह फैजल म्हणाले, मी कधीच म्हटलं नाही की मी नोकरी सोडू शकत नाही. माझ्यासाठी नोकरी ही लोकांची सेवा करण्याचं एक माध्यमं होतं. जनतेची सेवा अनेक पद्धतीनं केली जाऊ शकते. जे लोक प्रशासकीय सेवेत असतात, ते लोकांचीच सेवा करत असतात. मागील काही वर्षांमध्ये देशात ज्यापद्धतीची परिस्थिती आपण अनुभवली, जम्मू-काश्मीर जे पाहिलं. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर हत्या होताना पाहिल्या आहेत.\n\nहिंदू-मुस्लीम यांच्यात वाढती दरी पाहायला मिळाली. अंगावर काटे उभे राहतील असे व्हीडिओ आपण बघितले. गोरक्षेच्या नावावर उपद्रव बघितला. हे तर कधी बघायला मिळालं नव्हतं. अभिव्यक्तीच्या नावावर स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे प्रयत्न आम्ही पाहिले.\n\nअशावेळी एका अधिकाऱ्याचं नोकरीत राहणं शक्य नाही. आणि समाजाच्या नैतिक प्रश्नांपासून स्वतःला वेगळं ठेवणं किंवा त्यावर प्रतिक्रिया न देणं माझ्यासाठी शक्य नव्हतं.\n\nसिव्हिल सर्व्हिस कोडची ज्यावेळी आपण गोष्ट करत अस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तो, त्यावेळी अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर काही प्रमाणात बंधनं येतात. राजकारण हे लोकसेवेचाच विस्तार आहे. आतापर्यंत मी राजकारण्याबरोबर काम करत होतो.\n\nआता स्वतः राजकारण करू शकतो. चळवळवादी होऊ शकतो. लोकांचं म्हणणं मांडणं आणि त्यांची कामं करणं, राजकारण या दोन्ही बाबी करण्याची संधी तुम्हाला देतं.\n\nराजकारण हे लोकसेवेचाच विस्तार आहे. मी विचार करतोय की जर मला संधी मिळत असेल तर राजकारणात जरूर यायला हवं. सध्यातरी हे नक्की नाही की मी कोणत्या पक्षात प्रवेश करेन. प्रत्येक पक्षाचा एक वारसा आहे. जर राजकारणात गेलो तर मी अशा पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करेन जो की मला या राज्यातल्या सद्यपरिस्थितीवर मनमोकळेपणानं बोलायचं स्वातंत्र देईल.\n\nमी अशा पक्षाचा एक भाग होऊ इच्छितो जिथं मला अल्पसंख्यांवर, काश्मिरींवर होणाऱ्या अन्यायावर उघडपणे बोलण्याची संधी मिळेल. मी आपल्या पर्यायांवर मंथन करत असून लवकरच निर्णय घेईन.\n\nमाझ्यासाठी प्रादेशिक पक्षात जाणं जास्त सोपं राहील. मी काश्मीरविषयी बोलू इच्छितो. मी संसदेत काश्मीरींचा आवाज बनू इच्छितो.\n\nअनेकजण मला नवीन पक्ष काढण्याविषयी सांगत आहे. पण मला वाटतं की सध्या राज्याला एकजूटीची आवश्यकता आहे. जितके जास्त पक्ष बनतील तितकंच मत विभाजन होईल.\n\nआतापर्यंत तुम्ही राजकारणातले खोटी नाणी पाहिली असतील. मी काहीतरी मागे सोडून राजकारणात येत आहे.\n\nसोशल मीडियावर पोस्ट लिहून राजीनामा\n\n\"काश्मीरमध्ये सतत होणाऱ्या हिंसेच्या विरोधात मी राजीनामा देत आहे,\" असं सोशल मीडियावर पोस्ट करत काश्मीरचे IAS अधिकारी शाह फैजल यांनी राजीनामा दिला. \n\nते 2009 साली झालेल्या UPSC परीक्षेत देशात पहिले आले होते. \n\n\"काश्मिरात खुलेआम हत्या होत आहेत. तसंच ही हिंसा रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणतंही विश्वासार्ह राजकीय पाऊल उचललं गेलं नसल्यामुळे मी IAS पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मिरी लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत,\" त्यांनी ट्विटरवर लिहिलं आहे. \n\nयाआधी हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वाणी याच्या सैन्यासोबत झालेल्या चकमकीनंतरही फैजल यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमुळे वाद निर्माण झाला होता. \n\nफैजल यांनी लिहिलं होतं की, ते काश्मीरच्या सद्यस्थितीमुळे दुःखी आहेत. त्यावेळेस ते श्रीनगरमध्ये शिक्षण विभाग प्रमुख या पदावर होते आणि काश्मिरमध्ये होणाऱ्या हिंसेसंदर्भात माध्यमांच्या भूमिकेबद्दल ते नाराज होते. \n\nकाश्मिरी तरूणांची तुलना..."} {"inputs":"राजीव भागदी\n\n२००३मध्ये १४० अमेरिकन डॉलर्सला चंद्रावर जमीन घेतल्याचं राजीव यांचं म्हणणं आहे. त्यासाठीचा दाखल करण्यात आलेला दावा आणि करार (registered claim and deed) त्यांच्याकडे आहे. यामध्ये असं म्हटलं आहे आहे की पृथ्वीचा उपग्रह असणाऱ्या चंद्रावरील मेअर इमब्रियम (लाव्हा असणारं खोरं) जवळील जमीन राजीव भागदी यांच्या मालकीची आहे. न्यूयॉर्कमधील लुनार रजिस्ट्रीने या मालमत्तेची नोंदणी केल्याचं या करारामध्ये म्हटलं आहे. \n\nपण चंद्रावर जमीन घेणारे राजीव एकटेच नाहीत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि सुशांत सिंह राजपूत यांनीही चंद्रावर मालमत्ता घेतलेली आहे. सुशांतने स्वतः ही जमीन विकत घेतली आहे तर शाहरुख खानला या जमिनीचा करार भेट देण्यात आल्याचं इंडियन एक्सप्रेस(२०१८) आणि हिंदुस्तान टाईम्स (२०१९)च्या लेखांमध्ये म्हटलं आहे. \n\nभारताच्या चांद्रयान मोहिमेमुळे आपल्या आशा वाढल्याचं राजीव सांगतात. कुटुंबासह चंद्रावर सफरीसाठी जाता येईल आणि शक्य असल्यास तिथे काहीतरी महत्त्वाचं उभारताही येईल अशी त्यांना आशा आहे.\n\nचंद्राची मालकी कोणाची?\n\nचंद्रावरची मालमत्ता विकण्याचा दावा करणाऱ्या अनेक वेबसाईट्स आहेत. पण प्रत्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"क्षात चंद्राची मालकी नेमकी कोणाची? कारण कोणतीही मालमत्ता विकण्यासाठी वा विकत घेण्यासाठी ती आधी कोणाच्यातरी मालकीची असणं गरजेचं असतं. मग चंद्र कोणाचा? \n\n1967 मध्ये करण्यात आलेली 'आऊटर स्पेस ट्रिटी' (अंतराळ करार) यासाठी महत्त्वाची आहे. या करारावर भारतासह १०० देशांनी सह्या केल्या आहेत. अंतराळामध्ये संशोधनासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमा आणि अंतराळातील चंद्र आणि त्यासारख्या इतर खगोलीय घटकांचा वापर यासाठीची धोरणं या कराराद्वारे ठरवण्यात आली आहेत. \n\nया कराराचं कलम १ सांगतं : पृथ्वीबाहेरील अंतराळ, चंद्र आणि इतर खगोलीय घटकांचा वापर आणि तिथे संशोधन करताना सर्व देशांचा फायदा आणि हेतू लक्षात घेण्यात यावा. या देशांची आर्थिक वा वैज्ञानिक प्रगती विविध पातळ्यांवरची असली तरी पृथ्वीबाहेरील अंतराळ, चंद्र आणि इतर खगोलीय घटकांवर सर्व मानवजातीचा हक्क आहे. \n\nचंद्र आणि इतर खगोलीय घटकांसह संपूर्ण अंतराळ हे संशोधनासाठी खुलं असून कोणत्याही प्रकारच्या भेदाशिवाय सर्व देश याचा समानपणे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वापर करू शकतात आणि सर्व देशांना अंतराळामध्ये कुठेही जाण्याची परवानगी आहे. चंद्र आणि इतर खगोलीय घटकांसह पृथ्वीबाहेरील अंतराळामध्ये वैज्ञानिक संशोधन करण्याचं स्वातंत्र्य सर्वांना असून यासाठी सर्व देश एकमेकांना मदत करतील आणि आंतरराष्ट्रीय मदतीचा पुरस्कार करतील.\" \n\nकराराचं कलम २ सांगतं: \"चंद्र आणि इतर खगोलीय घटकांसह अंतराळात कुठेही जागेवर ताबा मिळवत किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणत्याही देशाला आपलं सार्वभौमत्व जाहीर करता येणार नाही.\"\n\nइंटरॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस लॉ चे मानद संचालक स्टीफन ई. डॉयल सांगतात की जसे समुद्र कोणाच्याही मालकीचे नाहीत तसाच चंद्रही कोणाच्याही मालकीचा नाही. \n\nबीबीसी न्यूज तेलगूशी बोलताना ते म्हणाले, \"चंद्रावर एखाद्या देशाला जागा देणारी वा खासगी मालमत्ता घेऊ देणारी अशी कोणतीही तरतूद नाही. ज्याप्रमाणे समुद्रातून मासे पकडून वापरता येतात तसंच चंद्रावर उत्खनन करून त्या गोष्टी वापरता येतील. अशा उत्खनन करणाऱ्यात आलेल्या गोष्टींची मालकी ते करणाऱ्यांची असू शकते पण तिथे उरलेल्या गोष्टींवर कोणाचीही मालकी नाही.\" \n\nराजीव भागदींसारख्या लोकांना देण्यात येणाऱ्या करारांबद्दल विचारल्यानंतर स्टीफन ई. डॉयल म्हणतात, \"कराराच्या कलम २ नुसार चंद्रावरील भूभागाच्या मालकीचे दावे हे खोटे आणि निरर्थक आहेत. चंद्रावरची जमीन विकण्याचा प्रयत्न..."} {"inputs":"राजू चर्जन अमरावती भागात जलदूत म्हणून ओळखले जातात.\n\nराजू चर्जन हे अमरावती जिल्ह्यातील बासलापूर गावातले एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. दररोज सकाळी शेतीची सगळी कामं आटोपून दुपारी घरी यायचं. अंघोळ करून आणि दोन घास पोटात टाकून बाहेर पडायचं तहानलेल्यांना पाणी द्यायला... हे राजू यांचं गेल्या 20 वर्षांपासून रुटीन आहे.\n\nत्यांच्याकडे असलेल्या 4 पिशव्या आणि 20 बाटल्यांमध्ये ते पाणी भरतात. आणि या थंडगार पाण्याच्या या पिशव्या दुचाकीला बांधून प्रवाासाला बाहेर पडतात. जवळपास किमान 30 किलोमीटर ते नक्कीच फिरतात. उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर एक दुपेटा असतो. अमरावतीच्या दिशेने त्यांच्या प्रवासादरम्यान रस्त्यात नजरेस पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने ते एक ग्लास पाणी पाजतात. त्यांच्या या कामामुळे राजू चर्चन या भागात 'मोबाईल वॉटरमॅन' म्हणून ओळखले जातात.\n\nकोणत्याही ऋतूची पर्वा न करता पाणी वाटपाचं काम ते करतात. झाडाखाली जरा वेळ थांबलेल्या मजुरांना ते आवर्जून ग्लासभर पाणी देतात. विशेष म्हणजे यासाठी ते कुठलेच पैसे घेत नाही. महागाईच्या काळात त्यांच्या दुचाकीच्या पेट्रोलचेही पैसेही आपल्याच खिशातून देतात. ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कुणाकडूनही ते पैसै स्वीकारत नाही. \n\nही संकल्पना सुचली कशी?\n\nचर्जन सांगतात, \"तहानलेल्या व्यक्तीलाच त्या एका ग्लासाची किंमत कळू शकते. माझ्यावर एकदा अशीच वेळ आली होती. मी एकदा प्रवास करत होतो, तेव्हा माझ्या एक वर्षाच्या मुलाला तहान लागली होती. तो रडत होता. मुलाला नेमकं काय झालं हेच कळत नव्हतं. माझ्याकडे पाणी नव्हतं. काही किलोमीटर पायपीट केल्यानंतर एका घरातून मला थोडं पाणी मिळालं आणि त्याची तहान भागवली. त्याचं रडणं थांबलं. तेव्हापासून मी मनाशी निश्चय केला आणि 'मोबाईल पाणपोई' सुरू केली\". \n\nराजू अर्चन सगळ्यांची तहान भागवण्याचं काम करतात.\n\nपक्ष्यांसाठीही जलदूत \n\n45 डिग्री तापमानात, रणरणत्या उन्हात रस्तोरस्ती फिरून पाणी पाजणारे राजू चर्जन सध्या जलदूत ठरले आहेत. अमरावती- चांदूर या मार्गावर माणसांबरोबर पक्ष्यांसाठीही पाण्याची व्यवस्था त्यांनी केली. दर एक किलोमीटर अंतरावर पक्षांसाठी झाडावर त्यांनी पाण्याची सोय केली आहे. फांदीला ही जलपात्र बांधून ठेवली आहेत. त्यामध्ये पाणी टाकायला ते कधीच विसरत नाही. \n\nते सांगतात, \"एकीकडे धरणाने तळ गाठला आहे. जिल्ह्यात आणि त्याहून गावात पाण्याची प्रचंड टंचाई जाणवतेय. जंगलातले पाण्याचे स्रोतही आटलेत. अशा परिस्थितीत पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि ती प्रत्येकांनी पार पाडली पाहिजे.\" \n\n\"रस्त्यांवरून जात असताना खासकरून पादचारी, दुचाकीस्वार आणि सायकलवर प्रवास करणारे पाण्याची मागणी करतात. रस्त्यावर मजुरी करणारे कामगारही प्रचंड तहानलेले असतात. या तीव्र उकाड्यात प्रत्येक दहा मिनिटाला प्यायला पाणी लागतं. तहानेने व्याकूळ असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला पाणी पाजल्यास ते सलाईनसारखं काम करतं आणि मलाही डॉक्टर झाल्यासाखं वाटतं\", ते सांगतात. \n\nविनाशुल्क सेवा\n\nराजू चर्जन यांच्याकडे एक एकर शेती आहे. त्यातून वर्षाला 1 ते दीड लाखाचं उत्पन्न त्यांना मिळतं. याबरोबर ते इलेक्ट्रिक फिटिंगची कामं ते करतात. घरातील वायरिंग दुरुस्ती करून दिवसाला सरासरी ते 500 रुपये कमावतात. त्यातले दररोज पेट्रोल भरण्यासाठी 150 ते 200 रुपये जातात. \n\n\"पाणी भरण्याच्या पिशव्यांनाही खर्च असतोच. आठ दिवसाआड चार पिशव्या खराब होतात. त्या फेकण्याशिवाय पर्याय नसतो. चार पिशव्यांची किंमत जवळपास 800 रूपयाच्या घरात जाते. पण पाणी पाजण्यापेक्षा पुण्याचं काम दुसरं कुठल नाही. त्यामुळे यासाठी कुणाकडून एक पैसा मी घेत नाही,..."} {"inputs":"राज्य सरकारची प्राथमिकता ही विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nत्या म्हणाल्या, \"सीबीएसई बोर्डाने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. बारावीचं वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही परीक्षा न घेता समांतर पर्याय देण्याची विनंती केली होती. आम्ही यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ.\" \n\nसीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने एचएससी बोर्डाच्या परीक्षाही रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यापूर्वीही राज्य सरकारने 'नो एक्झामिनेशन रुट' म्हणजेच परीक्षा न घेता त्याला समांतर पर्याय द्यावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. पण परीक्षा न घेता बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसं करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. \n\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करावी अशी मागणी अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. तसंच विद्यार्थी आणि पालक संघटनांनीही परीक्षा घेण्याऐवजी अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करावा अशी भूमिका घेतली होती. त्यानु... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सार केंद्र सरकारने आज सीबीएसई बोर्डच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.\n\nबारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे जाहीर करावा अशी सूचना केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाकडे केली आहे. तेव्हा वर्षभरात पार पडलेल्या अंतर्गत परीक्षांच्या आधारावर किंवा असाईनमेंट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुण दिले जाऊ शकतात.\n\nHSC बोर्डाच्या परीक्षाही रद्द होणार? \n\nसीबीएसई बोर्डाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकार एचएससी बोर्डाच्या परीक्षा सुद्धा रद्द करणार का? हे पहावं लागणार आहे. कारण नीट, जेईई, सीईटी यांसारख्या प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार आहेत. यात बारावीत किमान गुण असणे अनिवार्य आहे. \n\nदहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करत असताना एचएससी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत केंद्र सरकारच्या निर्णयानंतर भूमिका ठरवू असं सांगितलं होतं. त्यामुळे आता केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य सरकार एचएससी बोर्डाची परीक्षाही रद्द करण्याची शक्यता आहे. \n\nएचएससी बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशाच्या आधारावर करणार हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. कारण सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांचे वेळोवेळी वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धतीनुसार मूल्यांकन होत असतं. पण एचएससी बोर्डाची परीक्षा पद्धती याहून वेगळी आहे. \n\nअकरावी प्रवेशासाठी ज्याप्रमाणे राज्य सरकारने स्वतंत्र सामाईक प्रवेश परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला. त्याचप्रमाणे पदवी प्रवेशासाठीही राज्य सरकार एचएससीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेऊ शकतं. \n\n'आमच्यावर अन्याय करू नका'\n\nसीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द केल्याने आता एचएससीच्याही परीक्षा रद्द करा अशी मागणी काही विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. \n\nएचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेचा अभ्यास करायचा की नीट, जेईई, सीईटी यांसारख्या प्रवेश परीक्षांचा अभ्यास करायचा याबाबत संभ्रम आहे. कारण एचएससीचा अभ्यासक्रमआणि इतर प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम वेगळा आहे.\n\nबारावी बोर्डाचे विद्यार्थी\n\nदरवर्षी बारावीची परीक्षा साधारण मार्च-एप्रिल या महिन्यात होते आणि त्यानंतर प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होते. पण..."} {"inputs":"राज्यघटनेतील अनुच्छेद 371 मुळे ईशान्येकडील राज्यांत जमीन-घर खरेदी करता येत नाही. हे कलम रद्द करा, त्यास आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारला लगावला. बुटीबोरीमध्ये आयोजित प्रचारसभेत पवार बोलत होते. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे. \n\nपवार पुढे म्हणाले, 370 रद्द झाल्याने काश्मीरमध्ये घर, जमीन खरेदी करता येते. याचे आम्ही स्वागत करतो. पण 371 अनुच्छेदानुसार नागालँड, मेघालय, सिक्कीम, मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुणालाच जमीन खरेदी करता येत नाही. हा अनुच्छेद रद्द करत असाल तर त्यासाठी आम्ही सहकार्य करू. पण हे सरकार 371 संदर्भात काहीही करायला तयार नाही. त्याचे कारण एकच आहे. 370च्या नावाने, पुलवामाच्या नावाने त्यांनी लोकांची दिशाभूल चालवली आहे.\n\n2. 150 ट्रेनच्या खासगीकरणासाठी विशेष गट\n\nदेशभर विस्तारलेल्या रेल्वेच्या जाळ्यातील 150 ट्रेनचे खासगीकरण तसेच 50 रेल्वे स्थानकांच्या जागतिक निकषांनुसार विकास करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी रेल्वेने विशेष गटाची स्थापना केली आहे. ही बातमी दैनिक महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे. \n\nप्र... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ातिनिधिक छायाचित्र\n\nही प्रक्रिया कालबद्धरीत्या पूर्ण करण्यासाठी अधिकारप्राप्त गटाची स्थापना करण्याबाबत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांना 7 ऑक्टोबर रोजी पत्र लिहिले होते. \n\nत्यानंतर रेल्वेने हा आदेश काढला आहे. या गटात कांत आणि यादव यांच्यासह आर्थिक व्यवहार आणि गृहनिर्माण आणि नगरविकास या खात्यांचे सचिव, रेल्वेचे वित्तीय आयुक्त, इंजिनीअरिंग रेल्वे बोर्ड आणि ट्रॅफिक रेल्वे बोर्डाचे सदस्य यांचाही समावेश असेल.\n\n3. रेनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंगसह 4 जणांना अटक\n\nफार्मा कंपनी रेनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शिविंदर सिंग यांच्यावर फसवणूकीचा आरोप आहे. रेलिगेअर इंटरप्राइजेस लिमिटेडच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. शिविंदर सिंग यांच्यावर 740 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. ही बातमी हिंदुस्तान टाईम्स मराठी या वेबसाईटने दिली आहे. \n\nशिविंदर सिंग यांच्यासह पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित इतर तीन जणांनाही अटक केली आहे. दरम्यान शिविंदर सिंगचा मोठा भाऊ मालविंदर सिंग याचा देखील शोध पोलिस घेत आहेत. मालविंदर सिंग यांचे देखील या प्रकरणात नाव आहे. \n\n4. SBI ने तब्बल 76 हजार 600 कोटींचं कर्ज टाकलं बुडित खात्यात\n\nस्टेट बँक ऑफ इंडिया ने दिवाळखोरीत गेलेल्या 220 जणांचं कर्ज बुडित खात्यात टाकलं आहे. हे एकूण कर्ज 76 हजार 600 कोटींचं आहे. तांत्रिकदृष्ट्या हे कर्ज 'राइट ऑफ' म्हणजे निर्लेखित करण्यात आलं आहे. CNN News 18 ने रिझर्व्ह बँकेत दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जातून ही माहिती मिळाली. ही बातमी न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीने दिली आहे. \n\nयामध्ये बँकांची 31 मार्च 2019 पर्यंतची 100 कोटींपासून ते 500 कोटीपर्यंतचं कर्ज बुडित खात्यात टाकली आहेत. या दिवाळखोरीत निघालेल्या कर्जदारांमध्ये SBI आणि पंजाब नॅशनल बँकेचे कर्जदार मोठ्या संख्येने आहेत. \n\nयाच पंजाब नॅशनल बँकेत आर्थिक गैरव्यवहार पुढे आलेले आहेत. IDBI या बँकेनेही कर्जदारांची कर्जं बुडित खात्यात घातली आहेत. त्याचबरोबर या यादीत कॅनरा बँकेचे कर्जदारही आहेत.\n\n5. अमित शहा यांचा पाकिस्तानला इशारा \n\nसांगलीतल्या जत येथील प्रचारसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला ठणकावलं आहे. काश्मीर खोऱ्यात शांतता आहे पण पाकिस्तान कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण समजा त्यांनी..."} {"inputs":"राज्यभरात युती असतानाही कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेनं सतीश सावंत यांच्या रूपानं उमेदवार दिला गेला. \n\nकशी झाली ही लढत?\n\nकणवली मतदारसंघात कणकवली, देवग, वैभववाडी अशी तीन तालुके येतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून कणकवलीची ओळख आहे. \n\nकुठलीही जातीय समीकरणं नसलेला मतदारसंघ असल्यानं नेते आणि पक्षांचा प्रभाव, परंपरागत राजकीय संघर्ष आणि स्थानिक मुद्दे यांभोवतीच कणकवलीची निवडणूक फिरते.\n\nराणे विरुद्ध शिवसेना\n\nयंदा निवडणुकीच्या तोंडावर नितेश राणे पक्षांतर करून, भाजपच्या तिकिटावर लढत आहेत.\n\nदुसरीकडे, नितेश राणे हे भाजपचे उमेदवार असूनही शिवसेनेनं पाऊल मागे न घेता, तिथे उमेदवार देत राणेंविरोधातील जुना संघर्ष कायम ठेवलाय. \n\nराणे विरूद्ध ठाकरे हा वाद आता दशकभराहून अधिक काळाचा झालाय. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही टप्पांनी या वादावरच वळणं घेतल्याचं दिसून आली. \n\n2014च्या निवडणुकीनंतर काय झालं होतं?\n\n2014 साली कणकवलीतून काँग्रेसच्या तिकिटावर नितेश राणे जिंकले होते.\n\nदरम्यानच्या काळात नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महाराष्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला आणि भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत गेले. \n\nनितेश राणे हे या काळात काँग्रेसचेच आमदार होते. मात्र काँग्रेसवर टीका करण्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या व्यासपीठांवरही ते दिसायचे. त्यामुळे ते काँग्रेस सोडणार हे निश्चित मानलं जातं होतं. झालंही तसंच. नितेश राणे यांनी छोटेखानी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला.\n\nत्यामुळे विधानसभा निकालानंतर सिंधुदुर्गात कुणाची ताकद हे स्पष्ट होईलच. मात्र सिंधुदुर्गासह इतरत्र राणे आणि शिवसेना यांच्यातील संबंध कसे राहतील, हे ठरण्यासही सिंधुदुर्गातील निकाल महत्त्वाचे ठरतील.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"राज्यसभा निवडणूक 2017. गुजरातमधील तीन जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होती. यामध्ये सोनिया गांधींचे सल्लागार अहमद पटेल उभे होते. \n\nअहमद पटेल यांचा पराभव म्हणजेच सोनिया गांधींचा पराभव, असं त्यावेळी म्हटलं जात होतं. लढतही अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत अहमद पटेल यांनी विजय मिळवला. हा विजय म्हणजे सोनिया गांधी यांचाच विजय असल्याचं म्हटलं गेलं. \n\nकाँग्रेस सत्तेत असो वा सत्तेबाहेर, अहमद पटेल हे पक्षात केंद्रस्थानी असायचे. पण, अहमद पटेल यांना काँग्रेसमध्ये इतकं जास्त महत्त्व कशामुळे होतं?\n\nअहमद पटेल यांचं महत्त्व\n\nअहमद पटेल तीनवेळा लोकसभेत काँग्रेसकडून निवडून आले, तर पाचवेळा ते काँग्रेसकडून राज्यसभेवर गेले होते. पण फक्त यामुळेच त्यांना मोठा नेता मानलं जायचं नाही. \n\nकाँग्रेसमधील गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांना काँग्रेसमध्ये प्रचंड महत्त्व होतं. \n\n1977 ची गोष्ट आहे. त्यावेळी काँग्रेस पराभवाच्या जखमांनी घायाळ झालेली होती. त्यावेळी अहमद पटेल आणि त्यांचे सहकारी सनत मेहता यांनी इंदिरा गांधींना आपल्या मतदारसंघात भरुचला बोलावलं. याच दौऱ्यांनंतर इंदिरा गांधी यांचं पुनरागमन सुरू झ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ालं होतं. \n\nपण अहमद पटेल काँग्रेसच्या पहिल्या फळीत 1980 आणि 1984 दरम्यान आले. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यानंतर जबाबदारी सांभाळण्यासाठी राजीव गांधी यांना तयार केलं जात होतं. तेव्हा लाजाळू स्वभावाचे अहमद पटेल राजीव गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये आले. \n\nतो काळ जवळून पाहिलेले लोक सांगतात, की राजीव गांधी गुजरात दौऱ्यावर यायचे तेव्हा अहमद पटेल त्यांना शेव, चिवडा आणि शेंगदाणे हे पदार्थ द्यायचे. राजीव गांधींना हे पदार्थ खूप आवडायचे. \n\nइंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी 1984 मध्ये लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा जिंकत सत्ता हस्तगत केली. यावेळी अहमद पटेल खासदार म्हणून निवडून आले होते. सोबत त्यांना संयुक्त सचिवही बनवण्यात आलं. पुढे काही काळ त्यांना संसदीय सचिव आणि त्यानंतर काँग्रेसचे महासचिवही बनवण्यात आलं. \n\nनरसिंह राव यांच्या काळात काहीसे दुर्लक्षित \n\nपण पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान बनल्यानंतर गांधी कुटुंबीयांच्या जवळीकी मुळेच अहमद पटेल यांना बाजूला करण्यात आलं होतं. \n\nकाँग्रेस कार्यकारिणी समितीच्या सदस्यतेसह इतर सर्व पदावरून अहमद पटेल यांना हटवण्यात आलं. \n\nत्या काळात काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबीयांचा प्रभाव कमी झाला होता. त्यामुळे कुटुंबाचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांसाठी तो काळ कठिण होता. \n\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजीव गांधी फाऊंडेशनला 20 कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. पण सोनिया गांधी यांनी हा निधी स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी राजीव गांधी फाऊंडेशनसाठी निधी जमा करण्याची जबाबदारी अहमद पटेल यांच्याकडे दिली. \n\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी पटेल यांना मंत्रिपदाचा प्रस्तावदेखील दिला होता. पण पटेल यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. अहमद पटेल गुजरातमधून लोकसभा निवडणूकही हरले. सरकारी निवासस्थान रिकामं करण्यासाठी त्यांना सतत नोटीस येऊ लागल्या. \n\nत्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध असलेल्या नजमा हेपतुल्ला यांनी त्यांच्यासाठी इतर सरकारी निवासस्थानांचे पर्याय शोधले. पण यासाठी राव सरकारची मंजुरी मिळणं आवश्यक होतं. अहमद पटेल यांनी नजमा हेपतुल्ला यांचे आभार मानले पण ही मदत स्वीकारली नाही. \n\nपटेल यांच्या समर्थकांच्या मते, ही मदत स्वीकारणं म्हणजे नरसिंह राव सरकारकडून मदत घेणं, असा त्याचा अर्थ होता. \n\nअहमद पटेल हे अत्यंत धार्मिक म्हणून ओळखले जायचे. यामुळेच नरसिंह राव यांच्या काळात आपण एकटे..."} {"inputs":"राज्यसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या 4 महत्त्वाच्या घोषणांमुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे.\n\n1) जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्यात आलं. हे कलम हटवण्यासाठी आजवर अनेकदा मागणी करण्यात येत होती. राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे हे कलम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कलम 370: काश्मीरला विशेष दर्जा देणारं विधेयक आहे तरी काय?\n\n2) याबरोबरच कलम 35 A सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 35A: रद्द करण्याला काश्मीरच्या राजकीय नेत्यांनी विरोध केला होता.\n\n3) जम्मू आणि काश्मीर राज्याचं दोन तुकड्यांमध्ये विभाजन करण्यात येणार आहे. तसेच या प्रांताचा राज्य हा दर्जा काढून घेऊन त्याला केंद्रशासित करण्यात येणार आहे. यापैकी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा असेल तर लडाखमध्ये विधानसभा नसेल. या निर्णयाला जम्मू-काश्मीर पुनर्रचना 2019 असे नाव देण्यात आले आहे. \n\n4) जम्मू-काश्मीर आरक्षण (दुसरी दुरुस्ती) विधेयक 2019 संसदेत मांडण्यात आलं. या विधेयकाद्वारे जम्मू आणि काश्मीर राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल. राज्यातील ज्या नागरिकांचे उत्पन्न 8 लाखांपेक्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"षा कमी असेल त्यांना याचा फायदा होईल.\n\nआज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये जम्मू काश्मीरवर काहीतरी निर्णय घेण्यात येणार होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कायदेमंत्री रविशंकर प्रसाद बैठकीच्या ठिकाणी सर्वप्रथम दाखल झाले. \n\nसरकारने आधीपासूनच जम्मू काश्मीरमध्ये हा निर्णय घेण्याची तयारी केली होती. सर्वप्रथम जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैद करण्यात आलं होतं. तसंच पहाटे काँग्रेस नेते उस्मान माजीद आणि माकपा आमदार तारिगामी यांना अटक करण्यात आल्याची माहिती हाती आली होती. \n\nसरकारने मध्यरात्री श्रीनगरमध्ये कलम 144 लागू केलं. पुढील आदेश येईपर्यंत याठिकाणी कलम 144 लागूच राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी सकाळी जम्मूमध्येही हा आदेश लागू करण्यात आला.\n\nसरकारने रात्रीच किश्तवाड आणि राजौरी जिल्हे तसेच रामबन जिल्ह्यातील बनिहाल परिसरात संचारबंदीचा आदेश दिला होता. सरकारने राजौरीमध्ये संचारबंदीचा आदेश रविवारी रात्री लागू करून शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. \n\nकाश्मीर खोऱ्यातील मोबाईल इंटरनेट सेवाही स्थगित करण्यात आली होती. पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना सॅटेलाईट फोनचे वाटप करण्यात आले होते.\n\nकाश्मीरमधून कलम 370 हटवणं हे पूर्वीपासूनच भाजपच्या धोरणाचा भाग होतं. पण परिस्थिती निर्माण करून अमित शहा यांनी राज्यसभेत याचा प्रस्ताव ठेवला. हे सगळंच अभूतपूर्व असल्याचं काश्मीरवर लक्ष ठेवून असलेल्या आणि काश्मीरमध्ये रिपोर्टिंगसाठी गेलेल्यांकडून सांगितलं जात आहे. \n\nराधाकुमार या त्यातीलच एक.\n\nबीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, \"जम्मू काश्मीर गेल्या काही वर्षांपासून कधीच राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या स्थिर नव्हतं.\" \n\nसध्या काश्मीरमधली परिस्थिती अत्यंत चिंतेची बनली होती. याचा उपाय शोधला नसता तर परिस्थितीने अत्यंत गंभीर वळण घेतलं असतं, असं त्या सांगतात.\"\n\n\"भाजपचा विचार केला तर सत्तेत आल्यास जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्यात येईल याचं आश्वासन ते मागील काही वर्षांपासून आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात देत होते. \n\n\"मागच्या विधानसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष महबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रेटिक पक्षासोबत सत्तेतही सहभागी होता.\"\n\n\"पीडीपी आणि भाजप यांच्याकडे एक चुकीची जोडी..."} {"inputs":"राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे\n\nराज्यात 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून येत आहे. मात्र, अद्याप तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. 'एबीपी माझा'नं ही बातमी दिली आहे.\n\nहॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिथिलता येणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. \n\n\"देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. अशात राज्यासाठी एक सकारात्मक बातमी आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच वेग मंदावला आहे. महाराष्ट्रात डबलिंग रेट हा तीन दिवसांवरुन सातवर गेला आहे,\" असंही ते म्हणाले. \n\nआपल्या राज्यात देशातील सर्वाधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आतापर्यंत देशात एक लाखाहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या असल्याची माहिती टोपे यांनी दिली.\n\n2.आता TCSच्या 2.6 लाख कर्मचाऱ्यांना कायमचं वर्क फ्रॉम होम\n\nटाटा कंपनीनं आपल्या तब्बल अडीच लाख कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितलं आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन संपल्यावरही हे कर्मचारी कायमचं घरातूनच काम करणार आहेत. 'बिझनेस टुडे'नं ही बातमी दिली आहे.\n\nटाटा इंडस्ट्रीमधील ‘टाटा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कंसल्टेंसी सर्विसेज’ (TCS) या कंपनीनं हा वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेतला. ट्रॅक डॉट इन या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार या कंपनीत सध्या जवळपास तीन लाख 55 हजार कर्मचारी काम करत आहेत. यांपैकी 75 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांनी घरातून काम करण्यास सांगितले आहे व 20 टक्के कर्मचारी ऑफिसमध्ये काम करतील. \n\nटीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेला त्यांनी ‘मॉडेल 25’ असं म्हटलं आहे. हा प्रयोग सुरुवातीला ते 2025 पर्यंत करुन पाहणार आहेत. जर हे मॉडेल यशस्वी झाले तर हा प्रकार तसाच सुरु राहील.\n\n3. लॉकडाऊनचा निर्णय नोटाबंदीसारखाच - काँग्रेस\n\nकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. पण काँग्रसेने या लॉकडाऊनची तुलना नोटाबंदीशी केली आहे. नोटाबंदीचा निर्णय कुठलाही विचार न करता घेतला गेला, तसेच हे लॉकडाऊन आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'नं ही बातमी दिली आहे. \n\n काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट करण्यात आलं आहे की, \"कुठलाही विचार न करता आणि कुणाशीही चर्चा न करता केंद्र सरकराने नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. तसंच हा निर्णय घेण्यापूर्वी कुठलेही नियोजन सरकारने केले नव्हते. यामुळे होणाऱ्या नुकसानीचाही विचार केला नव्हता. \n\n\"नोटाबंदीचा हा निर्णय जसा घेतला गेला तसाच निर्णय देशात लॉकडाऊन घोषित करताना घेतला गेला. सरकारने लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी कुठलाही विचार केला नाही आणि नियोजनही केले नाही. या लॉकडाऊनमुळे होणाऱ्या नुकसानीचा सामना देशाला करावा लागतोय.\" \n\n दुसरीकडे, सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे उद्योग ठप्प आहेत. या लॉकडाऊनचा मोठा फटका लघु आणि मध्यम उद्योगांना बसला आहे. यामुळे केंद्र सरकारने MSME क्षेत्रासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी सोनियांनी पत्रातून केली आहे. \n\n4. जगाने चीनला नाकारलं तर ती भारतासाठी संधी-नितीन गडकरी\n\nजगाने व्यापाराकरता चीनला नाकारलं तर ती आपल्यासाठी उत्तम संधी असेल असं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलं. लॉकडाऊननंतर छोट्या तसंच मध्यम आणि लहान उद्योगांसाठी काय उपाययोजना सरकारने आखल्या आहेत यासंदर्भात गडकरी बोलत होते...."} {"inputs":"राज्यात कोरोना महामारीची भयंकर परिस्थिती असताना, ठाकरे सरकार उपमुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर उधळपट्टी करत असल्याची टीका सोशल मीडियावर होऊ लागली. \n\nसकाळपासून सुरू असलेल्या या टीकेनंतर अखेर उपमुख्यमंत्री कार्यालयाने हा शासन निर्णय रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.\n\nकाय होता हा शासन निर्णय? \n\nवृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी याचबरोबर सोशल मीडियाचा उपयोग अधिक प्रमाणात करण्यासाठी तांत्रिक आणि व्यवसायिक बाबी या महासंचालनालयाकडे नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यासाठी बाह्य स्त्रोत संस्थांकडून उपलब्ध तरतूदीत कार्य करण्याचे विचाराधीन आहे.\n\nत्यासाठी,\n\n- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोशल मीडिया अकाऊंट सांभाळण्यासाठी एका खाजगी एजन्सीला काम दिले जाईल. \n\n- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेले निर्णय हे सामान्यांपर्यंत पोहोचावेत याची जबाबदारी या खाजगी एजन्सीवर असणार होती.\n\nशासन निर्णय\n\nत्यासाठी ही एजन्सी अजित पवारांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉग, युट्यूब, इंस्टाग्राम अकाऊंटस्, व्हॉट्सॲप बुलेटिन, टेलिग्राम चॅनेल आणि एसएमएसच्या जबाबदाऱ्या सांभाळणार असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. \n\n- उपमुख्यमं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त्री अजित पवार यांचे कार्यालय आणि माहिती संचालनालय यांच्याशी चर्चा करून या खाजगी एजन्सी ची निवड करण्यात येणार होती. \n\n- समाज माध्यमातून द्यायच्या प्रसिद्धीच्या कामात दोष किंवा त्रुटी राहणार नाहीत. यासाठी महासंचालनालयाचे या खाजगी एजन्सीवर नियंत्रण राहील. \n\nशासन निर्णय रद्द करण्याचे निर्देश\n\n12 मे रोजी जारी केलेल्या या निर्णयानंतर समाजमाध्यमांमध्ये याची चर्चा होऊ लागली. महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या भयंकर संकटातून जात असताना ठाकरे सरकार त्यांच्या जाहिरातींसाठी पैशाची उधळपट्टी का करतेय?\n\n त्याचबरोबर एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं सांगितलं जातं मग दुसरीकडे अशा पद्धतीची उधळपट्टी का केली जाते? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले. \n\nया निर्णयाबाबत टीकेची झोड उठली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा असे निर्देश दिले. \n\nत्यांच्या कार्यालयाने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे, \"उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिल्कुल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा असे निर्देश स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. \n\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल. त्याामुळे 12 मे रोजी जारी केलेला शासन निर्णय रद्द करण्यात येणार आहे\". \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"राज्यात लॉकडाऊन आजपासून लागू होणार आहे.\n\nजड मनाने काही कडक निर्बंध पुढच्या पंधरा दिवसांसाठी राज्यभर लागू करावे लागत असल्याचं मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. राज्यभर कलम 144 लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. \n\nमुख्यमंत्र्यांनी याला लॉकडाऊन म्हणणं टाळलं आहे. 'ब्रेक द चेन' मोहिमेअंतर्गत पुन्हा कडक निर्बंध असं वर्णन त्यांनी केलंय.\n\nकलम 144, संचारबंदी म्हणजे नेमकं काय? आम्हाला कुठल्या कामासाठी बाहेर पडता येईल? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत. अशाच महत्त्वाच्या 7 प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न इथं करणार आहोत. सगळ्यांत आधी हे कडक निर्बंध कधीपासून कधीपर्यंत लागू आहेत तर, बुधवारी 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे ला सकाळी 7 वाजेपर्यंत. \n\nया काळात कलम 144 लागू असणार आहे. म्हणजे ढोबळ मानाने राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी आहे असं म्हणता येईल. भारतीय दंडसंहितेचं कलम 144 हे 1973मध्ये बनवण्यात आलंय आणि राज्याचे किंवा विशिष्ट प्रांताचे प्रशासकीय प्रमुख ते लागू करू शकतात. \n\nया कलमानुसार 4 किंवा त्यापेक्षा जास्त लोक या काळात एकत्र येऊ शकत नाहीत किंवा एकत्र संचार करू शक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त नाहीत. हा नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. अत्यावश्यक सेवेतल्या हालचाली यातून वगळण्यात आल्या आहेत. \n\nएरवी जातीयवादी दंगली किंवा सामाजिक उद्रेक अशावेळी या कलमाचा वापर होतो. पण, आता आरोग्यविषयक आणीबाणीच्या वेळी दुसऱ्यांदा या कलमाचा वापर होत आहे. \n\nनेमक्या कुठल्या सेवा आणि कार्यालयं या निर्बंधांच्या वेळेत सुरू ठेवता येतील याचा सविस्तर आराखडा राज्यसरकारने पत्रक काढून प्रसिद्ध केला आहे. त्यावर आधारित सविस्तर बातमीही बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर आहेच. \n\nपण, त्यानंतरही तुमच्या मनात याविषयी अनेक शंका आहेत. आणि त्या तुम्ही सोशल मीडिया पेजेसवर विचारल्या आहेत. त्यातल्या निवडक प्रश्नांची उत्तरं आता बघूया…\n\n1. किराणा मालाची दुकानं, भाजीपाला घेण्यासाठी बाहेर जाऊ शकतो का?\n\nयाचं उत्तर खरंतर प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनीच आपल्या भाषणात दिलंच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, 'अत्यावश्यक सेवा आणि अन्न-धान्य तसंच खाद्य पदार्थ पुरवणारी सगळी दुकानं निर्बंधांच्या काळात सुरूच राहतील.' \n\nअन्न आणि त्यासाठीचा कच्चा माल यांची दुकानं या काळात उघडीच आहेत. त्यामुळे तुम्हीही गरजेप्रमाणे असा बाजारहाट करण्यासाठी बाहेर जाऊ शकता. \n\nमांस, मटन यांचीही दुकानं सुरू राहतील. पण, तुम्ही कंटेनमेंट झोनमध्ये येत असाल किंवा तुमची बिल्डिंग आधीच्या नियमाप्रमाणे पाच पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण असल्यामुळे सील झाली असेल तर तुमच्या भागातच या वस्तू पोहोचवण्याची सोय पालिका प्रशासनाकडून केली जाईल. \n\nभाजीपाला दुकानं\n\nपण, तुम्हीही तुमच्याकडून काळजी घ्या. रोज बाहेर न पडता एकाच वेळी काही दिवसांचा किराणा आणि भाजी साठवून ठेवा. बाहेर पडाल तेव्हा मास्क विसरू नका. आणि गर्दीच्या वेळी भाजीपाला घेणंही टाळा. भाजीपाला, किरामा या वस्तूही तुम्ही हल्ली ऑनलाईन मागवू शकता आणि त्याला परवानगी आहे हे विसरू नका. \n\n2. घरकाम मदतनीस घरी येऊ शकतील का?\n\nहा सध्याचा मिलियन डॉलर प्रश्न झाला आहे. पण, दुर्दैवाने याचं उत्तर फक्त काही विशिष्ट परिस्थितीतच हो असं आहे. \n\nम्हणजे असं की, त्या व्यक्तीला सुरक्षितपणे तुमच्या घरी आणण्याची हमी तुम्ही देणार असाल, म्हणजे व्यक्तीच्या वाहतुकीची 'कोरोनामुक्त' सोय करणार असाल, तुमची सोसायटी त्यासाठी तुम्हाला परवानगी देणार असेल तर आणि तरंच तुम्ही घरकाम करणाऱ्या कुणालाही घरी बोलावू शकता. पण, घरकाम मदतनीस ही काही अत्यावश्यक सेवेत येत नाही याबद्दल..."} {"inputs":"राज्यातील 13 विद्यापीठांमध्ये पदवी परीक्षेचे 8 लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पदवी परीक्षा रद्द करण्याबाबत शासन निर्णय काढला आहे. पण आता केंद्र सरकारकडून आलेल्या निर्देशानंतर राज्य सरकारसमोर परीक्षांबाबत नवीन पेच उभा राहिला आहे. \n\nयाप्रकरणी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांना पत्र लिहिले आहे. परीक्षा घेण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आलीय. \n\nयाविषयी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची मुलाखत बीबीसी मराठीच्या दिपाली जगताप यांनी घेतली. पदवी परीक्षांचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकार कायदेशीर लढाई लढू शकेल असे संकेत त्यांनी मुलाखतीमध्ये दिले आहेत.\n\nपाहा ते काय म्हणाले -\n\nप्रश्न - पदवी परीक्षांचा विषय हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरत आहे का? \n\nप्राजक्त तनपुरे - आम्ही परीक्षा रद्द करण्याचा जो काही निर्णय घेतला तो त्यावेळी UGC कडून ज्या गाईडलाइन्स आल्या त्यानुसार घेतला. तेव्हा UGCनं राज्य सरकारला कोव्हिडची परिस्थिती ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पाहून निर्णय घेण्याची मुभा दिली होती. त्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंशी चर्चा करून परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे आमच्यामध्ये काही गोंधळ असण्याचा प्रश्नच नाही. \n\nप्रश्न - मग असमन्वय कुणामध्ये आहे? केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये आहे की राज्य सरकारमध्ये आपापसातच असमन्वय आहे? \n\nप्राजक्त तनपुरे - आमच्यामध्ये कुठलाही असमन्वय नाही. राज्य सरकारने कोव्हिड विषयीची ग्राऊंड रिअॅलिटी पाहून निर्णय घेतला होता. शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न आहे. 19-20 या वयातले विद्यार्थी असल्याने त्यांच्या मनावर फार काळ टांगती तलवार ठेवता येणार नाही. \n\nपदवीच्या अनेक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालं आहे. तसंच उर्वरित विद्यार्थ्यांनाही पदवी प्रमाणपत्र वेळेत मिळाली नाहीत तर त्यांच्या नोकरीच्या संधी जातील. ज्यांना नोकरी मिळाली आहे त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतील.\n\nहा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाहीय. अनेक राज्यांनी परीक्षा रद्द केल्या आहेत. तेव्हा आता समन्वय कुणामध्ये नाही हे तुम्हीच ठरवा. \n\nप्रश्न - पदवी परीक्षांचा हा तिढा सोडवण्यासाठी आता राज्य सरकारसमोर कोणते पर्याय आहेत? \n\nप्राजक्त तनपुरे - सध्यातरी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारला पुढील चर्चेसाठी पत्र लिहिलं आहे. शिवाय, कोर्टात एक जनहित याचिका दाखल झालीय. आम्ही कायदेशीर बाबी तपासून पाहू.\n\nUGCकडून जी नवीन मार्गदर्शक तत्वं आली आहेत त्यानुसार कायदेशीर गोष्टींचा आढावा घेऊन पुढचं पाऊल टाकता येईल. \n\nप्रश्न - एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय झाला आहे ? \n\nप्राजक्त तनपुरे - एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही सरासरी गुण देऊन प्रमाणपत्र देता येईल, असा उल्लेख कुलगुरूंनी दिलेल्या अहवालात केला आहे. पण आता UGCच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार एटीकेटीच्या परीक्षा त्यांनी बंधनकारक केल्या आहेत. त्यामुळे यातही कायदेशीर बाजू पाहावी लागणार आहे. \n\nप्रश्न - परीक्षा रद्द करून जर पदवी प्रमाणपत्र दिले तर विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर तसा उल्लेख केला जाईल का? \n\nप्राजक्त तनपुरे - हा असा अपप्रचार भाजपाकडून केला जातोय. मला वाटत नाही असा काही उल्लेख केला जाईल किंवा त्या विद्यार्थ्यांना हिणवलं जाईल. भाजपकडून विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण केली जातेय. \n\nविद्यार्थ्यांना पदवीचे प्रमाणपत्र त्यांच्या आधीच्या सेमिस्टरच्या गुणांवरून..."} {"inputs":"राज्याभिषेक झाल्यनंतर राजमुकूट घातलेले राजे वाजिरालोंगकॉन\n\nराजे भूमिबोल अदुल्यादेज यांचे 2016 साली निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र राजे महा वाजिरालोंगकॉन यांना राज्याभिषेक करून राजेपदावर बसवण्यात येत आहे. मात्र बौद्ध रीतीरिवाजांचे अनुसरण करून देवराजा झाल्याशिवाय राजाचा राज्याभिषेक पूर्ण होत नाही.\n\nराजे भूमिबोल यांनी जवळजवळ सात दशकं राजपद सांभाळल्यामुळे हा राज्याभिषेक पाहाण्याची सध्याच्या थायलंडमधील बहुतांश लोकांच्या आयुष्यातील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने थाई नागरिक या सोहळ्यासाठी उपस्थित राहातील असं दिसतंय.\n\nचुलालोंगकॉन विद्यापीठातील थाई संस्कृतीचे अभ्यासक प्रा. थोंगकॉन चंद्रांसू म्हणाले, \"थायलंडला प्राचीन इतिहास, वैभवशाली संस्कृती आणि राजेशाही आणि लोकांमध्ये घनिष्ठ संबंध आहेत, याची प्रचिती या राज्याभिषेकामुळे येऊ शकेल.\"\n\nराज्याभिषेकासाठी लागणारं जल\n\nइतिहासात डोकावलं तर थायलंडमधील समाज नद्यांच्या काठांवर स्थायिक झाला. त्यांच्या आहारात प्रामुख्याने भात आणि मासे यांचा समावेश होता. या संस्कृतीमधील अनेक समारंभ आणि परंपरा पाण्याभोवतीच गुंफलेल्या दिसून येतील. \n\nथाई ज्योतिषशास्त... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्राप्रमाणे पवित्र मानल्या जाणाऱ्या 11.52 ते 12.38 या वेळेत 100 हून अधिक जलस्रोतांमधून राज्याभिषेकासाठी पाणी गोळा केलं जातं.\n\nपवित्र जलाने राजा स्नान करतो\n\nबँकॉकच्या सर्वांत प्राचीन मंदिरांपैकी एक असणाऱ्या वाट सुथाट मंदिरामध्ये ते पाणी एकत्र करण्याआधी त्यावर विविध मंदिरांमध्ये बौद्ध समारंभांमध्ये त्यावर मंत्रोच्चार केले जातात.\n\nहे पवित्र जल ग्रँड पॅलेसमधील दोन विधींमध्ये वापरलं जातं. सर्वप्रथम पांढरे वस्त्र घातलेल्या राजाला स्नान घालून शुद्ध करण्यासाठी ते वापरलं जातं. त्यानंतर राजे थायलंडच्या राजतख्तावर बसताना ते वापरलं जातं. यावेळेस राजे राजवस्त्रासह अष्टकोनी आसनावर बसतात.\n\nराजे वाजिरालोंगकॉन\n\nआठ लोक त्यांच्या हातावर जल ओततात. यंदा या कार्यात राजाची लहान बहीण युवराज्ञी महा चक्री सिरीधोर्न - ज्या थायलंडच्या पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा आहेत - तसंच ब्राह्मण आणि राजदरबारातील पंडितांचा समावेश असेल. शेकडो वर्षांच्या ब्राह्मण परंपरांनुसार या जलाचा वापर केला जातो, असं तज्ज्ञ सांगतात.\n\nसोनं आणि हिरे\n\nत्यानंतर राजे भद्रपीठ नावाच्या या राजआसनावर बसतील. तसंच त्यांच्या डोक्यावर नऊ झालरींचं छत्र असतं. तिथं त्यांच्याकडे राजचिन्हं देण्यात येतात.\n\nथायलंडमध्ये राजमुकुटाचा समावेश अलीकडच्या काळात झाला आहे. युरोपियन राजदरबारांमधून प्रेरणा घेऊन हे राजमुकूट थायलंडमध्ये आलं आहे. \n\nथाई राजघराण्याचे 5 राजचिन्हं\n\nसोने आणि हिरे जडवलेला हा राजमुकूट 1782 साली राजे राम (पहिले) यांच्या काळात तयार करण्यात आला. 7.3 किलो वजनाचा हा राजमुकूट राजावरील जबाबदारी दर्शवतो, असे तज्ज्ञ सांगतात.\n\nशाही तलवार देशावर राज्य करण्याची शक्ती दर्शवते. असं म्हणतात की ही तलवार कंबोडियामधील सिएम रिएप प्रांतातील तोन्ले सॅप तलावाच्या तळाशी सापडली होती आणि ती राजे राम (प्रथम) यांना भेटण्यात देण्यात आली होती. ती बँकॉकला आणली गेली तेव्हा शहरावर सातवेळा वीज चमकून आघात झाले, असंसुद्धा ही दंतकथा सांगते.\n\nग्रँड पॅलेस\n\nऔपचारिकरीत्या राजपदावरती बसल्यानंतर राजे वाजिरालोंगकॉन यांना राम (दहावे) किंवा चक्री राजघराण्याचे दहावे राजे अशी पदवी मिळेल आणि ते पहिली राजआज्ञा देतील.\n\n1950 साली राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांचे वडील म्हणाले होते, \"थायलंडच्या लोकांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या उत्कर्षासाठी मी प्रामाणिकपणे राज्य करेन.\"\n\nराज्याभिषेकानंतर राजे ग्रॅंड पॅलेसमध्ये जातील. तिथे चक्रपत..."} {"inputs":"राणी एलिजाबेथ यांचे पुत्र आणि वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं बुधवारी स्पष्ट झालं होतं.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nगेल्या दोन आठवड्यांमध्ये महाराणी आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भेट घेतली नव्हती.\n\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत \"बोरिस जॉन्सन हे योद्धा आहेत, ते या आव्हानाला तोंड देतील,\" अशी प्रार्थना केली आहे.\n\nचीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग आता जगभरातल्या 195 देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात सुमारे 4 लाख लोकांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून मृतांचा आकडा 17 हजारपेक्षा जास्त आहेत.\n\nया व्हायरसचे सगळ्यात जास्त बळी आता इटली, चीन आणि स्पेनमध्ये आहेत. त्यामुळे एकीकडे चीनमध्ये गोष्टी पूर्ववत होत असतानाच युरोप सध्या कोरोना उद्रेकाचं केंद्र बनलं आहे.\n\nपंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही ब्रिटन तसंच लॉकडाऊन केलं आहे, जशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी भारतात केली आहे. जीवनावश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडा, शक्य तिथे डिलिव्हरीचा पर्याय निवडा जेणेकरून लोक एकमेकांपासून दूर राहतील आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होईल, असं आवाहन जॉन्सन यांनी केलं आहे.\n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"71 वर्षांचे चार्ल्स यांच्यात सौम्य लक्षणं आढळल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय, \"मात्र त्यांची प्रकृती उत्तम आहे,\" असंही क्लॅरेन्स हाऊसच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. त्यांच्या पत्नी डचेस ऑफ कॉर्नवॉल यांचीही चाचणी घेण्यात आली होती, मात्र त्यांना विषाणूची लागण झालेली नाही.\n\nप्रिन्स चार्ल्स हे \"गेल्या काही दिवसांपासून घरूनच काम करत होते\" आणि यापुढे ते आणि कॅमिला बॅलमोरल कॅसलमध्ये स्वतःला वेगळे ठेवणार आहेत, असंही क्लॅरेन्स हाऊसने स्पष्ट केलं आहे.\n\nचाचणीसाठी पुरेशी लक्षणं आढळल्यानंतर NHSने चार्ल्स यांची अॅबरडीनशायरमध्ये चाचणी घेतली, असं एका अधिकृत निवदेनात सांगण्यात आलं. NHS अर्थात National Health Service ही युनायटेड किंगडममध्ये आरोग्य सेवा पुरवणारी राष्ट्रीय संस्था आहे.\n\n\"सरकारच्या आणि आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यांनुसार प्रिन्स आणि डचेस आता त्यांच्या स्कॉटलंडमधील घरी वेगळे इतरांपासून राहणार आहेत,\" असंही पुढे सांगण्यात आलंय.\n\n\"गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे चार्ल्स यांना कुणापासून कोरोना व्हायरसची लागण झाली असावी, हे नेमकं सांगता येणार नाही,\" असंही या निवेदनात सांगण्यात आलंय.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"राम मनोहर लोहिया\n\nनीतिश कुमारांच्या नेतृत्त्वाखालील जनता दल युनायटेडने (जेडीयू) या मुद्दयावर सदनामध्ये मतदान करण्याऐवजी वॉक आऊट करण्याचा निर्णय घेतला. \n\nआपला पक्ष राम मनोहर लोहियांची विचारसरणी मानतो, तिचं पालन करतो आणि म्हणूनच पक्ष कलम 370 हटवण्याच्या विरोधात असल्याचं जेडीयूचे मुख्य महासचिव के. सी. त्यागी यांनी म्हटलंय. \n\nत्यांच्या या विधानानंतर चर्चा सुरू झाली की काश्मीरच्या मुद्द्यावर त्यातही कलम 370 विषय लोहियांचं म्हणणं नेमकं काय होतं. \n\nबीबीसीचे माजी पत्रकार कुर्बान अली यांनी राम मनोहर लोहियांवर अभ्यास केला आहे. लोहियांचे विचार हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रत्येकी नऊ भागांमध्ये प्रकाशित झाल्याचं ते सांगतात. यामध्ये काश्मीरवर एक संपूर्ण प्रकरण आहे. पण त्यात कुठेही त्यांनी कलम 370 लावण्यात येण्याचा विरोध केलेला नाही. \n\nते सांगतात, \"काश्मीरच्या लोकांच्या मर्जीच्या विरोधात कोणतीही गोष्ट होऊ नये, पाकिस्तानात रहायचं की हिंदुस्तानात हा त्यांचा निर्णय असायला हवा अशीच भूमिका त्यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर कायम घेतली होती.\"\n\n'लोहिया के विचार' या पुस्तकात राम मनोहर लोहिया लिहितात, \"मला शक्य अस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तं तर मी काश्मीरचा प्रश्न या महासंघाशिवाय सोडवला नसता.\" हिंदुस्तान-पाकिस्तानचा महासंघ बनावा आणि यामध्ये काश्मीर कोणासोबतही असावं किंवा मग स्वतंत्र असावं पण त्यांनी महासंघात यावं असं त्यांचं म्हणणं होतं. \n\nशेख अब्दुल्लांना साथ\n\n'शेर-ए-कश्मिर' म्हणून ओळखले जाणाऱ्या शेख मोहम्मद अब्दुल्लांनी ऑल जम्मू अँड काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्सची स्थापना केली होती. यालाच नंतर जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असं नाव देण्यात आलं. \n\nभारत स्वतंत्र झाल्यानंतर काश्मीर पाकिस्तानात जाण्याचा अब्दुल्लांनी विरोध केला होता. 1948 मध्ये ते जम्मू-काश्मीरचे पंतप्रधान झाले. भारतासोबत काश्मीरचे संबंध कायदेशीररीत्या कसे असतील याविषयी नेहरूंसोबत त्यांची दीर्घ चर्चा झाली आणि त्यानंतर कलम 370 अस्तित्त्वात आलं. \n\nकुर्बान अली सांगतात, \"लोहियांनी अगदी सफाईने शेख अब्दुल्लांचं समर्थन केलं आहे.\"\n\nते म्हणतात, \"शेख अब्दुल्लांशी त्यांचे कायम संबंध होते. लोहियांच्या मृत्यूनंतर शेख अब्दुल्ला त्यांना श्रद्धांजली वहायला आले होते. त्यावेळी ते म्हणाले की लोहिया अशी एकमेव व्यक्ती होती ज्यांना काश्मीरच्या लोकांचं दुःख समजत होतं.\"\n\nराम मनोहर लोहिया\n\nसंसदेतही त्यांनी याचा विरोध केला होता. 17 सप्टेंबर 1963 ला त्यांनी परराष्ट्र धोरणाविषयी बोलताना काश्मीरचा उल्लेख केला होता. \n\n'डॉ. राममनोहर लोहिया और सतत समाजवाद' या आपल्या पुस्तकात कन्हैय्या त्रिपाठी लिहितात की भारत, पाकिस्तान आणि काश्मीरचा एक महासंघ होणं शक्य आहे असं लोहियांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं. हा महासंघ म्हणजे भारत-पाकिस्तानच्या फाळणीवरचा पर्याय त्यांना वाटत होता. \n\nकाश्मीरच्या प्रश्नावर त्यावेळच्या सरकारने अधिक संवदेनशीलता दाखवायला हवी होती आणि त्यांना वेगळ्या स्वायत्त राज्याच्या स्वरूपात राहू द्यायला हवं होतं, असं लोहियांना वाटत होतं. \n\nनेहरूंशी मतभेद\n\nकाश्मीरवरून नेहरू आणि लोहियांमध्ये असलेले वैचारिक मतभेद जगजाहीर आहेत. \n\nराममनोहर लोहियांवरच्या आपल्या पुस्तकात कुमार मुकुल लिहितात की लोहियांच्या मते भारताच्या पंतप्रधानांनी 1957 च्या निवडणुकीदरम्यान काश्मीरवर जितकी भाषणं दिली तितकी आपल्या संपूर्ण आयुष्यात दिली नव्हती. \n\nकुर्बान अली सांगतात, \"जेव्हा नेहरू सरकारने 1953 मध्ये शेख अब्दुल्लांचं सरकार बरखास्त केलं, तेव्हा लोहियांनी याचा विरोध केला होता. आणि जेव्हा शेख अब्दुल्ला जम्मूच्या तुरुंगात..."} {"inputs":"रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. फलटण येथे त्यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात रामराजे आगामी वाटचालीबाबत निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा होती. पण कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी येथे आलो असल्याचं सांगत रामराजेंचा हा कार्यकर्ता मेळावा कोणत्याही निर्णयाशिवाय संपला. \n\nपश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते असलेले रामराजे नाईक-निंबाळकर काय निर्णय घेणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. रामराजे नाईक - निंबाळकर हे 2015 पासून विधान परिषदेचे सभापती आहेत. फलटणच्या निंबाळकर राजघराण्याचे ते 29 वे वंशज असलेले रामराजे यांनी एमएस्सी करून त्यानंतर कायद्याची पदव्युत्तर पदवी म्हणजे एलएलएम केलेलं आहे. \n\nराजकारणात येण्यापूर्वी ते कायद्याचे प्राध्यापक होते. फलटलणच्या नगराध्यक्षपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्यानंतर 1995 मध्ये फलटणमधून अपक्ष आमदार निवडून आले. युती शासनाच्या काळात स्थापन झालेल्या कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद रामराजे नाईक-निंबाळकरांकडे सोपवण्यात आले.\n\n1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. 2004 मध्ये ते राज्याचे जलसंपदा मंत्री झाले. कृष्णा खोरे विकास महामंडळाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. धीरगंभीर प्रवृत्तीचे अभ्यासू राजकारणी म्हणून रामराजेंची ओळख आहे. पाणीप्रश्नावर त्यांचा उत्तम अभ्यास आहे. \n\nरामराजेंचा प्रभाव किती आहे?\n\nज्येष्ठ पत्रकार विजय मांडके रामराजे नाईक-निंबाळकरांच्या ताकदीविषयी सांगतात, \"रामराजे नाईक-निंबाळकर यांची ताकद सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा, कोरेगाव आणि माण या भागांत त्यांचा परिणामकारक गट आहे. येत्या निवडणुकीत त्यांचा प्रभाव पाडू शकतील. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांच्या गटाचे कायम स्वतंत्र अस्तित्व फलटणमध्ये राहिलेले आहे. त्यांची राजकारणातील सुरुवातच 1995 मध्ये अपक्ष म्हणून झालेली आहे.\"\n\nशरद पवारांना या वयात सोडून जाण्याचा विचार करू शकत नाही असं रामराजेंनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. रामराजेंच्या आगामी वाटचालीबाबत विजय मांडकेंचं म्हणणं आहे की, \"रामराजेंनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय जर नाही घेतला तर ते राष्ट्रवादी तांत्रिकदृष्ट्या न सोडता आपल्या समर्थकांना शिवसेनेत पाठवू शकतात याचीही शक्यता आहे. ते स्वत: विधान परिषदेवर असल्यामुळे ते काही विधानसभा लढवणार नाहीत. त्यांना सध्या कार्यकर्त्यांना पर्याय उपलब्ध करून द्यायचा आहे.\" \n\n\"शिवसेनेला अर्थातच रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या येण्याचा फायदाच होईल. सातारा जिल्ह्यात पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे सेनेचे एकमेव आमदार आहेत. सेना-भाजपच्या मतदारसंघ वाटपात पाटण, कराड उत्तर, माण-खटाव आणि फलटण हे चार मतदारसंघ सेनेच्या वाट्याचे आहेत. रामराजे आल्यास फलटण आणि माण-खटाव या दोन मतदारसंघांमध्ये सेनेला त्यांचा फायदा होऊ शकतो.\"\n\nनुकतेच माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे फलटणमधील रामराजेंचे विरोधक आहेत. तर सातारा जिल्ह्याच्या राजकारणात उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. दोघांनी वेळोवेळी अगदी उघडपणे एकमेकांवर टीका केली आहे.\n\nराष्ट्रवादीला साताऱ्यात फटका\n\nरामराजे नाईक-निंबाळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यास राष्ट्रवादीला साताऱ्यात मोठा फटका बसणार आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले अगोदरच भाजपवासी झालेले आहेत. खासदार उदयनराजे भोसलेही भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यात रामराजेंच्या जाण्यानं साताऱ्यात खिळखिळी होऊ..."} {"inputs":"रामस्वरूप शर्मा\n\nदिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून रामस्वरूप शर्मांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठण्यात आलाय. \n\nशर्मांच्या निधनाची बातमी आल्यानंतर लोकसभेचं कामकाज 1 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. \n\nहिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात 1958मध्ये रामस्वरूप शर्मांचा जन्म झाला. 2014 साली ते खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह यांचा त्यांनी पराभव केला होता.\n\nयानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले. परराष्ट्र प्रकरणांविषयीच्या संसदेच्या स्थायी समितीचे ते सदस्य होते. \n\nत्यांच्या कुटुंबात पत्नी आणि तीन मुलं आहे. रामस्वरूप शर्मांनी शेतकरी आणि व्यापारी म्हणूनही काम केलं होतं. \n\nत्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर भाजपच्या संसदीय दलाची बैठक रद्द करण्यात आली. \n\nकेंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शर्मांच्या निधनानंतर ट्वीट केलंय. या घटनेचा आपल्याला धक्का बसला असल्याचं रिजीजूंनी म्हटलंय. \n\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही याविषयी ट्वीट केलंय. दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे असून आपण शर्मांच्या कुटुंबियांसाठी सहव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेदना व्यक्त करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर भाषण करताना नरेंद्र मोदींनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर (CAA) भाष्य केलं. \n\nत्यांनी काँग्रेसचं धोरण, राहुल गांधी आणि नेहरूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विरोधकांची घोषणाबाजी सुरू असतानाही त्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. \n\nतुमच्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी इथे क्लीक करा.\n\nविरोधकांची खिल्ली उडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक गोष्ट सांगितली. त्यांच्या गोष्टीचा सारांश खालीलप्रमाणे होता-\n\nएका रेल्वेमधून अनेक लोक प्रवास करत होते. रेल्वेचा वेग वाढल्यानंतर एका प्रवाशानं म्हटलं, की रेल्वे रुळांमधून प्रभू कृपेनं भवसागरातून पार होऊ, असा आवाज येतोय. परमेश्वराची कृपा अपरंपार असल्याचा आवाज रुळांमधून येतोय, असं दुसऱ्या एका प्रवाशानं म्हटलं. एक मुसलमान प्रवासी होता. त्यानं म्हटलं, की अल्लाहची दया, अल्लाहची दया असा आवाज ऐकू येतोय. \n\nया सगळ्या प्रवाशांमध्ये एक पैलवानही होता. त्याची वेळ आली तेव्हा त्यानं म्हटलं, की मला तर वेगळाच आवाज ऐकू येतोय. इतरांनी त्याला विचारलं, की तुला नेमकं काय ऐकू येतंय? त्यावर त्या पैलवानानं म्हटलं, \"रबडी खा, कसरत कर ; रब... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"डी खा, कसरत कर.\"\n\nमोदींच्या या गोष्टीनंतर सत्ताधारी बाकांवर खसखस पिकली. मोदींनी आपल्या गोष्टीचं तात्पर्य सांगताना म्हटलं, की ज्याचं डोकं जसं चालतं, त्याला गोष्टी तशाच पद्धतीनं समजतात. \n\n'काँग्रेसनं दिवसातून शंभर वेळा घटनेबद्दल बोलावं'\n\nलोक सहा महिन्यात मला झोडपून काढतील, असं काँग्रेसचे नेते म्हणत असल्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केला. मोदींनी पुढे म्हटलं, \"आधी सांगितलं ते बरं झालं. मी त्यादृष्टिनं तयारी करेन. सूर्य नमस्कारांची संख्या वाढवेन. लोक मला असे अपशब्द वापरत आहेत, की आता माझ्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. मी लाठ्या-काठ्या खाण्यासाठी पाठ मजबूत करत आहे. \n\nमोदी यांनी काँग्रेस नेते शशी थरुर यांना उद्देशून म्हटलं, \"राज्यघटनेचं रक्षण करण्याबद्दल वारंवार बोललं जात आहे. मलाही असं वाटतंय, की काँग्रेसनं दिवसातून शंभर वेळा घटना वाचविण्याबद्दल बोलायला हवं. कारण राज्यघटनेसोबत केव्हा, काय झालं होतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. राज्यघटनेच्या रक्षणाबद्दल बोलत राहिल्याने तुम्हाला तुमची चूक तरी लक्षात येईल. न्यायसंस्थेकडून न्यायालयीन पुनर्विचाराचा अधिकार काढून घेणाऱ्यांनी घटनेबद्दल बोलायलाच हवं. ज्यांनी निवडून आलेली सरकारं बरखास्त केली, त्यांनी राज्यघटनेवर बोलायलाच हवं. घटना कशी वाचवायची, याचं शिक्षण त्यांनी घ्यायला हवं. \n\nनरेंद्र मोदींनी काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि सोनिया गांधींवरही निशाणा साधला. \"पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालयापेक्षाही राष्ट्रीय सल्लागार समिती वरचढ होती. रिमोट कंट्रोलनं सरकार चालविणाऱ्यांनी राज्यघटनेचं महत्त्व समजून घ्यावं. राज्यघटनेच्या नावाखाली काय सुरू आहे, हे देश पाहतोय, दिल्लीही पाहत आहे. डाव्या पक्षांचे आणि काँग्रेसचे नेते, व्होट बँकेचं राजकारण करणारे तिथे जाऊन लोकांना भडकवत आहेत.\" \n\nपंतप्रधानांनी शाहीन बागेचा उल्लेखही न करता काँग्रेस नेते शशी थरुर हे तिथे गेले होते, यावर भाष्य केलं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जाहीर केलं की ते माढ्यातून लढणार नाहीत. काँग्रेस आणि मित्रपक्षांची ज्या ठिकाणी आघाडी झाली त्या ठिकाणी तसंच ज्या ठिकाणी आघाडी होऊ शकली नाही त्या ठिकाणी काँग्रेसची कोंडी झाली आहे का, या प्रश्नाचा बीबीसीनं वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. \n\nसुजय विखे पाटील भाजपमध्ये \n\nआपण गेल्या तीन वर्षांपासून लोकसभेची तयारी करत होतो. त्यामुळे अहमदनगरची जागा ही काँग्रेसला सुटेल असं मला वाटत होतं. पण तसं झालं नाही आणि मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मला या ठिकाणी भविष्य दिसलं म्हणून मी इथं आलो, असं सुजय विखे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. \n\nराष्ट्रवादीच्या तिकिटावर जागा लढावी असा प्रस्ताव तुम्हाला मिळाल्याची चर्चा होती, मग तुम्ही राष्ट्रवादीमध्ये का गेला नाहीत असं विचारलं असता ते म्हणाले,\"राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याशी माझं याबाबत बोलणं झालं नाही. पण जर पक्षच बदलायचा असेल तर मी भाजपसोबतच जाणं पसंत करेन.\" \n\nमहाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे सांगतात की \"सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसची कोंडी झाली. कारण व... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िरोधी पक्षाच्या नेत्याचा मुलगा जर भाजपमध्ये जातो तर त्याचं उत्तर राधाकृष्ण विखे पाटलांना द्यावेच लागणार आहे. प्रचाराच्यावेळीही ते मतदारांना कसं सामोरं जातील हा प्रश्न आहे. असं असलं तरी भाजपचा खूप मोठा राजकीय फायदा झाला असं समजण्याचं कारण नाही.\" \n\n\"विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा आपल्या पक्षात आणून काँग्रेसवर कशी नामुष्की आणली असं कदाचित काही भाजप नेत्यांना वाटू शकतं. पण त्यापलीकडे त्या गोष्टीला फारसं महत्त्व आहे असं मला वाटत नाही. कारण अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी आहेत. विद्यमान खासदाराला डावलून दुसऱ्या उमेदवाराला तिकिट दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश जातो,\" असं ते पुढे सांगतात. \n\nशरद पवारांना माढ्यातून माघार घ्यावी लागली \n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे माढातून निवडणूक लढविणार होते. पण पार्थ पवार यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आणि शेवटी एकाच कुटुंबातील किती सदस्यांनी निवडणूक लढवावी असं म्हणत शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली. \n\nआता या ठिकाणी नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची असा पेच राष्ट्रवादीसमोर उभा राहिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शरद पवारांच्या या निर्णयामुळे थेट काँग्रेसची कोंडी झाली नसली तरी शरद पवारांच्या निर्णयाचा परिणाम काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रणनीतीवर पडू शकतो अशी चर्चा आहे. \n\n\"जेव्हा शरद पवारांनी आपण निवडणूक लढवणार नाहीत हे सांगितलं तेव्हाच त्यांनी हे स्पष्ट करायला हवं होतं की तिथून कोण लढणार? पण अद्याप तिथला उमेदवार जाहीर न झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आलं आहे,\" असं चोरमारे सांगतात. \n\nकाँग्रेस आघाडीला मिळाली नाही प्रकाश आंबेडकरांची साथ \n\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी एकत्र येऊ शकली नाही. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीचे 22 उमेदवार जाहीर केले आहेत. ते कायम ठेवा अशी मागणी आंबेडकर यांनी केली होती. त्यांची ही मागणी काँग्रेसने मान्य केली नाही. \n\nवंचित आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकत्र न आल्यामुळे पर्यायाने काँग्रेस-राष्ट्रवादीचं नुकसान झालं, कारण त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. \n\n\"प्रकाश आंबेडकर यांची जागांची मागणी अवास्तव आहे, पण चर्चेने मार्ग काढता आला असता. 2014 मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला बाजूला ठेवल्याने काँग्रेस आणि राष्ट्रावादीचं नुकसान झालं होतं,\" असं राजकीय विश्लेषक..."} {"inputs":"राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एका सभेत पंकजा मुंडेवर टीका केली. त्यात त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप सोशल मीडियावरून केला जातोय. धनंजय मुंडे यांच्या भाषणाची व्हीडिओ क्लिपही सोशल मीडियावरून पसरवली जातेय.\n\nमात्र, धनंजय मुंडे यांचं हे भाषण नेमकं कुठं झालं आणि त्यातल्या आक्षेपार्ह विधानांबाबत किती तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.\n\nदुसरीकडे, परळीत धनंजय मुंडे यांच्या या भाषणाचा दाखल देत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीकेची तोफ डागली.\n\nयाच भाषणाच्या शेवटी पंकजा मुंडे व्यासपीठावरच भोवळ येऊन कोसळल्या. त्यामुळं सभेच्या ठिकाणीही मोठा गोंधळ उडाला.\n\nकार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं. धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती.\n\nआज दोन्ही नेते याबाबत पत्रकारांशी बोलताना भावनिक झाले होते. \n\nमला लोकांना भेटायची लाज वाटत होती\n\nपंकजा मुंडे यांनी आज या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, \"माझ्याविषयी इतकं घाणेरडं बोललं गेलं, हे थांबवलं पाहि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"जे कोणीतरी. मी खोटं बोलत नाही म्हणून मला राजकारणात त्रास झाला. विरोधकांशीही मोठ्या मनाने वागलं पाहिजे असं मला वाटतं, मी तसंच करते, पण माझ्या बाबतीत कोणी तसं करेल की नाही मला माहीत नाही. \n\n\"मी जेव्हा ते व्हीडिओ पाहिला, ते फुटेज माझ्या डोळ्यासमोरून दोन-तीनदा गेलं. त्यातला राग, तिरस्कार, ते एक्स्प्रेशन्स पाहून मला खूप हर्ट झालं. मला दोन दिवस लागले यातून बाहेर पडायला. माझा आत्मविश्वास कमी झाला होता. मला लाज वाटतं होती लोकांसमोर यायची, त्यांच्यासमोर हा विषय बोलायची, पण काही महिला मला भेटायला आल्या.\n\n\"त्यांनी मला धीर दिला, त्यातल्या एक म्हाताऱ्या बाई म्हणाल्या की आपला शत्रू आपल्याला गुळ-खोबरं देतं नसतो, तो डंखच करतो. तुमचं खच्चीकरण करण्याच्या हेतूने हे केलं आहे. मग मला वाटलं, मी इतकी फिरुनही, जग पाहूनही असं का वागते? उलट मी तर कितीतरी मुलींना शक्ती देणारी नेता आहे. मी असं वागून कसं चालेल? त्यामुळे मला अजूनही त्रास होत असला तरीही मी आता मी पाऊल टाकते भक्कम,\" पंकजा मुंडे म्हणाल्या. \n\nदुसरीकडे धनंजय मुंडे यांनी आपण असं काही बोललो असल्याचा इन्कार केला आहे. \"खरं काय खोटं काय हे मायबाप जनतेला माहीत आहे आणि ते जाणून घेऊनच ते मतदान करत आहेत. राजकारणात-समाजकारणात मोठा झालेला धनंजय मुंडे त्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांना माहितेय की मी अशी चूक कधीच करणार नाही. आणि माझ्या भाषणातही मी कोणत्याही असंसदीय भाषेचा प्रयोग केलेला नाही.\"\n\nयाआधीही धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भाषणाच्या क्लिपबद्दल फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरणं दिलं होतं. त्यांनी लिहिलं, \"शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी.\"\n\n\"अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे,\" असंही धनंजय मुंडे म्हणाले.\n\nया प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही घेतली आहे आणि धनंजय मुंडेंना नोटीस पाठवली आहे. \n\nया प्रकरणावर अनेक मोठ्या नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. \n\n\"मला बहिणाबाई या शब्दामध्ये आदर..."} {"inputs":"राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर हा प्रकार घडला आहे. \n\nबरखास्त केलेल्या मंत्रिमंडळातले तेलमंत्री अर्जुना रणतुंगा कार्यालयाकडे जात असताना त्यांची गाडी जमावानं अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या बॉडीगार्डनं केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.\n\nयाआधी, राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधान रनील विक्रमसिंगे यांना पदावरून हटवलं आणि माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधान म्हणून नेमणूक केली. \n\nसंविधानानुसार हा बदल केल्याचा सिरिसेना यांचा दावा आहे. एका भाषणात त्यांनी विक्रमसिंगे यांच्यावर जोरदार टीका करत ते भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला होता. \n\nरनील विक्रमसिंगे यांनी मात्र अजूनही तेच पंतप्रधान असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सरकारी घर सोडून जाण्यास नकार दिला आहे. त्यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी असं ते म्हणत आहेत.\n\nगोळीबर कसा झाला?\n\nअर्जुन रणतुंगा हे सिलोन पेट्रोलियम कार्पोरेशनच्या कार्यालयात जात असताना हा गोळीबार झाला.\n\nगोळी लागलेल्या 34 वर्षीय व्यक्तीचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाला, असं डॉक्टरांनी ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सांगितलं. तर इतर दोघं जखमी झाले आहेत. \n\nप्रत्यक्षदर्शीनं AFP या वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर श्रीलंकन क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि तेलमंत्री अर्जुन रणतुंगा यांना पोलीसांनी सुरक्षा कवच घालून सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले.\n\nरणतुंगा यांच्या बॉडीगार्डला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी माहिती दिली. \n\nराष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना भाषणात काय म्हणाले? \n\nगेल्या तीन वर्षांपासून रनील विक्रमसिंगे यांच्याशी सरकारी धोरणांवरून मतभेद होते, असं राष्ट्रीय टीव्हीवर भाषण देताना मैत्रीपाला सिरिसेना म्हणाले.\n\nश्रीलंकन सेंट्रल बँकेच्या वादग्रस्त बाँड विक्रीमध्ये विक्रमसिंगे यांचा हात होता. त्यामुळे देशाला 11 अब्ज श्रीलंकन रुपयांचं नुकसान झालं, असं ते पुढे म्हणाले. \n\nतसंच एका कॅबिनेट मंत्र्याने राष्ट्राध्यक्षांना मारण्याचा प्लॅन केला आणि पोलिसांना त्याचा तपास करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी भाषणात केला आहे.\n\nमहिंदा राजपक्षे यांच्याशी केलेली आघाडी म्हणजे द्वेषाचं राजकारण नाकारून नव्या लोकशाही पर्वाची सुरुवात केली आहे, असं त्यांनी सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"राहुल आणि सोनिया गांधींशी झालेल्या बैठका आणि चर्चांच्या मालिकांनंतर हा निर्णय घेण्यात आला. राजस्थानचे प्रभारी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. \n\nयावेळी सचिन पायलट यांनी \"कुणाला माहिती होतं, की दोन-दोन करोडपती होणार आहेत,\" असं म्हणत वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.\n\nपण या सगळ्या सस्पेन्सचा हॅपी एन्ड होण्याआधी करौली, टोंक आणि भरतपूर जिल्ह्यात सचिन पायलट समर्थकांनी रास्ता रोको केला. एका ठिकाणी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. निदर्शनं केली.\n\nअशोक गहलोत आणि सचिन पायलट समर्थक आमने-सामने आले. यानंतर जयपूरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. आणि हे सगळं मुख्यमंत्रिपदाचा फैसला होत नसल्याने सुरु होतं.\n\nत्यामुळेच 3 राज्यांत सत्तेत आल्यानंतर आणि मुख्यमंत्री निवडण्याचे अधिकार राहुल गांधींकडे असतानाही मुख्यमंत्री निवडीसाठी राहुल गांधींना इतका वेळ का लागला, हा प्रश्न आहे.\n\nगुरुवारपासून अशोक गहलोत, सचिन पायलट आणि राहुल गांधी यांच्यात बैठकांची अनेक सत्रं झाली. संध्याकाळी अशोक गहलोत जयपूरला निघण्यासाठी दिल्ली विमानतळावर पोहोचले. पण हायकमांडचा फोन आल्यानंतर परत ल्युटियन्स झोनमध्ये परतले.\n\n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"राजकीय निरीक्षकांच्या मते सचिन पायलटही मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडायला तयार नव्हते. सोनियांनी समजावल्यानंतरही ते आपल्या मतावर ठाम होते. अखेर राहुल गांधींनी त्यावर उपमुख्यमंत्रिपद देऊन तोडगा काढला.\n\n4 दशकं राजकीय पत्रकारिता करणाऱ्या आणि काँग्रेसचा जवळून अभ्यास करणाऱ्या राशीद किडवाई यांच्या मते \"तीन राज्यांत सत्ता आल्यानंतर राहुल गांधींसाठी ही एक चांगली संधी होती. पक्षात कुठलेही मतभेद नाहीत आणि काँग्रेसमध्ये निर्णय प्रक्रिया स्पष्ट आहे, हे दाखवता आलं असतं. 2019च्या निवडणुकीआधी थेट संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला असता आणि तो मैलाचा दगड ठरला असता. पण राहुल गांधींनी ती संधी गमावली आहे. निकालांच्या 48 तासांनंतरही मुख्यमंत्री ठरवता येऊ नये आणि निव्वळ बैठकांची मालिका सुरू राहणं हे त्यांच्या निर्णयक्षमतेतील उणिवा दाखवतं.\"\n\nअशोक गेहलोत यांच्यासोबत राहुल गांधी\n\nअशोक गेहलोत आक्रमक का?\n\nअशोक गहलोत गेली 40 वर्षं राजस्थानच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. याआधी दोनवेळा त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. त्यामुळे राज्यातल्या बहुतेक आमदारांच्या ते निकट आहेत. त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे, असं जाणकार सांगतात.\n\nराज्यात गहलोत यांचं सरकार असताना काही योजना त्यांनी प्रभावीपणे राबवल्या आहेत. राजस्थानशी त्यांचं भावनिक नातं आहे. त्यामुळे पक्षात सध्या राहुल गांधी यांच्यानंतर गहलोत यांना महत्त्व असलं तरी त्यांना मुख्यमंत्रिपदात रस आहे. \n\nसचिन पायलट का आग्रही आहेत?\n\n2014च्या लोकसभा निवडणुकीत UPAचा दारुण पराभव झाला. राजस्थानात तर काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही. विधानसभेत वसुंधरा राजेंनी 165 जागा जिंकल्या. काँग्रेसला अवघ्या 21 जागा मिळाल्या. \n\nअशा विषम परिस्थितीत सोनिया गांधींनी सचिन पायलट यांच्याकडे राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली. पायलट यांनी पुन्हा नव्यानं संघटना बांधली. कार्यकर्त्यांना बळ दिलं. \n\n4 वर्षांतला बराच काळ त्यांनी राजस्थानमध्येच घालवला. त्यामुळे पायलट सोनिया आणि राहुल गांधींनी समजूत घातल्यानंतरही आपल्या मतावर ठाम होते, असं राजकीय निरीक्षक सांगतात.\n\nअसं असलं तरीसुद्धा हा पेच आधीच संपायला हवा होता, असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. CNN-News18 या न्यूज चॅनलच्या जयपूर प्रतिनिधी असलेल्या स्वाती वशिष्ठ सांगतात की \"सध्या राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये जे सुरू आहे, ते खूपच लाजिरवाणं आहे. सोनिया..."} {"inputs":"राहुल गांधी\n\n1. आरक्षण हटवण्याचं भाजप आणि संघाचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही - राहुल गांधी \n\nकोर्टाने आदेश दिल्यास राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यास बांधील नाही. तसेच पदोन्नतीतील आरक्षण हा मूलभूत हक्क नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. या निर्णयावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया आली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटत नाही की अनुसूचित जाती आणि जमातींनी प्रगती करावी. त्यांना या देशाचं संस्थात्मक प्रारूप बदलायचं आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी हे सांगितलं. \n\nन्यायाधीश एल. नागेश्वर राव आणि हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठानं उत्तराखंडमधील आरक्षणाबाबतच्या एका याचिकेवर नुकताच हा निकाल दिला. 'आरक्षण लागू करण्याचा कुठलाही आदेश न्यायालय राज्य सरकारांना देऊ शकत नाही,' असंही सर्वोच्च न्यायालयानं निकालात स्पष्ट केलं आहे. \n\nआरक्षणाबाबत घटनेत करण्यात आलेल्या तरतुदीचा संदर्भ देताना सार्वजनिक पदांवरील नियुक्त्या आणि पदोन्नत्यांच्या बाबतीत आरक्षण आवश्यक आहे अथवा अनावश्यक हे ठरवणं राज्य सरकारचं काम आहे, असंही न्यायालयानं म्हट... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लं आहे.\n\nयाबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले मी एससी. एसटी आणि ओबीसी या वर्गातील लोकांना सांगू इच्छितो की आम्ही तुमच्यासोबत आहोत. पंतप्रधान मोदींचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचं स्वप्न आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही असं राहुल गांधी म्हणाले. \n\n2. हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी मला पक्षाचा झेंडा बदलावा लागला नाही: उद्धव ठाकरे\n\n\"मला माझं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी पक्षाचा झेंडा बदलावा लागला नाही. एक नेता आणि एक झेंडा हीच आजही शिवसेनेची ओळख आहे,\" असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.\n\nसह्याद्री अतिथीगृहावर शिवसेना आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. \n\nते म्हणाले, \"शिवसेनेला हिंदुत्व नव्यानं सिद्ध करण्याची गरज नाही. शिवसेना ज्या हिंदुत्वाचा पुरस्कार करत आली आहे, ते हिंदुत्व बाळासाहेबांचे असून ते शुद्ध आणि पवित्र आहे. त्यात जराही खोट नाही. एक नेता आणि एक झेंडा हे सूत्र घेऊन शिवसेना वाटचाल करत आली आहे आणि हे सगळ्या जगाला माहीत आहे.\"\n\nरविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशी घुखसोरांविरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. \n\nत्यावेळी राज ठाकरे म्हणाले, \"आज आम्ही मोर्चाला मोर्चानं उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल. एकोप्याने राहा, उगीच ताकद दाखवू नका.\"\n\nराज यांच्या या वक्तव्यावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\n\nते म्हणाले, \"देशात लोकशाही आहे. तलवारी वगैरे फार जुन्या झाल्या आहेत. आता नवे शस्त्र आले आहेत.\"\n\n3. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपवर लक्ष ठेवण्याचे आदेश\n\nदेशाच्या एकतेला धोका निर्माण होईल, अशा कृत्यांपासून दूर राहण्यासाठी विद्यापीठांतील व्हॉट्सअप ग्रुप्सवर लक्ष ठेवा, यासहित अनेक कार्यक्रमांची नोंद पुण्यात पार पडलेल्या पोलीस महासंचालकांच्या परिषदेत करण्यात आली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे. \n\nडिसेंबर महिन्यात पार पडलेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. \n\nविद्यापीठातील विद्यार्थ्यांना संवदेनशील विषयांचं व्यवस्थित ज्ञान असावं यासाठी त्यांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. तसंच विद्यापीठात घडणाऱ्या कार्यक्रमांविषयी माहिती असणं, हा यामागचा उद्देश असल्याचं एका पोलीस..."} {"inputs":"राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लोकसभेत मिठी मारली तो क्षण\n\nआधी सरकारवर टीकास्त्र सोडताना आक्रमक दिसणारे गांधी यांनी काही वेळाने वेगळ्या ट्रॅकवर गेले नि म्हणाले, \"तुमच्याबद्दल माझ्या मनात काही कटुता नाही. तुम्ही मला 'पप्पू' म्हटलं तरी मी तुमचा द्वेष करणार नाही.\"\n\n\"तुमच्या मनातला राग मी काढून टाकीन आणि तुम्हाला मी काँग्रेसी बनवेन,\" असंही ते यावेळी म्हणाले आणि ते थेट सरकारी बाकांपर्यंत चालत गेले आणि अचानक पंतप्रधान मोदींना त्यांनी मिठी मारली. हा क्षण लगेच सोशल मीडियासह इतर माध्यमांवर व्हायरल झाला.\n\nअनेकांनी या क्षणाला राहुल गांधींची 'गांधीगिरी' संबोधलं.\n\n\"शत्रूचंदेखील हृदयपरिवर्तन करावं,\" हा महात्मा गांधींच्या विचार राहुल गांधींनी केवळ कृतीतून नव्हे तर आपल्या भाषणातूनही लोकसभेत मांडला. याविषयी बीबीसी मराठीनं महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले, \"राहुल गांधी यांनी केलेली कृती ही थेट गांधीजींच्या विचारांपासून प्रेरित आहे, असं आपल्याला लगेच म्हणता येणार नाही. पण ही भारतीयांची परंपराच आहे. जर राहुल गांधी म्हणत असतील की कटुता बाजूला सारून मी काम करायला... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तयार आहे, तर या गोष्टीचं आपण स्वागत करायला हवं.\" \n\nवैचारिक मतभेद आणि वैयक्तिक संबंध, हे पूर्वीच्या नेत्यांच्या कामाआड येत नव्हते. पंडित नेहरू यांनी तर विरोधी पक्षातील लोकांनाही मंत्रिपदं दिल्याची उदाहरणं आहेत. पूर्वी राजकारणात कितीही वैचारिक मतभेद असले तरी नेत्यांचे एकमेकांसोबत चांगले वैयक्तिक संबंध असायचे, याकडे लक्ष वेधत तुषार गांधी म्हणाले, \"भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहर लाल नेहरू आपल्या राजकीय विरोधकांविरोधात कधीही मनात कटुता ठेवत नसत. राहुल गांधी देखील त्याच परंपरेतून आले आहेत.\"\n\n\"गेल्या काही दिवसांतील वातावरण पाहता आपल्या लक्षात येईल की गोष्टी फक्त ब्लॅक अॅंड व्हाइट याच स्वरूपात आहेत, असं समजलं जातं. जर नेते आपले मतभेद बाजूला सारून राजकीय संबंध सुधारण्याकडे लक्ष देत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. पुन्हा पूर्वीसारखं वातावरण निर्माण होऊ शकतं,\" असं मत तुषार गांधी यांनी व्यक्त केलं. \n\nज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई म्हणतात, \"राहुल गांधी यांचं कृत्य हे पाहणाऱ्याला 'गांधीगिरी'सारखं वाटू शकतं. पण त्यांनी केलेल्या या साहसी कृत्यामुळं अशा लोकांवर परिणाम होऊ शकतो जे अद्याप काँग्रेस किंवा भाजपकडे पूर्णपणे झुकलेले नाहीत. इतकंच नाही तर राहुल गांधी यांना या गोष्टीची जाणीव आहे की काही लोक त्यांना 'पप्पू' म्हणतात. या गोष्टीची दखल घेऊन त्यांनी त्यांची राजकीय प्रगल्भता दाखवली. यातून त्यांनी शत्रू आणि मित्र या दोन्ही गटांत आता त्यांनी स्वतःची एका गंभीर राजकारण्याची प्रतिमा उभी केली आहे.\"\n\nराहुल गांधी प्रतिमांचा खेळ करत आहे, असा आरोप देखील त्यांच्यावर केला जात आहे. त्या संदर्भात बोलताना, ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी झी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, \"राहुल गांधी हे प्रतिमांचा खेळ करत नाहीयेत तर ते नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमांच्या खेळाला आव्हान देत आहेत.\"\n\n\"आधी प्रतिभावान या शब्दाला एक वेगळं महत्त्व होतं तर आता प्रतिमावान असा शब्द रूढ होताना दिसत आहे. संसदेच्या सभागृहामध्ये नरेंद्र मोदींनी अनेक वेळा प्रतिमांचा खेळ केला आहे. त्यालाच राहुल गांधी यांनी आपल्या शैलीत उपहासात्मक उत्तर दिलं आहे,\" असं कुमार केतकर म्हणतात.\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"राहुल गांधींसोबत अप्सरा रेड्डी\n\nया निर्णयाची घोषणा राहुल गांधी आणि ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार सुष्मिता देव यांच्या उपस्थितीत करण्यात आली. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमूळच्या आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्हयातील अप्सरा रेड्डी यांनी शालेय शिक्षण चेन्नईमध्ये पूर्ण केलं आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेतील पदवी संपादन केली. \n\nत्यावेळी कॉलेजच्या कामात त्या सक्रिय होत्या. त्यांनी ट्रान्सजेन्डर लोकांच्या अधिकारासाठी काम केलं आणि त्याचबरोबर पत्रकारिताही केली. त्यानंतर त्यांनी लंडनमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि तिथल्या माध्यमांमध्येही काम केलं. \n\nAIADMKच्या ही प्रवक्त्या\n\nअप्सरा AIADMK पक्षाच्या ही प्रवक्त्या होत्या. मात्र जयललिता यांच्या निधनानंतर त्यांनी पक्ष सोडला. त्यांच्या मते पक्षांतर्गत संघर्षामुळे सामान्य जनतेचं नुकसान होत होतं. काही काळ त्या भाजपमध्ये सुद्धा होत्या. मात्र त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला.\n\nजयललिता आणि अप्सरा रेड्डी\n\nलोकांच्या सेवेसाठी काँग्रेस पक्ष हा सर्वोत्तम पर्याय आहे, असं अप्सरा रेड्डी म्हणतात, कारण \"राहुल गांधी तर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ुण आहेत आणि भारतासाठी त्यांना एक विशिष्ट दृष्टी आहे.\" \n\nमहिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी ट्वीट करत महिला काँग्रेसमध्ये त्यांचं स्वागत केलं. \"त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. त्यांचं व्यक्तिमत्त्व आमच्यासाठी मोलाचं ठरेल. या पदावर त्यांची नियुक्ती केल्याबद्दल राहुल गांधी यांचे आभार.\" \n\nअनेक आव्हानांचा केला सामना\n\nअप्सरा म्हणतात की, राहुल गांधी महिलांना समभावनेची वागणूक देतात. त्यांनी सुष्मिता देव यांचीही स्तुती केली. त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा करून हे पद स्वीकारलं आहे. \"जर तू स्वत:ला महिला समजत असशील तर तसाच विचार कर. लिंगाधारित विचार करू नको,\" असा सल्लाही सुष्मिता यांनी दिल्याचं त्या सांगतात. \n\nअप्सरा यांच्या मते राजकारणात स्त्री किंवा पुरुष असणं महत्त्वाचं नसून काम महत्त्वाचं आहे. \n\nत्या म्हणतात, \"भारतातल्या सगळ्यांत जुन्या पक्षाने माझं ज्या पद्धतीने स्वागत केलं, तो माझ्यासाठी अत्यंत भावूक आणि सुखद क्षण आहे.\"\n\nअप्सरा म्हणतात की त्यांचं आयुष्य खूप खडतर राहिलं आहे. लोकांनी त्यांची खूप थट्टा केली आहे. मात्र त्यांनी कायम डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या उद्दिष्टावरच लक्ष केंद्रित केलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"राहूल गांधी हे नव्या दमानं या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे राज्य. ते तीन वेळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आहेत. मोदी यांच्यासमोर यंदा काँग्रेस पक्षाचं तगडं आव्हान असेल. गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष वेगळ्याच उत्साह आणि आत्मविश्वासानं निवडणुकीच्या रणांगणात उतरला आहे.\n\nपण काँग्रेससमोर पाच आव्हानं आहेत. काय आहेत ही आव्हानं?\n\n1. भारतीय जनता पक्ष गेल्या 20 वर्षांपासून गुजरातच्या सत्तेत आहे. राज्यातील शहरी मतदारसंघांवर भाजपची मजबूत पकड आहे. निमशहरी भागातही भाजप लोकप्रिय आहे.\n\nगेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच काँग्रेस उत्साह आणि आत्मविश्वासानं भारावलेला आहे.\n\nभाजप कित्येक वर्षांपासून सत्तेत असला तरी या पक्षाच्या समर्थक कमी झालेले नाहीत.\n\nराज्यात झालेल्या विकासाचा लाभपण या समर्थकांच्या गटालाच मिळाला आहे. सरकारच्या विरोधात नाराजी असली तरी भाजपलाच मतदान करण्यास त्यांची पसंती आहे.\n\n2. गुजरातला हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हटलं जातं. भाजप सरकार आणि प्रशासन राज्यात हिंदुत्वाच्या विचारधारेवरच कामकाज चालवतं.\n\nसरकारने हिंदुत्वाला विक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ासाशी जोडलं आहे आणि गुजरातच्या मतदारांना ते आवडतंय.\n\nमी विकास आहे, मी गुजरात आहे. अशी जाहिरात भाजपतर्फे केली जात आहे.\n\n3. काँग्रेस हा हिंदूविरोधी आणि मुस्लिमांच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे, असं चित्र मतदारांमध्ये उभं करण्यास भाजप आणि मोदी यशस्वी झाले आहेत.\n\nगेल्या वेळी निवडणुकांमध्ये मोदी यांनी हा फॉर्म्युला काँग्रेसविरोधात यशस्वी केला होता. गुजरातमध्ये हिंदूमध्ये मुस्लिमांप्रती असलेला द्वेष स्पष्टपणे पाहता येतो.\n\nइथं लोकांना गुपचूप असे संदेश पाठवले जातात ज्यामध्ये मुस्लीम द्वेषाची पेरणी असते. मतदारांना आठवण करून दिली जाती की, जर काँग्रेस सत्तेत आली तर मुस्लीम आक्रमक होतील आणि तुमच्या लेकी-सुना सुरक्षित राहणार नाहीत.\n\nया प्रकराच्या प्रचारावर मतदारांचा एक मोठा वर्ग विश्वास ठेवतो.\n\n4. काँग्रेस पहिल्यांदाच मोठ्या आत्मविश्वासानं भाजपला आव्हान देत आहे. पण पक्षानं अजूनही मुख्यमंत्री म्हणून कुठलाही चेहरा पुढे आणलेला नाही. एवढंच नव्हे तर राज्याच्या विकासासाठी ठोस असा कृती कार्यक्रमही जाहीर केलेला नाही.\n\nमोदी पुढच्या आठवड्यापासून निवडणूक प्रचार मोहिमेला सुरुवात करत आहेत. काँग्रेसनं यापूर्वीच ही मोहीम सुरू केली आहे.\n\nमोदी हे गुजरातच्या राजकारणातील धुरंधर खेळाडू आहेत. काँग्रेस त्यांच्या राजकीय चालींचं सक्षमपणे आकलन करू शकेल, असं सध्या तरी वाटत नाही.\n\n5. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात विधानसभा निवडणूक जिंकणं महत्त्वाचं ठरणार आहे.\n\nजर असं नाही झालं तर केवळ त्यांचं राजकीय वजन कमी होणार असं नाही तर त्यांची पक्षावरील मजबूत पकडही ढिली पडेल.\n\n#BBCGujaratOnWheels : असा गुजरात जिथं जीपमध्ये होतो बाळांचा जन्म\n\nत्यामुळं गुजरातचा विजय हा त्यांच्यासाठी 'जिंकू किंवा मरू' असा आहे.\n\nया निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजप आपल्याकडील सगळ्या बळाचा आणि राजकीय डावपेचांचा वापर करेल.\n\nनिश्चितच काँग्रेससाठी या निवडणुकीचं आव्हान पेलणं जरा कठीणच होऊ शकतं.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"रिचर्ड एलिंगवर्थ\n\n22 मार्च 1992 रोजी सिडनी इथं इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाली होती. इंग्लंडने 252 धावांची मजल मारली. ग्रॅमी हिकने 83 धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून अॅलन डोनाल्ड आणि माईक प्रिंगल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या. \n\nप्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेने 232 धावांची मजल मारली. वादग्रस्त डकवर्थ लुईस प्रणालीमुळे आफ्रिकेला एका चेंडूत 22 धावांचं लक्ष्य मिळालं आणि इंग्लंडने सामना जिंकला. अँड्र्यू हडसनने 46 तर जॉन्टी ऱ्होड्सने 43 धावा केल्या. रिचर्ड एलिंगवर्थ आणि स्मॉलने यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. \n\nफायनलमध्ये इंग्लंडसमोर पाकिस्तानचं आव्हान होतं. पाकिस्तानने पहिल्यांदा बॅटिंग करताना 249 धावा केल्या. पाकिस्तानतर्फे इम्रान खान यांनी 72 तर जावेद मियांदाद यांनी 58 धावांची खेळी केली. इंझमाम उल हकने 42 तर वासिम अक्रमने 33 धावा केल्या. इंग्लंडकडून डेरेक प्रिंगल यांनी 3 विकेट्स घेतल्या होत्या. \n\nप्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडचा डाव 227 धावांतच आटोपला. नील फेअरब्रदरने सर्वाधिक 62 धावा केल्या. पाकिस्तानकडून मुश्ताक अहमद आणि वासिम अक्रम यांनी प्रत्येकी 3 विक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेट्स घेतल्या. योगायोग म्हणजे इम्रान यांनी रिचर्ड एलिंगवर्थ यांनाच आऊट करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड कप जेतेपदावर मोहोर उमटवली होती. \n\nइम्रान खान यांनी रिचर्ड एलिंगवर्थ यांना आऊट करून वर्ल्ड कप विजयावर मोहोर उमटवली.\n\nइंग्लंडच्या त्या संघातील रिचर्ड इलिंगवर्थ यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अंपायर आहेत. इंग्लंडने जगाला क्रिकेट शिकवलं पण सर्वोच्च स्पर्धेचं जेतेपद त्यांच्यापासून दूरच राहिलं. \n\nखेळाडू म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानंतर इलिंगवर्थ यांनी अंपायरिंगचं प्रशिक्षण घेतलं. \n\nएलिंगवर्थ यांनी 9 टेस्ट आणि 25 वनडेत इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एलिंगवर्थ यांच्या नावावर 376 मॅचेसचा अनुभव आहे. डावखुरे फिरकीपटू म्हणून त्यांनी योगदान दिलं. \n\n2006 मध्ये त्यांचा ईसीबी अर्थात इंग्लंड क्रिकेट बोर्डातर्फे फर्स्ट क्लास क्रिकेटसाठीच्या अंपायर्सच्या यादीत समावेश झाला. \n\nएलिंगवर्थ भारताचे अंपायर एस.रवी आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथबरोबर चर्चा करताना\n\n2009 मध्ये त्यांचा आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनेलमध्ये समावेश झाला. चार वर्षांनंतर एलिंगवर्थ यांना बढती मिळाली आणि त्यांचा आयसीसी एलिट पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आलं. \n\nएलिंगवर्थ चार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये अंपायर होते. त्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं होतं. यंदाच्या वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या अंपायर्स पॅनेलमध्ये एलिंगवर्थ यांचा समावेश आहे. \n\nभारताचा कर्णधार विराट कोहली रिचर्ड एलिंगवर्थ यांच्याशी हुज्जत घालताना\n\nज्या दोन देशांची मॅच असते, त्या देशाचे अंपायर त्या मॅचमध्ये अंपायरिंग करू शकत नाहीत असा आयसीसीचा नियम आहे. \n\nइंग्लंडच्या संघाने सेमी फायनल गाठली असल्याने इलिंगवर्थ त्या सेमी फायनलमध्ये अंपायरिंग करू शकणार नाहीत परंतु दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ते अंपायरिंग करू शकतात. मात्र इंग्लंडने वर्ल्ड कपची फायनल गाठल्यास त्यांना अंपायरिंग करता येणार नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"रिपब्लिकन नेते जो बाईडन यांच्याविरुद्ध युक्रेनने काही पुरावे शोधावे, अशी विनंती ट्रंप यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांना केली होती, असा ट्रंप यांच्यावर आरोप आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बाईडेन हे ट्रंप यांचे प्रमुख रिपब्लिकन प्रतिस्पर्धी मानले जात आहेत.\n\nविरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वात तीन संसदीय समिती सध्या या आरोपांची चौकशी करत आहे. \n\nव्हाईट हाऊसचे मुख्य वकील पॅट सिपोलोन यांनी आठ पानांचं एक निवेदन जारी केलंय. ट्रंप यांच्याविरुद्धची कारवाई सुरू करणाऱ्या डेमोक्रॅट नेत्या आणि संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तसंच तीन चौकशी समितींचे प्रमुख यांनी केलेले हे आरोप \"घटनाबाह्य\" आणि \"तथ्यहीन\" आहेत, असं ते या निवेदनात म्हणाले आहेत.\n\nही चौकशी सुरू करायची की नाही, यावर कुठलंही मतदान न घेता ही \"राज्यघटनेतील निष्पक्षता आणि घटनेने लिहून दिलेली प्रक्रिया बाजूला सारून\" महाभियोगासाठी ही कारवाई केली जात आहे, असा मुख्य वकील पॅट सिपोलोन यांचा आरोप आहे. उलट, डेमोक्रॅट पक्षानेच 2016च्या निवडणुकीचा कौल आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न के... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ला होता, असं या पत्रात म्हटलं आहे.\n\n\"अमेरिकेच्या जनतेप्रति आपली कर्तव्यं पार पाडत राहण्यासाठी अध्यक्ष ट्रंप आणि त्यांचं प्रशासन तुमच्या या भेदभाव करणाऱ्या घटनाबाह्य चौकशीला सहकार्य करणार नाही,\" असं या पत्रात म्हटलं आहे.\n\nहे ऐतिहासिक संकट? बीबीसीचे उत्तर अमेरिका प्रतिनिधी अँथनी झर्कर यांचं विश्लेषण\n\nमहाभियोग चौकशीला दोनच आठवडे झालेत नि अमेरिकेवर संवैधानिक संकटाचे ढग दाटून आलेत.\n\nआठ पानांच्या या लांबलचक निवेदनात व्हाईट हाऊसने एकच गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे - कुठलीही विचारपूस नाही, दस्तावेज देणार नाही, कुठलंही सहकार्य करणार नाही. \n\nट्रंप प्रशासन या कारवाईला \"घटनाबाह्य\" म्हणत असलं तरी विरोधी पक्ष डेमोक्रॅटचं हेच म्हणणं आहे की घटनेनेच \"फक्त आणि फक्त संसदेला ही चौकशी करण्याचे अधिकार दिले आहेत, आणि ते ही चौकशी सुरू ठेवणारच, व्हाईट होऊस सहकार्य करो वा ना करो\".\n\nया क्षणाला डेमोक्रॅट्सकडे अनेक पर्याय आहेत. व्हाईट हाऊस सहकार्य करत नाहीय, हा सुद्धा ते महाभियोगाची कारवाई पुढे नेण्यासाठीचा एक मुद्दा बनवू शकतात. किंवा ते व्हाईट हाऊसच्या काही अटी मान्य करून त्यांना सहकार्य करण्यासाठी मनधरणी करू शकतात. किंवा ते कोर्टात जाऊन व्हाईट हाऊसवर सहकार्य करण्याचं बंधन आणू शकतात.\n\nकोर्ट मात्र या राजकीय खडाजंगीपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करेन. तसं झालं तर ट्रंप यांना असं वाटू शकतं की या संसदीय चौकशीचा काहीही निकाल येवो, त्यातून ते सहज सुखरूप बाहेर पडू शकतात.\n\nअमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षांचे महाभियोग यापूर्वीही झाले आहेत, मात्र अशी स्थिती कधी आली नाही. त्यामुळे मात्र दोन्ही गटांना माहितीय की यातून जोही निर्णय निघेत, त्यावरून आपलं संविधान किती सक्षम आणि कायदा किती मजबूत आहे, हे कळेल.\n\nया सर्व प्रकरणाबाबत चार महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं :\n\nट्रंप यांची चौकशी का केली जातेय?\n\nडोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून, 2020 साली होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतले त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन आणि त्यांच्या मुलाची चौकशी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणला, असा आरोप एका व्हिसलब्लोअरनं केला आहे.\n\nहे असं करणं बेकायदेशीर आहे?\n\nजर डोनाल्ड ट्रंप यांनी अशाप्रकारचा फोन केल्याचं सिद्ध झालं तर ट्रंप यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढतील. कारण अमेरिकेत निवडणूक जिंकण्यासाठी परदेशी संस्थांकडे मदत मागणं बेकायदेशीर..."} {"inputs":"रिया चक्रवर्ती\n\nएएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. अटकेनंतर रियाला आरोग्य तपासणीसाठी सायन रुग्णालयात नेण्यात आलं आहे. \n\nगेले 2 दिवस रियाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रिया चक्रवर्तीची NCB कडून कसून चौकशी करण्यात आली होती. आजही ( 8 सप्टेंबर ) रियाला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. \n\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) भाऊ शौविकला अटक झाल्यानंतर आता रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार होती.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nरियाला अटक झाल्यानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने ट्वीट करून \"देव आमच्या बरोबर आहे,\" असं म्हटलंय. \n\nरियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी तीन चौकशी संस्था रिलाया त्रास देत असल्याचं म्हटलंय. \n\n एएनआय न्यूज एजन्सीशी बोलताना सतीश मानेशिंदे म्हणाले, \"तीन केंद्रीय तपास संस्था एकट्या महिलेला त्रास देत आहेत. अशी महिली जिने एका ड्रग्ज घेणाऱ्या मुलावर प्रेम केलं जो अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या समस्येशी लढत होता आणि शेवटी आत्महत्या केली.\" \n\nरियाच्या अटकेनंतर बिहारचे जीडीपी गुप्तेशवर पांडे यांचंसुद्धा वक्तव्य आलं आहे. \n\nते म्हणाले, रिया चक्रवर्तीचा खरा चेहरा समोर ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आला आहे, ड्रग्ज विकाणाऱ्यांशी तिचे संबंध आहेत. एनसीबीच्या तपासात ते आढळून आलं म्हणूनच तिला अटक झाली आहे. \n\nदरम्यान, रिया अटकेसाठी तयार असल्याचं तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आधी म्हटलं होतं. \n\n\"रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार आहे. हा एखाद्याचं 'विच हंटिंग' करण्याचा प्रकार आहे. निर्दोष असल्यामुळेच रियाने बिहार पोलीस तसंच CBI, ED आणि NCB कडून दाखल प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केला नाही. प्रेम करणं हा गुन्हा असेल, तर त्याची शिक्षा भोगायला ती तयार आहे,\" असं वकील सतीश मानेशिंदे यांनी म्हटलंय. \n\nअभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कोर्टानं सुशांतच्या घरातील मदतनीस दीपेश सावंत यांना 9 सप्टेंबरपर्यंत NCB कोठडी सुनावली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दीपेश सावंत (NCB) यांना अटक केली होती. \n\nNCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांच्या माहितीनुसार, \"दीपेश सावंत यांना ड्रग्स खरेदी आणि देवाण-घेवाणप्रकरणी अटक करण्यात आलीय. डिजिटल पुरावे आणि जबाबांच्या आधारे दीपेश सावंत यांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची चौकशी सुरू आहे.\"\n\nदुसरीकडे, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युएल मिरांडा यांची मुंबईतील एस्प्लनेड कोर्टाने 9 सप्टेंबरपर्यंत NCB च्या कोठडीत रवानगी केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) नेच या दोघांना सात दिवसांच्या कोठडीची कोर्टाकडे मागणी केली होती. \n\nतसंच, NCB ने कैझन इब्राहिम यांच्या कोठडीचीही मागणी कोर्टाकडे केली होती. कैझन यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. \n\nसुशांत सिंह मृत्यूप्रकरणाच्या चौकशीदरम्यान या तिघांनाही NCB ने नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्सटन्सेस (NDPS) कायद्याअंतर्गत काल (4 सप्टेंबर) ताब्यात घेतले होते.\n\nNCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांच्या माहितीनुसार, शौविक आणि मिरांडा यांना NDPS कायद्याच्या कलम 20 B, 27 A, 28 आणि 29 अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते.\n\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (NCB) टीम शुक्रवारी सकाळी (04 सप्टेंबर) रिया चक्रवर्तीच्या मुंबईतल्या घरी पोहोचली होती. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युएल मिरांडा यांना दोन तासांमध्ये अटक होईल असे काल रात्री नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने स्पष्ट केले होते. एएनआयने केलेल्या ट्वीटमध्ये ही माहिती दिली होती.\n\nNCB नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्सटन्सेस (एनडीपीएस) अॅक्ट अंतर्गत या..."} {"inputs":"रिसेप्शन हॉलमध्ये निमंत्रितांची गर्दी जमली होती. काल रात्री 10.40 ला लग्न समारंभात आत्मघातकी हल्ला झाला त्यात अनेक जणांचा मृत्यू झाला. \n\nकाबूलमधल्या शिया बहुल भागात हा हल्ला करण्यात आला आहे. \n\nहा हल्ला घडवून आणला नसल्याचं तालिबाननं स्पष्ट केलं आहे. या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणत्याही गटानं स्वीकारलेली नाही.\n\nअफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या शिया मुस्लिमांना तालिबान आणि आयएसनं टार्गेट केलं आहे. \n\n\"हल्ल्यानंतर घटनास्थळी मी अनेक मृतदेह पाहिले,\" असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. \n\nलग्नासाठी आलेले पाहुणे मोहम्मद फऱ्हाग यांनी सांगितलं, \"पुरुष मंडळी जमलेल्या ठिकाणी हा हल्ला झाला. त्यानंतर प्रत्येक जण मोठ्यानं रडत बाहेर येत होता.\" \n\n\"20 मिनिटांत संपूर्ण हॉलमध्ये धूर जमा झाला होता. पुरुष मंडळींमधील जवळपास सगळेच दगावल्याची शक्यता आहे. हल्ला होऊन 2 तास झाल्यानंतरही मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे,\" फऱ्हाग पुढे सांगतात.\n\nआत्मघाती हल्ले\n\nगेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमधल्या आत्मघाती हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.\n\nयाच महिन्यात काबुलमधल्या एका पोलीस चौकीवर हल्ला करण्यात आला होता. यात 14 जणांन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी जीव गमावला होता. तसंच 150 हून अधिक जण जखमी झाले होते. \n\nतालिबाननं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. \n\nएकीकडे तालिबान आणि अमेरिका यांच्यामध्ये अफगाणिस्तानील युद्ध संपुष्टात आणण्याची चर्चा सुरू आहे. \n\nदुसरीकडे याप्रकारचे मोठमोठे हल्ले होत आहेत.\n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 16 ऑगस्टला ट्वीट केलं होतं की, \"नुकतीच अफगाणिस्तान संदर्भातील बैठक संपवली. या बैठकीत विरोधकांतील बहुतेक जण कराराच्या बाजूनं दिसत आहेत.\"\n\nअमेरिका आणि तालिबान लवकरच शांती कराराची घोषणा करतील, असेही अहवाल आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"रुपयाच्या या घसरणीसाठी विरोधी पक्ष काँग्रेसने मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांना जबाबदार ठरवलं आहे. तर अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतात या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय कारणं आहेत.\n\nहा प्रश्न देखील उपस्थित केला जातो आहे की केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चलनाची ही घसरण रोखण्यासाठी काही उपाय का करत नाहीत.\n\nयाच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ इला पटनाईक यांच्याशी बातचीत केली.\n\n1. भारतीय चलनातील या सततच्या घसरणीचे कारण काय?\n\nभारतीय चलन असलेल्या रुपयाला सध्या अनेक प्रकारच्या दबावाला सामोरं जावं लागत आहे, ज्यात देशाबाहेरील दबाव जास्त आहेत. विकसनशील देशांमधली चलनं सध्या दबावाखाली आहेत. काही देश याचा सामना करत आहेत. मात्र आपण फार काही करत असल्याचं दिसत नाही.\n\nतेलाच्या किंमती वाढल्या आहेत. फेडरल रिझर्व्ह दरात वाढ आणि अमेरिकेकडून कर्ज घेण्याच्या दरातील वाढ यामुळे जोखीम वाढते आणि याच कारणांमुळे विकसनशील देशांतील चलनात घसरण पाहायला मिळते. \n\nभारतीय चलन गेल्या अनेक दिवसांपासून बरंच नियंत्रणात होतं. यामुळे चलनाच्या एक्स्चेंज रेटमध्ये बदल होईल, असा अंदाज बांधला जात ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"होता. यामुळेच घसरण होताना दिसत आहे.\n\nअमेरिकेच्या व्याज दरातील वाढीमुळे जगातील सर्वच विकसनशील देशांच्या चलनात पडझड होत आहे.\n\nतुर्कस्थानचं चलन लीरा याचं एक उदाहरण आहे. गेल्या काही दिवसात लीराची ऐतिहासिक घसरण झाली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता तुर्कस्थान वेगवेगळे मार्ग शोधत आहे.\n\n2. भारतीय रिझर्व्ह बँक गडगडणाऱ्या रुपयाला का सावरत नाही? \n\nभारतातील चलनवाढ अमेरिकेच्या चलनवाढीपेक्षा जास्त आहे. अशावेळी आपलं चलन गेल्या तीन-चार वर्षात घसरायला हवं होतं. \n\nमात्र जेव्हा खेळत भांडवल असतं तेव्हा चलन त्याच्या मूलभूत सिद्धांताशी विसंगत वागतो. अशावेळी या समन्वयाला रोखण्याचा प्रयत्न केला तर चलन मजबूत होतं. यामुळे निर्यात आणि देशातील उद्योग जगताला नुकसान होईल. \n\nदेशांतर्गत व्यापारावर त्याचा विपरित परिणाम होईल. ते स्पर्धा करू शकणार नाही कारण तुम्ही आयात स्वस्त कराल. अशा परिस्थितीत आपल्या चलनात योग्य समन्वय नसेल तर अर्थव्यवस्थेसाठी ते चांगलं नाही. त्यामुळे आपलं चलन घसरत असेल तर ते चांगलंच आहे. \n\nकारण जेव्हा चलन पडेल तेव्हाच मजबूत होईल. अशावेळी देशांतर्गत आणि बाहेरील कारणांमुळे चलनाच्या एक्स्चेंज रेटमध्ये बदल होत असेल तर तो होऊ दिला पाहिजे. राहता राहिला प्रश्न आरबीआयच्या जबाबदारीचा तर संसदेने त्यांना महागाई रोखण्याचं काम दिलं आहे.\n\n3. काँग्रेस आणि भाजप दोघांनीही विरोधी पक्षात असताना रुपयाच्या अवमूल्यनासाठी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरलेलं आहे. अशात रिझर्व्ह बँकेने राजकीय दबावाखाली येऊन रुपयाची घसरण थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे काय परिणाम होतील?\n\nराजकीय दबावाखाली येऊन रिझर्व्ह बँकेने काही करण्याचा प्रयत्न केला तर ते व्याजदर वाढवतील. कारण रुपयाचं अवमूल्यन रोखण्याचा तोच एक मार्ग असतो. बँक ऑफ इंडोनेशियासुद्धा असेच करत आहे. \n\nतिथे व्याजदर खूप जास्त आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनेही असेच केले तर त्याचे वाईट परिणाम उद्योग जगावर पडेल.\n\n4. सामान्य माणसाने रिझर्व्ह बँकेकडून काय अपेक्षा ठेवावी?\n\nभारतातील सामान्य व्यक्ती रुपयातील घसरणीला अर्थव्यवस्थेतील घसरणीच्या स्वरूपात पाहतो.\n\nरिझर्व्ह बँकेने कुठलंही पॅनिक बटन वापरू नये, अशी अपेक्षा जनतेने ठेवायला हवी. कारण त्यांनी दबावाखाली येत व्याजदर वाढवले तर, ज्या पद्धतीने 2013मध्ये व्याजदर वाढविल्याने अर्थव्यवस्थेत आणखी घसरण झाली होती, गुंतवणूक कमी झाली होती, क्रेडिट ग्रोथ कमी झाली होती,..."} {"inputs":"रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधून माणसं आपल्या गावी परतू शकतील. मात्र कंटेनमेंट झोनमधील माणसांना प्रवाशाची परवानगी नाही, असं परिवहन मंत्री अनील परब यांनी स्पष्ट केलं. \n\nलॉकडाऊन लागू असेपर्यंत म्हणजेच 17 मे पर्यंत ही व्यवस्था असेल. लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये किंवा रस्त्यावर गर्दी करू नये. सगळ्यांची व्यवस्था केली जाईल. व्यवस्थित माहिती घेऊन, अर्ज करून, शिस्त पाळून मूळगावी परत जा, असं आवाहन परब यांनी केलं आहे.\n\nएसटीने प्रवास करून घरी जाण्यासाठी पुढील गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत -\n\nप्रवास मोफत की नाही?\n\nयाबाबत अधिक माहिती देताना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन खात्यानं दोन नवीन नियम जाहीर केले आहेत.\n\nया नियमांनुसार -\n\n1) इतर राज्यातील जे मजूर किंवा इतर नागरिक महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेले असतील, त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत नेलं जाईल.\n\n2) महाराष्ट्रातील रहिवासी असलेले मजूर किंवा इतर व्यक्ती, जे इतर राज्यांमधून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आलेले आहेत, त्यांना महाराष्ट्रातील त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचवलं जाईल.\n\nराज्यात अडकलेल्या लोकांसाठी मोफत एसटी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सेवा पुरवण्यात येणार आहे.\n\n\"शासन निर्णय बदलून ही सुविधा केवळ मजुरांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे,\" असा आक्षेप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. ही सेवा फक्त परराज्यातील मजुरांसाठीच मोफत नव्हे तर इतर सर्व प्रवाशांसाठी मोफत करावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी यावेळी केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हीच मागणी केली आहे. \n\nत्यावर स्पष्टता मिळवण्यासाठी बीबीसी मराठीच्या प्राजक्त पोळ यांनी राज्य परिवहन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितलं की, \"महाराष्ट्रात अडकलेल्या बाहेरच्या राज्यांमधल्या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडणे, आणि सीमेवरून वेगवेगळ्या राज्यात अडकलेले आपले लोक परत आणणे, एवढच सध्या आपण करत आहोत. याचं कारण सरसकट केलं तर लोकांचा गोंधळ होईल,\"\n\n\"आधी मजुरांच्या बसेस सोडणे-आणण्याचे काम होईल. ही सेवा मोफत असणार आहे. त्यानंतर जिल्हाअंतर्गत लोकांना इच्छुक ठिकाणी जाण्यासाठी एसटी सोडण्यात येतील. तो प्रवास सरसकटपणे मोफत करावा की नाही, यावर विचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय करू,\" असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"रेड्डी, ममता, पटनायक, स्टालिन\n\nतामिळनाडूमध्ये द्रमुक, ओडिशामध्ये बिजू जनता दल आणि आंध्रप्रदेशात YSR काँग्रेस अशा प्रादेशिक पक्षांनी निकालात वेगळेपण दाखवून दिलं. काही निकाल धक्कादायकही होते.\n\n1. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू पराभूत\n\nबुधवारी लोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभेचे निकालही जाहीर झाले.\n\nआंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीचा अत्यंत दारुण पराभव झाला. माजी मुख्यमंत्री YSR रेड्डी यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेसचा एकतर्फी विजय झाला. \n\nआंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण 175 जागा आहेत. त्यातील 151 जागा YSR काँग्रेसने जिंकल्या तर तेलुगू देसमला केवळ 23 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. जनसेना पक्षाला एक जागा मिळाली आहे.\n\nमतमोजणीपूर्वीच्या काही दिवसांमध्ये चंद्राबाबू देशभरात फिरून विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र त्यांना स्वतःच्या राज्यातच पराभवाचा सामना करावा लागला. \n\n2. बिजू जनता दलाच्या नवीन पटनायक यांनी राखलं राज्य\n\nओडिशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाचा विजय झाला आहे. एकूण 146 जागांपैकी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"112 जागांवर बिजू जनता दलाचा विजय होत असल्याचं स्पष्ट झालं असून भाजपला 24 जागांसह विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. काँग्रेसच्या खात्यात केवळ 8 जागा आहेत. \n\n2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये बिजू जनता दलाला 117 जागा मिळाल्या होत्या.\n\nनवीन पटनाईक वर्ष 2000 पासून ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. सलग 19 वर्षं मुख्यमंत्रिपदी राहिल्यानंतर त्यांना आणखी एक टर्म मिळाली आहे.\n\nबिजू जनता दलाने गेली अनेक वर्षं राज्य विधानसभेत आणि राज्यातील लोकसभा मतदारसंघात सातत्य राखलं आहे. या निवडणुकीत मात्र भाजपने राज्यात 8 जागांवर यश मिळवलं आहे.\n\n3. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा मोठा विजय\n\nआधीच भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांनी एकमेकांवर झाडलेल्या फैरी, त्यानंतर बंगालमध्ये मतदानादरम्यान फेरफारीचे आरोप आणि प्रचारादरम्यान उफाळलेला हिंसाचार, यांमुळे साऱ्या देशाचं लक्ष बंगालवर लागून होतंच. आणि तिथले निकालही तसेच लागले. \n\nपश्चिम बंगालमध्ये भाजपची मतांची टक्केवारी 40 वर पोहोचली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 17 टक्के मतं मिळाली होती. \n\nआता भाजपला 42 पैकी 18 जागांवर विजय मिळाला असून तृणमूल काँग्रेसला 23 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाली आहे. हा निकाल तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.\n\nराज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपा मोठी भूमिका बजावेल, अशी चर्चा तज्ज्ञ करत आहेत.\n\n4. तामिळनाडूमध्ये द्रमुकची आघाडी\n\nद्रमुकचे नेते एम. करुणानिधी आणि अण्णाद्रमुकच्या अध्यक्ष जे. जयललिता यांच्या पश्चात झालेली ही पहिली लोकसभा निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या निवडणुकीमुळे द्रमुकचे नेते स्टॅलिन यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवल्याचे दिसून आले.\n\nद्रमुक आणि काँग्रेसच्या आघाडीला 30 हून अधिक जागांवर यश मिळालं आहे.\n\nएम. के. स्टॅलिन\n\nतर लोकसभेबरोबर तामिळनाडू विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही द्रमुकचा वरचष्मा दिसून आला. द्रमुकला 23 तर काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत.\n\nपोटनिवडणुकांमधील 22 जागांपैकी 13 जागांवर द्रमुक आणि 9 जागांवर अण्णाद्रमुकला यश मिळालं आहे. अण्णाद्रमुकची राज्यातील सत्ता कायम राहिली असून आगामी काळात द्रमुकचे मोठे आव्हान भाजप - अण्णाद्रमुकसमोर आहे.\n\n5. केरळमध्ये काँग्रेसप्रणित आघाडीला यश\n\nकाँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDFला केरळमध्ये चांगली आघाडी मिळाली असून..."} {"inputs":"लशीचा एक डोस घेतल्याने, रुग्णालयात उपचारांची गरज 80 टक्क्यांपेक्षा कमी होते, असं इंग्लंडमध्ये एका अभ्यासात समोर आलंय.\n\nयूकेमध्ये 'ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का' आणि 'फायझर बायो-एन-टेकने' तयार केलेली कोव्हिड-19 विरोधी लस देण्यात येत आहे. इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, लसीकरणानंतर तीन-चार आठवड्यांनी लसीचा परिणाम दिसून आला आहे.\n\nइंग्लंडमध्ये पहिल्या टप्प्यात 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्यात आली. याच्या अभ्यासात ही माहिती समोर आली.\n\nभारतात ज्येष्ठांच्या लसीकरणास सुरूवात \n\nभारतात उपलब्ध असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची 'कोव्हिशिल्ड' लस 'ऑक्सफर्ड-अस्ट्राझेन्का' ने बनवलेली आहे.\n\nदेशात 1 मार्चपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस देण्यास सुरूवात करण्यात आली आहे.\n\nलसीचे परिणाम चांगले\n\nइंग्लंडमधील शास्त्रज्ञांनी लसीचे परिणाम चांगले असल्याचं सांगितलं आहे. पण, कोव्हिड-19 पासून योग्य संरक्षण मिळण्यासाठी लशीचे दोन डोस घेण्याची गरज असल्याचं त्यांच मत आहे.\n\nगेल्या आठवड्यात स्कॉटलंडच्या आरोग्य विभागाने लसीकरणाचे परिणाम जाही... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र केले होते.\n\nयूकेचे आरोग्य सचिव मॅट हॅन्कॉक यांनी सोमवारी माहिती देताना सांगितलं, \"लसीकरणाचे परिणाम खूप चांगले आहेत.\"\n\nकोरोना लस\n\n\"दोन आठवड्यांपासून 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची अतिदक्षता विभागात दाखल होण्याची संख्या कमी झालीये. यावरून लसीकरणाचे परिणाम स्पष्ट होतात,\" असं ते पुढे म्हणाले.\n\nपत्रकारांना संबोधित करताना इंग्लंडचे उपमुख्य वैद्यकीय अधिकारी प्रो. जोनाथन वॅन-डॅम म्हणाले, \"कोव्हिड-19 विरोधी लशीचा दुसरा डोस लसीकरण कार्यक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याचं महत्त्व कमी झालेलं नाही.\"\n\n\"लशीच्या दुसऱ्या डोसनंतर शरीरात रोगप्रतिकारकशक्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. पहिला डोस घेतल्यानंतर तयार झालेल्या रोगप्रतिकारशक्तीपेक्षा, दुसऱ्या डोसनंतर जास्त रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही जास्त दिवस टिकेल.\" असं ते पुढे म्हणाले.\n\nयूकेमध्ये 20 दशलक्ष लोकांना कोव्हिड-19 विरोधी लसीचा पहिला डोस मिळाला आहे.\n\nयूकेमध्ये गेल्या 28 दिवसांत 104 कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. तर, 5455 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.\n\nइंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, फायझरची लस 'ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का' पेक्षा 1 महिना अगोदर देण्यात आली. यामुळे कोरोना संसर्गाने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्यात 83 टक्के घट झाली. 80 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या मृत्यूंचा अभ्यास केल्यानंतर ही गोष्ट समोर आली.\n\nकोरोना लस\n\nमिळालेल्या माहितीनुसार, लसीमुळे 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून येण्याचं प्रमाण पहिल्या टप्प्यातील लसीकरणानंतर तीन आठवड्यांनी 60 टक्के कमी झालंय.\n\nप्रो. वॅन-डॅम सांगतात, \"वयस्कर लोकांना 'ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का' ची लस देण्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.\"\n\nयूरोपातील काही देशांनी 65 वर्ष वयापेक्षा जास्त लोकांना ही लस देण्यास नकार दिलाय. कारण, या लशीची ट्रायल फक्त युवांमध्ये करण्यात आली होती.\n\nइंग्लंडमध्ये लसीकरण प्रमुख डॉ. मेरा रामसे म्हणतात, \"लसीमुळे संसर्ग कमी होतो आणि जीव वाचवण्यात मदत मिळते याचा पुरावा हळूहळू समोर येतोय.\"\n\nपण, ब्राझीलमध्ये निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनचा मुकाबला करण्यासाठी ही लस किती उपयुक्त आहे यावर अभ्यास करावा लागेल. यूकेत ब्राझीलमध्ये म्युटेट झालेला कोरोना व्हायरसचा स्ट्रेन आढळून आला आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स..."} {"inputs":"लस\n\nकोरोना व्हायरसच्या साथीचा प्रसार जगभरात होऊन आता नऊ महिने उलटून गेले आहेत.\n\nकोरोनावरची लस येण्यास पुढील वर्ष उजाडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच लशीबाबत सकारात्मक बातम्या येऊ लागल्या आहेत. \n\nलंडनमध्ये 91 वर्षीय आजीबाईंवर लशीची चाचणीही घेण्यात आल्याची चर्चा सर्वत्र आहे.\n\nऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेका कंपन्यांनी लसनिर्मिती करताना आपल्या उत्पादनापैकी 64 टक्के लशीचं उत्पादन विकसनशील देशांतील नागरिकांसाठी करण्यात येईल, असं म्हटलं होतं. \n\nपण, असं असूनही गरीब देश 10 पैकी 1 व्यक्ती या प्रमाणातच लसीकरण करू शकतात, असा अंदाज संघटनेनं व्यक्त केला आहे.\n\nलशीचा पुरवठा जगभरात योग्य प्रमाणात व्हावा, यासाठी आवश्यक ती पाऊलं उचलण्यात येत आहेत. \n\nऑक्सफर्डच्या कोव्हॅक्स या लशीचा पुरवठा 92 अल्प-उत्पन्न गटातील देशांना करण्यात येईल, असं कंपनीने सांगितलं होतं. येथील जवळपास 70 कोटी लोकांचं लसीकरण करण्याचं नियोजन आहे. \n\nपण, तरीही त्यासाठीची मोर्चेबांधणी पुरेशी नसल्याचं पीपल्स व्हॅक्सीन अलायन्सने म्हटलं आहे. या संघटनेत मानवाधिकार क्षेत्रातील अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, ऑक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्सफॅम तसंच ग्लोबल जस्टीस नाऊ यांचाही समावेश आहे. \n\nलशीला मंजुरी मिळाल्यानंतर आपल्या देशातील नागरिकांचं तीन वेळा लसीकरण करता येईल, इतक्या लशी श्रीमंत देशांनी विकत घेतल्याचं या संस्थांच्या निरीक्षकांना समजलं आहे. \n\nकोरोना लस\n\nउदाहरणार्थ, कॅनडाने आपल्या नागरिकांना पाच वेळा घेता येतील, इतक्या लशींची ऑर्डर दिली आहे. \n\nतसं पाहायला गेलं तर श्रीमंत देशांमध्ये जगातील फक्त 14 टक्के लोकसंख्या राहते. पण त्यांनीच 53 टक्के लशींचं बुकिंग केलं आहे. \n\nऑक्सफॅम मानवाधिकार संस्थेच्या आरोग्य धोरण व्यवस्थापक अॅना मॅरियट याबाबत बोलताना सांगतात, \"देश पाहून किंवा खिशातील पैसा पाहून कोणत्याही व्यक्तीला लस मिळण्यापासून वंचित ठेवलं जाऊ नये. जोपर्यंत काहीतरी नाट्यमय असं घडणार नाही, तोपर्यंत वर्षानुवर्षे लाखो लोक लशीपासून वंचितच राहतील.\"\n\nकोरोनाची लस यशस्वीरित्या बनवलेल्या कंपन्यांनी त्यांच्या तंत्रज्ञानाची माहिती सर्वांना द्यावी, असं अवाहन अलायन्सने केलं आहे. असं केल्यास लस वेगाने आणि जास्त प्रमाणात तयार करता येऊ शकते. \n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने हे काम करता येऊ शकतं, असं त्यांनी म्हटलं. \n\nऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाने लस विक्रीत कोणताही नफा घेण्यात येणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. ही लस स्वस्त असेल. कोणत्याही फ्रीजमध्ये तिचा साठा करता येऊ शकेल. त्यामुळे जगभरात सर्वत्र तिचा पुरवठा करणं सोपं राहील.\n\nअसं असलं तरी कंपनी स्वतःच्या बळावर लस जगभरात पोहोचवू शकणार नाही, असं सांगण्यात येत आहे. \n\nफायजर-बायोएन्टेक लशींना युकेमध्ये आधीच मंजुरी मिळाली आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या लोकांचं लसीकरण लवकरच सुरू करण्यात येईल. अमेरिका आणि युरोपातील बहुतांश देशांमध्ये लशीला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच गरीब देशांना लस पोहोचवण्याची प्रक्रिया नंतरच होईल. \n\nलस\n\nमॉडर्ना आणि ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांच्या लशींची मान्यता मिळवण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या देशांमध्ये सुरू आहे. \n\nरशियाच्या स्पुटनिक लशीचे परिणामही सकारात्मक आले आहेत. तसंच इतर चार लशींची चाचणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. \n\nदरम्यान, औषधांची अॅलर्जी असलेल्या लोकांनी फायजर कंपनीची लस घेऊ नये, असं निरीक्षकांनी म्हटलं आहे. \n\nही लस घेतल्यानंतर दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना अॅलर्जीसदृश लक्षणं दिसून आली. त्यामुळे अॅलर्जीची समस्या असलेल्या लोकांनी ही लस घेऊ नये, असं आरोग्य प्रशासनाने म्हटलं आहे...."} {"inputs":"लहान बाळ\n\nमंत्रालयाचे विशेष सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक मनोज झालानी यांनी हे पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये गर्भनाळ बांधणं आणि कापण्यासंबंधी (क्लिपिंग) माहिती देण्यात आली आहे. \n\nया सूचना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आल्या आहेत. प्लॅसेंटा स्वतःहून बाहेर येणं, त्यानंतर क्लिपिंग आणि त्याचे फायदे यासंबंधीच्या सूचनांचा यामध्ये समावेश आहे.\n\nनॅशनल हेल्थ मिशन\n\nजागतिक आरोग्य संघटना काय म्हणते?\n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर गर्भनाळ आणि क्लिपिंगसंबंधी अशा काहीही सूचना नाहीत. मात्र, बाळाला जन्म दिल्यानंतर कमीत कमी एका मिनिटानंतर नाळ कापावी, असं जागतिक आरोग्य संघटनेचंही म्हणणं आहे. \n\nजन्माच्या वेळी नवजात बाळ आईशी नाळेद्वारे जोडलेलं असतं. ही नाळ आईच्या प्लॅसेंटाला जोडलेली असते. नाळेचं एक टोक गर्भपिशवीला (प्लॅसेंटा) तर दुसरं टोक बाळाच्या बेंबीला जोडलेलं असतं. \n\nसर्वसाधारणपणे बाळाला प्लॅसेंटापासून वेगळं करण्यासाठी गर्भनाळेला बांधून ती कापतात. जागतिक आरोग्य संघटनेनेनुसार कॉर्ड क्लॅपिंगसाठी साधारणपणे 60 सेकंदांचा वेळ घेतला जातो. याला 'अर्ली कॉर्ड क्लॅपिंग' म्हणतात.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मात्र, बरेचदा यासाठी 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळही लागतो. त्याला 'डिलेड कॉर्ड क्लॅपिंग' असं म्हणतात. \n\nबाळाची नाळ तोडली जाते\n\nनाळ उशीरा कापल्यास नवजात बाळ आणि प्लॅसेंटा यांच्यात रक्तप्रवाह कायम असतो. यामुळे बाळातील लोहाचं प्रमाण वाढतं. याचा प्रभाव बाळ सहा महिन्याचं होईपर्यंत राहतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ज्या बाळांना जन्मानंतर चांगलं पोषणं मिळणं कठीण असतं, अशा बाळांसाठी हे जास्त उपयोगी आहे. \n\nगर्भनाळ एक मिनिटाआधी न कापल्यास नवजात बाळ आणि बाळांतीण दोघांची प्रकृती उत्तम राहते, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. \n\n2012 साली जागतिक आरोग्य संघटनेने बाळाच्या जन्माविषयी काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार बाळाला जन्मानंतर तात्काळ व्हेंटिलेशनची गरज नसेल तर गर्भनाळ एक मिनिटाआधी कापू नये. \n\nमात्र, बाळाला जन्मानंतर तात्काळ व्हेंटिलेशनची गरज पडल्यास गर्भनाळ ताबडतोब कापावी.\n\nराष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाचे राष्ट्रीय सल्लागार प्राध्यापक डॉ. अरूण कुमार सिंह यांनी कॉर्ड क्लॅपिंगविषयी संशोधन केलं आहे. त्यांच्या मते 'डिलेड क्लॅपिंग' फायदेशीर आहे. मात्र, प्लॅसेंटाचा सेल्फ डिस्चार्च म्हणजेच प्लॅसेंटा स्वतःहून नैसर्गिकरित्या बाहेर येण्याचंही महत्त्व ते सांगतात. \n\n'डिलेड क्लॅपिंग' का आहे फायदेशीर?\n\nत्यांच्या मते प्राचीन इजिप्तमध्ये अशी अनेक उदाहरणं आढळली आहेत ज्यात प्लॅसेंटा नैसर्गिकरित्या बाहेर आल्यानंतर गर्भनाळ कापली गेले. मात्र, ही पद्धत कधी आणि कशी बदलली, याचे पुरावे सापडत नाहीत. \n\nत्यांच्या मते गेल्या काही दशकात 'अर्ली कॉर्ड क्लॅपिंग' म्हणजे लवकर नाळ कापण्याची पद्धत फार प्रचलित झाली आणि तीच आता प्रचलित बनली आहे. \n\nमात्र, फोर्टिस हॉस्पिटलच्या असोसिएट डायरेक्टर मधू गोयल यांना हे मान्य नाही. त्यांच्या मते प्रत्येकवेळी 'अर्ली कॉर्ड क्लॅपिंग'च केलं जातं, असं नाही. सामान्यपणे डॉक्टर 'डिलेड कॉर्ड क्लॅपिंग'च करतात. मात्र, गर्भवती महिलेची परिस्थिती बरी नसेल किंवा नवजात बाळाला आरोग्यविषयक काही समस्या उद्भवली तर 'अर्ली कॉर्ड क्लॅपिंग' करतात. \n\nमाता आणि बाळ नाळेने जोडलेलं असतं.\n\nडॉ. मधू सांगतात, \"प्रेग्नंसीची प्रत्येक केस एकसारखी नसते. प्रत्येक केसचे स्वतःचे काही कॉम्प्लिकेशन्स असतात आणि बरेचदा बाळंतपणादरम्यान परिस्थिती बदलते. अशावेळी एका निश्चित अशा नियमानुसार काम करता येत नाही.\"\n\nमात्र, डिलेड क्लॅपिंग बाळासाठी आरोग्यदायी..."} {"inputs":"लाहोरचं जैन मंदिर. 8 डिसेंबर, 1992 ला पाडण्यात आलं.\n\nजसं भारतात मुस्लीम अल्पसंख्य आहेत, तसेच पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्य आहेत. आणि त्यांनी तिथं मंदिरंही उभारलेली आहेत.\n\n6 डिसेंबर, 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली. देशभर दंगली सुरू झाल्या आणि त्याचे पडसाद लगेचच पाकिस्तानात उमटले.\n\nलाहोरच्या जैन मंदिरची सध्याची अवस्था\n\nतिकडे त्यानंतर वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे 100 मंदिरांचं नुकसान करण्यात आलं. काही मंदिरं जमीनदोस्त झाली.\n\nअर्थातच, या सगळ्याच मंदिरांमध्ये पूजाअर्चा होत होती, असं नाही. बहुतांश मंदिरं बंदच होती. यांपैकी काही मंदिरांमध्ये 1947च्या फाळणीनंतर पाकिस्तानात आलेल्या लोकांनी आश्रय घेतला होता.\n\n8 डिसेंबर, 1992 ला लाहोरमधलं एक जैन मंदिर पाडण्यात आलं. आता त्या जागी मंदिराचे अवशेष आहेत.\n\nया मंदिरांत राहणाऱ्या लोकांशी मी संवाद साधला.\n\nरावळपिंडीच्या कृष्ण मंदिराचा कळस पाडण्यात आला.\n\nत्या लोकांनी सांगितलं की, 1992च्या डिसेंबरमध्ये जेव्हा ही मंदिरं पाडायला जमाव चालून आला तेव्हा आम्ही त्यांना मंदिर न पाडण्याची विनंती केली. \"हे आमचं घर आहे... त्यावर हल्ला करू नका!\" असं आम्ही त्यांना सांगितल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ं.\n\nरावळपिंडीच्या एका कृष्ण मंदिरात आजही काही हिंदू पूजा करतात. बाबरीच्या घटनेनंतर या मंदिराचा कळस पाडण्यात आला. \n\nसरकारनं लक्ष घातलं असतं तर हा कळस पुन्हा उभारता आला असता.\n\nरावळपिंडीचं कल्याण दास मंदिर\n\nरावळपिंडीच्याच कल्याण दास मंदिरात दृष्टिहीन मुलांसाठी सरकारी शाळा सुरू करण्यात आली आहे. 1992मध्ये याही मंदिरावर जमावानं हल्ला केला होता. \n\nपण शाळा चालवणाऱ्यांनी जमावाला परावृत्त केलं आणि हे मंदिर बचावलं. \n\nझेलममधील मंदिर\n\nपाकिस्तानातल्या झेलम शहरातही एक मंदिर आहे. या मंदिरावर जेव्हाही कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यात तो हल्लेखोर जखमी तरी झाला किंवा ठार झाला, असं स्थानिक लोक सांगतात.\n\nमग 1992 मध्येही काही लोकांनी हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात काही जण मंदिरावर चढले आणि तिथून पडून जखमी झाले. \n\nत्यानंतर मात्र या मंदिराकडे कोणी फिरकलं नाही. \n\nलाहोरचं बंसीधर मंदिर\n\nलाहोरच्या अनारकली बाजारातलं बंसीधर मंदिर ही 1992मध्ये हल्लेखोरांचं लक्ष्य झालं होतं. त्यात या मंदिराचं किरकोळ नुकसान झालं. \n\nलाहोरचं शितला देवी मंदिर\n\nलाहोरच्या शितला देवी मंदिरावरही बाबरीचं पडसाद उमटलं होतं. या मंदिरात आजही फाळणीच्या वेळी आलेले आश्रित राहत आहेत. \n\n1992 मध्ये जमावानं या मंदिराचंही थोडं नुकसान केलं होतं. \n\nहे वाचलंत का?\n\nहा व्हीडिओ पाहिलात का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"लिओनार्डो दा विंची यांचं 'सॅल्व्हेटर मंडी'\n\nकोणत्याही चित्राला आणि पर्यायाने कलाकृतीला मिळालेली ही सर्वाधिक रक्कम आहे.\n\nपेंटिंग कधी समोर आलं? \n\nदा विंची यांचं 1519 मध्ये निधन झालं. त्यांनी काढलेल्या चित्रांपैकी जेमतेम 20 चित्रं शाबूत आहेत. \n\nलिओनार्डो दा विंची\n\nसाधारण 1505 मध्ये लिओनार्डो दा विंची यांनी 'सॅल्व्हेटर मंडी' हे चित्र काढल्याचं मानलं जातं. आजवर हे चित्र खाजगी मालमत्ता होती.\n\nया चित्रात ख्रिस्ताने एक हात वर केला आहे तर दुसऱ्या हातात काचेचा गोळा आहे. \n\nटेलिफोनवर 20 मिनिटं चाललेल्या या लिलाव प्रक्रियेत एका अज्ञात व्यक्तीने बाजी मारली. या चित्रासाठी त्या व्यक्तीने 45 कोटी डॉलर, म्हणजेच जवळजवळ 3,000 कोटी रुपये मोजले. \n\n17व्या शतकात हे चित्र किंग्स चार्ल्स यांच्याकडे होतं आणि मग ते हरवलं. पण 2005 साली ते सापडलं, असं म्हणतात.\n\n1958 साली लंडनमध्ये झालेल्या लिलावात 60 डॉलर्सला हे चित्र खरेदी करण्यात आलं होतं.\n\nकाहींचं असं म्हणणं आहे की हे चित्र लिओनार्डो यांनी नव्हे तर त्यांच्या एका शिष्याने काढलं आहे. \n\n19व्या शतकातील जुन्या कलाकृतींचे तज्ज्ञ डॉ टीम हंटर यांनी बीबीसीला सांगितलं की,... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"\"हा 21व्या शतकातील सगळ्यांत महत्त्वाचा शोध आहे.\"\n\n\"जुन्या पेटिंगच्या लिलावाच्या किंमती लक्षात घेता वॅन गॉग यांचं \"सनफ्लॉवर्स\" पेंटिंग 1988 साली सगळ्यांत महागडं ठरलं होतं. वेळोवेळी विक्रम मोडले गेले आहेत पण आजच्यासारखं नक्कीच कधी झालं नव्हतं\"\n\nलिओनार्डो दा विंची\n\nते पुढे सांगतात, \"दा विंची यांनी 20 पेक्षा कमी तैलचित्रं काढली होती. त्यातली अनेक अपूर्ण होती. त्यामुळे हे अतिशय दुर्मिळ पेंटिंग आहे आणि कलाक्षेत्रात आम्हाला हेच आवडतं.\"\n\nलिलावापूर्वी हे पेंटिंग रशियन अब्जाधीश संग्राहक दिमित्री रायबोलोवलीव यांच्याकडे होतं. त्यांनी हे चित्र मे 2013 मध्ये एका खाजगी लिलावात 12.75 कोटी डॉलरला विकत घेतलं होत, असं सांगितलं जातं.\n\nपेंटिंग खरं आहे का ?\n\nया पेंटिंगच्या वॉलनट पॅनेल बेसमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्याला वाळवी लागली असावी, असं म्हणतात, ज्यामुळं ते कधीतरी अर्ध्यातून तुटलं असेल.\n\nते पुन्हा एकत्र आणताना चित्रावरही काही ओरखडे आले आहेत.\n\nबीबीसीच्या कलाविषयक प्रतिनिधी विन्सेट दौड यांनी सांगितलं की हे चित्र लिओनार्डोने काढल्याचं जगमान्य नाही. \n\nएका समीक्षकाने सांगितलं की या चित्राला अनेकदा मुलामा देण्यात आला आहे, घासून पुसून रंगाचा साज देण्यात आला आहे, म्हणून हे चित्र एकाचवेळी नवं आणि जुनं वाटतं. \n\nजो माणूस हे चित्र विकत घेईल त्याला दिवाणखान्यात काहीतरी दर्जेदार असल्याचं समाधान मिळेल, असं 'व्हल्चर.कॉमच्या' जेरी सॉल्ट्झ सांगतात. \n\n3000 कोटीत भारतात काय होऊ शकतं?\n\n45 कोटी डॉलर, म्हणजेच जवळजवळ 3,000 कोटी रुपयांमध्ये हे पेंटिंग विकलं गेलं. इतक्या पैशात भारतात काय काय होऊ शकतं, याची कल्पनाही थोडी अवघड आहे.\n\nसांगायचं झालं तर, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या 2017-18चं बजेट आहे 25,141 कोटी रुपये. म्हणजे दा विंची यांच्या दहा पेंटींगचा लिलाव झाल्यावर जी रक्कम मिळेल, त्यातून एक वर्ष मुंबई चालू शकते.\n\nआणि सुमारे चार अशा चित्रांच्या किमतीत अख्ख्या पुणे मेट्रोचा प्रकल्प पूर्ण (ज्याचा अंदाजे खर्च 11,522 कोटी रुपये आहे) होऊ शकेल, बरं का! म्हणजे नाही काहीतर, एक अख्खी मेट्रो तर नक्कीच या पेंटिंगच्या किमतीत बसेल.\n\nभारत सरकारने काही प्रकल्पांसाठी दिलेला निधीही या चित्राच्या किमतीपेक्षाही कमी आहे. सरकारच्या एका माहितीपत्रानुसार या पेंटिंगच्या तुलनेत ही आकडेवारी:\n\nया सगळ्या प्रकल्पांची एकूण किंमत 3000 कोटींच्या घरात जाते. पण जगात काही लोक..."} {"inputs":"लिबरल पार्टीला 156 जागांवर विजय मिळाला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना 14 जागा कमी पडल्या आहेत. \n\nपंतप्रधान म्हणून जस्टीन ट्रुडोंना दुसऱ्यांदा संधी मिळाली असली तरी त्यांना गेल्या वेळेप्रमाणे ऐतिहासिक बहुमत मिळालं नाहीये. ट्रुडो सरकार स्थापनेचा दावा करतील, पण त्यांची दुसरी टर्म अधिक कठीण असेल. कारण अनेक महत्त्वाची विधेयकं संमत करून घेण्यासाठी त्यांना दुसऱ्या पक्षावर अवलंबून राहावं लागेल.\n\nट्रुडो यांना बहुमत गाठता न येणं ही डाव्या विचारसरणीचा न्यू डेमॉक्रॅटिक पक्ष (NDP) आणि त्याचे नेते जगमीत सिंग यांच्यासाठी महत्त्वाची बाब ठरू शकते. कारण या परिस्थितीत जगमीत सिंग 'किंग मेकर'ची भूमिका बजावू शकतात. \n\nट्रुडो यांची लोकप्रियता नेमकी का घसरली? \n\nपुरोगामी बदल घडविण्याचं आश्वासन देतं जस्टीन ट्रुडो 2015 साली सत्तेवर आले. त्यावेळी त्यांच्याकडून कॅनेडियन नागरिकांना प्रचंड आशा होत्या. पण चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ट्रुडो यांच्यासाठी परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. \n\nत्यांच्या पर्यावरणविषयक धोरणांवर नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेषतः ट्रान्स माउंटन तेलवाहिनी विस्तारीकरणाच्या प्रकल्पावरू... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न टीका झाली. \n\nट्रुडोंनी निवडणूक सुधारणा राबविण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी सत्तेत आल्यानंतर हा प्रयत्न सोडून दिला. डाव्या विचारसरणीकडे कल असलेल्या मतदारांना ही गोष्ट रुचली नाही. \n\nयावर्षी झालेल्या SNC-लव्हालिन प्रकरणामुळंही ट्रुडोंची प्रतिमा डागाळली. \n\nआध्यात्मिक गुरू आगा खान यांच्या मालकीच्या बेटावर घालवलेली सुट्टी, फसलेला भारत दौरा, या दौऱ्यात कॅनडातील फुटीरतावादी शीख नेत्याला दिलेलं आमंत्रण, सौदी अरेबियासोबतचा रद्द करण्यात आलेला शस्त्रास्त्र करार अशा काही गोष्टींमुळेही ट्रुडोंच्या पहिल्या टर्ममध्ये वादही निर्माण झाले होते. \n\nकॅनडाच्या निवडणुकीतील काही लक्षवेधी गोष्टी-\n\n1. नवीन चेहऱ्यांना संधी\n\nकॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते अँड्र्यू शीर यांनी जस्टीन ट्रुडोंसमोर चांगलंच आव्हान निर्माण केलं होतं. अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत 40 वर्षीय शीर हे फारसे कोणालाही माहिती नव्हते. \n\nपण सध्याच्या प्रचारात त्यांनी स्वतःचा एक ब्रँड बनवला आहे आणि काही वेगळी आश्वासनं देत माध्यमांचं लक्षही वेधून घेतलं. \n\nNDP च्या जगमीत सिंह यांचीही राष्ट्रीय पातळीवरील ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांच्या पक्षासमोर काही आर्थिक अडचणी असल्या तरी त्यांनी नेटानं आपला प्रचार सुरू ठेवला. \n\nव्हेस फ्रँक्वा ब्लँचेट हे The sovereignist Bloc Quebecois पक्षाचे उमेदवार आहेत. 54 वर्षीय व्हेस फ्रँक्वा हेदेखील नवखेच होते. \n\nएकीकडे निवडणुकीच्या रिंगणात हे नवखे उमेदवार होते, तर दुसरीकडे ग्रीन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या एलिझाबेथ मे या 65 वर्षीय उमेदवार चौथ्यांदा निवडणूक लढवत होत्या. \n\n2. वातावरण बदल हा महत्त्वाचा मुद्दा \n\nआर्थिक प्रश्नांसोबतच यावेळी कॅनडाच्या निवडणुकीत पर्यावरण हादेखील महत्त्वाचा प्रश्न ठरला. \n\nकॅनडाची अर्थव्यवस्था ही मंदीच्या दिशेनं वाटताल करत आहे. बेरोजगारीचा दर नीचांकी पातळीवर घसरत आहे. लिबरल्स त्यांच्या योजनांचं यश सांगत असतानाच कॉन्झर्व्हेटिव्ह मात्र कॅनडाच्या आर्थिक भविष्यावर भाष्य करत होते. \n\nकार्बन टॅक्स, कार्बन उत्सर्जन, पॅरिस कराराची अंमलबजावणी, पेट्रोल आणि इंधनाचे दर यांसारखे पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांवर कॅनडाच्या निवडणुकीत चर्चा झाली. \n\n3. कोणाची आघाडी, कोणाची पिछाडी? \n\nनिवडणूक प्रचाराच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या कल चाचणीमध्ये लिबरल्स आणि कॉन्झर्व्हेटिव्ह यांचं पारडं तुल्यबळ होतं. दोन्ही पक्षांना 30-30 टक्के लोकांचा..."} {"inputs":"लुजैन अल हथलौल\n\nमहिलांच्या अधिकारांबद्दल आवाज उठवणाऱ्या 31 वर्षीय लुजैन अल हथलौल गेल्या अडीच वर्षापासून जेलमध्ये आहेत. त्यांना जेलमध्ये कडक सुरक्षेत ठेवण्यात आलं आहे. \n\nलुजैन अल हथलौल यांनी सौदी अरेबियातील महिलांना गाडी चालवू देण्याचा अधिकार देण्याची मागणी केली होती.\n\n2018 मध्ये लुजैन अल हथलौल आणि त्यांच्यासोबत काही महिला कार्यकर्त्यांना सौदी अरेबियाच्या शत्रूंसोबत संपर्कात असल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आलं होतं. \n\nआंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थांनी त्यांच्या सुटकेची वारंवार मागणी केली आहे. \n\nसोमवारी लुजैन अल हथलौल यांच्यावर दाखल खटल्याची सुनावणी झाली. दहशतवाद विरोधी विशेष न्यायालयाने हथलौल यांना राष्ट्रीय सुरक्षेला नुकसान पोहोचवण्याप्रकरणी दोषी ठरवलं. त्याचसोबत परदेशी अजेंडा चालवण्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. \n\nकोर्टाने लुजैन अल हथलौल यांना दोषी ठरवत पाच वर्ष आठ महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. हथलौल गेल्या अडीच वर्षांपासून जेलमध्ये बंद आहेत. त्यामुळे हा कालावधी त्यांच्या शिक्षेतून कमी केला जाऊ शकतो. \n\nदरम्यान, लुजैन अल हथलौल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लावले आहेत. कुटुंबीयांनी लुजैन अल हथलौल यांना जेलमध्ये त्रास दिल्याचा आरोप केला आहे. हा आरोप कोर्टाने मात्र फेटाळून लावला. \n\nलुजैन अल हथलौल यांना 2018 मध्ये महिलांना गाडी चालवण्याचा अधिकार मिळण्याच्या काही आठवडे आधी ताब्यात घेण्यात आलं होतं. \n\nसौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हथलौल यांना ताब्यात घेण्याचा या प्रकरणाची काही संबंध नाही. \n\nलुजैन अल हथलौल यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, ताब्यात घेतल्यानंतर तीन महिने त्यांना कोणाशी चर्चा करू दिली नाही. त्यांना शॉक देण्यात आला. चाबकाचे फटके देण्यात आले. त्यांच लैगिक शोषण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. \n\nकुटुंबीयांनी आरोप केला आहे की, छळ करण्यात आला नाही असं सांगितल्यास त्यांना जेलमधून मुक्त करण्यात येईल असा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला होता. \n\nमानवाधिकार कार्यकर्त्यांनी लुजैन अल हथलौल यांच्यावर चालवण्यात आलेला खटला आंतरराष्ट्रीय मानकांनुसार नसल्याचं म्हटलं आहे. नोव्हेंबर महिन्यात अॅमनेस्टी इंटरनॅशनलने स्पेशलाइज्ड क्रिमिनल कोर्टात त्यांचं प्रकरण पाठवलं होतं. \n\nसौदीचे राजे मोहम्मद बिन सलमान यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचल्याच्या दृष्टीने या प्रकरणाकडे पाहिलं जात आहे. 2018 मध्ये सौदी अरेबियाने कायद्यात मोठा बदल करत, महिलांना गाडी चालवण्याची परवानगी दिली होती. \n\nकार्यकर्त्यांवर सतत होणारे हल्ले, पत्रकार जमाल खाशोगी यांची झालेली हत्या या प्रकरणी सौदी अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका यामुळे त्यांची अनेकवेळा टीका करण्यात आली. \n\nकोण आहेत लुजैन अल हथलौल?\n\nसौदी अरेबियातील सामाजिक कार्यकर्त्या लुजैन अल हथलौल यांना डिसेंबर 2014 मध्ये गाडी चालवण्याच्या आरोपात सौदी पोलिसांनी अटक केली होती. \n\nएएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लुजैन अल हथलौल यांना गाडी चालवत देशात प्रवेश करताना अटक करण्यात आली होती. \n\nपत्रकार मायसा अल अमौदी यांनी याचा विरोध केला होता. लुजैन अल हथलौल यांच्या समर्थनार्थ गाडी चालवत त्या सीमेवर पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली होती. \n\nलुजैन अल हथलौल आणि अल अमौदी यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने या दोघींवर रियादच्या दहशतवादविरोधी कोर्टात खटला चालवण्याचा आदेश दिला होता. \n\nयानंतर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था, अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि इतर देशातील मानवाधिकार संस्थानी सौदी अरेबियावर टीका केली होती. \n\nअखेर 73 दिवसांनंतर..."} {"inputs":"लेखी परीक्षा आणि मुलाखतीचा टप्पा पार केल्यानंतर 829 जणांची आयोगाने निवड केली आहे. \n\nयुपीएएसीने जाहीर केलेली संपूर्ण यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. \n\nयापैकी जनरल कॅटेगरीसाठी 304, EWS करता 78, ओबीसी 251, एससी-129 तर एसटी-67 जागांसाठी निवड करण्यात आली आहे. \n\nनिवड झालेल्या विद्यार्थ्यांची खालीलपैकी एका सेवेसाठी निवड करण्यात येईल. \n\nप्रदीप सिंगने अव्वल स्थान पटकावलं आहे. जतीन किशोरने दुसरं तर प्रतिभा वर्माने तिसरं स्थान पटकावलं आहे. \n\nदरवर्षीपेक्षा यावेळी निकाल उशिरा लागला आहे. कोरोनामुळे निकालाला उशीर झाला. \n\nमहाराष्ट्रातील नेहा भोसले या विद्यार्थिनीने देशात 15 वा क्रमांक पटकावला आहे तर आशुतोष कुलकर्णीने देशात 44 वा क्रमांक पटकावला आहे. बीबीसी मराठीने त्याच्याशी बातचीत केली. \n\nदेशात 44 व्या क्रमांकांने उत्तीर्ण झालेल्या आशुतोषने असा केला अभ्यास \n\nपुण्याच्या आशुतोष कुलकर्णीने यावर्षीच्या परीक्षेत 44 वा क्रमांक मिळवला आहे. 2015 पासून त्याने या परीक्षांची तयारी सुरू केली होती. हा त्याचा चौथा प्रयत्न होता. याआधी त्याने मुलाखतीपर्यंत मजल मारली होती यावर्षी त्याला यश मिळालं. बीबीसी मराठीने आशु... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तोषशी संवाद साधला.\n\nतो म्हणाला, \"मी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असून शिक्षण झाल्यावर मी लगेच तयारी सुरू केली. काही वर्षा पुण्यात आणि मग शेवटच्या काळात दिल्लीत होतो. नोकरी आणि शिक्षण सांभाळून मी गेल्या वर्षी परीक्षा दिली होती. ही संपूर्ण प्रक्रिया अनिश्चित असल्याने मी नोकरी करून अभ्यास केला.\" \n\nअभ्यासाच्या पद्धतीबद्दल बोलताना आशुतोष म्हणाला, \"माझा ऑप्श्नल इतिहास होता. मर्यादित पुस्तकं वाचणं हा त्यातला पहिला भाग आहे. उगाच सगळंच वाचायला जाऊ नये. त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता असते. मी सगळ्या नोट्स कंम्प्युटरवर काढल्या. त्या वेळोवेळी अपडेट केल्या. त्यामुळे वेळेवर गोंधळ झाला नाही. पुन्हा पुन्हा पुस्तकं वाचावी लागली नाही.\n\n\"त्यामुळे वेळ वाचला आणि अभ्यासावर पकड निर्माण झाली. पूर्व परीक्षा आता दिवसेंदिवस अतर्क्य होत आहे. इतिहास, आर्ट- कल्चर, पर्यावरण, विज्ञान तंत्रज्ञान हे विषयांचा नीट अंदाज बांधता येत नाही. त्यापेक्षा पॉलिटी, अर्थशास्त्र, आणि भूगोल यांचा बऱ्यापैकी अंदाज येतो त्यावर जास्त भर द्यावा असं मला वाटतं. मुख्य परीक्षेत जास्तीत जास्त उत्तर लिहिण्याचा आणि योग्य व्यक्तीकडून तपासून घेण्याचा सराव करावा.\" \n\nआशुतोष ने पहिल्या दोन प्रयत्नात थेट मुलाखतीपर्यंत झेप मारली, तिसऱ्या प्रयत्नात तो पूर्व परीक्षेतच अपयशी ठरला आणि चौथ्या प्रयत्नात 44 वा क्रमांक मिळवला. या काळात अपयश कसं पचवलं या प्रश्नाच्या उत्तरादाखल तो म्हणाला, \"एकदा मुलाखतीपर्यंत पोहोचलं की खरं सांगायचं तर घास हातातोंडाशी आलेला असतो. त्यामुळे तो सोडवत नाही. खरी जिद्द तिथूनच येते. इथपर्यंत जर पोहोचतोय म्हणजे ही परीक्षा पास होणं अवघड नाही. यशाची शक्यता बळावते. त्यामुळे प्रयत्न करायला हरकत नाही\"\n\nयावर्षी युपीएससीच्या मुलाखतींवर कोरोनाचं सावट होतं. त्यामुळे अनेकांच्या मुलाखती लांबल्या. आशुतोषची मुलाखतही गेल्या महिन्यात 22 तारखेला झाली. विमानप्रवासाची व्यवस्था आयोगातर्फे करण्यात आली होती. मुलाखत झाल्यानंतरच यावर्षी चांगलं काहीतरी हाती लागणार याची कुणकूण आशुतोषला लागली होती. \n\nनियोजनबद्ध अभ्यासाबरोबरच फक्त दोन प्रयत्न पूर्णवेळ द्या. नंतर परीक्षा पार्ट टाईम द्या असं तो सांगायला विसरत नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV..."} {"inputs":"लॉकडाउननंतर हजारो स्थलांतरित मजूर पायीच आपापल्या घरी रवाना झाले होते. यामागचं कारण काय? असा प्रश्न तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार माला रॉय यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना नित्यानंद राय यांनी हे वक्तव्य केलं.\n\nकेंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले, \"लॉकडाऊनच्या कालावधीसंबंधी ज्या फेक न्यूज पसरल्या त्यातून निर्माण झालेल्या भीतीमुळे मोठ्या संख्येने प्रवासी मजुरांचं पलायन सुरू झालं. शिवाय लोकांना विशेषतः प्रवासी मजुरांना अन्न, पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण होतील की नाही, याची काळजी लागून होती. \n\nमात्र, अपरिहार्य लॉकडाऊनच्या काळात कुणीही अन्न, पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र सरकार सजग होतं आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावलंही उचलली होती.\"\n\nघरी परतणारे कामगार\n\nकेंद्र सरकारतर्फे संसदेत हे वक्तव्य करण्यात आल्यानंतर बीबीसीने स्थलांतरित मजुरांशी बातचीत केली. \n\nस्थलांतरित मजुरांचं काय म्हणणं आहे?\n\nभारतात लॉकडाऊनच्या काही दिवस आधीपासूनच मजुरांचं स्थलांतर सुरू झालं होतं. पुढे ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"अनेक महिने हे स्थलांतर सुरू होतं. \n\nलॉकडाऊनपूर्वी रस्त्यांवर अगदी दोन-चार मजूर आपलं सामान आणि मुलबाळं घेऊन जाताना दिसायचे. मात्र, लॉकडाऊननंतर महामार्ग असो की आतले रस्ते, इतकंच नाही तर रेल्वे ट्रॅकवरूनसुद्धा हजारो मजूर पायीच आपापल्या राज्यात परतत असताना दिसले. \n\nजून आणि जुलै महिना उलटल्यानतंरही अनेक लोक ट्रक किंवा अशाच इतर मोठ्या वाहनांमध्ये अमानवीय पद्धतीने प्रवास करत असल्याचं दिसत होतं. \n\nबीबीसीच्या प्रतिनिधींनी यापैकी अनेक मजुरांसोबत पायी चालत त्यांच्या व्यथा वाचकांपर्यंत पोहोचवल्या होत्या. \n\nकेंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या वक्तव्यानंतर यापैकीच काही मजुरांनी आपण शहर सोडून आपल्या गावी का परतलो, त्यामागचं कारण काय, हे पुन्हा एकदा सांगितलं. \n\nस्थलांतरित बालक\n\nपूजा सांगतात, \"माझ्या खोलीत खायला काहीच शिल्लक नव्हतं. तीन दिवस आम्ही साखरेचं पाणी करून प्यायलो. डाळ-तांदुळ काहीच नव्हतं. माझं गॅस सिलेंडरही संपलं होतं. मग आम्ही 100 नंबरवर कॉल केला. त्यांनी जो हेल्पलाईन नंबर सुरू केला होता त्यावर कॉल केला. ते म्हणाले की आम्ही जेवण घेऊन येतोय. \n\nनवऱ्यासोबत दिल्लीत राहणाऱ्या पूजा कुमारी यांनी लॉकडाऊनच्या काळात जे काही सोसलं ते विसरणं त्यांना कधीच शक्य होणार नाही. लॉकडाऊनपूर्वी त्यांचे पती दिल्लीतच काम करायचे. \n\nआम्ही ठिक आहे म्हटलं. त्यानंतर धान्य तर मिळालं नाहीच. पण सात नंबर गल्लीत तयार करण्यात आलेलं जेवण घेऊन आले होते. आम्ही जेवायला जात असताना पोलिसांनी माझ्या नवऱ्याला काठी मारून पाडलं.\n\n\"म्हणजे जेवायलाही जाऊ दिलं नाही. कसेतरी तीन दिवस काढले. त्यानंतर परिस्थिती इतकी वाईट झाली होती की काय सांगायचं. मग घरी परत जाण्यासाठी पोलीस ठाण्यात आधार कार्ड आणि पत्ता वगैरे दिला. मात्र, मोबाईलवर कुठलाच कॉल किंवा मेसेज आला नाही. मेसेज येत नव्हता. \n\nजेवायला खोलीत काहीच नव्हतं. घरमालकही भाडं मागत होता. मग ठरवलं की काही झालं नाही तर पायीच घरी जाऊ. बरंच लांब पायी चाललो. नोएडाहून मोदीनगरला पोहोचलो. तिथे प्रशासनाने आम्हाला रोखलं. लाठीमार केला आणि आम्हाला ज्या शहरांमधून आलो तिथे परत जायला सांगितलं.\n\n\"आम्ही त्यांना म्हणालो की खोलीत का परत जायचं? घरमालक भाडं मागतोय. काय करायचं आम्ही?\"\n\nत्यानंतर पूजा कुमारी आणि त्यांचे पती त्यावेळी सुरू करण्यात आलेल्या स्पेशल ट्रेनने अनेक अडचणी पार करत झारखंडच्या आपल्या घरी परतले. \n\nअशीच काहीही..."} {"inputs":"लॉकडाऊन लागला तर अर्थव्यवस्थेचं चक्र विस्कळीत होतं.\n\nअमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली ही लाट राज्यात इतर जिल्ह्यात इतकी पसरली की सरकारला कडक निर्बंध लागू करावे लागले. पण या कडक निर्बंधांचा फारसा फायदा होत नसल्याचं सरकारच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनच्या दिशेने तयारी सुरू केली आहे. \n\n14 एप्रिलनंतर लॉकडाऊनसंबंधी उचित निर्णय घेऊ, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबत घेतलेल्या बैठकीनंतर म्हटलं होतं. पण याआधी झालेल्या लॉकडाऊनमुळे दारिद्रय रेषेखालील लोक भरडले गेले. \n\nउद्योग वर्गाचं मोठं नुकसान झालं. अनेक छोटे उद्योगधंदे बंद पडले. लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या. त्याचा फटका सामान्य माणसाला बसला. त्यामुळे यंदाच्या लॉकडाऊनला सर्व स्तरातून विरोध होतो आहे. \n\nजर लॉकडाऊन करायचे तर श्रमिक वर्गाच्या खात्यात पैसे जमा करा, त्याचबरोबर उद्योगधंद्यांना सवलत देण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. या सवलती देणं, श्रमिकांना पैसे देणं राज्य सरकारला शक्य आहे का? सरकार हे पॅकेज जाहीर करू शकतं का? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा रिपोर्ट\n\n'सरकारकडून ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"अपेक्षाच राहिली नाही'\n\nगेल्यावर्षी कोरोनाची लाट ही शहरांमध्ये अधिक दिसत होती. पण यावर्षी गावागावात रूग्णांची संख्या वाढताना दिसतीये. आदिवासी भागातही कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसते. आदिवासी भागात आरोग्याच्या सुविधा नाहीत. त्यात ज्या आहेत कोरोना काळात कोलमडून गेल्या आहे. \n\nअसंख्य स्थलांतरितांनी गावाकडची वाट धरली आहे.\n\nश्रमिकांच्या खात्यात पाच हजार रूपये जमा करण्याच्या मागणीबाबत समर्थन श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित म्हणतात, \"आम्हाला या सरकारकडून कोणतीही अपेक्षा राहीलेली नाही. मागच्या लॉकडाऊनच्या काळात सरकारने दारिद्रय रेषेखालील लोकांना गहू आणि तांदूळ दिले. त्याबरोबर आम्ही हळद, मीठ, मसाला, तेल देण्याची मागणी केली. त्यासाठी कोर्टात गेलो. मागच्या जूनपर्यंत याची पूर्तता करतो असं कबूल करूनही अद्याप सरकारने काहीही दिलेलं नाही. \n\nजे सरकार गरीबांना दोनशे-पाचशे रूपयांचं अन्नधान्य उपलब्ध करून देऊ शकत नाही, ते पाच हजार रूपये काय देणार? मजूरांचं स्थलांतर पुन्हा सुरू झालय. श्रमिकांचे हाल होतायेत. पण कोणीच दखल घेत नाही\".\n\n'आमचं नुकसान कोण भरून काढणार?'\n\n\"राज्यात गेल्यावर्षी लॉकडाऊन लागला. एक वर्षांपासून नुकसान सोसत जगतोय. राज्यभर किरकोळ बाजारात 40-50 लाख कर्मचारी काम करतात. त्यापैकी मुंबईत 12-15 कर्मचारी आहेत. 50% दुकानं ही भाड्याने घेतलेली असतात. त्याचं भाडं, कर्मचार्‍यांचे पगार हे कसं भरून काढणार?\"\n\nलॉकडाऊन लागला तर अर्थव्यवस्था घसरणीला लागू शकते.\n\nरिटेल असोसिएशनचे विरेन शाह सांगत होते. ते पुढे म्हणतात, \"आम्हाला करात सवलत द्यावी त्याचबरोबर परवाना शुल्कातही सरकारने वर्षभर सूट द्यावी. अन्यथा आम्ही कोलमडून जाऊ\". \n\nविरेन शाह यांच्यासारखी मागणी अनेक स्तरातील लोक करत आहेत. श्रमिकांना पाच हजार रूपये त्यांच्या खात्यात जमा करा अशी मागणी विरोधी पक्ष करतायेत. \n\nविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, \"सर्वपक्षीय बैठकीत आम्ही हा मुद्दा मांडला होता. सरकारने लॉकडाऊनच्या आधी पॅकेज जाहीर करावं. श्रमिकांना 5 हजार रुपये तर उद्योजकांसाठी करात सूट द्यावी ही मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. तेव्हा अजित पवार यांनी आम्ही चर्चा करून शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं. पण लॉकडाऊन आधी हे करणं गरजेचं आहे.\"\n\nविरोधी पक्ष ही मागणी करत असला तरी..."} {"inputs":"लॉकडाऊन लागल्यानंतर जनतेचा रोष आपल्या अंगावर येऊ नये म्हणून त्यांनी हे विधान केले आणि जर लॉकडाऊन लागला तर त्याची जबाबदारी राज्यांवर जाईल अशी सोय देखील त्यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. \n\nउद्धव ठाकरेंनी जनतेला फारसा न रुचणारा निर्णय घेण्याचा धोका पत्करला आणि लॉकडाऊन जाहीर केला. या पार्श्वभूमीवर अशी चर्चा सुरू आहे की 'लॉकडाऊन टाळा' म्हणून मोदींनी उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला की त्यांनी हे विधान खरंच देशाचं अर्थचक्र सुरळीत राहावं म्हणून केलं. या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे. \n\nमहाराष्ट्र राज्य पूर्ण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना पंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊनबाबतच्या राज्यांना केलेल्या सूचना या राज्यांसाठी आश्चर्यकारक होत्या. \n\nमहाराष्ट्रात याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारमधलं राजकारण काही थांबत नाहीये. कोरोनाचा काळही याला नाही. \n\nलॉकडाऊन टाळा हा पंतप्रधानांचा सल्ला कोणत्या आधारावर?\n\nमहाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनची चर्चा देशभर होतेय. यावेळी पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न टाळा हे विधान विशेष करून महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाविरोधात होतं. \n\nयामुळे महाविकास आघाडीचे नेत्यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर निशाणा साधला आहे. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत म्हणतात, \"महाराष्ट्रात 24 तासांत 64 हजार रूग्ण येत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाउन टाळा असा सल्ला कुठल्या आधारावर देतायेत? \n\n\"दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांची कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. पश्चिम बंगाल साठी भाजपने देशभरातून लोक गोळा केले. ते कोरोनाचा संसर्ग घेऊन विविध राज्यात परतले. हरिद्वारचा कुंभमेळा, पश्चिम बंगालमधील राजकीय मेळे यातून देशाला फक्त कोरोनाचा संसर्ग मिळाला आहे,\" असं सामनाने म्हटले आहे. \n\nसंजय राऊत पुढे म्हणतात, \"एकत्रितपणे हे संकट परतवायचं आहे असं मोदी म्हणतात. या एकत्रितमध्ये विरोधी विचारांच्या लोकांना स्थान नाही\". \n\nकोरोना काळातही केंद्र सरकार विरूद्ध राज्य सरकार हे राजकारण सुरूच आहे. मागच्या अनेक दिवसांमधले दाखले देत राऊत यांनी लॉकडाऊनबाबत पंतप्रधान मोदींवर टीका केली.\n\nतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मोदींच्या भाषणावर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणतात, \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असू शकतो. आम्ही कुठे विसरलोय, जेव्हा तुम्ही एक दिवस अचानक आलात. जेव्हा कुठल्याही मुख्यमंत्र्यांना कुठल्याही केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला माहिती नव्हतं, त्यावेळी तुम्ही अचानक येऊन लॉकडाऊन जाहीर केलं. तुम्ही महाराष्ट्राला तुम्ही किती पाण्यात बघणार? \n\nलॉकडाऊन करताना कुठल्याही मुख्यमंत्र्याला आनंद होत नसतो. पण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कोरोनाच प्रसार होतोय, त्यासाठी लॉकडाऊन गरजेचं आहे. पंतप्रधान मोदीजी तुम्ही महाराष्ट्रांचं कौतुक केलं पाहीजे\".\n\nमोदींनी जबाबदारी राज्यांवर ढकलली?\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या निवेदनात केंद्र सरकारने चांगल्या पद्धतीने केलेलं लसीकरण, कोरोनाच्या पहिल्या लाटेत दिलेल्या लढ्याबाबतचं कौतुक केलं.\n\nसध्याच्या परिस्थितीतही केंद्र सरकार ऑक्सिजन रेमडेसीवीर इंजेक्शन्स हे सर्व उपलब्ध करून देण्यासाठी किती प्रयत्नशील आहे हे दाखवण्याचा प्रयत्नही केला. पण लॉकडाऊन टाळा हे बोलण्याच्या मागे काय राजकारण आहे?\n\nबिझनेस स्टॅंडर्डच्या पत्रकार अदिती फडणवीस सांगतात, \"पंतप्रधान..."} {"inputs":"लॉकडाऊन संपणार का?\n\nआपल्याकडे दुसरा पर्याय नाही. लॉकडाऊन सुरू ठेवावा. मी माननीय पंतप्रधानांना लॉकडाऊन 14 एप्रिलनंतरही सुरूच ठेवण्याची विनंती करतो - के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगाणा\n\nगेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये बातम्या येत होत्या की 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन उठवण्यात येईल. यामुळे जनता अधिक संवेदनशील झाली. 14 एप्रिलनंतर काय होणार, हे आता सांगता येत नाही. आपल्या राज्यात एकही रुग्ण असल्यास लॉकडाऊन उठवणं योग्य ठरणार नाही - अवनीश अवस्थी, अतिरिक्त मुख्य सचिव, उत्तर प्रदेश\n\n\n भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणं\n \n\n\n ही माहिती नियमितपणे अपडेट केली जात आहे. तरीही काही राज्यांचे किंवा केंद्रशासित प्रदेशांचे ताजे आकडे लगेच न दिसण्याची शक्यता आहे.\n \n\n\n स्रोत- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय\n \n\n\n 11: 30 IST ला शेवटचं अपडेट\n \n\nकेंद्राने राज्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. राज्यांनी आपापली परिस्थिती बघून निर्णय घेतले पाहिजे. ल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ॉकडाऊन करणारं राजस्थान पहिलं राज्य होतं - अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान\n\nमहाराष्ट्र सरकार टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या भागातील लॉकडाऊन उघडण्याचा विचार करत आहे - राजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र\n\n4 किंवा 20 एप्रिलला लॉकडाऊन उघडण्यात आलं आणि त्यानंतर देशभरात विखुरलेले आसामी तरुण-तरुणी एकत्र राज्यात परतले तर एवढ्या सगळ्यांना एकाचवेळी 14 दिवसांसाठी विलग (क्वारंटाईन) करण्याची व्यवस्था सध्या तरी सरकारकडे नाही - हिमंत बिस्वा सरमा, आरोग्य मंत्री, आसाम\n\nदेशातल्या काही मोठ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांची ही वक्तव्यं आहेत. या सर्वांवरून एक बाब स्पष्ट होते की 14 एप्रिलनंतर संपूर्ण देशातून एकदम लॉकडाऊन उठवण्यात येणार नाही. \n\nकाही राज्यांमध्ये तिथलं सरकार स्वतः काही निर्बंध कायम ठेवू शकतात.\n\nअसं असेल तर लॉकडाऊन अखेर संपणार तरी कधी? सरकारकडे काही ब्लू प्रिंट काय आहे? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसीने एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांच्याशी बातचीत केली. सरकारने कोव्हिड-19 संबंधी स्थापन केलेल्या 11 समित्यांपैकी एका समितीचे ते अध्यक्ष आहेत. \n\nलॉकडाऊन कुठे उठणार आणि कुठे कायम राहणार?\n\nडॉ. गुलेरिया यांच्या मते हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी जिथे कोरोनाचा संसर्ग दररोज दुप्पट वेगाने वाढतोय, त्या भागांमध्ये सध्यातरी लॉकडाऊन उठवण्यात येणार नाही. \n\nअशा भागांमध्ये लॉकडाऊन आत्ताच उठवला तर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.\n\nज्या भागांमध्ये आजवर कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही त्या ठिकाणी लॉकडाऊन हळूहळू उठवला जाऊ शकतो. \n\nदेशात आज एकूण 274 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. देशभरात 700 हून अधिक जिल्हे आहेत. \n\nत्यामुळे 14 एप्रिलनंतर जवळपास 450 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात येऊ शकेल, अशी शक्यता आहे. \n\nकोणत्या आधारावर निर्णय घेणार?\n\nदेशभरात कोरोना संसर्गाचे 4 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. एका अहवालानुसार सध्या दर पाचव्या दिवसाला रुग्णांची संख्या दुप्पट होते. \n\nतबलिगी जमात मरकजमध्ये इतक्या मोठ्या संख्येत रुग्ण आढळले नसते तर रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग यापेक्षा कमी राहिला असता, असं केंद्र सरकारने अनेकदा म्हटलं आहे. \n\nडॉ. गुलेरिया यांच्या मते केंद्र सरकार चार मुद्द्यांच्या आधारे निर्णय घेईल. \n\nलॉकडाऊन संपणार का?\n\nपहिला - लॉकडाऊन कायम राखल्यास अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होईल? या..."} {"inputs":"लोकसभा निवडणुकीचे निकाल आता काही वेळातच स्पष्ट होतील. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकार सत्ता कायम राखेल की काँग्रेसला पाच वर्षांनी पुन्हा मुसंडी मारता येईल, हेही स्पष्ट होईल. \n\nयंदाच्या सर्वांत महत्त्वाच्या जागांपैकी एक होती ती सांगलीची. इथे काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी, अशी त्रिकोणी लढत इथे पाहायला मिळाली.\n\nपाहा निवडणूक निकालांचे ताजे आकडे आणि सविस्तर विश्लेषण इथे - \n\nसांगलीची लढत\n\nसांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपचे खासदार संजयकाका पाटील त्यांच्याविरोधात लढत देत आहेत. याच मतदारसंघातून 'वंचित बहुजन आघाडी'नं गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे.\n\nविशाल पाटील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. त्याचे मोठे भाऊ प्रतीक पाटील काँग्रेसचे दोन वेळा खासदार आणि केंद्रात मंत्री होते. \n\nसांगली जिल्ह्यातील राजकारण वसंतदादा पाटील समर्थक गट आणि त्यांच्या विरोधातील गट अशा दोन प्रवाहांत विभागलेलं आहे. त्याचे पडसाद सगळ्यांचं निवडणुकांत दिसतात. \n\n2014... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले संजयकाका पाटील राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार होते. जिल्ह्यातील त्यांची ओळख दिवंगत आर. आर. पाटील यांचे कडवे विरोधक अशी होती.\n\nत्यांनी प्रतीक पाटील यांचा मोठा पराभव करत खासदारकी जिंकली. संजयकाका यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्वतःचा गट तयार केला आहे, ही त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. पण हे करत असताना त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दुखवलं आहे, अशी माहिती सांगलीतील राजकीय क्षेत्रातील जाणकार देतात.\n\nसांगलीतील राजकारणाला बरेच कंगोरे आहेत. सांगलीतील बराच भाग दुष्काळी आहे. पाण्याच प्रश्न सांगलीत नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे.\n\nसांगलीच्या एकूण राजकारणात मराठा, धनगर आणि जैन समाजाची मतं नेहमीच महत्त्वाची ठरत आली आहेत. त्यांचो मोट बांधून ही मतं आपल्या बाजूला पडतील किंवा त्यात विभागणी कशी होईल, याचं राजकारणही महत्त्वाचं ठरणार आहे.\n\nदुसरीकडे गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. वंचित बहुजन आघाडीनं त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेल्या 'शिवप्रतिष्ठान संस्थाना'चे प्रमुख संभाजी भिडे यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले.\n\nत्यासोबतच 'संघा'च्या गणवेशातलीही त्यांची छायाचित्र प्रकाशित झाली. त्यावर ते फोटो माझे असले, तरी मी त्यांचा कार्यकर्ता नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. \n\nधनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि आश्वासनावर भाजप सरकारनं फसवणूक केली या मुद्द्यावर बाहेर पडून आता पडळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.\n\nधनगर समाजाचा त्यांना असलेला पाठिंबा पाहता आणि सांगली, माढा या मतदारसंघांमधली या समाजाच्या मतदारांची असलेली संख्या पाहता पडळकरांच्या आव्हानाकडे लक्षपूर्वक पाहिलं जात आहे.\n\nपडळकरांना मिळणाऱ्या मतांवर विजयी उमेदवाराचं गणित अवलंबून असल्याचं जाणकरांच मत आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लोकसभेत गेल्या आठवड्यात यूएपीए (Unlawful Activities Prevention Act) कायद्यातील बदलांबाबतचे विधेयक संमत झाले होते आणि शुक्रवारी राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले आहे. कोणत्याही व्यक्तीला तपासाच्या आधारावर दहशतवादी जाहीर करण्याचा अधिकार या कायद्यानं सरकारला मिळाला आहे. यापूर्वी केवळ संघटनेला दहशतवादी जाहीर करण्याची तरतूद होती. \n\nया विधेयकाच्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या तरतुदींना प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचा विरोध होता. मात्र राज्यसभेत संख्याबळाच्या समोर हा विरोध टिकाव धरू शकला नाही. या विधेयकाच्या बाजूने 147 मतं पडली तर विरोधात केवळ 42 मतं पडली. \n\nएखादी व्यक्ती दहशतावादी कारवायात सहभागी असल्याची किंवा अशा कारवायांना प्रोत्साहन देताना आढळली तर अशा व्यक्तीला सरकार आता दहशतवादी म्हणून जाहीर करू शकेल.\n\nया कायद्याच्या दुरुपयोगाबाबत काँग्रेस आणि इतर पक्षांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत उत्तर देताना म्हटले होते की दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे याला सरकारचे प्राधान्य आहे. \n\nशाह यांनी सांगितलं होतं की, \"येथे अशा तरतुदीची गरज आहे की ज्यामुळे एखाद्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या व्यक्तीला दहशतवादी जाहीर करता येईल. संयुक्त राष्ट्रही अशाप्रकारे व्यक्तीला दहशतवादी जाहीर करतं. अमेरिका, पाकिस्तान, चीन, इस्राएल आणि युरोपियन युनियनच्या कायद्यातही ही तरतूद आहे. या सर्वांनी दहशतवाद विरोधासाठी अशी तरतूद केली आहे. \n\nएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी यूएपीए कायद्याच्या दुरुपयोगाबाबत लोकसभेत म्हटले होते की, ''मी यासाठी काँग्रेस पक्षाला जबाबदार ठरवतो. कारण, त्यांनीच हा कायदा केला होता. मी काँग्रेसला विचारू इच्छितो की या कायद्याचे पीडित कोण आहेत?\"\n\nओवेसी म्हणाले होते की, एखाद्या व्यक्तीला तुम्ही दहशतवादी तेव्हाच ठरवू शकता जेव्हा न्यायालय पुराव्याच्या आधारे त्या व्यक्तीला दोषी ठरवते. ओवेसी म्हणाले की सरकारला वाटले की सरकार त्या व्यक्तीला दहशवादी जाहीर करू शकते. हा न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लोकांनी केलेली मदत स्वीकारताना काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडले. करवीर तालुक्यातील आरे गावात योग्य नियोजनामुळे पूरग्रस्तांना सर्व प्रकारच्या मदतीचे वाटप झाले. पण आता आरे ग्रामस्थांनी आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे.\n\nकोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आरे हे गाव जवळपास तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या गावाची ओळख सधन आणि समृद्ध अशी आहे. पण पुराच्या वेढ्यात अडकलेलं हे गाव 100 टक्के पूरग्रस्त आहे. अशा वेळी इतर गावांप्रमाणे या गावातही मदतीसाठी अनेक हात सरसावले. आरे ग्रामस्थांनी लोकांकडून आलेली ही मदत प्रत्येक गरजूंपर्यंत पोहचवली. \n\nराज्यभरातून धान्य, तेल, ब्लॅंकेट, बेडशीट, भांडी, टूथब्रश, शालेय साहित्य, पाणी अशा स्वरूपात ही मदत आली होती. \n\nआरे ग्रामस्थांनी मदत वाटप समन्वय समितीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मदतीचे समप्रमाणात वाटप केले. त्यामुळं इथं सगळ्यांना पुरेसे साहित्य मिळाल्याने ग्रामस्थांनी एकमताने आता अशा स्वरूपाची मदत थांबवण्याचा निर्णय घेतला. तसा फलक देखील गावात उभारण्यात आला आहे. \n\nधान्य किंवा वस्तूऐवजी आता आर्थिक मदत करण्याचे आ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वाहन आरे ग्रामस्थांनी केले आहे त्यासाठी या फलकावर अधिकृत माहिती देण्यात आली आहे. \n\nयाबाबत आरे ग्रामस्थांनी हा निर्णय का घेतला हे आम्ही जाणून घेतले. आरे गावचे बाजीराव वरुटे यांनी सांगितले की आमच्या गावात धान्य, तेल, पाणी अशा स्वरूपाची मदत मिळाली आहे. \n\nपुरग्रस्तांसाठी लागणारी मदत योग्य प्रमाणात वाटप झाल्याने आम्ही ही मदत थांबवण्याचा निर्णय घेतला त्याऐवजी ज्या गावांमध्ये अजूनही मदत मिळाली नाही अशा गरजूंना ही मदत मिळाली पाहिजे ही आमची भावना आहे. त्यामुळं आता आर्थिक मदत गरजेची आहे. त्यासाठी हे आवाहन करण्यात आले\n\nतर पी. डी. पाटील म्हणाले, पुरेसे धान्य आणि इतर पदार्थ आम्हाला मदत स्वरूपात मिळाले आहे आणखी मदत घेऊन ती वाया घालवण्यापेक्षा ती मदत इतर गरजू पूरग्रस्त गावांना मिळावी यासाठी ग्रामपंचायतीच्या बैठकीत सर्वपक्षीय लोकांनी मिळून ही मदत थांबवण्याचा निर्णय घेतला. पण गावात जवळपास 35 घरांची पडझड झाली आहे. काहींना निवाऱ्याची सोय नाही. त्यामुळं आर्थिक स्वरूपात येणारी मदत प्राधान्य क्रम ठरवून अशा गरजूंना देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार रक्कम वाटप करण्यात येईल. \n\n\"कोल्हापूरमध्ये तर प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सुपीक जमीन वाहून गेलीय, त्यामुळे चार-पाच वर्षे मागे गेलेत. व्यापारी तर म्हणतात की, आम्ही दहा वर्षे मागे गेलोय. या सगळ्यांना पुन्हा आधार द्यायचा म्हणजे आर्थिक गरज आहेच.\" असं संजय रेंदाळकर म्हणाले.\n\nसंजय रेंदाळकर हे राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य आहेत. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून कोल्हापूर शहर, गडहिंग्लज, इचलकरंजी, मिरज, हेरवाड अशा पाच ठिकाणी पुनर्वसनासाठी काम सुरू केलंय. \n\nविनोद तावडे-संभाजीराजे वादावर कोल्हापूरकरांचं काय म्हणणं आहे?\n\nनुकताच विनोद तावडे आणि संभाजी राजे छत्रपती यांच्यात मदत मिळवण्यावरून वाद पेटला आहे यावर बोलताना पाटील म्हणाले ही मोठी लोकं आहेत त्यांच्या राजकारणावर आम्ही भाष्य करणार नाही. \n\nतावडेंनी मदत गोळा करणं हे जनतेसाठी केलं असल्याने तावडे यांची भूमिका योग्य आहे. तर संभाजी राजे यांचं म्हणणं देखील योग्य आहे तावडेंनी मदतीचे प्रदर्शन करायला नको होते.\n\n जर मदत करायची होती तर ती थेट अकाऊंट मध्ये जमा करायला हवी होती. असं राजेंना वाटलं तर ते योग्यच आहे. असंही पाटील म्हणाले.\n\nमंत्री विनोद तावडे आणि खासदार संभाजीराजे यांच्यातील वादावर बोलताना..."} {"inputs":"लोकेश राहुल टीम इंडियाचा नवा ओपनर असण्याची शक्यता आहे.\n\nयामुळे धवनऐवजी कोणाला संधी मिळणार याविषयी चर्चा सुरू झाली मात्र प्रत्यक्षात संघ व्यवस्थापनाने धवनला संघातच ठेवण्याचा निर्णय घेतला. आयसीसी स्पर्धांमध्ये दिमाखदार कामगिरी नावावर असणाऱ्या धवनला गमावणे टीम इंडियाला परवडणारं नाही. दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत इंग्लंडला रवाना झाला आहे. मात्र तो अधिकृतरीत्या टीम इंडियाचा भाग नाही. \n\nरवी शास्त्री आणि विराट कोहली यांना संघनिवड अवघड आहे.\n\nशिखरची जागा कोण घेणार?\n\nशिखरच्या बोटाला झालेली दुखापत गंभीर असल्याने तो पुढचे 2-3 सामने खेळू शकणार नाही. शिखर नसल्याने चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या लोकेश राहुलला बढती मिळण्याची शक्यता आहे. राहुलने पदार्पणाच्या लढतीत सलामीला येत शतकी खेळी साकारली होती. मात्र त्यानंतर राहुलची बॅटिंग पोजिशन सातत्याने बदलत गेली आहे. \n\nटेस्ट क्रिकेटमध्ये राहुलने सलामीवीर म्हणून छाप उमटवली आहे. शिखर-रोहित जोडी पक्की असल्याने वर्ल्ड कपमध्ये राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात येत होतं मात्र आता तो सलामीला परतेल अशी चिन्हं आहेत. \n\nचौथ्या क्रमांकावर कोण?\n\n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वर्ल्ड कप संघ निवडीपूर्वी आणि नंतरही चौथ्या क्रमांकाबाबत प्रचंड चर्चा होती. ऋषभ पंतच्या नावाला पसंती मिळेल असं चित्र असताना दिनेश कार्तिक आणि विजय शंकर यांनी बाजी मारली होती. लोकेश राहुलला सलामीला बढती मिळाल्यास, चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा टीम इंडियासमोरचा यक्षप्रश्न आहे. विजय शंकर अष्टपैलू खेळाडू आहे. चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आवश्यक तंत्रकौशल्य त्याच्याकडे आहे. याव्यतिरिक्त तो बॉलिंग करू शकतो. त्याचं क्षेत्ररक्षण उत्तम आहे. \n\nशिखर धवन खेळणार नसल्याने दिनेश कार्तिक आणि विजय शंकर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.\n\nदुसरीकडे दिनेश कार्तिकचा पर्याय टीम इंडियाकडे आहे. कार्तिककडे प्रचंड अनुभव आहे. तो कामी येऊ शकतो. मात्र कार्तिक बॉलिंगमध्ये योगदान देऊ शकत नाही. महेंद्रसिंग धोनीला चौथ्या क्रमांकावर पाठवलं जाऊ शकतं. तसं झालं तर रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळू शकतं. फॉर्म बघता हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकावर खेळवावं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शिखर नसल्यामुळे टीम इंडियाच्या बॅटिंग समीकरणांमध्ये बदल होणार हे निश्चित. मॉट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट तसंच जेम्स नीशाम यांनी भन्नाट वेग हे अस्त्र परजलं आहे. त्यांच्याविरुद्ध सावधपणे खेळावं लागेल. \n\nगोलंदाजीत सुधारणा आवश्यक\n\nऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाने 352 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने तीनशेची वेस ओलांडली होती. मॅचच्या एका टप्प्यात ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणापुढे भारतीय गोलंदाज निरुत्तर वाटत होतं. न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजीत सुधारणेची आवश्यकता आहे.\n\nकुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.\n\nयुझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव न्यूझीलंडविरुद्ध निर्णायक ठरू शकतात. न्यूझीलंडच्या फलंदाजांची फिरकीविरुद्ध होणारी अडचण लक्षात घेता रवींद्र जडेजाला संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. \n\nन्यूझीलंडचा संघ जोरात \n\nयंदाच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडच्या संघाने तीनपैकी तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यांनी अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यावर विजय मिळवला आहे. मॉट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन झंझावाती फॉर्मात आहेत. प्रचंड वेग आणि अचूकतेच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. \n\nजेम्स नीशामने बांगलादेशविरुद्ध पाच विकेट्स घेत कारर्कीदीतील..."} {"inputs":"वराहपालनातून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये.\n\nपंजाबमधील एका शेतकऱ्यानं अत्यंत कमी जागा आणि कमी भांडवल वापरून एक यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. त्यानं पंजाबी शेतकऱ्यांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. \n\nपंजाबला धान्याचं कोठार म्हटलं जातं. 70च्या दशकात याच ठिकाणाहून हरितक्रांतीला सुरुवात झाली होती. \n\nपण गेल्या काही वर्षांपासून पंजाबमधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. \n\nदलविंदर सिंग\n\nअनेकांना शेती हा व्यवसाय सोडून शहरांकडे मोलमजुरीसाठी जावं लागलं. पण दलविंदर सिंग या शेतकऱ्यानं मात्र या सर्व परिस्थितींवर मात करून लाखो रुपये कमवले आहेत. इतर शेतकऱ्यांनी देखील हा मार्ग पत्करावा, असं ते सांगतात. \n\nपंजाबमध्ये वराहपालन या व्यवसायाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. \n\nया व्यवसायामुळं आपण श्रीमंत झालो आहोत आणि तुम्ही देखील हा व्यवसाय करू शकता, असं दलविंदर सिंग यांचं म्हणणं आहे. \n\nअगदी छोट्या स्वरुपात हा व्यवसाय सुरू केला तरी तुमचा घरखर्च भागू शकतो, असं दलविंदर सांगतात. \n\nकमी जागेतही व्यवसाय शक्य\n\n\"केवळ चार ते पाच गुंठे इतक्या जागेत तुम्ही वर्षाला 28-30 लाख रुपये कमवू शकतात. शेतीतून ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"इतके रूपये तुम्हाला कमवायचे असतील तर तुमच्याकडं किमान 40 एकर शेती असणं आवश्यक आहे.\" असं ते सांगतात. \n\n\"मग तुम्ही वराहपालन का करत नाहीत?\" असा सवाल दलविंदर सिंग शेतकऱ्यांना करतात. \n\n\"जर एखाद्या गृहिणीनं एक डुक्कर पाळलं तर तिला तिच्या घरासाठी दरवर्षी एक नवी वस्तू विकत घेता येईल. पहिल्या वर्षी तुम्ही फ्रीज घेऊ शकाल तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला वॉशिंग मशीनदेखील विकत घेता येईल. एवढा नफा या व्यवसायात आहे,\" असं दलविंदर सांगतात. \n\nअत्यंत कमी खर्चात तुम्ही हा व्यवसाय करता येतो, असं त्यांचं मत आहे.\n\nदलविंदर वर्षाला 1000 पेक्षा जास्त डुकरं विकतात. त्यांच्यापिग फार्ममध्ये सरासरी एका दिवसाला चार पिल्लं जन्मतात. \n\n2007 मध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. पंजाब सरकारकडून अनुदान घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. तेव्हा त्यांच्याकडे 20 डुकरं होती. \n\nदलविंदर यांचं पिग फार्म\n\nसध्या हा व्यवसाय पंजाबात जोर धरू लागला आहे. पंजाबमध्ये 400 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याचा राज्य सरकारचा अंदाज आहे.\n\nयेत्या काळात अनेक शेतकरी या व्यवसायाकडं वळतील असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. \n\nकमी श्रमात अधिक नफा\n\nपिग फार्ममध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. जर स्वच्छता पाळली गेली नाही तर रोगराईचा धोका असतो. त्यामुळं दलविंदर डुकरांना नेहमी स्वच्छ ठेवतात. \n\nतसंच जागेचं तापमान योग्य ठेवणं देखील महत्त्वाचं असल्याचं ते सांगतात. \n\nआणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही डुकरं 24 तासांपैकी 22 तास झोपतात. त्यामुळं त्यांच्याकडे फार लक्षही द्यावं लागत नाही, असंही दलविंदर सांगतात.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"वरील आदेशाचा उल्लेख भारतातल्या कोणत्याही कायद्यात नाही. तसंच हा एखाद्या आदिवासी भागातला नियमही नाही. \n\nतर हा आहे फतवा. बरेलीतल्या जामा मशिदीचे इमाम अल-मुस्तफी मोहम्मद खुर्शीद आलम रझवी यांनी निदा खान यांच्या विरोधात हा फतवा जारी केला आहे. \n\nकुराण आणि शरियत कायद्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे निदा यांच्याविरोधात हा फतवा जारी करण्यात आला आहे. निदा स्वत: तिहेरी तलाकच्या बळी आहेत आणि आता तिहेरी तलाकच्या प्रथेमुळे कष्टमय जीवन जगत असलेल्या महिलांसाठी काम करत आहेत. \n\n14 जुलैला वरील आदेश देण्यात आला आणि 16 जुलैला तसा फतवाही काढण्यात आला. \"मला कमकुवत करण्यासाठीच हा फतवा जारी करण्यात आला आहे,\" असं निदा यांचं म्हणणं आहे. \n\nइस्लाममधून 'बेदखल' करण्याचा अधिकार कुणी दिला?\n\nशरियत कायदानुसार या फतव्यात काहीही गैर नाही, असं इमाम मोहम्मद खुर्शीद आलम यांचं म्हणणं आहे. \n\n\"हा फतवा म्हणजे कुरान-ए-हदीस न मानणाऱ्यांसाठी शरियतमध्ये दिलेला आदेश आहे,\" असं त्यांचं म्हणणं आहे. \n\nमोहम्मद खुर्शीद आलम\n\n\"शरियत कायद्याचा ज्या पद्धतीनं विरोध होत आहे, या कायद्यात बदल करण्याचं बोललं जात आहे, या बाबींचा विचार करूनच हा फतवा जारी क... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रण्यात आला आहे,\" असं मोहम्मद यांचं म्हणणं आहे. \n\n\"जोपर्यंत निदा त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना इस्लाममधून बहिष्कृत करण्यात येत आहे. त्यांनी माफी मागितली तर त्यांचे आणि आमचे भावा-बहिणीचे संबंध पूर्वीसारखेच होतील,\" मोहम्मद पुढे सांगतात. \n\nमोहम्मद पुढे सांगतात की, \"अशा प्रकारचा आदेश देणं हे एखाद्या मौलाना अथवा इमामाच्या (मुस्लीम धर्मगुरू) हातात नाही. पण लोकांनी शरियत कायद्याचं पालन करायला हवं, याची जबाबदारी त्यांच्यावर असते. जो कुणी कुरान-ए-हदीसच्या विरोधात जाईल तो इस्लाममधून बहिष्कृत होईल.\" \n\n\"जो कुणी शरियत कायद्याचं पालन करणार नाही, चुकीचं वक्तव्य करेल तो इस्लाममधून बहिष्कृत होतो आणि या कायद्याचं अवलंब करण्याचं काम मौलवी आणि इमामांचं असतं. कुणी व्यक्तीनं हा कायदा सांगितलेला नाही तर कुराणमध्ये याचा उल्लेख आहे. हे कुणीही बदलू शकत नाही,\" मोहम्मद सांगतात. \n\nनिदा यांच्याविरोधात प्रकरण काय?\n\nसोमवारी हा फतवा जारी झाला असला तरी दीर्घकाळापासून निदा यांचा संघर्ष सुरू आहे. आपल्या लग्नानंतर या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली, असं निदा सांगतात. \n\n\"माझं लग्न 18 फेब्रुवारी 2015ला झालं. आला हजरत यांच्या कुटुंबात मला देण्यात आलं होतं. 5 महिन्यानंतर मला मारहाण करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे 2016च्या मे महिन्यात मी बारादरी पोलीस स्थानकात जाऊन सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण तिथं माझं काहीही ऐकण्यात आलं नाही.\" \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nसासरकडची मंडळी धार्मिक कार्यात नेहमी पुढे असायची. त्यामुळे माझी तक्रार दाखल करून घेण्यासाठीही खूप मेहनत घ्यावी लागली, असं निदा यांचं म्हणणं आहे. \n\n\"बारादरीमध्ये काही होत नाही हे पाहून मी मोठ्या अधिकाऱ्यांकडे गेले. तिथं माझं ऐकून घेण्यात आलं पण तक्रार काही दाखल करून घेण्यात आली नाही. त्यानंतर मात्र मी न्यायालयात जाऊन या लोकांविरोधात केस दाखल केली. तिथून मग त्यांच्याविरोधात एफआयआरची ऑर्डर निघाली. पण फक्त 13 दिवसांत पोलिसांनी अंतिम अहवाल सादर केला.\" \n\n\"या अहवालाचा, कार्यपद्धतीचा मी निषेध केला. अहवाल बनावट असल्याचं न्यायालयानंही मान्य केलं. कारण त्यात कुठेही माझी साक्ष नव्हती. न्यायालयात खटला सुरू असतानाच पतीनं मला तिहेरी तलाक दिला (काडीमोड घेतला, घटस्फोट दिला) पण तो तलाकनामा न्यायालयानं स्वीकारला नाही. न्यायालयानं या प्रकरणी नव्यानं चौकशीचे आदेश दिले...."} {"inputs":"वर्ध्यामधील 'त्या' शाळेची विद्यार्थी संख्या फक्त एक\n\nतिसरीत शिकणारी तनू जेव्हा शाळेत पोहोचते तेव्हा शाळा रोज रिकामीच असते.\n\nअसं नाही की तिचं कुणाशी पटत नाही. ते असं आहे... तिच्या शाळेत ती एकटीच शिकते! \n\nवर्ध्याच्या कोपरा गावातली प्राथमिक जिल्हा परिषदेची ही शाळा. पहिली ते पाचवीच्या या शाळेत तनू मडावी ही एकमेव विद्यार्थिनी आहे. \n\nशाळा फक्त 'ती'च्यासाठी\n\nवर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कोपरा गावात ही शाळा आहे. गेल्यावर्षी पहिली ते पाचवीच्या या शाळेत दोनच विद्यार्थी होते. \n\nत्यातला एक विद्यार्थी पाचवी पास झाला आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षांत फक्त तनू मडावी ही एकटीच विद्यार्थिनी शिल्लक राहिली. \n\nशाळेची इमारत धोकादायक झाल्यानं तनूची शाळा शेजारील किचनशेडमध्ये भरते.\n\nया एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी अरुण सातपुते रोज शाळेत येतात. तिच्यासाठीच रोज प्रत्येक विषयाचे तास होतात. \n\nसोयी नाही, पण शाळा आहे\n\nकोपरा गावात धड रस्ते नाहीत, पायाभूत सुविधा नाहीत. एकच विद्यार्थिनी असल्याने ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती.\n\nशाळा बंद पडली तर तनुचं शिक्षण बंद होईल. तिला कदाचित आईसोबत शेतामजुरीलाही जावं लागे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ल. \n\nम्हणूनच वर्धा जिल्हा परिषदेनं या एका विद्यार्थिनीसाठी दरमाही ६० ते ७० हजार रुपये खर्च करून ही शाळा सुरू ठेवली आहे. \n\nकिचन शेडमध्ये भरते शाळा\n\nकोपरा गावातील या शाळेची इमारत धोकादायक आहे. संपूर्ण इमारतीला भेगा पडल्याने शाळा शेजारच्या किचन शेडमध्ये भरते. \n\nशाळेत वीजही नसते. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही शाळा सुरू आहेच. \n\nहिंगणघाट तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ललितकुमार बारसागडे यांनी सांगितलं की, \"धोकादायक इमारत असल्यास तिथे विद्यार्थ्यांना बसवू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.\"\n\nकोपरा गावातील प्राथमिक शाळेत तनू मडावी ही एकमेव विद्यार्थिनी आहे.\n\n\"विद्यार्थी संख्या कमी असल्यानं शाळेची नवीन इमारत उभी राहू शकत नाही. परंतू, तनूची गैरसोय होऊ नये म्हणून शाळेशेजारील किचन शेडमध्ये तिच्या शिक्षणाची सोय केली आहे.\"\n\nतनुला डॉक्टर व्हायचं आहे...\n\nशाळेची परिस्थिती प्रतिकूल असली तरी तनू मात्र आनंदी आहे. तनूशी गप्पा मारल्या असता तिच्यात शिकण्याची दुर्दम्य इच्छा असल्याचं दिसून येत होतं.\n\nउत्साहात तनुने मराठी कविता म्हणून दाखवल्या. आणि विचारल्यावर तिने सांगितलं, \"मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं आहे.\"\n\n\"शाळेत मी आणि सर दोघंच असतो,\" असं तिने पुढे सांगितलं. आणि यातूनच वर्गात मित्र-मैत्रिणी नसल्याची हलकीशी खंतही तिच्या बोलण्यातून जाणवली.\n\nनियमांमुळे दिलासा\n\nया गावातले काही विद्यार्थी दुसऱ्या गावी गेल्याने इथे आता दखलपात्र विद्यार्थी शिल्लकच नाहीत. एखाद्या गावात विद्यार्थी संख्या पुरेशी नसल्यास जे थोडेबहुत विद्यार्थी असतात, त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे दुसऱ्या गावातील शाळेत पाठवलं जातं.\n\nमात्र तनुच्या बाबतीत ते शक्य नव्हतं.\n\nयाबाबत गटशिक्षणाधिकारी बारसागडे म्हणाले, \"एखाद्या गावात कमी विद्यार्थी संख्या असली तर आम्ही त्यांना शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या अन्य शाळेत वर्ग करतो.\" \n\n\"मात्र या गावापासून तीन किलोमीटरपर्यंत कोणतीही शाळा नाही. तसंच शाळेत येण्यासाठी रस्ते चांगले नाहीत. या गावात जेमतेम १४ घरं आहेत. त्यामुळे दाखलपात्र विद्यार्थ्यांची संख्या कमीच आहे.\"\n\nपण तनुच्या शिकण्याच्या इच्छेला मात्र तिच्या पालकांनी बळ दिलं आहे, हे उल्लेखनीय.\n\nकोपरा गावातील रस्ते खराब असल्यानं वर्षातील चार महिने शाळेत पायीच यावं लागतं.\n\n''ती शिकते याचं पालक म्हणून मला समाधान वाटतं,\" असं तिचे वडील राजू मडावी यांनी सांगितलं.\n\n\"शाळेत..."} {"inputs":"वर्ल्डकपमध्ये सहभागी संघ\n\nराऊंड रॉबिन संकल्पना मूळ फ्रेंच शब्द 'रुबन' या शब्दावरून घेण्यात आली आहे. \n\nराऊंड रॉबिन म्हणजे नेमकं काय?\n\nकोणत्याही वर्ल्डकपमध्ये किंवा खेळांच्या मोठ्या स्पर्धेत अनेक संघ असतात. त्यांची वेगवेगळ्या गटात विभागणी होते. प्राथमिक सामने गटवार होतात. गटात अव्वल राहणारे संघ सुपर सिक्स किंवा सुपर एटसाठी पात्र होतात. काही स्पर्धांमध्ये गटात अव्वल संघ उपउपांत्य फेरीत जातात. हे सामने नॉकआऊट पद्धतीचे असतात. सामना हरणारा संघ स्पर्धेबाहेर जातो. \n\n\"प्राथमिक-उपउपांत्य-उपांत्य-अंतिम\" किंवा \"प्राथमिक-सुपर सिक्स\/सुपर एट-उपांत्य-अंतिम\" असा खेळांच्या स्पर्धांचा प्रवास असतो. एका गटात असणारे संघ एकमेकांशी खेळतात. उदाहरणार्थ भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड एका गटात असतील तर प्रत्येक संघ दोन गटवार लढती खेळतो. गटातल्या अव्वल संघाचा अन्य गटांतील अव्वल संघाशी मुकाबला होतो. यापद्धतीने विजयी संघांची वाटचाल होत जाते. \n\nऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघांसाठी राऊंड रॉबिन फॉरमॅट सोयीचा आहे.\n\nराऊंड रॉबिन हा नेमका उलटा प्रकार आहे. उदाहरणार्थ यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दहा संघ आहेत. वर्ल्डकपमध्ये कोणतेही ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"गट नाहीत. खुला फॉरमॅट आहे. प्रत्येक संघ अन्य नऊ संघांशी खेळेल. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज यांच्याशी खेळायचं आहे. प्रत्येक सामन्यात विजयी संघाला 2 गुण मिळतील. \n\nसामना टाय झाल्यास किंवा काही कारणांमुळे अर्धवट किंवा रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात येईल. सगळ्या संघांचे सगळे सामने झाले की सर्वाधिक गुण असणारे चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघांचे समान गुण असतील तर नेट रनरेट अधिक असणारा संघ उपांत्य फेरीत जाईल. अपवादात्मक परिस्थितीत, नेट रनरेटही सारखा असेल तर दोन संघांच्या एकमेकांविरुद्धच्या लढतीत कोण जिंकलं आहे यावर निर्णय घेतला जाईल. \n\nराऊंड रॉबिनचे फायदे काय?\n\nप्रत्येक संघाला अन्य सगळ्या संघांशी खेळता येतं. गटवार लढतींमध्ये सामन्यांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे दोन किंवा तीन गटवार लढती होतात. यापैकी एका सामन्यातला पराभव स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आणू शकतो. राऊंड रॉबिनमध्ये प्रत्येक संघाकडे भरपूर वेळ असतो. प्रत्येक संघाला सूर गवसण्यासाठी वेळ मिळतो. प्रत्येक सामना दडपणाचा राहत नाही. \n\nबांगलादेशसारख्या संघाला राऊंड रॉबिन फॉरमॅट उपयुक्त आहे.\n\nप्रतिस्पर्ध्यांच्या ताकदीनुसार कसं खेळायचं याची आखणी करता येते. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये चुका झाल्या तर त्या सुधारायला वेळ मिळतो. एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास त्यातून सावरण्यासाठी त्याला वेळ मिळतो. राऊंड रॉबिन फॉरमॅट अंगीकारल्याने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये गटवार टप्प्यात 45 लढती होतील. सर्वाधिक गुण असणाऱ्या चार संघांमध्ये उपांत्य फेरीचे दोन सामने होतील. उपांत्य फेरीतील विजेत्या संघांमध्ये अंतिम लढत होईल. संपूर्ण वर्ल्डकप 48 सामन्यांचा असेल. \n\nराऊंड रॉबिन का?\n\nयंदाच्या वर्ल्डकपमध्ये फक्त दहाच संघ आहेत. प्रत्येक गटात दोन अशी रचना केली तर पाच गट करावे लागतील. प्रत्येक गटात एकच सामना होईल. त्यामुळे गटाला अर्थ उरणार नाही. प्रत्येकी पाच संघ असे दोन गट केले तर प्रत्येक संघाला चार गटवार लढती खेळाव्या लागल्या असत्या. नॉकआऊट अर्थात बाद फेरीत आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता या फॉरमॅटमध्ये अधिक असते. राऊंड रॉबिनमध्ये प्रत्येक संघाला खेळण्याची भरपूर संधी मिळते. स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता फक्त तीन सामन्यांपुरती राहते. \n\n2007 मध्ये पाकिस्तानचं आव्हान..."} {"inputs":"वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड करणाऱ्या समिती सदस्यांकडे वर्ल्डकप खेळण्याचा अनुभव नाही.\n\nMSK प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड केली. या निवडसमितीत प्रसाद यांच्या बरोबरीने गगन खोडा, देवांग गांधी, शरणदीप सिंग, जतीन परांजपे यांचा समावेश आहे. \n\nनिवडसमिती सदस्यांचा प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याचा अनुभव मर्यादित आहे. पाच पैकी कुणाकडेही वर्ल्डकपमध्ये खेळण्याचा अनुभव नाही. \n\nMSK प्रसाद\n\n43 वर्षीय मनवा श्रीकांत प्रसाद मूळचे आंध्र प्रदेशमधल्या गुंटूरचे आहेत. विकेटकीपर बॅट्समन असलेल्या प्रसाद यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये आंध्रप्रदेशसाठी खेळताना सहा शतकं झळकावली आहेत.\n\nमात्र भारतासाठी खेळताना त्यांचं प्रदर्शन सर्वसाधारण राहिलं आहे. 6 टेस्ट आणि 17 वनडे अशी पुंजी प्रसाद यांच्या नावावर आहे. वनडेत प्रसाद यांची सरासरी 14.55 एवढीच आहे. 63 हा त्यांचा सर्वोच्च स्कोअर आहे. कीपिंग करताना प्रसाद यांनी 14 कॅचेस पकडले आहेत. 7 वेळा फलंदाजांना स्टंपिंग केलं आहे. \n\nनिवडसमितीचे अध्यक्ष एमएसके.प्रसाद\n\n14 मे 1998 रोजी प्रसाद यांनी भारतासाठी पदार्पण केलं होतं. त्या सामन्यात त्यांना फ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लंदाजीची संधी मिळाली नाही. त्या सामन्यात त्यांनी एकही कॅच पकडला नाही, स्टंपिंगही केलं नाही. \n\nप्रसाद यांची शेवटची वनडे पदार्पणाच्या वनडेसारखीच राहिली. 17 नोव्हेंबर 1998 रोजी त्यांनी शेवटची वनडे खेळली. राजधानी दिल्लीत हा सामना झाला होता. या सामन्यात त्यांना फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यांनी एकही कॅच पकडली नाही, स्टंपिंगही केलं नाही. \n\nदेवांग गांधी\n\n47 वर्षीय देवांग यांच्या नावावर 4 टेस्ट आणि 3 वनडेंचा अनुभव आहे. 17 नोव्हेंबर 1999 रोजी यांनी भारतासाठी पदार्पण केलं. दिल्लीतल्या फिरोझशाह कोटला मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध ओपनर म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी 30 धावांची खेळी केली होती. \n\nशरणदीप सिंग, एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली\n\nस्थानिक क्रिकेटमध्ये बंगालचं प्रतिनिधित्व करणाऱ्या देवांग यांनी तीन वनडे सामन्यात 16.33च्या सरासरीने फक्त 49 रन्स केल्या. त्यांची वनडे कारकीर्द दीड महिन्यापुरतीच मर्यादित राहिली. 30 जानेवारी 2000 रोजी त्यांनी शेवटची वनडे खेळली. \n\nसरणदीप सिंग \n\nपंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मलेले सरणदीप ऑफब्रेक फिरकीपटू होते. त्यांच्या नावावर 3 टेस्ट आणि 5 वनडेंचा अनुभव आहे. 5 वनडेत त्यांनी 47 धावा केल्या.\n\n31 जानेवारी 2002 रोजी दिल्लीत इंग्लंडविरुद्ध त्यांनी वनडे पदार्पण केलं. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं. \n\nजतीन परांजपे \n\nस्थानिक क्रिकेटमध्ये 46ची दमदार सरासरी असलेल्या जतीन यांचा आंतरराष्ट्रीय अनुभव 4 वनडे सामन्यांचा आहे. \n\nजतीन परांजपे\n\n28 मे 1998 रोजी त्यांनी ग्वाल्हेर येथे केनियाविरुद्ध वनडे पदार्पण केलं होतं. दुखापतीच्या कारणास्तव त्यांना प्रदीर्घ काळ खेळता आलं नाही. टोरंटोत त्यांनी पाकिस्तानविरुद्ध शेवटची वनडे खेळली. \n\nगगन खोडा \n\nस्थानिक क्रिकेटमध्ये राजस्थानचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गगन यांनी 1991-92 मध्ये रणजी पदार्पणातच शतक झळकावलं. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 300 धावांची खेळी करणाऱ्या गगन यांची वनडे कारकीर्द दोन सामन्यांपुरती मर्यादित राहिली. \n\nमग तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडेल की या लोकांवर त्यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या खेळाडूंची एवढ्या मोठ्या मोहिमेसाठी निवड करण्याची जबाबदारी कशी येऊन पडते?\n\nनिवडसमिती कशी ठरते? \n\nही निवडसमिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाअंतर्गत (BCCI) काम करते. पूर्वी या समितीचे सदस्य 5 प्रादेशिक..."} {"inputs":"वर्षावर झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, \"कुठल्याही क्षणी गोड बातमी येईल,\" अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.\n\nमातोश्रीवर भाजपचा फोन उचलत नाही- महाजन\n\n\"शिवसेना चर्चा करायला तयारच नाही. आमचे कोणाचेच फोन घेतले जात नाही आहेत. अनेक मध्यस्थांकडून प्रयत्न झाले, पण उत्तर नाही,\" असं गिरीश महाजन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे. \n\n\"मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा किंवा तडजोड होऊ शकत नाही. तसंच ते ५ वर्षं भाजपकडेच राहील. उपमुख्यमंत्रिपद सेनेला देता येईल. दोनचार खाती इकडची तिकडं होतील\", असंही महाजन यांनी म्हटलं आहे. \n\n\"शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेससोबत जाईल असं वाटत नाही. त्यांनी तसं करू नये. तसंच भाजपं २०१४ सारखं अल्पमतातलं सरकार या वेळेस स्थापन करणार नाही. राष्ट्रपती राजवट येऊ नये असं आमचं मत आहे,\" असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे. \n\n'शिवसेना ते होऊ देणार नाही' \n\n\"काही लोकांच्या हट्टापायी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येईल, शिवसेना ते होऊ देणार नाही. युतीचं राज्य आणण्याची आणि युती टीकवण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांची आहे, आमच्याकडून आम्ही पहिल्या दिवसापासून सकारत्मक आह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोत,\" असं संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. \n\nकोणत्याही क्षणी गोड बातमी - मुनगंटीवार \n\n\"सरकार स्थापन करण्यासाठी लागणारा नैसर्गिक वेळ आम्ही दिला आहे, सरकार आमचंच बनेल, आता चर्चा झाली आहे, विश्लेषण झालं आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी गोड बातमी येईल,\" असं मुटनंटीवार यांनी म्हटलं आहे. \n\nभाजपनं शिवसेनेकडे प्रस्ताव पाठवला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पण हा प्रस्ताव नेमका काय आहे हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. \n\nत्याचवेळी शिवसेनेकडून मात्र भाजपकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nदेवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे\n\nशिवसेना लवकरात लवकर प्रस्ताव देईल, त्यावर चर्चा करण्यासाठी भाजपची दारं 24 तास उघडी असल्याचं पाटील यांनी म्हटलंय. \n\nया बैठकीला पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. \n\nपाच वर्षं भाजपचा मुख्यमंत्री - महाजन \n\nपाच वर्षांसाठी भाजपचाच मुख्यमंत्री असेल, असं गिरीश महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. \n\n\"2 दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये सन्माननिय तोडगा निघेल. संजय राऊत यांच्या बोलण्यावर भाजप नाराज आहे, आमची मोठ्या भावाची भूमिका आहे आम्ही चर्चेसाठी वाट पाहात आहोत. लोखी देऊन विषय संपणारा आहे का, समोरासमोर बसून हे सुटेल,\" असंही गिरीश महाजन यांनी म्हटलंय. \n\nकोणतीही ऑफर नाही - संजय राऊत \n\nआमच्याकडे भाजपची कोणतीही ऑफर आलेली नाही. आमच्या मुख्यमंत्रिपदासहित सगळ्या मागण्या कायम आहेत. चर्चा काय करायची आहे? ठरल्याप्रमाणे करायचं हाच आमचा दोन शब्दांचा प्रस्ताव आहे, असं संजय राऊत यांनी यावर म्हटलंय. \n\nआघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट \n\nराज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 25 हजार कोटींची मदत देण्याची मागणी राज्यपालांकडे केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. \n\nकाळजीवाहू सरकार फार काही करू शकत नाही, म्हणून राज्यपालांनी त्यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. \n\nशेतकरी आणि मच्छिमारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित झाला आहे, अशी स्थिती महाराष्ट्रात कधी उद्भवली नव्हती, त्यामुळे पंचनामे लवकरात लवकर करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. \n\nशेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख मदतीची मागणी राज्यपालांकडे आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी..."} {"inputs":"वा लोन आणि क्यॉ सोइ ओ यांची इतर कैद्यांबरोबर सुटका करण्यात आली आहे.\n\nवा लोन (32) आणि क्यॉ सोइ ओ (28) हे दोघं पत्रकार डिसेंबर 2017 पासून तुरुंगात होते. रखाईन प्रांतातील इन दिन गावात म्यानमारच्या लष्करानं केलेल्या 10 जणांच्या हत्येच्या घटनेचे पुरावे गोळा करत असताना त्यांना अटक करण्यात आली.\n\nसप्टेंबर 2018 मध्ये म्यानमारच्या 'सिक्रेट अॅक्ट्स'चं उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून एका कोर्टाने या दोघांना सात वर्षांची शिक्षा ठोठावली होती. आपण निर्दोष असल्याचा दावा ते वारंवार करत होते.\n\nया प्रकरणाकडे म्यानमारमध्ये माध्यम स्वातंत्र्याची कसोटी म्हणून पाहिलं गेलं आहे.\n\nमंगळवारी तुरुंगातून बाहेर पडल्यावर वा लोन यांनी बीबीसीच्या निक बिकी यांना सांगितलं की ते कधीच पत्रकारिता सोडणार नाहीत. \"मी खूप आनंदी आहे आणि मला माझ्या कुटंबीयांना, सहकाऱ्यांना भेटायची उत्सुकता आहे. मला न्यूजरूमध्ये जायची खूप इच्छा होतेय,\" असंही ते यावेळी म्हणाले.\n\nवा लोन\n\nम्यानमार नववर्षांच्या पूर्वी सरकारने अनेकांना माफी दिली, त्यात या दोघा पत्रकारांचा समावेश होता.\n\nगेल्या महिन्यात या दोघांना त्यांच्या वृत्तांकनासाठी पुलित्झर पुरस्कार... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"जाहीर करण्यात आला होता.\n\nमंगळवारी त्यांच्या सुटकेची घोषणा झाल्यानंतर रॉयटर्सचे मुख्य संपादक स्टीफन अॅडलर एका निवेदनात म्हणाले, \"आम्हाला खूप आनंद होतोय की या साहसी पत्रकारांना सोडण्याचा निर्णय म्यानमारने घेतलाय. हे पत्रकार माध्यम स्वातंत्र्याच्या महत्त्वाचं प्रतीक आहेत.\" \n\n'पोलिसांनीच आपल्याला अडकवलं'\n\nपोलिसांनीच आपल्याला अडकवण्यात आल्याचं या पत्रकारांनी म्हटलं होतं. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्टात या दोघांनी सांगितलं होतं की, 'याबाबतचे पुरावे आम्ही तुम्हाला देतो,' असं दोन पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी ती कागदपत्रं पोलिसांकडून घेतली. पण पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी हा सापळा रचला होता. जशी कागदपत्रं त्यांच्या हातात आली, तशी त्यांना अटक करण्यात आली. \n\nरॉयटर्सचे पत्रकार क्यॉ सोइ ओ ( डावीकडे) आणि वा लोन उजवीकडे\n\nत्यानंतर प्रशासनानं इन दिन घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. या घटनेत सामील असलेल्यांना आम्ही दंड करू असं, ते म्हणाले होते. \n\nदरम्यान, या प्रकरणाचा निकाल सुनावताना न्यायाधीश ये लविन म्हणाले होते की \"दोघा पत्रकारांकडून हस्तगत केलेल्या पुराव्यांनी हे सिद्ध होतं की त्यांचा देशाला घात करण्याचा कट होता. त्या आधारे ते गुन्हेगार आहेत.\" \n\nराखाईन आणि रोहिंग्यांविरुद्ध हिंसाचार\n\nगेल्या वर्षी रखाइन प्रांतात रोहिंग्या कट्टरतावादी समूहाने अनेक पोलीस चौक्यांवर हल्ले केले होते. त्यानंतर हिंसाचार उफाळला. हा संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी लष्करानं रोहिंग्याविरोधात बळाचा वापर केला\n\nया पत्रकारांच्या समर्थनार्थ आंदोलनंही झाली\n\nलष्करातल्या मोठ्या अधिकाऱ्यांविरोधात नरसंहारातील सहभागाची चौकशी करण्यात यावी, असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. \n\nरखाइन प्रांतात जाऊन वृत्तांकन करायचं असेल तर सरकारची परवानगी लागते. या भागात येण्याजाण्यावर सरकारचं नियंत्रण आहे, त्यामुळे याभागातून विश्वासार्ह बातम्या मिळणं कठीण आहे. \n\nलष्करातल्या मोठ्या अधिकाऱ्यांविरोधात नरसंहारातील सहभागाची चौकशी करण्यात यावी, असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं होतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"वाघाच्या हल्ल्यानंतर रुपालीनं घेतलेली सेल्फी\n\nकारण की वाघ अजूनही बाहेर होता. सुरक्षेची गॅरंटी नव्हती म्हणून तिनं त्यावेळेसची परिस्थिती टिपण्यासाठी स्वतःसह आईला कॅमेऱ्यात सुरक्षित कैद करणं पसंत केलं.\n\n21 वर्षांची कॉमर्स पदवीधर रुपाली मेश्राम ही एक सडपातळ प्रकृतीची सर्वसामान्य ग्रामीण मुलगी आहे.\n\nसामान्य कुटुंबातल्या या मुलीच्या डोक्यावर, हातापायावर आणि कमरेवर जखमांच्या खुणा आहेत. डोकं आणि कमरेवरची जखम खोल असल्यानं टाके सुद्धा पडलेत.\n\nनागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या परिसरात तिनं आपलं डिस्चार्ज कार्ड दाखवलं. त्यावर स्पष्ट लिहिलं होतं, जखमांचं कारण - वाघाचा हल्ला.\n\nएका काठीनं केला वाघाचा मुकाबला\n\nपूर्व विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातल्या उसगावात रुपालीचं एक छोटं घर आहे.\n\nरुपाली आणि आई जीजाबाई\n\nतिची आई जीजाबाई आणि मोठा भाऊ हे वनविभागात मजूर म्हणून कामाला जातात.\n\nत्याशिवाय या कुटुंबाकडे काही बकऱ्याही आहेत. ज्यातून काहीतरी कमाई होईल हा त्यामागचा उद्देश.\n\nत्यामुळेच 24 मार्चच्या रात्रीला जेव्हा बकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला तेव्हा रुपालीनं काय झालं, म्हणून एवढ्या रात्री दरवाजा उघड... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ला.\n\nअंगणात बांधलेली बकरी रक्तानं माखली होती आणि अंधारात एका वाघाची आकृतीही दिसत होती. हे दृष्य पाहून रुपाली बकरीचा जीव वाचवण्यासाठी तिकडे धावली.\n\nतिनं बकरीपासून वाघाला दूर करण्यासाठी जवळच पडलेली काठी उचलली आणि वाघावर हल्ला केला. ती सांगते, काठीचा मार पडताच वाघानं तिच्यावर हल्ला केला.\n\n\"त्याच्या पंजाच्या मारानं माझ्या डोक्यातून रक्ताची धार लागली. तरीसुद्धा मी त्याच्यावर काठीनं वार करतच राहीले. मी आईला आवाज दिला. अंगणात वाघ आला असं तिला ओरडून सांगितलं.\"\n\nरुपालीच्या आई जीजाबाई सांगतात, \"रुपालीची किंचाळी ऐकल्यावर मी जेव्हा धावत बाहेर आले तेव्हा रुपालीचे कपडे रक्तानं माखले होते. मला वाटलं आता ती जिवंत राहते की नाही. तिच्यासमोर वाघ होता. मी पण तिथलंच लाकूड उचलून वाघावर दोन वेळा हल्ला केले. त्यानं माझ्या उजव्या डोळ्याजवळ पंजानं वार केला. पण या गडबडीत कसं तरी मी रुपालीला घरात आणण्यात यशस्वी ठरले. मी लगेचच घराचा दरवाजा लाऊन घेतला. छोटीशी वस्ती असल्यानं आमच्याकडे घरं दूरदूर आहेत. त्यामुळेच कदाचीत आमचा आवाज कुणालाही ऐकू गेला नसावा.\"\n\nत्याचवेळी रुपालीनं असं काही तरी केलं ज्याची अशा स्थितीत कुणी कल्पनाही करू शकणार नाही. तिनं झटकन मोबाइल घेतला आणि आईसोबत काही सेल्फी घेतल्या.\n\n'वाटलं आता जिवंत राहणार नाही'\n\nती याचं कारण सांगते, \"वाघ त्यावेळीही घराबाहेरच होता. आमची वाचण्याची कुठलीच शक्यता वाटत नव्हती. माझ्या डोक्यातून आणि कमरेतून रक्त वाहतच होतं. कपडे सगळे रक्तानं माखले होते. अशावेळी आमच्यावर जो प्रसंग गुदरला त्याचा रेकॉर्ड मी ठेऊ इच्छित होते. आईनं लोकांना फोन लावण्याचा सल्ला दिला. \n\nमी काही लोकांना फोन करून सांगितलही. यात एक वन कर्मचारी पण होते जे अर्ध्या तासानंतर तिथं पोहले. आम्ही सुद्धा घराबाहेर आलो. पण तोपर्यंत वाघ निघून गेला होता.\"\n\nरुपाली पुढे सांगते, \"माझा श्वास फारच असमान्य पद्धतीनं सुरू होता. वाटत होतं की मी आता इथच पडणार. गावातल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं आम्हाला रुग्णवाहिका मागवून तालुक्याच्या रुग्णालयात नेण्यात आलं. \n\nतिथं माझ्या जखमांवर टाके घालण्यात आले. नंतर आम्हाला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. दोन दिवसानंतर नागपूरच्या सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आलं. इथं एक्स-रे, सोनोग्राफीसह इतर चाचण्या करण्यात आल्या.\"\n\nमंगळवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं असलं तरी याच महन्यात पुन्हा दोन वेळेस..."} {"inputs":"वादग्रस्त जागा\n\nमुंबई मेट्रो कारशेडच्या पर्यायी जागेसंदर्भात राज्य सरकारला ही समिती शिफारस करणार आहे. एक महिन्याच्या आत या समितीला सरकारला अहवाल सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\n\nमुख्य सचिवांसोबत मुंबई महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त कोकण, प्रधान सचिव पर्यावरण, आयुक्त परिवहन या समितीचे सदस्य असतील.\n\nआरेत कारशेड रद्द करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मेट्रो कारशेड कांजुरमार्गमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला. सरकारने ही जमीन एमएमआरडीएला दिली. पण, कांजुरमार्गच्या जागेवर केंद्र आणि खासगी व्यक्तींनी मालकी हक्क असल्याचा दावा केला.\n\nकेंद्रातील मोदी सरकारने राज्य सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचं कोर्टात सांगितलं. \n\nहायकोर्टाने कांजुरमार्गच्या जागेवर मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली. कोर्टाच्या या निर्णयाने उद्धव ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला. त्यामुळे मेट्रो कारशेडसाठी राज्य सरकारला पर्यायी जागेचा विचार करावा लागणार आहे.\n\nउच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मेट्रो 3 आणि 6 प्रकल्पाची किंमत वाढण्याची शक्यता आहे. मेट्रो 3,4 आणि 6 यांचं नियोजन आणि कामाची सद्यस्थिती पहाता, प्रकल्पाची कार्यक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्षमता आणि दिर्घकालीन नियोजनासाठी पर्यायी जागा निश्चित करणं आवश्यक असल्याचं राज्य सरकारने आपल्या निर्णयात म्हटलं आहे.\n\nसमितीची कार्यकक्षा\n\nदरम्यान, मुंबई मेट्रो कारशेडचा मुद्दा शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारणाचा मुद्दा बनला आहे. कांजुरमार्गच्या मुद्यावर राजकारण न करता एकत्र येऊन चर्चा करू असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"वासुदेव गायतोंडेंचं एक चित्र 11 मार्च 2021 रोजी सॅफ्रन आर्टनं मुंबईत आयोजित केलेल्या लिलावात तब्बल 39.98 कोटी रुपये म्हणजे 55 लाख अमेरिकन डॉलर्सना विकलं गेलं.\n\nकोणा भारतीयाने काढलेल्या चित्रासाठी लागलेली आजवरची ही सर्वाधिक बोली आहे. पण गायतोंडेंची चित्रं सध्या एवढी चर्चेत का असतात आणि ती इतकी मूल्यवान का आहेत? हा प्रश्न अनेकांना पडतो. \n\nगायतोंडे यांचं व्यक्तीमत्व आणि त्यांनी निर्माण केलेल्या चित्रांमध्येच या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत.\n\nचित्रांची किंमत कशी ठरते?\n\nसॅफ्रन आर्टच्या लिलावात 39.98 कोटी रुपयांची बोली लागलेलं चित्र 50 इंच बाय 80 इंच एवढं आहे. (साधारण सव्वाचार फूट बाय साडेसहा फूट)\n\nनिळ्या रंगाच्या छंटांमधलं हे चित्र मधोमध उभ्या आणि आडव्या रेषांनी विभागलं गेलं आहे. सतत बदलत जाणाऱ्या जलाशयासारखं भासणारं हे चित्र असून पाण्यावर पडणाऱ्या उजेड आणि अंधाराचं प्रतिबिंब त्यात दिसतं. \n\nगायतोंडे यांच्याभोवतीचं हे गूढ पाहता त्यांच्या चित्रांना नेहमीच चढ्या भावानं बोली लागते. तशीच चढाओढ याही चित्रासाठी दिसली.\n\nमुळात चित्रकारानं कुठल्या काळात चित्र काढलं आहे, त्यासाठी कुठल्या माध्यमाचा वापर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"केला आहे, त्याच्या किंवा तिच्या आधीच्या चित्रांना किती किंमत मिळाली होती, अशा अनेक गोष्टींवर एखाद्या चित्राची किंमत अवलंबून असते.\n\nकुठल्याही कलाकाराच्या चित्रांची किंमत त्याच्या मृत्यूनंतर आणखी वाढते. कारण तो चित्रकार आता जिवंत नाही आणि आणखी नवी चित्रं काढू शकणार नाही.\n\nत्यामुळे अशा चित्रांना एक प्रकारे ऐतिहासिक मूल्य प्राप्त होतं आणि त्यांना कला संग्राहकांकडून जास्त मागणी असते.\n\nवासुदेव गायतोंडे तर जीवंतपणीच भाराभर चित्रं काढत नव्हते. त्यामुळे काळ पुढे सरकला, तशी त्यांची चित्र दुर्मिळ होऊ लागली. \n\nआता तर गायतोंडेंचं चित्र आपल्याकडे असणं प्रतिष्ठेचं बनलं आहे. त्यामुळेच कुठल्याही लिलावात गायतोंडेंच्या चित्रासाठी चढी बोली लागते.\n\n2015 साली गायतोंडे यांचं आणखी एक अनाम चित्र 30 कोटी रुपयांना विकलं गेलं होतं. तर गेल्या वर्षी त्यांच्या दुसऱ्या एका चित्रासाठी 32 कोटी रुपयांची बोली लागली होती. तो विक्रम आता त्यांच्याच चित्रानं पुन्हा मोडला आहे.\n\nकाही खासगी संग्रहातील गायतोंडेंच्या चित्रांची बाजारातली किंमत तर पन्नास कोटींपर्यंत असल्याचं जाणकार सांगतात.\n\nवासुदेव गायतोंडे कोण होते?\n\n\"गायतोंडे म्हणजे नेमकं काय रसायन होतं, हे थोडक्यात सांगता येणं कठीण आहे,\" असं चित्रकार-लेखक सतीश नाईक सांगतात. नाईक यांच्या 'चिन्ह' या कलेला वाहिलेल्या मासिकानं या विलक्षण चित्रकारावर 'गायतोंडे' हा ग्रंथच निर्माण केला आहे.\n\nतरीही आजच्या पिढीला ओळख करून द्यायची, तर वासुदेव गायतोंडे हे अमूर्त शैलीत भारताचा ठसा उमटवणारे महान चित्रकार होते आणि ते भारतीय कलाविश्वात एक नवी चळवळ सुरू करणाऱ्या पिढीचे चित्रकार होते.\n\nत्यांचा जन्म 1924 साली नागपूरमध्ये झाला होता आणि पुढे ते मुंबईच्या गिरगावात काही काळ वास्तव्यास होते. वयाच्या 19व्या वर्षी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतल्यावर गायतोंडे यांच्यातल्या कलाकारानं खऱ्या अर्थानं आकार घेतला.\n\nगायतोंडे काही काळ बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप या कलाकारांच्या गटाशीही जोडले गेले होते. या ग्रुपमध्ये एमएफ हुसेन, एफ एन सुझा, एसएच रझा अशा दिग्गज कलाकारांचाही समावेश होता. या गटानं भारतात आधुनिक कलेची (मॉडर्न आर्ट) पायाभरणी केली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.\n\nगायतोंडे आधी मुंबईत आणि मग पुढे बराच काळ दिल्लीत वास्तव्यास होते. परदेशातही त्यांच्या कला प्रदर्शनांची विशेष दखल घेतली..."} {"inputs":"विकास दुबे\n\nउज्जैनच्या महाकाल मंदिर ठाण्यात त्यांच्या अटकेची नोंद करण्यात आली आहे. विकास दुबे महाकाल मंदिरात येणार असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सुत्रांकडून मिळाल्याचं सांगितलं जात आहे. \n\nमध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. \n\nमागच्या आठवड्यात झालेल्या या चकमक प्रकरणी चौबेपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रमुख विनय तिवारी आणि पोलीस उपनिरीक्षक के. के. शर्मा यांनाही अटक करण्यात आली आहे. \n\nतत्पूर्वी, मंगळवारी रात्री उशिरा विकास दुबेचा सहकारी अमर दुबे याला एसटीएफने हमीरपूरमध्ये एका चकमकीदरम्यान कंठस्नान घातलं होतं.\n\nयाप्रकरणी कानपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. \"संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांवर विकास दुबे याच्याशी संबंध ठेवणे, चकमकीदरम्यान पोलिसांचा जीव धोक्यात घालणे आणि घटना स्थळावरून पळून जाणे अशा कारणांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे,\" असं कुमार यांनी सांगितलं. \n\nनुकतेच चौबेपूर पोलीस ठाण्यातील सगळ्या 68 कर्मचाऱ्यांची चौकशी करून याबाबत जाब विचारण्यात आला होता. तसंच ठाण्यातील पूर्ण पोलीस यंत्रणा बदलण्यात आली आहे. \n\nएसओ ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"विनय तिवारी आणि पोलीस उपनिरीक्षक के. के. शर्मा यांना घटनेनंतर तातडीने निलंबित करण्यात आलं होतं. \n\nविकास दुबेचा निकटवर्तीय ठार\n\nमंगळवारी रात्री उशिरा विकास दुबे याचा प्रमुख सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमर दुबे याला हमीरपूरजवळ झालेल्या एका चकमकीत एसटीएफने ठार केलं. \n\nयाप्रकरणी काही संशयास्पद पोलीस कर्मचाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्यात आली आहे. पण मुख्य आरोपी विकास दुबे अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. \n\nपोलिसांना मारण्याचं कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असं उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी बुधवारी म्हटलं. पण विकास दुबेबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रशांत कुमार चाचपडताना दिसले. \n\nहमीरपूरमध्ये मारला गेलेला अमर दुबे बिकरू गावचाच रहिवासी होता. विकास दुबेच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात येत आहे. पोलिसांवर हल्ला चढवणाऱ्या गुन्हेगारांचं एनकाऊंटर केलं जात आहे. अमर दुबे याच्यावर 50 हजारांचं बक्षीस होतं. त्याच्याकडून 32 बोरची पिस्टल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहेत, असंही कुमार यांनी सांगितलं.\n\nयाशिवाय श्यामू वाजपेयी, जहान यादव आणि संजीव दुबे या आणखी काही आरोपींना कानपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. जहान यादव याचं नाव एफआयआरमध्येही आहे. \n\nफरीदाबादच्या खिरीपूरमध्ये कार्तिकेय उर्फ प्रभात, अंकुर आणि श्रवण यांनासुद्धा अटक करण्यात आली आहे. याशिवाय नोएडा आणि बुलंदशहरमध्येसुद्धा चकमक झाली. यात आणखी काही जणांना अटक करण्यात आली आहे, असं प्रशांत कुमार यांनी सांगितलं.\n\nफरीदाबादमध्ये विकास दुबे लपलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचं सांगितलं जातं होतं. पण चकमकीआधीच तो तिथून पळून जाण्यास यशस्वी ठरला. \n\nविकास दुबे याचं पाडलेलं घर\n\nकानपूर पोलिसांनी आतापर्यंत विकास दुबेची एक सून, शेजारी आणि मोलकरीण यांना अटक केली आहे.\n\nपोलिसांच्या मते, या तिघांनी विकास दुबेला पळून जाण्यात मदत केली होती. शिवाय हे तिघे पोलिसांच्या हालचालींबाबत विकास दुबे याला सातत्याने माहिती पुरवत होते. \n\nशनिवारी विकास दुबेचं बिकरू गावातलं वडिलोपार्जित घर उद्ध्वस्त केल्यानंतर त्याच्या लखनऊमधील घरातही तपासणी सुरू आहे. \n\nलखनऊ विकास प्राधिकरणातून काही लोक घराची कागदपत्रं पाहण्यासाठी आले होते. त्यांना ती दाखवण्यात आली, असं विकास दुबेची आई सरला दुबे यांनी सांगितलं होतं. पण लखनऊ विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची..."} {"inputs":"विजय मिळवून टीम मैदानातून बाहेर पडत असताना विराट कोहली आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला रोहित शर्मा थेट गेले चारुलता पटेल यांना भेटायला. स्टॅण्ड्समधून भारतीय टीमला पिपाणी वाजवत चिअर अप करणाऱ्या या आजी कॅमेऱ्यावर झळकल्या आणि इंटरनेटवर व्हायरल झाल्या. \n\nपत्रकार मझहर अर्शद यांनी ट्वीट केलंय : \"पहिला वर्ल्डकप खेळवला जायच्या 43 वर्षं आधी चारुलता यांचा जन्म झालाय. त्यांनी क्रिकेटर्सच्या अनेक पिढ्या पाहिल्या आहेत, पण विराट त्यांना सर्वोत्तम वाटतो. त्या फॅन ऑफ द टूर्नामेंट आहेत!\"\n\nटीम इंडियाला जोशामध्ये प्रोत्साहन देणाऱ्या चारुलतांचा फोटो पाहत इंग्लेंडचा माजी कॅप्टन मायकल वॉघनने म्हटलं की हा 'वर्ल्ड कप मधला सर्वोत्तम फोटो' आहे.\n\nविराट कोहलीनेही याबद्दल ट्वीट केलं : \"मी टीमच्या चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानतो. विशेषतः चारुलताजींचे. त्या 87 वर्षांच्या आहेत आणि मी पाहिलेल्या फॅन्सपैकी सर्वात उत्साही आहेत. वय हा फक्त आकडा असतो. पण एखाद्या गोष्टी विषयची वेड तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जातं. त्यांचे आशीवार्द घेऊन आता पुढच्या मॅचेस खेळू.\"\n\nकोण आहेत चारुलता पटेल ? \n\nचारूलता आजी कॅमेऱ्यावर दिसताच ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सर्वत्र त्यांचीच चर्चा होऊ लागली. आयसीसीची टीमही त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेली. मुलाखतीतल आजींनी सांगितलं की त्यांचा जन्म भारतात नव्हे तर टांझानियामध्ये झाला आहे. \n\nत्यांनी आपली क्रिकेटची आवड आणि क्रिकेटच्या प्रेमाबाबत माहिती दिली. त्यांची मुलं काऊंटी क्रिकेट खेळतात. त्यांना पाहूनच आजी क्रिकेटप्रेमी बनल्या आहेत. आजींचे आई-वडील मूळचे भारतीय आहेत. त्यामुळे या सामन्यात भारताला पाठिंबा देण्यासाठी त्या आल्या होत्या. \n\nभारत यावेळी विश्वचषक नक्की जिंकेल, असा विश्वास असल्याचं चारूलता यांनी सांगितलं. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आजी म्हणाल्या की भारताच्या विजयासाठी त्या गणपतीची प्रार्थना करतील. \n\n१९८३ मध्ये जेव्हा भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता, त्यावेळीही चारूलता आजी इंग्लंडमध्येच होत्या असं त्यांनी सांगितलं. \n\nक्रिकेट त्यांना खूप आवडतं, मात्र नोकरी करत असताना त्या केवळ टीव्हीवर मॅच पाहायच्या. मात्र निवृत्तीनंतर आता जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा त्या सामना पाहण्यासाठी स्टेडियमला आवर्जून जातात, असं चारूलता पटेल म्हणाल्या.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"विदर्भापासून भाजपच्या पराभवाची सुरुवात झाली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी केली होती. त्याला उत्तर देत, शेजाऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून आपण पेढे वाटू नये, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.\n\nजिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेपेक्षा आमच्या पक्षाची कामगिरी चांगली आहे, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपचे सुसज्ज कार्यालय सुरू करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असंही ते यावेळी म्हणाले.\n\nभाजपने काल दिवसभर विविध विषयांवर चिंतन बैठक घेतली. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संघटनमंत्री विजय पुराणिक आणि इतर नेते सहभागी झाले होते. लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.\n\n2. विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना ममता बॅनर्जींचा झटका\n\nविरोधी पक्षांची बैठक बोलावून सरकारला विरोध करण्याच्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रयत्नांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धक्का दिला आ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हे. 13 जानेवारी रोजी सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.\n\nडावे पक्ष आणि काँग्रेसकडून ममता बनर्जी यांच्यावर सतत टीका होत आहे. त्यामुळे बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला असावा.\n\nपश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर विरोधकांनी ममता बॅनर्जी यांना दोषी ठरवत त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हिंसाचार घडवल्याचा आरोप केला होता. हे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.\n\n3. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयिताला अटक\n\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली याला झारखंडमधील धनबाद येथून अटक करण्यात आली आहे. तो मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादचा असून ओळख बदलून धनबादमध्ये राहात होता, असं पोलिसांनी सांगितलं.\n\nया प्रकरणात एसआयटीने आतापर्यंत 18 जणांना अटक केली आहे. हे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.\n\nधनबाद जिल्ह्यातील कतरास येथे तो एका पेट्रोल पंपावर काम करत होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक करण्यात यश मिळवलं. त्याच्या घराची झडती घेतली जात असून, त्यातून काही माहिती हाती लागण्याची शक्यता आहे, असं पोलिसांनी सांगितलं. \n\n4. हिंसाचार थांबल्यावरच CAAवर सुनावणी - सरन्यायाधीश बोबडे\n\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये हिंसाचार थांबवल्यावरच आम्ही त्या कायद्याविरोधात आलेल्या याचिकांवर सुनावणी घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. \n\nया सुधारित कायद्याविरोधात 60 याचिका दाखल झाल्या असून, त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली जात होती. मात्र हिंसाचार थांबल्याशिवाय सुनावणी नाही, असं सुप्रीम कोर्टाने आधीही जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचारानंतर म्हटलं होतं.\n\nतेच न्यायालयाने आजही स्पष्ट केलं. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.\n\nही सुधारणा वैध असल्याचं जाहीर करावं, अशीही एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. भूषण गवई, न्या. सूर्य कांत यांनी नाराजी व्यक्त केली असून, एखादा कायदा वैध आहे हे आम्ही कसं जाहीर करणार, असा प्रश्नही त्यांनी याचिकाकर्त्यांना विचारलाय. \n\n5. 2018 मध्ये दररोज 80 खून, 91 बलात्कार\n\n2018 साली देशात दररोज 80 हत्या, 91 बलात्कार आणि 289 अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद होत असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे...."} {"inputs":"विद्रोहाला खतपाणी घातल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्याचा डेमोक्रॅट सदस्यांचा प्रयत्न आहे.\n\nया आठवड्यात ही कारवाई करण्यात येईल असे हाऊस व्हीप जेम्स क्लेबर्न यांनी सीएनएनला सांगितले. ट्रंप यांनी त्यांच्यावर सोशल मीडिया स्थळांद्वारे बंदी घातल्यानंतर कोणतेही विधान सार्वजनिक केले नाही. \n\nअसं असलं तरी ते टेक्सास येथे जाऊन मेक्सिको-अमेरिकेदरम्यान बांधल्या जाणाऱ्या भिंतीची पाहाणी करतील असं व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे.\n\nगेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात ट्रंप यांचा हात होता असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. सिनेटमधील गोंधळाचा आरोप त्यांच्यावर ठेवल्यास मतदान करु असे एकाही रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटर सांगितलेले नाही.\n\nपॅट टूमी या रिपब्लिकन सिनेटरनी ट्रंप यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ट्रंप यांनी राजीनामा देऊन लवकरात लवकर दूर जावे असं सेन टूमी य़ांनी एनबीसीच्या पत्रकार परिषदेत सांगितले. हे असं होणार नाही हे मला माहिती आहे पण राजीनामा देणे सर्वात योग्य ठरेल असं ते म्हणाले.\n\nलिसा मुर्कोवस्की या अलास्कामधील रिपब्लिकन सिनेटरनी सर्वात आधी ट्रंप यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. नेब... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्रास्का येथील रिपब्लिकन सिनेटर बेन सेस यांनी सभागृहाने मंजुरी दिल्यास महाभियोगाच्या विधेयकाचा विचार करू असं सांगितलं आहे.\n\nअमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांनी अमेरिकेची संसद असणाऱ्या कॅपिटल हिल इमारतीवर हल्ला केल्यानंतर त्यांना आता व्हाईट हाउसमधल्या समर्थकांच्या नाराजीचाही सामना करावा लागतोय. \n\nरिपब्लिकन पक्षातले अनेक सिनेटर ट्रंप यांची साथ द्यायला तयार नाहीत. इतकंच नाही तर ट्रंप यांनी प्रशासकीय पातळीवर ज्या काही नियुक्त्या केल्या होत्या त्यातल्या काही जणांनीही कॅपिटल हिलच्या घटनेनंतर राजीनामा दिला आहे. \n\nनियोजित कार्यक्रमानुसार मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना 20 जानेवारी रोजी व्हाईट हाऊस सोडायचं आहे आणि त्याच दिवशी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन पदभार स्वीकारतील. \n\nमात्र, कॅपिटल हिलवरच्या हिंसाचारानंतर डेमोक्रेटिक पक्षाचे नेते आता 20 जानेवारपर्यंत प्रतीक्षा करायला तयार नाहीत. ट्रंप यांनी तात्काळ पदभार सोडावा, असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच त्यांना पुन्हा अध्यक्षीय निवडणुकीला उभं राहण्यावर बंदी घालावी, अशीही त्यांची मागणी आहे. \n\nट्रंप यांनी लवकरात लवकर व्हाईट हाऊस सोडण्याची घोषणा केली नाही तर त्यांच्याविरोधात महाभियोग सुरू करू, असं अमेरिकेची संसद असलेल्या काँग्रेसच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी म्हटलं आहे. \n\nट्रंप यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळेच हिंसाचार उफाळला आणि एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याचंही पेलोसी म्हणाल्या. \n\nट्रंप यांच्यावर याआधीही एकदा महाभियोगाचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यावेळी जे रिपब्लिकन सिनेटर ट्रंप यांच्या बाजूने होते त्यातले बहुतेक सिनेटर यावेळी मात्र ट्रंप यांची साथ द्यायला तयार नाहीत. \n\nयाचा अर्थ ते ट्रंपविरोधात भूमिका घेणार, असं नाही. मात्र, यावरून ट्रंप यांनी आपल्या लाखो समर्थकांची सहानुभूती गमावल्याचं स्पष्ट होतं. \n\nदरम्यान, संसदेत अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालाला आव्हान देऊन जो बायडन यांचा विजय न रोखणाऱ्या सर्वच रिपब्लिक सिनेटर्सच्या समानांतर नवीन उमेदवार देणार असल्याचा विडा ट्रंप यांनी उचलला आहे. \n\nराजीनामा आणि शंका-कुशंका\n\nकॅपिटल हिलवर ट्रंप समर्थकांनी केलेल्या हिंसाचारवर चहुबााजूंनी टीका झाली. ट्रंप यांच्या विश्वासातल्या अनेक रिपब्लिकन नेत्यांनीही या घटनेचा जाहीरपणे निषेध केला. टीका करणाऱ्यांमध्ये ट्रंप प्रशासनातील अनेक माजी..."} {"inputs":"विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी प्रसिद्ध केलेली ही मुलाखत पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. \n\nखडसेंनी त्यांच्यावर केलेले आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या अर्जाला घेतलेला आक्षेप आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी बीबीसी मराठीच्या नीलेश धोत्रेंशी बोलताना उत्तरं दिली.\n\nत्या मुलाखतीचा हा संपादित अंश -\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nएकनाथ खडसेंनी टीका करताना तुमच्या जुन्या व्हीडिओचा दाखला दिला आहे - तुमच्या पक्षाबाबतच्या निष्ठेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. भविष्यात तुमच्या विरोधकांकडून अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला जाईल, त्यावर तुमचं काय उत्तर असेल? \n\nयावर बोलण्याइतपत मी मोठा कार्यकर्ता नाही. यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील बोलले आहेत. त्यामुळे यावर बोलणं मला योग्य वाटत नाही. खडसेसाहेब मोठे नेते आहेत. पक्ष त्यांच्याबाबत बोलेल. मी साधा कार्यकर्ता आहे. \n\nलोकसभेला तुम्ही 'मोदी गो बॅक'ची घोषणा दिली होती. सहा महिन्यात तुम्ही परत आलात. पार्टी सोडल्यानंतर बरेचदा नेते मोठ्या नेत्यावर टीका करत नाहीत, पण तुम्ही केलीत. आता अशी टीका करायला नको होती असं वाटतं का? कारण खडसे तोच मुद्दा धरू... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न बसलेत...\n\nमी कुठलंही चुकीचं विधान केलेलं नाही, वैयक्तिक स्वार्थासाठी केलेलं नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप पक्ष सोडला होता. पण आता धनगर आणि धनगड हे एकच आहेत, असं प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर मी भाजपमध्ये परत आलो. त्यानंतर मी बारामती लढवली. आता सहासात महिने झालेत. त्यामुळे हा विषय जुना झालेला आहे.\n\nदेवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टात चांगल्या पद्धतीने मांडू शकले. ते त्यांनी आणलं. पण धनगर आरक्षणाबाबत ते कमी पडले, असं वाटतं का? \n\nराज्यात धनगर आणि धनगड हे एकच आहेत, असं सर्क्युलर काढा, अशी आमची मागणी होती. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्या आणि आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी आमची मागणी होती. पण ती यशस्वी होऊ शकलं नाही. \n\nपण धनगड आणि धनगर हे एकच आहे हे सरकारनं आम्हाला लेखी प्रतिज्ञापत्र दिलं आहे. ते आता आम्ही कोर्टात सादर केलं आहे. त्यामुळे आज ना उद्या आम्हाला निश्चितपणे न्याय मिळू शकतो. भाजप धनगरांच्या आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. भाजपच धनगरांना न्याय देईल, असा लोकांचा आग्रह होता म्हणून मी भाजपमध्ये परत आलो. \n\nगोपीचंद पडळकर यांची राजकीय विचारधारा कुठली? तुम्ही धनगरांसाठी भाजपमध्ये आला आहात की भाजपचं हिंदुत्व तुम्हाला पटतं?\n\nभाजप बहुजनांना संधी देणारी पार्टी आहे. त्यामुळे अनेक गोष्टींचा विचार केला तर राजकीय शक्ती जास्त नसलेल्या छोट्या छोट्या समूहांना न्याय देण्याचा भाजपचा अजेंडा आहे. तो फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या जास्तीतजास्त घटकांना भाजप न्याय देऊ शकते, हा माझा ठाम विश्वास आहे, ठाम भूमिका आहे. \n\nभाजपमध्ये बहुजनांसाठी काम करणार अनेक नेते आहेत. पंकजा ताई किंवा एकनाथ खडसे त्यांच्यापैकीच आहेत. यांच्याशी काही चर्चा झाली आहे का? या नेत्यांना बरोबर घेतल्याशिवाय बहुजन समाजासाठी काम करणं शक्य आहे, असं तुम्हाला वाटतं का?\n\nपंकजा ताई, नाथाभाऊ हे जुनेजाणते नेते आहेत. आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करू. नेतृत्वच केलं पाहिजे, असं काही नाही. पण आपली जी भावना आहे, ती मुळापासून आहे. त्यात आपण थोडी-थोडी भर टाकत जाऊ.\n\nनिवड झाल्यानंतर पंकजाताई किंवा खडसेंशी काही बोलणं झालं आहे का? त्यांचा कुणाचा अभिनंदनाचा फोन आला होता का?\n\nनाही, अजून बोलणं झालेलं नाही. अजून चर्चा झालेली नाही. \n\nविधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार, असं भाजपकडून कधी कळलं होतं? तेव्हा तुम्ही कुठे होतात?\n\nमला आदल्यादिवशी समजलं... 5 मे रोजी...."} {"inputs":"विधानभवनामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. \n\n\"मुंबई लोकल जानेवारीमध्ये सर्वांसाठी सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. कशापद्धतीने मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरक्षित असावा यासंदर्भातील सरकारची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला मुंबईकरांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याचा आमचा विचार आहे,\" असं विजय वडेट्टिवार यांनी म्हटलंय. \n\nआता मुंबई आणि परिसारातली कोरोनाची स्थिती निवळली आहे. त्यामुळे आम्ही आता 15 दिवसांमध्ये आढावा घेऊन त्याबाबतचा निर्णय घेऊ असंही वडेट्टिवार यांनी सांगितलं आहे. \n\nशिवाय विनामास्क ट्रेनमध्ये प्रवेश करता येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nगर्दी टाळण्यासाठी अॅप\n\nरेल्वेची गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक अॅप तयार केलं जातंय, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याआधीच दिली होती. या अॅपमधून तिकीटं बुक करता येतील आणि गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल.\n\nमुंबई लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करा, राज्याचं केंद्राला पत्र\n\n\"मुंबईच्या लोकल ट्रेन्स सर्वसामान्यांसाठी सुरू कराव्यात या विनंतीचं पत्र आम्ही रेल्वे प्रशा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सनाला पाठवलं आहे. लोकल कशा पद्धतीनं चालवण्यात याव्यात याबाबतही आम्ही रेल्वे प्रशासनाला सांगितलेलं आहे. अजून त्याचं त्यावर काही उत्तर आलेलं नाही,\" असं मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ऑक्टोबरमध्ये बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं. \n\nराज्य सरकारच्या पत्रानुसार असे असू शकतात नियम \n\nट्रेनमध्ये कोरोनाच्या संसर्गाची भीती \n\nलोकल ट्रेनवर फक्त मुंबई आणि उपनगरातील लोकच अवलंबून नाहीत, तर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्हायात राहणारे अनेकजण रोज कामासाठी लोकलनेच प्रवास करतात. \n\nलोकल ट्रेनची परवानगी\n\nकोव्हिडची साथ येण्याआधी मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून जवळपास 78 लाख लोक दिवसाला प्रवास करत असत. अनेकदा सतराशे ते अठराशे प्रवासी क्षमता असलेल्या ट्रेनमध्ये चार हजारांहून अधिक प्रवासी असतात. \n\nत्यामुळे पूर्ण क्षमतेने लोकल ट्रेन पुन्हा सुरू झाल्या, तर तिथे कोव्हिडचा प्रसारही वेगाने होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. \n\nफिजिकल डिस्टंसिंगचे नियम कसे पाळणार? \n\nफिजिकल डिस्टंसिंग पाळलं पाहिजे, पण आपल्याकडची लोकसंख्या पाहता अनेक गोष्टी शक्य नाहीत असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत मान्य केलं होतं. त्यासाठी लोकल ट्रेनमधला प्रवास कसा असेल याविषयी काही नियम ठरवावे लागतील असं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. \n\n\"अनेक गोष्टी शक्य नव्हत्या, पण त्या परिस्थितीनं शक्य झाल्या. साथीच्या आधीच्या अनेक गोष्टी टाळाव्या लागतील. गर्दी कमी करावीच लागेल, अनावश्यक प्रवास टाळावा लागेल, प्रत्येकाला स्क्रीन करावंच लागेल. मास स्क्रिनिंगसाठी काही तंत्रज्ञान वापरावंच लागेल.\" \n\nत्यानुसार प्रवासात मास्क घालणं, आजारी व्यक्तींनी प्रवास टाळणं, तपासणी करूनच प्रवाशांना स्टेशनात प्रवेश देणं, गर्दी टाळण्यासाठी ऑफिसच्या वेळा बदलणं अशी पावलं उचलली जाऊ शकतात. \n\nअधिकाधिक लोकांची तपासणी लवकर व्हावी यासाठी मास स्कॅनरसारख्या तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा सरकारचा विचार आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"विधानसभेची व्यूहरचना म्हणून राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असावा असं मनसेच्या समर्थकांना वाटतं. तर, लोकसभेत दारुण पराभव होईल हे ओळखून राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असावा असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. \n\nभारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि शिवसेनेच्या राज्यातील युती सरकारवर आणि केंद्रातील एनडीए सरकारविरोधात गेली पाच वर्षे राज ठाकरे यांनी सातत्याने टीका केली आहे. \n\nमनसेतर्फे ट्विटरवर पत्रक प्रसिद्ध करून हा निर्णय घोषित करण्यात आला आहे.\n\nकाही दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही ठाकरे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये मनसे काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. \n\nतसेच कोणत्या मतदारसंघात मनसेचा प्रभाव कसा राहील, शिवसेनेच्या मतांना मनसेमुळे किती धक्का पोहोचेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मैत्री झाल्यामुळे राज्यातील गणिते कशी बदलतील असे अनेक प्रश्न तयार झाले होते. \n\nमात्र आता लोकसभा निवडणुका लढवायचेच नाकारल्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. अर्थात अचानक असा निर्णय घेऊन निवडणुकांमध्ये मनसे कशा पद्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"धतीने राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. \n\n19 तारखेला राज ठाकरे मेळावा घेणार आहेत त्यामध्ये कदाचित अधिक स्पष्ट भूमिका मांडतील असं तज्ज्ञांना वाटत आहे. \n\nमनसे पुन्हा उभारी घेईल?\n\nराज ठाकरे आणि मनसेच्या राजकीय भूमिकांचे समर्थक तसेच 'दगलबाज राज' या पुस्तकाचे लेखक कीर्तिकुमार शिंदे यांच्या मते, \"महाराष्ट्र हे आपलं कार्यक्षेत्र राज ठाकरे यांनी आखून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचार करून ते विधानसभा निवडणुकीत मनसेला पुन्हा राजकीय पटलावर आणतील. त्यांनी आताची व्यूहरचना ही विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून केली असावी.\"\n\nराज ठाकरे हे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीविरोधी किंवा भाजपाविरोधी प्रचाराचे ते मुख्य केंद्र किंवा तोफखाना असतील असं शिंदे यांना वाटतं. ते म्हणाले, \"19 तारखेच्या मेळाव्यात तसेच 6 एप्रिलला होणाऱ्या गुढी पाडवा मेळाव्यामध्ये ते अधिक स्पष्टपणे केंद्र सरकारवर हल्ला चढवतील. मतदानाच्या अगदी काही दिवसच पाडव्याला त्यांना आपली बाजू मांडायची संधी मिळणार आहे.\"\n\nराज ठाकरे आपली नरेंद्र मोदी विरोधाची धार पुढेही कायम ठेवतील याबाबत सांगताना कीर्तिकुमार शिंदे म्हणाले, \"संपूर्ण देशात मोदीमुक्त भारत अशी घोषणा करणारे राज हे एकमेव नेते आहेत. मोदी यांच्या विरोधात गेली चार वर्षे त्यांनी सातत्य ठेवलं आहे. परवाच (वर्धापन दिनाचं) भाषण हा मोदींविरोधाचा सर्वोच्च आविष्कार होता. पुढच्या दोन महिन्यात राज हे पुन्हा पुन्हा मोदी आणि भाजप वर टीका करतील, असं स्पष्ट दिसत आहे.\"\n\n'विधानसभेपर्यंत प्रतिमा जपण्यासाठी'\n\nपक्षाचा दारुण पराभव होईल हे ओळखूनच मनसेनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असावा असं मत फ्री प्रेस जर्नलचे ब्युरो चीफ विवेक भावसार यांनी व्यक्त केलं. \n\n\"झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणतात. मनसेनं लोकसभा न लढवण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे असंच म्हणावं लागेल. कारण त्यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला असता आणि पक्षाची प्रतिमा मलीन झाली असती. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवरही झाला असता. हे टाळण्यासाठी मनसेनं हा निर्णय घेतला असावा,\" भावसार सांगतात. \n\nत्यांच्यामते, \" या पक्षाची दुरवस्था झाली आहे. मनसेकडे नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत. जुने नेते सोडून गेले आहेत आणि आहे त्यांचा जनसंपर्क कमी झाला आहे. अशा वेळी जर ते निवडणुकीला सामोरं गेले असते तर त्याचा फटका त्यांना..."} {"inputs":"विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी आमचे नंबर 1 आणि नंबर 2 यांनी आदेश दिला तर हे सरकार एक दिवसही चालणार नाही, असं आव्हानच दिलं होतं.\n\nमात्र सध्या तरी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विधानसभेमध्ये अॅडव्होकेट प्रोटेक्शन सुधारणा कायदा (सुधारणा) विधेयकाच्या निमित्तानं बहुमताची चाचणीच केली. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nया विधेयकावर होणारं मतदान हा एकप्रकारे कमलनाथ सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव होता. मतदानाच्या वेळेस भाजपच्या दोन आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत आपलं मत काँग्रेसच्या बाजूनं दिलं. या विधेयकाच्या बाजूनं एकूण 122 मतं पडली. \n\nविधानसभेतील या नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं, \"हे बहुमत सिद्ध करणारं मतदान आहे. भाजपचे दोन सदस्य नारायण त्रिपाठी आणि शरद कोल यांनी सरकारला साथ दिली आहे. आम्हाला 122 मतं मिळाली. आमचं सरकार अल्पमतातील नाहीये.\"\n\nडिसेंबर 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 114 जागा जिंकता आल्या होत्या तर भाजपनं 108 जागांवर विजय मिळवला होता. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 231 जागा आहेत. त्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यामुळेच इथेही कर्नाटकसारखी परिस्थिती उद्भवू शकते. \n\nया परिस्थितीत बहुजन समाज पार्टीच्या दोन, समाजवादी पक्षाच्या एक आणि चार अपक्ष आमदारांचं महत्त्व वाढलं आहे. काँग्रेसनं एका अपक्ष आमदाराला मंत्रिमंडळात सहभागीही करून घेतलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"विनोद तावडे हे बोरिवलीमधून निवडणूक लढवतात त्यांच्याऐवजी सुनील राणे यांना तिकीट देण्यात आलं आहे. \n\nमला तिकीट का देण्यात आलं नाही याचं मी आत्मपरीक्षण करणार आहे. पण ही वेळ सध्या असं विचारण्याची वेळ नाही. या निवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला जिंकून देण्यासाठी मी झटणार आहे असं तावडे म्हणाले. मुंबईच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं मत मांडलं. \n\nदरम्यान, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, की कुणाचं तिकीट कापलं असं म्हणणं योग्य नाही. पक्षात जबाबदाऱ्या बदलत असतात. ज्यांना तिकिटं मिळाली, आता त्यांच्याकडे त्या मतदारसंघांच्या जबाबदाऱ्या असतात. \n\nमुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर खडसे, तावडे यांच्याविषयी पुन्हा विचारल्यावर फडणवीस यांनी म्हटलं, की काही जण विधानसभेत राहून काम करतात. काही जण बाहेर राहून काम करतात.\n\nतावडेंचा राजकीय प्रवास\n\n2014 च्या निवडणुकीपूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले तावडे हे भाजपच्या कोअर ग्रुपमधील महत्त्वाचे नेते होते. मात्र विनोद तावडें... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चे वर्चस्व गेल्या पाच वर्षांत कमी-कमी होतानाच दिसून आले. \n\nसत्ता आल्यानंतर गृहमंत्री होण्याची इच्छा जाहीर सभेतही त्यांनी बोलून दाखवली होती. पण त्यांना शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण ही खाती दिली गेली. गेल्या पाच वर्षांत तर तावडेंची ही खातीही कमी कमी होत गेली. \n\n2016 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विनोद तावडे यांच्याकडचं वैद्यकीय शिक्षण खातं काढून गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं. त्यानंतर 16 जून 2019 ला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तावडे यांच्याकडून शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्रालय काढून आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं. मग विनोद तावडेंकडे हे उच्च आणि तंत्र आणि संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक मंत्रालय ही खाती उरली. आता तर त्यांच्या उमेदवारीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. \n\nपक्षांतर्गत स्पर्धेतूनच तावडे अडचणीत?\n\nतावडेंच्या पंख छाटण्याकडे अर्थातच भाजपमधील अंतर्गत सत्तास्पर्धा म्हणून पाहिलं जातं. मुख्यमंत्र्यांचे पक्षांतर्गत जे प्रतिस्पर्धी आहेत त्यामध्ये विनोद तावडेही असल्याचं मानलं जातं. \n\n'डीएनए' या इंग्रजी दैनिकाचे राजकीय प्रतिनिधी सुधीर सूर्यवंशींचे म्हणणं आहे की तावडेंना उमेदवारी जाहीर न करून पक्षानं संदेश दिला आहे की राज्यात देवेंद्र फडणवीसच सर्वेसर्वा आहेत. \n\n\"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पक्षावर पक्की पकड बसवली असून पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांचे पंख त्यांनी कापलेले आहेत. याशिवाय तिकीट वाटपात जे-जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना शह देण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना तिकीट जाहीर झालेलं नाही.\n\n\"या दोघांना उमेदवारी नाकारली तर दोघांसाठी ते अडचणीचे असेलच मात्र नंतरच्या यादीत उमेदवारी जाहीर झाली तरी जो संदेश या निमित्तानं दिला जात आहे तो महत्त्वाचा आहे. राज्यात देवेंद्र फडणवीसच सर्वेसर्वा आहेत असा संदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं पक्षातील सर्व नेत्यांना दिला आहे. भाजपला महाराष्ट्राबाबत सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना द्यायचा आहे हेही यानिमित्तानं स्पष्ट होत आहे.\" असं सूर्यवंशी सांगतात. \n\nगोपीनाथ मुंडे हयात असताना भाजपमध्ये मुंडे-फडणवीस गट विरूद्ध गडकरी-तावडे गट होता. त्याचीही पार्श्वभूमी भाजपमधील सत्तास्पर्धेला असल्याचं लोकमतचे वरिष्ठ सहसंपादक संदीप प्रधान यांचं म्हणणं आहे. या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करताना ते सांगतात,..."} {"inputs":"विनोद दुआ\n\nजातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूनं अफवा पसरवल्याप्रकरणी विनोद दुआ यांनी त्यांच्याविरोधात दाखल होणाऱ्या खटल्यातून सुटका मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात तत्काळ सुनावणीसाठी याचिका दाखल केली होती. \n\nयापूर्वी शुक्रवारी हिमाचल प्रदेशात विनोद दुआ यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. \n\nसुप्रीम कोर्टाने केंद्र आणि हिमाचल प्रदेश सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. \n\nविनोद दुआ यांच्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यात यावी अशी मागणी विनोद दुआंचे वकील विकास सिंह यांनी केली होती. सुप्रीम कोर्टाने ही मागणी मान्य केली नाही. विनोद दुआ यांनी सांगितलं की ते तपासासाठी पूर्ण सहकार्य करतील. \n\nफेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला खुलासा\n\nयाविषयीची माहिती त्यांनी स्वत: फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली. \n\nते म्हणाले, आज (शुक्रवार) सकाळी सात वाजता हिमाचल प्रदेश पोलिसांची टीम माझ्या घरी आली. मला एक नोटीस सोपवली आणि उद्या (शनिवारी) सकाळी शिमलास्थित एका पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितलं. \n\nयापूर्वी भाजपचे प्रवक्ते नवीन कुमार यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं 4 जूनला ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"विनोद दुआ यांच्याविरोधात FIR नोंदवली होती. \n\nविनोद दुआ यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 290 (लोकांमध्ये अशांतता निर्माण करणं), 505 (समाजात अशांतता पसरवणारं वक्तव्य करणं) आणि 505(2) (अपमानकारक टिप्पणी करणाऱ्या सामग्रीची विक्री करणं) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. \n\nभाजपच्या प्रवक्त्यांनी विनोद दुआ यांच्यावर यूट्यूब चॅनेल HW NEWS वर फेक न्यूजची मार्केटिंग केल्याचा आरोप केला आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"विमान कोसळल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. या विमानात वैमानिक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 71 जण होते. त्यापैकी 67 प्रवासी होते. त्यात 33 नेपाळी आणि 32 बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय मालदिव आणि चीनचा प्रत्येकी एक प्रवासी विमानातून प्रवास करत होते. \n\nसुरुवातीला 8 प्रवासी बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली होती. नंतर या आठही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजण्यात येत आहे. 22 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. अशी माहिती नेपाळ पोलीस दलाचे प्रवक्ता मनोज नोपेन यांनी माहिती दिली.\n\nअपघात कसा घडला?\n\nढाका इथून आलेल्या या विमानाला स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजून वीस मिनीटांनी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणं अपेक्षीत होतं.\n\nविमानतळाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या विमानाला विमानतळाच्या दक्षिण धावपट्टी उतरायचं होतं. पण विमान उत्तर भागातील धावपट्टीकडे गेलं.\n\nविमान धावपट्टीच्या बाहेर गेले आणि जवळच्याच फुटबॉल मैदानात विमानाने क्रॅश लँडिंग केली.\n\nया विमान अपघातातून वाचलेले बसंत बोहरा यांनी माहिती दिली की, विमानाने जवळपास लँडिंग केली होती. त्याचवेळी एक मोठा धमाका झाला आणि विमान थ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रथरयला लागलं. नंतर विमान डाव्याबाजूला वळालं. बघता बघता विमानाने पेट घेतला. \n\nयूए बांगला एअरलाइन्सचं ढाका ते काठमांडू दरम्यानचं विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरलं आणि विमानतळाच्या पूर्व भागात कोसळलं. अशी माहिती काठमांडू पोस्टनं दिली आहे.\n\nअपघातस्थळावर लागलेली आग विझवण्याचं काम अग्निशमन दलातर्फे सुरू असल्याची माहिती माय रिप्ब्लिका या वेबसाइटनं दिली आहे.\n\nअपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे लोट येताना दिसत होते. काही प्रवाशी विमानातून बाहेर पडल्याचं विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.\n\nनेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केली असून अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत\n\nअपघातात काही लोक जखमी झाले आहेत. प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती नेपाल पोलीस दलाचे प्रवक्ते मनोद नेपाने यांनी अपघात घडल्यानंतर सुरूवातीच्या तासांत बीबीसी नेपाळीशी बोलताना दिली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती विमानतळाचे सुरक्षा अधिकारी आणि सरव्यवस्थापक राज कुमार छेत्री यांनी कळविली.\n\nसोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या विविध पोस्टमध्ये फोटो आणि माहिती शेअर करण्यात आली आली. त्यात अपघातस्थळावरून उठलेले धुराचे लोट दिसत आहेत.\n\nस्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, हे विमान S2-AGU, बंब्बार्डियअर डॅश 8 Q400 या श्रेत्रीचं आहे. पण त्याविषयी अधिकृत पुष्टी मिळू शकलेली नाही.\n\nफ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटच्यानुसार हे विमान स्थानिक वेळानुसार दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी काठमांडूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला.\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"विमान वाहतुकीचं क्षेत्र देशात झपाट्याने वाढत आहे.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, देशात 100 विमानतळ आहेत. त्यातले 35 विमानतळ मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर उभारण्यात आले. \n\nविरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या 67 वर्षांत, 2014 पर्यंत भारतात 65 विमानतळ होते. याचा अर्थ दरवर्षी एक विमानतळ उभारण्यात आला. \n\nही आकडेवारी पाहिल्यावर सध्याचे सत्ताधारी वेगाने विमानतळ बांधणी करत आहे, असं वाटू शकतं. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रत्येकवर्षी किमान 9 विमानतळ बांधल्याचं स्पष्ट होतं. \n\nअधिकृत आकडे काय सांगतात? पंतप्रधानांचा दावा खरा आहे का? \n\nप्रवाशांची वाढती संख्या\n\nदेशात नागरी विमान वाहतुकीच्या पायाभूत विकासाची प्राथमिक जबाबदारी एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाची आहे. \n\nएअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात एकूण 101 विमानतळ आहेत.\n\nदेशांतर्गत हवाई वाहतुकीचं नियंत्रण DGCAमार्फत केलं जातं. DGCAच्या अहवालानुसार देशात 13 मार्च 2018पर्यंत 101 विमानतळ आहेत. \n\nभारतात विम... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ानतळ उभारणी वेगाने सुरू आहे.\n\nमात्र याधीचा काळ पाहिला तर चित्र धूसर होतं. देशांतर्गत विमानतळांच्या संदर्भात DGCAची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. \n\nयाचाच अर्थ 2015नंतर देशभरात सहा नवीन विमानतळ उभारण्यात आले. दुसऱ्या शब्दांत देशातल्या ऑपरेशनल अर्थात कार्यरत विमानतळांची संख्या दहाने वाढली.\n\nDGCAच्या वेबसाईटवर असलेल्या 'हॅण्डबुक ऑन सिव्हिल एव्हिएशन स्टॅस्टेस्टिक्स- 2017-18'च्या 23व्या पानाचा हा स्क्रीनशॉट\n\n2014नंतर देशात 35 विमानतळ उभारण्यात आले आहेत, या पंतप्रधान मोदींच्या दाव्याच्या तुलनेत प्रत्यश्रातला आकडा खूपच कमी आहे. \n\nयाच महिन्यात विमानविश्वाशी निगडीत एका परिसंवादात इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे (IATA) प्रमुख अलेक्झेडर डी ज्युनियेक यांनी भारतात विमानतळ उभारण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. \n\nते म्हणतात, \"गेल्या दशकभरात भारतातल्या विमानतळ उभारणीसाठी आवश्यक मूलभूत क्षेत्रात झालेला विकास आश्चर्यकारक आहे.\"\n\nअलेक्झेडर डी ज्युनियेक यांनी केलेल्या दशकभराच्या उल्लेखात 2014पासून बदललेल्या सरकारचा संदर्भ आहे. \n\nमुंबई विमानतळावर विमानांची कोंडी पाहायला मिळते\n\nविमानतळ उभारणीत एक मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. सध्याच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या, उद्घाटन झालेल्या विमानतळांच्या उभारणीचं काम आधीच्या सरकारच्या काळात सुरू झालेलं असू शकतं. भूमीपूजन आणि कामाचे काही टप्पे आधीच्या सरकारच्या काळात तर उद्घाटन सध्याच्या सरकारच्या काळात असंही झालेलं असू शकतं.\n\nयुकेतील लॉफेब्रो विश्वविद्यालयातील हवाई वाहतुकीचा मूलभूत विषयांसंदर्भातील जाणकार लूसी बड म्हणतात, \"विमानतळ उभारण्यासाठी प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा अभ्यास करणं, त्यासाठी आवश्यक जमिनीचं अधिग्रहण, विमानतळ उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची जुळवाजुळव करणं या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो.\"\n\nयाचा अर्थ विमानतळ उभारणीसाठी अनेक वर्षे आधीपासूनच योजना आखून त्यानुसार काम सुरू करावं लागतं. \n\nविमान प्रवाशांची वाढती आवक\n\nभारताला विमानतळ क्षमता वाढवणं आवश्यक आहे. विमानतळ उभारणी आणि हवाई वाहतुकीचा पाया पक्का करणं हे भाजप सरकारचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. \n\nगेल्या वर्षी सरकारने टू टियर अर्थात छोट्या शहरांना हवाई वाहतुकीद्वारे मोठ्या शहरांशी जोडण्यासाठी उडान योजना सुरू केली. \n\nदेशात 2035पर्यंत दीडशे ते दोनशे विमानतळांची गरज असल्याचं नागरी वाहतूक मंत्री..."} {"inputs":"विराट कोहली बेंगळुरू संघाचा कर्णधार आहे.\n\nइंग्लंडमध्ये होणारा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. यंदा भारताचं नेतृत्व विराट कोहली करणार आहे. मात्र वर्ल्डकपपूर्वी सुरू असलेल्या IPL स्पर्धेत कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला सलग सहा सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सलग सहा पराभवांमुळे बेंगळुरू संघाला बाद फेरीत प्रवेश मिळणं अवघड आहे. \n\nया पार्श्वभूमीवर कोहलीच्या नेतृत्वावर टीका होऊ लागली आहे. कोहली सलग 12 वर्षं बेंगळुरूचा संघाचा भाग आहे. अकरा हंगामात एकदाही बेंगळुरूला जेतेपद पटकावता आलेलं नाही.\n\nयंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी भारताची माजी खेळाडू गौतम गंभीरने विराटच्या नेतृत्वावर टीका केली होती. \"कोणत्याही जेतेपदाविना विराटला कर्णधारपदी राहायला मिळतंय हे नशीबच आहे,\" अशा शब्दांत गंभीरने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.\n\n\"यंदा (IPLमध्ये) कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न असेल,\" असं कोहलीने म्हटलं होतं. मात्र सहा सामन्यांनंतर कोहली आणि बेंगळुरू संघाचं नशीब रुसलेलं दिसत आहे. \n\nIPL स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे - ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"169 सामन्यांमध्ये 38.15च्या सरासरीने 5151 धावा. IPL कारकिर्दीत विराटच्या नावावर 4 शतकं आणि 35 अर्धशतकं आहेत.\n\nपण वैयक्तिक कामगिरी इतकी दमदार असली तरी बेंगळुरूला जेतेपद मिळवून देण्यात कोहली अपयशी ठरला आहे. \n\nIPLमधील सगळ्यात महागड्या संघांमध्ये बेंगळुरूचा समावेश होतो. बेंगळुरूतर्फे खेळांडूवर मजबूत पैसा खर्च केला जातो. मात्र जेतेपदाने त्यांना सातत्याने हुलकावणी दिली आहे. \n\nयंदाच्या हंगामात कोहलीला पूर्णपणे सूर गवसलेला नाही. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमध्ये कोहलीची कामगिरी 41, 84, 23, 3, 46, 6 अशी राहिली आहे.\n\nदुसरीकडे, अनुभवी आणि 360 डिग्री फटकेबाजी प्रसिद्ध एबी डीव्हिलियर्सची बॅट शांत आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात चेन्नईविरुद्ध बेंगळुरूचा 70 धावांतच खुर्दा उडाला होता.\n\nबेंगळुरूची खरी समस्या गोलंदाजीची आहे. कोलकाताविरुद्ध बेंगळुरूच्या गोलंदाजांना 200 धावांचाही बचाव करता आला नाही. उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज यांच्यासह कॉलिन डी ग्रँडहोम, प्रयास राय बर्मन, मोईन अली या सगळ्यांना धावा रोखणं आणि विकेट्स मिळवणं या दोन्ही आघाड्या सांभाळता आलेल्या नाहीत. \n\nयुझवेंद्र चहलचा अपवाद वगळता बेंगळुरूच्या गोलंदाजांची कामगिरी सुमार राहिली आहे.\n\n\"आम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. दरवेळी पराभव झाल्यानंतर सबबी देता येणार नाहीत. आम्हाला चांगला खेळ करता आलेला नाही. यंदाच्या हंगामात आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी करू शकलेलो नाही. प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखायला हवी. गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा माझा प्रयत्न नाही. खेळाचा आनंद घेऊन चांगलं खेळणं आवश्यक आहे,\" असं कोहलीने पराभवानंतर बोलताना सांगितलं. \n\nकोहलीने कर्णधारपद सोडावं आणि विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळावं, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पराभवाच्या छायेत असणाऱ्या बेंगळुरूचा नेतृत्व करणारा कोहली टीम इंडियाची धुरा कशी सांभाळणार, असाही सवाल अनेक माजी क्रिकेटपटूंनी केला आहे.\n\nइंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही एका ट्वीटमध्ये \"भारताने मोठ्या वर्ल्डकप सामन्यापूर्वी विराट कोहलीला विश्रांती द्यावी,\" असा सल्ला भारतीय क्रिकेट टीम व्यवस्थापनाला दिला आहे. \n\nट्विटरवरही तसा सूर उमटताना दिसतोय -\n\nदरम्यान, रविवारी झालेल्या लढतीत बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 149 धावांची मजल मारली. कोहलीनेच सर्वाधिक 41 धावा केल्या. दिल्लीतर्फे कागिसो रबाडाने 21 धावांत..."} {"inputs":"विराट-अनुष्का जेजूरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला\n\nत्यामुळेच सोशल मीडियावर त्यांचे फोटोशॉप केलेले फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये विरुष्का जेजुरीपासून नागपूरपर्यंत सगळ्या शहरांत आणि गावांत जोडीने फिरताना दिसत आहेत!\n\nते झालं असं, की लग्नानंतर अनुष्काने विराटसोबत त्यांच्या हनिमूनचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्या फोटोवर हजारों लाइक्स आले आणि मग त्यातूनच अनेकांनी या फोटोवर आपली विनोदबुद्धी चालवली. \n\nInstagram पोस्ट समाप्त, 1\n\nआता भ्रमंती म्हटलं की, शॉपिंगही आलीच. अनेकांनी तर त्यांना आपापल्या दुकानांमध्ये खरेदी करतानाही दाखवलं आहे. पण काय केली शॉपिंग त्यांनी? काहीतरी प्रायव्हेट राहू द्या ना!\n\nफेसबुक असो किंवा व्हॅाट्सअॅप, अनुष्का-विराटचा तो फोटो वापरून अनेकांनी त्यांना आपापल्या गावी नेलं. सध्या हे फोटो व्हायरलही झाले आहेत. \n\nविराट-अनुष्का पुण्याच्या कासारवाडी रेल्वे स्थानकाबाहेर\n\nइटलीतल्या टस्कनी प्रांतात एका छोटेखानी समारंभात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विवाहबद्ध झाले.\n\nत्यांचं लग्न झाल्यानंतर सोशल मीडियावर #virushkawedding असा हॅशटॅश ट्रेंड होत होता. त्यांच्या चाहत्यांनी त्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंचे काही फोटो शेअर करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.\n\nविराट-अनुष्का नाशिकमधल्या काळाराम मंदिरात दर्शनाला\n\nलग्नाला पाहुणे इनमिन 40-50. म्हणून हळदीपासून ते अगदी हनिमूनपर्यंत सर्वच गोष्टींची जोरदार चर्चा सुरू आहेत. लोकांमध्ये कुतूहल होतं, उत्सुकता होती.\n\nआणि तिथून ते थेट देशाच्या केंद्रस्थानी, म्हणजे नागपूरच्या झिरो माईलला गेले.\n\nकाहींच्या मनात लग्न देशाबाहेर झालं म्हणून नाराजी. काही लोकांना तर ट्रेंड होणारा \"हॅशटॅग 'विरुष्का' का? 'अनुराट' का नाही? म्हणूनही आक्षेप होता. आता लग्नकार्य म्हटलं की कुणा ना कुणाची नाराजी असतेच.\n\nपुढचं स्टेशन कणकवली!\n\nत्यानंतर लोकांनी विरुष्काला ठाणेनजीकच्या उल्हासनगरला नेलं, पुढे जळगाव, नाशिक, अशी त्यांची महाराष्ट्र भ्रमंतीच झाली. \n\nविराट-अनुष्का उल्हासनगर रेल्वे स्थानका बाहेर\n\nजळगाव स्टेशनवर तर दोघं चक्क रगडा खायचा की भरीत, यावर चर्चा करत होते.\n\nविराट-अनुष्का जळगाव रेल्वे स्टेशनबाहेर खाण्यावर चर्चा करताना\n\nआज दिल्लीत त्यांचं रिसेप्शन होत आहे. पाहू तिथून काय नवीन मीम्स येणार, कुणास ठाऊक!\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\n\nफडणवीस म्हणाले, \"रॅकेट, खंडणीसंदर्भात आरोप करणारे परमबीर सिंह पहिले नाहीत. सुबोध जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. पोलिसांच्या बदल्यासंदर्भात रॅकेट, दलाली यासंदर्भातील ट्रान्स्क्रिप्ट सहित अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी सादर केला होता. कमिशनर इंटेलिजन्समार्फत हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. गृहमंत्र्यांकडे गेला. त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. \n\nदेवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, \"सुबोध यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी हा अहवाल सादर करतो. ते केंद्रीय सेवेत दाखल झाले. डीजी लेव्हलचं पद सोडून दिलं. शिस्तबद्ध प्रकरण सादर करूनही त्याची साधी चौकशी लावली नाही. महाराष्ट्राच्या गुप्तचर यंत्रणेला बदल्यांचं रॅकेट, दलाल पैसे खात आहेत. वारंवार गृहमंत्र्यांचं नाव येतं आहे. त्यांच्या कार्यालयाचं नाव येतं आहे. तेव्हाच्या रश्मी शुक्ला यांनी डीजींना रिपोर्ट सादर केला\".\n\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह\n\n\"सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेऊन त्यांनी काही फोन टॅप केले. जे बाहेर आलं ते धक्कादायक होतं. कमिशनर इंटेलिजन्स यांना पदावरून द... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ूर करण्यात आलं. त्या केरळला सेवेत जात आहेत. त्या रिपोर्टमध्ये नावं आली होती, त्यांना त्या त्या ठिकाणी पदस्थापना मिळाली. परमबीर यांनी लावलेला आरोप पहिला आरोप नाही\".\n\nपवार साहेब म्हणाले, परमबीर सिंह यांची बदली झाली म्हणून आरोप केले असं ते म्हणाले. सुबोध जयस्वाल, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती. त्यांनी मेहनत करून अहवाल केला. \n\nपवारांची पत्रकार परिषद ऐकल्यावर आश्चर्य वाटलं. सरकारचे निर्माते ते आहेत. निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी बचाव करावा लागतो. वाझे यांना परमबीर सिंह यांनीच सेवेत दाखल करून घेतलं. सरकार झोपलं होतं का? मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना नियम माहिती नाहीत का? असा सवाल फडणवीस यांनी केला. \n\nगृहमंत्री अनिल देशमुख\n\n\"निलंबनाची कारवाई झालेल्या व्यक्तीला एक्झ्क्युटिव्ह दर्जाची पोस्ट देता येत नाही. सरकारच्या आशिर्वादाशिवाय झालं का? पवार साहेब म्हणतात ते अर्धसत्य आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आशिर्वादाने, परमबीर सिंह यांनी वाझे यांना सेवेत रुजू करून घेतलं. \n\nपवार साहेब म्हणाले, घटनेची चौकशी ज्युलियो रिबेरो यांनी करावी. त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच आदर. परमबीर सिंह यांची चौकशी करणार का गृहमंत्र्यांची देखील चौकशी करणार. पदावर असलेल्या गृहमंत्र्यांची चौकशी अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेली डीजी करू शकतात?\n\nसचिन वाझे\n\nफडणवीस म्हणाले, परमबीर सिंह यांनी लिहिलं की मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना सांगितलं, पवार साहेबांना सांगितलं असं स्पष्ट लिहिलं आहे. त्यांनी चॅट जोडलं आहे. त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे पापावर पांघरुण घालण्यासारखं आहे. याप्रकरणाची चौकशी गृहमंत्री पदावर असताना होऊ शकत नाहीत. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन चौकशी झाली पाहिजे. गृहखातं कोण चालवतं याविषयी शंका आहे. \n\nगृहविभागाच्या चर्चेवर शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब बोलत होते. शिवसेनेचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे. यात भूमिका कोणाची हे स्पष्ट व्हायला हवं असं फडणवीस यांनी विचारलं. \n\nगाड्या वाझेंकडे मिळाल्या. या गाड्या कोणी मोठे लोक वापरत होते का हेही तपासलं पाहिजे. गृहमंत्री राजीनामा देत नाहीत तोवर भाजपचं आंदोलन सुरू राहील असंही त्यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी..."} {"inputs":"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट राहिलेल्या सचिन वाझे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. \n\nमुंबई पोलिसाचे हे एन्काउंटर स्पेशालिस्ट नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. एक नजर टाकूया मुंबई पोलिसांच्या या एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि त्यांच्या वादांवर.. \n\nमुंबई आणि एन्काउंटर \n\n1990 च्या दशकात मुंबईत गॅंगवॅार सुरू झालं. दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरूण गवळी, नाईक गॅंग मुंबईत रक्तपात करत होते. धमकी, खंडणी, खून यामुळे मुंबई शहर हादरून गेलं होतं. दिवसाढवळ्या मुंबईत शार्प शूटर्स कोणाचीही हत्या करत होते. \n\nमुंबईत वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 1997 च्या आसपास सरकारने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. गुन्हेगारांवर दहशत निर्माण करण्यासाठी पोलिसांनी आपली आता पिस्तुलं बाहेर काढली आणि मुंबईत एन्काउंटर सुरू झाले. \n\nयातूनच जन्म झाला मुंबईतील एन्काउंटर स्पेशालिस्टचा. मुंबई शहरात गुंडांचं वर्चस्व हळूहळू कमी होऊ लागलं आणि मुंबईचे एन्काउंटर स्पेशलिस्ट चर्चेत आले. \n\nमहाराष्ट्र पोलिसांची 1983 ची बॅच एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखली जायची. \n\n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, दया नायक, रवींद्र आंग्रें, विजय साळस्कर आणि सचिन वाझे यांसारखे एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी मुंबईत नावारूपाला आले. पण, एन्काउंटरमुळे चर्चेत असणारे हे पोलीस अधिकारी त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे सतत चर्चेत राहीले. \n\n1. प्रदीप शर्मा \n\nमहाराष्ट्र पोलिसांच्या 1983 च्या बॅचचे अधिकारी आहेत. शर्मा यांनी 100 पेक्षा जास्त एन्काउंटर केल्याचं बोललं जातं. \n\n2006 मध्ये अंधेरीत लखन भैय्या नावाच्या छोटा राजनच्या शूटरचं मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केलं. पण, या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. लखन भैय्याला फेक एन्काउंटरमध्ये ठार केल्याचा आरोप करण्यात आला. \n\nराममारायण गुप्ता उर्फ लखन भैय्याच्या भावाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. \n\nप्रदीप शर्मा\n\nमुंबई पोलियांच्या चौकशीत प्रदीप शर्मा यांच्या टीमने लखन भैय्याचा एन्काउंटर केल्याचं समोर आलं. प्रदीप शर्मा यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना फेक एन्काउंटर प्रकरणी अटक करण्यात आली. 2013 मध्ये कोर्टाने प्रदीप शर्मा यांची निर्देोष मुक्तता \n\nकेली. 13 पोलीस अधिकार्यांसह 21 जणांना शिक्षा करण्यात आली. \n\nप्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकिटावर 2014 मध्ये निवडणूक लढवली होती. \n\n2. दया नायक \n\n1995 मध्ये दया नायक यांनी महाराष्ट्र पोलीस फोर्समध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. \n\nप्रदीप शर्मासोबत दया नायकने क्राइम ब्रांचमध्ये काम सुरू केलं. नायक शर्मा यांच्या एन्काउंटर स्कॉडमध्ये होते. 1998-99 पासून एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले. \n\n1996 साली दया नायक यांनी पहिला एन्काउंटर केला होता. \n\nदया नायक\n\nपण दया नायक यांच्यावर अनेक आरोपही झाले. 2004 मध्ये दया नायक यांची चौकशी करण्यात आली होती. \n\nबेहिेशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत लिंक असल्याच्या आरोपावरून त्यांना पोलीस सेवेतून 2006 साली निलंबित करण्यात आलं. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ने त्यांना अटक केली होती. \n\n2012 साली दया नायक यांना सेवेत परत येण्यात आलं. त्यानंतर त्यांची पोस्टिंग मुंबईत झाली. 2014 मध्ये नायक यांना नागपूरला पोस्टिंग मिळाली. पण ते नागपूरला गेले नाहीत. त्यामुळे त्यांना 2014 मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आलं होतं. \n\nत्यानंतर पुन्हा नायक यांना 2016 मध्ये सेवेत घेण्यात आलं. सध्या दया नायक मुंबई एटीएसच्या चंदनचौकी युनिटचे प्रमुख आहेत. \n\n3...."} {"inputs":"विल्यम नौरढौस\n\nजागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंधांबाबत या जोडगोळीने केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. \n\nयाची जाहीर घोषणा करताना रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटलं की \"जगाला भेडसावणाऱ्या किचकट आणि गंभीर प्रश्नांबाबत या दोघांचं काम मोलाचं आहे. शाश्वत विकासासंदर्भात या दोघांचं संशोधन उपयोगी ठरेल.\"\n\nया दोघांना 8.41 लाख युरो बक्षीसरकमेने गौरवण्यात येणार आहे. \n\nअर्थव्यवस्था आणि हवामान यांचा परस्परसंबंध आहे, या सिद्धांताला पहिलं शिस्तबद्ध प्रारूप येल विद्यापीठाच्या प्राध्यापक नोरढॉस यांनी दिलं, असं अकॅडमीने म्हटलं आहे. \n\nआर्थिक शक्तीकेंद्रं कसं कंपन्यांना नव्या संकल्पना आणि नवकल्पना अंगीकारण्यास भाग पाडतात, याबाबत न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक रोमर यांनी संशोधन केलं आहे. \n\n\"बाजाराचं आर्थिक ज्ञान आणि निसर्ग यांच्यातल्या नात्याचं आर्थिक विश्लेषण करत संशोधनाचा परीघ वाढवण्यात या दोघांचं मोलाचं योगदान आहे,\" असं पुरस्कार जाहीर करणाऱ्या रॉयल स्वीडिश अकॅ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"डमी ऑफ सायन्सेसने म्हटलं.\n\nप्राध्यापक पॉल रोमर\n\nप्राध्यापक रोमर यांची जागतिक बँकेच्या प्रमुख अर्थशास्त्रज्ञपदी नियुक्ती झाली होती. मात्र पदभार स्वीकारल्यानंतर सव्वा वर्षातच त्यांनी हे पद सोडलं.\n\nअल्पावधीत अतिमहत्त्वाचं हे पद सोडल्यामुळे रोमर यांच्यावर टीका झाली होती तसंच जगभर वादाची राळ उमटली होती. \n\n'डुइंग बिझनेस' या बहुचर्चित अहवालात चिलीला चांगलं मानांकन मिळालं होतं. चिलीचे राष्ट्राध्यक्ष मिशेल बॅचलेट यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे चिलीला अनुकूल मानांकन मिळालं, असा दावा रोमर यांनी केला होता. \n\nपरखड मतं व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध रोमर यांचे जागतिक बँकेत संघटनात्मक स्वरूप आणि अर्थशास्त्रज्ञांची भाषा मांडणी सारख्या विषयांवरून खटके उडाले होते. \n\nअमेरिकेचं वर्चस्व\n\nतसे तर नोबेल पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या शेवटच्या इच्छेनुसार वितरित करण्यात येतात. 1901 मध्ये या पुरस्कारांची सुरुवात झाली. \n\nपण अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यास 1969 साली सुरुवात झाली. नोबेल यांच्याच स्मरणार्थ स्वीडिश सेंट्रल बँकेने या पुरस्काराची निर्मिती केली. तांत्रिकदृष्ट्या अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार स्वेरिजेस रिक्सबँक प्राइज नावाने ओळखला जातो.\n\nनज थिअरी मांडणारे अमेरिकेचे अर्थशास्त्र रिचर्ड थॅलर यांना गेल्या वर्षी अर्थशास्त्राच्या नोबेल देण्यात आला होता. \n\nनोबेल पुरस्कारांबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?\n\n2016 मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेले अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ ऑलिव्हर हार्ट आणि फिन बेंगट होमस्टॉर्म यांना कॉन्ट्रॅक्ट थिअरीसाठी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं. अनभिज्ञ परिस्थितीत माणसं कायदेशीर करार कसे निर्माण करतात यासंदर्भात ही थिअरी होती. \n\nसुरुवातीपासूनच अर्थशास्त्राच्या नोबेलवर अमेरिकेचं वर्चस्व राहिलं आहे. आतापर्यंत केवळ एका महिलेला अर्थशास्त्राचं नोबेल देण्यात आलं आहे. 2009मध्ये एलिनोर ओस्टॉर्म यांना त्यांच्या योगदानासाठी गौरवण्यात आलं होतं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जगातल्या अनेक देशांमध्ये लोक नाका-तोंडावर मास्क लावतात. चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. तिथेही लोकांनी तोंडावर मास्क बांधायला सुरुवात केली आहे. \n\nn 95 masks हे वायू प्रदूषणापासून संरक्षण म्हणून वापरले जातात मात्र, हवेतून पसरणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी n 95 किंवा या सारखे मास्क खरंच उपयोगी पडतात का, याविषयी तज्ज्ञ साशंक आहेत. \n\nमास्क वापरल्याने तोंडातून हातावाटे होणारं संक्रमण काही प्रमाणात टाळता येऊ शकतं, असं काही उदाहरणांवरून दिसतं. \n\nसर्जरी करताना ऑपरेशन थिएटरमध्ये असलेले सर्वजण जो सर्जिकल मास्क वापरतात त्याची सुरुवात अठराव्या शतकाच्या शेवटी-शेवटी झाली. मात्र, सामान्य लोकांनी सार्वजनिक ठिकाणी तो मास्क वापरायला सुरुवात केली ती 1919 सालापासून. त्यावर्षी स्पॅनिश फ्लूच्या साथीने जगभरात तब्बल 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. \n\nलंडनमधल्या सेंट जॉर्ज विद्यापीठातील डॉ. डेव्हिड कॅरिंग्टन बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"हवेतून पसरणाऱ्या विषाणू किंवा जिवाणूंचा फैलाव रोखण्यासाठी रुटीन सर्जरी मास्क फारसे प्रभावी ठरू शकत नाहीत.\" आणि बहुतांश विषा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"णू हवेतूनच संक्रमित होतात. रुटीन सर्जरी मास्क सैल असतात. त्यात हवा फिल्टर होण्याची यंत्रणा नसते आणि हे मास्क घातल्यावरही डोळे उघडेच राहतात. \n\nमात्र, असे मास्क शिंकताना किंवा खोकताना नाकातून किंवा तोंडातून उडणाऱ्या शिंतोड्याद्वारे विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका काही प्रमाणात कमी करतात. शिवाय Hand-to-Mouth संसर्गलाही काही अंशी आळा घालतात. \n\nऑस्ट्रेलियातल्या न्यू साउथ वेल्समध्ये एक अभ्यास करण्यात आला होता. यात असं आढळलं की सामान्यपणे कुठलीही व्यक्ती एका तासात 23 वेळा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करते. \n\nनॉटिंघम विद्यापीठीत मॉलिक्युलर व्हायरोलॉजीचे प्राध्यापक असलेले जोनाथन बॉल यांनी बीबीसीला सांगितलं, \"हॉस्पिटल सेटिंगमध्ये (हॉस्पिटलसदृश्य वातावरणात) करण्यात आलेल्या एका अभ्यासात सामान्य सर्जरी मास्क इन्फ्लुएन्जाचा संसर्ग रोखण्यात खास बनवण्यात आलेल्या रेस्पिरेटर इतकाच प्रभावी असल्याचं आढळलं.\"\n\nमात्र, जेव्हा सामान्य जनतेमध्ये हा अभ्यास करण्यात आला तेव्हा त्याचे निष्कर्ष फारसे उत्साहवर्धक नव्हते. डॉ. बॉल सांगतात की असे मास्क खूप जास्त वेळ घालता येत नाही.\n\nरेस्पिरेटर हे एक प्रकारचं यंत्र किंवा मास्क असतो. यात खास एअर फिल्टर असतात. या एअर फिल्टरच्या माध्यमातून बाहेरची अशुद्ध हवा शुद्ध केली जाते आणि अशी शुद्ध केलेली हवा श्वाच्छोश्वासाद्वारे आत घेतली जाते. मानवी शरीरासाठी घातक ठरू शकतील, अशा धुलीकणांपासून संरक्षण मिळवण्यासाठी म्हणून रेस्पिरेटरचा शोध लावण्यात आला होता. \n\nक्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टमधील वेलकम-वुल्फसन इन्स्टीट्युट फॉर एक्सपेरिमेंटल मेडिसनचे डॉ. कॉनॉर बॅमफोर्ड सांगतात की अभ्यासात मास्कपेक्षा स्वच्छतेचे साधे सोपे उपाय अधिक परिणामकारक ठरले.\n\nते म्हणतात, \"शिंकताना तोंडावर हात ठेवणे, नियमित हात धुणे आणि हात धुवूनच जेवणे यासारख्या साध्या सवयींमुळे श्वसनमार्गे लागण होऊ शकणाऱ्या विषाणूच्या फैलावावर जास्त प्रतिबंध लावता येऊ शकतो.\"\n\nयुकेमध्ये आरोग्य सेवा पुरवणाऱ्या NHS नुसार फ्लूसारख्या विषाणूची लागण रोखण्यासाठीचे सर्वोत्तम उपाय आहेत -\n\nडॉ. जेक डनिंग इंग्लंडमधल्या पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेत नव्याने शोध लागणारे संसर्गजन्य आजार आणि प्राण्यांमधून माणसाला होणारे संसर्ग या विषयावर काम करतात. ते सांगतात, \"विषाणुची लागण रोखण्यासाठी मास्क परिणामकारक असल्याचं मानलं जात असलं तरी हॉस्पिटलसदृश्य वातावरणाव्यतिरिक्त सार्वजनिक..."} {"inputs":"विषाणूला विलग करून, प्रयोगशाळेत ही लस तयार करण्यात आली आहे. \n\nहैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने ही लस तयार केली आहे. दरम्यान किती जणांवर लसीचा प्रयोग केला जाईल हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. \n\nप्राण्यांवर या लसीची चाचणी यशस्वी आणि सुरक्षितपणे झाली असून, कोरोना विषाणूला प्रतिकार करण्याची क्षमता असल्याचं सिद्ध झालं आहे. \n\nजगभरात विविध ठिकाणी मिळून 120 संस्थांमध्ये कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सहाहून अधिक भारतीय कंपन्यांचाही या प्रक्रियेत समावेश आहे. \n\nदेशातील औषध तसंच लस यांच्या संदर्भातील संस्थेने भारत बायोटेक कंपनीला लसीची मानवी चाचणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. प्राण्यांवर या लसीच्या चाचणीचे परिणाम कंपनीने सादर केले. ते समाधानकारक असल्याने लसीच्या मानवी चाचणीसाठी अनुमती देण्यात आल्याचं कंपनीच्या पत्रकात म्हटलं आहे. \n\nही लस परिणामकारक आहे यापेक्षाही ती सुरक्षित आहे ना याकरता मानवी चाचणी घेण्यात येणार आहे. \n\nजगभरातील आकडेवारी -\n\n\n\n नकाशा\n \n\nजगभरात आढळलेले रुग्ण\n\nसंपूर्ण मजकूर नीट पाहण्यासाठी तुमचं ब्राउजर अपडेट करा\n\nस्रोत : जॉन्स हॉपकिन्स व... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िद्यापीठ, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विभाग\n\n\n आकडे - अंतिम अपडेट\n \n ४ डिसेंबर, २०२०, २:५७ म.उ. IST\n \n\n\nकोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी- \n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nकोव्हॅक्सिन असं या लसीचं नाव आहे. भारत बायोटेक कंपनीने ही लस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तसंच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषेदच्या यांच्या संयुक्त प्रयत्नांतून तयार केली आहे, असं भारत बायोटेक कंपनीचे चेअरमन डॉ. कृष्णा इला यांनी सांगितलं. \n\nया कंपनीने विविध आजारांसाठी ४ अब्जहून अधिक लशींचे डोस तयार करून जगभर पुरवले आहेत. एच1एन1, रोटा व्हायरस अशा विविध आजारांसाठी कंपनीने लसीची निर्मिती केली आहे. \n\nभारत बायोटेकव्यतिरिक्त झायडस कॅडिआ ही कंपनी दोन लसींसंदर्भात काम करत आहे. यांच्याबरोबरीने बायॉलॉजिकल ई, इंडियन इम्यूनॉलॉजिकल्स, मायनवॅक्स या कंपन्या लशीच्या निर्मिती प्रकियेत आहेत. देशातील आणखी चार ते पाच कंपन्याही लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.\n\nपुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी जगात लस पुरवणारी सगळ्यांत मोठी कंपनी आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संयुक्त सहकार्याने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीचे लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. युके सरकारचा या उपक्रमाला पाठिंबा आहे. \n\nजेनेरिक औषधांच्या निर्मितीत भारताचा अव्वल देशांमध्ये समावेश होतो. \n\nपोलिओ, मेनिनजायटिस, न्यूमोनिया, रोटाव्हायरस, बीसीजी, मंप्स, रुबेला अशा अनेक आजारांवर भारतातच लस शोधून काढण्यात आली आहे. देशभरात 10-12 कंपन्या कोरोनावर लस शोधून काढण्यासाठी काम करत आहेत. \n\nलस तयार करण्यासाठी काही वर्षं लागतात असं या क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे. \n\nपुढच्या वर्षीच्या मध्यापर्यंत कोरोनावर लस उपलब्ध होऊ शकेल असं तज्ज्ञांना वाटतं. कोरोनाचा विषाणू पहिल्यांदा स्पष्ट झाल्यानंतर एक ते दीड वर्षात लस मिळू शकेल. \n\nशास्त्रीयदृष्ट्या हा क्रांतिकारी क्षण असेल, मात्र या लशीच्या परिणामकारकेतबद्दल ठोस सांगता येणार नाही असंही म्हटलं जात आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"वृद्धाश्रमात काम करतांना फादर टॉम यांचं अपहरण करण्यात आलं.\n\nबीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की अपहरणकर्त्यांनी त्यांना चांगली वागणूक दिली, पण ते कोण होते हे मात्र त्यांना कळलं नाही.\n\n\"त्यांनी शेवटपर्यंत आपली ओळख दाखवली नाही. मला अरेबिक कळत नाही आणि त्यांच्यातला एक व्यक्ती मोडक्यातोडक्या इंग्रजीत बोलत होता,\" असं फादर टॉम बीबीसी हिंदीशी बोलतांना सांगत होते.\n\nत्यांच्या मारहाणीचा व्हीडिओ सुद्धा बनावट असल्याचं त्यांनी सांगितलं.\n\nसौदी अरेबियात बदलाचं वारं वाहत आहे का?\n\nयेमेनमध्ये नागरी युदध सुरू झाल्यापासून अनेक विदेशी नागरिकांचं अपहरण करण्यात आलं आहे.\n\nजिहादी उग्रवाद्यांनी अदेन येथील सामाजिक संस्थेवर हल्ला करून या 58 वर्षीय धर्मगुरुंचं अपहरण केलं होतं. या हल्ल्यात 16 लोकांची हत्याही करण्यात आली होती. त्यात मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेच्या चार कॅथलिक नन्सचा समावेश होता.\n\nबीबीसी हिंदीच्या इम्रान कुरेशीशी बोलतांना ते म्हणाले, \"त्यावेळेला नक्की काय झालं मला काहीच कळलं नाही. कारण मी जसा इमारतीच्या बाहेर आलो, एका माणसानं माझा हात धरला. मी त्यांना सांगितलं की मी भारत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ीय आहे.\" \n\nते म्हणाले की अपहरकर्ते त्यांना कुठे घेऊन गेले माहित नाही. पण त्यांनी फादरला जेवण आणि औषधं दिली आणि सांगितलं की तुम्ही सुरक्षित आहात.\n\nमध्यंतरी एका व्हीडिओत त्यांना मारहाण होत आहे आणि ते मदतीसाठी याचना करत आहेत, असं दाखवलं होतं.\n\nहा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचं त्यांनी सांगितलं.\n\nते म्हणाले, \"त्यांनी एक व्हीडिओ तयार केला, ज्यात ते मला मारहाण करत असल्याचा बनाव करत होते. त्यांनी मला शांत राहण्यास सांगितलं. हे फक्त प्रतिक्रिया मिळवण्यासाठी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी मला तशी मारहाण केली नाही. मला वाटतं त्यांना पैसै हवे होते.\"\n\nफादर टॉम 1989 साली सलेशियन संस्थेत सहभागी झाले. येमेनला जाण्याआधी त्यांनी भारतात अनेक ठिकाणी काम केलं.\n\nयेमेनमध्ये युद्ध सुरू असताना त्यांनी भारतात येण्यास नकार दिला. ओमान सरकारानेही त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत:\n\nकेंद्रात भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) सरकार स्थापनेपासून रोखण्यासाठी कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान झाला तरी चालेल असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.\n\nया संदर्भात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्ष या नात्याने सोनिया गांधी यांनी निवडणूक निकालाच्या दिवशी म्हणजेच 23 मे रोजी 22 विरोधी पक्षांची 'महाबैठक' दिल्लीत बोलावली आहे.\n\n''आम्ही याआधीही हे स्पष्ट केले आहे की, सर्वसहमती असेल तर काँग्रेसचा पंतप्रधान होऊ शकतो, पण आमचा मुख्य हेतू भाजपला सत्तेपासून रोखणे हा आहे. त्यामुळे सर्वसहमतीने ज्या नेत्याची पंतप्रधानपदासाठी निवड होईल त्यांना आमचा पाठिंबाच राहील,'' असं गुलाम नबी आझाद यांनी बिहारमधल्या एका दौऱ्यादरम्यान म्हटलं आहे. \n\nलोकसभा निवडणूक ही कधीच पंतप्रधानपदाच्या दोन उमेदवारांमधील नसते, तर पक्ष आणि विचारधारांमधील असते, लोकांना एक नेता निवडायचा नसतो, तर विचारधारेची निवड करायची असते, असं आझाद यांनी म्हटलं आहे.\n\n2) उन्हाळी सुट्ट्यांमुळं मुं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"बईत रक्तपेढीत रक्तपुरवठ्याचा तुटवडा\n\nउन्हाळी सुट्ट्यांमुळं मुंबईतल्यात रक्तपेढीत रक्तपुरवठ्याचा तुटवडा भासत असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेनं (SBTC) दिली आहे. द हिंदूनं ही बातमी दिली आहे. सरासरी शहरातल्या रक्तपेढीत 10 हजार ते 15 हजारापर्यंत रक्ताच्या पिशव्या असतात पण हे प्रमाण 5 हजारापर्यंत घसरलं आहे. ही परिस्थिती एप्रीलच्या शेवटच्या आठवड्यापासून उद्भवली आहे. \n\nसध्या शहरात 60 पैकी 43 रक्तपेढीत केवळ 4,962 रक्ताच्या पिशव्या उरल्या आहेत. \n\nफाईल फोटो\n\nया परिस्थितीवर मात करण्यासाठी रक्तदानाचे कँप वाढवण्याचा विचार राज्य रक्त संक्रमण परिषद करत आहे. तसंच स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था यांनाही परिषद आवाहन करणार आहे.\n\n3) बोफोर्स प्रकरणाचा तपास पुढे सुरू राहणारः CBI\n\nबोफोर्स प्रकरणात काही महत्त्वाचे पुरावे आणि नोंदी हाती लागल्याने या प्रकरणाच्या पुढील तपास सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) घेतला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. \n\nमिशेल हार्शमन नामक व्यक्तीने केलेल्या महत्त्वाच्या खुलाशानंतर CBIने न्यायालयाकडे बोफोर्स प्रकरणाचा तपास पुढे सुरू ठेवण्यासाठी परवानगी मागितली होती. \n\nयासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाच्या परवानगीची CBIला आवश्यकता नाही. मात्र, बोफोर्स प्रकरणाच्या तपासाची माहिती वेळोवेळी न्यायालयाला देत राहणे आवश्यक असल्याचे निर्देश न्यायालयाने CBIला दिले आहेत. \n\nत्यामुळे बोफोर्स प्रकरणाचा तपास पुढे सुरू राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली, असंही या बातमीत म्हटलं आहे.\n\n4) राज्यात 1972 पेक्षाही गंभीर दुष्काळ - शरद पवार\n\nसातारा, सोलापूर, बीड, नगर या जिल्ह्यांसह महाराष्ट्रात 1972 पेक्षाही गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर मांडलेल्या शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दुष्काळ निवारण्यासाठी शक्य होतील ते सगळे निर्णय घ्यावेत असं म्हटलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे. \n\nशरद पवार (फाईल फोटो)\n\nलोकसभेचं महाराष्ट्रातलं मतदान संपल्यानंतर शरद पवार यांनी सोलापूर,बीड, उस्मानाबाद, नगर या दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करून शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या. \n\nचारा छावण्या आणि शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या भेटी घेतल्या. त्यानंतर पवार यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहीलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.\n\n5) फूड डिलिव्हरी करणाऱ्या..."} {"inputs":"वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\n\nकधीकाळी अब्जाधीश असणारे आणि जगात सहाव्या क्रमांकावरचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव नोंदवलेले अनिल अंबानी यांनी आपण बँकरप्ट झाल्याचं म्हटलं आहे. यूके कोर्टाला त्यांनी ही माहिती दिली आहे. आपली नेट वर्थ म्हणजेच एकूण मालमत्ता शून्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. \n\nटाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. इंडस्ट्रीयल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना लि. (ICBC), चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना या तीन चीनी बँकांनी अनिल अंबानी यांच्याविरोधात यूके उच्च न्यायालयात जवळपास 5 हजार कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. \n\nइंडस्ट्रीयल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना लि. (ICBC), चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना या तीन चीनी बँकांनी अनिल अंबानी यांच्याविरोधात यूके उच्च न्यायालयात जवळपास 5 हजार कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. \n\nअनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने (RCom) कर्ज बुडवल्याचा या बँकांचा आरोप आहे. खटला सुरू होण्याआधी ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"अनिल अंबानी यांनी कोर्टात 4690 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश कोर्टाने द्यावे, असं चीनी बँकांचं म्हणणं होतं. मात्र, त्यांनी 715 कोटी रुपये भरावे, असे आदेश कोर्टाने दिले. त्यावर आपण बँकरप्ट झाल्याच्या अंबानी यांनी म्हटलं. त्यांच्या वक्तव्याचा न्यायमूर्तींनी चांगलाच समाचार घेतला. \n\nजस्टिस वॉक्समन म्हणाले, \"अंबानी स्पष्टपणे खोटं बोलले आहेत. ते सांगत आहेत त्यापेक्षा त्यांची मालमत्ता किंवा उत्पन्न नक्कीच जास्त आहे. माझ्या मते त्यांच्या कुटुंबीय त्यांना सहकार्य करू शकतात आणि 715 कोटी रुपये ही रक्कम त्यांना परवडणारी असल्याने त्यांनी ती भरावी. मुकेश अंबानी यांची संपत्ती बघता कोर्टाने सांगितलेली रक्कम भरण्यास आपण सक्षम नाही, असं म्हणणं हास्यास्पद ठरेल. हे एक अत्यंत श्रीमंत कुटुंब आहे आणि यापूर्वीही त्यांनी एकमेकांना आर्थिक सहकार्य केलं आहे.\"\n\n2. औरंगाबाद : सिल्लोड जळीतकांडातील महिलेचा मृत्यू \n\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात रॉकेल टाकून पेटवून दिलेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घाटी (शासकीय) रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला. \n\nशरीर सुखाला नकार दिल्यानंतर बिअर बार चालक संतोष मोहिते याने गेल्या रविवारी घरात घुसून या महिलेवर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. असं दिव्य मराठीने म्हटलं आहे. या घटनेत ही महिला 95% भाजली होती. आरोपी संतोष मोहितेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला फाशी देण्याची मागणी महिलेच्या मुलीने केली आहे. \n\nया घटनेच्या दुसऱ्याच दिवशी हिंगणघाटमध्ये एका युवकाने शिक्षिकेवर रॉकेल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. \n\n3. हिंगणघाट : पीडितेच्या उपचाराचा खर्च उचलण्याची आनंद महिंद्रा यांची इच्छा \n\nवर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतप्रकरणातील पीडित तरुणीच्या उपचाराचा खर्च उचलण्याची तयारी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दाखवली आहे. 'पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना कुणी ओळखत असेल तर मला माहिती द्यावी', असं आवाहन त्यांनी सोशल मीडियावरून केलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. \n\nगेल्या सोमवारी हिंगणघाटमध्ये ही घटना घडली. महाविद्यालयात शिक्षिका असलेली ही तरुणी सकाळी सकाळी महाविद्यालयात जात असताना एका तरुणाने मागून येत तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. नागपुरातल्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत...."} {"inputs":"वेगवेगळ्या वंशाच्या या खासदारांनी 'आपल्या आपल्या भ्रष्ट आणि गुन्हेगारीने पछाडलेल्या देशांमध्ये' परत जावं अशा आशयाचं ट्वीट ट्रंप यांनी केलं. गंमत म्हणजे या चारही महिला खासदार अमेरिकेच्या नागरिक आहेत, आणि लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आहेत. \n\nयावरून चांगलाच गदारोळ माजला. ट्रंप वंशभेदी आहेत, वर्णभेदी आहेत असा आरोपही त्यांच्यावर झाला. तसंच इतर देशांच्या नागरिकांच्या प्रति भेदभाव करत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. ट्रंप यांनी या सर्व आरोपांचा इन्कार केला. \n\nहा वाद शमत नाही तोच या महिला अमेरिकाविरोधी आहेत असं म्हणत ट्रंप यांनी वादात भर घातली. जर तुमचं अमेरिकेच्या शत्रूंवर प्रेम असेल तर निघून गेलात तरी हरकत नाही असं ते म्हणाले. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, \"जर तुम्ही कायम तक्रारच करत राहिलात तर इथून निघून जा.\"\n\nरविवारी काय झालं?\n\nरविवारी केलेल्या ट्वीटसमध्ये ट्रंप यांनी काही महिला खासदार सरकारवर आणि अमेरिकेवर टीका करत असल्याचा आरोप केला. \n\nत्यांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख अलेक्झांड्रिया ओकासियो कोरटेज, रशीदा तलीब, इयाना प्रेस्ली आणि इल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्हान ओमर या महिला खासदारांकडे होता. त्यापूर्वी अमेरिकेच्या संसदेच्या सभापती नॅन्सी पलोसी यांच्याशी त्या महिला खासदारांशी वाद झाला होता. मात्र ट्रंप यांच्या ट्वीट्स नंतर पलोसीच आता या खासदारांच्या पाठीशी उभ्या आहेत. \n\nत्या ट्वीट्स मध्ये ट्रंप म्हणतात, \"डेमोक्रॅट पक्षाच्या प्रगतिशील खासदारांना पाहून बरं वाटतंय. मात्र या खासदार ज्या देशाचं प्रतिनिधित्व करतात, त्या देशातल्या सरकारची परिस्थिती भीषण आहे. ते जगातील सगळ्यात भ्रष्ट देश आहेत. \n\n\"हीच लोकं आता अमेरिकेच्या लोकांना आज सरकार कसं चालवावं हे सांगत आहेत. मग आपल्या देशात जाऊन तिथे सुधारणा का करत नाही? तिथून आल्यावर मग आम्हाला सांगा सरकार कसं चालवायचं. तिथे तुमची जास्त गरज आहे. तुम्हाला हवं असेल नॅन्सी पालोसी तुमची जाण्याची सोय लगेच करतील.\"\n\nमहिला खासदारांनी केला निषेध \n\nया वक्तव्यांचा खासदारांनी चांगलाच समाचार घेतला. या चौघींनीही काल एक पत्रकार परिषद घेतली. ट्रंप यांच्या जाळ्यात ओढले जाऊ नका असंही त्यांनी अमेरिकन नागरिकांना सांगितलं.\n\nया चौघींच्या गटाला The Squad म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या मते राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यापेक्षा त्यांच्या धोरणांकडे जास्त लक्ष द्यायला हवं. आरोग्य, हिंसाचाराला आळा, तसेच मेक्सिको सीमेवरील स्थलांतरितांकडे लक्ष द्यायला हवं अशी त्यांची मागणी आहे. \n\n\"ट्रंप प्रशासनाच्या भ्रष्ट संस्कृतीपासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. आमची तोंडं बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. \" असं प्रेसली म्हणतात. आमचा गट खूप मोठा आहे असं त्या पुढे म्हणतात. \n\nतर ओमर आणि तालिब यांनी राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग आणावा अशी मागणी केली. \n\n\"इतिहासाचं लक्ष आमच्याकडे लागून आहे.\" असं ओमर म्हणतात. वेगवेगळ्या वंशांच्या चार खासदारांवर टीका हा श्वेतवर्णीय राष्ट्रवादी लोकांचा कट आहे आणि त्यामुळे देश विभागला जाणार आहे .आम्हाला बिगर अमेरिकी म्हणणं म्हणजे दुटप्पीपणा आहे असं त्या पुढे म्हणाल्या.\n\nतालिब यांच्या मते ट्रंप वर्णभेदी असून ते इतर वंशाच्या लोकांचा, तसंच इतर देशांमधून येऊन अमेरिकेत स्थायिक झालेल्या लोकांचा कायमच द्वेष करतात. ट्रंप यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत असं त्या म्हणाल्या.\n\nआम्ही ज्या देशावर प्रेम करतो तो आम्ही असा सोडणार नाही. दुर्बल मनाचे लोक देशाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि धोरणाबद्दल चर्चा करायला कचरतात. असं..."} {"inputs":"वेळ अशी आली आहे की दोन्ही देशांना गरज आहे ती अंतर्मुख होऊन स्वत:कडे पाहण्याची.\n\nक्रिकेटपटू म्हणून जगभरातल्या चाहत्यांचं प्रेम तर त्यांना मिळायचंच. पण कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी असूनही भारतात आणि भारतीयांकडून इम्रान यांना अधिक जिव्हाळा लाभायचा. म्हणजे एवढा की लोक म्हणायचे, इम्रान खान यांनी भारतातून निवडणूक लढवली तरी ते पंतप्रधान होऊ शकतात.\n\nपण इम्रान पाकिस्तानचे होते आणि ते वजीर-ए-आझमही झाले ते पाकिस्तानचेच. \n\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होताच त्यांच्यासमोर काही आव्हानं उभी झाली. पाकिस्तानवर आर्थिक संकटाचे ढगही दाटू लागले, देशावर उपासमारीसारखी परिस्थिती ओढवते की काय, अशी वेळ आली.\n\nदेशाला अशा परिस्थितीतून उभारण्यासाठी इम्रान जगभरातून पैशांची जुळवाजुळव करत असतानाच जुनं दुखणं उपटलं... भारताने हवाई 'हल्ला' केला! \n\nआता काही लोकांच्या मते, प्रथम आक्रमण भारताने केलंच नाही. कुण्या एका मौलानाने प्रशिक्षण दिलेल्या मुलांनी सीमेपार जाऊन आक्रमण केलं. \n\nप्रातिनिधिक चित्र\n\nइम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारून आता काही महिनेच झाले आहेत. त्यांच्या हातात सध्या किती सत्ता आहे, हे तर ठ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाऊक नाही पण एक मात्र नक्की की हे मौलाना, हे जिहादी सध्यातरी इम्रान खान यांच्या हाताबाहेरच आहेत.\n\nम्हणून इम्रान खान यांनी आतापर्यंत त्यांच्या हातात होतं तेवढं केलं. तसं खान साहेबांना संसदेत जायला आवडत नाही. पण ते तिथेही गेले आणि जाऊन म्हणाले, की \"आम्ही भारताच्या ज्या पायलटला पकडलंय, त्याची सुटका करत आहोत.\" \n\nदेव करो, हा पायलट सुखरूप त्याच्या घरी पोहोचो, जेणेकरून दोन्ही देशातील मीडिया थोडं शांत होईल आणि न्यूजरूमधले हे योद्धे त्यांच्या अतिउत्साही घोड्यांवरून खाली उतरतील.\n\nयावर माझे पाकिस्तानी मित्र म्हणतील, 'मित्रा, नाही नाही. आम्ही तर पत्रकारिता करतो. हे भारतीय मीडियामधले लोक आहेत, जे धर्माच्या नावावर तेढ पसरवत आहेत.'\n\nमीडियानेही या तणावात तेल ओतण्याचं काम केलं आहे.\n\nमाध्यमातल्या अशा योद्धांच्या तोंडी कोण लागणार? त्यांना तर विनवण्या करूनच थंड केलं जाऊ शकतं. किंवा त्यांना थोडा इतिहास सांगण्याची आवश्यकता आहे. \n\nफक्त एक लक्षात ठेवायला हवं. वर्ष होतं 1947. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 10 लाख लोकांनी जीव गमावला होता. तेव्हा ना पाकिस्तानकडे F16 विमानं होती, ना भारताकडे मिराज होतं. \n\nफाळणीवेळचं चित्र\n\nना तेव्हा आताएवढे टँक होते, ना तोफा होत्या. आपण तेव्हा साध्या कुऱ्हाडी, भाले-बाण यांनी 10 लाख लोकांचे प्राण घेतले होते.\n\nआता तर आमच्याकडे शस्त्रं आहेत... आणि ती अशी शस्त्रं आहेत जी, ठरवलं तर, अख्ख्या जगाला बेचिराख करू शकतात. \n\nमग आता एकमेकांना कसली भीती आहे? आता एकमेकांना धमकावून काय अर्थ?\n\nकाश्मीर हा भारत आणि पाकिस्तानातील वादग्रस्त मुद्दा आहे.\n\nगरज आहे ती अंतर्मुख होऊन स्वत:कडे पाहण्याची. पाकिस्तानात खान साहेबांनी देशातल्या मौलानांना हुडकून काढायला हवं. त्यांना थंड करायला हवं. \n\nतर भारतानेही जम्मू काश्मिरातील लोकांप्रति माणुसकी दाखवायला हवी, काश्मीरमधल्या बांधवांशी बोलून चर्चा करायला हवी. \n\nअशावेळी नामवंत शायर उस्ताद दामन यांच्या काही ओळी आठवतात... \n\nभले मुंह से न कहे पर अंदर से\n\nखोए आप भी हो, खोए हम भी हैं...\n\nलाली आंखो की बताती है\n\nरोए आप भी हो, रोए हम भी हैं...\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"वॉरन बफे\n\nवॉलमार्टने 'फ्लिपकार्ट' या आघाडीच्या ई-रिटेल कंपनीत 77 टक्के शेअर्स तब्बल 16 अब्ज डॉलर्सना विकत घेण्याची तयारी दाखवली आहे. ही नक्कीच भारतात आजवर झालेल्या सर्वांत मोठ्या परकीय गुंतवणुकींपैकी एक असावी. अर्थातच याने स्पष्ट होतं की भारतावर अनेक परदेशी कंपन्यांचा डोळा आहे, आणि गुंतवणुकीसाठी त्यांना हा उत्तम पर्यायही वाटावा.\n\nअशाच मोठमोठ्या गुंतवणुकींसाठी एक माणूस प्रसिद्ध आहे, तो म्हणजे वॉरन बफे. 'फोर्ब्स' मासिकाच्या श्रीमंताच्या यादीनुसार ते जगातले तिसरे श्रीमंत आहेत.\n\nत्यांची एकूण संपत्ती 87 अब्ज 70 कोटी डॉलर इतकी आहे, ज्यात अब्जावधी रुपयांचे शेअर्स आहेत. तसंच, नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार 'बर्कशायर हॅथवे' या बफे यांच्या होल्डिंग कंपनीकडे 116 अब्ज डॉलर, म्हणजे 7.65 लाख कोटी रुपये आहेत.\n\nएक तुलना करावी तर, भारतातल्या बँकांचं सध्या 9 लाख कोटींचं कर्ज बुडालं आहे. तसंच भारतात सगळ्यांत जास्त गुंतवणूक असलेल्या TCS या टेक कंपनीलाही ते विकत घेऊ शकतात, इतका पैसा त्यांच्याकडे आहे. TCS ची बाजारातील गुंतवणूक नुकतीच 100 अब्ज डॉलरच्या पुढे गेली होती. या गटात सामील होणारी ही पहिल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ीच भारतीय कंपनी आहे. \n\n'बर्कशायर हॅथवे'ने 31 डिसेंबर 2017 रोजी घोषित केलेल्या पोर्टफोलिओनुसार बफे यांची अमेरिकन एअरलाईन्समध्ये 10 टक्के भागीदारी आहे. त्यांनी नुकतंच अॅपलमध्ये पाच टक्के शेअर्स विकत घेतले, तर अमेरिकन एक्सप्रेसमध्ये त्यांची साडे सतरा टक्के भागीदारी आहे, आणि 'एक्सालटा कोटिंग सिस्टिम'चे त्यांच्याकडे साडे नऊ टक्के शेअर्स आहेत. \n\nमग प्रश्न पडतो - त्यांनी आजवर भारतात गुंतवणूक का केली नाही? जगातल्या सर्वांत तेजीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या भारतात त्यांना रस नाही का? की ही त्यांची स्मार्ट गुंतवणूक चाल आहे, ज्यासाठी ते जगभर जाणले जातात?\n\nवॉरन बफे कोण आहेत?\n\nवॉरन बफे यांचा जन्म 30 ऑगस्ट 1930 मध्ये अमेरिकेच्या ओमाहामधील नेब्रास्का भागात झाला. ओमाहा त्यांचं मूळ स्थान असल्याने त्यांना 'ओरॅकल ऑफ ओमाहा' असं म्हटलं जातं. \n\nत्यांची अॅपलमध्ये गुंतवणूक आहे तरी त्यांच्याकडे iPhone नाही. इतकंच काय त्यांच्याकडे स्मार्टफोनसुद्धा नाही. ते जुनाच फ्लिपफोन वापरतात! \n\n2013 साली एका टेलिव्हिजन चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, \"जोवर मी एखादी वस्तू 20-25 वर्षं वापरत नाही, तोवर मी ती फेकत नाही.\"\n\nनंतर त्यांनी आपला फोन दाखवला आणि विनोदाने म्हणाले, \"हा अलेक्झांडर ग्रॅहम बेलने मला दिला होता.\"\n\nबफे यांनी 11 वर्षांचे असताना पहिल्यांदा शेअर्स खरेदी केले होते. त्यानंतर दोनच वर्षांनी त्यांनी पहिल्यांदा टॅक्स भरला होता.\n\nवॉरन बफे व्यापार क्षेत्रातले भीष्मपितामह आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रातले बादशाह म्हणून ओळखले जातात. पण याच बफेंना हार्वर्ड बिझनेस स्कूलने प्रवेश नाकारला होता. त्यानंतर बफे यांनी कोलंबिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं.\n\nबिझनेस मॅगझीन 'फोर्ब्स'च्या मते बफे यांनी आपलं 3BHK घर 1958 मध्ये 31 हजार 500 डॉलर्समध्ये खरेदी केलं होतं. आजही ते याच घरात राहतात. \n\n2014 पर्यंत ते आपली जुनीच कार वापरत होते. त्यानंतर जनरल मोटर्सच्या CEOनी त्यांना नवीन मॉडल घेण्यासाठी राजी केलं. त्यांच्याकडे खासगी जेटही आहे, जे ते बिझनेस मिटिंग्ससाठी वापरतात.\n\nबफे यांनी आयुष्यभर भरपूर पैसा कमावला. पण ते या पैशात फार गुंतून राहिले नाही. आपल्या कमाईचा 99 टक्के भाग त्यांनी दान केला आहे.\n\nत्यासाठी त्यांनी आपल्या नावाचं कोणताही ट्रस्ट किंवा फाउंडेशन बनवलेलं नाही. उलट ती संपत्ती त्यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला दान केली.\n\nमग..."} {"inputs":"व्लादिमीर पुतिन रशियाचे तारणहार असल्याचा प्रचार डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.\n\nरविवारी पार पडलेल्या या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यावर पुतिन यांना 76 टक्के मतं मिळाल्याचं रशियातल्या केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं. रशियातले विरोधी पक्षनेते अॅलेक्से नव्हॅलनी यांना ही निवडणूक लढवण्यासाठी यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आलं होतं. \n\n\"गेल्या काही वर्षांत केलेल्या संकल्पांची पूर्तता केल्यानं मतदारांनी पुन्हा निवड केली,\" असं निकाल घोषित झाल्यानंतर पुतिन यांनी मॉस्कोत घेतलेल्या एका सभेत सांगितलं.\n\nसहा वर्षांनंतर तुम्ही पुन्हा निवडणूक लढवणार का, असं पत्रकारांनी विचारलं असता पुतिन म्हणाले, \"तुम्ही जे म्हणत आहात ते मजेशीर आहे. तुम्हाला काय वाटतं, मी 100 वर्षांचा होईपर्यंत इथेच राहणार आहे? नाही बाबा!\"\n\nपुतिन यांचा यंदाचा विजय मोठा मानला जात आहे. कारण गेल्या वेळी 2012च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांना 64 टक्केच मतं मिळाली होती. पुतिन यांचे या निवडणुकीतील विरोधक अब्जाधीश आणि कम्युनिस्ट नेते पॅवेल ग्रुडीनिन यांना केवळ 12 टक्केच मते मिळाली.\n\nया निवडणुकीत स्येनिया सोब्चाक आणि पूर्वाश... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्रमीचे टीव्ही सादरकर्ते व्लादिमीर झिर्रिनोफ्स्की यांना अनुक्रमे दोन टक्के आणि सहा टक्के मतं मिळाली.\n\nएक्झिट पोलमध्ये पुतिन यांना 60 टक्के मते मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पुतिन यांच्या प्रचाराचं काम पाहणाऱ्यांना त्यांना यापेक्षा अधिक मतं मिळतील याचा विश्वास होता. त्यामुळे या विजयानंतर पुतिन यांना सर्वांत मोठा विजय मिळाल्याचं त्यांच्या प्रचाराचं काम पाहणाऱ्या टीमचं म्हणणं आहे. \n\n\"सध्या पुतिन यांना मिळालेलं मताधिक्य हेच सर्वकाही सांगून जातं. भविष्यातील निर्णय घेण्यासाठी या निकालामुळे पुतिन यांना सहकार्यच होणार आहे,\" असं त्यांच्या प्रवक्त्यानं इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेला सांगितलं.\n\nमतदानात अनियमितता?\n\nमतदानाच्या दिवशी मतदान केंद्राजवळील काही भागांत मोफत अन्न आणि आसपासच्या दुकानांमध्ये सवलत देण्यात आली होती.\n\nसंपूर्ण रशियात मतदानच्या दिवशी बहुतांश मतदान केंद्रांजवळ करण्यात आलेल्या चित्रीकरणात अनियमितता दिसून येत होती. अनेक ठिकाणी निवडणूक अधिकारीच मतपेट्यांमध्ये मतपत्रिका भरताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. \n\nपुतिन यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी अॅलेक्से नव्हॅलनी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे या निवडणूकीत अपात्र ठरवण्यात आलं होतं. पण क्रेमलिनच्या आदेशांवरूनच आपल्याला अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप नव्हॅलनी यांनी केला आहे.\n\nया निकालानंतर वृत्तवाहिन्यांना दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत आपण आपला राग लपवू शकत नसल्याचे नव्हॅलनी म्हणाले. \n\nनिवडणुकांची पाहणी करणाऱ्या गोलोस संस्थेनं मतदानाच्या प्रक्रियेत शेकडो अनियमिततांच्या घटना आढळल्याचं सांगितलं. या अनियमितता पुढीलप्रमाणे;\n\n1.काही मतपेट्यांमध्ये मतदानापूर्वीच मतपत्रिका आढळून आल्या.\n\n2.निरीक्षकांना काही मतदान केंद्रांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.\n\n3.काही जणांना सक्तीनं मतदान करण्यासाठी भाग पाडण्यात आलं.\n\n4.मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही कॅमेरे फुगे किंवा अन्य अडथळ्यांनी झाकण्यात आले होते.\n\nकेंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या काही व्हीडिओंमध्ये मतपत्रिकांमध्ये अधिकारीच मतपत्रिका भरत असल्याचे आढळून आलं. डागेस्तान इथे तरुणांच्या एका जमावानं मतपेटी ताब्यात घेतली आणि मला कामापासून रोखलं, असं एका निवडणूक अधिकाऱ्यानं सांगितलं.\n\nमात्र मतदानाच्या दिवशी कोणतेही गंभीर प्रकार नाही घडल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रमुख एला पॅमिफिलोवा यांनी सांगितलं.\n\n\"आम्ही शक्य तितकं..."} {"inputs":"व्हाईट हाऊसमधल्या ओव्हल ऑफिसमधल्या रेझोल्यूट डेस्कपाशी बसत जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या कामाला सुरुवात केली.\n\nराष्ट्राध्यक्ष बायडन यांनी पहिल्याच दिवशी 15 एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स आणि 2 प्रेसिडेन्शियल मेमोजवर सह्या केल्यायत. \n\nकोरोनाची पसरलेली साथ आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम यामुळे सध्या देश ज्या परिस्थितीत आहे, त्याकडे पाहता राष्ट्राध्यक्षांनी तातडीनं पावलं उचलणं गरजेचं असल्याचं नवीन प्रशासनाने म्हटलंय. \n\nकोव्हिडची समस्या, अर्थव्यवस्थेसमोरच्या अडचणी आणि हवामान बदलाविषयीचे मुद्दे या तीन गोष्टींना आपलं प्राधान्य असणार असल्याचं बायडन प्रशासनाने म्हटलंय. \n\nराष्ट्राध्यक्ष बायडन यांनी कोणते निर्णय घेतले?\n\nअमेरिकन नागरिकांना मास्क वापरणं सक्तीचं करणाऱ्या आदेशावर बायडन यांनी सही केलीय. यासोबत पॅरिस हवामान करारामध्ये अमेरिकेला पुन्हा सहभागी करण्यासाठीच्या आदेशावरही राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी सही केली आहे. \n\nएक्झिक्युटिव्ह ऑर्डर म्हणजे असे आदेश ज्यासाठी राष्ट्राध्यक्षांना संसदेची परवानगी घ्यावी लागत नाही. बराक ओबामाही या पद्धतीचा वापर करत आणि डोनाल्ड ट्रंप यांनीही त्यांच्या का... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र्यकाळाच्या पहिल्या आठवड्यात याचा भरपूर वापर केला होता. \n\nजो बायडन येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्सवर सह्या करण्याची शक्यता आहे. \n\nया एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्सविषयी व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय, \"'ट्रंप प्रशासनामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडन पावलं उचलतीलच पण सोबतच देशाला पुढे न्यायलाही सुरुवात करतील.\"\n\nअमेरिकेत कोव्हिडमुळे आतापर्यंत 4 लाख लोकांचा बळी गेलेला आहे आणि कोव्हिडची ही साथ आटोक्यात आणण्यासाठी काही पावलं उचलली जाणार आहेत. \n\nअमेरिकन सरकारच्या सगळ्या कार्यालयांमध्ये आता मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग अनिवार्य असेल. \n\nराष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी पायी चालत व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केला.\n\nकोरोनाची साथ हाताळण्यासाठीच्या उपाययोजनांवर लक्ष ठेवण्यासाठी एका नवीन कार्यालयाची स्थापना करण्यात येईल. सोबतच जागतिक आरोग्य संघटना - WHO मधून बाहेर पडण्याचा डोनाल्ड ट्रंप यांचा निर्णय स्थगित करण्यासाठीची प्रक्रियाही सुरू करण्यात येईल. \n\nWHO सोबत पुन्हा संबंध प्रस्थापित करण्याच्या या निर्णयाचं संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव अंतोनियो गुटेरस यांनी स्वागत केलंय. \n\nअमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शस डिसिजेसचे संचालक आणि साथीच्या रोगांचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांच्या नेतृत्त्वाखाली बायडन प्रशासनाची एक टीम WHOच्या एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या बैठकीत सहभागी होईल. WHOसोबतचे संबंध सुरळीत झाल्यानंतर ते अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील आणि कोरोनाच्या जागतिक साथीशी लढण्यासाठीही अमेरिका मदत करेल. \n\nयासोबतच हवामान बदलासाठीच्या लढ्याला आपलं प्रशासन प्राधान्य देणार असल्याचंही बायडन यांनी म्हटलंय. \n\n2015च्या पॅरिस हवामान करारामध्ये पुन्हा सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया सुरू करणाऱ्या आदेशांवरही त्यांनी सह्या केल्यायत. गेल्या वर्षी ट्रंप यांनी या करारातून अमेरिकेचा सहभाग काढून घेतला होता. \n\nयासोबतच वादग्रस्त कीस्टोन ऑईल पाईपलाईनला देण्यात आलेली राष्ट्राध्यक्षीय परवानगीही बायडन यांनी मागे घेतली आहे. या विरोधात अमेरिकेतले पर्यावरणवादी आणि नेटिव्ह अमेरिकन संघटनांनी दशकभरापेक्षा जास्त काळासाठी लढा दिलाय. \n\nया पाईपलाईनच्या बांधकामाला देण्यात आलेली परवानगी बराक ओबामांनी 2015मध्ये रद्द केली होती. पण त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रंप..."} {"inputs":"व्हाईट हाऊसमध्ये इवांका ट्रंप महत्वाची भूमिका बजावत आहेत.\n\nइवांका ट्रंप यांचं राजकीय वजन वाढण्याचं कारण काय हे समजून घेण्यासाठी त्यांचा व्हाईट हाऊसपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घ्यावा लागेल.\n\n35 वर्षीय इवांका तीन मुलांची आई आहे. त्या आणि पती जारेड कुश्नर यांनी ट्रंप प्रशासनामध्ये सुरुवातीच्या काळापासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. \n\nG-20 महिला शिखर परिषदेत इवांका जर्मन चॅन्सेलर अँगेला मर्केल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख ख्रिस्तीना लगार्ड यांच्या बरोबर सहभाग घेतला. त्या वेळी इवांका ट्रंप या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली.\n\nजपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीच्या वेळीही इवांका उपस्थित राहिल्या. \n\nइवांका यांचे दोन भाऊ डोनाल्ड ट्रंप ज्युनिअर आणि एरिक ट्रंप हे फॅमिली बिझनेस सांभाळतात. इवांकाने मात्र वडिलांबरोबर वॉशिंगटनमध्ये राहून वडिलांची मदत करण्याचं ठरवलं. \n\nलहानपणापासूनच प्रकाशझोतात\n\nइवांकाचा जन्म 1981 साली न्यूयॉर्कमध्ये झाला. डोनाल्ड ट्रंप यांची पहिली पत्नी चेक मॉडेल इवाना यांचं हे पहिलं अपत्य. \n\nइवांका 10 वर्षांची असताना आई-वडिलांनी ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"घटस्फोट घेतला. त्यानंतर ती सतत प्रकाशझोतात राहिली. \n\nइवांका या डोनाल्ड ट्रंप याच्या पहिल्या बायकोची मुलगी आहे.\n\n1997 मध्ये इवांका यांनी मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी इवांकाचे फोटो तब्बल 17 मासिकांत झळकले. फॅशन जगतातील वर्साचे, मार्क बावर सारख्या मोठ्या ब्रॅण्डच्या फॅशन शोमध्ये त्यांनी भाग घेतला.\n\nत्यांनी जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये दोन पुढचं वर्षं शिक्षण घेतलं आणि नंतर युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानिया मधून 2004 मध्ये उच्चशिक्षण पूर्ण केलं. \n\nन्यूयॉर्कमधल्या प्रस्थापित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा जारेड कुश्नर यांच्याशी इवांका यांनी 2009 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी ज्यू धर्म स्वीकारला. \n\nत्यांना तीन मुलं आहेत - आराबेला, जोसेफ आणि थिओडोर.\n\nफॅमिली बिझनेस\n\nडोनाल्ड ट्रंप यांनी फॅमिली बिझनेसमध्ये मुलीला आपल्या बायकोपेक्षाही जास्त अधिकार दिले. ट्रंप यांच्या कारभारातील काही महत्त्वाचे निर्णय इवांकाने यांनी घेतले. \n\nअमेरिकेबाहेर 'ट्रंप हॉटेल'चा विस्तार आणि हॉटेलच्या इंटेरिअर डिझाइनमध्ये मदत केली. तसंच ट्रंप यांच्या आंतराष्ट्रीय संपत्तीवरही लक्ष ठेवलं, अशी माहिती ट्रंप यांच्या वेबसाईटवर दिली आहे. \n\nइवांका यांनी स्वतःच्या नावाची 'फॅशन लाइन' सुरू केली. परंतु ट्रंप यांच्या निवडणुकीनंतर या ब्रँडवर अमेरिकेतल्या अनेक रिटेल चेन्सनी या ब्रॅण्डवर बहिष्कार टाकला. त्यामुळे त्यांच्या फॅशन बिझनेसला धक्का बसला.\n\nदरम्यान, कंपनी प्रमुखांच्या म्हणण्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या व्यवसायात वाढ झाली आहे. \n\nइवांका यांनी आतापर्यंत दोन पुस्तकं लिहिली आहेत. त्यापैकी 'द ट्रंप कार्ड' हे 2009मध्ये प्रकाशित झालं तर, 'वुमेन हू वर्क' : रिरायटिंग रूल्स ऑफ सक्सेस' प्रकाशित होणार आहे. \n\nट्रंप यांच्या 'द अॅप्रेन्टिस' या रिअॅलिटी टेलेव्हिजन शो'मध्ये इवांका यांनी वकिलाची भूमिका केली होती. सध्या ट्रंप ऑर्गनायझेशन मधून त्या पायउतार झाल्या असल्या तरी त्यांचा पगार चालू आहे. \n\nव्हाइट हाउसमध्ये आल्यापासून स्वत:च्या फॅशन कंपनीचं कामकाजही त्यांनी त्याच्या प्रमुखाकडं सोपवलं आहेत. फॅशन कंपनीची संपत्तीही ट्रस्टकडे देखभालीसाठी देण्यात आली आहे. \n\nदरम्यान नैतिकतेच्या मुद्दयावरून काही तज्ज्ञांनी इवांकावर आक्षेप घेतला आहे. व्हाइट हाऊसमधील त्यांच्या पदावर आणि भूमिकेवर हितसंबंधात अडकलेलं पद म्हणून टीका केली जाते.\n\nविश्वसनीय..."} {"inputs":"व्हायरल झालेल्या व्हीडिओतील दृश्य.\n\nफेसबुकवर हा व्हीडिओ गेल्या दोन दिवसात लाखो नेटिझन्सनी पाहिला आहे. मंगळवारी काही हजार नेटिझन्सनी हा व्हीडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. \n\nकाहीजणांनी एका विशिष्ट संदेशासह हा व्हीडिओ शेअर केला आहे. तो संदेश असा- \"काही दिवसांपूर्वीच सुषमा स्वराज कुवेत दौऱ्यावर होत्या. त्यांच्या सन्मानार्थ शेख मुबारक अल-रशीद यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या समर्थनार्थ एक गाणं म्हटलं. हे गाणं म्हणत त्यांनी भारतीयांची मनं जिंकली. आवर्जून पाहा.\"\n\nअरब देशांचा पोशाख परिधान केलेली एक व्यक्ती गाणं म्हणत असल्याचं व्हीडिओत दिसतं आहे. त्यांच्या बाजूला भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज बसल्याचं दिसतं आहे. \n\nपरराष्ट्र मंत्रालयाचं ट्वीट\n\nव्हायरल व्हीडिओतील गायकाचे शब्द आहेत- जो राम का नहीं, मेरे काम का नहीं. बोलो राम मंदिर कब बनेगा. \n\nया व्यक्तीच्या मागे कुवेत दौऱ्याशी निगडीत एक फलकही दिसतो. त्याचवेळी व्हीडिओवर वृत्तसंस्था ANIचं बोधचिन्हही आहे. \n\nआम्ही या व्हीडिओची शहानिशा केली. हा व्हीडिओ खोटा असल्याचं आमच्या पडताळणीत स्पष्ट झालं. या व्हीडिओत छेडछाड केल्याचं उघड झालं आहे. 20... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"18 वर्षाच्या शेवटीही हा नकली व्हीडिओ सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला होता. \n\nकुवेत व्हीडिओचं सत्य\n\nहा व्हीडिओ 30 ऑक्टोबर 2018चा असल्याचं रिव्हर्स सर्चमधून स्पष्ट झालं आहे. \n\nभारतीय सरकारी चॅनेल डीडी न्यूजनुसार हा व्हीडिओ कुवेतमधील भारतीय समाजाच्या कार्यक्रमादरम्यानचा आहे. या कार्यक्रमाला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या. सुषमा स्वराज यांच्यासमोर कुवेतमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. \n\nव्हीडिओ शेअर होण्याचं प्रमाण\n\nकुवेतमधील स्थानिक गायक मुबारक अल-रशीद या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी बॉलीवूडची दोन गाणी म्हटली. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधी यांचं आवडीचं 'वैष्णव जन तो तेने कहिए' हे भजन म्हटलं. \n\nपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी 31 ऑक्टोबर 2018 रोजी मुबारक अल-रशीद यांचा हा व्हीडिओ ट्वीट केला होता. \n\nपरराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यामते महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त 'वैष्णव जन तो तेने कहिए' हे भजन म्हणणाऱ्या देशविदेशातील 124 अव्वल गायकांमध्ये मुबारक अल-रशीद यांचा समावेश आहे. या गायकांनी आपापल्या देशात हे भजन गायलं. \n\nया कार्यक्रमाचा व्हीडिओ अतिशय सुमार दर्जाच्या एडिटिंगसह बदलण्यात आला आहे. ANI वृत्तसंस्थेच्या युट्यूबवर याचा खरा व्हीडिओ पाहता येऊ शकतो.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"व्हिक्टोरिया नावाच्या राज्यात हरणाने बुधवारी सकाळी हल्ला केला असं पोलिसांनी सांगितलं. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. \n\n2000 ते 2013 या काळात हरणाच्या हल्ल्याने मृत पावल्याची एकही घटना घडलेली नाही असं एका सर्वेक्षणात आढळून आल्याचं लेखक रॉनेल वेल्टन यांनी सांगितलं. \n\nमेलबर्नच्या ईशान्य भागातील वनगरट्टा भागात हरणाला बेशुद्ध केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. \n\nहरणांमुळे होणाऱ्या हल्ल्यांचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे असा अहवाल मागच्या वर्षी सादर करण्यात आला होता. पोलिसांना या हरणाच्या प्रजातीचा शोध लागलेला नाही. या भागात सांबर, रेड आणि हॉग हरिण या प्रजाती तिथे सापडतात. \n\nराष्ट्रीय उद्यानात जे हरणं ऑस्ट्रेलियाचे नाही त्यांचं धोकादायक प्रजातीत वर्गीकरण करण्यात येतं. ऑस्ट्रेलियाच्या या भागात एखाद्या हरणाने हल्ला केल्याचं ऐकिवात नाही असं वेल्टन यांनी सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित एका बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होते.\n\n मुख्यमंत्री पुढे म्हणाले , जागतिक परिस्थिती बघता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. \n\n ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का त्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा.\n\nशाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जे मूल आजारी आहे, किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. \n\nशिक्षकांची तपासणी करणारशाळा सुरू होण्या पुर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी ही 17 ते 22 नोव्हेंबर या दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. 23 नोव्हेंबर पासून सुरू हो... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"णाऱ्या शाळांमधे विद्यार्थ्यांचे थर्मल चेकींग करण्यात येईल. \n\nएका विद्यार्थ्यांला एका बेंचवर बसविण्यात येईल, एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा राहील त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी आॅनलाईन वर्गांची सुविधा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. \n\nशाळा टप्प्या टप्प्यांने सुरू व्हाव्यात- राज्यमंत्री बच्चू कडू\n\nशाळा सुरू करतांना टप्प्या टप्प्याने शाळा सुरू कराव्या तसेच शाळा व्यवस्थित सुरू रहाव्या यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री कडू यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली. \n\nशाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर एसओपी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्या टप्प्यांने शाळा सुरू करण्यात येतील असे अप्पर मुख्य सचिव कृष्णा यांनी सांगितले.\n\nशुल्कासाठी अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई'\n\n15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने खासगी शाळांकडून ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे.\n\nकाही शाळा अवास्तव शुल्क आकारत असून शुल्क न भरल्यास शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याच्या तक्रारी पालक करत आहेत.\n\nसेच शाळा बंद असल्याने पूर्ण शुल्क का द्यायचे असाही पालकांचा प्रश्न आहे.\n\nवर्षा गायकवाड यांनी सांगितले, \"कोरोना काळात शुल्क कमी आकारले जावे यासंदर्भातील शासन निर्णय आम्ही जारी केला होता. पण काही खासगी शाळा त्याविरोधात कोर्टात गेल्या. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे.\"\n\n\"पण शुल्क न भरल्याने शाळा ऑनलाईन शिक्षण देत नसेल किंवा विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असेल तर पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. आम्ही चौकशी करुन कारवाई करू,\" असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिले.\n\nमराठा आरक्षणावर स्थगिती आल्याने प्रवेश स्थगित\n\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती.\n\nमराठा आरक्षणाची पुढील सुनावणी आता चार आठवड्यांनी होणार आहे. त्यामुळे प्रवेश किती काळ पुढे ढकलायचे असा प्रश्न सरकारसमोर आहे.\n\n\"मंत्रिमंडळाच्या बैठकीत माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसात ते विधी व न्याय\n\nविभागातील तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत.\" अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी..."} {"inputs":"व्हीडिओ पाहा : मुंबईतील कमला मिल इथे आगीत भस्मसात झालेले हेच ते हॉटेल\n\nमुंबईतल्या कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये नेहमी असते, तशीच ती रात्र होती. पण ती माझ्या आयुष्यातली सगळ्यांत भयावह रात्र ठरेल, याची अजिबातच कल्पना नव्हती. मलाच काय, 28 डिसेंबरच्या मध्यरात्री कमला मिलमधल्या त्या हॉटेलमध्ये माझ्यासारख्या 100-150 जणांनाही ती नव्हती.\n\nमाझी बहीण आणि काही मित्रांसह मी जेवायला बाहेर पडलो होतो. आम्ही चौघं '1 अबव' या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो. ते हॉटेल पूर्णपणे भरलेलं होतं. आम्हाला जागा मिळाली नाही. त्यामुळे थोड्या वेळातच जागा मिळेल. या आशेवर आम्ही DJच्या टेबलाजवळ थांबलो.\n\nसाधारण 12.30 वाजता \"आग लागली आहे! पळा!\" असं कोणीतरी ओरडलं.\n\nत्या इशाऱ्यामुळे आम्ही सावध झालो. रेस्टॉरंटच्या टोकाला आग दिसली. ती आटोक्यात आणली जाईल, असं वाटलं. पण माझा अंदाज चुकला.\n\nकमला मिल कंपाऊंडचा परिसर\n\nकाही क्षणातच ती आग वाऱ्यासारखी पसरलेली आम्ही पाहिली. जे जे समोर होतं त्या सगळ्याला आगीनं वेढलं. \n\nफॉल्स सिलिंग मुळे तर आग आणखी भडकली. ज्वाळा छतापर्यंत पोहोचल्या आणि मग त्या आगीवर नियंत्रण मिळवणं अशक्य झालं.\n\nकर्मचाऱ्यांनी आम्हाला ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"फायर एग्झिटच्या दिशेनं पाठवलं, पण तिथं चेंगराचेंगरी सुरू झाली होती, दारावरही आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. आमच्या आजूबाजूचं सगळं एकापाठोपाठ पेट घेत होतं.\n\nपाहा व्हीडिओ : कमला मिल आग : तर ही दुर्घटना टळली असती?\n\nआम्ही कसं तरी जिन्यापाशी पोहोचलो, तोच आमच्यातली एक व्यक्ती आमच्याबरोबर नसल्याचं लक्षात आलं. आमचा गोंधळ उडाला. ती कुठं दिसत नसल्यानं आम्ही तिला हाका मारायला सुरुवात केली.\n\nबिल्डिंगच्या दुसऱ्या बाजूनंही काही लोक बाहेर पडल्याचं कोणीतरी म्हणालं. आम्ही तिचा शोध घेतच बाहेर पडलो. ती आधीच बाहेर पडली, असं मनाला सांगतच आम्ही बाहेर आलो. सुदैवाने ते नंतर बरोबर निघालं.\n\nतिसऱ्या मजल्यावरून खाली धावत येत असतानाच स्फोटांचे आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. तेवढ्यात एकाने फोन करून आम्हाला हळूहळू बाहेर येण्यास सांगितलं. कसंतरी आम्ही बाहेर पडलो.\n\nआग लागल्यावर आम्ही बाहेर पडणारच होतो. रेस्टॉरंटच्या दाराजवळच आम्हाला जागा मिळाल्याने आम्ही वेळेत बाहेर पडू शकलो.\n\nबाहेर लोक त्यांच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना हाक मारत होते. त्याक्षणी त्या आगीची नेमकी तीव्रती आम्हा कोणालाच उमगली नव्हती.\n\nछतावर तर आगीनं थैमान घातलं होतं. सुरक्षारक्षक सगळ्यांना ओरडून ओरडून बाहेर काढत होते, आवाराच्या बाहेर जाण्यास सांगत होते. याच सगळ्या गोंधळात आमच्याबरोबरची ती चौथी व्यक्ती आम्हाला सापडली!\n\nएव्हाना फायर ब्रिगेडच्या गाड्या येऊ लागल्या होत्या. 12.40च्या सुमारास अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तीन जण जखमी झाल्याचं सांगितलं. \n\nरेस्टॉरंट बाहेरची गर्दी\n\nआम्ही घरी परतलो. आग विझली की नाही, हे पाहण्यासाठी टीव्हीसमोरच बसलो. हे सगळं इतकं धक्कादायक होतं, आम्ही पूर्णपणे हादरलो होतो. तसेच झोपी गेलो.\n\nभल्या सकाळी, त्या आगीत 14 जण ठार झाल्याची बातमी पाहिली. तो मोठा धक्काच होता. आगीचं ते स्वरूप पाहता तसं काही होईल, असं वाटलं नव्हतं.\n\nपण तसं झालं! अशा आपत्कालीन परिस्थितीत काय करावं लागेल, याचा विचार रेस्टॉ़रंटच्या मालकांनी, अधिकाऱ्यांनी केला नसल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. जिकडे तिकडे चटकन पेट घेतील अशी वस्तू होत्या. ग्राहकांच्या, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार झालाच नव्हता.\n\nमाध्यमात आलेल्या बातम्यांनुसार, सर्वांत जास्त बळी महिलांच्या प्रसाधनगृहात गेले. ते फायर एग्झिटजवळच असल्याचं मला स्पष्ट आठवतं.\n\nआमची एक मैत्रीण या प्रसंगाच्या काही काळ आधीच तिथं जाऊन..."} {"inputs":"व्हीडिओ: 'गुन्हेगाराला जात नसते, ज्यांनी गुन्हा केला त्यांना सजा मिळायलाच पाहिजे.' असं राजू आगे म्हणतात.\n\nअहमदनगरहून जामखेड ओलांडून पुढे साधारण २० किलोमीटर अंतरावर खर्डा गाव लागतं. 2014 नंतर या गावाचं नाव महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही कानाकोपऱ्यात पोहोचलं. \n\nत्याचं कारण अहमदनगर जिल्ह्यात दडलं आहे. मुख्य खर्डा गावाच्या अलिकडे एक किलोमीटरवर एक तिठा आहे. तिठ्यावर बाजूला पत्र्याचं एक खोपटं आहे, जे नितीन आगेचं घर आहे.\n\n28 एप्रिल 2014 रोजी 11वीत शिकणाऱ्या नितीनची निर्घृण हत्या झाली. दुसऱ्या जातीच्या एका मुलीवर त्याचं प्रेम होतं, असा संशय होता.\n\nया घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. खर्डा आणि आसपासच्या परिसरातून १३ आरोपींना अटक करण्यात आली. त्यातले तीन आरोपी अल्पवयीन होते तर एकाचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. \n\nया खटल्यात एकूण 26 साक्षीदार होते. त्यातल्या 14 जणांनी पोलिसांसमोर दिलेले जबाब नंतर न्यायालयात बदललं. \n\nत्यामुळे 23 नोव्हेंबरला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयानं या खटल्याच्या सर्व आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केलं.\n\nआज साडेतीन वर्षांनंतर या खोपट्याच्या बाहेर, मातीनं सारवलेल्या अंग... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"णात बसून नितीनचे वडील राजू आगे प्रश्न विचारतात, \"जर कोर्ट म्हणतं आरोपी निर्दोष आहे, मग नितीनला मारलं कोणी?\"\n\nनितीन आगे\n\nराज्यभर गाजलेल्या या खटल्याचा निकाल असा लागेल, ही अपेक्षा आगे कुटुंबीयांना नव्हती. आता ते न्याय न मिळाल्याच्या भावनेसह दहशतीत जीवन जगत आहेत.\n\nपण 29 नोव्हेंबरनंतर कोपर्डीप्रमाणेच आम्हाला सुद्धा न्याय मिळावा, अशी अपेक्षा नितीन आगेच्या वडील राजेंद्र उर्फ राजू आगे यांनी व्यक्त केली आहे.\n\n\"त्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत लढेन,\" अशी त्यांची तयारी आहे. \n\nनिकाल ऐकल्यावर आत्महत्या करावी वाटली...\n\nराजू आगेंसाठी मागची तीन वर्षं खडतर होती. मुलगा गेल्याचं दु:ख होतंच. त्यात कोर्टातूनही न्याय न मिळाल्याची त्यांची भावना आहे.\n\nनिकालाचा दिवसाबद्दल राजू आगे सांगतात, \"न्यायदेवतेच्या हातात चार्जशीट गेल्यानंतर वकील काही जरी म्हणाले आणि काही जरी झालं, कमीत कमी 164 कलमाअंतर्गत दिलेल्या जबाबांमुळे माझ्या नितीनला न्याय मिळणारच, हे असं प्रत्येकाला वाटत होतं.\"\n\n\"पण अचानकच असं झालं की, नितीनला न्याय नाही. ऐकल्यावर मला असं वाटलं की, मी आता घरी पळत जाऊन कुठंतरी आत्महत्या करावी.\"\n\nनितीनचं हत्याप्रकरण घडल्यावर, न्यायालयीन लढाई सुरु असण्याच्या काळातच, आगे दाम्पत्याला मुलगा झाला. त्याचं नावही त्यांनी 'नितीन' ठेवलं.\n\nते थोडे हळवे होतात, तेव्हा त्यांना धीर हेत त्यांच्या पत्नी, नितीनच्या आई रेखा आगे लगेच पुढे येतात.\n\n\"खटला सुरू असताना अनेकदा अशा परिस्थितीतून गेलो, पण आशेनं आम्ही उभे राहिलो होतो,\" त्या सांगतात. \"हे कुठं असं निघाले की मी म्हणायचे, 'जायचं नाही. आपल्यापाशी लेकरू आहे एक बारकं, एक पोरगी आहे. तुम्ही असं काही वेड्यासारखं करू नका!'\"\n\n\"ते किती वेड्यासारखं करत होते. पण मी माझ्या मालकांना हलू देत नव्हते. का? तर की आपल्याला न्याय मिळेल म्हणून,\" रेखा आगे सांगतात.\n\nनितीनचं हत्याप्रकरण घडल्यावर, न्यायालयीन लढाई सुरू असण्याच्या काळातच, आगे दांपत्याला मुलगा झाला. त्याचं नावही त्यांनी 'नितीन' ठेवलं. \n\n\"नितीन येऊन मला म्हणाला, 'मम्मी, तू वेडी होऊ नकोस. मी माघारी येणार आहे. तू वेडी झाल्यावर मला सांभाळेल कोण?' मला बोलून माघारी आला हा मुलगा. म्हणून मी त्याचं नाव नितीनच ठेवलं,\" भावूक होऊन रेखा आगे सांगतात.\n\nत्यांच्या एका मांडीवर लहानगा नितीन होता तर डोक्यात आणि मनावर पहिल्या नितीनला न्याय न मिळाल्याचं दु:ख. आणि निराशा. \n\nगुन्हेगाराला..."} {"inputs":"व्हॉट्सअप\n\nव्हॉट्सअॅपच्या जुन्या व्हर्जनमध्ये एक धोकादायक व्हायरस शिरकाव करण्याची शक्यता असल्याने हा सल्ला देण्यात आला आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या व्हीडिओ फाईलमुळे व्हॉट्सअॅप तसंच फोनला धोका असल्याने काळजी घ्या, असं आवाहन सर्टने केलं आहे. \n\nयुजर्सच्या फोनला प्रॉब्लेम होत असल्याच्या वृत्तावर विश्वास ठेवण्यासारखं काही घडलेलं नाही, असं व्हॉट्सअपने म्हटलं आहे. व्हॉट्सअॅपचा वापर स्पायवेअर इन्स्टॉल करण्यासाठी झाल्याची कबुली व्हॉट्सअॅपने दिल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. \n\nव्हॉट्सअॅपची मालकी फेसबुककडे आहे. व्हॉट्सअॅप अॅप्लीकेशनवर सायबर हल्ला होऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर त्याकरिता तात्काळ उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, असं फेसबुकने स्पष्ट केलं. \n\nसर्ट एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या युजरने व्हॉट्सअॅपवरद्वारे अनोळखी व्यक्तीकडून आलेला व्हीडिओ ओपन केला तर पेगासिस मालवेअर सारखी व्यवस्था कार्यान्वित होईल.\n\nपेगासिस हा इस्रायली मालवेअर लोकांच्या फोन्समध्ये व्हॉट्सअॅपद्वारे शिरून त्यांच्या संवादावर पाळत ठेवतो, असा कबुली व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी दिली होती. त्याद्वारे भारतासह ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"काही देशांमधली सरकारं काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन तसंच संभाषण टॅप करत असल्याचं वृत्त होतं. युजर भौगौलिकदृष्ट्या कुठेही असेल तर त्याने कॉल करून केलेलं संभाषण, व्हॉट्सअॅप संभाषण हे टॅप केलं जाऊ शकतं.\n\nव्हॉट्सअॅपद्वारे आलेला व्हीडिओ ओपन करून पाहण्याकरता युझरची परवानगी आवश्यक होती. पेगासिस मालवेअरमध्ये व्हॉट्सअॅपच्या व्हीडिओ कॉलिंगमधील तांत्रिक गोष्टींचा गैरफायदा करून घेत थेट कार्यान्वित होतं. \n\nव्हॉट्सअॅप व्हर्जन अपडेट करण्यासंदर्भात सेक्युरिटी अपडेटकडे युजर्सनी लक्ष द्यावं, असं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे 40 कोटी युजर्स असून, कंपनीकरता ही प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"व्होडाफोन मधसा 'व्ही' आणि आयडियामधला 'आय' ही अक्षरं एकत्र करून या बँडचं नाव ठेवण्यात आलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nव्होडाफोन-आयडिया एकत्र आल्यानंतरही दोन्ही ब्रँड स्वतंत्रपणे काम करत होते. मात्र आता संयुक्तपणे नवा ब्रँड जाहीर करण्यात आला आहे.\n\nया नव्या बँडची https:\/\/www.myvi.in\/ ही बेवसाईटसुद्धा लॉन्च करण्यात आली आहे. \n\nदरम्यान ज्यांच्याकडे व्होडाफोन किंवा आयडियाचे सीम आहेत, त्यांना काहीच बदल करावा लागणार नसल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच लोकांचे नंबर आणि प्लॅन आधी प्रमाणेच काम करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. \n\nऑगस्ट 2018 मध्ये या दोन्ही कंपन्यांचं एकत्रीकरण झालं. व्होडाफोनचे बहुतांश ग्राहक शहरी भागात आहेत तर आयडियाचा संचार प्रामुख्याने ग्रामीण भागात आहे. \n\nग्राहकांना कॉल केल्यानंतर अखंडित बोलता यावं, कॉल ड्रॉपसारख्या समस्या उद्भवू नयेत तसंच ग्राहकांसाठी नव्या योजना जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात व्होडाफोनच्या नेटवर्कसंदर्भात ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. \n\nजिओ आणि एअरटेल या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी व्होडाफोन-आयडियाला नव्या रुपात, नव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्या ढंगात सादर व्हावं लागणार आहे. \n\nव्होडाफोन ही ब्रिटिश कंपनी आहे तर आयडिया ही आदित्य बिर्लांची कंपनी आहे. \n\nअॅमेझॉन आणि व्हेरीझॉन या कंपन्यांकडून झालेल्या गुंतवणुकीसंदर्भात माहिती देण्यात येईल. शेअर्सची विक्री आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून 25000 कोटी रुपयांपर्यंत रक्कम उभी करणार असल्याचं व्होडाफोन-आयडियाने स्टॉक एक्सचेंजला कळवलं आहे. \n\nगेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने कंपनीला दणका बसला होता. 58,254 कोटी रुपये जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. ही रक्कम जमा करण्यासाठी न्यायालयाने कंपनीला दहा वर्षांचा कालावधी दिला आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"शपथविधीनंतर दीड दिवस लोटल्यानंतर त्यांनी ट्वीटरवरून आपली भूमिका मांडली आहे. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांना धन्यवाद देत एकापाठोपाठ एक ट्वीट्स केले. \n\nत्यानंतर अजित पवारांनी \"मी अजूनही एनसीपीमध्येच आहे आणि पवारसाहेबच आमचे नेते आहेत. आमची भाजप-राष्ट्रवादी आघाडी राज्याला पुढील पाच वर्षांसाठी स्थिर सरकार देईल आणि राज्याच्या व लोकांच्या कल्याणासाठी सरकार काम करत राहिल,\" असं लिहिलं. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये \"काळजी करण्याचं काहीच कारण नाही. थोडा धीर धरा. तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद असं लिहिलं आहे.\"\n\nअजित पवार यांनी रविवारी (24 नोव्हेंबर) दुपारी चार वाजता अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि सर्वांचेच लक्ष त्यांच्या ट्वीटरकडे गेले. त्यापाठोपाठ त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, केंद्रीय मंत्र्यांनी काल दिलेल्या शुभेच्छांना उत्तर देत धन्यवाद दिले आहेत.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेना... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आणि काँग्रेसरोबर सरकार स्थापन करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. अजित पवार यांचं विधान खोटं असून लोकांमध्ये खोटी प्रतिमा तयार करण्यासाठी केलेलं आहे असं त्यांनी ट्वीट केलं आहे.\n\nअजित पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आहोत आणि भाजप-राष्ट्रवादीचं सरकार राज्याला स्थैर्य देईल, असंही लिहिल्यामुळे जो संभ्रम झाला आहे त्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना विचारले असता त्यांनी म्हटलं, \"ते स्वतः ट्वीट करत आहेत की कोणती एजन्सी किंवा कंपनी करत आहे हे माहिती नाही. मात्र त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे, की शरद पवार हेच त्यांचे नेते आहेत. त्यामुळे आम्हाला आशा आहे, की जी चूक त्यांनी केली आहे, ती ते दुरूस्त करतील.\"\n\nकाँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही अजित पवारांचे ट्वीट्स म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.\n\nशनिवारी (23 नोव्हेंबर) अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षातून बाहेर काढलं नव्हतं तर त्यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी केली होती. तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि दिलिप वळसे पाटील त्यांना पुन्हा आपल्या गोटात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आज या दोन्ही नेत्यांनी अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. \n\nमात्र त्यानंतर अजित पवार यांनी ही ट्वीट्स केल्यानंतर ते पुन्हा गोटात परततील की नाही यावर शंका निर्माण झाली आहे. तसेच अजित पवार यांच्या ट्वीटमुळे जो संभ्रम निर्माण झाला आहे त्याचा अर्थ कसा लावायचा यावरही चर्चा सुरु झाली आहे. काही लोकांच्या मते संभ्रम तयार व्हावा यासाठी अजित पवार यांनी मुद्दाम अशी ट्वीट्स केली जात आहेत.\n\nयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलेली राष्ट्रवादी कोणती ते मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"शरद पवार\n\nया विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानं त्याला आता कायद्याचं रूप आलं आहे. \n\nअसं असलं तरी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांनी या कायद्यांला विरोध केला आहे. \n\nमहाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही याला विरोध केल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. \n\nपण, शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी स्वत: कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्यासाठी आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले होते. \n\nम्हणून मग शेती संबंधित सुधारणांबाबत पक्षाची आताची भूमिका वेगळी आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. \n\n'कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढाव्या' \n\nमोदी सरकारनं शेती क्षेत्राशी संबंधित जी तीन विधेयकं पारित केली, त्यातलं पहिलं विधेयक बाजार समिती कायद्यात सुधारणा करण्याविषयीचं आहे. आता नवीन कायद्यानुसार शेतकऱ्यांना आपला शेतमाल कुठेही विकण्याची मुभा मिळाली आहे.\n\nशरद पवार यांनी आपल्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मकथेत कृषी उत्पन्न बाजार समित्यांविषयी त्यांची भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. \n\nयात त्यांनी म... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्हटलं आहे, \"शेतकऱ्यांना आपला माल कुठेही नेऊन विकता यायला हवा, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढावी लागणार होती. यासाठी शेतकऱ्यानं पिवकलेला माल त्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीतच विकायला हवा, हा कायदा त्याच्या मार्गातला अडथळा होता. बारामतीमधला माझा शेतमाल जेव्हा मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंबईतल्या किंवा पुण्याच्या जाबारपेठेत नेतो तेव्हा हमाल, मालाची चढ-उतार करणारे माथाडी, वाहतूक यांवर मालाच्या उत्पादनमूल्याच्या जवळपास 17 टक्क्यांहून अधिक खर्च होतो. \n\n\"तसंच तयार मालाची साठवणूक, शीतगृहांच्या सुविधा, सुयोग्य वेष्टण, यांसारख्या गोष्टींचा अभाव असल्यानं शेतात पिकलेल्या एकंदर मालाच्या 30 टक्के माल खराब होतो. या साऱ्याचं मूल्य काढलं तर देशभरात दरवर्षी सुमारे 55 हजार कोटी रुपयांचा शेतमाल खराब होतो, वाया जातो. ही राष्ट्रीय हानी आहे. आमच्या शेतकऱ्यांनी सारा माल बाजार समितीच्या मंडईतच विकला पाहिजे, हे बंधन का? असा माझा प्रश्न होता. अन्य कोणतंही उत्पादन कुठंही विकण्याची मुभा असताना शेतमालाबाबत असं बंधन निश्चितच चूक होतं. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची रचना आता कालबाह्य झाली आहे.\"\n\nलोक माझे सांगाती या पुस्तकाली शरद पवारांची मतं\n\nनरेंद्र मोदी सरकारचं दुसरं विधेयक आहे करार शेती म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट शेतीबद्दलचं. यामुळे आता शेतकरी वेगवेगळ्या कंपन्यांशी करार करून थेट त्यांनाच शेतमाल विकू शकणार आहे.\n\nकॉन्ट्रॅक्ट फार्मिंगबदद्लही शरद पवार यांनी या पुस्तकात म्हटलंय, \"बाजारापर्यंत वाहतूक करून माल नेणं, माल नेल्यानंतर भाव चढेल किंवा उतरेल अशा अनिश्चिततेच्या काळजीतून मुक्त होण्यासाठी काँट्रॅक्ट फार्मिंगला आम्ही प्रोत्साहन दिलं. प्रक्रिया उद्योजक त्याच्या अंतिम उत्पादनासाठी उपयुक्त ठरेल असा कच्चा माल थेट शेतकऱ्यांकडून घेऊ लागला आणि शेतकऱ्यांचा याला तुफान प्रतिसाद लाभला.\"\n\nराष्ट्रवादीची आताची भूमिका वेगळी?\n\nनरेंद्र मोदींनी आता शेतीशी संबंधित आणलेल्या कायद्यांवर शरद पवारांनी ठाम भूमिका मांडायला हवी, असं मत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई मांडतात.\n\nते सांगतात, \"शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी एपीएमसी मॉडेल अक्ट आणला, पण त्याचं पुढे काहीच झालं नाही. आता मोदींनी शेतीसंबंधी सुधारणा करण्याचा कायदा आणला आणि तो संमत झाला आहे. अशावेळी शरद पवारांनी त्यांची भूमिका..."} {"inputs":"शहरात काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण वाढत आहे.\n\nअसं का घडतंय, हे शोधण्यासाठी जागतिक बँकेच्या संशोधकांनी जनगणना आणि नॅशनल सॅम्पल सर्वेमधून मिळालेल्या आकडेवारीचा अभ्यास केला. या अभ्यास गटात लुईस अँड्रेस, बसाब दासगुप्ता, जॉर्ज जोसेफ, विनोज अब्राहम, मारिया कोरिया यांचा समावेश आहे. \n\nमहिला संशोधकांचे नऊ महत्त्वपूर्ण शोध\n\nया संशोधकांनुसार, एकीकडे आर्थिक वाढीचा वेग गाठून विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना महिला कामगारांचं हे घटतं प्रमाण चिंतेचा विषय आहे. \n\nमहिलांना शेतीशिवाय नोकरीच्या आणखी संधी हव्या आहेत.\n\nका कमी होत आहे महिलांचं प्रमाण?\n\nभारतीय अर्थव्यवस्था सातत्यानं वाढत असताना महिलांचं प्रमाण कमी होणं, हे एक कोडंच आहे. लग्न, बाळंतपण, लिंगाधारित पक्षपात, पुरूषसत्ताक पद्धत, अशी सामाजिक अंगाकडे जाणारी कारणं त्यास जबाबदार आहेतच. पण, केवळ हिच कारणं आहेत, असं नाही.\n\nलग्न हे नोकरी सोडण्याचं एक कारण आहेच. पण ग्रामीण भागात अविवाहित महिलांपेक्षा नोकरी करणाऱ्या विवाहित महिलांची संख्या जास्त आहे. शहरी भागात हे प्रमाण नेमकं उलटं आहे. \n\nविशेष म्हणजे, वाढत्या आकांक्षा आणि संपन्नता यांच्यामुळे महि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लांची मोठी फळी मनुष्यबळातून बाहेर पडते आहे. सर्वाधिक घट ही ग्रामीण भागात आहे, हे इथं लक्षात घ्यायला हवं.\n\nग्रामीण भागात काम करणाऱ्या १५ ते २४ वयोगटातल्या मुली आणि महिलांचं प्रमाण कमी होत आहे. त्याचं एक कारण म्हणजे शिक्षणाचा प्रसार तसंच रूढींपासून मुक्तता. \n\nभारतातील कर्मचारी संख्येत महिलांचा सहभाग कमी आहे\n\nलहान वयातच नोकरी करणाऱ्या मुली आता पुढील शिक्षणाची वाट धरू लागल्या आहेत, असा अंदाज संशोधक वर्तवतात.\n\nआर्थिक स्तराच्या बदलास श्रीमंताच्या तुलनेत गरीब जास्त प्रतिसाद देतात. हा प्रतिसाद मुलांना शाळेत पाठवून दिला जातो.\n\nपुरूषांच्या पगारात वाढ झाल्यावर, बहुतांश वेळी, तात्पुरती कामं करणाऱ्या महिला नोकरी सोडतात. त्यामुळंच कौटुंबिक उत्पन्नात स्थैर्य हा महिलांना मनुष्यबळातून बाहेर काढणारा मुख्य घटक असल्याचं या अभ्यासात म्हटलं आहे. अर्थात, शिक्षण घेतलं म्हणजे भविष्यात त्या महिला नोकरी करतीलच, याची खात्री नसते.\n\nमहिलांचा सहभाग आणि शिक्षणाची पातळी यांचा अभ्यास केल्यास उच्च शिक्षण हे नोकरी करण्यास उत्तेजन देत नाही, असंही या अभ्यासात समोर आलं आहे. \n\nशहरी आणि ग्रामीण भागात शालेय आणि उच्च शिक्षण झालेल्यांमध्ये सहभाग कमीत कमी आहे. तर अशिक्षित आणि पदवीधारकांमध्ये दर सर्वांत जास्त आहे. \n\nपण अलिकडच्या काळात या दरात झालेल्या घसरणीवरून असं लक्षात येतं की, शैक्षणिक पात्रता विचारात न घेता, महिलांना नोकरी करण्यास प्रोत्साहन देण्यातही घट झाली आहे. \n\nभारतातील कर्मचारी संख्येत महिलांचा सहभाग कमी आहे. आंतरराष्ट्रीय मजूर संस्थे (ILO) च्या आकडेवारीनुसार २०१३ मध्ये १३१ देशांत भारत १२१ व्या स्थानी होता. \n\nमहिलांना शेतीशिवाय नोकरीच्या आणखी संधी हव्या आहेत.\n\nचीनमध्ये २००४ ते २०१२ दरम्यान महिला कामगारांच्या सहभागाचा दर ६८ टक्क्यांवरून ६४ टक्क्यांवर आला. पण भारताच्या तुलनेत चीनची सहभाग टक्केवारी खूप जास्त आहे. श्रीलंकेत हा दर केवळ दोन टक्क्यांनी घटला आहे.\n\nअल्पावधीत झालेल्या या वेगवान घसरणीमुळे भारत आंतरराष्ट्रीय क्रमवारीत तळाला आला असल्याचं संशोधकांनी सांगितलं.\n\nभारतात महिलांना अधिक संधी देण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली.\n\nमहिलांना शेतीशिवाय नोकरीच्या आणखी संधी हव्या आहेत. ग्रामीण भागातील बाजारांनी महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना मान्य असलेल्या, आकर्षक नोकऱ्या देणं आवश्यक आहे.\n\nमहिला आणि पुरूषांच्या कामाविषयीच्या समाजिक मान्यतांमध्ये बदल..."} {"inputs":"शांबरिक खरोलिका : दादासाहेब फाळकेंच्या आधीच्या काळात भारतात असा होता सिनेमा\n\nतुम्हाला आश्चर्य वाटेल, पण चित्रपटांचा काळ सुरू होण्याच्या 25 वर्षांपूर्वी चित्रपटांप्रमाणेच 'शांबरिक खरोलिका'चे खेळ देशभर चालायचे, असा दावा ठाण्याच्या पटवर्धन कुटुंबीयांनी केला आहे.\n\nविशेष म्हणजे या खेळात वापरण्यात येणाऱ्या संपूर्ण तंत्रज्ञानाचं आजच्या चित्रपटांशी खूप साधर्म्य आहे.\n\n'शांबरिक खरोलिका' हा प्रकार भारतात पहिल्यांदा आणला तो ठाण्यात राहणाऱ्या महादेव पटवर्धन यांनी. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही महादेव पटवर्धन यांचे पणतू सुनील पटवर्धन यांची भेट घेतली. त्यांनी शांबरिक खरोलिकाच्या इतिहासाविषयी तसंच त्याच्या खेळांबद्दल बीबीसी मराठीला माहिती दिली.\n\nतुम्हाला मॅजिक लँटर्न माहिती असेलच. याच मॅजिक लँटर्नचे देशी नाव म्हणजे शांबरिक खरोलिका.\n\nहिंदू पौराणिक ग्रंथात शंभरासूर नावाचा एक राक्षस होता. त्याला जादूटोणा माहिती होता. त्याच्या नावावरून शांबरिक हा शब्द आला आणि लँटर्न म्हणजे मराठीत दिवा. याच दिव्याला अमरकोषातून खरोलिका हे संस्कृतनाव देण्यात आले. अशाप्रकारे मॅजिक लँटर्नचं देशी नाव म्हणून शांबरिक खरोलि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"का असं ठेवण्यात आलं.\n\nया विषयी अधिक माहिती देताना सुनील पटवर्धन सांगतात, \"ब्रिटिश सत्ता भारतात स्थिरावल्यानंतर वेगवेगळे कलाकार युरोपातून भारतात यायला लागले. यात काही चित्रकार होते, काही शिल्पकार होते तर काही मॅजिक लँटर्नचे शो करणारे होते. या मॅजिक लँटर्नचा उपयोग करून हे कलाकार एक स्थिरप्रकारचं चित्र जाहिरातीच्या स्वरुपात पडद्यावर दाखवत.\n\nसुनील पटवर्धन\n\nत्यावेळी बीबीसीआय (बॉम्बे बरोडा अँड सेंट्रल इंडिया) रेल्वेत इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले माझे पणजोबा महादेव गोपाळ पटवर्धन यांनी हे मॅजिक लँटर्नचे शो पाहिले आणि त्यांना हा एक व्यवसाय होऊ शकतो अशी कल्पना सुचली. त्यांनी एक मॅजिक लँटर्न आणि काही स्लाईड्स विकत घेतल्या आणि त्यामध्ये काही विकसित करता येतंय का याचा विचार सुरू केला.\" \n\nसुनील पुढे सांगतात, \"महादेव पटवर्धन यांनी आपल्याला हव्या तशा स्लाईड्स बनवता याव्यात यासाठी त्यांचा मुलगा विनायक पटवर्धन यांना 1889 साली जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेण्यास सांगितलं. 1890 साली विनायक पटवर्धन यांनी चित्रकलेत पदवी मिळवली, त्यानंतर त्यांनी या स्लाईड्स बनवण्यास सुरूवात केली. \n\nमहादेव पटवर्धन आणि विनायक पटवर्धन या पितापुत्रानं रामायण आणि महाभारतातल्या वेगवेगळ्या स्लाईड्स तयार केल्या आणि 30 सप्टेंबर 1892 रोजी मुंबई विद्यापीठात शांबरिक खारोलिकाचा पहिला सार्वजनिक खेळ केला. \n\nत्यांनतर यामध्ये अजून थोड्या स्लाईड्स विकसित करून 1894-1896 या दरम्यान या पितापुत्रानं महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये शांबरिक खारोलिकाचे व्यावसायिक खेळ केले.\n\nहिंदू पौराणिक कथांचा समावेश\n\n\"1896 नंतर पटवर्धनांनी यामध्ये विविध खेळांची भर घालण्यास सुरुवात केली. तो पर्यंत ते केवळ रामायण आणि महाभारताचेच खेळ ते करत होते. मात्र 1902 मध्ये महादेव पटवर्धन यांचं निधन झाल्यानंतर सर्व काही थांबेल असं वाटत असताना. विनायक पटवर्धन यांनी त्यांचा धाकटा भाऊ रामचंद्र पटवर्धन यांची मदत घेऊन वडिलांचं कार्य पुढे चालू ठेवलं. \n\nया दोन्ही भावांनी पुढे 1902-1908 दरम्यान 7 वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांची निर्मिती केली. यामध्ये सीता स्वयंवर, राजा हरिशचंद्र, श्रीराम चरित्र, श्रीराम जन्म, श्रीकृष्ण चरित्र, सती अनसूया आणि सर्कस असे एकूण सात खेळ त्यांनी तयार केले.\n\nसर्कस हा खेळ खास करून लोकांच्या मनोरंजनासाठी तयार करण्यात आल्याचं, सुनील पटवर्धन सांगतात.\n\nअसे..."} {"inputs":"शिखर धवन\n\nअर्शदीप सिंगच्या बॉलिंगवर दोन रन्स घेत दुसऱ्या शतकाला गवसणी घातली. \n\nधवनने 20 ओव्हर बॅटिंग करताना 61 बॉलमध्ये 12 चौकार आणि 3 षटकारांसह 106 रन्सची खेळी केली. \n\nकाही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना धवनने 58 बॉलमध्ये 14 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 101 रन्सची खेळी केली होती. \n\nटीम इंडियाचा ओपनर असलेल्या शिखरने आयपीएलचे सर्व हंगाम खेळले आहेत. इतके हंगाम खेळूनही धवनच्या नावावर आयपीएलमध्ये शतक नव्हतं. मात्र यंदा धवनने ही कसर भरून काढली. \n\nशिखरने आयपीएल स्पर्धेत दिल्ली, मुंबई, हैदराबाद या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. हैदराबाद संघाचं नेतृत्वही केलं आहे. \n\nबारा वर्षात आयपीएल स्पर्धेत धवनच्या नावावर शतक नसलं तरी 37 अर्धशतकं आहेत. सलामीला येत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात धवनचा मोलाचा वाटा आहे. \n\nआयसीसी स्पर्धांमध्ये धावांची टांकसाळ उघडणारा खेळाडू अशी धवनची ओळख आहे. \n\nकसोटी पदापर्णात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम धवनच्या नावावर आहे. \n\n2003-04 U19 वर्ल्डकप स्पर्धेत धवनने तीन शतकांसह 505 रन्स केल्या होत्या. धवनला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आलं होतं. \n\nधवनने 34 टेस्ट, 136 वनडे आणि 61 ट्वेन्टी-20 मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"शिन्चाँन्जी चर्च ऑफ जीससचे प्रमुख ली मान-बी\n\nली मान-बी हे शिन्चाँन्जी चर्च ऑफ जीसस (Shincheonji Church of Jesus) या धार्मिक पंथाचे प्रमुख आहेत. ते आता 88 वर्षांचे आहेत.\n\nदक्षिण कोरियातल्या 4000 रुग्णांपैकी 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे या पंथाचे सदस्य आहेत. त्यामुळं ली मान-बी यांनी भर पत्रकार परिषदेत माफी मागितली. \n\nचीननंतर कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण दक्षिण कोरियात आढळलेत. \n\nदक्षिण कोरियात कोरोना व्हायरसची 476 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली असून आतापर्यंत संसर्ग झालेल्यांची संख्या आता 4212 वर गेलीय. तर मृतांची संख्या 26 वर गेलीय.\n\nली मान-बी यांच्यावर निष्काळजीपणाचे आरोप लावता येतील का, याविषयीचा तपास करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. \n\n\"हे जाणूनबुजून करण्यात आलं नसलं तरी अनेकांना याची लागण झाली आहे. आम्ही आमच्यापरीने सर्व प्रयत्न केले पण आम्हाला हे रोखणं जमलं नाही,\" असं ली मान-बी यांनी सांगितलं. \n\nकोरोना व्हायरसची लागण झालेले 3081 रुग्ण हे डिगू (Daegu) शहरातले आहेत आणि इथेच जवळ असणाऱ्या शिन्चाँन्जी चर्चशी यापैकी 73% रुग्ण संबंधित आहेत. \n\nदक्षिण कोरियाची राजधानी सोल (Seoul) मधल्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"एक कोटी नागरिकांनी घरुन काम करावं आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन शहराच्या महापौरांनी केलंय. \n\nशिन्चाँन्जी चर्च चर्चेत का?\n\nख्रिश्चन धर्मातील या पंथाच्या लोकांना एकमेकांपासून या विषाणूची लागण झाली आणि त्यानंतर निदान होण्यापूर्वी त्यांनी देशभरात प्रवास केल्याचं म्हटलं जातंय. \n\nशिवाय या पंथातल्या लोकांनी आपल्या संसर्ग झालेल्या सदस्यांची नावं गुप्त ठेवल्याने कोव्हिड 19चा माग काढणं कठीण झाल्याचं सांगण्यात येतंय. \n\nपण आपण सदस्य, विद्यार्थी आणि इमारतींची यादी अधिकाऱ्यांना दिली होती असं चर्चचे प्रवक्ते किम शिन-चांग यांनी बीबीसीला सांगितलं. \n\n\"आमच्या सदस्यांच्या सुरक्षेची काळजी वाटत असल्याने आम्ही ही माहिती जाहीर करायला घाबरत होतो,\" किम यांनी सांगितलं. \n\nआपण येशू ख्रिस्तांना पुर्नजन्म असल्याचा ली यांचा दावा आहे. बायबलमध्ये ज्यांचा उल्लेख आहे ते 1,44,000 लोक सोबत घेऊन स्वर्गात जाणारे 'Promised Pastor' आपण असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. \n\nशिन्चाँन्जी चर्चला दक्षिण कोरियात आणि ख्रिश्चन धर्मातही 'कल्ट' (Cult) वा वेगळा पंथ मानलं जातं. परिणामी या गटावर अनेकदा टीका केली जाते, वा त्यांना वेगळी वागणूक मिळते, वा त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो असं किम यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nजागतिक परिस्थिती\n\nकोरोना व्हायरसमुळे जगभरामध्ये 3000 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेलाय. चीनमध्ये आणखी 42 जणांचा बळी गेलेला आहे. \n\nगेल्या वर्षी चीनमधल्या ज्या हुबेई प्रांतातून कोरोना व्हायरसला सुरुवात झाली, तिथेच 90%पे क्षा जास्त मृत्यू झालेले आहेत. \n\nइतर 10 देशांमध्येही या व्हायरसमुळे मृत्यू झाले असून इराणमध्ये 50पेक्षा जास्त तर इटलीमध्ये 30 पेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय. \n\nजगभरामध्ये 90,000 पेक्षा जास्त केसेसची खात्री पटली असून चीनमधल्या रुग्णांपेक्षा आता चीनबाहेरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. \n\nइटलीमध्ये गेल्या 48 तासांमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या दुप्पट झाली असल्याची माहिती देशाच्या नागरी सुरक्षा विभागाने रविवारी सांगितलं. \n\nआतापर्यंत इटलीमध्ये 1,694 जणांना प्रादुर्भाव झाला असून किमान 34 बळी गेलेले आहेत. \n\nइटलीमधल्या आपल्या दोन कर्मचाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग झाला असून त्यांना एकांतात ठेवण्यात आल्याचं अॅमेझॉनने म्हटलंय. \n\nयाशिवाय कतार, इक्वडोर, लक्झेम्बर्ग आणि आयर्लंडमध्ये रविवारी कोव्हिड - 19चा पहिला रुग्ण आढळला. तर सोमवारी..."} {"inputs":"शिवसेना गेली साडेचार वर्षे सत्तेत राहून भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचे काम करत आहे. परंतु शिवसेना राजीनामा देऊन युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नाही याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केली आहे.\n\nकाय म्हणाले उद्धव ठाकरे?\n\n\"रफाल घोटाळ्यामुळे सरकारचं बिंग फुटलं. ज्यांना अनुभव नाही, अशा कंपनीला विमान बनवण्याचं कंत्राट दिलं. देशाचा पहारेकरी आहे, असं सांगणारे चोऱ्या करायला लागले. दुसरीकडे देशासाठी रोज सैनिक शहीद होतायत. त्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला. लष्करी जवानाचा पगार वाढवत नाही. पण शस्त्रखरेदीत घोटाळा करता. किती पाप करता?\" असा घणाघात उद्धव यांनी केला. \n\nरफाल प्रकरणावरुन थेट आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराबाबतही भाजपाच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. \"दरवेळी निवडणुका आल्या की तुम्ही आम्हाला मूर्ख बनवता. 30 वर्ष होत आली, आज तुम्ही सांगता की हा मुद्दा न्यायालयात आहे. मग तुम्हाला आधी अक्कल नव्हती की हा मुद्दा कोर्टात जाईल म्हणून. संपूर्ण देशातले हिंदू तुम्ही अयोध्येत बोलावले. तुम्ही त्यांच्याकडून बाबरी पाडून घेतली. तिथं खूनखराबा झाला, बॉम्ब... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"स्फोट झाले. आजही कोर्टाच्या केसेस चालू आहेत. सोहराबुद्दीनचे आरोपी निर्दोष सुटले. पण बाबरी पाडणाऱ्यांना आजही समन्स येतायत. राम मंदिराच्या मुद्द्यावर तुम्ही गादी बळकावलीत. तर मग एक जाहिरात करा.. बाबरी पाडली.. होय मी लाभार्थी\" अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपावर टीका केली. \n\nयाबरोबरच त्यांनी नीतिशकुमार आणि रामविलास पासवान यांच्यासमोर भाजपानं नमतं घेतल्याचा उल्लेख केला.\n\nशिवसेना इतक्या लवकर काहीच करणार नाही - नवाब मलिक\n\nरफाल घोटाळा असो वा पी. साईनाथांनी लक्षात आणून दिलेला पीकविमा घोटाळा. प्रत्येक मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट शब्दांमध्ये भाजपावर टीका केली आहे. सरकार काही करताना दिसत नाही म्हणूनच त्यांनी इतकी टोकाची भूमिका घेतलेली दिसते. मात्र शिवसेना सध्या काहीच करणार नाही. निवडणुका जवळ आल्यावर नोटिफिकेशन आल्यानंतर ते निर्णय घेतील. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यावर शिवसेना राहाणार नाही याचा अंदाज आल्यामुळेच शिवसेना निवडणुका जाहीर झाल्यावर निर्णय घेईल.\n\nशिवसेनेचा विरोध जनहितासाठी नाही तर स्वहितासाठी- सचिन सावंत \n\nशिवसेनेचं गणित जनतेशी निगडीत नसून केवळ स्वतःच्या हिताचा आहे. ज्या प्रश्नांवर शिवसेना टीका करत आहे त्या सरकारच्या अपय़शात त्यांचाही वाटा आहे. तसं असतं तर त्यांनी कधीच पाठिंबा काढला असता. तसं त्यांनी केलं नाही कारण त्यांना सत्तेशिवाय काहीच दिसत नाही.\n\nउद्धव ठाकरे\n\nशिवसेनेचे सगळे आरोप केवळ जागावाटपाच्या फॉर्म्युलावर आधारीत आहेत. बिहारमध्ये भाजपाला एक पाऊल मागे यावं लागलं हे सेनेला पथ्यावर पाडून घ्यायचं आहे. हा सगळा विरोध जनहिताचा नाही तर स्वहितासाठी आहे.\n\nशिवसेनेच्या आरोपाबाबत भाजपाच्या प्रवक्त्यांशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीबाबत बीबीसी मराठीने विचारले असता, ते म्हणाले \"जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आता त्यांच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा सुधारणा झाली आहे. आम्ही डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहोत. जितेंद्र आव्हाड हे लवकरच बरे होऊन घरी येतील हा विश्वास आम्हाला आहे.\"\n\nआव्हाड यांना मंगळवारी (21 एप्रिल) रात्री उशिरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. \n\nमंगळवारी रात्री जितेंद्र आव्हाड यांना अचानक खूप ताप आला आणि त्याचबरोबर श्वास घ्यायलादेखील त्रास होत होता. त्यानंतर त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण ज्यूपिटर हॉस्पिटलने मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिल्याचं समजतं. \n\nआव्हाड हे सध्या मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना कोव्हिड-19 ची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. \n\nदरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जितेंद्र आव्हाडांच्या प्रकृतीबद्दल प्रतिक्रिया देणारं ट्वीट केलं आहे. 'जितेंद्र आव्हाड यांच्या तब्येतीला आराम मिळावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना,' असं ट्व... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ीट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. \n\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही जितेंद्र आव्हाड त्यांच्या मुंब्र-कळवा या मतदारसंघात फिरत होते. त्यांच्या आसपासच्या लोकांना कोव्हिड-19 ची लागण झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी १३ एप्रिलला घरी स्वत:ला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करून घेतलं होतं.\n\nत्यावेळी कोरोनाची चाचणी केली आहे आणि ती निगेटिव्ह आल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं. पण या क्वारंटाईन काळात आठव्या दिवशीच त्यांना ताप आणि श्वासाचा त्रास जाणवू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.\n\nकाही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काही जणांना तसंच आव्हाड यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला कोव्हिड-19 झाल्याचं समोर आलं होतं.\n\nगेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत\n\nजितेंद्र आव्हाड यांची मुलगी 16 मार्चला स्पेनहून भारतात आली. तिला कोव्हिडची लागण झाल्याचं आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने 15 एप्रिलला दिलं होतं.\n\nपण हे वृत्त खोटं असल्याचा दावा आव्हाड यांच्याकडून करण्यात आला होता. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वृत्तवाहिनीवर कारवाई करणार असल्याचंही म्हटलं होतं.\n\n\"मी पूर्णपणे बरा असून सुरक्षितही आहे. माझी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे,\" असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी 15 एप्रिलला केलं होतं. \n\nत्यांनी कोरोना चाचणी रिपोर्टही ट्वीट केला होता आणि काही चॅनेल्स त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांवर टीकेची झोड उठवली होती. \n\nहोम क्वारंटाईन असताना १७ एप्रिलला जितेंद्र आव्हाड यांनी भाडेकरूंसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. \"भाड्याच्या घरात राहणार्‍या लोकांचं प्रमाण जास्त असून काहींना या कोरोनाच्या परिस्थितीत नियमित भाडे देणे शक्य नाही. यावेळी घरमालकांनी भाडे वसूली किमान ३ महिने पुढे ढकलावी आणि त्यांना घर सोडण्यास सांगू नये,\" असं आव्हाड यांनी म्हटलं होतं.\n\nदरम्यान जितेंद्र आव्हाड सोलापूरचे पालकमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी आता दत्ता भरणेंना पालकमंत्री करण्यात आलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व'..."} {"inputs":"शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना रावते यांनी ही माहीत दिली. त्यानुसार \"बुलेट ट्रेनचा मार्ग उंच खांबांवरून प्रस्तावित असल्यामुळे खारफुटीची तोड कमी प्रमाणात होईल. त्यामुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होणार नाही. खारफुटीच्या तोडणी नंतर एकास पाच या प्रमाणात खारफुटीची लागवड केली जाणार आहे.\" \n\nनवी मुंबई परिसरातील तिवरांची तोड होणार नसून तिथं पुराचा धोका नाही, असं रावते यांनी स्पष्ट केलं आहे. पण खारफुटीची तोड करण्याचा निर्णय अनेकांना पटलेला नाही. \n\nविरोधकांकडून टीका\n\nमाजी केंद्रीय मंत्री आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बुधवारी एक पत्रक काढून तिवरांची तोड मुंबईसाठी घातक असल्याचं म्हटलं आहे. \n\n\"आमचा विकासकामांना पाठिंबा आहे, पण मुंबई आणि मुंबईकरांना धोक्यात टाकणाऱ्या बेसुमार विकासाला नाही. कोस्टल रोड, मिठागरांच्या जमिनी आणि आता बुलेट ट्रेन. तिन्ही बाबतीत सरकारनं पर्यावरणाच्या बदल्यात विकासाला परवानगी दिली आहे असं दिसतं, जे धोकादायक आहे. \"\n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून कांदळवनं आणि मिठागरांच्या संरक्षणा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"साठी तातडीनं उपाययोजना शोधाव्यात म्हणजे मुंबईवर 26 जुलैसारखी परिस्थिती पुन्हा ओढवणार नाही असंही देवरा म्हणतात. 2005 साली 26 जुलैला मुंबईत आलेल्या पुरात पाचशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. \n\nदेवरा यांच्याप्रमाणेच मुंबईतील अनेक पर्यावरणप्रेमी आणि कार्यकर्त्यांनीही खारफुटीची तोड करण्याच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. \n\n\"पारदर्शकतेचा अभाव\"\n\nस्टालिन दयाननंद हे गेल्या दोन दशकांपासून जंगलं आणि खारफुटींच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. त्यांनी म्हटलं आहे, \"खांब उभारून पुलावरून ट्रेन नेणं हा खारफुटीमध्ये भराव घालण्यापेक्षा चांगला पर्याय आहे. पण फक्त पुलाचे खांब उभारण्यासाठी 54 हजार झाडं तोडण्याची काय गरज आहे? काहीतरी चुकतं आहे. नेमके किती खांब बांधणार आहेत, हे पाहायला हवं.\"\n\nया बांधकामांबाबत, म्हणजे नेमके कुठे हे खांब उभारले जातील आणि त्यांची उभारणी कशी केली जाईल याविषयीही परादर्शकपणे माहिती द्यायला हवी असं दयानंद यांना वाटतं. \n\n\"ते कदाचित पिलर्स बांधण्यासाठी तिथवर रस्ता काढणार असतील. असा रस्ता बांधला, तर त्याच्यालगतची खारफुटीतली झाडं सुकतील आणि मग तो भागही विकासासाठी खुला होण्याची भीती आहे. त्यामुळं हे खांब उभारायचे असतील तर समुद्रात जशा तेलविहिरी उभारतात, तसे offshore platforms उभारण्याचं तंत्रज्ञान वापरायला हवं,\" दयानंद सांगतात. \n\nसरकारवर टीका करताना स्टालिन म्हणतात, \"प्रकल्पाची पूर्ण माहिती आणि डिझाईन अजून जाहीर न करताच जमिनींचं अधिग्रहण सुरू केलं गेलं आहे, हे कितपत योग्य आहे?\"\n\nसोमवारी रावते यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्याचील 84.81 हेक्टरचा भूभाग सरकारनं अधिग्रहित केला आहे. \n\nकांदळवन संवर्धनाचे प्रयत्न\n\nकोकण किनारपट्टीवर तिवरांच्या संवर्धनासाठी कांदळवन संरक्षण विभाग गेल्या काही वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. या विभागाचे प्रमुख वनसंरक्षक आणि भारतीय वन सेवेतले एन. वासुदेवन यांच्याशी आम्ही बातचीत केली. \n\nवासुदेवन सांगतात, की प्रत्यक्षात 54 हजार नाही, तर त्यापेक्षा कमी झाडं तोडावी लागतील. \"आधीच्या आकडेवारीनुसार कांदळवनांच्या प्रदेशातच एका स्टेशनची निर्मिती होणार होती. पण आता त्याचं ठिकाण बदलण्यात आलं आहे, त्यामुळे इतकी झाडं तोडली जाणार नाहीत. होणाऱ्या वृक्षतोडीवरही उपाययोजना सुचवल्या आहेत. प्रकल्पासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या दसपटीनं झाडं लावण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. त्यातल्या सर्वच..."} {"inputs":"शिवसेनेच्या बॅनरबाजीमुळे महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे स्थानिक आमदार झिशान सिद्धीकी नाराज झालेत. \"कोरोनाविरोधी लस शिवसेना नेते घरी बनवतात का?\" अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nवांद्रेपूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा हा बालेकिल्ला त्यांच्या हातातून निसटलाय. त्यामुळे पुढच्या वर्षी होऊ घातलेली पालिका निवडणूक पहाता, मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेने जोर लावायला सुरूवात केलीय. \n\nशिवसेना विरुद्ध कॉंग्रेस वाद आहे काय?\n\nहा वाद पेटला तो कोरोना लसीकरण केंद्राबाहेर शिवसेनेने केलेल्या पोस्टरबाजीमुळे. गुरूवारी वांद्रे पूर्व भागात लसीकरण केंद्राच्या उद्घाटनासाठी मोठ-मोठे बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक कॉंग्रेस आमदार झिशान सिद्धीकी नाराज झाले. \n\nते म्हणाले, \"लसीकरण केंद्रावर लस कमी आणि नेत्यांचे पोस्टर्सच जास्त आहेत.\"\n\nशिवसेनेने लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांचे फोटो छापण्यात आले होते. \n\n\"शिवसेनेने पार्टी फंडमधून लस खरेदी केली आह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े का? महाविकास आघाडीच्या नेत्यांची नाव कुठे आहेत? सगळीकडे फक्त शिवसेनाच का,\" असा सवाल झिशान यांनी उपस्थित केला.\n\n'पोस्टरबाजी कशाला हवी'\n\nमुंबईत कोरोना लसीकरण सुरू झाल्यापासून शिवसेना नेते, कार्यकर्ते आणि महापौर किशोरी पेडणेकर शहरातील विविध भागात लसीकरण केंद्राचं उद्घाटन करताना दिसून येत आहेत. झिशान यांनी लसीकरणाच्या या श्रेय्यवादावरही प्रश्न उपस्थित केला. \n\nते म्हणतात, \"ही पोस्टरबाजी हवीच कशाला. महामारीशी लढण्याची वेळ आहे. लोकांचा मृत्यू होतोय. पण, वांद्रेपूर्वमध्ये उत्सवासारखे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.\"\n\nकोरोनासंसर्गावर नियंत्रणासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलाय. लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. पण, शिवसेना नगरसेवक, नेते आणि कार्यकर्ते घराबाहेर पडत आहेत. \"लसीकरण केंद्रावर 50-100 लोक एकत्र होतात. फोटो काढतात. हे कायद्याचं उल्लंघन नाही का,\" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. \n\nअनिल परब कामात अडथळा आणतात - झिशान सिद्दिकी\n\nझिशान यांनी शिवसेना नेत्यांवर लसीकरणाच्या मुद्यावरून केलेली ही पहिली टीका नाही. \n\nकाही दिवसांपूर्वी, शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी लसीकरण केंद्राचं उद्घाटन केलं. स्थानिक आमदार असूनही मला बोलावण्यात आलं नाही, असं म्हणत झिशान यांनी उघडपणे नाराजी दर्शवली होती. \n\n\"अनिल परब माझ्या कामात अडथळा निर्माण करतात. माझ्या कामात दबाव आणला जातो. पालिकेकडून मदत केली जात नाही. लोकांचा पाठिंबा मला आहे, हे अनिल परब यांनी समजावं,\" असा थेट आरोप झिशान यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. \n\nझिशान यांनी अनिल परबांवर थेट आरोप करण्यामागचं कारण सांगताना, महानगरचे संपादक संजय सावंत म्हणतात, \"अनिल परब मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करणं म्हणजे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं आहे.\" \n\nशिवसेनाची भूमिका \n\nशिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी झिशान प्रकरण माहीत नाही, असं म्हणत प्रतिक्रिया देण्यास टाळलं. \n\nतर, शिवसेना आमदार मनिषा कायंदे म्हणतात, \"शिवसेनेचे लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून काम करत आहेत. पालिकेच्या कार्यक्रमांना त्यांना बोलावलं जातं. त्यामुळे स्थानिक नगरसेवक त्याठिकाणी हजेरी लावतात.\" \n\n\"झिशान लोकप्रतिनिधी आहेत. मुंबई महापालिका स्तुत्य उपक्रम करत आहे. त्यांनीदेखील पालिकेला हातभार लावून सहकार्य करावं. ही वेळ मानापमानाची नाही,\" असं त्या पुढे म्हणाल्या. \n\nवांद्रेपूर्व..."} {"inputs":"शिवस्मारकाला लागणाऱ्या पर्यावरणाच्या परवानग्या या नियामांचं उल्लंघन करून मिळवल्याचा वादही आता सुरू झाला आहे.\n\nशिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं उभं राहिलेलं सरकार अशी जाहीरातही विद्यमान सेना - भाजप युती सरकारने यापूर्वी केलेली आहे. \n\nएकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले आहेत. तर, दुसरीकडे या प्रकल्पाला परवानगी मिळवताना नियमांचं उल्लंघन झाल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आल्याचा दावा इंडीयन एक्स्प्रेस वृत्तपत्राने केला आहे.\n\nशिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात जगातलं सर्वांत उंच स्मारक बांधण्यात यावं ही मागणी महाराष्ट्रात गेल्या 23 वर्षांपासून राज्यात होत आहे. 1996 साली तत्कालीन युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाच या स्मारकाची मागणी पुढे आली होती. \n\nमात्र, आजपर्यंत मुंबईत या स्मारकाची एकही वीट रचलेली नाही. उलट आतापर्यंत आलेल्या काँग्रेस आघाडी आणि युती सरकारांनी प्रत्येक निवडणुकीत या स्मारकाच्या उभारणीचा मुद्दा लावून धरलेला आहे. \n\nशिवस्मारकाचा विषय निघाल्यापासून त्यामागे अनेक वाद चिकटू लागले आहेत. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चे वारे जोरदार वाहत आहेत. शिवसेना - भाजपची युती झाली असून काँग्रेस - राष्ट्रवादीचं जागावाटपही पूर्ण झालंय. पण, या गडबडीतच शिवस्मारकाबद्दलचे दोन नवे वाद पुढे आले आहेत. त्यामुळे निवडणुकीत स्मारकाची चर्चा आता जोरदार होण्याची शक्यता आहे.\n\nशिवस्मारकाचा पहिला वाद\n\nशिवस्मारकाच्या कामात तब्बल 1 हजार कोटींचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केला. या दोघांनी केलेल्या आरोपांनुसार, एल अँड टी कंपनीला शिवस्मारक प्रकल्पाची निविदा मिळालेली आहे. एल अँड टी कंपनीनं 3 हजार 800 कोटींची निविदा भरली होती. मात्र, कंपनीशी चर्चा करून ती किंमत 2 हजार 692 कोटींपर्यंत खाली आणली. कंपनीची मूळ निविदा 42 टक्क्यांनी अधिक होती.\n\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले आहेत.\n\nफेरनिविदा न होता स्मारकाचा आराखडा बदलून प्रकल्पाची किंमत 1 हजार कोटींनी कमी करण्यात आली. कंपनीने आधीच फुगवलेली रक्कम कंपनीशी चर्चा करून कमी केलयाचा आव सरकारने आणला असला तरी यामागे सरकारचा 1 हजार कोटी रूपये कथित भ्रष्टाचाराने मिळवण्याचा डाव असल्याचा आरोप सावंत आणि मलिक यांनी केला आहे.\n\nयाबाबत बीबीसी मराठीशी बोलताना सचिन सावंत म्हणतात की, \"शिवस्मारक उभारण्यामागे राजकारण आणि भ्रष्टाचार हे या शासनाचे हेतू आहेत. या प्रकल्पाच्या कामात होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल 15 सप्टेंबर 2018 रोजी मुख्यमंत्र्यांना शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पत्र लिहून यातल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली होती. पण, या घोटाळ्याची अजूनही चौकशी झालेली नाही. म्हणजे या सरकार या घोटाळ्यात सहभागी आहे. तसंच, शिवाजी महाराजांचा इतिहास दर्शवणारं दालन आणि इतर अनेक सुविधा या प्रकल्पाच्या कामातून काढण्यात आल्या आहेत.\"\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बीबीसी मराठीशी बोलताना केला. राज्य शासनाच्या शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी 2018मध्ये केलेल्या तक्रारीचा मुद्दा सचिन सावंत यांनी उपस्थित केल्याने आम्ही मेटे यांच्याशीही संपर्क केला. \n\nयावर मेटे म्हणतात की, \"सचिन सावंत हे राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन हे आरोप करत आहेत. आंतरराष्ट्रीय निविदा मागवल्यानंतर एल अँड टी कंपनीनं 3..."} {"inputs":"शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. मात्र शिवाजी महाराजांच्या नावाने वाद उद्भवण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. याआधी अनेकदा शिवाजी महाराजांच्या निमित्ताने अनेक वाद उद्भवले आणि त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. \n\nशिवाजी महाराजांबद्दल गेल्या काही वर्षांत झालेले वेगवेगळे वाद आणि चर्चांवर एक नजर टाकूया\n\n1. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार\n\nकोल्हापूर विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ नावाने ओळखलं जातं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यावर छत्रपती शिवाजी विद्यापीठ करावं अशी मागणी कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावरून चर्चांना उत आला होता. \n\nअनेक वाद प्रतिवाद झाले. सध्या हे प्रकरण प्रलंबित असून त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. \n\n2. कौन बनेगा करोडपतीमधील वाद\n\nकौन बनेगा करोडपती या सोनीटीव्हीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात एका प्रश्नात शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला, पण त्याचवेळी औरंगजेब यांचं नाव सम्राट औरंगजेब लिहिल्यामुळे कार्यक्र... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मावर आणि या वाहिनीवर समाजमाध्यमांतून टीकेची प्रचंड झोड उठली होती. \n\nत्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून प्रेक्षकांची माफी मागितली आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. \n\n3. उदयनराजेंच्या प्रवेशानंतर शरद पवारांचं वक्तव्य \n\nकोल्हापूरचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपत प्रवेश केला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील माणसं दिल्लीत जाऊन गमछा घालून घेण्यात धन्यता मानतात अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. \n\n\"छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह सहन करावा लागला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून आग्र्याला औरंगजेबाच्या दिल्ली शहराच्या भेटीसाठी ते गेले देखील. परंतु खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले आणि स्वतः हिंदवी स्वराज्य निर्माण केलं,\" हा इतिहासातील दाखलाही यावेळी पवारांनी दिला होता.\n\n4.जेम्स लेन प्रकरण\n\nपुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर जानेवारी 2004 मध्ये हल्ला झाला. या हल्ल्याचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित विषयाशी होता.\n\nजेम्स लेन या लेखकानं त्यांच्या 'Shivaji: Hindu King in Islamic India' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा आरोप होता.\n\nयाविषयी ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्किन सांगतात, \"विलासरावांनी पुस्तकावर बंदी घातली आणि आर. आर. पाटालंनी प्रचाराचा मुद्दा बनवला होता. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या राजकारणाला या सर्व गोष्टींचा नक्कीच फायदा झाला.\"\n\n5. शिवस्मारकाची घोषणा\n\nमहाराष्ट्रात 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीतच अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याचा मुद्दा पुढे आला.\n\nकाँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईलगतच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा केली होती. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं 'शिवस्मारक' हा नवीन मुद्दा समाविष्ट झाला.\n\nत्यानंतर पाच वर्षांनी, म्हणजे 2009 मध्ये या स्मारकाबाबत पुन्हा चर्चा झाली, जेव्हा आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसनं या स्मारकाचा पुन्हा उल्लेख केला.\n\nत्यानंतर 2014च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवस्मारकाचा मुद्दा गाजला. भाजप-शिवसेनेनं..."} {"inputs":"शुक्रवारी ईडीच्या चौकशीसाठी नंतर वेळ नसल्याचं सांगत शरद पवार यांनी स्वतःहून चौकशीसाठी जाणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. \n\nशुक्रवारी (27 सप्टेंबर) शरद पवारांच्या ईडीमध्ये हजेरी लावण्यावरुन नाट्य रंगलं असतानाच अचानकपणे अजित पवारांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली. \n\nएकीकडे शरद पवार यांच्या ईडीबाबतच्या घडामोडी सुरू असतानाच अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय घेताना शरद पवारांशीही चर्चा केली नसल्याची माहिती समोर आली. अजित पवारांनी अचानक दिलेल्या या राजीनाम्याचा अर्थ काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. \n\nराजीनामा देण्याची वेळ चुकीची ?\n\nअजित पवारांचा हा निर्णय म्हणजे वेडेपणाचा निर्णय असल्याचं मत राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांनी व्यक्त केलं. \n\n\"त्यांची नेमकी नाराजी काय आहे हे आपल्याला माहीत नाही. त्यांनी ती स्पष्ट केली नाही. राजीनामा देण्याची वेळ अजित पवारांनी चुकीची निवडली. शरद पवार यांनी सरकार तसंच ईडीच्या विरोधात संघर्ष करत मोठं यश मिळवलं. योग्य वेळी कार्यालयात जाण्यापासून माघार घेऊन जबाबदारीची जाणीवही दाखवून दिली. पण अजित पवारांच्या निर्णयामुळ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े शरद पवारांच्या यशाचं महत्त्व कमी झालं आहे,\" असं आसबे यांनी म्हटलं. \n\nआसबे यांनी पुढे म्हटलं, की काल शरद पवार यांनी ईडी चौकशीच्या माध्यमातून पक्षाला मोमेंटम देण्याचा प्रयत्न केला होता. त्यादरम्यान अजित पवारांनी अशी कृती करण्याला अनेक अर्थ आहेत. हे टायमिंग अजित पवार यांनी मुद्दामहून निवडलं असंही वाटतं. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अजित पवारांनी राजीनामा दिला आहे. गेल्या महिनाभर पक्षातून आऊटगोईंग चाललं होतं. निराशेचं वातावरण होतं. ईडीच्या चौकशीच्या माध्यमातून कार्यकर्ते चार्ज झाले होते. त्यांच्यावर या राजीनाम्याचा परिणाम होईल. \n\nनाराजी चव्हाट्यावर \n\nअजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील त्यांची नाराजी प्रकर्षाने दिसून आली, असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात. \n\n\"कालचा दिवस राजीनाम्यासाठी योग्य नव्हता. मुळात राजीनामा पक्षातील कोणत्याही नेत्यांशी चर्चा न करता देण्यात आला. विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. अशा वेळी राजीनामा देण्याला तसा काही अर्थ नाही. असा राजीनामा म्हणजे निषेध सिद्ध करण्याचा एक प्रयत्न असतो, असं देशपांडे यांनी म्हटलं. \n\n\"माझ्यामागे ईडीची चौकशी लागल्याने अजित पवारांनी राजीनामा दिल्याचं शरद पवारांनी सांगितलं. पण तसं काहीच दिसून आलं नाही. तसं असतं तर त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिला असता. कालच्या महत्त्वाच्या क्षणी ते शरद पवारांच्या सोबत दिसले असते आणि कालचा दिवस राजीनाम्यासाठी निवडला नसता,\" असं देशपांडे सांगतात. \n\nदेशपांडेंनी पुढे सांगितलं, की अजित पवारांनी राजीनामा दिल्याचं कारण स्वतः सांगितल्याशिवाय काहीच स्पष्ट होणार नाही. पण दोन-तीन अंदाज लावता येऊ शकतात. सध्या विधानसभेची निवडणुकीची उमेदवारी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासंबंधी त्यांची एखादी नाराजी असू शकते. तसंच त्यांचे शरद पवार यांच्यासोबत मतभेद असू शकतात. त्यांचा मुलगा पार्थ पवार याला विधानसभेची उमेदवारी मिळण्यावरून काही मतभेद असण्याची शक्यता आहे. तसंच आपल्यावरच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी तात्पुरते राजकारणातून बाजूला राहणे असाही त्यांचा प्रयत्न दिसून येतो. \n\nशरद पवार डॅमेज कंट्रोल करतील\n\n\"अजित पवार मुंबईत असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवारही मुंबईकडे निघाले आहेत. त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल. पण त्यातून तोडगा नाही तर कदाचित अजित पवार निवडणुकीपासून दूर राहतील अशी शक्यता आहे,\" असं अभय..."} {"inputs":"शुक्रवारी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी अभिनंदन यांना भारताच्या हवाली देण्यात आलं. त्यावेळी त्यांच्याबरोबर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकारी फ़ारेहा बुट्टी देखील आल्या होत्या. त्यांनीच अभिनंदन यांना भारताच्या हवाली करण्यात आलं. \n\nअभिनंदन परत आल्यामुळे आम्ही आनंदी आहोत, प्रथेनुसार त्यांची आता आरोग्य चाचणी घेतली जाईल, असं भारतीय वायुसेनेकडून सांगण्यात आलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nअभिनंदन यांना आता दिल्लीला घेऊन जाण्यात येणार आहे. \n\n\"विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या हवाली करण्यात आलं आहे. त्यांना हवाई दलाच्या standard operating procedure नुसार हवाली करण्यात आलं आहे. त्यांचं आता मेडीकल चेकअप केलं जाणार आहे. विमानाच्या पॅराशूटमधून ते खाली आले होते त्यामुळं त्यांची मेडीकल चेकअप करणं अनिवार्य आहे. अभिनंदन परतल्यानं भारतीय हवाई दल आनंदी आहे,\" अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली आहे.\n\nअमित शहा यांनी अभिनंदन यांचं स्वागत करताना त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. \n\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून अभिनंदन यांचं स्वागत केलं आहे. \n\nगृहमंत्री राजनाथ सिंह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यांनी देखील त्यांचं स्वागत केलं आहे. अभिनंदन यांचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचं त्यांनी ट्वीट केलं आहे. \n\nअभिनंदन भारतीय तरुणांना कायम प्रेरणा देत राहतील त्यांना शुभेच्छा, असं म्हणत नितीन गडकरी यांनी आनंद व्यक्त केला आहे. \n\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्वीट करून आनंद व्यक्त केला आहे. \n\nही संपूर्ण देशवासीयांसाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची घटना आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. \n\nभारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने ट्वीट करून स्वागत केलं आहे. \n\nअभिनेते अजय देवगण यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. \n\nआमचा 'हिरो' घरी परत आला, असं ट्वीट अभिनेत्री आलिया भट हिनं केलं आहे. \n\nपाकिस्तानी लष्करानं सोडण्याआधी अभिनंदन यांचा एक व्हीडिओ जारी केला आहे. पाकिस्तानी मीडियाशी तो व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. काही न्यूज चॅनेल्स हा व्हीडिओ दाखवत आहेत.\n\nपाकिस्तानी लष्कारानं त्यांची आरोग्य तपासणी सुद्धा केल्याचं पाकिस्तानी मीडियाकडून सांगतिलं जात आहे.\n\nदोन दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या वायुदलांनी एकमेकांवर केलेल्या हवाई कारवाईनंतर दोन्ही देशांमधला तणाव शिगेला पोहोचला होता. हा तणाव निवळावा, युद्ध टळावं आणि शांतता चर्चा व्हावी म्हणून अभिनंदन वर्तमान यांना शांततेचं पाऊल म्हणून सोडण्यात येत आहे, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत केली होती.\n\nअभिनंदन यांना परत पाठवण्यास उशीर झाला होता. त्याबाबत ट्वीटरवर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. \n\nतुषारकांता बिस्वाल यांनी कुठल्या कारणामुळे उशीर होत आहे, असा सवाल उपस्थित केला.\n\nरेणुका मिश्रा यांनी एक गाणं ट्वीट करून अभिनंदन यांच्या येण्याला आता आणखी किती वेळ लागणार असं विचारलं. \n\nदोन दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या वायुदलांनी एकमेकांवर केलेल्या हवाई कारवाईनंतर दोन्ही देशांमधला तणाव शिगेला पोहोचला होता. हा तणाव निवळावा, युद्ध टळावं आणि शांतता चर्चा व्हावी म्हणून अभिनंदन वर्तमान यांना शांततेचं पाऊल म्हणून सोडण्यात येत आहे, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत केली होती.\n\nदरम्यान, अभिनंदन यांच्या परत येण्याच्या पार्श्वभूमीवर वाघा बॉर्डरवर दररोज होणारी बिटिंग रिट्रिट आज रद्द करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त शिव दुलार सिंग यांनी ही माहिती दिली आहे. ..."} {"inputs":"शेतकरी आंदोलक\n\nकृषी कायद्यांमुळे आमची उपजीविका नष्ट होईल अशी भीती अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. कॉर्पोरेट कंपन्या आमच्या शेतीवर आक्रमण करतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटते आहे. \n\nआंदोलन संपावं यासाठी केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांशी वैयक्तिक चर्चा करायचा पर्यायही अवलंबला आहे. यातून शेतकऱ्यांच्या नेत्यांमध्ये असलेले मतभेद उघड होऊ लागले आहेत. ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीच्या राष्ट्रीय संयोजक पदावरून बाजूला करण्यात आलं आहे. सरकारशी स्वतंत्रपणे बोलणी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. \n\nकृषी कायदे रद्द करण्याऐवजी एसएमपी संदर्भात नियम तयार करायला प्राधान्य द्यायला हवं असं ते म्हणाले होते. \n\nपंजाबमधील शेतकरी आंदोलकांनी भारतीय किसान युनियन (उगराहा) पासून फारकत घेतली. सोमवारी झालेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात ही संघटना सहभागी झाली नव्हती. \n\nशेतकरी आंदोलनामुळे दिल्ली-जयपूर हायवे सोमवारी बंद करण्यात आला होता. \n\nकेंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांना विरोध करत 25-26 नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी एकदिवसीय उपोषण केलं. \n\nजर शेतकऱ्यांचे प्रश्न... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सुटले नाहीत तर आपण उपोषण करू असा इशारा अण्णा हजारे यांनीही दिला आहे. त्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले आहे.\n\n14 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उपोषण करणार असल्याची माहिती दिल्ली-हरियाणाच्या सिंघु सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी नेत्यांनी दिली आहे.\n\nकृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सलग 18व्या दिवशीही सुरूच आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात कोणत्याही मुद्यावर सहमती अजूनही होऊ शकलेली नाही. हजारोंच्या संख्येत शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. \n\nसोमवारी शेतकरी संघटनांनी एकदिवसीय उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं आहे. देशात अन्य राज्यातही आंदोलन आयोजित होणार असल्याचं शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सांगितलं. \n\nसोमवारी होणार उपोषण सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालेल असं शेतकरी नेते गुरुनाम सिंह चढूनी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. देशभरात जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. \n\nशेतकऱ्यांनी राजस्थान-हरियाणा सीमेवर शाहजहानपूरपासून ट्रॅक्टर मार्च सुरू केल्यानंतर रविवारी दुपारी दिल्ली-जयपूर हायवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र नंतर हायवेचा काही भाग सुरू करण्यात आला. \n\nराजस्थानच्या शेतकऱ्यांना रोखलं\n\nशेती कायद्यांविरोधात राजस्थानमधील शेतकरी काही दिवसांपासून दिल्ली- जयपूर महामार्गावर धरणे आंदोलन करत आहेत. त्यांना आंदोलनासाठी दिल्लीमध्ये यायचं होतं मात्र पोलिसांनी त्यांना हरियाणा सीमेवर रोखलं आहे.\n\nराजस्थानातील अनेक जिल्ह्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांनी महामार्गावरच राहाण्याचा निर्णय घेतला असून ते ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्येच स्वयंपाक करून राहात आहेत. काहीही झालं तरी दिल्लीला जाणारचं असं शेतकऱ्यांचं मत आहे. तसेच जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल असं ते सांगत आहेत.\n\nया धरणे आंदोलनस्थळाला पोलिसांनी सर्व बाजूंनी घेरलं असून सीमेवर बॅरिकेड्स लावले आहेत. दुपारनंतर हरियाणा सीमेच्या दिशेने पोलिसांची संख्या अचानक वाढत गेली आणि हरियाणा पोलिसांसह निमलष्करी दलांना तैनात करण्यात आलं. धरणे आंदोलन स्थऴावर ड्रोनद्वारेही पोलीस लक्ष ठेवत आहेत.\n\nकृषी कायद्यात सुधारणा करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी फेटाळल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झालं आहे. \n\nशेतकऱ्यांच्या समर्थनार्थ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद..."} {"inputs":"शेतकरी आंदोलन\n\nशेतकरी आणि सरकार यांच्यातली चर्चेची पुढची फेरी 30 डिसेंबरला होणार आहे.\n\nपण केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी बोलताना आधीच स्पष्ट केलंय की, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हे सरकार कटीबद्ध असेल पण कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा प्रभाव पंतप्रधान मोदी यांच्यावर परिणाम करणार नाही.\n\nजाणून घेऊया याआधीच्या चर्चांमध्ये काय काय घडलं तसंच शेतकरी आणि सरकार यांच्यातली बोलणी अजूनपर्यंत निष्कर्षांपर्यंत का आली नाहीयेत ते. \n\nएकीकडे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सरकारला नवीन कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात 'हो' किंवा 'नाही' असे उत्तर मागितलं आहे. नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. यात कोणतीही तडजोड करण्यास ते तयार नाहीत.\n\nदुसरीकडे केंद्र सरकारचे मंत्री शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (MSP) लेखी आश्वासन देऊन इतर अनेक मागण्या मान्य करण्यास तयार असल्याचं म्हणत आहेत. पण केंद्र सरकार अजूनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मनःस्थितीत नाही असंच दिसतंय.\n\n'सरकारचं जेवण नको'\n\nया आधी जेव्हा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा झाल्या होत्या तेव्हा शेतकऱ्यांनी आपलं जेवण-... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"खाणं, चहा पाणी आपल्या बरोबर आणलं होतं आणि सरकारने दिलेलं जेवण तसंच अल्पोपहार खायला नकार दिला होता. \n\nयाचे व्हीडिओही व्हायरल झाले होते. आम्हाला चांगलचुंगल खायला घालून आपलं आदरातिथ्य दाखवण्याऐवजी सरकारने आमचे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा असं शेतकरी नेत्यांनी म्हटलं होतं.\n\nभारत बंद\n\nकेंद्र सरकारबरोबर झालेल्या पहिल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली. \n\nया बंदला डावे पक्ष, लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, ममता बॅनर्जींचा तृणमूल कॉंग्रेस, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष तसंच देशातल्या 10 ट्रेड युनियन्सनी पाठिंबा दिला होता. यावेळी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे येणारे रस्ते बंद केले होते.\n\nएकदिवसीय लाक्षणिक उपोषण\n\nआंदोलक आणि सरकार यांच्यात कोणत्याच मुद्द्यावर सहमती न झाल्यामुळे सिंघू सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांनी 14 डिसेंबरला एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. यात देशातल्या इतर शेतकरी संघटनाही सहभागी झाल्याचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी नेत्यांनी सांगितलं. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या काळात हे उपोषण चाललं.\n\nशेतकरी आंदोलनात फूट\n\nआंदोलन संपावं यासाठी केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांशी वैयक्तिक चर्चा करायचा पर्यायही अवलंबला. यातून शेतकऱ्यांच्या नेत्यांमध्ये असलेले मतभेद उघड होऊ लागले. ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीच्या राष्ट्रीय संयोजक पदावरून व्ही एम सिंग बाजूला करण्यात आलं कारण त्यांनी सरकारशी स्वतंत्रपणे बोलणी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. तसंच कृषी कायदे रद्द करण्याऐवजी एसएमपी संदर्भात नियम तयार करायला प्राधान्य द्यायला हवं असं ते म्हणाले होते.\n\nजोगिंदर सिंह उगराहां\n\nपंजाबमधील शेतकरी आंदोलकांनी भारतीय किसान युनियन (उगराहा) पासून फारकत घेतली. एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात ही संघटना सहभागी झाली नव्हती. याआधी अमित शाहांबरोबर झालेल्या अनौपचारिक चर्चेला या संघटनेचे नेते गेले नव्हते. ही पंजाबातली सगळ्यात मोठी शेतकरी संघटना आहे. या अनौपचारिक भेटीसाठी 13 शेतकरी संघटनांच्या नेत्यांना आमंत्रण होतं, यावरून सरकार शेतकरी संघटनांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करतंय असा आरोपही केला गेला.\n\nअण्णा हजारेंचा आंदोलनाला पाठिंबा\n\nजर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर आपण उपोषण करू असा इशारा अण्णा हजारे यांनीही दिला आहे. दिल्लीतील जंतर मंतर मैदानात आंदोलन करण्यासाठी..."} {"inputs":"शेतकरी आंदोलनातील नेते\n\nशेतकऱ्यांचे नेते केंद्र सरकारबरोबर चर्चा करतील. या निमित्ताने पंजाबचे शेतकरी नेते कोण आहेत याबाबतची ही बातमी.\n\nनवीन कृषी कायदे रद्द व्हावेत किंवा नव्याने कायदा करून हमीभाव (एमएसपी) लागू करण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे. \n\nदिल्ली-हरियाणा, दिल्ली-पंजाब सीमेवर जे शेतकरी निदर्शनं करत आहेत त्यांना बुराडी मैदानात आंदोलन करावं, जेणेकरून वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होणार नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तयार आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं. \n\nकेंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी 3 डिसेंबरला शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी सगळ्या मुद्यांवर चर्चा करेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. \n\nया आंदोलनात हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांसह पंजाबमधील 30 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. पंजाबमधील नेतृत्वाचं आंदोलन करणाऱ्या नेत्यांविषयी जाणून घेऊया. \n\nशेतकऱ्यांचे नेते- जोगिंदर सिंह उगराह\n\nजोगिंदर सिंह उगराह हे देशातल्या शेतकरी आंदोलनाचा चेहरा आहेत. संगरुर जिल्ह्यातील स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ुनाम शहरात ते राहतात. शेतकरी कुटुंबांची पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे. \n\nलष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असणाऱ्या लढ्यात उतरले. 2002 मध्ये त्यांनी भारतीय किसान युनियन (उगराह)ची स्थापना केली. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते संघर्ष करत आहेत. \n\nजोगिंदर सिंह अमोघ वक्तृत्वासाठी ओळखले जातात. लोकांना एकत्र आणणं हे त्यांचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्यांनी उभारलेली संघटना पंजाबमधल्या प्रमुख शेतकरी संघटनांपैकी एक आहे. पंजाबमधील मालवा हा त्यांचा बालेकिल्ला आहे. \n\nजोगिंदर सिंह उगराहा\n\n\"गेली वीस ते पंचवीस वर्ष मी जोगिंदर यांना शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढताना पाहतो आहे. ते लोकांच्या हितासाठी प्रयत्न करतात. वैयक्तिक फायद्यासाठी त्यांचं काम नसतं,\" असं संगरुरचे स्थानिक पत्रकार कंवलजीत लहरागागा यांनी सांगितलं. \n\nशेतकऱ्यांचा वैचारिक आधारस्तंभ-बलबीर सिंह राजेवाल\n\n77 वर्षीय बलबीर सिंह राजेवाल भारतीय किसान युनियनच्या संस्थापक नेत्यांपैकी एक आहेत. पंजाबमधल्या खन्ना जिल्ह्यातील राजेवाल हे त्यांचं मूळ गाव. इथल्याच एएस महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते बाहेर पडले होते. \n\nभारतीय किसान युनियनची घटनाही राजेवाल यांनीच लिहिली होती. लुधियानाचा परिसर म्हणजेच मध्य पंजाब हे त्यांच्या संघटनेचं प्रभाव क्षेत्र मानलं जातं. \n\nबलबीर सिंह राजेवाल\n\nबलबीर सिंह राजेवाल मालवा कॉलेज प्रबंधन समितीचे अध्यक्षही आहेत. समराला भागातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. \n\n\"पंजाबमधील सगळ्यांत प्रभावशाली शेतकरी नेते अशी राजेवाल यांची प्रतिमा आहे. शेतकऱ्यांचं नेतृत्व करणे आणि त्यांची बाजू मांडणे यातून ते शेतकऱ्यांचा चेहरा झाले आहेत,\" असं समरालाचे रहिवासी गुरमिंदर सिंह ग्रेवाल यांनी सांगितलं. \n\nराजेवाल यांनी राजकारणात प्रवेश केला नाही. कोणतंही राजकीय स्वरुपाचं पदही स्वीकारलं नाही. याच कारणांमुळे मध्य पंजाबात त्यांना मानणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. \n\nसध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आंदोलनकर्त्यांची डिमांड चार्टर म्हणजेच मागण्यांची सूची तयार करण्यात राजेवाल यांची भूमिका निर्णायक आहे. \n\nशेतकऱ्यांच्या संघटनांमधील दुवा- जगमोहन सिंह \n\nभारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या फिरोजपूर जिल्ह्यातील करमा गावचे रहिवासी आहेत. \n\nभारतीय किसान युनियन डकौंदाचे ते नेते आहेत. उगराहा संघटनेनंतरची ही मोठी संघटना..."} {"inputs":"शेतकरी सासरा, पती आणि दिराच्या आत्महत्येनंतर ज्योतीताई गेल्या 12 वर्षांपासून स्वत: 29 एकर शेती करत आहेत. त्यांचा हा संघर्षमय प्रवास बीबीसी मराठीनं दाखवला होता. \n\nइथं तुम्ही ही बातमी पाहू शकता -\n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nया बातमीनंतर अनेकांनी ज्योती देशमुख यांना फोन करून शुभेच्छा दिल्या, तर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेटी दिल्या.\n\nअशातच आता महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ज्योती देशमुख यांचं गाव शेतीसाठी दत्तक घेण्याचं जाहीर केलं आहे.\n\nबच्चू कडू यांनी शुक्रवारी (4 सप्टेंबर) ज्योती देशमुख यांच्या घरी भेट देऊन त्यांचा सत्कार केला.\n\nयावेळी त्यांनी म्हटलं, \"घरचा कर्ता माणूस आत्महत्या करत आहे. पण, माय-माऊली कसा संसार उभा करते त्याचं एक उदाहरण म्हणजे ज्योतीताई. मी ट्रॅक्टर चालवताना त्यांना पाहिलं तेव्हा आमच्यात काही कमी आहे की काय, असं आम्हाला भासायला लागलं. आत्महत्या हा मार्ग असू शकत नाही. त्याला लाथ मारून जगलं पाहिजे, हे ज्योती ताईंनी आम्हाला शिकवलं आहे.\" \n\nते पुढे म्हणाले, \"कट्यार गाव आम्ही शेतीसाठी दत्तक घेऊ. वर्षभरात शेती कशी व... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"िकसित करता येईल, सगळं लक्ष, सगळा पैसा आपण शेतीवर खर्च करू. एक उदाहरण म्हणून चांगलं गाव कसं निर्माण होईल, हा प्रयत्न करू. ज्योती ताईंचं हे या योगदान लक्षात घेऊन त्यांच्याच नावानं एक योजना तयार करू. दोन-तीन महिन्यातून एकदा आम्ही भेटी घेऊ आणि शेती उभारण्याचं काम निश्चितपणे करू.\"\n\nही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांचे फोन येत असल्याचं ज्योती ताईंनी आम्हाला सांगितलं.\n\nत्या म्हणाल्या, \"मला वाटलं नव्हतं की माझा व्हीडिओ इतका व्हायरल होईल म्हणून. यासाठी मी बीबीसी न्यूजला धन्यवाद देते. बीबीसीच्या बातमीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझा सत्कार केला आणि समस्या जाणून घेतल्या. शुक्रवारी अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू आले होते. गावातल्या शेतांकडे लक्ष देऊ अशी त्यांनी माहिती दिली.\"\n\nगुरुवारी (3 सप्टेंबर) अकोला जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्योती ताईंची घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचं आश्वासनही दिलं.\n\nज्योती देशमुख यांचा प्रवास\n\nज्योती देशमुख यांच्या शेतकरी सासऱ्यानं 2001मध्ये, शेतकरी दिरानं 2004मध्ये तर शेतकरी पतीनं 2007मध्ये आत्महत्या केली. \n\nयाविषयी त्यांनी बीबीसीला सांगितलं, \"माझ्या घरात तीन आत्महत्या झाल्या. 2007मध्ये सगळ्या शेतीत मूग पेरला होता. पण, त्यावेळी खूप पाऊस झाला आणि मूग सडून गेला. त्यामुळे मग माझ्या पतीला टेंशन आलं आणि त्यांनी आत्महत्या केली.\"\n\nज्योती देशमुख यांना शेतातील कामाचा काहीएक अनुभव नव्हता. पतीच्या आत्महत्येनंतर अनेकांनी त्यांना जमीन विकण्याचा सल्ला दिला.\n\nयाविषयी त्या सांगतात, \"लोकांचं म्हणणं होतं की, बाईनं कुठे शेती करायची असते का, देशमुखांच्या घरातल्या बाईनं शेती करणं शोभतं का, शेती विकून अकोल्याला राहायला जा. पण, माझा लहान मुलगा मला म्हणाला की, आई आता शेती विकली की परत घेता येणार नाही. म्हणून मग मी शेती करायचा निर्णय घेतला.\"\n\nयानंतर ज्योतीताईंनी स्वत: शेतीतली कामं शिकायला सुरुवात केली. मूगाऐवजी सोयाबीन पेरायला सुरुवात केली. एकदा त्यांना सोयाबीनचं खूप उत्पन्न झालं, ते बघून मग गावातल्या सगळ्यांनीच सोयाबीन पेरायला सुरुवात केल्याचं त्या सांगतात.\n\nगेली 12 वर्षं त्या 29 एकर शेती स्वत: करत आहे. त्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर आणि शेतात बोअरवेल घेतला आहे. शेतीवरच त्यांनी मुलाला इंजीनियर बनवलं आहे, सध्या त्यांचा मुलगा पुण्यात नोकरी करत आहे...."} {"inputs":"शेळ्या-मेंढ्यांना घेऊन या पृथ्वीतलावरचे पहिले-वहिले शेतकरी पश्चिम आशियातून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्याबरोबर कुत्रीही होती, असं वैज्ञानिकांनी सिद्ध केलं आहे. \n\nसंशोधकांना सापडलेल्या पुराव्यांवरून सिद्ध होतं की उत्क्रांतीच्या टप्प्यात लांडग्यांपासूनच पुढे वेगवेगळ्या जातींच्या कुत्र्यांची निर्मिती झाली. \n\nमध्य-पूर्वेत माणसाने सुपिक जमिनीवर शेतीची सुरुवात झाली. यात आजचा आधुनिक इराक, सिरीया, लेबेनॉन, जॉर्डन, इस्राईल आणि इजिप्त यांचा समावेश आहे. \n\nशेतीआधी मानवाचे पूर्वज शिकार करून गुजराण करायचे. शेतीचा शोध लागल्यावर ते एका ठिकाणी स्थायिक झाले आणि गहू, जव, डाळी यांचं पिक घेऊ लागले. \n\nयाच दरम्यान त्यांनी जंगली गायी, मेंढ्या आणि डुकरांना माणसाळलं. जवळपास नऊ हजार वर्षांपूर्वी ते आपलं शेतीचं ज्ञान आणि त्यांचे पाळीव प्राणी घेऊन युरोप आणि आशियात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्या बरोबर कुत्रीही होती. \n\nमानव उत्क्रांतीचा हा इतिहास आपल्याला माहीत आहे. \n\nमात्र मानवाच्या युरोप आणि आशिया प्रवासात त्यांच्यासोबत कुत्रेदेखील होते, हे नवीन अभ्यासातून सिद्ध झालं आहे. \n\nयुरोप आणि आशियातल्या काही ऐतिहासिक ठिकाणा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंवरून कुत्र्यांच्या अवशेषांच्या डिएनएचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. \n\nत्यावरून पूर्वी मानवासोबत कुत्र्यांनीही भटकंती केल्याचं सिद्ध होतं.\n\nफ्रान्समधल्या रेन्स विद्यापीठातले डॉ. मॉर्गन ऑलिव्हिअर सांगतात, \"मानव आणि कुत्रे यांचा इतिहास एकमेकांत गुंतलेला आहे. मानवाने युरोपात पाय ठेवला तेव्हा कुत्रेही त्यांच्या मागेमागे गेले. मानव आणि कुत्रे एकत्र असायचे, हे आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे.\"\n\nलांडग्यांचा कुत्र्यांपर्यंतचा प्रवास\n\nजेव्हा मानवासोबत युरोपात आलेल्या कुत्र्यांचा, युरोपात आधीच असलेल्या कुत्र्यांशी संबंध आला तेव्हा नव्याने जन्माला येणाऱ्या कुत्र्यांचा जीन पूल बदलला. \n\nगेल्या अनेक शतकातल्या प्रजननाच्या प्रक्रियेत कुत्र्यांच्या जीनचे गुणधर्म अधिकाधिक बदलत गेले. आजच्या आधुनिक युगात जी कुत्री आपल्याला दिसतात ती मानवाच्या प्रवासात त्याची सोबत करणाऱ्या पूर्वीच्या कुत्र्यांपेक्षा खूप वेगळी आहेत. \n\nBiology Letters या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"शेवटच्या क्षणापर्यंत सर्व व्यवस्थित सुरू होतं, असंही तालिबाननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय.\n\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी शनिवारी एक ट्वीट करून सांगितलं होतं की ते अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी आणि तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांना अमेरिकेच्या कँप डेव्हिडमध्ये रविवारी स्वतंत्ररीत्या भेटणार होते.\n\nकारण अफगाण सरकार म्हणजे अमेरिकेच्या हातातलं बाहुलं असल्यानं थेट चर्चा करायला घाबरतं, अशी टीका तालिबान करतं. त्यामुळे दोघांशीही ट्रंप स्वतंत्ररीत्या चर्चा करणार असल्याचं सांगितलं.\n\nमात्र अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये स्फोट घडला आणि या स्फोटाची जबाबदारी तालिबाननं घेतली. या स्फोटात 12 जणांचा जीव गेला, ज्यांच्यात एका अमेरिकन सैनिकाचाही समावेश होता. त्यामुळं ट्रंप यांनी अश्रफ घानी आणि तालिबानी नेत्यांसोबतची बैठक रद्द करून टाकली.\n\nअफगाणिस्तान सरकारनं मात्र अमेरिकेच्या चर्चा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय. तर तालिबाननं नाराजी व्यक्त केलीय.\n\nडोनाल्ड ट्रंप भडकले\n\nतालिबानसोबत शांततेसाठीची चर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती कालच (8 सप्टेंबर) स्वत: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यांनी दिलीय.\n\nट्रंप यांनी ट्वीट करून सांगितलं की, \"हे आणखी कुणालाच माहिती नव्हतं, पण अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी आणि तालिबानचे वरिष्ठ नेते कँप डेव्हिडमध्ये रविवारी मला वेगवेगळे भेटणार होते. त्यासाठी ते अमेरिकेत येणार होते. \n\n\"मात्र त्यांनी काबूलमधील एका हल्ल्यात सहभाग असल्याचं कबुल केलं आहे, ज्यात एक अमेरिकेचा शूर जवान आणि 11 इतर लोकांचा बळी गेला. मी ताबडतोब ही भेट रद्द केली आहे आणि शांतता चर्चा बंद करतोय,\" असं ते म्हणाले. \n\nट्रंप यांनी तालिबानच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, \"जर शांततेसाठीच्या चर्चेदरम्यान हल्ले रोखू शकत नाहीत आणि 12 निष्पाप लोकांचा जीव घेत असतील, तर कुठलीही चर्चा करण्याची त्यांची कुवतही नाही.\"\n\nअमेरिकेचे प्रतिनिधी झाल्मय खलिजाद यांनी तालिनबानसोबत 'तत्वत:' शांतता करार झाल्याची सोमवारीच घोषणा केली होती. खालिजाद हे अफगाणिस्तानातील शांततेसाठी अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी आहेत. \n\nअफगाणिस्तानातल्या शांततेसाठी तालिबानसोबतची चर्चा यशस्वी झाली तर अमेरिका 20 आठवड्यांच्या कालावधीत आपले 5,400 सैनिक अफगाणिस्तानातून माघारी घेईल, या करारानुसार ठरलं होतं. मात्र आता खलिजदाद यांनी आता सांगितलंय की, या कराराला अंतिम मंजुरी डोनाल्ड ट्रंप हेच देतील.\n\nसन 2001पासून गेली 18 वर्षं अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये तैनात आहे. सध्या सुमारे 14 हजार अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानात आहेत.\n\nगेल्या आठवड्यात काय झालं होतं?\n\nगेल्या आठवड्यात गुरुवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूल एका मोठ्या स्फोटाने हादरलं. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.\n\nकारमध्ये हा बाँब ठेवण्यात आला होता. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अमेरिकेच्या सैनिकाचाही समावेश आहे.\n\nपरदेशी नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी परदेशी नागरिकांची वस्ती असणाऱ्या रहिवासी भागामध्ये हा हल्ला करण्यात आला होता. \n\nअफगाणास्तानमध्ये सतत होत असलेले हिंसक हल्ले आणि त्यामुळे नागरिकांचे जाणारे जीव याचं सत्र, अमेरिका आणि तालिबानमधल्या वाटाघाटींमुळे थांबणार नसल्याची भीती यामुळे व्यक्त करण्यात येतेय. \n\nअमेरिका-तालिबान वाटाघाटी\n\nसन 2001पासून गेली 18 वर्षं अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानमध्ये तैनात आहे. आणि सध्या सुमारे 14 हजार अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानात आहेत. \n\nजगाच्या पाठीवरचं सर्वांत दीर्घकाळ चालणारं हे युद्ध संपवण्यासाठी ऑक्टोबर 2018 पासून अमेरिका आणि..."} {"inputs":"शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेशही दिलेत. पण भंडारा जिल्हा रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणाच उपलब्ध नसल्याची माहिती स्वत: राज्य सरकारने दिली आहे. \n\nभंडाऱ्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विकास मदनकर यांनी 2018मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील फायर सेफ्टीविषयी म्हणजेच आग नियंत्रण यंत्रणेबाबतची माहिती मागवली होती. त्यावेळी प्रशासनाने त्यांना दिलेल्या उत्तरात रुग्णालयात आग नियंत्रण यंत्रणाच उपलब्ध नसल्याचं सांगितलं होत.\n\nया संदर्भात बीबीसी मराठीने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय मदनकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. \n\n\"ऑगस्ट 2017 मध्ये उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नवजात बाळांच्या मृत्यूच्या बातम्या मीडियात दररोज येत होत्या. ही घटना पाहिल्यावर मी अस्वस्थ झालो आणि भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयातील स्थिती काय याची मला चिंता झाली. तेव्हा मी आधी भंडारा जिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा कशी आहे याची माहिती घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारात अर्ज केला. \n\n24 ऑक्टोबर ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"2018 मला जिल्हा रुग्णालयाकडून दिलेल्या या उत्तरात धक्कादायक माहिती मिळाली. भंडारा जिल्हा रुग्णालयात फायर सेफ्टी हायड्रन्ट्स उपलब्ध नाही, फायर सेफ्टी स्प्रिंकलर्स सिस्टम उपलब्ध नाही, स्मोक अलार्म उपलब्ध नाही, तर फायर एक्स्टिंग्विशर Extinguisher काही उपलब्ध आहेत तर काही उपलब्ध नाहीत, असं सांगण्यात आलं.\"\n\nयानंतर मदनकर यांनी भंडाऱ्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणात जिल्हा रुग्णालयाकडून प्रस्ताव आल्यावर सरकारकडून अग्निविरोधी यंत्रणा लावली जाईल, असं आश्वासन दिलं. \n\nपुन्हा हीच माहिती पुन्हा 23 जून 2020 मध्ये मी मागितली. त्यावेळी त्यात आगप्रतिबंधाच्या उपाय योजनेसाठी एक कोटी 52 लाख 44 हजार 783 रुपयांचे अंदाज पत्रक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सहीनं तयार केल्याची माहिती मिळाली, असं मदनकर सांगतात. \n\nहे अंदाजपत्रक तयार करून याचा प्रस्ताव 8 मे 2020 रोजी आरोग्य खात्याचे सहसंचालक, आरोग्यसेवा मुंबई यांना पाठवला. पण आगीच्या दिवसापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही, हे यातून स्पष्ट होतं, असा दावा मदनकर करतात. \n\nया सर्व प्रकरणावर भंडारा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला, पण त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. \n\nभारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर याबाबत सांगतात, \"मुळात आपल्या सरकारच्या प्रमुख मुद्द्यावर आरोग्य यंत्रणा कधीच अग्रक्रमावर दिसत नाही. भंडाऱ्यातील आगीची घटना ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसतंय. पण भंडारा शासकीय रुग्णालय बांधणाऱ्या आणि त्याच्या मेंटेनन्सची जबाबदारी ही राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. \n\nएखाद्या एवढ्या मोठ्या इमारतीत अर्थिंग नीट असणे, शॉर्टसर्किट होऊ नये यासाठी सर्किट ब्रेक करणारी ट्रीप यंत्रणा आवश्यक आहे. यासोबतच सर्वांत महत्त्वाचं म्हणजेच आग लागलीच तर अग्निविरोधी यंत्रणा असावी लागते. \n\nसरकारी रुग्णालय फक्त डॉक्टर चालवत नाही तर त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, महावितरण अशी अनेक विभागांची सामूहिक जबाबदारी असते. या घटनेनंतर तरी प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करणं आणि अग्निसुरक्षा सारख्या यंत्रणा सुरू आहेत की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे.\" \n\nभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि..."} {"inputs":"श्रीनिवास रेड्डी\n\nरेड्डींच्या निलंबनाच्या मागणीसाठी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी 30 मार्चलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. \n\nदुसरीकडे, रेड्डी यांच्या निलंबनासाठी वन विभागातील विविध संघटनेचा दबाव वाढत चालला होता. निलंबनाच्या मागणीसाठी भाजपनेही आंदोलन केले होते होते. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nनिलंबनाच्या काळात रेड्डी यांना नागपूरच्या वन मुख्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. त्यांना मुख्य वन संरक्षकांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नाही. राज्यपालांच्या नावाने हा आदेश काढण्यात आला आहे. श्रीनिवास रेड्डी यांची तडकाफडकी नागपूरला बदली करण्यात आली होती. मात्र, रेड्डी यांच्यावरची कारवाई थातूरमातूर असून त्यांनाही निलंबित करून गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपाने केली होती. निलंबनाच्या मागणीसाठी भाजपने अमरावती वन कार्यालयात जोरदार आंदोलन केले. त्याचबरोबर रेड्डीच्या निलंबनासाठी विविध वनसंघटनेचाही दबाव वाढला होता. \n\nदीपाली चव्हाण\n\nरेड्डींना सहआरोपी आणि  तात्काळ अटक करून निलंबित करावे अन्यथा 2 एप्रिल पासून काम बंद करण्याचा इशारा राज्य वन अधिकारी असोसिएशनने दि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ला होता.\n\nदुसरीकडे, दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात यापूर्वी शिवकुमार यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. विनोद शिवकुमारला मंगळवारी (30 ) कनिष्ठ न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. \n\nनेमकं प्रकरण काय आहे?\n\nमेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल रेंजच्या RFO दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. सायंकाळी 7 च्या सुमारास त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. वरिष्ठांच्या जाचामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवलंय. \n\nयाप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी धारनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना आता नागूपरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. \n\nयापूर्वीही शिवकुमार यांच्यावर एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप झाला आहे. \n\nदीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र रेंजर फॉरेस्ट असोसिएशन तसेंच शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी केली आहे. \n\nDFO शिवकुमार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी केली आहे. \n\nते म्हणाले \"शिवकुमार दिपालीला प्रचंड त्रास द्यायचे. ती वारंवार माझ्याकडे सांगायची. पण तिची दखल वरिष्ठ अधिकारी घेत नव्हते. तिच्यावर अॅट्रोसिटीचा खोटा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. \n\nअॅट्रोसिटी संदर्भात दीपाली आणि शिवकुमार यांच्यात झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग माझ्याकडे अजूनही आहे. त्यात त्यांनी भारी शिवीगाळ केली होती. त्यांच्या जाचामुळे दिपालीने आत्महत्या केली आणि ते पसारही झाले. त्यांना गंभीर शिक्षा झाली पाहिजे,\" अस मोहिते म्हणाले. \n\nदीपाली चव्हाण\n\n\"काही महिन्यांपूर्वी दीपाली पतीसह बदली संदर्भात मला भेटायला आल्या होत्या. मेडिकल कारणासाठी त्या सुट्टीवर होत्या. ड्युटीवर रुजू झाल्या नव्हत्या, त्यानंतर हरीसाल वरून बदली साठी त्या माझ्या ऑफिसला मला भेटल्या होत्या,\" अशी प्रतिक्रिया मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि अप्पर मुख्य प्रधान वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी दिली आहे. \n\n\"मी त्यांना बदलीसाठी रीतसर अर्ज करायला सांगितला. बदली प्रक्रिया माझ्या हाती नसून यासंदर्भातले निर्णय शासनाकडे असल्याचं मी..."} {"inputs":"श्रीलंकेत रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी आठ बाँबस्फोट झाले आहेत. या स्फोटांमध्ये तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. \n\nमृतांची नावं लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी आहेत. मृतांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं स्वराज यांनी सांगितलं. श्रीलंकेतील नॅशनल हॉस्पिटलने यासंदर्भात भारतीय दूतावासाला माहिती दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. \n\nसुषमा स्वराज यांचं ट्वीट\n\nथोड्या वेळापूर्वीच श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री एच.ई. तिलक मारापन्ना यांच्याशी बातचीत झाल्याचं स्वराज यांनी सांगितलं. श्रीलंकेत आप्तस्वकीय असणाऱ्या भारतीयांनी कोलंबोतील भारतीय दूतावासाशी संपर्क करण्याचं आवाहन स्वराज यांनी केलं आहे. \n\nरविवारी कोलंबोमध्ये तीन चर्चसह आठ ठिकाणी झालेल्या या स्फोटांमध्ये आतापर्यंत 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना कोलंबोतील विविध रुग्णालयांमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे. \n\nकोलंबोमधील मृतांमध्ये परदेशी नागरिकांची संख्या 27 असल्याचं सांगण्यात आलं आहे.\n\nश्रीलंकेत संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.\n\nबीबीस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी सिंहला प्रतिनिधी अज्जाम अमीन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोलंबोमधील कोचिकाई येथील सेंट अंटोनी चर्च, शांग्री ला हॉटेल, सिनॅमन ग्रँड हॉटेल, किंग्जबरी हॉटेल या चार ठिकाणी रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाले.\n\nया स्फोटांची जबाबदारी अजूनपर्यंत कोणत्याही संघटनेनं स्वीकारली नाहीये. पण पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.\n\nनेमकं झालं काय?\n\nकोलंबोच्या थोडं बाहेर असलेल्या नेगोम्बो आणि मट्टाकलाप्पू इथल्या चर्चमध्येही स्फोट घडविण्यात आले.\n\nत्यानंतर काही तासांनी कोलंबोच्या देहिवाला प्राणीसंग्रहालयाजवळ सातवा स्फोट झाला, ज्यात दोघांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यानंतर कोलंबोमध्ये एका घराचा तपास करत असताना तीन पोलिसांचा मृत्यू झाला.\n\nसेंट अंटोनी चर्चमध्ये ईस्टर प्रार्थनेसाठी हजारो लोक जमले होते. या प्रार्थनेच्या वेळेसच स्फोट घडवण्यात आल्यानं मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्फोटाच्या ठिकाणी मृतदेहांचे तुकडे विखुरले असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. \n\nकुठे काय झालं?\n\nस्फोटांनंतर शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून घटनास्थळी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांनी दिली आहे. लोकांनी या परिस्थितीत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही सिरिसेना यांनी केलं आहे. \n\nश्रीलंकेचे अर्थमंत्री मंगला समरवीरा यांनी ट्वीट करून म्हटलं आहे, की चर्च आणि हॉटेलमध्ये ईस्टरच्या दिवशी झालेल्या स्फोटांमध्ये अनेक निर्दोष लोक मारले गेले आहेत. भीती आणि अराजकता पसरविण्यासाठी नियोजनपूर्वक हे स्फोट घडवून आणल्याचं दिसत आहे. \n\n'अफवांवर विश्वास ठेऊ नका'\n\nपंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सुरक्षेसंबंधीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक बोलावली आहे. तर राष्ट्राध्यक्ष मैथिरीपाल सिरिसेना यांनी अफावांवर विश्र्वास ठेऊ नका, असं आवाहन नागरिकांना केलं आहे. \n\nअफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहव रेड क्रॉसने केलं आहे.\n\nश्रीलंकेचे माजी राष्ट्रपती आणि विरोधी पक्ष नेते महिंदा राजपक्षे यांनीही या स्फोटांचा निषेध केला असून हे स्फोट अमानवीय असल्याचं म्हटलं आहे. \n\nदुपारून श्रीलंकेचे संरक्षण मंत्री रुवान विजेवर्धने म्हणाले, \"आम्ही सर्व तपास संस्थांच्या संपर्कात आहोत आणि काही काळासाठी आम्ही संचारबंदी लागू करण्याचा..."} {"inputs":"श्रीवर्धन म्हटलं की एरवी डोळ्यासमोर हेच चित्र उभं राहतं. पण गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळानं या परिसराचा चेहरामोहरा बराच बदलला आहे.\n\nइथल्या बागायतींचं त्या वादळात इतकं नुकसान झालं, की प्रसिद्ध श्रीवर्धनी रोठा सुपारीची प्रजातीच नामशेष होण्याची भीती निर्माण झाली. \n\nवर्षभरानंतर अजूनही रोठा सुपारी वाचवण्याचे आणि त्यासाठी नव्या रोपांची लागवड करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.\n\nकाय आहे रोठा सुपारी?\n\nभारतात सुपारीचा वापर प्रामुख्यानं मुखवास म्हणून केला जातो. काही आयुर्वेदिक औषधांत आणि धार्मिक कार्यातही सुपारीचा वापर केला जातो. त्यात कोकणातील सुपारीचा मोठा वाटा आहे.\n\nकोकणात जवळपास सगळीकडे सुपारीची लागवड होते. पण अलिबागपासून खाली तळकोकणापर्यंत नारळ आणि सुपारी हीच किनारी प्रदेशातली मुख्य नगदी पिकं आहेत. त्यातही श्रीवर्धन परिसरात मोठ्या प्रमाणात बागायतदार सुपारीवर अवलंबून आहेत.\n\nइथली 'श्रीवर्धनी' नावाची प्रजाती सर्वांत प्रसिद्ध आहे. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं स्थानिक श्रीवर्धनच्या स्थानिक रोठा प्रजातीपासून ती विकसित केली होती.\n\nश्रीवर्धनच्या सुपारी संशोधन केंद्राचे ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"प्रभारी अधिकारी सलीम महालदार त्याविषयी आणखी माहिती देतात. \"एरवी सुपारी फोडली, की आत पांढऱ्या भागावर तपकीरी रंगाच्या रेषा दिसतात. श्रीवर्धनी सुपारीत पांढऱ्या गराचं प्रमाण जास्त असतं. या सुपारीचा गर मऊ असतो आणि त्यात साखरेचं प्रमाण 2-3 टक्के असल्यानं ती चवीला गोड लागते.\"\n\nश्रीवर्धनी सुपारीमध्ये आर्कोलिन या कॅन्सरकारक रसायनाचं प्रमाण कमी असल्यानं ती तुलनेनं कमी घातक मानली जाते. तसंच सुपारीचा आकारही जास्त आकर्षक असल्यानं तिला दर चांगला मिळतो, असंही महालदार नमूद करतात.\n\nविशेषतः गुजरात आणि बंगालमध्ये या सुपारीला मोठी मागणी आहे. तसंच परदेशातही तिची निर्यात होते.\n\nपण या सुपारीची लागवड सोपी नाही. \n\nरोठा सुपारीच्या लागवडीतील अडचणी\n\nएकतर सुपारीचं बी पेरल्यापासून रोप तयार होईपर्यंतच वर्षभराचा काळ जातो. त्यानंतर पुढे चार पाच वर्षांनीच उत्पन्न सुरू होतं आणि पुढची तीस पस्तीस वर्ष उत्पन्न सुरू राहू शकतं.\n\nसलीम महालदार सांगतात, \"सुपारींचं म्हणजे पोफळीचं झाड परागीभवनावर अवलंबून असतं. त्यामुळे दर्जा टिकवून ठेवायचा, तर सगळी झाडं एकाच प्रजातीची असणं गरजेचं असतं. नाहीतर प्रजातींची सरमिसळ होऊन उत्पन्नावरही परिणाम होऊ शकतो.\"\n\nश्रीवर्धनची सुपारी इतकी वर्ष म्हणूनच आपला दर्जा टिकवून होती आणि इथल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार बनली होती. या प्रजातीला जीआय मानांकन मिळवण्याचेही प्रयत्न सुरू होते. \n\nपण वादळानंतर बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आणि ही सुपारीची प्रजातीच नष्ट होते की काय अशी भीती निर्माण झाली.\n\nसुपारीवर संकट आणि रोपांची कमतरता\n\n3 जून 2020 च्या दुपारी निसर्ग चक्रीवादळ श्रीवर्धन तालुक्यातल्या दिवे आगरजवळच किनाऱ्याला धडकलं. ताशी 110 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांनी अख्ख्या तालुक्यातच नाही तर अगदी अलिबागपासून खाली दापोलीपर्यंत सुपारीच्या बागा भुईसपाट झाल्या.\n\nवादळानं इथे 343 हेक्टरवरील सुपारीच्या फळभागांचं नुकसान झालं, अशी माहिती श्रीवर्धनचे तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर देतात.\n\nवादळानं उद्धवस्त झालेली बाग\n\n\"तेवढ्या बागा पुन्हा लावायच्या, तर किमान दोन लाख रोपांची गरज आहे. सुपारी संशोधन केद्रात नव्या रोपांची निर्मिती करण्यात आली, पण ते पंधरा हजारच रोपं देऊ शकतात.\" \n\nसुपारी संशोधन केंद्रालाही फटका बसला आणि त्यांच्या रोपवाटिकेतली जवळपास नव्वद टक्के झाडं नष्ट झाली. त्यामुळे नवी रोपं तयार करणंही मोठं आव्हान..."} {"inputs":"संगीतकार अजय अतुल यांचा भारतातल्या 100 सेलिब्रिटींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत ते 22 व्या क्रमांकावर आहेत. शंकर एहसान लॉय, शाहिद कपूर, करण जोहर, यांना मागे टाकून ते 22 व्या क्रमांकावर झळकले आहेत. माधुरी दिक्षीतचाही समावेश या यादीत आहे. तिचा 57 वा क्रमांक आहे. \n\nधडक, सुपर 30, पानिपत आणि आगामी 'तान्हाजी' या हिंदी चित्रपटांना संगीत देऊन अजय अतुल या जोडीने बॉलिवुडमध्ये हे वर्ष गाजवलं. या फोर्ब्सनं सांगितल्यानुसार त्यांची या वर्षीची कमाई 78 कोटी रुपये इतकी आहे. \n\nविराट कोहली\n\nवार्षिक उत्पन्नावर ठरणाऱ्या या यादीमध्ये गेल्या वर्षी बॉलीवूड अभिनेत्यांचा वरचष्मा होता. मात्र 1 ऑक्टोबर 2018 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये 252.72 कोटी रुपये मिळवणाऱ्या 31 वर्षिय विराटने यंदा पहिलं स्थान मिळवलं आहे. \n\nफोर्ब्सने भारतातील 100 सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध केली आहे त्यात अनेक नव्या नावांचाही समावेश आहे.\n\nत्यानंतर अक्षय कुमारचा नंबर लागतो आणि 2016 पासून सतत पहिल्या क्रमांकावर असलेला सलमान खान तिसऱ्या क्रमांकावर आहे.\n\nपहिल्या दहा श्रीमंतांमध्ये प्रथमच पहिल्या दहा व्यक्तींमध्ये दोन महिलां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चा म्हणजे दीपिका पदूकोण आणि अलिया भट्ट यांचा समावेश झाला आहे. दिशा पटनी, कृती सोनन, सारा अली खान यांचा पहिल्यांदाच या यादीमध्ये समावेश झाला आहे. \n\nयावर्षी यादीमध्ये असलेल्या या 100 जणांनी गेल्या यादीतील 100 जणांच्या एकत्रित उत्पन्नापेक्षा 22 टक्के उत्पन्न जास्त मिळवल्याचे दिसून येते. 2018 साली सर्वात श्रीमंत 100 जणांच्या कमाईचा आकडा 3140.25 कोटी इतका होता आता तो 3842.94 कोटी झाला आहे. \n\nसचिन तेंडूलकर 2013 साली निवृत्त झाला असला तरी त्याचा दरवर्षी या यादीमध्ये पहिल्या दहांमध्ये समावेश होतो. यावर्षी त्याची 77 कोटी इतकी कमाई झालेली आहे. यावर्षीच्या 100 जणांच्या यादीत रणवीर ब्रार आणि विकास खन्ना यांचाही समावेश आहे. \n\nदिव्या शेखर, नंदिका त्रिपाठी. नानी ठाकर, पंक्ती मेहता कडकिया, प्रणित सारडा, सलील पांचाळ, वर्षा मेघानी यांचा यावर्षीच्या यादीत समावेश आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"संग्रहित छायाचित्र\n\nयुमी योशिनो असं या अटक केलेल्या महिलेचं नाव असून, ती 48 वर्षांची आहे.\n\nस्थानिक माध्यमांना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युमी योशिनो यांना त्यांच्या आईचा मृतदेह सापडला आणि त्यांनी 10 वर्षे लपवून ठेवला. कारण त्यांना टोकियोच्या बाहेर जायचं नव्हतं.\n\nमृतदेह पूर्णपणे गोठलेला होता. त्यामुळे त्यावर कुठलीही जखम दिसत नव्हती, असंही पोलिसांनी सांगितलं.\n\nतपास करणाऱ्या पथकाला महिलेच्या मृतदेहाची वेळ आणि कारण अद्याप कळू शकलं नाहीय. \n\nएका सफाई कामगारामुळे फ्रीझरमध्ये मृतदेह ठेवला असल्याचं समोर आलं. घराचं भाडं भरू न शकल्यानं युमी योशिनो यांना घर सोडण्यास सांगितलं गेलं. त्यानंतर त्यांच्या घराची सफाई करण्यासाठी गेलेल्या कामगाराला हा मृतदेह फ्रीझरमध्ये आढळला.\n\nफ्रीझरमध्ये ठेवण्यासाठी मृतदेहाला तसं दुमडण्यात आलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं.\n\nयुमी योशिनो यांना टोकियोजवळील चिबा शहरातील एका हॉटेलमधून शुक्रवारी (29 जानेवारी) अटक करण्यात आली.\n\nकोलकात्यातही घडली होती अशी घटना\n\nही घटना दुर्मिळ असली तर पहिली नक्कीच नाही. यापूर्वीही विविध कारणांसाठी लोकांनी आपल्या प्रियजनांचे मृतदेह गोठवून ठे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वल्याची उदाहरणं आहेत. \n\nभारतात कोलकात्यात अशीच एक घटना घडली होती. हिंदुस्तान टाईम्सनं या घटनेची बातमी दिली होती.\n\nकोलकात्यातील व्यक्तीने आईचा मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवला होता. धक्कादायक म्हणजे, त्याच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं की, घरात असं काही मुलानं केलंय हे त्यांना माहित नव्हतं.\n\nसुभब्रता मुजुमदार असं या व्यक्तीचं नाव आहे. 2018 सालची ही घटना आहे.\n\nया व्यक्तीला पोलिसांनी अलिपूर कोर्टात हजर केलं तेव्हा, न्यायाधीशांनी त्याला 500 रुपयांच्या दंडावर सोडलं आणि राज्य सरकारच्या हॉस्पिटलमध्ये मानसोपचारासाठी पाठवलं होतं.\n\nया व्यक्तीच्या आईचा मृत्यू एका खासगी नर्सिंग होममध्ये 17 एप्रिल 2015 रोजी झाला. मात्र, या व्यक्तीने आईचा मृतदेह जतन करण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवला होता. \n\nदोन मजली इमारतीत मुजुमदार कुटुंब राहत होतं. दुसऱ्या मजल्यावर सुभब्रता ही व्यक्ती वडिलांना जाऊ देत नव्हती. कारण या मजल्यावर फ्रीझरमध्ये आईचा मृतदेह त्यानं ठेवला होता.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी\n\nरात्री 9. 15 : काँग्रेसची पत्रकार परिषद \n\nप्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या भाषणातून RSSला आरसा दाखवण्याचं काम केल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. तंसच भारताच्या इतिहासाची त्यांनी RSSला आठवण करून दिल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nरात्री - 8.57 : 'राष्ट्रवादाचा उगम संविधानातून'\n\nअधुनिक इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी मुखर्जी यांच्या भाषणानंतर असं ट्वीट केलं आहे. \"प्रणव मुखर्जी यांच्या भाषणातील मुख्य मुद्दा म्हणजे त्यांनी ठामपणे सांगितलं आहे की राष्ट्रवादाचा उगम संविधानातूनच होतो.\"\n\nइथे पाहा प्रणव मुखर्जी यांचे संपूर्ण भाषण LIVE - \n\nरात्री 8 : विविधता भारताची सर्वात मोठी ताकद -प्रणव मुखर्जी \n\n- राष्ट्र, राष्ट्रभावना आणि राष्ट्रभक्तीवर बोलायला आलो आहे.\n\n- इतिहासकाळात भारतात आलेल्या प्रवाशांनी भारतीय प्रशासन यंत्रणेची प्रशंसा केली आहे. \n\n- देशातील सर्व जनतेचं देशभक्तीमध्ये योगदान. \n\n- भाषणात वेगवेगळे ऐतिहासिक दाखले. \n\n- भाषणात टिळक, गांधी आणि पटेल यांचा उल्लेख \n\n- राष्ट्रवाद कुठल्याही धर्म आणि भाषेत विभा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"गलेला नाही.\n\n- सहनशीलता हा आपल्या समाजाचा आधार. \n\n- वैचारिक वैविध्य आपण नाकारू शकत नाही. \n\n- लोकशाहीत संवाद आवश्यक, संवादातून प्रत्येक समस्येचं निराकरण. \n\n- अंहिंसक समाजच प्रगती करु शकतो. \n\n- द्वेष, असहिष्णुता यांमुळे आपली राष्ट्रीय ओळख धोक्यात येण्याची शक्यता.\n\nसंध्याकाळी 7. 35 : मोहन भागवत यांचे भाषण सुरू \n\n- देशातील वेगवेगळ्या लोकांना आमंत्रित करण्याची संघाची परंपरा. \n\n- या अनुषंगानं झालेला वाद योग्य नाही. \n\n- आम्ही सहज त्यांना आमंत्रण दिलं, त्यांनी ते स्वीकारलं. \n\n- फक्त हिंदू नाही तर संपूर्ण समाजाला एकत्र करण्यासाठी संघ आहे.\n\n- मतमतांतरं होतंच असतात, पण त्याची एक मर्यादा आहे.\n\n- भारतातली विविधता एकाच एकतेतून उपजली आहे. \n\n- सरकारं खूप काही करू शकतात, पण सर्वकाही नाही. \n\n- सर्वांचे पूर्वज एकच आहेत, सर्वांवर भारतीय संस्कृतीचे प्रभाव आहेत.\n\n- संघ सर्वांना जोडणारी संस्था आहे. \n\n- भाषणं एकून आणि पुस्तकं वाचून संघटन होत नाही. \n\n- सर्वांची माता भारतमाता, सर्व तिचे सुपुत्र.\n\nसंध्याकाळी 7.19 : सोशल मीडियावर चर्चेला ऊत \n\nसोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काहींनी प्रणव मुखर्जींच्या या पावलाचं स्वागत केलं आहेत. तर काहींनी टीका केली आहे. वेगवेगळे प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत. \n\nसंध्याकाळी 7. 17 : अडवाणींच्या पाकिस्तान भेटीशी तुलना\n\nकाँग्रेस नेते मणिकम टगोर यांनी प्रणव मुखर्जी यांच्या या भेटीची तुलना अडवाणींनी पाकिस्तानात जीन्नांच्या स्मारकाला दिलेल्या भेटीशी केली आहे. \n\nसंध्याकाळी 7.09 : भारतरत्नासाठी प्रयत्न?\n\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाऊन प्रणव मुखर्जी भारतरत्न मिळवायचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंनी विचारला आहे. \n\nसंध्याकाळी 7.07 : भाषणाचा मसुदा जाहीर करा \n\nआधुनिक इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी लिहिलंय की आजच्या फेक न्यूजच्या काळात मुखर्जींनी त्यांच्या भाषणाचा संपूर्ण लेखी मसुदा जाहीर करावा. \n\nसंध्याकाळी 7.03 : आनंद शर्मांची टीका\n\nकाँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी लिहिलं आहे की 'प्रणवदां'ना संघ मुख्यालयात पाहून लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांना मनोवेदना झाल्या आहेत. भारतीय गणराज्याच्या विविधतेने नटलेल्या मूल्यांवर ज्यांचा विश्वास आहे, तेही आज दुःखी आहेत. \n\nसंध्याकाळी 6.53 : संचलन आणि प्रात्यक्षिकं \n\nरेशीमबाग मैदानावर संचलन आणि..."} {"inputs":"संजय राऊत\n\n1. 'चिनी अॅपवर बंदीसाठी जवानांच्या बलिदानाची वाट पाहत होता का?' - संजय राऊत \n\nकेंद्र सरकारने खासगी माहितीच्या मुद्द्यावरून नुकतेच टिकटॉक, हेलोसह 59 चिनी अॅपवर बंदी घातली होती. या बंदीवरून शिवसेनेने सरकारवर जोरदार टीका केली आहे.\n\nचिनी अॅपपासून आपल्याला धोका असल्याचं माहीत असूनही इतके दिवस या कंपन्या कशा सुरू होत्या? या अॅपवर बंदी घालण्यासाठी भारतीय जवानांच्या बलिदानाची वाट पाहत होता का, असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. \n\nसंजय राऊत यांनी मंगळवारी (30 जून) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.\n\nचीनचं आर्थिक कंबरंडं मोडायलाच हवं. चीन आणि भारताची एकमेकांच्या देशात गुंतवणूक आहे. त्याबाबत धोरण ठरवलं पाहिजे. चिनी अॅपवर बंदी घालण्याला आमचा विरोध नाही. पण आधीच त्यांच्यावर बंदी का घातली नाही, असंही राऊत म्हणाले. \n\nकाँग्रेसनेही या मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीका केली आहे. टिक टॉकने पीएम केअर फंडला 30 कोटी रुपये दिले, हा क्रांतीचा भाग होता का, असा सवाल काँग्रेसने केला आहे. \n\n2. प्रतिकार शक्तीसाठी 5 कोटी लोकांना आर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषधाचं मोफत वाटप\n\nकोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होण्यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषधं मोफत देणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. \n\nग्रामविकास विभागाच्या 13व्या वित्त आयोगातील अखर्चित निधी आणि 14व्या वित्त आयोगातील रकमेवरील व्याज या निधीतून या योजनेचा खर्च करण्यात येणार आहे. औषध खरेदीचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया तीन आठवड्यांत पूर्ण करावी, अशी सूचना देण्यात आली आहे, असं मुश्रीफ यांनी सांगितलं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.\n\n3. सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय महाविद्यालय\n\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांनी एक नवीन शासकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. \n\n\n\n नकाशा\n \n\nजगभरात आढळलेले रुग्ण\n\nसंपूर्ण मजकूर नीट पाहण्यासाठी तुमचं ब्राउजर अपडेट करा\n\nस्रोत : जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य विभाग\n\n\n आकडे - अंतिम अपडेट\n \n १ डिसेंबर, २०२०, १:५९ म.उ. IST\n \n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nकोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी- \n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nनवीन शासकीय महाविद्यालय कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत असेल. त्यासाठी पाच एकर जमीन उपलब्ध झाल्यानंतर आराखडा तयार करून विद्यापीठाला शासन स्तरावरील सर्व मान्यता देण्यात येतील. \n\nशैक्षणिक वर्ष 2021-22 पासून या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असं सामंत यांनी सांगितलं. यासंदर्भात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित बैठकीत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री सामंत बोलत होते. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे. \n\n4. कंपन्यांसोबतच विक्रेत्यांनाही भरपाईच्या कक्षेत आणणार - कृषिमंत्री दादा भुसे\n\nराज्यात सोयाबीन पीकाची बियाणं निकृष्ट दर्जाची असल्याबाबत अनेक तक्रारी येत आहेत. या सर्व तक्रारींची राज्य शासनाकडून पडताळणी करण्यात येणार आहे. याबाबत खासगी कंपन्यांसोबतच विक्रेत्यांनाही जबाबदार धरून भरपाईची तरतूद करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादा..."} {"inputs":"संजीता चानू\n\nपापुआ न्यू गिनीच्या आणि गतसुवर्णपदकविजेत्या डिका टोऊआला नमवत संजीतानं दमदार विजय मिळवला. \n\n24 वर्षीय संजीताने स्नॅच प्रकारात अनुक्रमे 81, 83 आणि 84 किलो वजन उचललं. क्लिन अँड जर्क प्रकारात तिनं 104, 108 किलो वजनाचा भार पेलला. तिसऱ्या प्रयत्नात संजीतानं 112 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. मात्र तरीही पापुआ न्यू गिनीच्या डिको तोऊआला 10 किलोनं नमवलं. \n\nस्नॅच प्रकारात संजीतानं प्रतिस्पर्धी खेळाडूच्या तुलनेत तीन किलोची आघाडी मिळवली होती. स्नॅच प्रकारात खांद्यावर तोलून न धरता थेट डोक्यावर उचलून धरायचं असतं. क्लिन अँड जर्क प्रकारात वजन डोक्याच्या वर उचलण्यापेक्षा खांद्यावर टेकवायचं असतं. \n\nसुवर्णपदक स्वीकारल्यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना संजीता भावुक झाली होती. \n\nचार वर्षांपूर्वी ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंगपटू संजीता चानूनं भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं होतं. संजीता चानूनं तेव्हासुद्धा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. \n\nप्रशिक्षक कुंजाराणी देवी यांच्याकडून प्रेरणा घेत संजीतानं खेळायला सुरुवात केली. 24 वर्षीय संजीता मूळची... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मणिपूरची आहे. \n\nभारतीय रेल्वेची कर्मचारी असलेल्या संजीताचा स्वभाव शांत आणि लाजाळू आहे, मात्र पोडियमवर गेल्यानंतर संजीताचं वेगळं रूप पाहायला मिळतं. \n\nयशाचा, पदकांचा संजीताचा प्रवास लहानपणापासूनच सुरू झाला. 20व्या वर्षी संजीताने 48 किलो वजनी गटात 173 किलो वजन उचलत ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यावेळी त्या गटासाठीच्या कॉमनवेल्थ रेकॉर्डपासून संजीता केवळ दोन किलो दूर राहिली. \n\nगेल्यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस न झाल्यानं संजीतानं नाराजी व्यक्त करताना न्यायालयात धाव घेतली होती. मात्र पुरस्कारासाठी तिच्या नावाची निवड झाली नाही. \n\nगेल्यावर्षी संजीतानं कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 53 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले होतं. \n\nगुरुवारी सुवर्णपदकाची कमाई करणारी मीराबाई चानू आणि संजीता चांगल्या मैत्रिणी आहेत. ग्लासगो स्पर्धेत संजीतानं सुवर्णपदक पटकावलं होतं, तेव्हा मीराबाईने रौप्यपदकावर नाव कोरलं होतं. \n\nसंजीता चानू\n\nसुरुवातीला 48 किलो वजनी गटातून खेळणारी संजीता आता 53 किलो गटातून खेळते. \n\nयंदाच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये पी.संतोषीने संजीताला नमवलं होतं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"संदीप सिंह धालीवाल\n\n42 वर्षांचे संदीप टेक्सासमधले पहिले भारतीय वंशाचे शीख पोलीस अधिकारी होते. \n\nड्युटीवर असताना पगडी घालणे आणि दाढी-मिशा ठेवण्याची कायदेशीर लढाई ते जिंकले, त्यावेळी ते पहिल्यांदा चर्चेत आले होते. गेल्या 10 वर्षांपासून ते पोलीस सेवेत होते. \n\nधार्मिक स्वातंत्र्याची लढाई लढणारी व्यक्ती म्हणून पोलीस वर्तुळात त्यांची ओळख होती. \n\nमिळालेल्या माहितीनुसार ते ड्युटीवर असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. टेक्सासमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संदीप सिंह धालीवाल यांना 'लक्ष्य करून' त्यांच्यावर 'क्रूर आणि निर्घृण' पद्धतीने हल्ला करण्यात आला. \n\nते दुपारी शहरात ट्रॅफिक नियंत्रित करत असताना त्यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. \n\nहॅरिस काउंटीचे शेरिफ एडी गोंजालेज यांनी सांगिल्याप्रमाणे, \"संदीप यांनी एका गाडीला थांबवलं. गाडीत एक स्त्री आणि एक पुरूष बसले होते. गाडी थांबवल्यावर त्यातली एक व्यक्ती खाली उतरली आणि तिने संदीपवर दोन-तीन गोळ्या झाडल्या.\"\n\nसंदीप यांना हेलिकॉप्टरने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला. \n\nगोंजालेज यांनी ट्वीट करून संदी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"प यांच्या मृत्यूची बातमी दिली. ते लिहितात, \"हे सांगताना मला अतिशय दुःख होतं आहे की आम्ही आमच्या एका प्रियजनाला गमावून बसलो आहोत. आमच्याकडे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. आम्ही एक उत्तम वडील, पती, मुलगा, भाऊ आणि मित्राला गमावलं आहे. आम्ही टेक्सासच्या 'शांतता अधिकाऱ्या'ला गमावलं आहे.\"\n\nअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर जवळच्याच शॉपिंग सेंटरच्या दिशेने पळाला. \n\nपोलिसांनी आरोपीची गाडी जप्त करून तपास सुरू केला आहे. \n\nशेरिफ यांच्या कार्यालयातून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की या प्रकरणात रॉबर्ट सोलीस (47 वर्ष) नावाच्या एका व्यक्तीवर 'कॅपिटल मर्डर' (हत्ये)चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. \n\nगोंजालेज यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एक हत्यारही जप्त केलं आहे. याच हत्याराने संदीप यांची हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"संभाजीराजे छत्रपती\n\nमुंबईमध्ये पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी राज्य आणि केंद्र सरकारला काही पर्याय देत 6 जूनपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावरून संभाजीराजे यांची भूमिका ठाकरे सरकारसाठी डोकेदुखी ठरणार की फायदेशीर ठरेल हे पाहावं लागेल. \n\nयाचं कारण म्हणजे एकीकडे शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांनी 5 जून रोजी 'बोलका मोर्चा' काढणार असल्याचं सांगितलं आहे. तर भाजपनं आज कोल्हापूर इथं 'धरणे आंदोलन' करत मराठा आरक्षण प्रश्नावर रस्त्यावरच्या लढाईला समर्थन दिलं आहे. सोबतच मराठा आरक्षणासाठी कुणीही आंदोलन केलं तरी भाजप त्यांना समर्थन देईल असं म्हटलं आहे. \n\nपण खासदार संभाजीराजे यांनी अजूनही संयमाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजेंची भाजपविरोधी भूमिका ठाकरे सरकारच्या पथ्यावर पडणार का असा प्रश्न उपस्थित होतो. \n\nसंभाजीराजे यांनी म्हटल्याप्रमाणं जर 6 जूननंतर ते रस्त्यावर उतरले तर ठाकरे सरकारसाठी ही डोकेदुखी ठरेल, असं लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांना वाटतं. \n\nते सांगतात की, \"इतक्या कमी वेळात या सर्व पर्यायांवर उत्तर मिळणं कठीण आहे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":". अवघ्या एका आठवड्यात इतक्या गंभीर प्रश्नावर, ज्याचा संबंध घटनादुरूस्ती पर्यंत जाऊ शकतो किंवा या प्रश्नामुळे घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो, असे प्रश्न एका आठवड्याच्या कालावधीत कसे सोडवता येतील. दुसरीकडे कोविडचा संसर्ग असताना सरकारने प्राध्यान्य कशाला द्यायला हवं असाही प्रश्न उपस्थित होतो. \n\n\"आजवर मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी जी पावलं उचलली गेली त्यावरून तो कायद्याच्या पातळीवर टिकला नाही. त्यामुळं संभाजीराजे यांनी अल्टिमेटम देण्याचा फायदा काय? मुळात संभाजीराजे यांनी दिलेल्या पर्यायांवर राज्य सरकार पावलं उचलत आहे. त्या गोष्टींना कोणत्याही पक्षाचा विरोध नाही. पण तरीही मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागत नाही कारण त्यामागे वैधानिक कारणं आहेत. \"\n\nतर राजकीय पुढाऱ्यांनी आक्रमक होणं हे पुढाऱ्यांसाठी आणि सरकारसाठीही घातकच आहे, असं राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांना वाटतं. \n\nत्यांच्या मते, \"मराठा आरक्षण प्रश्नावर संभाजी राजेंनी पुढाकार घेऊन आक्रमक होणं हे एका अर्थी उद्धव ठाकरे सरकारसाठी फायदेशीर ठरु शकतं. त्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षण विषयाचा इतिहास पाहता हा प्रश्न सुटण्यासाठी काही कालावधी लागण्याची दाट शक्यता आहे.\n\n\"पृथ्वीराज चव्हाण, फडणवीस यांच्या सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयीन पातळीवर टिकू शकले नाही. बापट आयोग, गायकवाड समिती यांच्या अहवालाचा न्यायालयीन पातळीवर फायदा झाला नाही. ठाकरे सरकारचा अडीच वर्ष कार्यकाळ बाकी आहे. त्या दरम्यान संभाजीराजे यांनी आंदोलनाचं नेतृत्व करणं तसं फायदेशीर ठरू शकेल.\"\n\nएकीकडे भाजप या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करताना संभाजीराजे हे संयमाने हा लढा शांततेत सुरू ठेवू पाहत आहेत. त्याचा ठाकरे सरकारला फायदा होऊ शकतो. संभाजीराजेंनी दिलेल्या पर्यायांवर ठाकरे सरकार उरलेला कार्यकाळ पूर्ण करु शकतो, असं पवार यांना वाटतं. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n\nतर राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सांगतात की,\"मराठा समाजाला आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्या या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत. मराठा आरक्षण मिळण्यासाठी संभाजीराजे यांनी दिलेले पर्याय या टप्प्याटप्याने होणाऱ्या गोष्टी आहेत. आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकार उचलत असलेली पावलं ही साहजिक आहेत पण त्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणं हा मूर्खपणा आहे.\n\n\"सारथी संस्थेला पैसे देणं, अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्जमर्यादा वाढवून देणं, मराठा समाजासाठी..."} {"inputs":"संभाजीराजे छत्रपती\n\nराज्य सरकारला मराठा आरक्षण राखण्यात यश आले नाहीतर केंद्र सरकारला राज्यघटनेत बदल करणं शक्य आहे का याबाबत अभ्यास सुरू असल्याचं खासदार संभाजीराजे यांनी म्हटलंय. \n\nपंढरपूर येथे अतिवृष्टी आणि पुराच्या परिस्थितीनंतर पाहणी करत असताना खासदार संभाजीराजे यांनी हे वक्तव्य केले आहे. \n\nमराठा आरक्षण प्रकरणात केंद्र सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी याआधीच ठाकरे सरकारकडून करण्यात आली आहे. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही विनंती करणार असल्याचंही सांगितलं होतं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही छत्रपतींनी मराठा आरक्षणासाठी केंद्राची मदत घ्यावी असा सल्ला दिला होता. \n\nसंभाजीराजे नेमकं काय म्हणाले? \n\nराज्यात काही दिवसांपूर्वीच ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. संभाजीराजेही या आंदोलनांमध्ये सहभागी होते. नुकतीच त्यांनी नवी मुंबई येथे मराठा समाजाची बैठकही घेतली. \n\nपंढरपूरच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची पुढील दिशा काय असेल असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, \"आपण SEBC हा कायदा त... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यार केला आहे. मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे असा अहवाल दिल्याने हे सिद्ध झाले आहे. असा कायदा विधीमंडळात पारित झाला आहे. हायकोर्टाने या कायद्याला मान्यताही दिली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी हा विषय राज्य सरकारचा आहे.\" \n\n\"तरीही हा प्रश्न सुटला नाही तर केंद्र सरकारची काही मूव्हमेंट असेल. उदाहरणार्थ- घटना बदल करायचा असल्यास जो केवळ महाराष्ट्रासाठी लागू होणार नाही तर देशभर लागू होईल यासाठीही माझा अभ्यास सुरू आहे. हा पुढील टप्पा आहे,\" असंही ते म्हणाले. \n\n27 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी होणार आहे. \n\nराज्यघटनेत बदल करण्याचा पर्याय कितपत शक्य? \n\nतामिळनाडूप्रमाणे राज्य सरकारला मराठा आरक्षण टिकवायचे असल्यास केंद्र सरकारला राज्यघटनेत बदल करावे लागतील, अशी मते यापूर्वीही तज्ञ्जांनी व्यक्त केली आहेत. \n\nमराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र सरकारला मराठा आरक्षण कायद्याचा समावेश घटनेच्या नवव्या सूचीमध्ये करावा लागेल. \n\nपण ही नववी सूची काय असते? \n\nभारतीय राज्यघटनेनुसार जर नवव्या सूचीत एखादा कायदा टाकायचा असेल तर राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागते.\n\nनवव्या सूचीमध्ये एखादा कायदा समाविष्ट केल्यास त्यानुसार कायद्याची वैधता तपासताना हा कायदा मुलभूत हक्कांवर आघात करतो असा प्रश्न उपस्थित करता येत नाही.\n\nआजपर्यंत याअंतर्गत बहुतांश जमीनविषयक कायद्यांचा समावेश करण्यात आला आहे.\n\nकोणताही कायदा यामध्ये समाविष्ट करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमताने तो मंजूर करावा लागतो.\n\nतामिळनाडू सरकारने जो आरक्षणासाठी कायदा केला तो 9 व्या सूचीमध्ये दाखल करण्यात आला आहे. म्हणून तो सर्वोच्च न्यायालयात टिकला असा युक्तिवाद करण्यात येतो.\n\nतेव्हा मराठा आरक्षण कायद्याचा समावेश नवव्या सूचीमध्ये करण्यासाठी राज्य सरकार केंद्राची मदत घेईल का ?\n\nयाविषयी बोलताना राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी म्हटलं, \"कोणताही कायदा तडकाफडकी नवव्या सूचीमध्ये टाकता येत नाही. संसदेत तो मंजूर व्हावा लागतो. या प्रक्रियेला प्रचंड वेळ लागण्याची शक्यताही आहे. त्यामुळे संसदेत तो मंजूर व्हावा लागतो. या प्रक्रियेला प्रचंड वेळ लागण्याची शक्यताही आहे. त्यामुळे संसदेत दोन तृतीयांश बहुमत सिद्ध करणे आव्हानात्मक आहे.\"\n\nयामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवव्या सूचीत कायद्याचा समावेश केल्यानंतर केवळ मुलभूत अधिकारांवर आघात..."} {"inputs":"संभाजीराजे यांचा भाजपने किती सन्मान केला याबाबत ते का सांगत नाहीत, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना विचारला आहे. \n\n\"छत्रपतींना पार्टी कार्यालयात यावं लागू नये म्हणून त्यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदार केलं. संभाजीराजे यांना भाजपने किती सन्मान दिला हे ते सांगत नाहीत,\" असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. तसंच मोदी संभाजीराजेंना याआधी खूपवेळा भेटल्याचा दावासुद्धा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. \n\nमराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने आणि कोरोनाची स्थिती गंभीर असल्यानेच पंतप्रधानांनी भेट नाकारल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.\n\n\"मराठा आरक्षणाच्या प्रश्नी पंतप्रधानांकडे चार वेळा वेळ मागितली, ती मिळाली नाही,\" असं सांगत नाशिक इथं पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.\n\nमराठा आरक्षणाबाबत आग्रही असलेल्या खासदार संभाजीराजेंनी वारंवार पत्र व्यवहार करूनही त्यांना मोदींना भेटता आलेलं नाही. याबाबत संभाजीराजे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर आता या मुद्यावर राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय. 27 ऑक्टोबर 2020 रोजी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीतही नरेंद्र मोदी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"भेटीसाठी वेळ देत नसल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं होतं.\n\nसंभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत राज्यभर दौरे केल्यानंतर गुरुवारी (27 मे) मुंबईत काही नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यात शरद पवार आणि राज ठाकरे यांचा समावेश आहे. \n\nवंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीसुद्धा संभाजीराजे भेट घेणार आहेत.\n\nत्यांच्या या भेटीवर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी टीका केली आहे. शरद पवारांनी फक्त 10 मिनिटांच्या भेटीत संभाजीराजेंना गृहीत धरलं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. \n\nदरम्यान, \"श्रीमंत मराठा समाजाला माझ्यासकट एक टक्काही आरक्षण नको, पण 30 टक्के गरीब मराठा समाजाला मदत करा,\" ही आमची भूमिका आहे असं खासदार संभाजीराजे यांनी आधी म्हटलंय. तसंच यासंदर्भात 28 मे रोजी म्हणजेच शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ते सविस्तर भूमिका मांडणार आहे. \n\n' रस्त्यावर उतरण्याची वेळ' \n\nमराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचंही सांगितलंय.\n\n\"मराठा समाजाने आज रस्त्यावर उतरुन संघर्ष नाही केला, तर वेळ निघून जाईल. त्यामुळे कोणताही झेडा, बॅच न घेऊन भाजपा आंदोलनात सहभागी होणार आहे,\" असं ते म्हणाले.\n\nदुसरीकडे रस्त्यावर उतरून आंदोलन करू नका अशी भूमिता संभाजीराजे वारंवार मांडत आहेत. \n\n\"अलाहाबादच्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राजेंचा सत्कार केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या सर्व केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय नेत्यांनी उभं राहून त्यांचं अभिनंदन केलं. केंद्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याकडे गेले असता संभाजीराजे छत्रपती यांचा सन्मानच केला जातो.\" \n\n भाजपाच्या राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड विकास परिषदेची स्थापना केली आणि त्या कामासाठी मोठा निधी दिला. अशी उदाहरणं देत भाजपने संभाजी राजे यांचा सन्मान कसा केला हे त्यांनी सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स..."} {"inputs":"संमेलनाला उपस्थित राजकीय नेते\n\nसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे राज्याचे संस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, ज्येष्ठ नेते मधुरराव चौधरी, काँग्रसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांसारखी राजकीय मंडळी व्यासपीठसमोरील पहिल्या रांगेत बसली होती.\n\nयावरून नव्या वादाला तोंड फुटलं.\n\n\"राजकीय व्यक्तींनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नसावं, हा काही नवा पायंडा नाहीय, हे याआधाही बऱ्याचदा झालंय. अनेक राजकीय नेत्यांनी स्वत:हून व्यासपीठवर जाण्याऐवजी समोर बसणं पसंत केलंय,\" असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार सांगतात. मात्र, त्याचवेळी ते म्हणतात, \"राजकीय नेते खाली बसवता, मग प्रशासनातील अधिकारी व्यासपीठावर का बसवले?\"\n\nउल्हासदादा पवार यांच्या टीकेचा रोख उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन आणि सीईओ डॉ. संजय कोलते यांच्याकडे होता. कारण राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख व्यासपीठासमोर खाली पहिल्या रांगेत बसले असताना हे तिन्ही अधिकारी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात पूर्णवेळ व्यासपीठावर पहिल्या रांगे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त होते.\n\nउल्हासदादा पवारांचा नेमका आक्षेप काय आहे?\n\nराजकीय व्यक्ती संमेलनाचा उद्घाटक असेल तर त्यांनी व्यासपीठवर जाणं ठीक आहे. अन्यथा, खालीच बसावं, असं उल्हासदादा पवार म्हणतात.\n\nमात्र, ते पुढे म्हणतात, \"जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे सीईओ व्यासपीठावर कसे? आणि तेही संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटोंच्या शेजारी बसले? त्यांचं साहित्यात योगदान काय? कोणताही जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख आणि जिल्हा परिषदेचा सीईओ व्यासपीठावर कुठल्याच संमेलनात नव्हता. ते सरकारचे पगार घेतात. किंबहुना, मंत्री व्यासपीठासमोर रांगेत बसले असताना, हे अधिकारी व्यासपीठावर बसतात, हे प्रोटोकॉलला धरून नाही.\" \n\nसंमेलनात व्यासपीठावर उपस्थित अधिकारी\n\nराजकीय नेत्यांनी व्यासपीठावर न बसता साहित्यरसिकांमध्ये बसणं, हा काही नवीन पायंडा नसल्याचं उल्हासदादा सांगतात. ते म्हणतात, \"1996 साली आळंदीला 69वं साहित्य संमेलन झालं, त्यावेळी मी कार्याध्यक्ष होतो. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह शरद पवार, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख हे दिग्गज राजकीय नेते व्यासपीठासमोर खाली पहिल्या रांगेत बसले होते. फक्त आळंदीचे नगराध्यक्ष व्यासपीठावर होते, कारण ते नगराचे प्रथम नागरिक होते.\"\n\n\"विलासराव देशमुख मंत्री असतानाही बेळगावातल्या संमेलनात व्यासपीठावर न जाता खाली रांगेत बसले होते. औरंगाबादेतल्या संमेलनात मात्र ते व्यासपीठावर गेले, कारण ते उद्घाटक होते\", अशीही आठवण उल्हासदादा सांगतात. \n\nयाचसोबत, उल्हासदादा पवारांनी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यावरही आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, \"साडेचार तास उद्घाटन सोहळा कधीच होत नाही. स्वागताध्यक्ष, मावळत्या अध्यक्षांचं भाषण, विद्यमान अध्यक्षांचं भाषण आणि प्रमुख पाहुण्याचं भाषण इतकाच भाग उद्घाटन सोहळ्यात असतो. मात्र, उस्मानाबादेत अनेकांची भाषणं झाली आणि पर्यायानं साडेचार तास सोहळा चालला. हे सर्व नियमांना धरून आहे का?\"\n\nसाहित्य महामंडळाकडून चुकीचा प्रघात - नीलम गोऱ्हे\n\n\"साहित्य संमेलनाचा इतिहास पाहिल्यास लक्षात येईल, कुठल्याही संमेलनाध्यक्षांच्या भाषणात समाजकारण, राजकारणाचे पडसाद दिसतात. त्यामुळं साहित्य राजकारणविरहित होऊ शकत नाही,\" असं शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे म्हणतात.\n\nसंमेलनाच्या व्यासपीठावरची गर्दी\n\nराजकीय नेत्यांमुळं साहित्यविश्व दडपलं जाऊ नये, हे योग्य आहे, असं सांगताना निलम गोऱ्हे या..."} {"inputs":"संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत अमेरिकेनं इस्राईलला दिलेली मान्यता रद्द करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.\n\nजेरुसलेमच्या सद्यस्थितीबाबत घेण्यात आलेला कोणताही निर्णय अमान्य असून, असे निर्णय घेतले गेले तर ते रद्द केले पाहिजेत, असं या प्रस्तावत स्पष्ट करण्यात आलं आहे. \n\nसंयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावाच्या बाजूनं 128 देशांनी मतदान केलं आहे, तर 9 देशांनी या प्रस्तावाविरुद्ध मतदान केलं आहे. 35 देशांचे प्रतिनिधी या मतदानाला गैरहजर होते. \n\nमहत्त्वाची बाब म्हणजे भारतानंही या प्रस्तवाच्या बाजूनं, म्हणजे अमेरिकेच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्तावाच्या बाजूनं मतदान करणाऱ्या राष्ट्रांना आर्थिक मदत थांबवण्याची धमकीही दिली होती.\n\nपाहा व्हीडिओ : जेरुसलेमबाबत जागतिक नेत्यांनी दिला ट्रंप यांना कडक शब्दात इशारा\n\nमतदानच्या आधी पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी अमेरिकेच्या अशा ब्लॅकमेल आणि घाबरवण्याच्या बळी न पडण्याची अन्य राष्ट्रांना विनंती केली होती.\n\nइस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या नकार प्र... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"स्तावाला विरोध केला होता. तसंच त्यांनी संयुक्त राष्ट्र खोट्या गोष्टींना सहकार्य करत असल्याची टिका केली होती. \n\nअमेरिकेसोबत 9 छोटे देश\n\nसंयुक्त राष्ट्रांच्या या महासभेत सादर झालेल्या या प्रस्तावाविरुद्ध अमेरिका, इस्राईल, ग्वाटेमाला, होंडुरास, द मार्शल आयलंड, मायक्रोनेशिया, नॉरू, पलाऊ, टोगो या 9 देशांनी मतदान केलं.\n\nया प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान करणाऱ्यांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे इतर चार स्थायी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया आणि ब्रिटन यांचा समावेश आहे. तसंच अमेरिकेचे मित्र राष्ट्र आणि मुस्लीम देशांनीही या प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं आहे.\n\nया प्रस्तावाच्या विरोधात 9 छोट्या देशांनी मतदान केलं आहे.\n\nया मतदानापासून वेगळं राहणाऱ्या 35 देशांमध्ये मेक्सिको आणि कॅनडाचा समावेश आहे.\n\nजेरूसलेमबाबतचा नेमका वाद काय आहे?\n\nपॅलेस्टाईनसोबत 1967मध्ये झालेल्या युद्धानंतर इस्राईलनं पूर्व जेरुसलेम बळकावलं होतं. त्यापूर्वी ते जॉर्डनच्या नियंत्रणात होतं.\n\nआता इस्राईल अविभाजीत जेरुसलेमला आपली राजधानी मानतं, तर पॅलेस्टाईन आपल्या प्रस्तावित राष्ट्राची राजधानी म्हणून पूर्व जेरुसलेमला मानतं.\n\nजेरुसलेमबाबतचा अंतिम निर्णय भविष्यात होणाऱ्या शांततापूर्ण चर्चांमधून होणं अपेक्षित आहे. जेरुसलेमवर इस्राईलच्या दाव्याला अजूनही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही. जगातल्या सगळ्याच राष्ट्रांचे दूतावास तेल अवीव शहरातच आहेत.\n\nपॅलेस्टाईनसोबत 1967मध्ये झालेल्या युद्धानंतर इस्राईलनं पूर्व जेरुसलेम बळकावले होते.\n\nअमेरिकेचे राष्ट्रपती ट्रंप यांनी त्यांच्या परराष्ट्र विभागाला दूतावास तेल अवीव शहरातून जेरुसलेममध्ये हलवण्याचे आदेश दिले आहेत. \n\nअरब आणि मुस्लीम देशांच्या आग्रहास्तव 193 सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्रांची गुरुवारी आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी अरब आणि मुस्लीम देशांनी गेल्या काही दशकांपासून चालत आलेल्या अमेरिकेच्या दबाव नितीविरोधात ट्रम्प यांच्यावर गंभीर टीकाही केली. \n\nअमेरिकेची प्रतिक्रिया\n\nमतदानाआधी अमेरिकेच्या प्रतिनिधी निकी हेली यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेची भूमिका मांडली. एका भाषणात हेली म्हणाल्या, \"अमेरिका हा दिवस नक्कीच लक्षात ठेवेल, ज्यात अमेरिकेला एकटं पाडून संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत निशाणा साधण्यात आला.\"\n\n\"अमेरिका हा दिवस नक्कीच लक्षात ठेवेल.\" असं मत अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांतील सदस्य..."} {"inputs":"संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार, इडलिबमध्ये 10 लाख मुलं आहेत.\n\nइडलिब प्रांतात 30 लाख सामान्य नागरिक आणि जवळपास 90 लाख बंडखोर आहेत. यातले 20 हजार कट्टरतावादी जिहादी आहेत, असं सांगितलं जातं.\n\nमात्र युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसात जेव्हा मी विद्रोहींच्या ताब्यात असलेल्या भागात गेलो, तेव्हा तिथे आंदोलक स्वातंत्र्याच्या घोषणा देत होते. त्यांचं म्हणणं होतं की त्यांना देशाची राखरांगोळी होताना बघायची नाही, तर तिथलं सरकार त्यांना नकोय. मात्र या गोष्टीला खूप काळ लोटून गेला आहे.\n\nआता युद्धाचं स्वरूप खूप बदललं आहे. या संघर्षाला आता अनेक पदर आहेत. बंडखोरांनी नव्या आघाड्या तयार केल्या आणि नंतर त्या तोडून पुन्हा दुसऱ्या आघाड्या बनवल्या. सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या बंडखोरांमध्ये फरक करत नाही.\n\nराष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या लेखी सर्वच कट्टरतावादी आहेत. \n\nआंतरराष्ट्रीय समुदायांनी हस्तक्षेप करण्याची मागणी नागरिकांतर्फे होत आहे.\n\nमात्र असे अनेक बंडखोर आहेत जे कट्टरतावादी नाही. त्यांना पाश्चिमात्य राष्ट्रांकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. ही बंडाळी आणि युद्ध अनेकदा जिहादी आणि नागरी सेना यां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"च्यात पेटलं.\n\n2016मध्ये रशियाने युद्धात हस्तक्षेप केला होता. रशियाची साथ मिळाल्यावर असद सरकारने बंडखोरांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला. यासाठी चर्चा, इशारे आणि मोठ्या प्रमाणावर सैन्याचा वापर करण्यात आला.\n\nइडलिब प्रांत 2015 पासून कट्टरवाद्यांच्या ताब्यात होते.\n\n2016च्या सुरुवातीला अलप्पोमधला विजय सरकारसाठी मोठं यश ठरला. यानंतर असद सरकारचा विजयरथ वेगाने पुढे सरकला. आता केवळ इदलिब हा एकमेव प्रांत बंडखोरांच्या ताब्यात आहे. \n\nहयात तहरीर अल-शाम ही इदलिबमध्ये असलेली बंडखोरांची मुख्य संघटना आहे. या संघटनेत केवळ सीरियाचे नाही तर परदेशी बंडखोरही आहेत.\n\nअल-नुसरा फ्रंटचं हे नवं रूप... अल-कायद्याशी संबंधित या संघटनेला संयुक्त राष्ट्र, पश्चिम आशिया आणि पश्चिमेकडील अनेक राष्ट्रांनी जहालमतवादी संघटना म्हटलं आहे.\n\nहयात तहरीर अल-शाम बंडखोरांची मुख्य संघटना आहे.\n\nआम्ही दोन्हीकडच्या फ्रंट लाईन बघितल्या आहेत. दोन्हीकडे त्यांच्या हातात बंदुका आल्या आहेत, जे युद्ध सुरू झालं त्यावेळी लहान होते. या युद्धाने सीरियातील मुलांचं भविष्यच बदलून टाकलं आहे.\n\nया युद्धात मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्त हानी झाली आहे. कित्येक लोकांचा जीव गेला. जवळपास पाच लाख नागरिक मृत्यूच्या दाढेत सामावले. ही संख्या सातत्याने वाढते आहे.\n\nविजयाच्या जवळ पोहोचलेलं असद सरकार सत्तेत टिकून राहील. मात्र या युद्धाची मोठी किंमत सीरियाला चुकवावी लागली आहे. ज्यामुळे असद सरकारलाही मोठ्या दबावाचा सामना करावा लागला.\n\nगेल्या आठवड्यात इडलिब परिसरात युद्ध थंडावलं होतं.\n\nमानवाधिकार संघटनांचा दावा आहे की युद्धात सर्वांत जास्त सामान्य नागरिक असद सरकारच्या सैन्याच्या हल्ल्यात ठार झाले. मात्र सीरियाच्या सरकारने या आरोपाचा इन्कार केला आहे. आम्ही आपल्याच नागरिकांना का मारू, असा त्यांचा सवाल आहे.\n\nइडलिब प्रांतातली गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली. जिथे गावं होती, तिथे आता वाळवंट आहे. स्मशान शांतता पसरलेल्या या गावांमध्ये गेल्यावर एकच विचार मनात येतो, तो म्हणजे या गावात राहणाऱ्या लोकांचं काय झालं असेल. संपूर्ण गाव रिकामं झालं आहे. त्यातले काहीजण तर देश सोडून पळून गेले असतील आणि काहींचा मृत्यूही झाला असेल.\n\nइडलिबमधील उध्वस्त इमारती\n\nइथलं युद्ध आता संपलं आहे आणि मागे राहिली आहेत बॉम्बहल्ल्यात नष्ट झालेली भकास रिकामी घरं... या युद्धात देशाच्या निम्म्या लोकांनी म्हणजे 1.2 कोटी..."} {"inputs":"संशोधनात असं सिद्ध झालं आहे की हे अवशेष नवजात मुलाचे आहेत. याच्या जनुकांमध्ये बरीच असमानता दिसली. या अवशेषांचा आकार भ्रूणाइतका असूनही सुरुवातीच्या काळात याचं वय 6 ते 8 वर्षं असावं असं मानलं जात होतं. \n\nअसमान्य लक्षणांमुळे याचं मूळ समजू शकत नव्हतं. \n\nया सापळ्यात अनेक अनुवांशिक बदल झालेले असल्याने याचं वयही समजू शकलं नव्हतं, असा निष्कर्ष डीएनए टेस्टमधून काढण्यात आला आहे. \n\nजिनोम रिसर्च या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. \n\nलहान आकार, हाडांची कमी संख्या आणि शंकूच्या आकाराचं डोकं आदी असमानता या अवशेषांमध्ये होती. \n\nचिलीमधील अटाकामा या वाळवंटात एका निर्मनुष्य गावात एका पिशवीमध्ये हे अवशेष सापडले होते. तिथून हे अवशेष स्पेनमध्ये नेण्यात आले. या अवशेषाला अटा असं नाव देण्यात आलं होतं. \n\nकाही लोकांनी हे अवशेष परग्रहवासियाचे असावेत असं मत व्यक्त केलं होतं. \n\nपण नव्या संशोधनामुळं हे अवशेष माणसाचेच असल्याचं निष्पन्न झालं आहे. यावर 'सिरिस' नावाची डॉक्युमेंट्री ही बनवण्यात आली होती. यातही परग्रहवासियांच्या रहिवाशाचा पुरावा असावा असं सुचवण्यात आलं होतं. \n\nपण नव्या संशोधनानं हे सर्व अंदाज खोडू... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न काढलं आहे. संशोधकांनी या अवशेषांचा जनुकांची ब्लूप्रिंट बनवली आहे. \n\nसंशोधकांनी सुरुवातीलाच हे अवशेष मानवाचे असल्याचं मत व्यक्त केलं होतं. पण आता संशोधकांना याचे पुरावे ही मिळाले आहेत. \n\nहे अवेशष एक नवजात मुलीचे असून तिच्या जनुकांत मोठे बदल झाले होते. शिवाय याची उंची कमी होतीच आणि माकड हाड वाकलेलं होतं. \n\nस्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनमधील सुक्ष्म जीव विज्ञान आणि इम्युनोलॉजीचे प्राध्यापक गॅरी नोलन म्हणाले, \"याची हाडं पाहून थोडं विचित्र वाटतं होतं आणि काही समजूनही येत नव्हतं.\"\n\nसर्वसाधारणपणे माणसांच्या छातीच्या पिंजऱ्याला 12 हाडं असतात. पण या अवशेषांत ही हाडं फक्त 10 आहेत. नोलन म्हणतात, \"हा सांगाडा 40 वर्षं जुना असून ही मुलगी जन्म होताच मृत झाली असावी.\"\n\nगॅरी नोलन 2012पासून या अवशेषावर काम करतात. \n\nया संशोधनाचे सहलेखक युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया-सॅन फ्रॅन्सिस्कोमधील अतुल बटे म्हणतात, \"असामान्य सिंड्रोम असलेल्या रुग्णाच्या जनुकांचा अभ्यास करताना लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्यात अधिक जनुकं असण्याची शक्यता असते.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली\n\nरेकॉर्ड्स म्हटलं की डोळ्यांसमोर अगदी आपोआप उभा राहतो तो सचिन तेंडुलकर. टेस्ट असो वा वन डे, जवळपास सगळे मोठे रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहेत.\n\nपण आता विराट कोहली नावाचं एक तरुण वादळ या रेकॉर्ड्सना चॅलेंज करत आहे. विराटचा करिअर ग्राफ बघता तो सचिनचे रेकॉर्ड मोडेल, असं जाणकार सांगतात. त्यामुळे साहजिकच आता या दोघांची तुलनाही होऊ लागली आहे. \n\n2014 नंतर आपल्या याच दमदार कामगिरीच्या जोरावर विराट कोहलीनं वन-डे आणि टी-20 रँकिंगमध्ये अधिराज्यही गाजवलं आहे. \n\nयावर बीबीसी मराठीने सोशल मीडियावर वाचकांना आपलं मत विचारलं होतं.\n\nत्यावरून सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेचा हा आढावा.\n\nएक वाचक पारस प्रभात म्हणतात, \"भारतीय क्रिकेट आणि विराट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विराट ज्या आक्रमकपणे फलंदाजी करतो, ती पाहता तो सचिनपेक्षाही एक पाऊल पुढे राहील.\"\n\nप्रसन्न श्रीप्रकाश कुलकर्णी यांनी या दोन्ही खेळाडूंची तुलना करू नये, असं म्हटलं आहे. ते म्हणतात,\"सचिनच्या काळातल्या क्रिकेटमध्ये आणि आताच्या क्रिकेटमध्ये कमालीचं अंतर आहे. प्रत्येक खेळाडू वेगळा असतो. विराट आणि सचिनमधला मूलभूत फरक म... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्हणजे त्यांची शैली भिन्न आहे. त्यामुळे त्यांची तुलना करू नये.\"\n\nतर भाग्यश्री जगताप यांचं मत प्रसन्न कुलकर्णी यांच्यापेक्षा वेगळं आहे.\n\n\"जर सचिन क्रिकेटचा देव असेल तर विराट इंद्र देव म्हणजेच देवांचा देव आहे,\" असं भाग्यश्री म्हणतात. तसंच, विराट सचिनला नक्कीच मागे टाकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.\n\nमोहित कुलकर्णी यांच्या मते \"दोघे तोडीस तोड आहेत. पण \"बाप बाप होता है\".\"\n\n\"सचिन क्रिकेटचा देव आहे. त्याची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. त्याचे सर्व रेकॉर्ड्स कोणीही तोडले तरीही...,\" अशी प्रतिक्रिया देताना नंदन कांबळी यांनी आपलं मत मुद्देसूद मांडलं आहे.\n\n\"कोहली तसा अग्रेसिव्ह आहे. सचिनचे रेकॉर्ड तो नक्कीच मोडेल. पण कसोटीमध्ये अजून सुधारणेला वाव आहे. निदान इंग्लंडमध्ये तरी जेम्स अँडरसनसमोर कोहलीची परीक्षा अजून बाकी आहे,\" अशी माहितीपूर्ण प्रतिक्रिया सचिन कडू यांनी दिली आहे. \n\n\"सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव मानला जातो. तो एक अद्भुत चमत्कार आहे. चमत्कार हा नेहमी होत नसतो,\" असं लक्ष्मीकांत मुळे यांनी म्हटलं आहे. \n\nशैलेश झगडे म्हणतात, \"देवाची जागा कुणीच घेऊ शकत नाही...\"\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"सचिन तेंडुलकर तिरंग्यासह व्हिक्टरी लॅपमध्ये\n\n2000-2020 या दोन दशकांच्या कालावधीत क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून सचिनला गौरवण्यात आलं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संपूर्ण संघाने सचिनला आपल्या खांद्यावर उचलून घेत मैदानाला फेरी मारत प्रेक्षकांना अभिवादन केलं. 'कॅरिड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन' असं त्याला शीर्षक देण्यात आलं. \n\nसचिन वर्ल्ड कप जेतेपदासह आनंद साजरा करताना\n\nगेल्या दोन दशकातला क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण यासाठी चाहत्यांना आवाहन करण्यात आलं होतं. सचिनच्या संघसहकाऱ्यांसह व्हिक्टरी लॅपला चाहत्यांनी सर्वाधिक मतदान केलं. \n\nमाजी टेनिसपटू बोरिस बेकर यांनी सचिनला पुरस्कार मिळत असल्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ यांच्या हस्ते सचिनला सन्मानित करण्यात आलं. \n\nसचिनला संघसहकाऱ्यांनी उचलून घेतलं होतं.\n\n\"वर्ल्ड कप जिंकण्याच्या भावनेचं शब्दात वर्णन करता येणार नाही. असं किती वेळा घडतं जेव्हा संपूर्ण देशाचं एका गोष्टीवर एकमत होतं. वर्ल्ड कप विजयाचा आनंद प्रत्येक भारतीयाने साजरा केला. त्यांना तो क्षण आपलासा वाटला. खेळांची जादू किती प्रभावी आणि सर्वव्यापी आहे या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ची जाणीव यानिमित्ताने झाली. खेळ आपल्या आयुष्यात किती सकारात्मक बदल घडवू शकतात याचा प्रत्यय त्या विजयाने दिला. तो क्षण माझ्या मनात कोरला गेला आहे,\" अशा शब्दात सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या. \n\n\"1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्यांदा वर्ल्ड कप जेतेपदावर नाव कोरलं. तेव्हा मी 10 वर्षांचा होता. वर्ल्ड कप विजयाचं महत्त्व तेव्हा उमगलं नाही. परंतु तेव्हाही प्रत्येक भारतीय एकत्र येऊन आनंद साजरा करत होता. मीही त्यात सामील झालो. हे काहीतरी विलक्षण आहे हे समजत होतं. हा क्षण आपणही अनुभवायला हवा असं वाटलं. तेव्हापासूनच माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.\"\n\nसचिन 2011 वर्ल्ड कप जेतेपदासह\n\n\"2011 वर्ल्ड कप विजय हा माझ्या आयुष्यातला संस्मरणीय क्षण आहे. वर्ल्ड कप जेतेपदाचा करंडक उंचावण्याचं स्वप्न मी 22 वर्ष जगलो. परंतु मी कधीही आशा सोडली नाही. समस्त देशवासियांचा प्रतिनिधी म्हणून मी वर्ल्ड कप करंडक उंचावला,\" अशा शब्दात सचिनने या क्षणाचं वर्णन केलं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"सध्या Mi CC9 Pro Premium फोन केवळ चिनी बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल, त्याची किंमत 2,799 युआन (28,277 रुपये, 400 डॉलर्स) इतकी आहे.\n\nया फोनमधला हाय रेझोल्युशनचा सेन्सर सॅमसंगने तयार केलाय, पण तो त्यांनी अद्याप स्वतःच्या उत्पादनांमध्येही वापरलेला नाही. \n\nया खास कॅमेऱ्यामुळे लोकांना \"अगदी बारीक डिटेलसह अत्यंत सुस्पष्ट फोटो\" काढता येतील, असं शाओमीने म्हटलंय.\n\nमात्र सुरुवातीला या फोनच्या झालेल्या एका चाचणीत असं लक्षात आलं की यापेक्षा कमी रेझोल्युशन असलेल्या कॅमेऱ्यांपेक्षा या कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोंमध्ये जास्त गडबड होतेय.\n\nसध्या Mi CC9 Pro Premium फोन केवळ चिनी बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल, त्याची किंमत 2,799 युआन (28,277 रुपये, 400 डॉलर्स) इतकी आहे.\n\nहाच कॅमेरा शाओमी Mi Note 10 या येऊ घातलेल्या नवीन फोनमध्ये वापरणार असल्याचं शाओमीनं सांगितलं. हा फोन बुधवारी लाँच होतोय आणि Mi CC9 Pro Premium पेक्षा जास्त प्रमाणावर त्याची विक्रीही होणार आहे. \n\nमार्केत रिसर्च करणाऱ्या 'कॅनलीस'नुसार शाओमी ही आज जगातील चौथी सर्वात जास्त विक्री करणारी स्मार्टफोन कंपनी आहे. एकूण जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत आजच्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या घडीला 9.1 टक्के फोन्स शाओमीचे आहेत. \n\nभारतासह आशियात मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यानंतर ही चिनी कंपनी युरोपात झपाट्याने वाढते आहे. 2020 साली जपानमध्ये विस्तार करण्याची शाओमीची योजना आहे.\n\nमिसळणारे पिक्सल्स \n\nआतापर्यंत 100 पेक्षा जास्त मेगापिक्सेलचे सेन्सर साधारणपणे मध्यम आकाराच्या डिजिटल कॅमेरांमध्येच वापरले जात होते. असे कॅमेरे लाखो रुपयांना मिळतात. मात्र या लहानशा स्मार्टफोनमध्ये इतके सारे पिक्सल एकत्र ठासण्याचे दुष्परिणाम असू शकतात.\n\nअनेकदा हे पिक्सेल्स एकमेकांत मिसळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अनेकदा जो अंतिम \"हाय रेझोल्युशन\" फोटो असतो, तो फारसा समाधानकारक नसतो. \n\nअसा हाय रेझोल्युशनचा कॅमेरा असला तर एक करू शकतो...\n\n...की झूम करून एखाद्या फोटोमधला एक विशेष भागही स्पष्ट दिसू शकतो.\n\nतसंच त्याच निर्धारित जागेच्या सेन्सरमध्ये अनेक पिक्सल्स एकत्र बसवण्यासाठी पिक्सलचा आकार कमी करावा लागतो. यामुळे प्रत्येक पिक्सलला पुरेसा प्रकाश मिळत नाही आणि त्यामुळे कमी उजेडातले (Low light) फोटो धड येत नाहीत.\n\nया समस्यांचं निराकरण करतो सॅमसंगचा आयएसओसेल प्लस सेन्सर (Isocell Plus), ज्याचा आकार इतर सेन्सर्सपेक्षा मोठा असतो. त्यात आणखी एक भारी प्रयोग म्हणजे दर चार पिक्सल्सचे गट केले जातात. हा प्रत्येक गट मग फोटो काढताना लाल, हिरवा आणि निळा लाईट फिल्टर करण्यासाठी एकच कलर फिल्टर वापरतो.\n\nदर चार पिक्सल्सचे गट केले जातात. हा प्रत्येक गट मग फोटो काढताना लाल, हिरवा आणि निळा लाईट फिल्टर करण्यासाठी एकच कलर फिल्टर वापरतो.\n\nमग मोठ्या पिक्सेलचं काम एकत्रितपणे करण्यासाठी प्रत्येक गटातील डेटा गोळा करून विलीन केला जातो. अशा प्रकारे 27 मेगापिक्सलचा फोटो दिसून येतो. \n\nपरंतु पुरेसा प्रकाश असेल तर तुम्ही संपूर्ण 108 मेगापिक्सलचा कॅमेर यथोचित वापरू शकता. त्यासाठीचे मॅन्युअल सेटिंग तुम्ही स्वतः करू शकता.\n\nपण यातही समस्या असणारच आहेत. \n\n\"Mi CC9 Pro Premiumच्या कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोंमध्ये आम्ही तपासलेल्या अन्य कुठल्याही आघाडीच्या फोनपेक्षा जास्त अतिरिक्त गोष्टी दिसून येत होत्या,\" असं DXOMark या मोबाईल रिव्ह्यू करणाऱ्या साईटने म्हटलंय. या साईटकडे हा नवा हँडसेट अलीकडेच पाठवण्यात आला होता. \n\n\"तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सर्वोत्तम फोटो मिळतीलच, याची शाश्वती नाही.\n\nयाशिवाय, 108 मेगापिक्सेलचे फोटो काढताना फोनमध्ये मेमरी आणि प्रोसेसिंग पॉवरही..."} {"inputs":"सध्या भवानी देवी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. \n\nया स्पर्धेत आपली जागा निश्चित करण्यासाठी तिने कठोर मेहनत करण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nफेन्सिंग हा खेळ भारतात जास्त खेळला जात नाही. त्यामुळे भारतात या खेळात कारकीर्द घडवणं ही खरं तर आव्हानात्मक गोष्ट होती. \n\nकोरोना संकटाच्या काळात तर सगळी सराव शिबिरं रद्द झाल्यामुळे या अडचणीत तर जास्तच भर पडली.\n\nअशा स्थितीत आपला सराव वेगळ्या पद्धतीने करायचं असं भवानी देवीने ठरवलं. तिने सरावासाठी वापरलेल्या युक्तीचा व्हीडिओ देशभरात सर्वत्र व्हायरल झाला होता. \n\nतिने विटा आणि कीट बॅगच्या मदतीने घरच्या गच्चीवरच एक डमी बनवलं. त्याच्या मदतीने तिने आपला सराव आणि व्यायाम सुरू ठेवला. \n\n\"जिम सुरू झाल्यानंतर मी माझा वेळ माझी सहकारी दिव्या काक्रान हिच्यासोबत मिळून सराव करायचे. जॉर्जियातील माझे प्रशिक्षक मला व्हीडिओ कॉलवर खेळाचं प्रशिक्षण देऊ लागले,\" असं भवानीदेवी सांगते.\n\nअशा पद्धतीने कोरोना संकटाच्या काळातही शांत न बसता भवानी देवीने आपला सराव सुरूच ठेवला. तिने आपल्या खेळाप्रती प्रामाणिक राहत त्यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आहे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":". \n\nसध्या तिची नजर फक्त आणि फक्त टोकियो ऑलिंपिकवरच आहे. \n\nभवानीदेवी यांच्यासारख्या अनेक खेळाडू देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी झटत आहेत. त्यांची कहाणी सर्वांसमोर आणण्यासाठी बीबीसीने इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर हा उपक्रम राबवला आहे. \n\nयावर्षी बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कारांचं दुसरं वर्ष आहे. याची घोषणा आज 8 फेब्रुवारी रोजी करण्यात येत आहे. \n\nभारतात विविध खेळांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला खेळाडू तसंच पॅरा-अॅथलीट्सना प्रकाशझोतात आणणं, त्यांचा गौरव करणं हा या पुरस्कारांचा प्रमुख उद्देश आहे. \n\nभारतीय महिला खेळाडूंचा उदय\n\n2016 मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला दोन पदकं मिळाली. ही दोन्ही पदकं भारताच्या महिला खेळाडूंनीच पटकावली होती. यंदाच्या वर्षी बऱ्याच महिला खेळाडू टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. \n\nकोरोना संकटामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेली ही स्पर्धा भारतासाठी खास असणार आहे. बरोबर 20 वर्षांपूर्वी पहिल्यांदा भारतीय महिला खेळाडूने ऑलिंपिक पदक पटकावलं होतं. \n\n2000 साली सिडनीमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत वेटलिफ्टर कर्नम मल्लेश्वरी हिने हा इतिहास घडवला होता. कर्नम हिला त्या स्पर्धेत कांस्यपदक मिळालं होतं. 19 सप्टेंबर 2000 चा तो दिवस होता. ती तारीख आजही मला लक्षात आहे.\n\nत्यानंतर सायना नेहवाल, साक्षी मलिक, मेरी कोम, मानसी जोशी आणि पी. व्ही. सिंधू या महिला खेळाडूंनी ऑलिंपिक पदकाला गवसणी घातली. या खेळाडूंनी ऑलिंपिक पदकांसोबतच जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धांमध्येही पदकांची कमाई केलेली आहे. \n\nगेल्या वर्षी अनेक क्रीडा स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. यंदाच्या वर्षीचं स्पर्धांचं वेळापत्रकही मर्यादित स्वरुपातच ठेवण्यात आलं आहे. अशा स्थितीतसुद्धा आशियाई स्पर्धा, जागतिक कुस्ती स्पर्धा, चेस ऑलिंपियाड तसंच ऑलिंपिक पात्रता फेरीत महिला हॉकी स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. \n\nअशा प्रकारे कठिण प्रसंगातही घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या महिला खेळाडूंचा गौरव बीबीसी स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कारांमध्ये करण्यात येईल. या निमित्ताने त्यांचा संघर्ष आणि त्यांची लढाई जगासमोर आणण्याची संधीही आम्हाला मिळेल.\n\nलैंगिक समानतेच्या दिशेने\n\nगेल्या वर्षी मार्च महिन्यात महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेला सामना तुम्ही पाहिलाच असेल. \n\nआजपर्यंतच्या महिला क्रिकेट..."} {"inputs":"सपना चौधरी\n\nसपना चौधरी या हरियाणातल्या प्रसिद्ध डान्सर आणि गायिका आहेत. त्यांना युट्यूब सेंसेशन समजलं जातं. फेसबुकवर त्यांचे 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हरियाणाची लोकगीतं गाण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. या गाण्यांवरील डान्ससाठी त्यांना अनेक राजकीय तसंच सामाजिक कार्यक्रमांमध्ये विशेष मान आणि मागणी आहे. \n\nत्यामुळे त्या काँग्रेसमध्ये सामील होऊन मथुरा येथून निवडणूक लढवणार आहेत, अशी बातमी सोमवारी आली, तेव्हा सर्वांच्या भूवया उंचावल्या.\n\nउत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनीसुद्धा तसं एक ट्वीट करून चौधरी यांचं पक्षात स्वागत केलं. या फोटोमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबरोबर सपना चौधरी आणि आणखी एक व्यक्ती दिसत आहे.\n\nराज बब्बर यांचं ट्वीट\n\nया बातमीनंतर राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आलं होतं. कारण मथुरा या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अभिनेत्री हेमा मालिनी करत आहे. यामुळे सपना आणि हेमा अशी कलाक्षेत्रातील दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये ही निवडणूक होईल, अशी चर्चा होती.\n\nपण सपना यांनी रविवारी दुपारी एक पत्रकर परिषद घेत या सर्व चर्चेला पूर्णविराम दिला. \"माझं कोणत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंही अधिकृत ट्विटर अकाउंट नाहीये. प्रियंका गांधींसोबत माझा जो फोटो व्हायरल होत आहे, तो जुना आहे. मी त्यांना कधी भेटले होते, हे मला आता आठवतही नाही. तसंच मी राज बब्बर यांनाही कधी भेटलेली नाही,\" असं त्या यावेळी म्हणाल्या. \n\nराजकारणाविषयीचे प्रश्न विचारल्यानंतर सपना यांनी म्हटलं की, \"मी एक कलाकार आहे आणि मला माझ्या क्षेत्राशी संबंधित प्रश्न तेवढे विचारा. पण मी राजकारणात यावं अशी जर तुम्ही इच्छा असेल तर तुमच्या तोंडात साखर, मी एक दिवस नक्कीच नेता होणार.\"\n\n\"माझं वय 25 वर्षांपेक्षा कमी आहे आणि यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मी काँग्रेस तसंच इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही,\" असंही त्यांनी स्पष्ट केलं. \n\nमात्र त्यानंतर सपना चौधरी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, असं दाखवणारा काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा एक फॉर्म ANI वृत्तसंस्थेने ट्वीट केला आहे, म्हणून यावरून गोंधळ कायम आहे. \n\nसपना चौधरी यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा फॉ्र्म\n\nदरम्यान, भाजपकडून काँग्रेसच्या या घोषणेवर हल्ला झाला आहे.\n\nभाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी सपना चौधरी यांच्या कथित काँग्रेस प्रवेशावर बोलताना, \"राहुल गांधी यांची आई ईटलीमध्ये हेच काम करायची आणि आज सपनालाही त्यांनी स्वीकारलं आहे. ज्याप्रमाणे राजीव गांधींनी सोनिया गांधींना स्वीकारलं, राहुल गांधींनीही सपना यांना स्वीकारून नवीन कारकिर्दीला सुरुवात करावी,\" असं वादग्रस्त विधान केलं आहे.\n\n\"पण, भारताची जनता कधीच एका नतर्कीला देश चालवण्याची परवानगी देत नाही. राहुल यांनी आता नर्तकीवर विश्वास ठेवायला सुरुवात केलीय. सासू आणि सून एकाच परंपरेतील असतील तर काँग्रेसचं संचालन एकाच मार्गानं होईल,\" असंही ते पुढे म्हणाले.\n\nयावर टीकाकारांना उत्तर देताना सपना चौधरी म्हणाल्या, \"मला कुणी नाचनेवाली म्हणत असेल, तर मला त्याचा काही फरक पडत नाही. मी स्वत: म्हणते की मी एक डान्सर आहे. ती त्यांची मानसिकता आहे. मी इतकी लहान आहे, अशा लोकांना काय समजावणार?\"\n\nजेव्हा आत्महत्येचा विचार आला...\n\n'सॉलिड बॉडी', 'छोरी भैंस बड़ी बिंदास' आणि 'तेरी आख्यां दा काजल' या गाण्यांमुळे सपना चौधरी यूट्यूब सेंशेशन बनल्या. आज त्यांचे फेसबुकवर 30 लाख तर इन्स्टाग्रामवर 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. \n\n'वीरे दी वेडिंग' आणि 'नानू की जानू' या चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. \n\nएकेकळी दररोज..."} {"inputs":"सफूरा जरगर यांना एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली.\n\n10 एप्रिलाला तिला अटक करण्यात आली तेव्हा कोरोना व्हायरसची रूग्णसंख्या भारतात वेगाने वाढत होती.\n\nगरोदर महिलांसाठी कोरोना आरोग्य संकट अधिक धोकादायक असू शकतं हे सरकारने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केलं होतं. पण तरीही सफूराला दोन महिन्यांपर्यंत गर्दी असलेल्या आणि क्षमतेपेक्षा अधिक भरलेल्या तिहार जेलमध्ये रहावं लागलं.\n\nसफूरा यांची जेलमधून सुटका झाल्यानंतर त्यांनी बीबीसी प्रतिनिधी गीता पांडे यांच्याशी बातचीत केली. \"ते इतर कैद्यांना माझ्याशी बोलू नका असं सांगत असत. मी एक कट्टरतावादी असून मी हिंदूंना ठार केलं आहे असं ते त्यांना सांगायचे. इतर कैद्यांना बाहेर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत काहीच कल्पना नव्हती. मी आंदोलनात सहभागी झाल्याने मला अटक केली आहे हे त्यांना माहिती नव्हतं.\" \n\nनागरिकता दुरूस्ती कायद्याचे टीकाकार या कायद्याचे वर्णन \"मुस्लिम समाजाला लक्ष्य' करणारा कायदा असं करतात. या कायद्याच्या विरोधात जनआंदोलनात सहभागी होणं हा त्यांचा गुन्हा होता. या आंदोलनाचा परिणाम देशाच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तर झालाच शिवाय हे आंदोलन आंतररा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ष्ट्रीय आकर्षण बनलं.\" \n\nकोरोना विषाणूमुळे पसरलेला साथीचा रोग\n\nपण त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी कोणीही रस्त्यावर उतरून आंदोलन केलं नाही. कोरोना आरोग्य संकटामुळे अनेक देशांमध्ये जसे लॉकडॉऊन लागू होते त्याप्रमाणे भारतातही त्यावेळी कडक लॉकडॉऊन लागू करण्यात आले होते. लोक घरी होते. सफूरासोबत इतर काही आंदोलकांनाही अटक करण्यात आली.\n\nकोरोना विषाणूमुळे 25 मार्चपासून भारतात लॉकडॉऊन लागू करण्यात आलं. केवळ भारतातच नव्हे तर सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, आशिया खंडातील अनेक देशांतील सरकारांनी कोरोना विषाणूच्या साथीचा वापर कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ढाल म्हणून केला, अनेकांना अटक करण्यात आली आणि वादग्रस्त योजना आखण्यात आल्या.\n\nपण या सर्व प्रतिक्रिया होत असताना अनेक सरकारांची लोकप्रियता वाढली आहे कारण या संकटाच्या काळात मार्गदर्शक तत्त्वांसाठी लोकांनी सरकारची मदत घेतली.\n\nनागरी सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांची जागतिक युती असलेल्या सिवकसचे जोसेफ बेनेडिक्ट यांनी बीबीसीला सांगितलं, \"हा विषाणू एक शत्रू आहे आणि लोकांना युद्धपातळीवर त्याचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे सरकारला आरोग्य संकटाच्या नावाखाली दडपशाहीचे कायदे मंजूर करण्याची मुभा मिळते.\"\n\n\"याचा एक अर्थ असाही आहे की माणूस आणि नागरी अधिकार एक पाऊल मागे हटले.\"\n\nसिविकसचा अहवाल\n\nसिविकसच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, \"आशिया पॅसिफिक क्षेत्रातील अनेक सरकारांनी सरकारी छळाला सूचित करणारे अहवाल प्रसिद्ध करणाऱ्यावर बंदी आणली आहे. अशा अहवालांवर बंदी आणून जनआंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कोरोनाकाळात सरकारच्या धोरणांवर टीका करण्यावरही निर्बंध आणले आहेत.\"\n\nयाशिवाय मॉनिटरिंग आणि ट्रेकींगही वाढली आहे. साथीच्या रोगादरम्यान, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी ट्रॅकिंगचा वापर केला जात होता. यावेळी कठोर कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आली. याचं एक उद्दिष्ट असंही ही होतं की विरोधातला आवाज दाबला जाऊ शकेल. यापैकी अनेक नियम आरोग्य संकटासाठी असल्याचं दाखवण्यात आलं. यामुळे याचा विरोधही झाला नाही. \n\nसिविकसच्या अहवालानुसार, या क्षेत्रातील कमीत कमी 26 देशांनी कठोर कायदे लागू केले. 16 देशातील मानवाधिकार कार्यकर्त्यांना खटल्यांना सामोरं जावं लागलं.\n\nफादर स्टेन स्वामी\n\nएक धक्कादायक संदेश\n\nभारतात सफूर वगळता इतर मानवाधिकार रक्षक आणि कार्यकर्त्यांवर ( यात 82 वर्षीय कार्यकर्ते फादर..."} {"inputs":"सफूरा झरगर\n\nपीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून जामीन द्यायला विरोध केला नाही. त्यामुळे न्यायालयाने सफूरा यांना जामीन दिला. \n\nसफूरा जरगर सहा महिन्यांच्या गरोदर आहेत. \n\nदिल्लीच्या उत्तर पूर्वेत फेब्रुवारी महिन्यात हिंसाचार उसळला होता. या दंगलीत 53 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतांश मुस्लीमधर्मीय नागरिक होते. \n\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. \n\nयादरम्यान दिल्ली पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना अटक करायला सुरुवात केली. यापैकी बहुतेकजण मुसलमान होते. डिसेंबर-जानेवारीत दिल्लीत झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्या CAAविरोधी आंदोलनांमध्ये हे विद्यार्थी सक्रिय होते. \n\nदिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार या विद्यार्थ्यांवर शहरात झालेल्या दंगलीचा कट रचण्याचा आरोप आहे. \n\nकोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊनचा वापर सरकारने विरोधी विचारांना दाबून टाकण्यासाठी केला आहे, असा सरकारवर आरोप आहे. \n\nजामियात झालेल्या आंदोलनासाठी निर्माण झालेल्या जामिया कोऑर्डिनेशन कमेटीच्या सफूरा सदस्य होत्या. \n\nसफ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ूरा सरगर\n\nसफूरा यांच्याव्यतिरिक्त जामियाच्या मीरान हैदर यांच्यासह जामियाचे माजी विद्यार्थी शिफा यांना पोलिसांनी अटक केली आहे. \n\nसफूरा यांना दिल्ली पोलिसांनी 10 एप्रिलला अटक केली होती. \n\n10 एप्रिल, शुक्रवारी दुपारी तीन वाजता सफूरा यांना चौकशी करण्यासाठी लोधी कॉलनी पोलीस स्टेशनात नेण्यात आलं. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. पुढचे दोन दिवस सुट्टीच्या कारणास्तव न्यायालय बंद होतं. त्यामुळे सफूरा यांना न्यायालयात सादर करता आलं नाही. \n\n24 फेब्रुवारीला जाफराबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार सफूरा यांना अटक करण्यात आली होती. दक्षिण दिल्लीतील जामिया कॅम्पसपासून हे पोलीस स्टेशन 20 किलोमीटर दूर आहे. \n\nया केससंदर्भात 13 एप्रिलला न्यायाधीशांनी सफूरा यांना जामीन दिला. मात्र सुटका झाल्यानंतर दुसऱ्या एका एफआयआरअंतर्गत त्यांना 6 मार्चला अटक करण्यात आली. त्यांच्यावर युएपीए लागू करण्यात आलं. \n\nयासंदर्भात 21 एप्रिल रोजी सफूराचा जामिनासाठीचा अर्ज मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने फेटाळून लावली. त्यानंतरही त्यांना जामीन नाकारण्यात आला. \n\nत्यांच्या अटकेसंदर्भात अमेन्स्टी इंटरनॅशनल या मानवाधिकारासंदर्भात काम करणाऱ्या संस्थेने म्हटलं की, भारत सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विरोधी सूर जराही सहन करू शकत नाही. मात्र तीन ते चार महिन्यांच्या गरोदर असणाऱ्या सफूरा यांना अटक करणं आणि लॉकडाऊन काळात गर्दीने भरलेल्या तुरुंगात ठेवणं किती निर्दयतेने विरोधी विचारांच्या लोकांचा आवाज दडपून टाकला जात आहे. \n\nगरोदर असल्याच्या मुद्यावरून दिल्ली उच्च न्यायालयात निवेदन दिलं होतं. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यास सांगितलं. पोलिसांनी सफूरा यांना जामीन देण्यास विरोध दर्शवला. तिहार तुरुंगात असताना अनेक महिला प्रसूत झाल्या आहेत असा दावा पोलिसांनी केला. त्यामुळे सफूरा यांना जामीन द्यायची आवश्यकता नाही असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. \n\nमंगळवारी केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सफूरा यांना जामीन देण्यास कोणतीही आडकाठी केली नाही. त्यानंतर न्यायालयाने सफूरा यांना सशर्त जामीन दिला. \n\nसफूरा यांच्यावतीने ज्येष्ठ वकील नित्या रामाकृष्णन यांनी बाजू मांडली. \n\nतपास प्रक्रियेत सफूरा यांनी बाधा आणू नये, खटल्याशी संबंधित घडामोडींमध्ये त्या सामील होऊ शकत नाहीत. त्यांना दिल्लीबाहेर जाता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट..."} {"inputs":"सबम्मा यांच्या हातातून झाडू वारंवार निसटत होता. जेव्हा जेव्हा त्या झाडू पुन्हा उचलायच्या, तेव्हा त्यांचं लक्ष हाताच्या तुटलेल्या बोटाकडे जायचं. त्याकडे काही क्षण त्या पाहत बसायच्या, मग पुन्हा झाडू मारायला सुरुवात करायच्या.\n\nहाताच्या तुटलेल्या बोटामुळे सबम्मा यांना गतकाळाताले दिवस आठवतात. आपला उजवा हात दाखवत सबम्मा सांगतात, जवळपास 30 वर्षं झाली. माझे पती रागानं लालबुंद झाले होते आणि कोंबडीची मान कापावी, तसं माझं बोट एका झटक्यात कापून टाकलं होतं.\n\nबोटाची जखम भरून आली होती. त्या तुटलेल्या बोटाकडे पाहताना सबम्मा यांना पतीनं केलेल्या छळाची आठवण येते. तो वेदनादायी काळ आठवत सबम्मा आता जगतायेत. \n\nसबम्मा यांचे पती हनुमंता यांचं तीन दशकांपूर्वी निधन झालं. एकुलती एक मुलगीही वाचली नाही. तिही जन्म झाल्या झाल्या मृत्युमुखी पडली.\n\nशेतमजुरी करणाऱ्या सबम्मा सांगतात की, \"माझे पती दारु प्यायचे. रोज दारु पिऊन मला मारहाण करायचे. आमच्याकडे तीन एकर जमीन होती. दारुच्या व्यसनापायी त्यांनी तिही विकली. त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या सासू-सासऱ्यांनी मला माहेरी पाठवून दिलं.\"\n\nदारुनं मात्र माहेरीही त्यांची पाठ सोडली न... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाही. इथेही दारु त्यांना त्रास देऊ लागलीच. त्या सांगतात, \"माझा भाऊही दारु पितो. त्याला त्याची पत्नी आणि मुलांची काळजी नसते. गेल्या काही वर्षांपासून कर्ज घेऊन आम्ही दिवस ढकलतोय. आता कर्जही तीन लाखांच्या आसपास झालंय. दारुनं आम्हाला पुरतं उद्ध्वस्त केलंय.\"\n\nविरोध करणं हाच एकमेव मार्ग\n\nसबम्मा यांच्या आयुष्याला दारुनं उद्ध्वस्त केलं. त्यामुळेच त्यांनी कर्नाटकात सुरू असलेल्या दारुविरोधी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकात सहा वर्षांपूर्वी महिलांच्या नेतृत्त्वात हे दारुविरोधी आंदोलन सुरू झालं होतं.\n\nसबम्मा\n\nकर्नाटकातल्या महिलांच्या या आंदोलनाची तुलनात आता दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी केली जातेय. शेतकऱ्यांच्या आंदोलनानं 100 दिवस पूर्ण केले आहेत.\n\nतर कर्नाटकात दारुच्या विरोधात महिलांच्या आंदोलनाला काही वर्षं लोटली आहेत. या आंदोलनाला आणखी काही वर्षं सुरू ठेवण्याचा निर्धार या महिलांनी केलाय. सरकारपर्यंत आपली मागणी पोहोचवल्यावरच माघार घेण्याची भूमिका या महिलांची आहे.\n\nआशा आणि निराशा\n\nसहा वर्षं हा तसा मोठा कालावधी आहे. मात्र, सबम्मा यांच्यातील आशावाद कायम आहे. त्यांना वाटतं, हे सर्व बदलेल. कारण दारुबंदी आंदोलन आता पुन्हा नव्या जोमानं उभं राहतंय.\n\n11 फेब्रुवारीपासून कर्नाटकातल्या 21 जिल्ह्यांमधील शेकडो महिलांनी रायचूरमध्ये दररोज धरणं आंदोलन सुरू केलं आहे. कर्नाटकतली बेकायदेशीर दारूविक्री रोखण्याची मागणी या महिलांची आहे. 58 वर्षीय सबम्मा यासुद्धा याच आंदोलनात सहभागी होत्या. मात्र, आता त्या आपल्या घरी परतल्या आहेत.\n\n30 वर्षीय राधा रायचूरमधील महात्मा गांधींच्या मूर्तीसमोर धरणं आंदोलनाला बसलीय. महिलांकडे हात दाखवत राधा सांगते, \"ही आमच्यासाठी अटीतटीची लढाई आहे. इथे जितक्या महिला बसल्या आहेत, त्या सगळ्या दारुमुळे त्रस्त आहेत. दारुच्या व्यसनामुळे त्यांचे पती दुरावलेत. काहीजणींनी आपली मुलंही गमावलीत.\"\n\nराधा पुढे सांगतात, \"भाजप सरकारला आमची मागणी ऐकावीच लागेल. नाहीतर आमचं हे आंदोलन सुरूच राहील.\"\n\nरायचूर जिल्ह्यातल्या जाहीर वेंकटपूर गावात राहणाऱ्या राधा जवळपास दरदिवशी आंदोलनात सहभागी होत आहेत. गेल्या चार वर्षांपासून राधा या आंदोलनाशी जोडल्या गेल्यात.\n\nराधा या सबम्मा यांना मुलीप्रमाणेच आहेत आणि दारुमुळे दोघींनाही जवळपास सारखाच त्रास सहन करावा लागला आहे. राधा सुद्धा घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरल्यात...."} {"inputs":"समजा गेल्या आर्थिक वर्षांत सगळा करभरणा 100 रुपये झाली असेल, तर त्यापैकी 39 रुपये एकट्या महाराष्टानं दिले आहेत. दिल्लीने 13 तर उत्तर प्रदेशने अडीच रुपये दिलेत.\n\n2017-18 वर्षांत एकट्या महाराष्ट्राने 3,84,277.53 कोटी रुपये कर भरला आहे, तर 1,36,934.88 कोटी रुपये कर भरत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. \n\nसोप्या भाषेत सांगायचं झालं तर, समजा गेल्या आर्थिक वर्षांत सगळा करभरणा 100 रुपये झाली असेल, तर मग त्यापैकी 39 रुपये एकट्या महाराष्टानं दिले आहेत. तर दिल्लीने 13 रुपये दिलेत आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशने 100 रुपयांपैकी केवळ 2.52 रुपये कर भरला.\n\nअजून एक विशेष बाब म्हणजे, गेल्या तीन वर्षांत देशात कोट्यधीशांच्या संख्येत 68 टक्के वाढ झाली.\n\n2013-14मध्ये एकूण 48,416 लोकांनी त्यांचं उत्पन्न हे एक कोटींपेक्षा जास्त असल्याचं जाहीर केलं होतं. तर हा आकडा फुगत आता 81,344 पर्यंत पोहोचला आहे. \n\nमात्र 2016-17 या वर्षांत उत्तर प्रदेशातून 29309 कोटी रुपये कर आला तर 2017-18 साली हा आकडा घसरून 23,515 कोटी रुपये झाला आहे.\n\n2016-17 या आर्थिक वर्षात इशान्येकडील राज्यातून कर भरण्यात 46 टक्के घट झाली... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आहे. मिझोराममधून सगळ्यांत कमी कर भरला जातो. \n\nपण गेल्या चार आर्थिक वर्षांची आकडेवारी पाहिल्यास कर भरणाऱ्यांची संख्या 3.79 कोटींवरून 6.85 कोटींवर गेली आहे, म्हणजे तब्बल 80 टक्के वाढ. \n\nनिम्मे डॉक्टर भरेना कर\n\n2017-18 या आर्थिक वर्षांतली आकडेवारी पाहिल्यास 10 पैकी 5 डॉक्टर कर भरत नसल्याचं लक्षात येतं.\n\nदेशातली डॉक्टरांची संख्या आहे 9 लाखांहून जास्त आहे. पण CBDTच्या आकडेवारीनुसार फक्त 4,21,920 डॉक्टरांचा समावेश करदात्यांच्या यादीत आहे. म्हणजे देशातील जवळजवळ निम्मे डॉक्टर्स करदात्यांच्या यादीत नाहीत.\n\nकेवळ डॉक्टरच नव्हे तर वकील मंडळीही कर कमी भरतात. 13 लाख वकिलांपैकी केवळ 2.6 लाख वकील कर भरतात. याचा अर्थ जवळजवळ 75 टक्के वकील कर भरत नाहीत.\n\nनोकरदारांना कराची जास्त झळ\n\nनोकरदार वर्गाचं चित्रं मात्र याउलट आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांत कर भरणाऱ्या नोकरदारांची संख्या 1.70 कोटींवरून 2.33 कोटी झाली आहे. म्हणजे एकूण यामध्ये 37 टक्के वाढ झाली आहे.\n\nदेशातील एकूण करात 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्यवसाय करणाऱ्या करदात्यांची संख्या 1.95 कोटींवरून 2.33 कोटी झाली आहे. पण नोकरदार आणि व्यावसायिक वर्गाची तुलना केली तर नोकरदार वर्गाला कराची जास्त झळ बसल्याचं दिसतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"समाधान आवताडे\n\nसमाधान आवताडे यांनी विजयानंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं,\"हा विजय जनतेचा आहे. लोकांची ताकद पाठीशी होती. आता मतदारसंघाचा विकास हाच ध्यास असणार आहे. मतदारसंघातल्या 35 गावांचा प्रश्न सोडवणार आहे.\"\n\nते पुढे म्हणाले, \"देवेंद्र फडणवीस जे सांगतात ते नक्कीच करतात. इथल्या पाण्याच्या प्रश्नातल्या त्रुटी निघाल्या पाहिजेत. उजणीचं पाणी पळवून जात असेल, तर या मतदारसंघात बारमाही पाणी कसं देणार. सर्वप्रथम उजणीत पाणी आणण्याचं काम करावं लागेल.\"\n\nया विजयानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले, \"महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी कारभाराला आरसा दाखवण्याचं काम पंढरपूरच्या जनतेनं केलय. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं साम-दाम-दंड-भेद यांचा वापर केला, तरीही जनतेनं भाजपला निवडून दिलंय. मी जनतेचे आभार मानतो.\"\n\nयोग्य वेळ आली की महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करण्यावर मी ठाम आहे, पण आजची लढाई कोरोनाशी आहे, असंही फडणवीस पुढे म्हणाले.\n\nपंढरपूरमध्ये पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे भागीरथ भालके आघाडीवर होते. पण नंतर आवताडे यांनी मुसंडी मारली. \n\nमतमोजणीला सुरुवात ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"झाली तेव्हा पहिल्या फेरीत भगीरथ भालके यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या सहा फेऱ्यांची मतमोजणी होईपर्यंत भालके आवताडे यांच्यापेक्षा पुढे होते. पण भालके यांच्या मतांची आघाडी शंभर-दोनशेच्याच घरात होती. \n\nपण, सहाव्या फेरीनंतर समाधान आवताडे यांनी मतमोजणीत मुसंडी घेतली. सहाव्या फेरीपासून आवताडे हेच आघाडीवर होते.\n\nपंढरपूर पोटनिवडणुकीत 524 मतदान केंद्रांवर मतदान झालं. यामध्ये 2 लाख 34 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.\n\nपंढरपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या एकूण 38 फेऱ्या होणार पार पडल्या. \n\nभगीरथ भालके\n\nमतमोजणीचं फेरीनिहाय चित्र -\n\nपंढरपूर निवडणूक ही लोकांच्या रागाची लिटमस टेस्ट - चंद्रकांत पाटील\n\nलोकांच्या मनात राग इतका आहे की लोक या निवडणुकीची वाटच पाहत होते. पंढरपूर निवडणूक ही लोकांच्या मनातील रागाची लिटमस टेस्ट ठरली, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. \n\nपंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपचा स्पष्ट विजय झालेला आहे. महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीला कंटाळली आहे, हे आम्ही वारंवार सांगत होतो. वीजेची कनेक्शन कापणं असो, नुकसानभरपाई, पीकविमा न देणं, कोव्हिड काळात हातावर पोट असलेल्या लोकांना पॅकेज न देणं, अशी खूप मोठी यादी आहे, असं पाटील म्हणाले.\n\nमतमोजणी संथगतीने\n\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. या दिशेने जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले . \n\nपंढरपूरच्या शासकीय गोदामात सकाळी 8 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होती. \n\nमहाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची निवडणूक\n\nपंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. \n\nसंपूर्ण मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर शहर आणि याच तालुक्यातली 22 गावे मिळून हा मतदारसंघ बनतो. पंढरपुरातली उरलेली गावे ही माढा, मोहोळ आणि सांगोला मतदारसंघात जोडली आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या राजकीय घडामोडींचा सरळ प्रभाव हा या तालुक्यांवर पडतो, असं समजलं जातं.\n\nया पोटनिवडणुकीत अनेक उमेदवार उभे आहेत. पण मुख्य लढत ही आवताडे आणि भालके यांच्यात आहे.\n\nभगीरथ भालके यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला असला, तरी सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने आहे. भारत भालकेंचा जनसंपर्क भगीरथ यांच्या कामी येण्याचा अंदाज आहे. \n\nपण दुसरीकडे समाधान आवताडे यांचा स्वतःचा जनसंपर्क चांगला असल्याचं मानलं जातं. पंढरपुरातल्या..."} {"inputs":"सरकार तर आपल्या वतीने खबरदारीचे उपाय करतच आहे, म्हणजे हात स्वच्छ धुवावेत, मास्क कोणते आणि कसे वापरावे, याबाबत जनजागृतीही केली जातेय. \n\nपण नागरिकांमध्येही अभूतपूर्व अशी सतर्कता पाहायला मिळतेय. त्यामुळे बाजारांमध्ये साबणी, सॅनिटायझरचा खप वाढलाय, सोबतच चेहऱ्यावर मास्क लावणाऱ्यांची संख्या वाढत चाललीय. \n\nअधिकतर मुंबई, पुणेसारख्या शहरात, जिथे कामानिमित्त लाखोच्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतात, प्रवास करतात तिथे मास्क वापरले जात आहेत. मात्र कोरोना व्हायरसपासून बचावासाठी आता सामान्य नागरिकही घराबाहेर मास्क लावूनच पडत आहेत. त्यामुळेच मास्क तसंच सॅनिटायझर यांना जीवनावश्यक वस्तू म्हणून केंद्र सरकारने जाहीर केलं आहे.\n\nमात्र \"डॉक्टरांच्या परवानगीशिवाय मास्क वापरणं धोकादायक आहे. आम्ही नागरिकांना मास्क वापरू नका,\" असं आवाहन करत असल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी बीबीसीशी बोलताना म्हणाल्या.\n\nमुंबईत नोकरी करणाऱ्या संजय यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"कोरोनापासून सुरक्षेसाठी मी मास्क वापरतो. आत्तापर्यंत पाच मास्क मी वापरलेत. मेडिकलवरील विक्रेत्याने ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मला सांगीतल्यानुसार मी 24 तासासाठी एक मास्क वापरतोय.\" \n\n\"मुंबईत गर्दीतून प्रवास करावा लागतो, त्यामुळे मास्क सुरक्षित असल्याचं मी वाचलं आणि म्हणून मी मास्क वापरतो. तो वापरून झाल्यावर मी कचऱ्याच्या डब्यात तो फेकून देतो.\" \n\nपण प्रत्येक नागरिकाने सतत मास्क लावून ठेवण्याची गरज नाही, असं प्रशासनाने सांगितलं आहे. \"केवळ कोरोनाची लागण झालेले रुग्ण, त्यांचे निकटवर्तीय आणि आरोग्य सेवेत असलेल्या व्यक्तींनी मास्क वापरणं बंधनकारक आहे. कारण या मास्कची योग्य वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणं गरजेचं आहे,\" असं डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितलं.\n\nमास्कची विल्हेवाट कशी लावायची?\n\nजागतिक आरोग्य संघटना (WHO)ने मास्क कसं काढायचं आणि त्याची ते कुठे फेकायचं, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.\n\nत्यानुसार, मास्क काढताना फक्त मागून, जे धागे कानावर किंवा मानेवर असतात, तिथेच हात लावावा. कारण मास्कच्या बाहेरच्या भागावर अनेक विषाणू असू शकतात. हे मास्क मग लगेच एखाद्या कचऱ्याच्या बंद डब्यात फेकून द्यावा, जेणेकरून त्याच्यावरील कोणतेही विषाणू पुन्हा वातावरणात येणार नाही. आणि त्यानंतर लगेचच हात स्वच्छा धुवावा. \n\nमात्र जर तुमच्या आसपास बंद डस्टबिन नसेल तर अशावेळी तुम्ही एखाद्या कागदी पिशवीत ते टाकून, व्यवस्थित बंद करून ती पिशवी मग कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ शकता, असा सल्ला डॉक्टर देतात. \n\nमास्क कुठेही फेकून दिला तर संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यासाठी विशेष बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल सिस्टम असतात. मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी हे बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल सिस्टम केवळ खासगी दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आल्याचं असं BMCच्या डॉ. केसकर म्हणाल्या. \n\nभारत सरकारच्या बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियमानुसार, रुग्णालय, दवाखाने, मॅटर्निटी रुग्णालय, पॅथोलॉजीकल लॅब, ब्लड बँकमध्ये वापरण्यात येणारी औषधं, इंजेक्शन्स, मास्क अशा विविध गोष्टींच्या विघटनासाठी बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट केलं जातं.\n\nया कचऱ्यासाठी सामान्य डम्पिंगच्या गाड्या वापरल्या जात नाहीत तर विशेष गाड्यांद्वारे हा कचरा हाताळला जातो, आणि त्यासाठी अधिकृत खासगी एजंसी काम करत असतात. \n\nया वैद्यकीय कचऱ्याचं विघटन तीन प्रकारे केलं जातं - \n\nयाशिवाय जो कचरा संक्रमित आहे, तो जाळला जातो, बाकी कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते.\n\nपण मास्क उघड्यावर टाकले तर...?\n\nसहसा आपल्याला मास्क कसे वापरावे,..."} {"inputs":"सरकारनं नॅशनल पीपल्स काँग्रेस अर्थात चीनच्या संसदेमध्ये आर्थिक वाढीसंबंधीचा अहवाल सादर केला. \n\nदेशामधील आर्थिक मंदीबद्दल लोकांची धारणा बदलण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा निर्णय घेतल्याचं पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात मांडलेल्या या अहवालात म्हटलं आहे. 5 फेब्रुवारीला हा अहवाल मांडण्यात आला होता. \n\n\"विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या संधींचा विचार करता चीन एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेमधील लवचिकता, संभाव्यता आणि सर्जनशीलता मुक्त करण्याची आवश्यकता आहे,\" असं या अहवालामध्ये म्हटलं आहे. \n\n\"आमच्यामध्ये अढळ इच्छाशक्ती आहे. कठीण काळामधून बाहेर पडण्यासाठी आणि कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी हा गुण आवश्यक आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचा मूलभूत ढाचा पक्का आहे आणि भविष्यातही दीर्घ काळ तो तसाच राहील,\" असं या अहवालामध्ये नमूद केलं आहे. \n\nजानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये चीनचा GDP वाढीचा दर हा 6.6 टक्के इतका होता. गेल्या 28 वर्षांतील हा सर्वांत नीचांकी दर होता. \n\nयावरून चीनच्या आर्थिक प्रगतीचा चमत्कार आता ओसरत आहे, हेच स्पष्ट होत होतं. चीनच्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा अर्थव्यवस्थेकडे आशेनं पाहणाऱ्या जगासाठी हा इशारा होता. \n\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही (IMF) यासंबंधीचा इशारा देऊन ठेवला होता. चीनमधील विकासाचा दर मंदावला, तर जागतिक बाजारपेठेलाही मोठा धक्का बसेल, असं IMF नं म्हटलं होतं. \n\nचीननं मात्र मंदावलेला विकासाच्या दिशेनं होणारी नियंत्रित वाटचाल ही आमच्या अपेक्षेनुसारच असल्याचं म्हटलं होतं. \n\nअमेरिकेसोबत सुरू असलेलं व्यापार युद्ध, प्रचंड कर्ज आणि खासगी कंपन्यांना वित्त पुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर कमी करण्यात आलेल्या विकासदराच्या उद्दिष्टाकडे पाहायला हवं. \n\nधोरणात्मक निर्णय \n\nदूरगामी धोरणाचा भाग म्हणून विकास दराचं उद्दिष्ट हे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी करण्यात आल्याचं चिनी माध्यमांनी म्हटलं आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीविषयीच्या अन्य सकारात्मक गोष्टींवरही चिनी माध्यमांनी भर दिला. \n\nसरकारी वृत्त संस्था शिन्होआनं चीन हा \"Xiaokang\" चं आपलं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं भरधाव निघाला आहे, असं म्हटलं होतं. \"Xiaokang\" ही चिनी भाषेतील संज्ञा कम्युनिस्ट पक्षाकडून वापरली जाते. 'चिनी समाजातील प्रत्येक घटक हा सधन असावा', या पक्षाच्या उद्दिष्टासाठी हा शब्दप्रयोग वापरला जातो. \n\nचीन पूर्वी कधीही नव्हता एवढा या लक्ष्याच्या जवळ येऊन ठेपला आहे, असं शिन्होआ या वृत्तसंस्थेनं आपल्या विश्लेषणात म्हटलं आहे. \n\nगेल्या वर्षी याच दिवशी चीननं आपल्या उल्लेखनीय आर्थिक प्रगतीनं सगळ्या जगाला प्रभावित केलं होतं, असं कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र असलेल्या People's Daily नं म्हटलं आहे. \n\n2018 मध्ये चीनचा GDPवर आधारित विकास दर हा 6.6 टक्के असून जागतिक आर्थिक विकासदरातील 30 टक्के वाटा हा चीनचा होता, असंही People's Daily नं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. \n\nPeople's Daily नं पुढे असं म्हटलं आहे, की चीनला आपल्या ग्राहक महागाई निर्देशांकाचा दर हा 3 टक्क्याच्या आसपास ठेवायचा आहे. तसंच 11 दशलक्ष नवीन रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे. \n\nशहरी बेरोजगारीचा दर हा 5.5 टक्क्यापर्यंत राहिल असा अंदाज People's Daily नं आपल्या अहवालामध्ये व्यक्त केला आहे. \n\nगुणवत्तेच्या विकासाला प्राधान्य\n\nकेवळ विकासाचा दर वाढविण्याऐवजी गुणवत्तेलाही प्राधान्य देण्याच्या उद्देशानं चीननं नियंत्रित पद्धतीनं विकास दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nजानेवारी महिन्यात 2018 मधील आर्थिक विकास दराचे आकडे प्रसिद्ध झाले...."} {"inputs":"सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणण्याकरता National Recruitment Agency अर्थात राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार आहे. \n\nकेंद्रीय माहिती आणि प्रसार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयांची माहिती देताना National Recruitment Agency ची घोषणा केली. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n'हा निर्णय कोट्यवधी तरुणांसाठी वरदान ठरेल. सामयिक पात्रता परीक्षेमुळे भारंभार परीक्षा द्याव्या लागणार नाहीत. त्यामुळे वेळेची बचत होईल. यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकताही येईल,' असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. \n\nNational Recruitment Agency मध्ये एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन युवकांना आपली योग्यता सिद्धता करावी लागेल. \"युवकांना जागोजागी परीक्षा देण्यासाठी जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल. यात गुणवत्ता सिद्ध करुन उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल,\" असं प्रकाश जावेडकर यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटलं. \n\nयासंबंधी आम्ही राज्य सरकारांनाही सूचना करू आणि भविष्यात खासगी क्षेत्रासाठीही अशा संस्थेचा विचार होऊ शकतो, असं पंतप्रधान कार्यालया... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं. \n\nकशी असेल परीक्षा?\n\nकेंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल माहिती दिली. या निर्णयामुळे नोकरी शोधणाऱ्या तरुणांना फायदा होईल असं जावडेकर म्हणाले. \n\nएनआरएद्वारे सीईटी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा केंद्र सरकारच्या सर्न नॉन गॅझेटेड म्हणजे अराजपत्रित पदांसाठी (वर्ग ब आणि क) पदांसाठी असेल.\n\nस्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्स आणि इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग सर्विस पर्सनलसाठी किमान पात्रता चाचणी परीक्षा एनआरए घेईल.\n\nपदवी, 12 वी, 10वीच्या उमेदवारांसाठी वेगवेगळी परीक्षा असेल. या परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार आणि प्राथमिकतेनुसार ते कोणत्याही क्षेत्रात नोकरीसाठी अर्ज करू शकतील.\n\nजे सीईटी पास करतील ते रिक्रूटमेंट एजन्सीमध्ये उच्च स्तरावरील परीक्षेसाठी अर्ज करु शकतील. त्या टप्प्यात टीयर2 आणि टीयर 3 सारख्या परीक्षा होतील मात्र सीईटीसाठी अभ्यासक्रम सर्वांसाठी समान असेल.\n\nसीईटीमध्ये मिळवलेले गुण तीन वर्षांसाठी वैध असतील. ही परीक्षा इंग्रजीसह 12 भाषांमध्ये होईल. प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र असेल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"सरदारपुरा भागात उसळलेल्या दंगलीत समाजकंटकांनी 17 महिला आणि 8 मुलांसह एकूण 33 मुस्लिमांना जिवंत जाळलं होतं. या प्रकरणी दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन लढाईनंतर 14 आरोपींवर आरोप सिद्ध झाले. या प्रकरणात एकूण 56 जण (हिंदू) आरोपी होते. या सर्वांना दोन महिन्यातच जामीन मिळाला होता. \n\nदंगलीच्या खटल्यातील त्रुटी बघता सर्वोच्च न्यायालयानं सरदारपुरा जळीत प्रकरणासह दंगलीची एकूण 8 प्रकरणं हाताळण्यासाठी विशेष तपास पथक, विशेष सरकारी वकील आणि विशेष न्यायमूर्तींची नेमणूक केली होती. अखेर सत्र न्यायालयाने यापैकी 31 जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. \n\nया निकालाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे यापैकी 14 जणांवर आरोप सिद्ध झाले. सामान्य परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा निकाल येईपर्यंत या आरोपींना जामीन मिळाला नसता. मात्र, या गुन्हेगारांना मिळाला.\n\nजामीन देण्यासंबंधीचा नियम काय आहे? \n\nखटला प्रलंबित असताना जामीन देणं नियम असला पाहिजे, अपवाद नाही. सध्या भारतीय तुरुंगामध्ये असलेले 68% कैदी अंडरट्रायल आहेत. म्हणजे या कैद्यांचे खटले प्रलंबित आहेत. यापैकी 53% कैदी दलित, आदिवासी आणि ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मुस्लीम समाजातील आहे. तर यातलेच 29% कैदी अशिक्षित आहेत. \n\nखटला प्रलंबित असणारे कैदी तुरुंगात खितपत पडून असण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे ते गरीब आहेत आणि वकील घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. अशा कैद्यांना मदत पुरवण्यात आपली कायदेशीर सहाय्य यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरत आहे. यातल्या अनेकांना जामीन मिळूनही जामीन भरण्यासाठीचे पैसे नसल्याने ते बाहेर येऊ शकत नाहीत. \n\nसर्वोच्च न्यायालयाने सरदारपुरा जळीत प्रकरणातल्या ज्या 14 जणांना जामीन मंजूर केला आहे, ते काही अंडरट्रायल नाहीत. तर सत्र न्यायालय आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना खून प्रकरणात दोषी ठरवलं आहे. खरंतर अशा प्रकरणातील गुन्हेगारांनाही जामीन मिळू शकतो. \n\nमात्र, गेल्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा जो दृष्टीकोन बघायला मिळतोय तो अस्वस्थ करणारा आहे. सामान्यपणे खून प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळत नाही. मात्र, 2019 साली सर्वोच्च न्यायालयाने बाबू बजरंगी नावाच्या एका गुन्हेगाराला प्रकृतीच्या कारणावरून जामीन दिला होता. बाबू बजरंगी याच्यावरही दोनदा खुनाचा गुन्हा सिद्ध झाला होता. \n\nबाबू बजरंगी हा तोच गुन्हेगार आहे ज्याने 2002 सालच्या नरोडा पाटिया दंगलीदरम्यान आपण कसं एका गर्भवती मुस्लीम महिलेच्या पोटावर तलवारीने वार करून तिचा गर्भ काढला आणि तो त्रिशुळावर टांगला हे एका स्टिंग ऑपरेशनमध्ये स्वतः सांगितलं होतं. \n\n2019 साली सर्वोच्च न्यायालयाने नरोडा पाटिया दंगलीतल्या आणखी तीन गुन्हेगारांना अशाच प्रकारे जामीन मंजूर केला होता. \n\nनरोडा पाटिया दंगल\n\nसाबरमती एक्सप्रेस पेटवून दिल्याप्रकरणी 94 जणांना अटक झाली होती. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या. साबरमती एक्सप्रेसच्या आरोपींना मात्र कोर्टाने कधीच जामीन दिला नाही. विशेष म्हणजे यातल्या 31 जणांवर आरोप सिद्ध झाले होते आणि उरलेल्या 63 जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. \n\nमात्र, निर्दोष मुक्त होण्याआधी या सर्वांनी तब्बल 8 वर्षं तुरुंगात काढली होती. दुसरीकडे 2002च्या गोध्रा दंगलीतल्या सर्व आरोपींना कोर्टाने जामीन दिला होता. \n\nभीमा कोरगाव खटल्यातील आरोपींना जामीन का नाही? \n\nआता भीमा कोरेगाव खटल्यात तुरुंगात असलेल्या आरोपींची परिस्थिती बघा. यातले काही जण प्राध्यापक आहेत तर कुणी वकील आहे. मात्र, काही पत्रांच्या आधारे त्यांना नक्षलवादी ठरवून अटक करण्यात आली. ही पत्रं या लोकांकडून जप्त करण्यात..."} {"inputs":"सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात ज्युनिअर असिस्टंट म्हणून काम केलेल्या महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. कोर्टाच्या 22 न्यायमूर्तींनी याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. \n\nत्यांच्या मागणीवरून सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाच्या 'अंतर्गत चौकशी समिती'हून (इंटरनल कम्प्लेंट्स कमिटी) वेगळी अशी विशेष समिती स्थापना केली आहे. मात्र, ही समिती कायद्यातल्या अनेक नियमांचं पालन करू शकत नाही. त्यावरून चार प्रश्न उपस्थित होत आहेत.\n\nपहिला प्रश्न : समितीचे सदस्य\n\nतीन न्यायमूर्तींच्या या समितीत ज्येष्ठतेनुसार सरन्यायाधीशांच्या खालोखाल असलेले न्यायमूर्ती बोबडे आणि न्यायमूर्ती रामना आहेत. सोबतच एक महिला न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आहेत. \n\nहे सर्व न्यायमूर्ती सरन्यायाधीशांना कनिष्ठ आहेत. \n\nलैंगिक छळाची तक्रार एखाद्या संस्थेच्या मालकाविरोधात असेल तर 'कामाच्या ठिकाणी लैंगिक छळविरोधी कायद्या'नुसार प्रकरणाची सुनावणी संस्थेच्या 'अंतर्गत तक्रारनिवारण समिती'ऐवजी जिल्हास्तरीय 'स्थानिक तक्रारनिवारण समिती'कडून (लोकल कम्प्लेंट्स कमिटी) केली जाते. \n\nसरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाच्या सर्वात वरच्या पदावर आहेत. त्यामुळे पीडितेनेच चौकशी समितीत निवृत्त न्यायमूर्तींची मागणी केली होती. \n\nदुसरा प्रश्न : समितीचे अध्यक्ष\n\nकायद्यानुसार लैंगिक छळाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 'अंतर्गत तक्रारनिवारण समिती'च्या अध्यक्षपदी वरिष्ठ पदावर काम करणारी महिला असायला हवी.\n\nसर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती बोबडे आहेत आणि त्यांना हे काम स्वतः सरन्यायाधीशांनी सोपवलं आहे.\n\nतिसरा प्रश्न : समितीत महिला प्रतिनिधित्व\n\nकायद्यानुसार लैंगिक छळाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 'अंतर्गत तक्रारनिवारण समिती'तले किमान निम्मे सदस्य महिला असायला हव्या. \n\nविद्यमान समितीत तीन सदस्य आहेत. त्यात केवळ एक महिला आहे. (म्हणजेच एकतृतिआंश सदस्य). न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी या इतर दोन न्यायमूर्तींच्या कनिष्ठ सहकारी आहेत. \n\nचौथा प्रश्न : समितीत स्वतंत्र प्रतिनिधी\n\nकायद्यानुसार चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीतील एक सदस्य महिलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेतील असायला हवा. हा नियम समितीत किमान एक स्वतंत्र प्रतिनिधी असायला हवा, यासाठी आखण्यात आला आहे. \n\nसरन्यायाधीशांविरोधात चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत एकही स्वतंत्र प्रतिनिधी नाही. \n\nसर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली लैंगिक छळविरोधी समिती शुक्रवारपासून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"सर्बानंदा सोनोवाल की हिमंत बिस्वा-कोण होणार आसामचं मुख्यमंत्री?\n\nमतमोजणी पूर्ण झाल्यानंतर भाजप पुढच्या कार्यवाहीला सुरुवात करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. \n\nआसाममध्ये भाजपला सत्तेची सर्वाधिक संधी आहे. काँग्रेसप्रणित आघाडीने आव्हान उभं केलं असलं तरी भाजपाला जास्त जागा मिळतील असा जनमत चाचण्यांचा कौल आहे. \n\nआसाममध्ये 126 जागांसाठी मतदान झालं होतं. भाजप नेते हिमंत बिस्वा सरमा यांनी पक्ष शंभर जागा जिंकेल असा दावा केला आहे. दुसरीकडे जनमत चाचण्यांचे कौल खरे ठरत नाहीत असं काँग्रेस नेते गौरव गोगोई यांचं म्हणणं आहे. \n\nआसाममध्ये बारा जिल्ह्यात 40 जागांसाठी 337 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, बोडोलँड पीपल्स फ्रंट, आसाम गण परिषद, आसाम जातीय परिषद असे अनेक पक्ष शर्यतीत आहेत.\n\nआतापर्यंत भाजप 77 जागांवर तर काँग्रेस 41 जागांवर आघाडीवर आहे. \n\nमुख्यमंत्री सर्बानंदा सोनोवाल माजुली मतदारसंघात, वरिष्ठ मंत्री हिमंत बिस्वा सरमा जलकुंभी तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रंजीत कुमार दास पटाचारकुमी या ठिकाणी आघाडीवर होते. \n\nकाँग्रेसचे आसाम अध्यक्ष रिपुन बोरा गोहपूरमध्ये पिछाडीवर आहेत. \n\nलँड जिहादचा मुद्दा\n\nलव्ह जिहा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"द वरून राजकीय वातावरण अनेकदा तापतं. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाममध्ये प्रचारादरम्यान 'लँड जिहाद' असा नवा शब्दप्रयोग वापरला होता. \n\nकाझीरंगाच्या जंगलावर घुसखोरांनी ताबा मिळवला होता. लँड जिहादच्या माध्यमातून आसामची ओळख बदलण्याचं काम बदरुद्दीन अजमल यांनी केलं. \n\nकाँग्रेस आज त्याच बदरुद्दीन अजमलसोबत आहे. तर भाजपनं आसामला आंदोलन मुक्त, दहशतवाद मुक्त बनवलंय. आसाममध्ये भाजपची सत्ता आली तर लव्ह अॅन्ड लँड जिहादचा धोका नियंत्रित करण्यासाठी कायदा आणण्यात येईल, असं शहा म्हणाले होते. \n\nहिमंत बिस्वा यांच्याभोवती फिरणारं राजकारण\n\nआसाममध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले हिमंत बिस्व सरमा यांच्याभोवती राजकारण फिरतं आहे. मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी बेबनाव आणि काँग्रेस हायकमांडकडून महत्त्व न मिळणं यामुळे हिंमत यांनी काँग्रेसला रामराम केला होता. \n\n24 मे 2016 रोजी सर्बानंद सोनवाल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच काही तासातच अमित शहा यांनी ईशान्य भारतात राजकीय आघाडीसाठी नॉर्थ-ईस्ट डेमोक्रेटिक अलायंस (नेडा) नावाने एक राजकीय आघाडी उघडली आणि हिमंत बिस्व सरमा यांना या आघाडीचं संयोजकपद दिलं.\n\nनेडाच्या माध्यमातून हिमंत बिस्व सरमा यांना आसामबाहेर कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. नेमकी त्याच वेळी अरुणाचाल प्रदेशात राजकीय उलथापालथ सुरू होती.\n\nहेमंत बिस्वा सरमा\n\nफोडाफोडीच्या राजकारणात मुरलेले हिमंत बिस्व सरमा यांनी अशी खेळी खेळली की काँग्रेस सोडून पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये गेलेले अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आपल्या 33 आमदारांसह एक रात्रीत भाजपमध्ये गेले. तेव्हापासून अरुणाचल प्रदेशात भाजपचं सरकार आहे.\n\nशालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर हिमंत यांनी इथल्या प्रसिद्ध कॉटन महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतलं. इथे त्यांची तीन वेळा कॉटन कॉलेज यूनियन सोसायटीच्या सरचिटणीसपदी निवड झाली. \n\n1901 साली स्थापन झालेल्या कॉटन कॉलेजमधल्या विद्यार्थी राजकारणातून अनेक मोठे नेते निघाले. हिमंत बिस्व यांनी याच महाविद्यालयातून पॉलिटिकल सायंसमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर राजकारणात सक्रिय असताना त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून पीएचडी मिळवली.\n\nकाँग्रेसने 1996 साली आसाम आंदोलनातले दुसऱ्या क्रमांकाचे नेते भृगू फुकन यांच्याविरोधात जालुकबाडी विधानसभा मतदारसंघातून हिमंत यांना..."} {"inputs":"सर्वसामान्य घरातून आलेल्या मुलींना राजकारणात वेगवेगळ्या प्रश्नांना जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. प्रस्थापित घरातल्या मुलींना सामाजिक संरक्षण असतं, पण साधारण घरातून आलेल्या मुलींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, असं मत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी व्यक्त केलं आहे. \n\nत्यातबाबत बोलताना जशी महिलांच्या चारित्र्यांची चर्चा होते तेव्हा पुरुषांच्या चारित्र्याची सुद्धा झाली पाहिजे, असं मत यावेळी काँग्रेसच्या नेत्या कल्याणी मानगावे यांनी व्यक्त केलं. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nआम्हाला संधी कुठे आहे हे आम्ही शोधू. राजकारणातल्या महिलांना आणखी एका प्रश्नाला समोर जावं लागतं. आमचा विरोध तीव्र झाला असं कळलं की त्या महिलेवर चिखलफेक केली जाते. त्यांचा आवाज दाबला जातो. महिलांना कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं जातं. हीच गोष्ट पुरुषांना लागूही असली पाहिजे, असं कल्याणी पुढे म्हणाल्या.\n\nराजकारणात आलेल्या महिलांना त्रास झाला तर मुलींनी सहन करावं जेणेकरून पुढे ज्या मुली येतील त्यांचं मनोधैर्य कमी होणार नाही असा मुद्दा पूजा मोरेंनी मांडला, पण कल्याणी म्हणतात की आपल्याविरोधात... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणं आपलं काम आहे. \n\nमहिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात सर्व पक्षांच्या महिला एकत्र येऊ शकतील का, असा प्रश्न प्रतिनिधींनी विचारला असता सर्व पाहुण्यांनी एकमताने म्हटलं की आम्ही कोणत्याही महिलेवर अत्याचार झाला किंवा पिळवणूक झाली तर आम्ही एकमेकींच्या पाठीशी उभ्या राहू.\n\nदिशा शेख यांनी राजकारणातल्या जेंडर सेंसिटायजेशनचा मुद्दा उचलला. महिला असो वा ट्रान्सजेंडर त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे त्यांना कसं समजून घेतलं पाहिजे असं मत दिशा यांनी व्यक्त केलं. \n\nतर आम्हालाही पक्षानं बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. माझं व्यक्तिमत्त्व हे स्वतंत्र आहे त्यानुसारच बोलण्याचं मला स्वातंत्र्य आहे, असं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या आणि प्रवक्त्या दिशा शेख यांनी व्यक्त केलंय. \n\nराजकारणात बऱ्याचदा पुरुषी प्रतीकांचा वापर जास्त होत आहे. ५६ इंची छाती वगैरे असा उल्लेख करणं हे पुरुषी मानसिकतेचं लक्षण आहे, अशी प्रतीकं हद्दपार केली पाहिजेत. पण पुरुषांनी हे लक्षात ठेवलं पाहिजेत की मातेचं दूध पिऊनच त्यांची छाती ५६ इंची होते असं सलगर म्हणतात. \n\nमहिलांचं प्रतिनिधित्व कमी असतं आणि ज्या महिला राजकारणात आहेत त्या निर्णय घेण्यास सक्षम असतील असं नाही. त्यावर काय उपाय आहे असं विचारलं असता कल्याणी सांगतात की जास्तीत जास्त महिलांनी राजकारणात यावं आणि त्यांचं सक्षमीकरण करण्यात यावं. स्किल डेव्हलपमेंट योजनेतून देखील जुन्या पद्धतीचेच कोर्स शिकवले जातात. कुकिंग आणि पार्लरच्या कोर्सने महिला सक्षम होणार नाहीत त्यांना लीडरशिप ट्रेनिंग द्या त्या पुढे येतील.\n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर ट्रोलिंग झालं. त्या कोणत्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत हा मुद्दा गौण आहे पण एक महिला म्हणून त्यांना जो त्रास झाला तो आम्ही समजून घेतला पाहिजे आणि ज्या लोकांनी त्यांना ट्रोल केलंय ते कोणत्याही पक्षाचे का असेनात त्यांच्या निषेधच केला पाहिजे असं दिशा शेख म्हणाल्या.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत चौकशी समितीनं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक छळाच्या आरोपांमधून 'क्लीनचिट' दिली आहे. या आरोपांमध्ये काही तथ्यं नसल्याचं चौकशी समितीनं म्हटलं आहे. \n\nअंतर्गत समितीनं 5 मे रोजी आपला अहवाल सादर केला असून त्याची एक प्रत सरन्यायाधीशांनाही देण्यात आली आहे. \n\nआता मला प्रचंड भीती वाटत आहे - पीडित महिला \n\nसर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत समितीनं सरन्यायाधीशांना दिलेल्या क्लीनचिटवर तक्रारकर्त्या महिलेनं नाराजी व्यक्त केली आहे. आपल्यासोबत अन्याय झाल्याची भावना तिनं व्यक्त केली आहे. \n\n\"समितीला माझ्या तक्रारीमध्ये कोणतंही तथ्यं आढळलं नाही हे कळल्यावर मी खूप निराश, उद्विग्न झाले. अंतर्गत समितीसमोर सर्व पुरावे आणि तथ्यं सादर केल्यानंतरही न्याय किंवा सुरक्षा मिळाली नसल्यानं आता मला प्रचंड भीती वाटत आहे. मी आणि माझ्या कुटुंबानं सहन केलेली मानहानी, आमचं झालेलं निलंबन याबद्दलही समितीनं चकार शब्द काढलेला नाहीये,\" असं संबंधित महिलेनं म्हटलं आहे. \n\nया महिलेनं म्हटलं आहे, की समितीच्या अहवालाची प्रतही मला देण्यात येणार नसल्याचं म्हटलं गेलंय. त्यामुळे माझी तक्रार कोणत्या आधाराव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र निकालात काढली गेली, हेही मला कळणार नाही.  \n\nभारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे काम केलेल्या एका ज्युनिअर महिला असिस्टंटने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तक्रारकर्त्या महिलेने सुप्रीम कोर्टाच्या 22 न्यायाधीशांना पत्र लिहून या आरोपांच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. \n\nया महिलेच्या मागणीनंतर तीन न्यायाधीशांची एक अंतर्गत समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रांचा समावेश होता.\n\nया समितीचा अहवाल सार्वजनिक करण्या येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. \n\nपण, हा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी सुप्रीम कोर्टातल्या वकील इंदिरा जयसिंग यांनी केली आहे. त्यांच्या आधीच्या एका केसचा दखला या चौकशी समितीनं दिला आहे. \n\nचौकशी समितीवर तक्रारकर्त्या महिलेचे आक्षेप \n\nचौकशी समितीसमोर झालेल्य़ा सुनावणीमध्ये दोन वेळा सहभागी झाल्यानंतर तक्रारकर्त्या महिलेनं या चौकशी प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. \n\n\"या चौकशी समितीकडून मला न्याय मिळेल असं वाटत नाही आणि म्हणूनच मी तीन न्यायाधीशांच्या समितीच्या सुनावणीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे,\" असं या महिलेनं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं होतं. \n\nआपल्या जीवाला धोका असल्याचंही तिनं या पत्रकात नमूद केलं आहे. 26 आणि 29 एप्रिलला चौकशी समितीसमोर झालेल्या सुनावणीनंतर घरी परत जाताना काही अज्ञात बाइकस्वारांनी आपला पाठलाग केल्याचा या महिलेचा आरोप होता. \n\nया अंतर्गत चौकशी समितीसमोर वकील नेमण्याची परवानगी आपल्याला देण्यात आली नाही, असा आरोप तक्रारकर्त्या महिलेनं केला होता. वकील आणि कोणताही सहायक नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांसमोर बाजू मांडताना मला दडपण यायचं, असं या महिलेनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं होतं.\n\n'माझ्यावरील आरोप निराधार'\n\nरंजन गोगोईंनी आपल्यावरील आरोप निराधार असून हा न्यायव्यवस्थेला अस्थिर करण्याचा कट असल्याचं म्हटलं होतं. \n\nसरन्यायाधीशांनी अंतर्गत चौकशी समितीसमोर हजर होत आपली बाजू मांडली होती.\n\nभारताचे सरन्यायाधीश लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी एखाद्या चौकशी समितीसमोर उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. \n\nकोणत्या आधारावर क्लीनचिट?\n\nलेखक आणि पत्रकार मनोज मित्ता यांनी मात्र कुठल्या आधारावर क्लीनचिट दिली हे स्पष्ट करण्याची..."} {"inputs":"सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी शुक्रवारी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून स्वामी यांची याचिका सुनावणीच्या योग्य आहे किंवा नाही अशी विचारणा केली आहे. तत्पूर्वी स्वामी अशी याचिका दाखल करू शकतात की नाही यावर विचार करावा लागेल अशी भूमिका न्यायालयानं घेतली होती. \n\nसुनंदा पुष्कर कोण होत्या? \n\n1. सुनंदा पुष्कर यांचा जन्म 1 जानेवारी 1962 साली झाला होता. त्या भारत प्रशासित काश्मीरमधील सोपोरमध्ये राहणाऱ्या होत्या. त्यांचे वडील पी. एन. दास भारतीय लष्करात वरिष्ठ अधिकारी होते. \n\n2. सुनंदा यांनी श्रीनगरच्या गर्व्हनमेंट कॉलेज फॉर वुमन मधून पदवी घेतली होती. शशी थरूर यांच्याशी त्यांचं तिसरं लग्न होतं. दुसऱ्या लग्नातून त्यांना 21 वर्षांचा एक मुलगा आहे.\n\n3. सुनंदा पुष्कर यांचं नाव पहिल्यांदा एप्रिल 2010 मध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या कोची टीमच्या खरेदी प्रकरणातल्या एका विवादामुळे समोर आलं होतं.\n\nIPL चा वाद\n\n4. या टीमच्या खरेदीमध्ये शशी थरूर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. प्रकरण इतकं मोठं झालं की, थरूर यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतर पुन्हा त्यांचा मंत्रिमंडळात स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"मावेश करण्यात आला होता. \n\n5. या वादानंतर कोची संघातून सुनंदा पुष्कर यांना त्यांची भागीदारी काढून घ्यावी लागली होती. त्याआधी त्या दुबईच्या एका कंपनीत काम करत होत्या.\n\n6. त्याचवेळी शशी थरूर यांनी सुनंदा यांच्याबरोबर असलेल्या नात्याची कबुली दिली होती. नंतर 2010 मध्ये ते विवाहबद्ध झाले होते.\n\n50 कोटीची गर्लफ्रेंड\n\n7. ऑक्टोबर 2012 मध्ये हिमाचल प्रदेशात एका निवडणूक प्रचार सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री) यांनी सुनंदा यांना 50 कोटींची गर्लफ्रेंड म्हटलं होतं. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात तसंच सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.\n\n8. त्याच्या उत्तरात शशी थरूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी यांना सल्ला दिला होता की प्रेमाची किंमत नसते. त्यानंतरही शशी थरूर आणि सुनंदा यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी सतत टीका केली होती. \n\n9. भाजपचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी यांनी शशी थरूर यांना 'लव गुरू' अशी उपाधी दिली होती. प्रेम मंत्रालय सुरू झालं तर त्याचं मंत्रिपद थरूर यांना द्यावं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.\n\nकलम 370\n\n10. डिसेंबर 2013 साली सुनंदा पुष्कर यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा दिला होता. तेव्हा कलम 370 चा पुर्नविचार करायला हवा असं वक्तव्य केलं होतं. कलम 370 नुसार जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा मिळाला आहे.\n\n11. एका टीव्ही चॅनलला मुलाखत देताना त्या म्हणाल्या, \"संविधानातल्या 370 व्या कलमाचा पुर्नविचार होण्याची गरज आहे, कारण महिलांबरोबर भेदभाव होत आहे. काश्मीरमध्ये माझ्या मित्रमैत्रिणींनी सांगितलं की, कोणत्याही गैरकाश्मिरी व्यक्तीशी लग्न केल्यावर आम्हाला सरकारी नोकरी मिळत नाही. ज्या मुली काश्मीरच्या नसतात पण काश्मिरी कुटुंबात लग्न करतात, त्यांना सरकारी नोकरी मिळते आणि त्यांच्या मुलांना सगळे अधिकार मिळतात.\"\n\nअनेक अनुत्तरित प्रश्न \n\n12. 15 जानेवारी 2014 ला अचानक शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. शशी थरूर यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पाकिस्तानच्या पत्रकार मेहेर तरार यांना केलेले काही ट्वीटस समोर आले. सुनंदा यांना त्यांच्यात काही नातं आहे, असा संशय होता.\n\n13. त्यानंतर थरूर यांनी त्यांचं अकाऊंट हॅक झाल्याचं ट्वीट केलं. तसंच पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांनी कोणत्याही संबंध नसल्याचं सांगितलं..."} {"inputs":"सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर दक्षिण कोरिअन सिनेमा पॅरासाईटला मिळाला आहे. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच परदेशी भाषेतील चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कारही याच चित्रपटाला मिळाला. \n\nत्याच बरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट असे एकूण चार पुरस्कार पॅरासाईटला मिळाले आहेत. या चित्रपटाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे मी खूप आनंदी आहे असं बाँग जून हो म्हणाले. \n\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार वॉकिन फिनिक्सला जोकरच्या भूमिकेसाठी मिळाला. \n\nतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रेनी झेलवेगरला ज्युडी या चित्रपटासाठी मिळाला आहे. \n\nवॉकिन फिनिक्स, रेनी झेलवेगर आणि ब्रॅड पिट\n\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार वन्स अपॉन टाइम इन हॉलिवुडसाठी ब्रॅड पिटला मिळाला आहे. या पुरस्कारासाठी जोई पेस्की, अॅंथनी हॉपकिन्स, अल पचिनो, टॉम हॅंक्स हे स्पर्धेत होते. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार लॉरा डर्नला मिळाला आहे. \n\nलॉरा डर्न\n\nसर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्मचा पुरस्कार टॉय स्टोरी 4 ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचा पुरस्कार अमेरिकन फॅक्टरीला मिळाला. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"सलमान खानला शिक्षा होण्यात बिष्णोई समाजाची भूमिका निर्णायक आहे.\n\nशुष्क वाळवंटासाठी प्रसिद्ध राजस्थानात वन्यप्राणी आणि वृक्षवेलींच्या रक्षणाचं काम बिष्णोई समाज करतो. \n\nजंगलातल्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आणि झाडं जगवण्यासाठी ते प्राणांची बाजी लावू शकतात. \n\nम्हणूनच सलमान खानचं हरणं आणि काळवीट शिकार प्रकरण समोर आल्यानंतर बिष्णोई समाजाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.\n\nबिष्णोई समाज गुरु जंभेश्वर यांना आदर्श मानतो. जंभेश्वर यांनी सांगितलेल्या 29 मार्गदर्शक तत्वांचं ते पालन करतात. वन्यजीवांची काळजी आणि झाडांचं रक्षण करणं हे त्यातलचं एक तत्व आहे. \n\nबिष्णोई समाज केवळ राजस्थानपुरता मर्यादित नाही. राजस्थानसह हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही बिष्णोई समाजाची माणसं राहतात. \n\nबिष्णोई समाजातील व्यक्तींच्या योगदानाप्रीत्यर्थ दरवर्षी खेजडली गावात एक मेळा भरवला जातो.\n\nबिष्णोई समाज\n\n\"आमचे मार्गदर्शक जंभेश्वर यांनी आम्हाला भूतदयेचा मार्ग आखून दिला. सर्वजीवांप्रती दयेची भावना व्हावी आणि झाडांची काळजी घ्यायला हवी. असं वर्तन असेल तर मोक्षप्राप्ती होते,\" असं जोधपूरचे खासदार जसवंत सिंह बिष्ण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ोई यांनी सांगितलं. \n\nया समाजाचे लोक वृक्ष आणि वन्य प्राण्यांसाठी जुन्या काळापासून सत्ताधाऱ्यांशी लढत आले आहेत.\n\nबिष्णोई समाजातील पर्यावरण विषयातील कार्यकर्ते हनुमान बिष्णोई भूमिका मांडतात. ते म्हणतात, \"जोधपूरमधल्या राजघराण्यानं झाडं तोडण्याचा आदेश दिला तेव्हा बिष्णोई समाजानं विरोध केला. ही 1787ची गोष्ट आहे. त्यावेळी अभय सिंह यांचं राज्य होतं.\" \n\nजोधपूरचे माजी खासदार आणि माजी मंत्री बिश्नोई सांगतात की, \"सर साठे रुंख रहे तो भी सस्तो जान, अशी घोषणा देण्यात आली होती. त्याचा अर्थ झाडांसाठी स्वत:च्या प्राणांची आहुती द्यावी लागेल तरी द्यावी.\"\n\nबिष्णोई समाजातील स्त्री\n\nपूर्वजांचं योगदान \n\n\"राजघराण्याची माणसं झाडं तोडण्यासाठी आली तेव्हा जोधपूरच्या खेजडली आणि परिसरातल्या मंडळींनी जोरदार विरोध केला. बिष्णोई समाजातल्या अमृता देवी झाडाच्या ठिकाणी स्वत: जाऊन उभ्या राहिल्या. \n\nअमृता देवींच्या पावलावर पाऊल ठेवत बिष्णोई समाजातील 363 लोकांनी झाडांसाठी पर्यायानं पर्यावरणासाठी स्वत:च्या प्राणांचं योगदान दिलं. यामध्ये 111 महिलांचा समावेश होता. \n\nयाच योगदानासाठी दरवर्षी खेजडलीमध्ये मेळ्याचं आयोजन केलं जातं. निसर्गाला जपण्यासाठी जीवन अर्पित करणाऱ्या पूर्वजांना आदरांजली वाहण्यासाठी बिष्णोई समाजाची माणसं खेजडलीमध्ये एकत्र येतात. निसर्गसंवर्धनाचा वसा नव्या पिढीकडे संक्रमित होण्यासाठी हा मेळा आयोजित केला जातो,\" असं बिष्णोई सांगतात. \n\nबिष्णोई समाज स्वामी जंभेश्वर यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करतो.\n\nबिष्णोई समाजाचे गुरु\n\nगुरु जंभेश्वर यांचा जन्म 1451मध्ये झाला. बिकानेर जिल्ह्यातलं समरथल बिष्णोई समाजाचं तीर्थस्थळ आहे. याचठिकाणी जंभेश्वर यांची समाधी आहे. याच ठिकाणी मेळा भरतो. \n\nमारवाड विभागाचे विभागीय आयुक्त मुन्शी हरदयाल यांनी बिश्नोई समाजावर पुस्तक लिहिलं आहे. ते सांगतात, \"बिश्नोई समाजाचे संस्थापक जंभेश्वर पंवार राजपूत होते. 1487मध्ये या प्रदेशात प्रचंड दुष्काळ पडला. त्यावेळी जंभेश्वर यांनी लोकांची सेवा केली होती. त्यावेळी जाट समुदायाच्या अनेक समर्थकांनी जंभेश्वर यांचं काम पाहून प्रेरित होत बिष्णोई धर्म अंगीकारला होता. \n\nवासराबरोबर बिष्णोई समाजातील लहान मुलगा\n\nमुन्शी हरदयाल लिहितात, \"बिष्णोई समाजाची माणसं जंभेश्वर यांना विष्णूचा अवतार मानतात. जंभेश्वर यांनी सांगितलेल्या 29 तत्वांचं बिष्णोई समाज पालन करतो. बीस (वीस) आणि नौ..."} {"inputs":"सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिन आहे. त्यादिवशी रायगडावरून पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याचंसुद्धा संभाजीराजे यांनी सांगितलं आहे. \n\nसंभाजीराजे यांनी दिलेले 3 पर्याय \n\nसंभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी 3 पर्याय देतानाच राज्य सरकारकडे पाच मागण्या केल्या आहेत. \n\nमराठा समाजासाठी 5 मागण्या \n\nसंभाजीराजे यांनी मांडलेले इतर महत्त्वाचे \n\nमुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n\nयापूर्वी, मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली.\n\nमुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थान येथे सुरू असलेल्या बैठकीला काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोनी देखील उपस्थित होते.\n\nदुपारी 12 च्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेतली. \n\nसंभाजीराजे आणि उद्धव ठाकरे\n\nदरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्याची मोहीमच उघडली आहे. \n\nकाल (गुरुवार, 27 मे) संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रवादी काँग्र... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेस अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. \n\nसंभाजीराजे हे आज दुपारी 12 च्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी दाखल झाले. \n\nफडणवीस-संभाजीराजे यांनी सुमारे अर्धा तास मराठा आरक्षणप्रकरणी चर्चा केली. \n\nतिथून संभाजीराजे थेट काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे रवाना झाले. त्यांच्याशी झालेल्या भेटीचा फोटोही त्यांनी माध्यमांसोबत शेअर केला आहे. \n\nसंयम राखण्याचं केलं होतं आवाहन\n\nगेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे सातत्याने विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर त्यांनीच मराठा बांधवांना संयम राखण्याचं आवाहन केलं होतं. योग्य वेळ आल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू, असं ते त्यावेळी म्हणाले होते. \n\nमराठा आरक्षणप्रकरणी 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. सुप्रीम कोर्टाने आरक्षण फेटाळल्यानंतर राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी संयत भूमिका घेतल्याचं दिसून आलं. \n\nउद्रेक हा शब्द मराठा समाजाने सध्या तरी काढू नये, कोरोनाचा काळ आहे, त्यामुळे समाज बांधवांनी संयमी भूमिका घ्यावी, रस्त्यावर उतरू नये, असं आवाहन संभाजीराजे यांनी त्यावेळी केलं होतं. \n\nयातून काय मार्ग काढावा, यासाठी आपण तज्ज्ञांशी चर्चा करणार आहे, असं संभाजीराजे म्हणाले होते. \n\nदरम्यानच्या काळात संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील विविध भागांना भेटीगाठींवर भर दिला. त्यानंतर मागील आठवड्यात त्यांनी विविध जिल्ह्यांचा दौरा करत मराठा मोर्चा समन्वयक, कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर आता सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेताना ते दिसत आहेत.\n\nसंभाजीराजेंचा भाजपशी दुरावा?\n\nसंभाजीराजे छत्रपती यांची भारतीय जनता पक्षामार्फत राष्ट्रपती कोट्यातून खासदारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच भाजपशी संभाजीराजे यांचा दुरावा निर्माण झाल्याचं चित्र आहे.\n\nएकीकडे संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी राज्याचा दौरा संपवून नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत, तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र संभाजीराजेंवर टीकेची झोड उठवली आहे.\n\nसंभाजीराजे यांचा भाजपने किती सन्मान केला याबाबत ते का सांगत नाहीत, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना विचारला..."} {"inputs":"सहा महिन्यांच्या गर्भवती डॉ. रूपाली अंगारख-मोहिते कोव्हिडयोद्धा आहेत. रुग्णांसाठी आपलं कर्तव्य तसूभरही न विसरता, जीव धोक्यात घालून त्या न थकता, न डगमगता रुग्णसेवा करत आहेत. \n\nआई होणारी प्रत्येक महिला गरोदरपणात आपली आणि बाळाची जीवापाड काळजी घेते. मग, तुम्हाला कोव्हिड सेंटरमध्ये भीती वाटत नाही का, असं विचारल्यावर डॉ. रुपाली म्हणतात, \"गरोदर असताना काम करण्याची भीती आहेच. पण, मी डॉक्टर आहे. रुग्णसेवा माझं कर्तव्य आहे, याची मला जाणीव आहे.\"\n\nकोरोना संसर्गात पहिल्या दिवसापासून डॉ. रुपाली काम करतायत. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या गौरी हॉल कोव्हिड सेंटरमध्ये त्या कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत. \n\nकोव्हिड-19 विरोधातील लढाई एक युद्ध बनली आहे. जगभरातील आरोग्य कर्मचारी या युद्धात सामान्यांची ढाल बनलेत. डॉ. मोहिते सांगतात, \"बाहेर युद्ध सुरू असताना सैनिकाने घरात बसून कसं चालेल. आपण जगतोय तर काहीतरी चांगलं केलं पाहिजे. \"\n\nडॉ. रूपाली अंगारख-मोहिते\n\nबीबीसी मराठीशी बोलताना डॉ. रूपाली दिवसभराचं काम संपवून थोड्या रिलॅक्स झाल्या होत्या. कोव्हिड ड्युटी, टेलिफोनवरून रुग्णांचं कन्सल्टेशन केल्यानंतर रात्री साडेन... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ऊला त्यांना थोडी उसंत मिळाली होती. \n\n'हे बाळाचं ट्रेनिंग आहे'\n\nतज्ज्ञांच्या मते, कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी आपल्यासोबत राहणार आहे. \n\nडॉ. रूपाली मोहिते म्हणतात, \"बाळ जन्माला आल्यानंतर त्याला खूप आव्हानांचा सामना करायचा आहे. बाळाला आव्हानं पेलण्याचं ट्रेनिंग मी आत्तापासून देऊ शकले तर आई म्हणून यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल. हा काळ बाळाच्या ट्रेनिंगचा भाग आहे.\" \n\nकोव्हिड सेंटरमध्ये डॉ. रूपाली रोज आठ तासांची ड्युटी करतात. डॉक्टरांनी एकदा पीपीई किट चढवलं की तासन् तास पाणी नाही की खाणं नाही. \n\nमग, तुमच्या मनात धोका असल्याचा विचार आला का, या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणतात, \"हो. धोका किती आहे. पुढे काय होईल. हा विचार मनात आला. पण, कोरोना संसर्ग घरात बसलो, तरी होतोय. भीती मनात घेऊन घरी बसले तर चुकीचं आहे, असा विचार करून मी पुन्हा कामाला लागले.\"\n\nकोव्हिडवर मात\n\nडॉ. रुपाली चार महिन्यांच्या गरोदर असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला.\n\nत्या म्हणतात, \"मला आणि कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली होती. पण, मी तयार होते. माझा स्वत:वर विश्वास होता. संसर्ग झाला तरी मी यातून बाहेर पडेन, यासाठी मनाने खंबीर होते.\" \n\nडॉ. रूपाली अंगारख-मोहिते\n\nया आजाराचे होणारे भावनिक आणि शारीरिक परिणाम डॉ. रूपाली यांनी जवळून अनुभवले आहेत. त्या सांगतात, \"रुग्ण भावनिक ताणतणावाचा सामना करत असतात. शारीरिक ताण झेलणं शक्य नसतं. मला त्यांना धीर देता येतोय, ही महत्त्वाची गोष्ट आहे.\"\n\nगरोदरपणामुळे येणाऱ्या मर्यादा\n\nगर्भारपणात काम करण्यात शारीरिक मर्यादा येतात. यावर बोलताना डॉ. रुपाली म्हणतात, \"बाळाची ग्रोथ होत असते. त्यामुळे स्टॅमिना आणि एनर्जी कमी पडते. शारीरिक मर्यादा नक्कीच असते. पण, गर्भवती आहे म्हणून काहीच जमणार नाही असं नाही. मी योग्य काळजी घेऊन काम करते.\"\n\n\"लोक खचून जातात. संसर्गावर मात करण्यासाठी इच्छाशक्ती खूप महत्त्वाची आहे. मनातील विचारांवर शरीर अवलंबून असतं,\" असं त्या म्हणतात. \n\nआई होणार कळल्यानंतर कोव्हिड वॉर्डमध्ये जाताना दडपण आलं?\n\nडॉ. रुपाली अंगारख - मोहिते\n\nडॉ. रुपाली सांगतात, \"मी प्रेग्नंट असल्याचं कळल्यानंतर मी खूप आनंदात होते. खरं सागायचं तर मी जास्त आनंदाने रुग्णालयात गेले. मला सर्वांना सांगायचं होतं...मी आई होणार आहे.\"\n\n\"थोडी चिंता मनात नक्की होती. उपचारादरम्यान काही गुंतागुंत झाली तर? गर्भवती असताना एका मर्यादेनंतर काही औषधं घेता..."} {"inputs":"सहीराम मीणा\n\nमीणा यांनी सकाळी झेंडावंदन केलं. सत्य, निष्ठा आणि प्रमाणिकपणाच्या गप्पा मारल्या. आणि आता अधिकारी त्यांच्या करोडोंच्या संपत्तीचा हिशोब लावण्यात गुंतले आहेत. \n\nअँटी करप्शन ब्युरोच्या माहितीनुसार मीणा यांच्या संपत्तीचा आकडा 200 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. ज्यात तब्बल अडीच कोटी रुपये कॅश, 106 प्लॉट्स, 25 दुकानं, पेट्रोल पंप, लग्नाचे हॉल, दागदागिने आणि शेतजमिनीचा समावेश आहे. \n\nमीणा यांच्याकडे सापडलेली संपत्ती मोजण्यासाठी चक्क मशीन्स मागवाव्या लागल्या. विशेष म्हणजे त्यांनी बिटकॉईनमध्येही गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे. \n\nअर्थात या क्रिप्टोकरन्सीची माहिती मिळवण्यासाठी अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा शोध घेतायत, ज्याचा वापर मीणा यांनी केला आहे. \n\nमीणा यांच्या संपत्तीची मोजदाद सुरू आहे.\n\nअधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मीणा यांना अटक केल्यानंतर ना त्यांच्या चेहऱ्यावर कुठली काळजी होती, ना ते घाबरलेले दिसत होते. \n\nअँटी करप्शन विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रशील ठाकूर यांनी बीबीसीला सांगितलं की मीणा यांची अजून चौकशी सुरु आहे. \n\nमीणा यांच्यासोबत दलाल कमलेश धाकड... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यांनाही अटक केली आहे. धाकड यांना 1 लाख रुपयाची लाच घेताना अटक करण्यात आली. \n\nतेच मीणा यांच्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत होते. धाकड यांचे वडील अफूची शेती करतात. तपास अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार मीणा चौकशीत अजिबातच सहकार्य करत नाहीएत. शिवाय आपल्याकडे वडिलोपार्जित संपत्ती असल्याचा दावा त्यांनी केला आहे. \n\nतपासात अशी कागदपत्रं पोलिसांच्या हाती लागली आहेत, ज्यातून स्पष्ट होतं की मीणा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. \n\nअफूची शेती\n\nविशेष म्हणजे ते काँग्रेस किंवा भाजप कुठल्याही पक्षाकडून तिकीट मिळालं तर निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. \n\nमीणा 1989 मध्ये सरकारी नोकरीत आले. आणि अतिशय कमी कालावधीत म्हणजे 1997 मध्ये ते भारतीय रेव्हेन्यू सर्व्हिसचे सदस्य झाले. \n\nअर्थात त्यांच्या सेवानिवृत्तीला अतिशय कमी कालावधी बाकी राहिला आहे. अधिकाऱ्यांनी चौकशीला वेग आणला, तर लगेच मीणा यांनी आपली प्रकृती बरी नसल्याची तक्रार केली. \n\nतपा अधिकारी ठाकूर यांनी सांगितलं की, \"आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत की लाचखोरीच्या प्रकरणात कोण कोण सामील होतं आणि ही साखळी नेमकी किती मोठी आहे\"\n\nअधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अफूच्या शेतीत शेतकरी आणि नार्कोटिक्स विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये सरपंच हात मुख्य दुवा असतो. तोच गावातील अफूची शेती, त्याचा पसारा आणि त्याचा हिशोब करत असतो. \n\nकमलेश आपल्या गावात वडिलांनाच सरपंच बनवू इच्छित होते. पण पात्रता नसल्याने दुसऱ्या कुणालातरी सरपंच बनवण्यात आलं. \n\nअर्थातच अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांची मीणा यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून नजर होती. आणि त्यांचे फोनही अँटी करप्शनने टॅप केले होते. \n\nमीणा यांना ट्रॅप करण्याचा घटनाक्रम एखाद्या थरारपटासारखा आहे. अँटी करप्शनची मीणा यांच्यावर नजर होती. प्रजासत्ताक दिनादिवशी मीणा झेंडावंदनासाठी घरातून निघाले. नार्कोटिक्स विभागाचे दोन कर्मचारी दुचाकीवरुन त्यांना एस्कॉर्ट करत होते.\n\nमीणा यांना झेंडावंदन केलं. 20 मिनिटं इमानदारीवर भाषणबाजी केली. त्यानंतर घरी आले. आणि जसं कमलेशनं त्यांना 1 लाखाची लाच दिली, तसं त्यांना अटक करण्यात आली. \n\nराजस्थानच्या सवाई माधोपूरचे असलेले सहीराम मीणा 30 वर्षापासून सरकारी सेवेत आहेत. आता लाचखोरीच्या प्रकरणानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. \n\nमात्र कोटातील नार्कोटिक्स विभागाला याबद्दल विचारलं असता त्यांनी म्हटलं की याबद्दल आम्हाला काहीच..."} {"inputs":"सागर राणा\n\n\"आम्ही सगळं काही गमावलं आहे. काहीच शिल्लक राहिलं नाही. आम्हाला त्याच्याकडून खूप आशा होत्या. इतक्या लहान वयात माझ्या भाच्याने कुटुंबीयांना आणि देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली होती. पण आता सगळं संपलं आहे\", या भावना आहेत पैलवान सागर राणाचे मामा आनंद सिंह यांच्या. \n\nकाही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या छत्रसाल स्टेडियममध्ये दोन गटांदरम्यान झालेल्या संघर्षात सागर याचा मृत्यू झाला. \n\nबीबीसीशी बोलताना आनंद सिंह यांनी सांगितलं की, \"सागर हरियाणातल्या सोनीपत गावचा. कुस्तीचं प्रगत प्रशिक्षण घेण्यासाठी 14व्या वर्षी दिल्लीतल्या छत्रसाल स्टेडियम रवाना झाला\". \n\nसागरचे वडील दिल्ली पोलीस सेवेत हेड काँस्टेबल म्हणून काम करतात. सागर घरातला सगळ्यात मोठा मुलगा होता आणि त्याचा छोटा भाऊ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. \n\nसागर फक्त 23 वर्षांचा होता आणि त्याने ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली होती. सागर अनेक देशांमध्ये जाऊन खेळला होता. ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक पटकावणं हे त्याचं ध्येय होतं असं त्याच्या मामांनी सांगितलं. \n\n\"त्याचा स्वभाव शांत होता. तो कुठल्या भांडणात पडेल असं वाटतच नाही\", असं ते म्हण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाले. \n\nयाप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सागरच्या घरच्यांनी केली आहे. \n\nदिल्लीत लॉकडाऊन लागल्याने सागर स्टेडियमच्या बाहेर एक खोली घेऊन राहत होता. रुग्णालयात पाठीच्या दुखण्यावर उपचार घेत होता. सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र या घटनेने सागरचे कुटुंबीय मोडून पडले आहेत. \n\nनेमकं काय घडलं?\n\nसागर राणा या पैलवानाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याला फरार घोषित केलं असून त्याचा पत्ता सांगणाऱ्याला एक लाख रुपयांचं इनाम जाहीर केलं आहे. 4 मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये पैलवानांच्या दोन गटांत खडाजंगी उडाली होती. त्यात हरियाणच्या सोनीपतमध्ये राहणाऱ्या सागर राणाचा मृत्यू झाला होता. \n\nदिल्ली पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला होता. \n\nपण सुशीलचा तपास लागत नसल्यानं आता त्याला पकडून देणाऱ्यास इनाम जाहीर केलं आहे. तसंच आणखी एक आरोपी अजयही फरार असून. त्याच्यावर 50 हजार रुपयांचं इनाम जाहीर झालं आहे. सागर राणा हरियाणाच्या सोनीपतचा राहणारा होता. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये पैलवानांच्या दोन गटांमध्ये झटापट झाली आणि त्यात सागर राणाचा मृत्यू झाला. पैलवान सुशील कुमार आणि त्याच्या सोबत्यांचा यात हात असल्याचं दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळल्याचं FIR मध्ये म्हटलंय. \n\nसुशीलकुमारनं 2008 साली बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर 2012 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. साहजिकच त्याच्यावर झालेल्या आरोपांनी कुस्तीविश्वाला हादरे बसले आहेत. \n\nकुस्ती फेडरेशनचं काय म्हणणं?\n\nया घटनेनं दु:खी असल्याचं कुस्ती फेडरेशनने म्हटलं आहे. कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष दर्शन लाल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"कुस्तीशी संलग्न सगळ्यांना या घटनेने धक्का पोहोचला आहे. या घटनेने कुस्ती खेळ बदनाम झाला आहे. पैलवानांमध्ये वादतंटे होत असतात. पण अशा घटना घडत नाहीत. सुशील याप्रकरणी दोषी आहे की नाही हा तपासाचा मुद्दा आहे. मात्र कुस्ती क्षेत्रातील सगळेच या घटनेने दु:खी आहेत. असं काय घडलं की एखाद्याचा जीव जावा ते देवालाच ठाऊक\".\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही..."} {"inputs":"सागर सावलिया\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येण्यासाठी या विकासाच्या मॉडेलचा फायदा झाला. आपल्या प्रशासनिक कौशल्याचा हा पुरावा जगासमोर मांडण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. \n\nजेव्हा त्यांच्या 'सबका साथ सबका विकास' या मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं, तेव्हा मोदींच्या कार्यकुशलतेचं प्रतीक म्हणून भाजप नेते या गुजरात मॉडेलचा उपयोग करत असत. \n\n... आणि विकास 'गांडो' झाला\n\nविरोधक म्हणून काँग्रेसला या मोहिमेला उत्तर देणं जमलं नाही तेव्हा नेटिझन्स त्यांच्या मदतीला आले. नेटिझन्सनी 'विकास गांडो थायो छे' (म्हणजे 'विकास वेडा झाला आहे') हा हॅशटॅग तयार करून विनोदी पोस्ट, मीम, ऑडिओ व्हिजुअल कॅप्सुलचा अक्षरश: पाऊस पडला. त्यामुळे हा हॅशटॅग व्हायरल झाला.\n\nयामुळे गुजरात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सत्ताधारी भाजपच्या अडचणी वाढल्या. काँग्रेसनेसुद्धा या हॅशटॅगचा फायदा घेत दिवाळीच्या तोंडावर 'विकासची शेवटची दिवाळी' असा हॅशटॅग तयार केला.\n\n'गांडो विकास'चा बाप\n\nपण या विनोदी हॅशटॅगमागे काँग्रेसचा नसल्याचं उघड झालं. अहमदाबादच्या एका युवकाने हा ट्रेंड सुरू केल्याचा दावा केला आहे. 20 वर्षा... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंच्या सागर सावलिया या तरुणाने या हॅशटॅगबरोबर पहिला फोटो पोस्ट केल्याचं सांगितलं आहे.\n\nसागर अहमदाबादमधल्या इंडस अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे. तो आपल्या पालकांबरोबर अहमदाबाद इथे राहतो.\n\n\"23 ऑगस्ट 2017ला मी गुजरात वाहतूक विभागाची खड्ड्यात अडकलेली बस बघितली आणि या हॅशटॅगसकट तो फोटो अपलोड केला होता. तो लगेच व्हायरल झाला. मग लोकांनी हीच ओळ राज्यातला आणि देशातला भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी वापरली,\" असं सागरने बीबीसीशी बोलताना सांगितलं.\n\n\"मला माहीत नव्हतं की हे इतकं व्हायरल होईल,\" तो पुढे सांगतो. \n\nगंमत म्हणजे सागर काही दिवसांपर्यंत नरेंद्र मोदींचा समर्थक होता. \"मी नरेंद्र मोदींचा 2014पर्यंत फॅन होतो. इतकंच काय 2014 च्या निवडणुकीत मी भाजपसाठी कामसुद्धा केलं होतं.\"\n\nमोदींचा फॅन ते मोदींचा टीकाकार\n\nत्याच्या आयुष्यात झालेल्या एक घटनेमुळे त्याच्या राजकीय निष्ठेत बदल झाला. पाटीदार आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी केलेल्या हिंसाचारामुळे त्याचं मत बदललं. \"पाटीदारांच्या मोठ्या आंदोलनात पोलिसांनी लाठीमार करताना बघितलं. तेव्हाच माझा भाजपावरचा विश्वास उडाला. दुसऱ्या दिवशी माझ्या घराची पोलिसांनी मोडतोड केली.\"\n\nसागर ज्या रॅलीबद्दल बोलतो आहे ती रॅली 25 ऑगस्टला अहमदाबाद येथील GMDC ग्राऊंडवर होती. सुमारे पाच लाख पाटीदारांनी आंदोलनात भाग घेतला. त्यांच्या समाजासाठी आरक्षणाची त्यांनी मागणी केली. पण मैदानावरची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि त्यामुळे राज्याच्या विविध भागात हिंसाचार झाला. \n\nसागर सांगतो की या घटनेपर्यंत त्याने राजकारणापासून अंतर ठेवलं होतं, पण या घटनेमुळे त्याला पाटीदार अनामत आंदोलन समितीत (पास) भाग घेण्यास प्रेरणा मिळाली.\n\nसौनो विकास म्हणजे काय?\n\nत्याच्या या हॅशटॅगमुळे गुजरातमधील राजकीय वातावरण तापलं असलं, तरी सागरचा राजकारणात जाण्याचा कोणताही उद्देश नाही. \"मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आहे,\" तो सांगतो.\n\nसौनो विकास म्हणजे काय असं त्याला विचारल्यावर तो सांगतो, \"माझी विकासाची अगदी सरळसाधी व्याख्या आहे. युवकांना नोकऱ्या मिळायला हव्यात. हा खरा विकास आहे. जर युवक नोकरीसाठी रस्त्यावर येत असतील तर पोलिसांनी बळाचा वापर करायला नको.\" \n\nसागरची विकासाची कल्पना सत्ताधीशांच्या विचारांशी जुळेल की नाही हे माहीत नाही, पण पंतप्रधान नरेंद्र..."} {"inputs":"सागरराम बिश्नोई\n\nसागरराम बिष्णोई हे त्या लोकांपैकी एक होते ज्यांनी दोन मृत काळवीटं पोस्टमॉर्टमसाठी पाठवली होती. सागरराम याआधी कधीही माध्यमांसमोर कधीही आलेले नाहीत.\n\nबीबीसी हिंदीचे श्रोता असलेले सागरराम यांनी एका विशेष मुलाखतीमध्ये सांगितलं की, सलमान खान, सैफ अली, नीलम, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांना घटनास्थळावर पहिल्यांदा घेऊन जाणाऱ्यांपैकीच ते एक होते.\n\n1998मध्ये तत्कालीन वनरक्षक असलेले सागरराम बिष्णोई हे 28 मार्च 2018ला राजस्थान वन्यखात्यातून असिस्टंट सब-इन्स्पेक्टर या पदावरून सेवानिवृत्त झाले. सरकारी नोकरीत असल्याने त्यांनी आतापर्यंत माध्यमांसमोर येणं टाळलं.\n\nकाळवीट शिकार प्रकरणात एकूण पाच सरकारी साक्षीदार असून सागरराम बिष्णोई हे साक्षीदार क्रमांक 2 आहेत.\n\nत्यांच्या मते, तीन प्रत्यक्षदर्शींनी सलमान खान आणि त्यांच्या सहकारी कलाकारांना काळविटांची शिकार करताना प्रत्यक्ष बघितलं होतं. 2 ऑक्टोबर 1998ला ते वन्यजीव चौकीचे सहाय्यक वनपाल भंवरलाल बिष्णोई यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेले होते.\n\nतेव्हा वनरक्षक किंवा फॉरेस्ट गार्ड असणारे सागरराम बिष्णोई हे घटनास्थळावर पोहोचले आणि त्यांनी मृत काळ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"विटांना वाहनात घालून कार्यालयात आणलं.\n\nकाळविटांचं पोस्ट मॉर्टम करावं लागेल हे लक्षात येताच ते डॉक्टर नेपालिया यांच्याकडे मृत काळविटं पाठवण्यात आली.\n\nसागरराम बिष्णोई यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, \"मला आजही स्पष्ट आठवतं... त्यादिवशी फॉरेन्सिक तपासणी करणाऱ्या डॉक्टर नोपालिया यांची सुट्टी होती. आमच्या खात्यातील पोस्टमॉर्टम करणाऱ्या व्यक्तीच्या मदतीनं त्यांनी काळविटांची तपासणी केली आणि सांगितलं की, एक-दोन दिवसांत रिपोर्ट पाठवून देईल. पण अनेक दिवस हा रिपोर्ट आलाच नाही आणि जेव्हा आला तेव्हा त्यात निधनाचं कारण हे नैसर्गिक असल्याचं सांगितलं होतं. जास्त खाल्ल्यानं हे मृत्यू झाल्याचं रिपोर्ट सांगत होता. हे आम्हाला काही पटलं नाही.\"\n\nज्या ट्रायल कोर्टानं नुकतंच सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवंल, त्यांनी आपल्या आदेशात डॉक्टर नेपालिया यांच्या तपासणीनंतर पुन्हा नव्यानं फॉरेन्सिक तपासणी करण्याचे आदेश दिले होते. राजस्थान वन विभागानं डॉक्टर नेपालिया यांना चुकीचा अहवाल दिला म्हणून त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल केला गेला.\n\nसागरराम बिश्नोई म्हणतात, \"स्पष्ट होतं की, काळविटांचा मृत्यू हा गोळ्या लागल्यामुळेच झाला.\"\n\nत्यांनी माहिती दिली की, \"ऑक्टोबर 1998मध्ये दुसऱ्यांदा फॉरेंसिक चाचणी करण्यात आली आणि त्या रिपोर्टमध्ये काळविटांचा मृत्यू हा गोळ्या लागल्यामुळेच झाल्याचं स्पष्ट झालं. तेव्हा या कलाकारांना अटक करण्यात आली होती.\"\n\nलक्षात घेण्यासारखं आहे की, न्यायालयाच्या आदेशात सलमान खानने काळविटांची बंदुकीनं शिकार केल्याचं स्पष्ट म्हटलं आहे.\n\nसागरराम बिश्नोई पुढे म्हणाले, \"आम्ही या पाचही लोकांना घटास्थळावर घेऊन गेलो होतो आणि त्या रात्री सलमान, सैफ, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांना गुडामध्ये आमच्या वन विभागाच्या चौकीत ठेवण्यात आलं होतं. मी तिथेच होतो. पण आतमध्ये फक्त जिल्ह्याचे मोठे अधिकारीच उपस्थित होते. गुडा वन विभागांतर्गत जवळपास 32 गावं येतात आणि त्यात कांकाणी या गावाचाही समावेश आहे. इथंच काळविटांची शिकार करण्यात आली होती.\"\n\nमी सागरराम बिष्णोई यांना विचारलं, \"सलमान आणि इतरांविरोधात गेल्या 20 वर्षांपासून बिष्णोई समाजच केस लढवत आहे. आपणही 'साक्षीदार क्रमांक 2' म्हणजे सरकारी साक्षीदार आहात आणि तुम्ही स्वतःसुद्धा बिष्णोई आहात. त्यामुळे काही फरक पडला का?\"\n\nसागरराम यांनी हसत हसतच याचं उत्तर दिलं. \"अरे, या प्रश्नाचं उत्तर तर..."} {"inputs":"साधना सिंह आणि मायावती\n\nबहुजन समाज पक्षाकडून साधना सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र चंदौली पोलिसांनी अद्याप तक्रार दाखल करून घेतलेली नाही. \n\nसाधना यांनी एका सभेत मायावती यांच्याबाबत आक्षेपार्ह उद्गार काढले होते. त्या म्हणाल्या होत्या, \"आमच्या माजी मुख्यमंत्री आम्हाला स्त्री वाटत नाही, ना धड पुरुषही वाटतात. त्यांना स्वत:चा सन्मानही लक्षात येत नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं, त्यावेळी दुःशासनाकडून त्याचा बदला घेऊ, अशी प्रतिज्ञा तिने केली होती. द्रौपदी स्वाभिमानी महिला होती.\"\n\n\"एक ती महिला होती आणि एक ही आजची महिला आहे, जिने सत्तेच्या लालसेपोटी आपला संपूर्ण सन्मान विकून टाकला. आम्ही अशा महिलेचा तिरस्कार करतो, ती महिला जातीवर कलंक आहे. जिची एकेकाळी भाजपने अब्रू वाचवली होती, अशा मायावतीने सर्व सुख-सोयींसाठी, आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तिने महिलांची लाज गहाण ठेवली आहे. अशी बाई महिला जातीवर कलंक आहे, ती तर तृतीयपंथी लोकांपेक्षाही वाईट आहे,\" असं साधना सिंह पुढे म्हणाल्या.\n\nयाशिवायही साधना यांनी मायावती यांच्याविरोधात आणखी अनुचित उद्गार काढले होत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"े. त्यांच्या वक्तव्यावरून वादंग झाल्यानंतर साधना यांनी सारवासारव करत माफी मागितली आहे. \n\nमाफीनाम्यात त्यांनी लिहिलं आहे, \"2 जून 1995 रोजी गेस्टहाऊस कांड दरम्यान भाजपने मायावती यांना मदत केली होती. त्याची फक्त त्यांना आठवण करून द्यायची होती. त्यांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या उद्गारांनी कुणी दुखावलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते.\"\n\nराष्ट्रीय महिला आयोगानेही साधना यांच्या उद्गारांची दखल घेत, त्यांना नोटीस पाठवली आहे. \n\nअखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने मायावतींच्या बसपाशी उत्तर प्रदेशात युती केली आहे.\n\nबहुजन समाज पक्षाचे प्रवक्ते सुधींद्र भदौरिया यांनी साधना यांच्यावर जोरदार टीका केली. \"हे उद्गार मनुवादी विचारांचं प्रतीक आहेत. भाजप उत्तर प्रदेशात झालेल्या 'महागठबंधना'मुळे किती घाबरला आहे, याचं हे द्योतक आहे.\" \n\nसाधना यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी बसपने केली आहे, असं ते पुढे म्हणाले. \n\nदरम्यान, \"आमच्याकडे तक्रार आली आहे. आम्ही विधायक साधना सिंह यांच्या वक्तव्याची सीडी मागितली आहे. आक्षेपार्ह उद्गार काढले असतील तर FIR दाखल करण्यात येईल. तूर्तास आम्ही उद्गारांची शहानिशा करत आहोत,\" असं चंदौलीचे पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांनी बीबीसीली सांगितलं. \n\nबहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चंदौलीतील बबुरी ठाण्यात FIR दाखल करून घेण्यासंदर्भात आंदोलनही केलं. \n\nभाजप नेत्यांनी मायावती यांच्याबाबत आक्षेपार्ह उद्गार काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2016 मध्ये उत्तर प्रदेशातील पक्षाचे तत्कालीन उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी मायावती यांचं व्यक्तिमत्त्व 'एखाद्या सेक्स वर्करपेक्षाही खराब' असल्याचे उद्गार काढले होते. \n\nया वक्तव्यावरून वादंग झाल्याने दयाशंकर यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. दयाशंकर सिंह यांच्य पत्नी स्वाती सिंह मंत्री आहेत आणि दयाशंकर यांचं पक्षात पुनरागमन झालं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"साध्या सरळ सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्या गरजा आपणच पूर्ण करायच्या, असा याचा अर्थ होतो. कोरोनाचं संकट हे अभूतपूर्व आहे आणि यातून आपल्याला वाचयचंय आणि पुढे जायचंय आणि यासाठी आत्मनिर्भर भारत हाच पर्याय असल्याचं मोदींनी म्हटलंय.\n\nखरं तर भारतासाठी हा कॉन्सेप्ट काही नवा नाहीये. आपल्याला सगळ्यांना माहितीये की अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वदेशी हा शब्द आपण ऐकत आलोय. \n\nगेल्या ६ वर्षांत मेक इन इंडिया हा मोदी सरकारचा उपक्रमही आपण पाहिलाय. मग आता कोरोनाच्या या जागतिक आरोग्य संकटाच्या तोंडावर मोदींनी स्वयंपूर्णतेची किंवा स्वावलंबनाची हाक का दिलीये? चीनच्या वुहानमधून सुरु झालेल्या कोरोनानं संपूर्ण जगाला कसं गिळंकृत केलंय आणि जागतिक अर्थव्यवस्थांना, जागतिकीकरणाला ब्रेक लावलाय... मग अशा परिस्थितीत आत्मनिर्भर भारत कितपत शक्य आहे? यातून काय साध्य होणार आहे? हे एक सुरस स्वप्न आहे की हे सत्यातही उतरू शकतं?\n\n याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर, उद्योगधंद्यांवर आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर नेमका काय परिणाम होईल? याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. पाहूया आजची आपली सोपी गोष्ट मोदींच्या आत्मनिर्भर भ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ारताच्या संकल्पनेची...\n\nवाचा संपूर्ण बातमी इथे - कोरोनाविरोधात लढा देत भारत खरंच आत्मनिर्भर होऊ शकेल का?\n\nसंशोधन - गुलशनकुमार वनकर\n\nनिवेदन - विनायक गायकवाड\n\nएडिटिंग - निलेश भोसले\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"सापाला उचलताक्षणी त्याने शमिड्ट यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या डाव्या अंगठ्यावर दंश केला.\n\nअशावेळी कुठलाही सामान्य माणूस खरं दवाखान्यात उपचार घेण्यासाठी गेला असता पण सर्पदंशाने मरताना नक्की काय घडतं ते अभ्यासण्यासाठी शमिड्ट यांनी उपचार नाकारले आणि आपल्याला काय होत आहे याचा संपूर्ण तपशील मरण्याआधी लिहिला. \n\nसप्टेंबर 1957 मध्ये शिकागोमधल्या लिंकन पार्क प्राणीसंग्रहालयाच्या संचालकांनी एका लहान सापाची ओळख पटवण्यासाठी त्याला शहरातल्याच फिल्ड म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या संस्थेत पाठवलं. \n\nकार्ल पॅटरसन शमिड्ट या 76 सेंटीमीटर लांब सापाचं निरीक्षण करणार होते. ते नावाजलेले सर्पतज्ज्ञ होते आणि त्यांनी या संग्रहालयात तब्बल 33 वर्षं सेवा बजावली होती. \n\nते जमिनीखाली राहणाऱ्या सापांचे तज्ज्ञ होते. 1955 साली संग्रहालयाच्या मुख्य क्युरेटर या पदावरून ते निवृत्त झाले. आपल्या या 33 वर्षांच्या नोकरीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उभयचर आणि असंख्य सरपटणारे प्राणी गोळा केले होते. \n\nत्यामुळे निवृत्त झाल्यानंतर त्यांना हा छोटासा साप कोणता, हे तपासून सांगण्याची विनंती करण्यात आली तेव्हा त्यांनी सहज होकार दिल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा. \n\nसर्पदंश\n\nया सापाच्या शरीरावर चमकदार रंगीत पट्टे होते आणि त्याचं डोकं दक्षिण आफ्रिकेतल्या ग्रीन ट्री सापासारखं होतं. त्या सापांना बूमस्लँगही म्हणतात. शमिड्ट यांनी या तपशिलांची नोंद केली. \n\nमात्र त्याच्या गुद्दद्वाराजवळचा भाग दुभंगलेला नव्हता, याचं त्यांना कुतूहल वाटलं. \n\nयानंतर त्यांनी जे केलं ते त्यांच्या जीवावरच बेतलं. सापाचं जवळून निरीक्षण करता यावं, यासाठी त्यांनी सापाला हाताने उचललं. \n\nशिकागो डेली ट्रिब्यूनमधील बातमी\n\nसापाला उचलताक्षणी त्याने शमिड्ट यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या डाव्या अंगठ्यावर दंश केला. शमिड्ट यांच्या अंगठ्यावर दोन छोटे, दुखणारे रक्ताचे डाग दिसले. \n\nयानंतर शमिड्ट यांनी तात्काळ आपला अंगठा चोखायला सुरुवात केली. पण वैद्यकीय मदत घेण्याऐवजी त्यांनी स्वतःवर विषाचे काय परिणाम होत आहेत, याच्या नोंदी करायला सुरुवात केली. \n\nसर्पदशांनंतर 24 तासांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. \n\nशमिड्ट यांचा अखेरचा दिवस\n\nब्लूमस्लँग जातीचे साप जिवाला धोका पोहोचेल इतकं विष माणसाच्या शरीरात सोडू शकत नाही, असा त्याकाळी शमिड्ट यांच्यासह सर्वच सर्पतज्ज्ञांचा समज होता. \n\nकार्ल शमिड्ट यांनी शिकागोमध्ये भरीव संशोधन केलं.\n\nत्यामुळे शमिड्ट यांनी सर्पदंशानंतर घरी जाऊन विषाचा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतो, याची नोंद केली. \n\nअमेरिकेतल्या सरकारी रेडियो चॅनेल पीआरआयच्या सायन्स फ्रायडे या कार्यक्रमात 'डायरी ऑफ अ स्नेकबाईट डेथ' हा व्हिडियो प्रसारित झाला होता. स्वतः शमिड्ट यांनी आपल्या डायरीत ज्या नोंदी करून ठेवल्या होत्या, त्याची माहिती यात सांगण्यात आली. शमिड्ट यांच्या नोंदी अशा होत्या, \n\nवैद्यकीय उपचारांना नकार\n\nमृत्यूच्या काही तास आधी शमिड्ट यांना डॉक्टरांकडे जाण्याची विनंती करण्यात आली होती. पण असं केलं तर सर्पदंशानंतर मानवी शरीरावर जे परिणाम होतात, त्यात ढवळाढवळ होईल म्हणून त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यायला नकार दिला. \n\nकार्ल पी. शमिड्ट यांची डायरी पहिलया पानावर छापून आली.\n\nउलट शास्त्रज्ञ म्हणून वाटत असलेल्या कुतूहलामुळे त्यांनी नाश्त्यानंतरच्या सर्व बारिकसारीक तपशीलाची नोंद करायला सुरुवात केली. \n\n26सप्टेंबर, सकाळचे 6:30 : ताप 98.2 (36.7 ºC). नाश्त्यामध्ये सीरिअल, टोस्ट-अंडी, सफरचंदाचा सॉस आणि कॉफी घेतली. दर तीन तासांनी होणाऱ्या लघवीमध्ये रक्ताचा थेंबही नव्हता. नाक आणि तोंडातून सतत रक्त येत होतं. पण खूप नाही.\n\nसायन्स..."} {"inputs":"सामनाने विरोधकांवर टीका केली आहे\n\n1. 'पॅकेचची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी'\n\n\"गुजरातमधील कोरोना परिस्थितीची तुलना बुडणाऱ्या टायटॅनिक जहाजाशी करावी लागेल. सरकारी रुग्णालयाची अवस्था भीषण आहे, कोणत्याही सोयीसुविधा नाहीत, मनुष्यबळ नाही, असं न्यायालय म्हणत आहे. महाराष्ट्रातील सरकारने जी रुग्णालयं दोन महिन्यात उभी केली आहेत, त्या रुग्णालयात विरोधी पक्षांनी पायधूळ झाडावी व एकदा तीर्थक्षेत्री गुजरातचा दौरा करून यावं, म्हणजे आपल्या तयारीची पूर्वकल्पना त्यांना येऊ शकेल. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील कोरोना युद्धात अडथळा आणत आहेत,\" असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. \n\nगुजरात हे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचे राज्य आहे. कोरोना उपायांसंदर्भात गुजरात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फैलावर घेतलं आहे. कोरोना युद्धातील अपयश विरोधकांना वाटत असेल तर त्यांच्या शरीरात द्वेषाचा वायू पसरला असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे, असं या अग्रलेखात पुढे म्हटलं आहे. \n\nदरम्यान गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात मजुर अधिक मात्र गुजरातला ट्रेन दुप... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्पट देण्यात आल्याचं 'एबीपी माझा'च्या बातमीत म्हटलं आहे. \n\nया राज्यातून सर्वाधिक ट्रेन्स सुटल्या\n\nया राज्यात सर्वाधिक ट्रेन्स पोहोचल्या\n\nपरप्रांतीय मजुरांची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. महाराष्ट्राची लोकसंख्या गुजरातच्या दुप्पट आहे. गुजरातची लोकसंख्या 6.2 कोटी आहे तर महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटीच्या आसपास आहे. असं असतानाही अन्य राज्यातील स्थलांतरित कामगारांसाठी सर्वाधिक ट्रेन्स गुजरातमधून सुटल्याचं रेल्वेच्याच आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. \n\nश्रमिक स्पेशल ट्रेन्सपैकी 853 ट्रेन गुजरातमधून रवाना झाल्या आहेत. राज्यातून 550 ट्रेन सुटल्या आहेत. गुजरातला महाराष्ट्राच्या तुलनेत 300 ट्रेन अधिकच्या मिळाल्या आहेत. 1 ते 25 मे या कालावधीत देशात 3060 श्रमिक स्पेशल ट्रेन्स सोडण्यात आल्या. 40 लाखाहून अधिक कामगार आपापल्या राज्यात परतले. मात्र यामध्ये गुजरातला झुकतं माप मिळाल्याचं स्पष्ट होतं आहे. \n\n2. केंद्रीय मंत्र्याला हे शोभतं का? -पृथ्वीराज चव्हाणांची पीयुष गोएलांवर टीका\n\n\"पीयुष गोयल यांनी पदाची मर्यादा राखायला हवी. ते ट्वीटवरून उत्तर देतात. हे केंद्रीय मंत्र्याला शोभतं का? केंद्रीय मंत्र्याने कसं वागायला हवं? एकमेकांना दोष द्यायचा तर केंद्राचेही अनेक दोष आहेत,\" असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. \n\nपृथ्वीराज चव्हाण\n\nराज्य सरकार आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यात पृथ्वीराज यांनीही उडी घेतली आहे. टीव्ही9ने ही बातमी दिली आहे. \n\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशी भाषा करू नये. त्यांना रोजगार निर्माण करता आला नाही म्हणून हे लोक महाराष्ट्रात आले. त्यांची राज्यात काळजी घेतली नाही. पण असं आरोप करून उत्तर मिळणार नाही, असं पृथ्वीराज म्हणाले.\n\n3. पाच वर्षांच्या चिमुरड्याने एकट्यानेच केला दिल्ली-बेंगळुरू विमान प्रवास\n\nलॉकडाऊन आधी बेंगळुरूचा पाच वर्षांचा विहान दिल्लीत आला होता. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे तो दिल्लीतच अडकला.\n\nसोमवारी देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्यानंतर सोमवारी त्याने एकट्यानेच विमान प्रवास करत बेंगळुरू गाठलं. मटाने ही बातमी दिली आहे. \n\nत्याची आई मंजरी शर्मा विहानला घ्यायला बेंगळुरू विमानतळावर आल्या होत्या. तीन महिन्यांनंतर आपल्या लेकराला पाहून त्यांना प्रचंड आनंद..."} {"inputs":"सारा गिल्बर्ट\n\nऑक्सफर्डच्या लशीची पहिली ह्युमन ट्रायल यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येतोय. जर पुढच्या गोष्टी सुरळीत पार पडल्या तर कोरोना व्हायरसवर प्रभावी असणारी लस लवकरच तयार होईल अशी शक्ता आहे. \n\nअॅस्ट्रा झेनका नावाच्या एका औषध उत्पादक कंपनीसोबत ऑक्सफर्ड विद्यापीठ ही लस तयार करण्याचं काम करतंय. \n\nकोण आहेत सारा गिल्बर्ट?\n\nकोरोना व्हायरससाठीची लस तयार करण्याच्या शर्यतीत सगळ्यात आघाडीवर असल्याचं मानण्यात येणाऱ्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या टीमचं नेतृत्त्वं सारा गिल्बर्ट करतायत. \n\nआपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करायचं आहे हे प्रोफेसर सारा गिल्बर्ट यांना सुरुवातीपासूनच माहिती होतं. पण नेमकी सुरुवात कुठून करायची याचा अंदाज 17व्या वर्षी त्यांना अजिबात नव्हता. \n\nकोरोनावरची लस कधी येणार?\n\nयुनिव्हर्सिटी ऑफ अँजेलियामधून जीवशास्त्रात पदवी घेतल्यानंतर सारांनी बायो-केमिस्ट्रीमध्ये पीएचडी केली. ब्रुईंग रिसर्च फाऊंडेशनपासून त्यांनी करियरला सुरुवात केली. यानंतर त्यांनी इतर काही कंपन्यांमध्येही काम केलं आणि औषध निर्मितीबाबतचं ज्ञान मिळवलं. \n\nयानंतर त्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रोफेसर एड्रियल हि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ल्स लॅबमध्ये आल्या. जेनेटिक्सवरच्या कामांपासून त्यांनी सुरुवात केली. यासोबतच मलेरियावरही त्यांनी भरपूर काम केलं. यानंतर त्या लस तयार करण्याचा कामात सहभागी झाल्या. \n\nट्रायलमध्ये मुलांची मदत\n\nसारा यांना तीन मुलं (ट्रिपलेट्स - तिळी) आहेत. मुलांच्या जन्मानंतर वर्षभरातच त्या विद्यापीठात लेक्चरर झाल्या आणि त्यानंतर 2004 साली युनिव्हर्सिटीत रिडर झाल्या. \n\n2007मध्ये फ्लूवरची एक लस बनवण्याचं काम त्यांना वेलकम ट्रस्टकडून मिळालं. इथपासूनच रिसर्च ग्रुपचं नेतृत्व करण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला. \n\nसारा यांची तिन्ही मुलं आता 21 वर्षांची आहेत आणि तिघेही बायोकेमिस्ट्रीचा अभ्यास करत आहेत. \n\nकोरोना लसीचं काम जगभर सुरू आहे.\n\nकोरोना व्हायरससाठी तयार करण्यात आलेल्या एका प्रायोगिक व्हॅक्सिनच्या ट्रायलमध्ये सारा यांची मुलं सहभागी झाली होती. ब्लूमबर्गने दिलेल्या बातमीनुसार हे ट्रायल व्हॅक्सिन त्यांची आई सारानेच तयार केलं होतं. \n\nखडतर प्रवास\n\nसारा सांगतात, \"काम आणि खासगी आयुष्यातला समतोल सांभाळणं अतिशय कठीण असतं. जर तुम्हाला मदत करणारं कोणी नसेल तर हे अशक्य वाटू लागतं. माझ्या पूर्ण पगारापेक्षा मुलांच्या पाळणाघराचा खर्च जास्त होता. मग माझ्या जोडीदाराने त्याचं करियर सोडून मुलांना सांभाळलं.\"\n\n\"1998मध्ये माझ्या मुलांचा जन्म झाला. त्यावेळी मला फक्त 18 आठवड्यांची मॅटर्निटी लीव्ह (गरोदर असतानाची सुटी) मिळाली होती. तो काळ अतिशय कठीण होता...मला माझ्या प्रिमॅच्युअर (वेळेपूर्वी जन्मलेली) बाळांचं संगोपन करायचं होतं. आता जरी मी एका लॅबची प्रमुख असले तरी मी नाण्याची दुसरी बाजूही पाहिलेली आहे.\"\n\nसंशोधक असण्यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे कामाचे तास ठरलेले नसतात, यामुळे एका आईला काम करणं सोपं जातं, असं त्या सांगतात. \n\nकोरोना लस तयार करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत.\n\nपण अनेकदा अशी परिस्थिती येते की सगळं एकमेकांत गुंततं आणि काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, असंही त्या सांगतात. \n\nज्या महिलांना विज्ञानक्षेत्रात आपलं भविष्य घडवायचंय आणि हे करताना कुटुंबही हवं आहे, त्यांना सारा सांगतात, \"हे आव्हान अतिशय कठीण असल्याची बाब सगळ्यात आधी जाणून घ्यायला हवी. सगळ्यात आधी तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठीचा प्लॅन असायला हवा. सोबतच तुमच्यासोबत असं कोणीतरी असायला हवं जे तुम्ही कामावर असताना घराची काळजी घेईल.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स..."} {"inputs":"सावित्रीबाई फुले भारतीय जनता पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे.\n\n1 एप्रिलला लखनऊमध्ये भारतीय संविधान बचाओ रॅलीमध्ये फुले म्हणाल्या, \"कधी म्हणतात की घटना बदलायला आलो आहोत कधी म्हणतात की आरक्षण संपवावं, बाबासाहेबांची घटना सुरक्षित नाही.\"\n\nबीबीसी हिंदीचे रेडिओ संपादक राजेश जोशी आणि प्रतिनिधी इक्बाल अहमद यांनी दिल्लीत सावित्रीबाई फुले यांच्याशी फेसबुक लाईव्हमध्ये चर्चा केली. या चर्चेदरम्यान सावित्रीबाई फुले यांनी भाजपबरोबर मतभेद आणि बसपामध्ये प्रवेशाबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं दिली. जाणून घेऊया त्यांच्याच शब्दांत...\n\nघटनेला किती धोका आहे या प्रश्नाला उत्तर देताना सावित्री कुणाचं नाव घेत नाही पण म्हणतात, तुम्हाला सगळं माहिती आहे हे कोण लोक आहेत.\n\nसावित्रीबाईंनी सांगितलेले काही महत्त्वाचे मुद्दे\n\nवर्तमानपत्र, टीव्ही चॅनल, रेडिओ यांच्या माध्यमातून आपल्याला कळलं असेलच किती बदलण्याच्या गोष्टी होत आहेत. कधी समीक्षा करण्यासाठी तर कधी आरक्षण संपवण्यासाठी.\n\nसावित्रीबाई लहानपणी बसपाशी संलग्न होत्या\n\nजर भारताची घटना किंवा आरक्षण संपलं तर बहुजनांचा आधारच संपेल. जर आज बहुजन समजाचे लोक पोलीस किंवा अगदी पंत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"प्रधान होण्याचं स्वप्न पाहत असतील तर ते बाबासाहेबांच्या घटनेमुळे पाहत आहेत.\n\nमाझं म्हणणं आहे की भारताची घटना चांगली आहे. त्याला पूर्णपणे लागू केलं पाहिजे. आजपर्यंत अनेक सरकारं आली पण भारताची घटना पूर्णत: लागू झालेली नाही. म्हणूनच मागास जातीच्या अनेक माणसांना झोपडपट्टीमध्ये सक्तीनं राहावं लागतं. आजही त्यांना मैला वाहून नेण्याचं काम नाईलाजास्तव करावं लागतं. \n\nराजकारणात कशा आल्या?\n\nमी जेव्हा खूप लहान होते तेव्हा लोक बामसेफशी जोडले गेले होते. आमचे गुरू अछेवरनाथ कनौजिया यांच्याशी आमची चर्चा झाली. मायावती तेव्हा मुख्यमंत्री होत्या. \n\nबहराईचला झालेल्या रॅलीत आमच्या कुटुंबातले अनेक लोक गेले होते. गुरूजींनी मला भाषण देण्यास पुढे केलं. त्यादिवशी मी जेव्हा घरी आलो तेव्हा ते म्हणाले, जर मायावती मुख्यमंत्री बनू शकतात तर माझी मुलगी पण होऊ शकते.\n\nमाझे बाबा म्हणाले होते की, मी माझ्या मुलीला मायावतीसारखं पुढे नेऊ इच्छितो. बाबांनी मला गुरूजींना दत्तक दिलं. त्यांनी मला शिकवलं आणि राजकारणात आणलं.\n\nमी सहावीला होते तेव्हा मला स्कॉलरशिप मिळायला हवी होती. मी माझ्या शिक्षकांना म्हटलं, की जर सरकारकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत असेल तर मला पण मिळायला हवी. त्यावेळी शिक्षकांनी मला शाळेतून काढून टाकलं.\n\nमी तीन वर्षं वाट पाहिली. त्यावेळी गुरूजींनी माझी भेट मायावती यांच्याशी करून दिली. मायावतींनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि मला शाळेत प्रवेश मिळवून दिला. तेव्हापासून माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. \n\nसावित्रीबाईंनी बीबीसीबरोबर फेसबुक लाइव्हदरम्यान आपली भूमिका मांडली\n\nमायावतींची साथ सोडून भाजपमध्ये का? \n\nराजकीय परिस्थितीमुळे मला भारतीय जनता पक्षात जावं लागलं. 2000मध्ये मायावतींनी मला पक्षातून काढून टाकलं होतं. यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केला. \n\nभाजपच्या तिकिटावर मी तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली. 2012मध्ये मी आमदार झाले. 2014मध्ये मी खासदार झाले. मी संधीसाधूपणाचं राजकारण करत नाही. \n\nबाबासाहेबांमुळे मला तिकीट मिळालं. बहराइच मतदारसंघ अनुसूचित जातीजमातींसाठी आरक्षित नसता तर मी खासदार होऊ शकले नसते. मला कोणी (भाजप) तिकीट देईल यावर विश्वासच नव्हता.\n\nबाबासाहेबांमुळे खासदार होऊ शकले असं सावित्रीबाई फुले सांगतात.\n\nभाजपशी फारकत का? \n\nमाझा विरोध नाही. घटना सर्वार्थानं लागू व्हावी यासाठी काम करणं ही खासदार म्हणून..."} {"inputs":"सिंघू, गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील इंटरनेट सेवा 2 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आली आहे. \n\nपत्रकार आणि निदर्शकांना आंदोलनस्थळी इंटरनेट वापरण्यास अडथळा येत आहे.\n\nयादरम्यान ट्विटरनं आंदोलनाशी संबंधित काही ट्विटर अकाऊंटवर बंदी घातली आहे.\n\nयाविषयी जारी केलेल्या निवेदनात ट्विटरनं म्हटलं की, \"कायदेशीर बाबींमुळे भारतातील तुमचं अकाऊंट सध्या बंद करण्यात येत आहे.\" \n\nज्या अकाऊंटवर बंदी आणण्यात आली आहे, त्यामध्ये 1 लाख 70 हजार फॉलोअर्सचे 'किसान एकता मोर्चा', 10 हजार फॉलोअर्सचे 'जट जंक्शन' आणि 42 हजार फॉलोअर्सचे 'ट्रॅक्टर टू ट्विटर' या अकाऊंटचा समावेश आहे.\n\nयाशिवाय किसान परेड संदर्भातील रिपोर्टिंगमुळे ज्या संस्थेतील पत्रकारांवर एफआयर दाखल झाली आहे, ती संस्था 'द कॅरेवान इंडिया' आणि प्रसार भारतीचे प्रमुख शशी शेखर यांचं अकाऊंटही बंद करण्यात आलं आहे. \n\nया अकाऊंटला अनुक्रमे 2 लाख 87 हजार आणि 70 हजार फॉलोअर्स आहेत. असं असलं तरी यातील काही अकाऊंट डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर सुरू असल्याचं दिसत आहे. पण, मोबाईलवर ते उघडताना अडचण जाणवत आहे. \n\nट्विटर कधी बंदी आणतं?\n\nकिसान एकता मोर्चाच्या आयटी सेलशी संबंधित बलजीत सिं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ग यांनी आरोप केलाय की, त्यांच्यावर डिजिटल हल्ला करण्यात आला आहे.\n\nत्यांनी म्हटलंय, \"आमच्या पेजवर स्थगिती आणण्यात आली आहे. आमच्या टीममधील अनेक अकाऊंट सरकारनं बंद केले आहेत. सरकार शेतकरी आणि त्यांच्या समर्थकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की, आमच्या अकाऊंट्सवर बंदी का आणली, हा प्रश्न तुम्ही ट्विटरवर विचारा.\" \n\nआता ज्या ट्विटर अकाऊंटवर बंदी आणली आहे, त्यांच्यावर 'Withheld' असं लिहिलेलं दिसून येत आहे. \n\nट्विटरच्या नियमांनुसार, ट्विटरला एखाद्या अधिकृत संस्थेकडून कायदेशीर अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित ट्विटर अकाऊंट काही वेळासाठी एखाद्या देशात बंद केलं जातं.\n\nपण, ही बंदी ज्या भागातून कायदेशीर तक्रार आली आहे आणि स्थानिक कायद्यांचं उल्लंघन झालं आहे, त्या भागापुरतीच मर्यादित असते.\n\nसध्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित अकाऊंट स्थगित केल्यामुळे सोशल मीडियावर याविषयी चर्चा सुरू आहे. \n\nट्विटरचा पारदर्शकतेचा अहवाल\n\nट्विटरला जगभरातल्या ज्या देशांकडून कंटेट हटवण्यासाठी सांगितलं जातं, त्यापैकी 96 टक्के अर्ज केवळ 5 देशांकडून येतात. यात जपान, रशिया, दक्षिण कोरिया, टर्की आणि भारताचा समावेश आहे. \n\nट्विटरकडे कंटेट हटवण्यासाठी जे अर्ज जातात, त्यात भारताकडून गेलेल्या अर्जांचं प्रमाण 7 टक्के असतं. \n\nट्विटरनुसार, जानेवारी ते जून 2020दरम्यान अशा अर्जांची संख्या 69 टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत 333 अर्जांपैकी 149 अर्ज भारतातून आले होते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"सिगारेटचं व्यसन\n\nअगदी कॅन्सरसारख्या भयंकर आजारापासूनही बचाव होऊ शकतो. मात्र, त्यासाठी धूम्रपान पूर्णपणे बंद केलं पाहिजे, असं संशोधकांचं म्हणणं आहे. \n\nधूम्रपान पूर्णपणे बंद केल्याने फुप्फुसांचं झालेलं नुकसान भरून काढण्याची 'जादू' आपल्या फुप्फुसांकडेच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.\n\nधूम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. यापूर्वी असंही मानलं जायचं, की धुम्रपानामुळे फुप्फुसांच्या पेशींचं कायमस्वरूपी नुकसान होतं.\n\nमात्र, 'नेचर' या विज्ञानविषयक नियतकालिकात नवीन संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या नवीन संशोधनात काही आश्चर्यकारक निष्कर्ष आढळून आले आहेत. स्मोकिंगच्या दुष्परिणामांपासून बचावलेल्या पेशी फुप्फुसांना रिपेअर करू शकतात, असं संशोधकांचं म्हणणं आहे.\n\nसलग चाळीस वर्षं दिवसभरात सिगारेटचं एक संपूर्ण पाकीट संपवणाऱ्या आणि नंतर धूम्रपान सोडणाऱ्या रुग्णांमध्येही हा बदल दिसून आला आहे.\n\nतंबाखूच्या धुरात असलेल्या हजारो विषारी रसायनांमुळे (केमिकल्स) फुप्फुसांमधील पेशींच्या डीएनएला बाधा पोहोचते आणि त्यांच्यात बदल घडून येतात. याला 'म्युटेशन' म्हणतात. या 'म्युटेशन'मुळे सुदृढ पेशींचं हळूहळू... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या पेशींमध्ये रुपांतर होतं.\n\nज्या स्मोकर्सना कॅन्सर नाही, अशांच्या फुप्फुसांच्या पेशींमध्येसुद्धा असे बदल हळूहळू सुरू झाल्याचं या अभ्यासात आढळलं आहे.\n\nया अभ्यासासाठी चेन स्मोकर्सच्या श्वसनमार्गातून पेशींचे नमुने घेण्यात आले. या नमुन्यांचं परीक्षण करण्यात आलं तेव्हा तंबाखूमुळे त्यांच्यात बदल झाल्याचं आढळलं. या पेशींमध्ये 10 हजार जेनेटिक बदल दिसून आले.\n\nUCL मधल्या संशोधकांपैकी एक असलेल्या डॉ. केट गोवर्स म्हणतात, \"याची तुलना आपण कुठल्याही क्षणी फुटण्याची वाट बघत असलेल्या मिनी टाईम बॉम्बशी करू शकतो. हे टाईम बॉम्ब फुटले की कॅन्सर होतो.\"\n\nमात्र, काही पेशी अशा होत्या ज्यांच्यावर धूम्रपानाचा परिणाम झालेला नव्हता. अशा पेशींचं प्रमाण अत्यल्प होतं.\n\nधूम्रपानाच्या परिणामांपासून या पेशी कशा बचावल्या, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, 'न्युक्लिअर बंकर म्हणजेच अणुबॉम्बने भरलेल्या बंकरमध्ये या पेशी शाबूत होत्या.'\n\nफुप्फुस\n\nआणि याच त्या पेशी आहेत ज्या स्मोकिंग सोडल्यानंतर फुप्फुसात वाढतात आणि डॅमेज झालेल्या पेशींची जागा घेतात.\n\nज्या लोकांनी धूम्रपान सोडलं होतं त्यांच्या फुप्फुसातल्या 40% पेशी या कधीही धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या पेशींसारख्याच होत्या.\n\nसँगेर इन्स्टिट्युटचे डॉ. पीटर कॅम्पबेल यांनी बीबीसीला सांगितलं, \"असे काही निष्कर्ष निघतील, याची आम्हालाही कल्पना नव्हती.\"\n\nते पुढे सांगतात, \"फुप्फुसांमध्ये अशा काही पेशी असतात ज्या एखाद्या चमत्काराप्रमाणे श्वसननलिकेतील खराब झालेलं आवरण भरून काढतात.\"\n\n\"तब्बल 40 वर्षं धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या फुप्फुसांमध्येही अशा पेशी असतात ज्यांच्यावर तंबाखूचा परिणाम झालेला नसतो आणि धूम्रपान सोडल्यानंतर त्या वाढतात, ही एक अत्यंत उल्लेखनीय अशी बाब आहे.\"\n\nधूम्रपान सोडण्याची प्रेरणा\n\nफुप्फुसं किती प्रमाणात रिपेअर होऊ शकतात, यावर सध्या अभ्यास सुरू आहे.\n\nयुकेमध्ये दरवर्षी फुप्फुसाच्या कर्करोगाचे 47 हजार रुग्ण आढळतात. यापैकी तीन चतुर्थांश व्यक्तींना धूम्रपानामुळे कॅन्सर झालेला असतो.\n\nधूम्रपान सोडल्यापासूनच फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी-कमी होत असल्याचं यापूर्वीच्या अभ्यासांमधूनही सिद्ध झालेलं आहे.\n\nधूम्रपान थांबवल्यानंतर लगेचच पेशींचं म्युटेशन थांबतं आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होत असावा, असा संशोधकांचा अंदाज होता.\n\nयुकेतील कॅन्सर संशोधन केंद्रातले डॉ. रॅचेल..."} {"inputs":"सिनेमागृहात सॅनिटायझेशन प्रक्रिया सुरू असताना\n\nकंटेनमेंट झोन वगळून, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या जलतरणपटूंसाठी जलतरण तलाव 5 नोव्हेंबर पासून खुले होतील. जलतरण तलावाच्या वापराकरता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याने जारी केलेले एसओपी लागू होतील. \n\nकंटेनमेंट झोन वगळून, योग केंद्र 5 नोव्हेंबरपासून खुले होतील. सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेले एसओपी लागू असतील. \n\nबॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश, शूटिंग रेज या इन्डोअर खेळांच्या केंद्रांना फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन प्रक्रिया अमलात आणून 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास अनुमती असेल.\n\nकंटेनमेंट झोन वगळून, सिनेमाघरं, थिएटर, मल्टीप्लेक्स, नाटयगृहांना 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्यास 5 नोव्हेंबरपासून परवानगी असेल. \n\nसिनेमाघरं, थिएटर, मल्टीप्लेक्स, नाट्यगृहात खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नाही. सांस्कृतिक खात्याने तसंच स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या एसओपी लागू असतील. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपीचं पालन करणं अनिवार्य असेल. \n\nराज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी पत्रकाद्वारे ही घोषणा केली.\n\nहे वाचलंत का? \n\n(... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"सिनेसृष्टीत अत्यंत यशस्वी पावलं टाकणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये सुशांत होता. पण 14 जूनला सुशांतने आत्महत्या करत अकाली एक्झिट घेतली. 2006राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये नृत्यपथकात नाचणारा एक लाजाळू मुलगा ते टीव्ही आणि सिने इंडस्ट्रीतला मोठा स्टार या सुशांतच्या प्रवासावर एक नजर टाकूयात. \n\n1986 साली पाटण्यात जन्मलेल्या सुशांतनं दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला खरा. पण त्याचं खरं लक्ष डान्सिंग आणि अभिनयात होतं.जोखिम घेण्याची क्षमता हे त्याचं वैशिष्ट्य होतं. हातात काही नसताना त्यानं इंजिनिअरिंग सोडून मुंबईत नादिरा बब्बर यांच्या थिएटर ग्रुपमध्ये प्रवेश घेतला.\n\nदुसऱ्याच मालिकेत भरपूर यश मिळाल्यावर 2011 साली पवित्र रिश्तामधली मुख्य भूमिका सोडून त्यांनं सर्वांना चकीत केलं होतं. नंतर दोन वर्षं त्याचा काहीच पत्ता नव्हता. नव्या तारे-तारकांनी भरलेल्या या सिनेसृष्टीत दोन वर्षांचा काळ फार मोठा असतो.\n\n2013 मध्ये त्याचा काय पो छे सिनेमा आला. गुजरात दंगलीची पार्श्वभूमी असलेल्या सिनेमात त्यानं इशांतची भूमिका साकारली होती. नवख्या कलाकारासाठी ही भूमिका सोपी नव्हती.\n\nरिस्क घेण्याबरोबर सुशांतचं दुस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रं वैशिष्ट्य म्हणजे वैविध्य आणि प्रयोग करणं. त्यात तो कधी यशस्वी झाला तर कधी अपयशी.सहा वर्षांच्या फिल्मी कारकि‍र्दीत त्यानं महेंद्रसिंह साकारला आणि व्योमकेश बक्षीही. तर कधी त्यानं विवाहावर प्रश्नचिन्ह उभा करणारा शुद्ध देसी रोमान्समधला रघुरामही साकारला. \n\nसुशांतला सर्वांत जास्त यश आणि त्याची वाहवा झाली ती धोनी: अन अनटोल्ड स्टोरीमुळे. धोनीच्या हालचाली, शैली जशीच्यातशी उचलल्याबद्दल धोनीनेही त्याचं कौतुक केलं होतं. ज्याप्रकारे त्यानं हेलिकॉप्टर शॉट लगावले होते त्यामुळे तो विशेष प्रभावित झाला होता. \n\nखऱ्या आयुष्यातही अनेक विषयांवर भूमिका घेतल्यामुळे तो दुसऱ्यांपेक्षा वेगळा होता. संजय लीला भन्साळींना राजपूत करणी सेनेने सतत विरोध केल्यानंतर त्यानं ट्वीटरवर आपल्या नावातून आडनाव वगळून फक्त सुशांत ठेवलं होतं.\n\nट्रोल्सना उत्तर देताना तो म्हणाला होता, ''मूर्ख मैंने अपना सरनेम बदला नहीं है. तुम यदि बहादुरी दिखाओगे तो मैं तुमसे 10 गुना ज़्यादा राजपूत हूं. मैं कायरतापूर्ण हरकत के ख़िलाफ़ हूं.'\n\nअभिनयाबरोबर त्याला खगोलशास्त्राचंही वेड होतं लॉकडाऊनच्या काळात तो इन्स्टाग्राम कधी गुरु तर कधी मंगळाचे फोटो पोस्ट करत होता.त्याचे चाहते त्याला एक विचारी कलाकार म्हणून लक्षात ठेवतील. \n\nचंदा मामा दूर के हा त्याचा सिनेमा झाला नाही. या सिनेमात तो अंतराळप्रवाशाची भूमिका करणार होता. त्यासाठी तो नासामध्ये जाऊन तयारी करणार होता. सोनचिडीयामध्ये त्यानं आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम केलं. लाखन नावाच्या डाकूची भूमिका त्यानं त्यामध्ये केली. विशाल हृद्य असलेल्या आणि तत्वनिष्ठ डाकूची ही भूमिका होती.\n\n \"गैंग से तो भाग लूँगा वकील, अपने आप से कैसे भागूँगा\" हा डायलॉग जेव्हा तो म्हणतो तेव्हा प्रेक्षक म्हणून तुम्ही त्याचीच बाजू घेता. त्यानं सर्वच सिनेमांमध्ये उत्तम काम केलं आणि कधी त्याच्यावर टीका झालीच नाही असं नाही. \n\nराब्ता आणि केदारनाथमुळे त्याच्यावर टीकाही झाली. चित्रपटगृहातील त्याचा शेवटचा सिनेमा छिछोरे फार काही विशेष प्रगती करु सकला नाही. पण त्याच्यात एक खास आत्मविश्वास होता. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला होता, मला सिनेमे मिळाले नाहीत तर मी टीव्हीवर जाईन, टीव्हीवर काम नाही मिळालं तर थिएटर करेन. थिएटरमध्ये मी 250 रुपयांत शो केले आहेत. कारण लोकांना माझा अभिनय आवडायचा. मला अपयशी होण्याची भीती नाही. \n\nइतक्या आत्मविश्वासानं..."} {"inputs":"सीबीआयने जीव्हीकेच्या कार्यालयात छापाही टाकला. हैदराबादमध्ये बीबीसी प्रतिनिधी दीप्ती बथिनी यांच्याशी बोलताना जीव्हीकेच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. FIR मध्ये 13 लोकांची नावं आहेत.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात 705 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या डागडुजी आणि देखरेखीसाठी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियानं जीव्हीके समुहाबरोबर पार्टनरशीप केली होती. या खासगी आणि सार्वजनिक भागिदारीतूनच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनी तयार झाली आहे. \n\n2 एप्रिल 2006 रोजी या दोन्ही संस्थांमध्ये यासाठी करार झाला होता. या कंपनीत जीव्हिकेची 50.5% एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची 26% भागीदारी आहे. उर्वरित शेअर्स परदेशी गुंतवणूकदारांकडे आहेत. \n\nभ्रष्टाचार विरोधी कायदा, 1988 आणि आयपीसीच्या गुन्हेगारी कट आणि फसवणूक या कलमांखाली जीव्हीकेविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. जीव्हीके समुहाने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या काही अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून मुंबई विमानतळाच्या विकासासाठी निश्चित करण्यात आलेल्या निधीत भ्रष्टाचार केला. विश्वसनी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"य सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर FIR नोंदवण्यात आला आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियानं जीव्हीके समूह यांच्यात झालेल्या करारानुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (MIAL) या कंपनीला मुंबई विमानतळाचं संचालन करायचं होतं आणि या मोबदल्यात 38.7 टक्के महसूल शुल्क स्वरुपात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला देणं निश्चित करण्यात आलं होतं. या कंपनीतील जीव्हीके आणि एअरपोर्ट अथॉरिटीच्या काही अधिकाऱ्याच्या मदतीने रेड्डी यांनी काही निधी इतरत्र वळवल्याचं, सीबीआयच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. कामाची खोटी कंत्राटं 9 कंपन्यांकडे असल्याची दाखवून रेड्डी यांनी 2017-18 या कालावधीत 310 कोटी रुपयांचा निधी घेतल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, या 9 कंपन्यांना कंत्राटं देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात काहीही काम झालं नाही. या बनावट कंपन्यांनी या खोट्या कंत्राटाच्या आधारे खोटं इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं. यामुळे सरकारच्या महसुलात घट झाली, असं सीबीआयचं म्हणणं आहेमुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या रिझर्व्ह फंडातील 395 कोटी रुपयही इतर कंपन्यात वर्ग केल्याचंही सीबीआयचं म्हणणं आहे. त्यामुळे 310 आणि 395 अशा एकूण 705 कोटी रुपयांचा हा आर्थिक गैरव्यवहार आहे. एमआयएएलचे वाढीव खर्च दाखवूनही घोटाळा करण्यात आल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. जीव्हीके कंपनीने आपल्या हैदराबादमधल्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनाही एमआयएएलच्या पे रोलवर ठेवल्याचंही एफआयआरमध्ये म्हटलं आहे. एफआयआरमध्ये जीव्हीके ग्रुपवर मुंबई विमानतळाच्या रिटेल स्पेसला स्वस्त दरात भाड्याने देण्याचाही आरोप आहे. या सर्व आरोपांवर जीव्हीकेतर्फे अजूनतरी कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. जीव्हीके हैदराबाद इथला कॉर्पोरेट समूह आहे. हा समूह ऊर्जा, एअरपोर्ट, वाहतूक आणि आरोग्य विज्ञान या क्षेत्रात सक्रीय आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"सीमा तापरिया यांनी हा 8 भागांचा शो आणला आहे. भारत आणि अमेरिकेतल्या आपल्या क्लायंट्ससाठी योग्य जोडीदार शोधणं, हे त्यांचं काम. \n\nत्या म्हणतात, \"लग्नाच्या गाठी स्वर्गातच जोडल्या जातात आणि हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी देवाने माझ्यावर टाकली आहे.\"\n\nया शोमध्ये त्या दिल्ली, मुंबईसह अमेरिकेतल्या अनेक शहरात उपवर\/वधूंना भेटतात. जवळपास 2 आठवड्यांपूर्वी हा शो रीलिज झाला आणि अल्पावधीतच भारतातला नेटफ्लिक्सवरचा टॉप शो बनला. \n\nया शोवरून सोशल मीडियावर शेकडो मीम्स आणि विनोद फिरत आहेत. काहींना शो फारच आवडला आहे तर काहींना अजिबात आवडलेला नाही. यावरून एक गोष्ट मात्र लक्षात येते की, भारतात बरेच लोक हा शो बघत आहेत. \n\nशोमधला स्त्रीविरोध, जातीयवाद आणि वर्णद्वेष यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर अनेकांना यातून आत्मपरीक्षणाची प्रेरणा मिळाली आहे. \n\nकाय आहे शो?\n\nसीमा तापरियांचे आपल्या क्लायंट्ससोबत सौहार्द्राचे संबंध आहेत. शोमध्ये त्या महागड्या हॉटेल्सच्या लिव्हिंग रूममध्ये उपवर\/वधूंना भेटतात. \n\nत्या म्हणतात, \"मी मुला-मुलींशी बोलते आणि त्यांचा स्वभाव जाणून घ्यायचा प्रयत्न करते. मी त्यांच्या घरी जाऊन त्यां... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"चं राहणीमान बघते. त्यांची आवड आणि अटी विचारते.\"\n\nसीमा तापरियांच्या बऱ्याचशा क्लायंट्सने याआधी टिंडर, बंबल आणि अशाच इतर डेटिंग अॅपवर प्रयत्न केले आहेत आणि आता त्यांना पारंपरिक पद्धतीने जोडीदार शोधायचा आहे. \n\nसीमा तापरिया सांगतात की, बऱ्याचदा आई-वडीलच पुढाकार घेतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे भारतात लग्न दोन कुटुंबांमध्ये होत असतं आणि कुटुंबांची स्वतःची प्रतिष्ठा असते. त्यांच्या लाखो रुपयांचाही प्रश्न असतो. त्यामुळे बहुतांशवेळा आई-वडीलच आपल्या मुलांना 'गाईड' करतात.\n\nमात्र, शो जसजसा पुढे सरकतो आपल्या लक्षात येतं की प्रकरण फक्त मार्गदर्शनापुरतं मर्यादित राहत नाही. आई-वडीलच सगळं ठरवत असतात. विशेषतः मुलाची आई. 'उंच, गोरी, चांगल्या कुटुंबातली आणि इतकंच नाही तर आपल्याच जातीतली मुलगी हवी' अशी त्यांची मागणी असते. \n\nयानंतर तापरिया रेकॉर्ड्समधून तसा 'बायोडेटा' काढून देतात. \n\nशोची अडचण\n\nपत्रकार आणि चित्रपट समीक्षक अॅना एमएम वेटिकाड यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, \"एक सुशिक्षित, लिबरल आणि मध्यमवर्गीय स्त्री या नात्याने मी लग्न आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, असं मानत नाही. अशा पद्धतीने जोडीदार शोधण्याच्या भारतातल्या प्रयत्नाकडे बघताना मला बाहेरच्या जगातल्या एलिअन्सकडे बघितल्यासारखं वाटतं.\"\n\nत्यांच्या मते अरेंज्ड मॅरेज ही पाश्चिमात्य डेटिंग गेमचीच भारतीय आवृत्ती आहे. त्यामुळे या संदर्भात हा शो जागृती निर्माण करणारा असू शकतो. जोडीदार शोधण्याची ही पद्धत इतर कुठल्याही पद्धतीपेक्षा आधुनिक आहे, असा दावाही हा शो करत नाही. \n\nइंडियन मॅचमेकिंग शो थोडाफार व्यावहारिक असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. मात्र, यातला काही भाग हास्यास्पद असल्याचंही त्यांना वाटतं. कारण तापरियांच्या क्लायंट्समध्ये अनेकांना तर याची जाणीवही नाही की आपण बुरसटलेल्या विचारांचे आहोत.\n\n\"या शोमध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्लेमर देण्यात आलेलं नाही आणि ही चिंतेची बाब आहे\", असं वेटिकाड यांचं म्हणणं आहे. \n\nकटू आठवणींना उजाळा\n\nशोमध्ये तापरिया लग्न एक कौटुंबिक जबाबदारी असल्याचं दाखवतात. \n\nमुलांचं भलं कशात आहे, हे आई-वडिलांना चांगलं ठाऊक आहे आणि म्हणूनच त्यांनी लग्नाच्या बाबतीत मुलांना मार्गदर्शन करायला हवं, असं स्वतः तापरिया यांचं मत आहे. \n\nजोडी योग्य आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी त्या ज्योतिषी आणि फेस रीडरलाही भेटतात. तापरिया यांच्या क्लायंट्समध्ये काही आत्मनिर्भर तरुणीही..."} {"inputs":"सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद रशियाच्या पाठिंब्याने दाट लोकवस्तीचा भाग असणाऱ्या इडलिबवर आक्रमण करण्याची योजना आखत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर यूनोने हा इशारा दिला आहे. \n\nयाआधी मिळालेल्या माहितीनुसार रशियन विमानांनी इडलिबच्या मोहमबल आणि जदराया भागात हल्ला केला ज्यात लहान मुलांसमवेत नऊ लोक मारले गेले आहेत. \n\nइथे राहाणाऱ्या अबू मोहम्मद यांनी सांगितलं की, \"सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत गावांवर हवाई हल्ले होत होते.\"\n\nस्थानिक निवासी अहमद म्हणाले की, \"जेव्हा विमानं आमच्या घरांवर घोंगावू लागली तेव्हा आम्ही घरीच होतो. आम्ही घाबरलो आणि घर सोडून पळलो. मी इतरांनाही घर सोडायला सांगितलं. मला माहीत होतं की हे रशियन पुन्हा हल्ला करतील. तसंच झालं. त्यांच्या विमानांनी पूर्ण ताकदीनिशी आमच्या घरांवर हल्ला केला. तिसऱ्या वेळेस आमचं घर कोसळलं.\"\n\nदरम्यान, यूनोचे शांतिदूत स्टाफन डा मिस्टूरा यांनी म्हटलं आहे की तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्डोगन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांनी याबाबत चर्चा केली पाहिजे. \n\nयूनोचे विशेष सल्लागार आणि सीरियामध्ये विशेष दूत यान ए... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"गलँड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, \"इदलिबमध्ये आता खरंच एका मानवतावादी आणि राजकीय धोरणांची गरज आहे. ही धोरणं यशस्वी झाली तर लाखो लोकांचे प्राण वाचतील.\" \n\n\"पण जर हे डावपेच अयशस्वी ठरले तर मात्र पुढच्या काही तासांत आपण असं युद्ध पाहू जे मागच्या कोणत्याही युद्धापेक्षा महाभयानक असेल. हे आपल्या पिढीतलं सगळ्यात भयंकर युद्ध असेल,\" असं ते म्हणाले.\n\nत्यांनी पुढे म्हटलं की, \"असं होऊ नये म्हणून आम्ही तुम्हा सगळ्यांच्या सामंजस्याला साद घालतो आहोत. हे सामंजस्य म्हणजे अलेप्पो, पूर्वी गूट आणि रक्का या ठिकाणी जे झालं ते पुन्हा न होऊ देणं. कोणत्याही शहराला वाचवण्याचा अर्थ हा नाही की त्या शहरात राहाणाऱ्यांचा बळी घ्यावा.\"\n\nइडलिबमध्ये ज्याप्रकारे भीतीचं वातावरण पसरलं आहे त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. सगळ्या भागाला चारी बाजूंनी सैन्याने वेढा दिला आहे आणि आतमध्ये लोक आहेत. त्यांना भीती आहे की ते गोळीबाराच्या कचाट्यात सापडतील, असं ते म्हणाले.\n\nइथे सध्या 30 लाख लोक आहेत आणि 10 लाख लहान मुलं आहेत. म्हणूनच आपल्याला इडलिबमध्ये होणाऱ्या युद्धाला कोणत्याही परिस्थितीत थांबवायचं आहे. आधीच इथे राहणाऱ्या लोकांना इथे राहाण्यावाचून काही पर्याय नाहीये. इडलिबमध्ये युद्ध घोषित करणं म्हणजे एखाद्या शरणार्थी शिबिरात युद्ध केल्यासारखं होईल, असं ते म्हणाले. \n\nयूनोमधल्या अमेरिकेच्या दूत निकी हॅली यांनी म्हटलं आहे की, इडलिबमध्ये परिस्थिती गंभीर असून तिथून किंकाळ्या ऐकू येत आहेत.\n\nत्या पुढे म्हणाल्या, \"रशिया व्हाईट हेल्मेटसवर (सीरियातली नागरी बचाव संस्था) आरोप करत आहे. असदही हेच करत आहेत. जेव्हाही असद आपल्याच लोकांवर रासायनिक हल्ला करायला जातात तेव्हा असं घडतं.\" \n\n\"तुम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी रशिया, इराण आणि असद यांना दिलेला इशारा ऐकला आहे. अशा प्रकारचा कोणताही हल्ला आम्ही खपवून घेणार नाही. यूनोची सुरक्षा परिषद इडलिबच्या लोकांवर रासायनिक हल्ल्यांची परवानगी देणार नाही. सीरियाच्या लोकांनी आधीच खूप सहन केलं आहे. सध्या परिस्थिती कठीण आहे,\" असं त्या म्हणाल्या.\n\nअसद यांच्या सैन्याने जर लोकांवर रासायनिक अस्त्रांनी हल्ला केला तर अमेरिका प्रत्युतरादाखल 'त्वरित आणि योग्य ती' कारवाई करेल, असं अमेरिकेने आधीच स्पष्ट केलं आहे. \n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आधीच सीरिया सरकार, इराण आणि रशियाला इशारा दिला आहे की जर त्यांनी बंडखोरांच्या ताब्यात..."} {"inputs":"सीरियातील पूर्वी गुटामधील एका गावात फेब्रुवारी 2018मध्ये रासायनिक हल्ला झाल्याचा संशय आहे. या हल्ल्याने प्रभावित झालेल्या मुलांवर उपचार करण्यात येतं असलेला फाईल फोटो.\n\n 1. हल्ला कसा झाला? \n\nडोमा शहरात झालेल्या या हल्ल्याबद्दल विरोधकांच्या गुटा मीडिया सेंटरने म्हटले आहे की हेलिकॉप्टरमधून हा बॅरल बाँब टाकण्यात आला. \n\nसीरियातील डोमा शहरामध्ये रविवारी झालेला हल्ला रासायनिक हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे.\n\nयात 70 लोक गुदरमले आणि अनेकांवर त्याचा परिणाम झाल्याचे या सेंटरने म्हटले आहे. सध्या बंडखोरांच्या डोमा हे एकच शहर आहे. \n\n2. आरोप-प्रत्यारोप\n\nअमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटलं आहे की यापूर्वीही इथल्या सरकारने स्वतःच्या नागरिकांच्या विरोधात रासायनिक हत्यारे वापरली आहेत, याबद्दल कोणतंच दूमत असू शकत नाही. रशिया हे सीरिया सरकारच्या बाजूने असल्याने या हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार धरलं पाहिजे. \n\nसीरियातील अनेक नागरिकांवर केलेल्या क्रूर रासायनिक हल्ल्यांची जबाबदारी रशियाला घ्यावी लागेल, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. तर सीरिया सरकारने ही बातमी पूर्ण खोटी असल्याचं म्हटलं आहे. \n\n2. कोणत्या रसायनांचा ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"वापर?\n\nगुटा मीडिया सेंटरने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यासाठी सेरेन या रसायनाचा वापर करण्यात आला आहे. सेरेन नर्व्ह एजंट म्हणून काम करते. नर्व्ह एजंट प्रकारातील रसायनांचा परिणाम हा मज्जा संस्थेवर होत असतो. \n\nसीरियातील पूर्वी गुटामध्ये फेब्रुवारीमध्ये रासायनिक हल्ला झाल्याचा संशय आहे.\n\nरविवारच्या हल्ल्यात प्रभावित झालेल्या नागरिकांना फीट येणे, तोंडातून फेस येणे अशी लक्षणं दिसत आहेत. ही लक्षणं नर्व्ह एजंट आणि क्लोरिन गॅसच्या संपर्कात आल्याने दिसून येतात. \n\n3. सेरेन आहे तरी काय?\n\nसेरेन अत्यंत घातक रसायन मानलं जातं. सायनाईडपेक्षा 20 पट अधिक विषारी असणारं हे रसायन आहे. सेरेन अॅसेटीलकोलिनस्टेरिज या एन्झाइमवर परिणाम करते. त्यामुळे मज्जा संस्थेतील काही सिग्नलस थांबून मज्जा संस्थेतील पेशी नष्ट होऊ लागतात. त्यातून हृदय आणि श्वसनसंस्थेतील स्नायू जखडले जातात. हे रसायन पुरेशा प्रमाणात संपर्कात आलं तर काही मिनिटांत मृत्यू होऊ शकतो. \n\n4. मृतांचा आकडा किती?\n\nअमेरिकेतील सेवाभावी संस्था युनियन ऑफ मेडिकल रीलिफ सेंटरने बीबीसीला सांगितले की दमास्कस रुरल हॉस्पिटलने 70 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे. एका प्रवक्त्याने सांगितले की मृतांची संख्या 180पर्यंत असण्याची शक्यता आहे. \n\n5. यापूर्वीचे रासायनिक हल्ले\n\nऑगस्ट 2013मध्ये पूर्व गुटावर रॉकेटने हल्ला करण्यात आला होता. या रॉकेटमध्ये सेरेन होते. या हल्ल्यात अनेकांचा बळी गेला होता. संयुक्त राष्ट्रांनी या हल्ल्यात सेरेनचा वापर झाल्याचं म्हटलं होतं. पण हल्ला कुणी केलं हे स्पष्ट केलं नव्हतं. पश्चिमी राष्ट्रांनी हा हल्ला करण्याची क्षमता फक्त सीरियाच्या सरकारी फौजांकडेच असल्याचं म्हटलं होतं. \n\nसीरियात रविवारी झालेल्या रासायनिक हल्ल्यातील मृतांचा संख्या वाढण्याची भीती व्यक्त होतं आहे.\n\nएप्रिल 2017मध्ये खान शैखून या शहरावर झालेल्या सेरेनच्या हल्ल्यात 80 लोक ठार झाले होते. संयुक्त राष्ट्रे आणि ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वीपन्स यांनी केलेल्या संयुक्त चौकशीत या हल्ल्यासाठी सीरियाला जबाबदार धरण्यात आलं होतं. \n\n6. उत्तर कोरियाची मदत?\n\nयापूर्वी फेब्रुवारी महिन्यात आलेल्या वृत्तांनुसार संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं होतं की सीरियाला उत्तर कोरियातून काही वस्तू पाठवण्यात येतात, त्यांचा वापर रासायनिक शस्त्रांच्या निर्मितीसाठी होऊ शकतो. 2012 ते 2017 या काळात 40 शिपमेंट सीरियात आली..."} {"inputs":"सुखोई लढाऊ विमानाचा प्रातिनिधिक फोटो\n\nदहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) अधिकारी विनोद राठोड यांनी याबाबत प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे. \n\nनाशिकच्या ओझरमध्ये HALचा विमाने बनवण्याचा कारखाना आहे. याठिकाणचा एक कर्मचारी परदेशी व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीची विमानं आणि HAL कारखान्याबाबत संवेदनशील माहिती पुरवत आहे, अशी माहिती ATSच्या नाशिक युनिटला मिळाली. या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक ATSने ही कारवाई केल्याचं सागण्यात आलं आहे.\n\n\" अटक केलेला कर्मचारी या कारखान्यात सिनिअर सुपरवायझर म्हणून काम करायचा. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून ISI च्या पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होता. त्यासाठी व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया माध्यमांचा वापर करण्यात येत होता. त्याने वेळोवेळी विमाने आणि कारखान्यांबाबत माहिती पाकिस्तानी हँडलरला दिली होती,\" अशी माहिती विनोद राठोड यांनी दिली. \n\n\" आरोपीने ISIच्या हँडलरला आतापर्यंत भारतीय बनावटीची विमानं, त्यांची तांत्रिक बनावट आणि इतर तपशिलाची आणि HAL कारखान्यातील प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती पुरवल्याचं आढळून आलं आहे.\"\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nयाप्रकरणी त्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"याच्याविरोधात कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत शासकीय गुपिते अधिनियम 1923 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. \n\nत्याच्याकडून 3 मोबाइल हँडसेट, 5 सिमकार्ड, 2 मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहेत. या वस्तू विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीत पाठवण्यात आल्या आहेत. \n\nआरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती राठोड यांनी दिली. \n\nसध्यातरी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास HAL ने नकार दिला आहे. \n\n\"या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. त्यामुळे आता लगेच याबाबत प्रतिक्रिया देता येणार नाही. लवकरच याबाबत अधिक माहिती सर्वांना दिली जाईल,\" असं HAL च्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"सुचिता सगर\n\nराज्यातल्या परभणी आणि जळगाव या ड-वर्ग महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचं महापालिकेच्या हिश्श्याचं 16 महिन्यांचं वेतन थकित आहे. \n\nया दोन्ही महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांच्या वेतनातील 50 टक्के हिस्सा सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिला जातो, तर उर्वरित 50 टक्के हिस्सा नगर विकास विभागामार्फत म्हणजेच संबंधित महापालिकेतर्फे दिला जातो.\n\nपरभणी महापालिकेकडील थकित वेतनाची रक्कम जवळपास 4 कोटी 16 लाख रुपये, तर जळगाव महापालिकेकडील थकित वेतनाची रक्कम जवळपास 7 कोटी 29 लाख रुपये इतकी आहे. \n\nही थकित वेतनाची रक्कम मिळावी म्हणून या दोन्ही महापालिकेच्या शाळांतले शिक्षक आंदोलन, उपोषण करत आहेत. \n\nयापैकी एक आहेत प्रा. सुचिता बळीराम सगर. त्या 'महापालिका प्राथमिक शाळा ज्ञानेश्वर नगर, परभणी' इथं प्रभारी मुख्याध्यापक आहेत. आतापर्यंत त्यांनी 23 वर्षं सेवा दिली आहे.\n\nबीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, \"आमचं महापालिकेच्या हिश्श्याचं 16 महिन्यांचं 50 टक्के इतकं वेतन थकित आहे. वेतन मिळावं म्हणून आम्ही अर्ज केले, विनंत्या केल्या, उपोषणं केले, पण काहीच झालं नाही. महापालिका म्हणते की आमचं बजेट ना... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ही, आम्ही पगार देऊ शकत नाही.\" \n\nवेतनासाठी उपोषण करताना शिक्षक\n\nवेतनातील शालेय शिक्षण विभागाच्या हिश्श्याची रक्कम वेळेत मिळते, पण महापालिकेकडचा हिस्सा देण्यात दिरंगाई केली जात असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. \n\nसुचिता सगर सांगतात, \"सरकारच्या हिश्श्याचं वेतन वेळेवर मिळतं, पण महापालिकेच्या हिश्श्याचं वेतन देण्यात नेहमीच दिरंगाई केली जाते. वेतन वेळेवर होत नाही, म्हणून परभणीतली कोणतीही बँक आम्हाला लोन देत नाही. इतकंच नाही, तर पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाची थकबाकीही आम्हाला अद्याप मिळालेली नाही.\" \n\nपरभणीतील जवळपास 43 शिक्षकांचं वेतन थकित आहे.\n\nसगर यांच्याशी बोलून झाल्यानंतर आम्ही परभणीचे महापालिका आयुक्त देविदास पवार यांच्याशी संपर्क साधला.\n\nते म्हणाले, \"महापालिकेच्या बजेटमध्ये कमतरता आहे ही वस्तुस्थिती आहे. पण, यातून आम्ही लवकरात लवकर मार्ग काढू. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शिक्षकांचं इतक्या महिन्यांचं वेतन थकित असेल, तर त्याची पडताळणी करून लगेच हा प्रश्न मार्गी लावू.\"\n\nकोरोनासंबंधी कामाचा सर्व्हे करताना फेगडे सर आणि त्यांचे इतर सहकारी\n\nजी स्थिती परभणी महापालिकेच्या शिक्षकांची आहे तीच जळगाव महापालिकेतल्या शिक्षकांचीही आहे. गंगाराम फेगडे जळगाव महापालिकेच्या 'महापालिका शाळा क्रमांक 48'मध्ये शिक्षक आहेत. \n\nबीबीसी मराठीला त्यांनी सांगितलं, \"आमच्या 160 शिक्षकांचं महापालिकेच्या हिश्श्याचं 16 महिन्यांचं 50 टक्के वेतन थकित आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे, असं कारण सांगून आम्हाला वेतन दिलं जात नाहीये.\n\n\"दुसरीकडे खासगी शाळांना सरकार 100 टक्के अनुदान देत आहे. पण, आम्ही सरकारची माणसं असूनही आमच्यावर अन्याय केला जात आहे. राज्यातल्या ड-वर्ग महापालिकेतील प्राथमिक शिक्षकांची संख्या मूठभर आहे. आमचं 100 टक्के वेतन सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत व्हायला हवं, अशी आमची मागणी आहे.\" \n\nराज्यात एकूण 17 ड-वर्ग महापालिका असून महापालिका शाळांची संख्या 671 आहे. या शाळांमध्ये 3,350 शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी काही महापालिकांमध्ये 80 टक्के वेतन शिक्षण विभाग, तर 20 टक्के वेतन महापालिका देतात. \n\nसेवानिवृत्त शिक्षकांचं 9 महिन्यांचं वेतन थकित\n\nविठ्ठल झिपारे (73) यांनी 34 वर्षं शिक्षक म्हणून सेवा केली. त्यांना निवृत्त होऊन 14 वर्षं झाली आहेत. जळगाव महापालिकेतल्या सेवानिवृत्त शिक्षकांचं 9 महिन्यांचं वेतन थकित असल्याचं ते सांगतात. \n\nते..."} {"inputs":"सुजात आंबेडकर\n\nसुजात सध्या सोलापुरात प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचं नेटवर्कही ते हाताळत आहेत.\n\nसोलापुरातच बीबीसी मराठीशी बोलताना सुजात काँग्रेसच्या आणि बिहारमधील महागठबंधनच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. \"बेगुसरायमध्ये कन्हैयाकुमार याच्याविरोधात राष्ट्रीय जनता दल किंवा काँग्रेसनं उमेदवार देणं म्हणजे मतविभाजन करणं नव्हे काय? केरळमध्ये जिथं डावे मजबूत आहेत, तिथं राहुल गांधी वायनाडमधून लढताहेत. मग तेही मतविभाजन नव्हे काय?\" असं म्हणत सुजात वंचित बहुजन आघाडीच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचं समर्थन करतात. \n\n\"गेल्या 70 वर्षामध्ये दलित, मुस्लीम, बहुजनांच्या अधिकारांसाठी, हक्कांसाठी तत्कालीन सरकारांनी योग्य प्रयत्न केले नाहीत. आज वंचित आघाडीला मिळणारा भरघोस पाठिंबा, हे त्याचंच द्योतक\" असल्याचं सुजात यांना वाटतं.\n\nसुजात आंबेडकर अवघ्या 24 वर्षांचे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून पत्रकारितेचा डिप्लोमा घेतला. गेली दोन वर्षं त्यांनी अनेक राष्ट्रीय दैनिक आ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"णि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केलं. \n\nपाहा विशेष मुलाखत - \n\nते उत्तम ड्रमरसुद्धा आहेत, मात्र निवडणुकीच्या धामधुमीत त्यांना ड्रम वाजविण्यासाठी वेळच मिळालेला नाही. आपण शेवटचा लाईव्ह परफॉर्मन्स वर्षभरापूर्वी केला होता, असं ते सांगतात.\n\nभविष्यात संगीताच्या माध्यमातून त्यांना पॉलिटिकल स्टेटमेंट करणारा बँडही तयार करायचाय. अर्थात, या भविष्यातल्या योजना आहेत. सध्या तरी सुजात यांचं लक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या निवडणूक प्रचारावर आहे. \n\n'आमच्या सभांसाठी गर्दी बोलवावी लागत नाही'\n\n\"भाजपकडून वंचित बहुजन आघाडीला लाभ मिळत असल्याच्या ज्या चर्चा माध्यमांमध्ये आहेत त्यात तथ्य नाही. आमच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी लोकांना पैसे द्यावे लागत नाहीत. एका बिर्याणीत 10-15 लोक जेवतात आणि पक्षाचं काम करतात. लहान मुलं, बायका आपलं सेव्हिंगही बाळासाहेबांना देतात,\" असं सुजात सांगतात.\n\n\"त्यामुळे जे लोक आमच्यावर भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप करतात किंवा आम्हाला आर्थिक लाभ होत असल्याचा आरोप करतात, ते या लोकांचा अपमान करत आहेत.\" \n\nबीबीसी प्रतिनिधी अभिजीत करंडे यांच्याशी संवाद साधताना सुजात आंबेडकर\n\nवंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अवास्तव जागांची मागणी केल्याचा आरोप होतो. त्याचंही उत्तर देताना सुजात म्हणाले, \"आम्ही 12 जागा मागितल्या होत्या. त्याही अशा की ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीने सलग तीनवेळा गमावल्या होत्या. बरं त्यापुढे जाऊन आम्ही वंचित बहुजनच्या लोकांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवण्यासाठी तयार होतो. मग अजून आम्ही काय अॅडजेस्टमेंट करायला हवी होती?\" \n\nआठवलेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह\n\nदरम्यान, रामदास आठवले यांनी दलित गटांचं नेतृत्व करण्याची ऑफर प्रकाश आंबेडकरांपुढे ठेवली होती. मग दलित ऐक्यासाठी, कल्याणासाठी तुम्ही ती ऑफर मान्य का केली नाही, हा प्रश्न विचारला असता सुजात यांनी रामदास आठवले यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं. \n\nसुजात यांनी म्हटलं, \"उना, फरीदाबाद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर आठवलेंना दलित समाजानं भाजपनं दिलेलं मंत्रिपद सोडण्यास सांगितलं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांची भूमिका ही दुतोंडी आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी रामदास आठवले यांचा प्रस्ताव मान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.\"\n\nसोशल मीडियावरूनही प्रचाराचा जोर \n\nसोशल मीडियावरील वंचित बहुजन आघाडीच्या असलेल्या ताकदीवर सुजात..."} {"inputs":"सुदीक्षा तिच्या काकांबरोबर जात असताना काही तरुणांनी तिचा पाठलाग केला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. \n\nउत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरात मोटरसायकलवरून पडून सुदीक्षा भाटी या तरुणीचा मृत्यू झाला. काका सोबत मोटरसायकलवरून जाताना छेडछाड करणाऱ्या तरुणांनी पाठलाग केल्याने हा अपघात झाल्याचा दावा कुटुंबाने केलाय. \n\nतर दुसरीकडे बुलंदशहरचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीमध्ये अशा प्रकारची छेडछाड झाल्याचा उल्लेख नाही.\n\nदोन वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्मधल्या बॅबसन कॉलेजमध्ये शिकण्यासाठी तब्बल 3.83 कोटी रुपयांची स्कॉलरशिप मिळाल्याने सुदीक्षाचं नाव बातम्यांमध्ये झळकलं होतं. \n\nऑगस्ट 2018मध्ये अमेरिकेला शिक्षणासाठी गेलेली सुदीक्षा कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरायला लागल्यानंतर जून महिन्यात भारतात परतली होती.\n\nकाकांसोबत मोटरसायकलवरून नातेवाईकांना भेटण्यासाठी सिकंदराबादला जात असताना काही तरुणांनी त्यांच्या मोटरसायकलचा पाठलाग सुरू... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"केला. या तरुणांनी सुदीक्षाच्या काकांच्या मोटरसायकलच्या जवळ येत स्टंट्स करायला सुरुवात केली. या बाईकस्वारांनी अचानक जवळ येत ब्रेक मारल्याने सुदीक्षाच्या काकांना तोल सांभाळणं कठीण गेलं. यात जमिनीवर फेकली गेलेली सुदीक्षा डोक्यावर आपटली आणि तिचा जागीच मृत्यू झाल्याचं झी न्यूजनेम्हटलंय.\n\nNDTV ने सुदीक्षाचे काका सतेंभर भाटी यांचा अनुभव बातमीत दिलाय. यात या अपघाताविषयी त्यांनी सांगितलं, \"आम्ही बुलंदशहर नगर ओलांडून गावात शिरलो तेव्हा एका बाईकने आम्हाला अनेकदा ओव्हरटेक केलं. तो मोटरसायकलस्वार अतिशय बेदरकारपणे चालवत होता. त्याने स्टंट्स करायला सुरुवात केली. मी माझ्या मोटरसायकलचा वेग कमी केला पण इतर बाईकची आम्हाला धडक बसली. आम्ही दोघेही पडलो पण माझ्या पुतणीला डोक्यावर जखमा झाल्या. मला दुसऱ्या बाईकस्वाराला ओळखता आलं नाही. आमच्या अपघातानंतर तो लगेच पळून गेला.\"\n\nपण ANI ने दिलेल्या माहितीनुसार सुदीक्षाचे काका बाईक चालवत असल्याची माहिती चुकीची असून तिचा अल्पवयीन भाऊ मोटरसायकल चालवत होता आणि त्यांनी हेल्मेट घातलं नसल्याचं बुलंदशहराचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांनी म्हटलंय. \n\nसुदीक्षा आपल्या भावासोबत मामाकडे मोटरसायकलवरून जात असताना औरंगाबादच्या आधी 3 किलोमीटर्सवर ट्रॅफिकमुळे त्यांच्या पुढच्या व्यक्तीने ट्रॅफिकमुळे ब्रेक लावल्याने हा अपघात झाल्याचं बुलंदशहराचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांनी म्हटलंय. ANIने याविषयी ट्वीट केलंय.\n\nआपण या प्रकरणाचा तपास करत असल्याचं बुलंदशहर पोलिसांनी म्हटलंय. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी घटना प्रसंगी हजर असणाऱ्या लोकांची चौकशी करत माहिती घेतली, समोरची रॉयल एन्फिल्ड मोटरसायकल ट्रॅफिकमुळे अचानक थांबल्याने अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. बुलंदशहर पोलिसांनी सुदीक्षाच्या चुलत भावाचा व्हिडिओही ट्विटरवर शेअर केलाय. यामध्ये तो अपघाताचं वर्णन करताना दिसतो पण यात त्याने छेडछाडीचा उल्लेख केलेला नाही. \n\nया घटनेनंतर आता सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून उत्तर प्रदेश सरकारला मुलींच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न विचारले जात आहेत.\n\nउत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनीही याविषयी ट्वीट केलंय. त्या म्हणतात, \"बुलंदशहरात आपल्या काकांसोबत बाईकवरून जाणारी हुशार विद्यार्थिनी सुदीक्षा भाटीला रोडरोमियोंमुळे आपला जीव गमवावा लागला, हे अतिशय दुःखद, अतिशय..."} {"inputs":"सुप्रीम कोर्ट\n\nउत्तराखंड सरकारच्या 2012 मधील एका निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना 7 फेब्रुवारीला न्यायमूर्तींनी असं मत नोंदवलं आणि त्यामुळे साहजिकच गेली अनेक वर्षं नोकऱ्या आणि बढत्यांमध्ये आरक्षण देण्यावरून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं.\n\nमहाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद आहे, पण ती बढत्यांमध्येही लागू होते का? आरक्षण हा जर मुलभूत हक्क नसेल तर ते कसं दिलं जातं? या निकालामुळे सध्या मिळत असलेल्या आरक्षणावर काही परिणाम होईल का? आरक्षण देताना कुठले निकष लागू होतात? असे अनेक प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.\n\nआरक्षणावर कोर्टाने काय म्हटलं?\n\nकोर्टाची निरीक्षणं समजून घेण्यापूर्वी हा खटला काय होता ते समजून घेणं गरजेचं आहे. 2012 साली उत्तराखंड सरकारने असा निर्णय घेतला की सार्वजनिक सेवेतली सगळी पदं ही SC-ST प्रवर्गाच्या लोकांना कोणतंही आरक्षण न देता भरली जातील. याला साहजिकच आव्हान दिलं गेलं होतं.\n\nउत्तराखंड हायकोर्टाने एप्रिल 2019 मध्ये हा निर्णय बेकायदेशीर ठरवला. आपल्या याच निर्णयाचा पुनर्विचार ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"करत असताना उत्तराखंड हाय कोर्टाने सरकारला यासंदर्भात आकडेवारी गोळा करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून सरकारला निर्णय घेण्यात मदत होईल, असं हायकोर्टाचं म्हणणं होतं. \n\nआरक्षण न देण्याचा सरकारचा निर्णय ग्राह्य धरला गेल्यानंतर काही लोकांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं आणि आरक्षण देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला निर्देश द्यावे अशी मागणीही केली. \n\nयावर बोलताना कोर्टाने म्हटलं, \"यात कुठलाच संशय नाही की राज्य सरकारवर आरक्षण देण्याचं बंधन नाही. बढतीमध्ये आरक्षण मागण्याची मुभा देणारा कुठलाच मुलभूत हक्क नाही. आरक्षण द्या असं सांगणारा आदेश न्यायालय सरकारला देऊ शकत नाही.\"\n\nयापुढे जाऊन कोर्टाने असंही म्हटलं, \"सार्वजनिक सेवेत अनुसुचित जाती आणि जमातींना अपुरं प्रतिनिधित्व असल्याचं दाखवणारी आकडेवारी पदोन्नतीत आरक्षण देण्यासाठी आवश्यक आहे, आरक्षण काढून घेण्यासाठी अशा आकडेवारीची गरज नसते.\"\n\nकोर्टाच्या या सगळ्या म्हणण्याचा गोषवारा हाच की नोकऱ्या आणि पदोन्नतीमध्ये आरक्षण देणं सरकारला बंधनकारक नाही, ते तसं मागण्याचा कोणताही मुलभूत अधिकार नागरिकांना नाही आणि मागास समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं आहे की नाही यावरून आरक्षण देता येण्याची तरतूद घटनेत आहे.\n\nमहाराष्ट्रात आरक्षणाची काय स्थिती आहे?\n\n2004 साली महाराष्ट्र सरकारने मागास घटकांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी एक कायदा केला. \"महाराष्ट्र राज्य लोकसेवा {अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती [विमुक्त जाती], भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण} अधिनियम 2001,\" असं याचं नाव आहे. याच्या नावावरूनच तुम्हाला हा कायदा किती समाजांना आरक्षणाच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न करतो ते लक्षात येईल.\n\nपदोन्नतीमध्ये मिळणारं आरक्षण मुंबई हायकोर्टाने रद्द केलं होतं. याविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील केलं गेलं होतं. पण हे अपील आणखी एका खटल्याबरोबर जोडलं गेलंय.\n\nजर्नेल सिंह आणि इतर विरुद्ध लक्ष्मी नारायण आणि इतर हा तो खटला आहे. या खटल्यावर जेव्हा निकाल येईल तेव्हाच महाराष्ट्रातल्या पदोन्नतीतल्या आरक्षणावर अंतिम निर्णय येईल, अशी माहिती सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांनी बीबीसी मराठीला दिली.\n\nयाबद्दल अधिक माहिती देताना अॅडव्होकेट राकेश राठोड यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकार पदोन्नतीत..."} {"inputs":"सुप्रीम कोर्टात वकील प्रशांत भूषण यांनी जेव्हा एक नोट वाचायला सुरूवात केली तेव्हा के.के.वेणुगोपाल यांनी त्यावर आक्षेप घेतला. \n\nरफालची याचिका फेटाळून लावणं चुकीचं आहे, कारण या प्रकरणातील 'सत्य' सरकार दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा युक्तीवाद सुप्रीम कोर्टात भूषण यांनी केला. \n\nरफाल प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस.के.कौल आणि के.एम.जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. \n\nयादरम्यान के.के.वेणुगोपाल यांनी म्हटलं की संरक्षण मंत्रालयातून काही अधिकाऱ्यांनी रफाल व्यवहाराशी संबंधित कागदपत्रं चोरली आहेत, ज्याची चौकशी अजून सुरू आहे. \n\nया सुनावणीवेळी ज्येष्ठ पत्रकार सुचित्रा मोहंती उपस्थित होत्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने गोपनीयता कायद्याचा भंग आणि चोरी करणाऱ्यांविरोधात खटला दाखल केला आहे, असं अटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं. \n\nवेणुगोपाल यांनी सांगितलं की, संरक्षण मंत्रालयातून महत्त्वाची कागदपत्रं असलेली फाईल चोरीला गेली आहे. आणि राष्ट्रीय दैनिक असलेल्या 'द हिंदू'ने त्यातील तपशील प्रकाशित केले आहेत. \n\nवेणुगोपाल यांच्या धक्कादायक म... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाहितीनंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी विचारलं की, सरकार या प्रकरणी काय कारवाई करत आहे? त्यावर वेणुगोपाल यांनी \"फाईल चोरीला कशी गेली याची सरकार चौकशी करत आहे. गेल्या काही दिवसात द हिंदू वृत्तपत्रानं काही गोपनीय कागदपत्रं प्रसिद्ध केली आहेत. ज्यात सरकारनं नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आला आहे\"\n\nवेणुगोपाल यांनी म्हटलं की संरक्षण व्यवहारांचा थेट संबंध देशाच्या सुरक्षेशी असतो. त्यामुळे हे प्रकरण संवेदनशील आहे. अॅटर्नी जनरल यांच्या मते संरक्षण व्यवहाराची माहिती मीडिया, कोर्ट आणि जनतेमध्ये चर्चेत आली तर इतर देश आपल्याशी व्यवहार करणं टाळू शकतात. \n\nनरेंद्र मोदी सरकारने 2016 मध्ये फ्रान्सशी रफाल करारावर सह्या केल्या होत्या. जो 59 हजार कोटी रुपयांचा होता. याबदल्यात डसॉ कंपनी भारताला 36 लढाऊ विमान मिळणार आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"सुबोध कुमार सिंह\n\nउत्तर प्रदेश पोलिसात 21 वर्षं सेवा बजावणारे सुबोध कुमार आपला सकाळचा नित्यक्रम कधीच मोडायचे नाहीत. \n\nसकाळी लवकर उठणे, स्थानिक वर्तमानपत्र चाळणे आणि कुटुंबीयांना कॉल करणे, हाच नित्यक्रम ठरलेला. \n\nत्यांना न्याहारीत कमी तेलाचा पराठा खाण्याची खूप आवड. मात्र नुकतेच अचूक सेल्फी काढायला शिकलेले तंदुरुस्तीप्रिय अधिकारी सुबोध कुमार यांनी या दुर्दैवी सकाळी न्याहारी घेतली नाही. \"आज मी दुपारी डाळ आणि चपाती असं तगडं जेवणं करणार आहे,\" असं त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला सांगितलं. \n\nमात्र दुपारच्या जेवणाची वेळ परत कधी आलीच नाही. \n\nदुपारच्या जेवणाच्या वेळी ते मृत्यूशी झुंज देत होते. संतप्त जमाव पोलीस ठाण्यावर चालून आला होता. दगडफेक सुरू होती. बंदुकीच्या गोळ्या झडत होत्या. सुबोध कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अखेर ही लढाई ते हरले. \n\nनेमकं काय घडलं?\n\nहे सर्व सकाळी जवळपास नऊच्या सुमाराला सुरू झालं. पश्चिम उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातल्या महाव गावचे गावकरी पोलीस ठाण्यावर आले होते. शेतामध्ये जवळपास डझनभर गायींचे सांगाडे बघितल्याचा त्यांचं म्हणणं होतं. \n\nस्था... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"निक रहिवासी असलेले धरमवीर सांगतात, \"जवळपास दोनशे लोकं तिथे जमले होते. ते सर्व हिंदू होते. पुढे काय करायचं, यावर जोरजोरात चर्चा सुरू झाली होती.\"\n\nते स्वतःला सुदैवी समजतात. कारण काम असल्याने ते लगेच तिथून निघून गेले होते. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव ओस पडलं. अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या लोकांनी कथित गोहत्येच्या कारणावरून पुन्हा हिंसाचार भडकेल, या भीतीपोटी गाव सोडलं. तर पोलिसांनी धरपकड सुरू केल्याने अनेक हिंदूही गाव सोडून पळाले. \n\nसंतप्त लोकांनी हे सांगाडे पोलीस ठाण्यात नेण्याचा निर्णय घेतला. तात्काळ कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. \n\nएव्हान साडेदहा वाजले होते आणि आता आसपासच्या गावातली माणसही महामार्गावरच्या चिंग्रावती पोलीस ठाण्यात जमू लागली होती. जवळपास तीनशे लोकांचा जमाव जमला होता. \n\nपोलीस ठाण्यात तैनात असलेले सहा कर्मचारी पोलीस मुख्यालयात कॉल करत होते. \n\nसुबोध कुमार सिंह यांना श्रद्धांजली वाहताना पोलीस अधिकारी\n\nअधिकची कुमक मागवण्यात आली. मदत मागितल्यानंतर घटनास्थळी पोहोचणारे सुबोध कुमार सिंह पहिले अधिकारी होते. 3 मैलाच्या अंतरावरून ते आपल्या सरकारी गाडीत बसले आणि ड्रायव्हर राम आसरेला आदेश दिला, \"शक्य होईल, तेवढ्या वेगात गाडी चालव.\"\n\nअकराच्या ठोक्याला ते घटनास्थळी हजर होते. आल्याबरोबर ते जमावात घुसले आणि संतापलेल्या गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. \n\n प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितलं, \"इतर सहकाऱ्यांप्रमाणे त्यांनी बुलेटप्रुफ जॅकट घातलेलं नव्हतं आणि त्यांचं पिस्तुलही त्यांच्याजवळ नव्हतं.\"\n\nसंतापलेला जमाव अधिक आक्रमक होत चालला होता, तसेच इतर अधिकारीही पोहोचत होते. \n\nलोकांचा संयम सुटत चालला होता आणि हीच ती वेळ होती जेव्हा पोलिसांनी बळाचा वापर करायचं ठरवलं. मात्र हा निर्णय घ्यायला उशीरच झाला. आधीच निर्णय घेतला असता तर सुबोध कुमार सिंह यांच्यासह दुसऱ्या तरुणाचाही जीव वाचला असता. \n\nपोलीस ठाण्याजवळ असलेल्या मुलींच्या माध्यामिक शाळेतल्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं, \"पोलीस आणि संतप्त जमाव यांच्यात जवळपास अर्धा तास धुमश्चक्री सुरू होती. हवेत गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते.\" या कर्मचाऱ्याजवळ मोबाईलही नव्हता आणि त्याने काही तास स्वतःला लेडीज बाथरूममध्ये बंद करून घेतलं होतं. \n\nसंतप्त जमावाजवळ देशी कट्टे होते आणि त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र..."} {"inputs":"सुबोध कुमार सिंह\n\nकाही हल्लेखोरांची ओळख पोलिसंना पटली आहे. त्याआधारे काही जणांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. \n\n\"पोलीस निरीक्षक सुबोध सिंह यांचा समावेश असलेल्या पोलिसांच्या टीमवर हल्ला करण्याच्या आरोपाखाली दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. तर 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आम्ही गोहत्येच्या आरोपाची चौकशी करत आहोत आणि या प्रकरणात सामील असलेल्या लोकांचा शोध घेत आहोत,\" असं ज्येष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी बीबीसीला सांगितलं.\n\nदुकानं आणि शाळा बंद आहेत. सुरक्षा दलाचे हजारो लोक सध्या तैनात करण्यात आले आहेत. गोहत्येच्या प्रकरणात हिंसाचार या भागात होत असतात मात्र अशा प्रकारची घटना या भागात पहिल्यांदाच घडत आहे.  \n\nबुलंदशहरात नेमकं काय घडलं?\n\nसोमवारी बुलंदशहर जिल्ह्यातल्या स्यानामध्ये उसळलेल्या हिंसाचारात एका पोलिसाचा मृत्यू झाला. तर अन्य एक पोलीस कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाला. \n\nसोमवारी सकाळी झालेल्या या घटनेत पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाल्याचं मेरठ पोलीस महानिरीक्षक राम सिंह यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nबुलंदशहर जिल्ह्यात चिंगरावटी गावात हिंसाचार उफाळला होता.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते गोहत्येविरोधात आंदोलन करत होते असं स्थानिक पत्रकार सुमित शर्मा यांनी सांगितलं. \n\nगोहत्येची माहिती मिळाली होती \n\nआंदोलन तीव्र झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार या घटनेत जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. \n\n''सोमवारी सकाळी अकरा वाजता चिंगरावटी गावात गोहत्या झाल्याची माहिती मिळाली होती. पोलीस आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली. त्याचवेळी परिसरातील लोकांनी रस्ते अडवण्याचा प्रयत्न केला'', असं जिल्हाधिकारी अनुज झा यांनी सांगितलं. \n\nसुबोध कुमार सिंह यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे.\n\nपोलिसांनी एफआयआर दाखल करून कारवाईला सुरुवात केली. मात्र त्याचवेळी काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. या हल्ल्यात स्याना ठाण्याचे एसएचओ सुबोध कुमार यांचा मृत्यू झाला. \n\nयानंतर घटनास्थळी प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. \n\n''घटनास्थळी पोलीस बंदोबस्त आहे. परिस्थिती नियंत्रणात असेल याची ते काळजी घेत आहेत. समाजकंटकांचा शोध घेतला जात आहे. कायदा हातात घेणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही'', असं बुलंदशहरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक कृष्ण बहादुर सिंग यांनी सांगितलं. \n\nपोलीस जखमी\n\nराम सिंह यांच्या मते हिंसाचारात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावादीत दोन आंदोलनकर्ते जखमी झाले. बुलंदशहर जिल्ह्यातल्या स्यानाजवळच्या चिंगरावटी पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. \n\nचिंगरावटी गावात हिंसाचार उफाळला होता\n\nसुमित शर्मा यांच्यामते हिंदुत्ववादी संघटनांनी परिसरात गायीचे अवशेष मिळाल्याच्या आरोपांवरून महाव गावी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"सुरुवातीला या विषाणूमुळे चीनमध्ये बळी गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्यानंतर रविवारी फिलीपीन्समध्येही यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. \n\nया सर्वादरम्यान जगभरातल्या लोकांच्या मनात या व्हायरसविषयी अनेक शंका आहेत. \n\nयापैकी काही प्रश्नांचं उत्तर देण्याचा बीबीसीने प्रयत्न केला. \n\nचिनी वस्तूंना स्पर्श केल्याने कोरोना व्हायरस पसरतो का?\n\nचीनमधील वुहान किंवा या विषाणूचा प्रसार झालेल्या दुसऱ्या प्रांतामधून निर्यात करण्यात आलेल्या वस्तूंना स्पर्श केल्याने हा व्हायरस पसरू शकतो का?\n\nवुहान किंवा संसर्ग झालेल्या इतर प्रांतांतून आलेल्या मालाला स्पर्श केल्याने व्हायरस पसू शकतो हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे अजून आढळलेले नाहीत. \n\nपण 2003मध्ये चीनमध्ये सार्स नावाचा व्हायरस आला होता. त्यावेळी जगभरात 700 जणांचा बळी गेला होता. \n\nत्यावेळी सार्स बाबत असं आढळलं होतं की सार्सचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शिंकण्या वा खोकण्यामुळे व्हायरस पोहोचलेल्या वस्तू वा जागेला तुम्ही स्पर्श केल्यास तुम्हाला त्या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. \n\nपण कोरोना व्हायरसबाबत असं अद्याप आढळलेलं नाही. पण असं करण्याच... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी या व्हायरसची क्षमता असली तरी आंतरराष्ट्रीय शिपींगनंतरही असं घडू शकतं का, हा प्रश्न आहे. \n\nसर्दीचे विषाणू मानवी शरीराच्या बाहेर 24 तास जिवंत राहू शकतात. पण कोरोना व्हायरस अनेक महिन्यांपर्यंत मानवी शरीराबाहेरही जिवंत राहू शकतो. \n\nआतापर्यंत घडलेल्या प्रकरणांमध्ये असं आढळलंय की एखाद्या व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग होण्यासाठी त्याने संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येणं गरजेचं आहे. \n\nचीनमध्येच इतके विषाणू का निर्माण होतात? \n\nचीनमधल्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा प्राण्यांच्या जवळून संपर्कात येतो. हा कोरोना व्हायरसही कोणत्यातरी प्राण्यामार्फतच माणसांत आलेला आहे. हा व्हायरस सापांद्वारे माणसात आल्याचं एक मत आहे. यापूर्वी चीनमध्ये उद्भवलेला सार्स व्हायरस हा वटवाघूळ आणि सिवेट मांजरीद्वारे आला होता. \n\nया कोरोना व्हायरसची सुरुवातीची प्रकरणं चीनच्या दक्षिणेकडील माशांच्या घाऊक बाजाराशी संबंधित आहेत. या बाजारात कोंबड्या, वटवाघुळं आणि सापही विकले जातात. \n\nकोरोना व्हायरसच्या संसर्गानंतर तब्येत पूर्वीसारखी होऊ शकते का?\n\nहे शक्य आहे. या विषाणूचा संसर्ग झालेल्या अनेक लोकांमध्ये साधी लक्षणं आढळतात. यात ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं येतात. बहुतेक लोक या संसर्गातून बाहेर पडल्यानंतर पूर्णपणे बरे होतात. \n\nपण आधीपासून मधुमेह किंवा कॅन्सरशी मुकाबला करणाऱ्या लोकांसाठी हा विषाणू धोकादायक आहे. \n\nयासोबतच कमी रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या लोकांसाठीही हा विषाणू धोकादायक आहे. \n\nइनक्युबेशन पिरीएड म्हणजे काय? या विषाणूचा इनक्युबेशन कालावधी किती आहे?\n\nवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, ज्या काळात एखाद्या व्यक्तीला विषाणूचा संसर्ग होतो त्याला इनक्युबेशन पिरीएड म्हणतात. पण या काळात त्याच्या तब्येतीवर काहीही परिणाम दिसून येत नाही. \n\nसध्यातरी या कोरोना व्हायरसचा इनक्युबेशन पिरीएड 2 ते 10 दिवसांदरम्यान असल्याचं सांगितलं जातंय. पण याविषयीची अधिक माहिती अजून मिळायची आहे. \n\nएखाद्या विषाणूचा संक्रमण कालावधी समजणं अतिशय गरजेचं असतं. या माहितीच्या मदतीने डॉक्टर्स आणि सरकारं या व्हायरसचा प्रसार रोखू शकतात. \n\nम्हणजेच त्यांना जर याविषयीची माहिती असेल तर मग संसर्ग झालेल्या लोकांना इतर लोकांपासून वेगळं करता येऊ शकतं. यामुळे विषाणू संसर्गाची शक्यता कमी होते. \n\nया विषाणूवर लस उपलब्ध आहे का?\n\nसध्यातरी या व्हायरसवर कोणतीही लस उपलब्ध..."} {"inputs":"सुरुवातीला शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेसची भूमिका तळ्यात-मळ्यात होती. मात्र मंगळवारी (12 नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी शिवसेनेनं आमच्याशी अधिकृतपणे संपर्क साधला असून त्यांच्याशी चर्चा करताना किमान समान कार्यक्रम किंवा Common minimum programme राबवण्यात येईल हेही स्पष्ट केलं.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही बुधवारी (13 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना \"किमान समान कार्यक्रम काय असेल, सरकार स्थापन करायचं झाल्यास महत्त्वाच्या पदाचं वाटप यासंदर्भात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चा करतील. आम्ही मित्रपक्ष असून आमच्यात एकवाक्यता असणं गरजेचं आहे,\" असं म्हटलं. \n\nप्रचंड वेगळी विचारधारा असलेल्या या पक्षांमध्ये मतभेदाचे असे कोणते मुद्दे आहेत, ज्यावर तडजोड झाल्यावरच काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाऊ शकतात किंवा या आघाडीचा किमान समान कार्यक्रम आकाराला येऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. \n\nपाहा व्हीडिओ -\n\nया मुद्द्यांवर फिस्कटू शकते शिवसेना आणि आघाडीची चर्चा\n\nअल्पसंख्यांना आरक्षणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आग्रही? \n\nराष्ट्रवादी काँग्रेसमधील ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पसंख्यांकांना आरक्षणाचा मुद्दा हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून चर्चेमध्ये मांडला जाईल. \n\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या शपथनाम्यामध्ये अल्पसंख्यांकांसाठीचं धोरण जाहीर करताना सच्चर समितीच्या अहवालाची 100 टक्के अंमलबजावणी करू असं म्हटलं आहे. त्याचसोबत सार्वजनिक सेवा, सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रांत अल्पसंख्यांकांसाठी 2014 मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेल्या 5 टक्के आरक्षणाच्या तरतुदीच्या आश्वासनाचा पाठपुरावा करू, असंही काँग्रेस-राष्ट्रवादीनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं. \n\nदुसरीकडे, शिवसेनेनं धनगर, ओबीसी, भटके-विमुक्त, बंजारा, कोळी, लिंगायत, कुणबी, मुस्लिम ओबीसी, बलुतेदार इत्यादींचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिलं होतं. \n\nशिवसेनेकडून कायमच हिंदुत्वाचा मुद्दा मांडण्यात येतो. निवडणूक प्रचाराच्या दरम्यानही बोलताना उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला हिरव्या सापांचा विळखा पडला आहे, असं विधान केलं होतं. शिवसेनेच्या या वैचारिक पार्श्वभूमीमुळे काँग्रेसला त्यांच्यासोबत जाणं देशभरात अडचणीचं ठरू शकतं असा एक सूर उमटत आहे. त्यामुळेच किमान समान कार्यक्रमाचा विचार करताना अल्पसंख्यांबाबतच्या धोरणांवर स्पष्टता हा शिवसेनेसोबतच्या आघाडी करण्यातला कळीचा मुद्दा ठरू शकतो. \n\nअल्पसंख्यांकांबाबतच्या धोरणासोबतच विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेनं प्रसिद्ध केलेला वचननामा आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा शपथनामा यांची तुलना केली तर कोणत्या मुद्द्यांवर हे पक्ष एकत्र येऊ शकतात याची कल्पना येऊ शकते. \n\nशेती\n\nमहाराष्ट्रात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. राज्यात सरकार नसल्यानं राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं हित या मुद्द्यावर हे पक्ष एकत्र येऊ शकतील. \n\nआपापल्या जाहीरनाम्यातही सेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं शेतकऱ्यांसाठी तरतुदी केल्या होत्या. त्यातील महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांना कर्जमाफी हा आहे. पीक विम्यासंबंधीच्या सुधारणा हा देखील दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा आहे. \n\nभूमिपुत्रांना आरक्षण \n\nनोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य याबाबत शिवसेना कायमच आग्रही राहिली आहे. त्यामुळेच शिवसेनेनं आपल्या वचननाम्यात..."} {"inputs":"सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी तपास सुरू आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. रियाच्या तक्रारीवरून सुशांतची बहीण प्रियंका सिंह, दिल्लीस्थित राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार आणि अन्य काहीजणांविरोधात भारतीय दंड संहिता आणि एनडीपीसी अॅक्टअंतर्गत वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिलं आहे. \n\nसुशांत सिंहची बहिण प्रियंका सिंह यांच्यावर अबेटमेंट ऑफ सुसाइड म्हणजेच आत्महत्येला प्रवृत्त केल्यासंदर्भात FIR दाखल करण्यात आल्याचं NDTV ने सांगितलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nआत्महत्येसाठी सुशांतला प्रवृत्त करणं, विश्वासघात करणं आणि कट रचणे हे आरोप प्रियंका यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. \n\nरियाची तक्रार\n\nसोमवारी (7 सप्टेंबर) रिया चक्रवर्तीने वांद्रे पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली होती. खोटं प्रिस्क्रिप्शन देणं आणि टेलिमेडिसीन नियमावलीचं उल्लंघन याकरता प्रियंका आणि डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. \n\n8 जूनला सुशांतने बहिणीसोबतचे चॅट्स मला दाखवले होते, असं रियाने सांगितलं. बहिणीने सुशांतला का... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ही औषधं घ्यायला सांगितली. \n\n\"डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधं तू घ्यायाला हवीस,\" असं सुशांतला आपण सांगितलं होतं असं रियाने सांगितलं. \"बहिणीने सांगितलंय म्हणून औषधं घेऊ नकोस, कारण त्यांच्याकडे मेडिकल डिग्री नाही,\" असं रियाने सुशांतला सांगितलं. \n\nप्रियंका यांनी डॉ. तरुण कुमार यांच्याकडून खोटं प्रिस्क्रिप्शन बनवून घेतल्याचा दावा रिया यांनी केला. या गोष्टीवरून माझ्या आणि सुशांतमध्ये मतभेद झाले होते, असंही रियाने सांगितलं.\n\n\"सुशांतने मला घरातून निघून जायला सांगितलं, कारण त्याची दुसरी बहीण मीतू सिंह तिथे राहायला येणार होती.\"\n\nया संपूर्ण प्रकरणात रियाच्या भूमिकेविषयी संदिग्धता आहे आणि सीबीआय याप्रकरणाची चौकशी करत आहे. \n\nसीबीआयव्यतिरिक्त नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणात ड्रग्सची खरेदी, ड्रग्सचं सेवन, देवाणघेवाण यासंदर्भात तपास करत आहे. \n\nएनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर म्हणून काम पाहिलेल्या सॅम्युअल मिरांडसह आतापर्यंत नऊजणांना अटक केली आहे. \n\nएनसीबीने रियाची अनेकदा चौकशी केली आहे. मंगळवारीही तिची चौकशी सुरूच राहील. \n\n14 जूनला सुशांत सिंह राजपूत मुंबईतल्या घरी मृतावस्थेत आढळला होता. \n\nत्याने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र सुशांतच्या वडिलांनी हे मान्य करण्यास नकार दिला. बिहार सरकारच्या शिफारसीवरून याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. \n\nहे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय योग्यच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. रिया चक्रवर्तीची सुशांतच्या बहिणीविरुद्ध तक्रार, FIR दाखल \n\nसीबीआय याप्रकरणी तपास करत आहे. मात्र काही धागेदोरी मिळाले की नाही याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"सुश्री दिव्यदर्शिनी प्रधान\n\nक्रिकेटचं 'पॉवर हाउस' अशी काही ओडिशाची ओळख नाही. अशा ठिकाणाहून येऊनही सुश्री दिव्यदर्शिनी प्रधानने मर्यादित संसाधनांमध्ये कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. \n\nराईट-आर्म ऑफ-स्पीन बॉलर असणारी प्रधान ओडिशाच्या स्टेट टीमकडून खेळते. 2019 सालच्या अंडर-23 वुमेन्स चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेत तिने इंडिया ग्रीन टीमचं नेतृत्त्वही केलं आहे. स्पर्धेत तिच्या नेतृत्त्वाखाली इंडिया ग्रीन टीमने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.\n\n2020 साली संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या वुमेन्स T20 स्पर्धेत मिताली राजच्या नेतृत्त्वाखालील व्हेलॉसिटी क्रिकेट टीमकडून ती खेळली. बीसीसीआयने ही स्पर्धा आयोजित केली होती. \n\nउत्तम सुरुवात\n\nसुश्रीला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून गल्लीतल्या मुलांबरोबर ती क्रिकेट खेळायची. त्यावेळी पुढे जाऊन क्रिकेटच आपलं पॅशन बनेल आणि आपण याच खेळात करियर घडवू, याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. \n\nइतकंच कशाला भारताचा महिला क्रिकेट संघ आहे आणि मुलीसुद्धा प्रोफेशनल क्रिकेट खेळू शकतात, हेदेखील तिला माहिती नव्हतं. तिच्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"या वडिलांनीही तिला क्रिकेट सोडून इतर खेळाकडे वळवण्याचे प्रयत्न केले. मात्र, सुश्रीला क्रिकेटच खेळायचं होतं. तिने स्थानिक जागृती क्रिकेट क्लब जॉईन केला. तिथे तिला खिरोड बेहेरा प्रशिक्षक म्हणून लाभले.\n\nक्रिकेट एक महागडा खेळ आहे. त्यामुळे क्रिकेट करियरच्या सुरुवातीला बऱ्याच अडचणी आल्याचं सुश्री सांगते. शिवाय, महाराष्ट्र, कर्नाटकात ज्या प्रकारचं क्रिकेट कल्चर आहे किंवा क्रिकेटसाठीच्या पायाभूत सोयी आहेत, तशा ओडिशात नाही. मात्र, सुश्री गांभीर्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून तिच्या पालकांनीही सुश्रीला पूर्ण पाठिंबा दिला. \n\nअखेर 2012 साली ईस्ट झोन अंडर-19 महिला क्रिकेट टीममध्ये तिची निवड झाली. ती ओडिशा सीनिअर टीमसाठीही खेळते आणि अंडर-23 च्या T20 क्रिकेट स्पर्धमध्ये तिने ओडिशाचं नेतृत्त्वही केलं आहे.\n\nपुढचं पाऊल\n\nसुश्रीला मोठी संधी मिळाली 2019 साली. या वर्षी तिला अंडर-23 च्या वुमेन्स चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी ग्रीन टीमचं नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत आपल्या दिमाखदार खेळाने तिने संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं. अंतिम सामन्यात इंडिया ब्लू संघाकडून त्यांचा पराभव झाला. \n\n2019 साली एशियन क्रिकेट काउन्सिलच्या वुमेन्स इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत तिला भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत भारत विजयी ठरला. या स्पर्धेत सुश्रीने आपला सर्वोत्तम खेळ दाखवत सर्वाधिक विकेट्स घेतल्या.\n\nतिचा उत्तम खेळ बघून व्हेलॉसिटी फ्रॅन्चाइझीने 2020 साली यूएईमध्ये होणाऱ्या वुमेन्स T20 चॅलेंज स्पर्धेसाठी तिला संघात स्थान दिलं. या स्पर्धेत संघाची कामगिरी फारशी उत्तम झाली नसली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महिला क्रिकेट खेळाडूंसोबतचा अनुभव बरंच काही शिकवून गेला, असं सुश्री सांगते. \n\nसुश्रीला आता आणखी एक पाऊल पुढे टाकत भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळवायचं आहे. त्यासाठी तिचे अथक प्रयत्न सुरू आहेत. भारतासाठी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणं, हे तिचं स्वप्न आहे. \n\nसुश्रीचं स्वप्न मोठं आहे. मात्र, त्यासाठी भक्कम आर्थिक पाठबळाची गरज आहे. देशातल्या प्रतिभावान महिला खेळाडूंच्या आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी सक्रीय भूमिका बजावली पाहिजे, असं तिचं म्हणणं आहे. \n\nउदाहरणार्थ पूर्व रेल्वेने ओडिशासारख्या देशाच्या पूर्वेकडील राज्यातल्या जास्तीत जास्त महिला खेळाडूंना नोकरी द्यावी. यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागल्याने..."} {"inputs":"सुषमा स्वराज\n\nत्यांचं पार्थिव दुपारी 12 वाजेपर्यंत भाजपच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल त्यानंतर लोधीरोडवरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिली आहे.\n\nसुषमा स्वराज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह भाजप आणि इतर पक्षांच्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.\n\n'कार्डिअॅक अरेस्ट' आहे तरी काय?\n\nHeart.org या संस्थेनुसार 'कार्डिअॅक अरेस्ट' होतं तेव्हा शरीराकडून त्याविषयी कुठलाही संकेत मिळत नाही. याचं मुख्य कारण हृदयात होणारी इलेक्ट्रिकल गडबड आहे, जी हृद्याच्या ठोक्यांचं ताळमेळ बिघडवते.\n\nयामुळे हृदयाच्या रक्त पंप करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे मेंदू किंवा इतर अवयवांपर्यंत रक्त पोहोचवण्यात अडथळे निर्माण होतात.\n\nअशा वेळी काही क्षणांतच व्यक्ती बेशुद्ध पडते आणि हृदयाचे ठोकेही मंदावत जातात. जर योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत, तर काही सेकंदांत किंवा मिनिटांमध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.\n\n'कार्डिअॅक अरेस्ट'मध्ये मृत्यू नक्की?\n\nअमेरिकेत प्रॅक्टिस करत ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"असलेले डॉक्टर सौरभ बंसल यांनी बीबीसीला सांगितलं, \"खरं तर कार्डिअक अरेस्ट हा प्रत्येक मृत्यूचा अंतिम क्षण म्हटला जाऊ शकतो. याचा अर्थ आहे हृदयाचे ठोके बंद पडणे आणि मृत्यूचं कारणही हेच असते.\"\n\nपण याचं कारण काय असावं?\n\nडॉक्टर बंसल म्हणतात, \"याची वेगवेगळी कारणं असू शकतात. सामान्यपणे याचं एक प्रमुख कारण हे मोठा हार्टअटॅक असू शकतं\"\n\nकार्डिअक अरेस्ट\n\nब्रिटिश हार्ट फाउंडेशनुसार, हृदयातील इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये अडचणी उद्भवल्यानंतर शरीराच्या इतर भागांत रक्तपुरवठा होऊ शकत नाही आणि हीच प्रक्रिया कार्डिअॅक अरेस्टचं स्वरूप घेते.\n\nजेव्हा हृदय रक्ताचं पंपिंग बंद करतं, तेव्हा मेंदूतील ऑक्सिजनचं प्रणाणही घटतं. अशावेळी व्यक्ती बेशुद्ध पडते आणि श्वास घेता येत नाही.\n\nयाची काही लक्षणं असतात का?\n\nसगळ्यांत मोठी अडचण हीच आहे की, कार्डिअॅक अरेस्ट येण्याआधी त्याची काहीच लक्षणं दिसत नाही. हेच कारण आहे की, कार्डिअॅक अरेस्टमध्ये मृत्यू येण्याचा धोका कैक पटींनी वाढतो.\n\nयात सर्वसाधारण कारण हे असामान्य हार्ट ऱ्हिदम असल्याचं म्हटलं जातं. ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'वँट्रिकुलर फिब्रिलेशन' म्हटलं जातं. कार्डिअॅक अरेस्टची अनेक कारणं असू शकतात. पण हृदयविकाराशी निगडीत आरोग्य समस्या याविषयीची शक्यता वाढवतात :\n\n- कोरोनरी हार्टचा आजार\n\n- हार्ट अटॅक\n\n- कार्डियोमायोपॅथी\n\n- काँजेनिटल हार्टचा अजार\n\n- हार्ट वॉल्वमधील अडथळे\n\n- हार्ट मसल्समधील इन्फ्लेमेशन\n\n- लाँग क्युटी सिंड्रोमसारखे डिसऑर्डर\n\nयाशिवाय इतरही काही कारणं आहेत, जे कार्डिअॅक अरेस्टला निमंत्रण देऊ शकतात :\n\n- विजेचा झटका बसणं\n\n- प्रमाणापेक्षा जास्त ड्रग्ज घेणं\n\n- हॅमरेज, ज्यात रक्तस्राव होतो\n\n- पाण्यात बुडणं\n\nयातून वाचणं शक्य आहे का?\n\nपण कार्डिअॅक अरेस्ट झाल्यानंतर माणूस बरा होऊ शकतो का? होयं, अनेकवेळा छातीवर इलेक्ट्रिक शॉक देऊन बंद पडलेलं हृदय सुरू करता येऊ शकतं. यासाठी डिफिब्रिलेटर नावाचं टूल वापरलं जातं.\n\nमोठ्या रुग्णालयांमध्ये ते उपलब्ध असतं. यात मुख्य मशीन आणि शॉक देण्यासाठीचे बेस असतात, ज्यांना छातीवर दाबून अरेस्टपासून वाचवण्याचे प्रयत्न केले जातात.\n\nपण कार्डिअॅक अरेस्ट झाल्यानंतर जवळपास डिफिब्रिलेटर नसेल तर काय करायचं?\n\nयाचं उत्तर आहे - CPR. याचा अर्थ आहे, कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. यात दोन्ही हात सरळ ठेऊन रुग्णाच्या छातीवर जोराने दबाव टाकला जातो आणि तोंडावाटे श्वास देण्याचा प्रयत्न केला..."} {"inputs":"सेक्ससाठी सहमती डिजिटली नोंदली जाऊ शकते असं अॅपचे पुरस्कर्ते मिक फ्युलर यांचं मत आहे. सकारात्मक सहमती नोंदवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो असं ते म्हणतात.\n\nमात्र अनेक लोकांनी हा प्रस्ताव अल्पकाळापुरता टिकणारा आणि यातून छळ होऊ शकतो अशी भीती व्यक्त करुन त्यावर टीका केली आहे. याचा वापर सरकार पाळत ठेवण्यासाठी करेल अशीही काळजी व्यक्त केली गेली आहे.\n\nगेल्या काही आठवड्यांमध्ये ऑस्ट्रेलियन लोकांमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, लैंगिक छळ यावर चर्चा सुरू आहे. या अपराधांना विरोध करण्यासाठी सोमवारी हजारो महिलांनी मोर्चे काढले.\n\nन्यू साऊथ वेल्स पोलिसांनी गुरुवारी (18 मार्च) ही अॅपची कल्पना मांडली. \n\nयाबाबत नाइन नेटवर्कशी बोलताना आयुक्त मिक फ्युलर म्हणाले, \"या अॅपवर तुम्हाला शंका असतील पण हे अॅप सर्वांनाच वाचवणारं आहे.\" \n\nलैंगिक छळाच्या खटल्यांमध्ये सहमती सिद्ध करणं ही एक मोठी समस्या असते. पीडित व्यक्तीच्या मदतीसाठी या अॅपचा फायदा होऊ शकतो. ही कल्पना न्यू साऊथ वेल्स सरकारकडे मांडलेली आहे.\n\nमात्र स्त्रियांच्या वकिलांनी या अॅपमुळे अनेक प्रश्न तयार होतील याकडे लक्ष वेधलं आहे. त्या म्हणतात, ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"\"सहमती नोंदवण्यात फेरफार केली जाऊ शकते, तसेच एखाद्या व्यक्तीने मत बदललं तर सहमतीचं उल्लंघन होऊ शकतं.\"\n\nछळ करणारा माणूस पीडितेला ते अॅप वापरण्यासाठी बळजबरी करू शकतो, असं ट्वीट न्यू साऊथ वेल्सच्या राज्याच्या महिला छळप्रतिबंध सेवेने केलं आहे. \n\nमहिला खासदारांनीही या अॅपवर टीका केली असून पीडितांच्या मदतीसाठी कायदे आणि जनजागृतीची गरज असल्याचं सांगितलं.\n\nजेनी लिओंद या खासदारांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, \"सहमतीबद्दल कायद्यात सुधारणा हवी, परिपूर्ण शिक्षणाची आम्हाला गरज आहे. पुरुषांनी स्वतःला वाटेल तसं वागण्याला थांबवण्याची गरज आहे. आम्हाला अॅप नकोय.\"\n\nडेन्मार्कमध्ये एका कंपनीने अशाच प्रकारचं एक अॅप सुरू केलं होतं. डेन्मार्कमध्ये सहमतीविना सेक्सला गुन्हा ठरवण्यात आल्या नंतर हे अॅप सुरू केलं होतं. मात्र लोकांनी आणि माध्यमांनी त्यावर टीका केली होती.\n\nसहमतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात व्हावा यासाठी न्यू साऊथ वेल्सच्या शाळकरी मुलींनीही आंदोलन केले.\n\nहजारो महिलांनी शाळेत शिकत असताना आपला लैंगिक छळ झाल्याचं सांगितलं आहे.\n\nही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"सेल्वरानी कनगारासू आपल्या रामू बैलासोबत\n\nपण गावात त्यांची ओळख आहे त्यांच्या बैलासाठी. तामिळनाडूच्या प्रसिद्ध जल्लीकट्टू स्पर्धेत सहभागी होणाऱ्या या बैलाच्या संगोपनासाठी त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.\n\nलहान वयातच सेल्वरानी यांनी वडील आणि आजोबांनी जोपासलेली कुटुंबाची परंपरा पुढं न्यायचा निर्णय घेतला होता. ती परंपरा म्हणजे, जल्लीकट्टूसाठी बैल पाळण्याची.\n\nजल्लीकट्टू म्हणजे एका मोकाट बैलावर ताबा मिळवण्याचा एक पारंपरिक खेळ. पोंगल सणाच्या काळात तामिळनाडूमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत मोठ्या संख्येनं तरुण सहभागी होतात.\n\nप्राणी अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सर्वौच्च न्यायालयाने बंदी घातल्यानं दोन वर्षं ही स्पर्धा होऊ शकली नाही. मात्र तामिळनाडूत झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं बंदीस बाजूला सारत जानेवारी 2017 मध्ये जल्लीकट्टूच्या आयोजनाला हिरवा कंदील दिला.\n\nसेल्वरानी या दररोज रामूची वैयक्तिक काळजी घेतात.\n\nभावांची जबाबदारीबहिणीनं स्वीकारली\n\nवडील कनगरासू आणि आजोबा मुत्थुस्वामी यांनी जल्लीकट्टूसाठीचे बैल पाळले, त्यांना लहान मुलासारखं वाढवलं, असं सेल्वरानी सांगतात.\n\n\"जेव्हा तिसऱ्या पिढीकडे ब... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ैल पाळण्याची जबाबदारी आली तेव्हा माझ्या दोन भावांकडं तेवढा वेळ नव्हता. कुटुंबात बैलांचे मालक हे पुरुषच असतात. पण त्यांचं चारापाणी, गोठ्याची साफसफाई करण्याचं काम महिलाच करतात. माझ्या भावांना आणि त्यांच्या कुटुंबाला हे सर्व शक्य नव्हतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, याची जबाबदारी मी घेते.\"\n\nरामू हा या परिसरात जल्लीकट्टूचा स्टार खेळाडू आहे.\n\nत्या रामू नावाच्या बैलाची काळजी घेतात. 18 वर्षांचा रामू या परिसरातला जल्लीकट्टूचा स्टार खेळाडू आहे. आतापर्यंत सात पैकी पाच जल्लीकट्टू स्पर्धांमध्ये रामू जिंकला आहे. आणि त्याला मिळाल रामूने जिंकलेल्या पुरस्कारांमध्ये घरात वापरायचं साहित्य, सिल्क साडी आणि सोन्याचं नाणं यांचा समावेश आहे.\n\nत्या म्हणतात, \"रामू माझ्यासाठी माझ्या मुलासारखाच आहे. त्याने माझ्यासाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. पण त्याहीपेक्षा सर्वांत महत्त्वाचं म्हणजे गावात त्याने माझ्या कुटुंबाला सन्मान मिळवून दिला आहे.\"\n\nहा धष्टपुष्ट, जाडजूड शरिराचा बैल जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा एक रागीट जनावरं असतो. पण तसा तो फार प्रेमळ आहे, हे सांगायला त्या विसरत नाही.\n\nजल्लीकट्टू काय आहे?\n\nटोकन रकमेवर आणला बैल\n\nगेल्या काही वर्षांमध्ये या स्पर्धांमध्ये अनेक जण बैलांकडून तुडविले गेले आहेत, काहींचा मृत्यूही झाला आहे. शिवाय शेकडो प्रेक्षकांसह अनेक जण जखमी झाले आहेत. या स्पर्धेत आता नारळाच्या झाडापासून तयार केलेले संरक्षक कवच वापरलं जात असल्यानं परिणाम कमी जाणवत असला तरी रागीट बैलाच्या हल्ल्यापासून ते पुरेसं संरक्षण देण्यास कमी पडतं.\n\nजल्लीकट्टूतला एक क्षण\n\nरामू दहा वर्षांचा असताना सेल्वरानींनी त्याला आणलं होतं. आधीच्या मालकानं सुरुवातीला तगडी रक्कम मागितली होती. पण सेल्वरानी यांनी त्याला सांगितलं की त्यांना हा बैल आपल्याला जल्लीकट्टूसाठी सांभाळायचा आहे, आणि त्या इतकी रक्कम देऊ शकत नाही. मग त्यानं टोकन रकमेवर हा बैल सेल्वरानी यांना दिला.\n\nलग्न करण्याऐवजी बैल सांभाळण्याचा सेल्वरानी यांचा निर्णय ग्रामीण भारतात अर्तक्य आहे. सेल्वरानी यांच्या कुटुंबाला आणि नातेवाईकांनाही त्यांचा हा निर्णय आवडलेला नव्हता. पण अखेर त्यांनीही सेल्वरानीच्या या निर्णयाला स्वीकारलं.\n\nआता केवळ कुटुंबालाच नव्हे तर मेलूरच्या गावकऱ्यांनाही त्यांच्या या निर्णयाचा अभिमान वाटतो. गरीब परिस्थितीतही बैल पाळण्याच्या त्यांच्या तळमळीची ते प्रशंसा करतात.\n\nत्यांच्या छोट्या..."} {"inputs":"सैल कपडे घालणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या टाईट अंडरवेअर घालणाऱ्या पुरुषांपेक्षा 25 टक्के जास्त आढळली आहे.\n\nएका अभ्यासानुसार सैल चड्ड्या घालून वावरणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या टाईट अंडरवेअर घालणाऱ्या पुरुषांपेक्षा 25 टक्के जास्त आढळली आहे.\n\nअमेरिकेच्या Harvard TH Chan School of Public Health मध्ये झालेल्या एका अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. एकूण 656 पुरुषांनी सहभाग नोंदवलेला हा आजवरचा या विषयासंदर्भातला सर्वांत मोठा अभ्यास आहे.\n\nसैल कपडे घातले की टेस्टिकल्स किंवा अंडकोशाभोवती हवा खेळती आणि थंड राहते. त्यामुळे फक्त आपण काय घालतो, यावरून बरंच काही बदलू शकतो, असं जाणकार सांगतात.\n\nशुक्राणूंच्या निर्मितीसाठी 34 डिग्री सेल्सियसच्या आसपासचं तापमान संवेदनशील मानलं जातं. पुरुष जीन्स किंवा ट्राउझर पँटच्या आत टाईट अंडरवेअर घालतात. \n\nयामुळे टेस्टिकल्स शरीराच्या अगदी जवळ धरले जातात आणि त्यांचं तापमान वाढतं. पण जर बर्मुडा किंवा बॉक्सर घातली की सगळं मोकळंचाकळं राहतं आणि तापमान थोडंफार कमी राहातं. जे शुक्राणू निर्मितीसाठी अनुकूल असतं.\n\nकसा झाला अभ्यास?\n\nHuman Reproduction नावाच्या ए... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"का जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात काही पुरुषांची एका फर्टिलिटी क्लिनिकमध्ये नियमितपणे तपासणी करण्यात आली. \n\nत्यादरम्यान त्यांच्या शुक्राणूंच्या संख्याबळावर परिणाम करणाऱ्या गोष्टी ध्यानात ठेवण्यात आल्या; उदाहरणार्थ, शरीरयष्टी, बॉडी मास इंडेक्स (BMI), धुम्रपा आणि आंघोळीच्या सवयीसुद्धा.\n\nया अभ्यासाअंती असं लक्षात आलं की बर्मुडा किंवा बॉक्सर घालून येणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या 17 टक्के जास्त आहे. तसंच त्यांचे शुक्राणू 33 टक्के अधिक सक्रिय आहेत. पण त्यांच्या शुक्राणूंचा आकार किंवा DNAच्या गुणवत्तेत यामुळे काही परिणाम झालेला नव्हता.\n\nया अभ्यासातून निष्कर्ष हाच निघाला की शुक्राणूंच्या निर्मितीत पँटमधली उष्णता महत्त्वाची भूमिका बजावते. जीन्स घालणाऱ्या पुरुषांच्या जांघेत उष्णता जास्त असते तर बॉक्सरमध्ये वावरणाऱ्यांच्या जांघेत कमी.\n\nपण हा अभ्यास फक्त शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेबाबत होता. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेबद्दल नाही. म्हणून या अभ्यासात भाग घेतलेल्या सर्व पुरुषांची एकूण शुक्राणू संख्या सर्वंसामान्य होती.\n\nपण मेंदू त्याचं काम करतोच\n\nपुरुषांच्या टेस्टिकलमध्ये शुक्राणूंचं उत्पादन व्हावं, ही जबाबदारी आपला मेंदू Follicle Stimulating Hormone (FSH) कडे सोपवतो. जेव्हा टाईट अंडरवेअर घालणाऱ्या पुरुषांच्या जांघेत अंडकोशाभोवतीचं तापमान वाढतं, तेव्हा हेच हॉर्मोन कामाला लागतात आणि शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी टेस्टिकल्सना उत्तेजित करतात. म्हणून सैल अंडरवेअर घालणाऱ्यांमध्ये या हॉर्मोन्सची संख्या 14 टक्क्यांनी कमी आढळली, कारण मुळातच त्यांना याची कमी गरज असते. \n\nशेफ्फील्ड विद्यापीठातले पुरुषरोगतज्ज्ञ प्रा. अॅलन पेसी (जे या अभ्यासात सहभागी नव्हते) म्हणाले की, \"वेगवेगळ्या लोकांचा अभ्यास केल्यावर असं नक्कीच सांगू शकतो की जास्त घट्ट चड्ड्या घालणाऱ्या पुरुषांच्या टेस्टिकल्सना दुखापत झाली आहे.\"\n\nपण प्रा. पेसी यांनी बीबीसीला सांगितलं, \"जर काही पुरुषांचा स्पर्मकाउंट खूप अटीतटीचा असेल तर नक्कीच अशा पद्धतीने त्यांची संख्या सुधारू शकते. हा एक सहज शक्य असलेलं स्वस्त उपाय आहे.\"\n\nपण वेळ किती लागतो?\n\n\"किमान तीन महिने लागतात तुमचे सगळे शुक्राणू पूर्णतः नव्याने तयार व्हायला,\" या अभ्यासाचे लेखक डॉ. जॉर्ज शवेरो सांगतात. \"त्यामुळे तुम्ही थोडं आधीच या बदलासाठी तसं प्लॅनिंग करायला हवं.\"\n\nसोबतच त्यांच्याकडे एक महत्त्वाचा..."} {"inputs":"सोनम कपूर आणि आनंद आहुजाचं लग्न थाटामाटात पार पडलं\n\nतुम्ही पण या शानदार लग्नाचे फोटो पाहिलेच असतील. आधी हळदीसाठी जमलेली बॉलिवुडची मंडळी, मग आलेल्या लग्नाची वरातीचे व्हीडिओस आणि आता रिसेप्शनचेही फोटो आले आहेत.\n\nपण हे रिसेप्शनचे फोटो तुम्ही नीट पाहिले तर एक प्रश्न तुम्हाला नक्की पडू शकतो - नवरदेव आनंद आहुजाने काळ्या शेरवानीवर स्पोर्ट्स शूज का घातलेत? \n\nते पाहा - काळा इंडो वेस्टर्नवर शेरवानी आणि त्याखाली स्पोर्ट्स शूज\n\nसाहजिकच नेहमीच सतर्क असलेल्या सोशल मीडियाच्या लोकांनी ही गोष्ट टिपली, आणि त्याबाबत चर्चा सुरू झाली.\n\n\"बुटं लपवण्याच्या कार्यक्रमात आनंदने खुशी आणि जान्हवीला 5 रुपयेसुद्धा दिले नाहीत. आणि त्यामुळे त्याला त्याचे बूट परत मिळालेच नाही. म्हणून आनंदने रिसेप्शनला स्पोर्ट्स शूज घातले होते,\" असं 'टाइम्स हाऊ' या पॅरडी अकाउंटने ट्वीट केलं आहे.\n\nतर 'मदन चिकना' या हॅंडलवरून आलेलं एक ट्वीट होतं - \"सोनम कपूरचं ड्रेसिंग आणि मेकअप एकीकडे, आणि आनंद आहुजाचे स्पोर्ट्स शूज एकीकडे.\"\n\nआता तुम्ही म्हणाल, सोनम एवढी फॅशन आयकॉन असताना तिच्या नवऱ्याने असं भलतंच काँबिनेशन का घातलं? सर्वांनाच हा प्रश्न ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पडलेला. \n\nनववधूचा साज केलेली सोनम कपूर\n\nतर यामागचं खरं कारण म्हणजे, आनंद यांचं स्पोर्ट्स शूजवरचं प्रेम. त्याच्या इन्स्टाग्रामवरून त्याच्या या प्रेमाची वारंवार प्रचिती येते. \n\nआनंदचं दिल्लीमध्ये 'व्हेज-नॉनव्हेज' नावाचं मल्टी ब्रँड स्नीकर्स शूजचं बुटीक आहे. त्यासोबतच तो 'शाही एक्सपोर्ट्स'चा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. या प्रतिष्ठानाचा वर्षाला तीन हजार कोटींचा उलाढाल आहे. \n\nसोनमचा भाऊ हर्षवर्धनने शेअर केलेला फोटो\n\nअशात आनंदने हे शूज ब्रँड प्रमोशन करण्यासाठी घातले असतील, अशी शक्यात नाकारता येत नाही. \n\nया रिसेप्शनच्या एक दिवस आधी सोनम आणि आनंदचा विवाहसोहळा मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांनी शीख पद्धतीने रीतसर लग्नगाठ बांधली. \n\nसोनमने लग्नात लाल लेहंगा घातला होता, तर आनंदने पीच रंगाचा वेडिंग ड्रेस घातला होता. \n\nसोनमच्या लग्नात तिची खास मैत्रिण स्वरा भास्करसुद्धा आली होती. त्या दोघींनी 'रांझणा' आणि 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. \n\nसोनम आणि आनंदने एकत्र केक कापून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली.\n\nरिसेप्शनसाठी सोनमने ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस घातला होता, आणि आनंदने इंडो-वेस्टर्न पोशाख घातला होता. आणि त्याखाली ते स्पोर्ट्स शूज.\n\nलग्नानंतर मंगळवारी संध्याकाळी मुंबईच्या 'द लीला हॉटेल'मध्ये ग्रँड रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शन पार्टीला अवघं बॉलिवुड अवतरलं होतं.\n\nअभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन\n\nरिसेप्शनमध्ये सैफ अली खान आणि करीना कपूर खान\n\nशिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा\n\nचित्रपट निर्माता विधू विनोद चोप्रा, कंगना राणौत आणि निर्देशक राजकुमार हिरानी\n\nशाहरूख आणि गौरी खान\n\nमाधुरी दीक्षित नेने\n\nबोनी कपूर आणि परिवार\n\nरणबीर कपूर आणि आलिया भट्ट\n\nअक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना\n\nशाहीद कपूर आणि मीरा राजपूत\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"सोनिया गांधी यांनी देशातील सर्व प्रदेश काँग्रेसना आवाहन केलंय की, रेल्वेनं परतणाऱ्या मजुरांच्या तिकिटांचा खर्च उचलावा. याबाबत सोनिया गांधी यांनी पक्षातर्फे पत्रक जारी केलंय. कामगार हे राष्ट्रनिर्माणाचे दूत असल्याचं सोनिया गांधींनी या पत्रकात म्हटलंय.\n\n\"परदेशात अडकलेल्या भारतीयांना आपण विमानाने निशुल्क आणू शकतो, गुजरातमध्ये एका कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीतून 100 कोटी रुपये वाहतूक, जेवणावर खर्च करू शकतो, रेल्वे मंत्रालय PM केअर फंडात 151 कोटी देऊ शकतं, मग मजुरांना रेल्वेनं निशुल्क सेवा का देऊ शकत नाही?\" असा सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केलाय.\n\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जारी केलेलं पत्रक\n\nसंकटाच्या काळातही सरकार मजुरांकडून पैसे वसूल करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केलाय.\n\nसोनिया गांधी यांच्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी हाच मुद्दा ट्विटरवरून उपस्थित केलाय.\n\nराहुल गांधी यांनी मजुरांच्या रेल्वे तिकिटाच्या बातमीचा स्क्रीनशॉट ट्वीट करत म्हटलंय की, \"एकीकडे रेल्वे मंत्रालय विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांकडून तिकिटाचं भाडं वसूल करतंय, दुसरीकडे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हेच मंत्रालय PM केअर फंडात 151 कोटी रुपयांची देणगीही देतंय. हा गुंता जरा कुणीतरी सोडवा.\"\n\nसोनिया गांधी यांनी काँग्रेसतर्फे जारी केलेल्या पत्रकानंतर आणि राहुल गांधी यांनी रेल्वे मंत्रालयावर केलेल्या टीकेनंतर भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ट्वीट केलंय. त्यात स्वामी यांनी भारतीय जनता पक्षाला आणि मोदी सरकारला घरचा आहेर दिलाय.\n\nसुब्रह्मण्यम स्वामींनी सकाळी 9.11 वाजता केलेलं ट्वीट\n\nसुब्रह्मण्यम स्वामी हे त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणतात, \"केंद्र सरकारचा किती मुर्खपणा असावा की, विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांकडून रेल्वेच्या तिकिटाचं भाडं आकारतंय. परदेशात अडकलेल्या नागरिकांना विमानातून मोफत आणलं गेलं. जर रेल्वे मंत्रालयाला हा भार उचलता येत नसेल, तर PM केअर फंडातून मजुरांच्या रेल्वेचं भाडं का दिलं जात नाहीय?\"\n\nमात्र, सुब्रह्मण्यम स्वामी यांनी स्वपक्षाच्या सरकारवरच निशाणा साधल्यानं सोशल मीडियावरही या मुद्द्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर पाच मिनिटांच्या आतच सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आणखी एक ट्वीट केलं आणि त्यात मजुरांना रेल्वेचं भाडं आकारलं जाणार नसल्याची माहिती दिली.\n\nसुब्रह्मण्यम स्वामींनी सकाळी 9.16 वाजता केलेलं ट्वीट\n\nस्वामींनी पुढच्या ट्वीटमधून सांगितलं, \"आताच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या कार्यालयाशी बोलणं झालं. स्थलांतरित मजूर रेल्वेनं मोफत प्रवास करतील. तिकिटाचा 85 टक्के खर्च केंद्र सरकार आणि 15 टक्के खर्च राज्य सरकार उचलेल. रेल्वे मंत्रालयाकडून याबाबत स्वतंत्र पत्रकाद्वारे स्पष्ट केलं जाईल.\" \n\nदरम्यान, भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलंय. \n\nकेंद्र आणि राज्य सरकार मजुरांच्या रेल्वे प्रवाशाचा भार उचलणार असल्याचं पात्रांनी सांगितलं. तसंच, मध्य प्रदेशनं त्या दृष्टीनं पावलंही उचलली असून, काँग्रेसशासित राज्यांनाही यासाठी पुढाकार घेण्यास सांगा, असं पात्रा म्हणाले.\n\nरेल्वेच्या विशेष गाड्या केवळ मजुरांसाठी\n\nरेल्वेनं इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत घेऊन जाण्यासाठी विशेष गाड्या सोडल्या आहेत.\n\nया गाड्यांमध्ये राज्यांकडून ज्यांची यादी देण्यात आली आहे, अशा प्रवाशांचीच व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारांकडून तिकिटाची रक्कम घेतली जात आहे. ती रक्कम रेल्वेला गाडी चालवण्यासाठी जेवढा खर्च येतो त्याच्या 15 टक्के असल्याचं रेल्वेकडून..."} {"inputs":"सोन्याच्या किंमती ज्या वेगाने वाढत आहेत तसा वेग यापूर्वी कधीही पहायला मिळाला नव्हता. आठ ऑगस्टला केवळ एका दिवसामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 1,113 रुपये प्रति दहा ग्रॅम वाढल्या होता.\n\nसोन्याची उलाढाल करणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर याकडे पाहता येत्या काही दिवसांमध्ये किंमती अजून वाढतील. चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झाल्याची पहायला मिळतेय. 8 ऑगस्टला एक किलो चांदीचा भाव 650 रुपयांनी वाढला. \n\nइंडस्ट्रीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असंच सुरू राहिलं तर या वर्षीच्या अखेरपर्यंत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 40 हजार रुपयांच्या आसपास होईल. \n\nका वाढत आहेत किंमती?\n\nश्रावण महिन्यात विक्री वाढल्याने देखील सोन्याच्या किंमती वाढतात. पण सध्याच्या घडीला या किंमती वाढण्याची इतरही अनेक कारणं आहेत. उदारीकरणाच्या नंतर सोन्याच्या किंमती आर्थिक कारणांसोबतच आंतरराष्ट्रीय कारणांमुळेही वाढत आहेत.\n\nमोदी सरकारने सादर केलेल्या संपूर्ण बजेटमध्ये सोन्यावरचं आयात शुल्क 10 टक्क्यांवरून वाढवून 12.5 टक्के करण्यात आलं होतं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नुकतीच चौथ्यांदा व्याजदरांत कपात केलेली आहे. ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"विश्लेषक सतीन मांडवा सांगतात, \"रेपो रेटमध्ये 35 बेस पॉइंट्सची कपात करण्यात आल्याने बँकांकडून कर्ज घेणाऱ्यांचा फायदा होईल, पण यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.\" \n\nरेपो रेट म्हणजे काय?\n\nसतीश मांडवा म्हणतात, \"हा तो व्याजदर आहे जो आरबीआयकडून कर्ज घेणाऱ्यांना द्यावा लागतो. या दरात कपात केल्याने बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणं जास्त सोपं जातं. म्हणजे या बँकांकडचा पैसा वाढतो. यानंतर बँका बाजारात कर्जं देतात.\"\n\nते म्हणतात, \"पूर्ण अर्थव्यवस्थेतला पैसा वाढतो. याचा परिणाम म्हणून संस्था आणि सामान्य नागरिक आपल्या पैशाचा वापर सोनं खरेदी करण्यासाठी करतात. यामुळे सोन्याला असणारी मागणी आणि सोन्याच्या किंमती दोन्हींमध्ये वाढ होते.\"\n\nबजेटनंतरची परिस्थिती\n\nसंसदेमध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं पहिलं बजेट सादर करण्यात आल्यानंतर शेअर बाजारामध्ये मंदी पहायला मिळतेय. गेल्या 30 दिवसांमध्ये गुंतवणुकदारांचे 13 लाख कोटी रुपये बुडलेले आहेत. \n\nशेअर बाजार विश्लेषक सतीश मांडवा सांगतात, \"या सगळ्याशिवाय केंद्र सरकारने कलम 370 संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीर राज्याची जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काश्मीरमध्ये कर्फ्यू आहे. या सगळ्यामुळे गुंतवणुकदारांमधली भीती वाढली आहे.\"\n\n\"आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी होतंय. आपला देश सोन्याच्या बाबतीत पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. डॉलरच्या किंमती वाढल्याने सोनं विकत घेण्यासाठी कितीतरी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे सोनं महागतंय. यासगळ्याचा परिणाम म्हणून दोन दिवसांत सोन्याच्या किंमती लागोपाठ वाढल्या आहेत.\"\n\nसतीश मांडवा यांच्यानुसार काश्मीरमधली अस्थैर्य कायम राहिलं आणि आंतरराष्ट्रीय बाजारातली आर्थिक परिस्थितीही अशीच राहिली तर या वर्षीच्या अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती 10 ग्रॅममागे 40 हजार रुपये होतील. \n\nआंतरराष्ट्रीय कारणं\n\nभारतामध्ये सोन्याच्या किंमती वाढण्यामागे देशांतर्गत कारणांशिवाय आंतरराष्ट्रीय कारणांचीही महत्त्वाची भूमिका असते. \n\nअमेरिका आणि चीनदरम्यान सुरू असणाऱ्या ट्रेड वॉरचा परिणाम जगभरातल्या शेअर बाजारांवर पहायला मिळतोय. बुलियन डेस्कनुसार नॅस्डॅक आणि डाऊ जोन्स हे दोन्ही सोमवारी तोट्यामध्ये कारभार करत होते. निक्केई, युरो स्टॉक्स, हँड सेंग आणि शांघाय कॉम्पोझिट..."} {"inputs":"सोमवारी (26 एप्रिल) मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजीब बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडणाऱ्या वकिलांना सांगितलं की, \"कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी केवळ निवडणूक आयोगच जबाबदार आहे.\"\n\n\"निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा आरोप लावला पाहिजे,\" अशा शब्दात हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली.\n\n\"न्यायालयाचा स्पष्ट आदेश असूनही निवडणूक प्रचारादरम्यान मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या नियमांची अंमलबजावणी आयोग करू शकलं नाही,\" असंही न्यायमूर्ती संजीब बॅनर्जी म्हणाले.\n\n\"निवडणूक प्रचारसभा होत असताना तुम्ही दुसऱ्या ग्रहावर होता का?\" असा प्रश्नही त्यांनी निवडणूक आयोगाच्या वकिलांना विचारला.\n\n\"कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नमूद करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन मतमोजणीच्या दिवशी कसे केले जाईल याचे पूर्ण नियोजन न्यायालयात सादर करण्यात यावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नाहीतर न्यायलय 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीला स्थगिती देऊ शकतं,\" असंही न्यायायाने म्हटलं आहे. \n\nसरन्यायाधीश संजीब बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखालील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला यासंदर्भात ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"निर्देश दिले आहेत.\n\nराज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि आरोग्य विभागाचे सचिव यांनी चर्चा करून मतमोजणीच्या दिवसासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रोटोकॉल तयार करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. \n\nकेरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या.\n\nपश्चिम बंगालमध्ये अद्याप मतदान संपलेले नाही. सोमवारी (26 एप्रिल) सातव्या टप्प्याचे मतदान होत असून त्यानंतर आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडेल.\n\n2 मे रोजी सर्व राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यभरात चार सभा घेत आहेत. याआधीही त्यांनी अनेक दौरे केले आहेत. एकदा तर बुलेट ट्रेन भूमिपूजनाच्या निमित्तानं जपानचे राष्ट्राध्यक्ष शिंजो आबे यांच्यासोबत सप्टेंबरमध्ये एक रोडशो देखील झाला.\n\nयाव्यतिरिक्त केंद्र सरकारमधले मोठे चेहरे - राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी, उमा भारती आणि भाजपचे मुख्यमंत्री गुजरातमध्ये प्रचार करतच आहेत. त्यात राजस्थानच्या वसुंधरा राजे, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ आणि छत्तीसगडचे रमण सिंह यांचा समावेश आहे.\n\nआणि या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्य समन्वयक म्हणून केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांची नेमणूक झाली आहे.\n\nसंरक्षण मंत्री निर्मला सीतारमन\n\nजवळजवळ दोन दशकांपासून गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला इतका मोठा प्रचार कार्यक्रम का करावा लागतो आहे?\n\nसमाजशास्त्रज्ञ शिव विश्वनाथन बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"भाजपनं प्रचारासाठी गुजरातमध्ये त्यांचे अनेक दिग्गज नेते पाठवले आहेत. भाजपला पराभवाची भीती वाटत आहे. भाजप प्रचंड बहुमतानं जर निवडून आलं नाही तर हे त्यांच्यासाठी हरण्यासारखंच असेल.... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"\" \n\nपण भाजपचं याविषयी मत वेगळं आहे.\n\nभाजप मीडिया सेलचे प्रमुख हर्षद पटेल म्हणतात, \"जे केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री प्रचारासाठी गुजरातमध्ये येत आहेत ते पक्षाचे कार्यकर्ते देखील आहेत. कोणत्याही राज्यात जेव्हा निवडणुका होतात तेव्हा प्रचारासाठी केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री जातातच ना!\"\n\n'भाजपनं मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला होता'\n\nज्येष्ठ पत्रकार अजय उमठ सांगतात, \"याआधी कधीच भाजपचे इतके सारे केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री गुजरातमध्ये प्रचारासाठी आले नव्हते. \n\n\"2007 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी भाजपनं काँग्रेसला टोला लगावला होता\", ते सांगतात.\n\nते पुढे सांगतात, \"त्यावेळी भाजपने असं म्हटलं होतं की, काँग्रेसला पराभवाची भीती आहे. म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग प्रचारासाठी गुजरातमध्ये आले आहेत.\" \n\nआता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये प्रचारासाठी उतरले आहेत.\n\nगुजरातमध्ये प्रचाराचा जोर वाढत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. या टीकेचं प्रत्युत्तर निर्मला सीतारामन त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन देताहेत.\n\n\"राज्यात विकास नाही, व्यवसायात प्रगती नाही, रोजगार नाहीत,\" असं राहुल एका सभेत म्हणाले. मग सीतारामन यांनी एका पत्रकार परिषदेत काँग्रेसला प्रश्न केला, \"एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून तुम्ही तुमची कामगिरी चोख बजावली का?\" \n\n\"काँग्रेसला जनतेनं चार वेळा नाकारलं आहे. ज्यावेळी काँग्रेसची सत्ता केंद्रात होती त्यावेळी त्यांनी अनेक प्रकल्पांना परवानगी दिली नाही. त्यामुळं गुजरातची कामं रखडली. त्याचं तुमच्याकडं काय उत्तर आहे?\" असा सवाल सीतारामन यांनी केला. \n\nगुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांसाठी 9 आणि 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. 9 डिसेंबरला 89 जागांसाठी मतदान होईल. 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"सोलापूर-बार्शी या मार्गावरून गाडीने जात असताना ते लघुशंकेसाठी थांबले होते. आपली प्रकृती ठीक नसल्यामुळं लघुशंकेसाठी थांबावं लागलं असं त्यांनी पीटीआयला सांगितलं. \n\n\"जलयुक्त शिवाराच्या कामासाठी मी गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे माझी प्रकृती ठीक नव्हती,\" असं ते वृत्तसंस्थेला म्हणाले. \n\n \"सततच्या प्रवासामुळं मला तापही आला होता. त्यामुळं मला नाइलाजानं रस्त्याच्या कडेला जावं लागलं,\" असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. \n\n'पद्मावती' दीपिकाचा शिरच्छेद करणाऱ्याला हा भाजप नेता देणार 10 कोटी!\n\nसत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने अभिनेक्षी दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. कारण त्यांच्या येऊ घातलेल्या 'पद्मावती' सिनेमाने या नेत्याच्या \"भावना दुखावल्या आहेत\". \n\n'पद्मावती' साकारणारी दीपिका पदुकोण\n\nहिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार हरियाणातले भाजप नेते सूरज पाल अमू यांनी जाहीर केलं आहे, \"दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटींचं बक्षीस देऊ.\"\n\nचित्रीकरणादरम्य... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ान आधीच हिंसेचं गालबोट लागलेल्या या सिनेमाची रिलीज तारीख निर्मात्यांनी पुढं ढकलली आहे.\n\nकाही ठराविक माध्यमांनाच्या प्रतिनिधींना भंसाळी यांनी हा चित्रपट आधीच दाखवल्यामुळे सेंसर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी भंसाळी यांच्यावर टीका केली. \n\nगुजरात निवडणूक: काँग्रेसची पहिली यादी जाहीर \n\nगुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपली पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं 77 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत, असं वृत्त NDTVनं दिलं आहे. \n\nकाँग्रेसनं जाहीर केलेल्या या यादीमध्ये 19 पाटीदार समाजाच्या उमेदवारांचा समावेश आहे. त्यापैकी दोन जण हे हार्दिक पटेल यांचे निकटवर्तीय आहेत. \n\n\"ही निवड आम्हाला न विचारताच करण्यात आली,\" असं म्हणत पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांना गदारोळ केला. \n\nत्यांची निवड करण्यापूर्वी समितीच्या लोकांसोबत चर्चा आवश्यक होती. हार्दिक पटेल यांच्या अनुपस्थितीत ही निवड झाल्यामुळं हा गदारोळ झाल्याचं म्हटलं जात आहे. \n\nदरम्यान, हार्दिक पटेल हे काँग्रेससोबत असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. पाटीदार समाजाला इतर मागासवर्गीय या प्रवर्गात आरक्षण मिळण्याच्या अटीवर हार्दिक पटेल हे काँग्रेससोबत जाणार आहे, असं वृत्त देण्यात आलं आहे. \n\nलिंग परिवर्तन केल्यास गमवावी लागेल नोकरी \n\nबीड जिल्ह्यातल्या महाराष्ट्र पोलीसच्या एका महिला काँस्टेबलने लिंग परिवर्तन करण्यासाठी पोलीस मुख्यालयाकडे परवानगी मागितली होती. तिचा अर्ज फेटाळून लावण्यात आल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.\n\n\"लिंग परिवर्तन केलं तर पुरुष काँस्टेबल म्हणून काम करता येणार नाही,\" असं अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंदर सिंह यांनी म्हटलं आहे. \n\n\"याआधी आमच्याकडे या प्रकारचा अर्ज आला नव्हता. महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासात हे प्रथमच झालं. अशी परवानगी देण्यासाठी कायदेशीर तरतूद नाही,\" असं पोलीस महासंचालकांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं.\n\nआधारधारकांची माहिती 200हून अधिक सरकारी साइट्सवर उघड\n\n200 हून अधिक सरकारी वेबसाइट्सनी आधारधारकांची वैयक्तिक माहिती आपल्या वेबसाइट्सवर दिल्याचं युनिक आयडेंटिफेशन ऑथोरिटी ऑफ इंडियानं (UIDAI किंवा आधार) म्हटलं असल्याचं वृत्त 'बिजनेस टुडे'नी दिलं आहे. \n\nआधार कार्ड\n\nआधारधारकांचा नाव आणि पत्ता, फोन नंबर आणि 12 आकडी आधार नंबर, ही सगळी माहिती सरकारने काही वेबसाइट्सवरच खुली ठेवली होती. \n\nUIDAI ने त्यांना फटकारल्यानंतर ही माहिती..."} {"inputs":"सोलापूरातून पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या शिंदेंनी 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत हे वक्तव्य केलं.\n\n\"जे जाताहेत ते जाऊ द्या. ज्यावेळेस इंदिरा गांधींचा पराभव झाला होता, त्यावेळेसही हे सगळे मुंगळे पळून गेले होते. पण 1980 साली जेव्हा इंदिरा गांधी परत निवडून आल्या तेव्हा मोठ्या नेत्यांसहीत सगळे कॉंग्रेसमध्ये परत आले होते. तसंच आता होणार आहे. विखे पाटलांचे चिरंजीव वयस्कर झाले आहेत, ते गेले. मोहिते पाटलांचे काही प्रश्न अडकले असतील म्हणून ते तिकडे गेले,\" असं शिंदे या मुलाखतीत म्हणाले.\n\n2014 सालच्या निवडणुकीत भाजपच्या शरद बनसोडे यांनी शिंदे यांचा सोलापूरमधूनच पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा निवडणूक न लढवण्याची इच्छा शिंदे यांनी व्यक्त केली होती. पण कार्यकर्त्यांचा आग्रह होता, असं म्हणत 78 वर्षांचे शिंदे यंदा पुन्हा सोलापूरच्या निवडणूक रिंगणात आहेत.\n\nसोलापूर मतदारसंघ\n\nसोलापूर हा राखीव मतदारसंघ आहे. यंदा त्यांच्यासमोर 'वंचित बहुजन आघाडी'चे प्रकाश आंबेडकर आणि 'भाजप'चे जयसिद्धेश्वर स्वामी यांचं आव्हान आहे. \n\nमहाराष्ट्रातल्या प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात पंतप्रधान... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नरेंद्र मोदींनी सुशीलकुमार शिंदेंचं नाव घेत 'हिंदू दहशतवादा'चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. शिंदे गृहमंत्री असतांना 'हिंदू दहशतवाद' हा शब्द कॉंग्रेसने प्रचारात आणल्याचा आरोप मोदींनी केला. त्यावरही शिंदेंनी 'बीबीसी मराठी'च्या मुलाखतीत आपली बाजू मांडली. \n\nपाहा सुशीलकुमार शिंदे यांची संपूर्ण मुलाखत\n\n\"2010च्या दरम्यान मी माझ्या पक्षाच्या मीटिंगमध्ये याबद्दल बोललो होतो. 2014लाही हाच मुद्दा त्यांनी घेतला होता. आता 2019 लाही हाच मुद्दा ते घेतात, याचा अर्थ असा की यांच्याकडे दुसरे कुठले मुद्दे नाहीत, दृष्टी नाही. म्हणून दुसरा विषय नसल्यानं ते टीका करताहेत,\" असं शिंदे म्हणाले.\n\nप्रकाश आंबेडकरांनी सोलापुरात येऊन निवडणूक लढवणं, यामुळे शिंदेंचा विजयपथ जरा खडतर होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.\n\nदलित समाजातील मतं आणि ओवेसींशी आघाडी केल्यानं 'AIMIM'च्या वाट्याला जाणारी मुस्लिम मतं, जी कॉंग्रेसची पारंपारिक मतं मानली जातात, ती मिळणं आव्हानात्मक असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. शिंदेंच्या कन्या प्रणिती यांना 2014च्या विधानसभा निवडणुकीतही ओवेसींच्या उमेदवारामुळे अशा विजयासाठी झगडावं लागलं होतं. \n\n\"मुळात प्रकाश आंबेडकर इथं का आलेत, ते पाहायला हवं. ते पूर्वी कधीही सोलापूरला आले नाहीत. त्यांचा जिल्हा आणि त्यांचे क्षेत्र हे अकोला आहे. त्यामुळे ते इथं परदेशी आहेत. त्यात त्यांनी MIMची साथ घेतलेली आहे. ती जातीय आहे, सांप्रदायिक आहे.\n\n\"बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यात, त्याअगोदरची जी घटना समिती होती त्यात केलेल्या भाषणांमध्ये त्यांनी 'सेक्युलरिझम'वर भर दिला आहे. त्यांच्या नातवानं सेक्युलरिझम सोडला आणि जातीयवादी पक्षाबरोबर आघाडी केली. त्यातही कट्टर जातीयवादी पक्षाबरोबर. हे आपल्याला काय सांगतं?\" शिंदे विचारतात.\n\nओवेसी आणि आंबेडकर यांच्या आघाडीमुळे कुणाला फायदा, कुणाला नुकसान?\n\nते पुढे या मुलाखतीत म्हणतात, \"त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं त्यांना पाठिंबा दिला. CPM तर धर्म, जात, देव काहीही न मानणारा पक्ष आहे. हे सगळं कॉम्बिनेशन सुशीलकुमार शिंदेंची मतं कापण्याकरता आहे. दुसरं काही यात नाही. आणि या सगळ्याचा भाजपला फायदा व्हावा, यासाठी हे चाललं आहे. हे सगळे भाजपचे बगलबच्चे म्हणून काम करताहेत. पण तरीही मी इथे निवडून येणार आहे, कुणीही इथे आलं तरीही,\" असं शिंदे म्हणाले.\n\n'वंचित बहुजन आघाडी'ला या निवडणुकीअगोदर..."} {"inputs":"सोशल मीडियावर रिंकू शर्मा हिंदू होता आणि बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्याचे संबंध होते, यामुळे त्याचा खून करण्यात आल्याची चर्चा आहे. \n\nमात्र, हे धार्मिक हिंसाचाराचं प्रकरण नसून परस्परातील वादामुळे ही हत्या करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली आहे. तसंच परिसरातला तणाव बघता निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. \n\nशुक्रवारी दुपारी काय घडलं?\n\nशुक्रवारी (12 फेब्रुवारी) दुपारी मंगोलपुरीच्या ज्या गल्लीत रिंकू शर्मा रहायचा त्या गल्लीत जाण्याआधी बीबीसीच्या प्रतिनिधींनी बाह्य दिल्लीचे अॅडिशनल डीसीपी सुधांशू शर्मा धामा यांच्याशी बातचीत केली. \n\nधामा सांगतात, \"परवा रात्री काही मुलं एका मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मंगोलपुरीच्या एका गल्लीत जमले होते. या पार्टीमध्ये या मुलांमध्ये एका रेस्टोरंटवरून भांडण झालं. दोन्ही पक्षांची वेगवेगळ्या रेस्टोरंटमध्ये पार्टनरशीप होती. हत्या करण्यात आलेल्या रिंकूची कुठल्याही रेस्टोरंटमध्ये पार्टनरशीप नव्हती. मात्र, त्याचे मित्र सचिन आणि आकाश या दोघांचं रेस्टॉरंट होतं. तसंच चिंगू उर्फ जाहिद या तरुणाने... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ही रोहिणी भागात एक रेस्टॉरंट उघडलं होतं.\"\n\nरिंकू शर्माच्या मित्राचं रेस्टॉरंट लॉकडाउनमुळे बंद झालं होतं, अशी माहिती अॅडिशनल डीसीपींनी दिली. यावरूनच वाद सुरू झाला. वाद वाढल्यावर चिंगू उर्फ जाहीद तिथून निघून गेला. त्यानंतर तो मामा आणि इतर तीन-चार नातेवाईकांना घेऊन रिंकूच्या घरी पोहोचला. \n\nजाहीदचे मामा दानिश उर्फ लाली यांचं घर रिंकू ज्या गल्लीत रहायचा त्याच गल्लीत होतं. याचवेळी या लोकांमध्ये भांडण सुरू झालं आणि त्यात रिंकूची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. यानंतर रिंकूला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान रिंकूचा मृत्यू झाल्याचं धामा सांगतात. \n\nधामांनी सांगितलं, \"या प्रकरणातल्या लोकांना त्याच वेळी अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या चौघांचाही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. आतापर्यंत या प्रकरणात कुठलाही धार्मिक अँगल समोर आलेला नाही. हे पूर्णपणे व्यवसायिक स्पर्धेचं प्रकरण आहे. हे सगळे एकमेकांच्या शेजारी रहायचे आणि एकमेकांना ओळखायचे. त्यामुळे यात धार्मिक तेढ असावी, असा कुठलाच अँगल नाही.\"\n\nमात्र, रिंकूच्या काही नातेवाईकांचं म्हणणं वेगळं आहे. रिंकू हिंदू होता. त्याचे बजरंग दलाशी संबंध होते आणि राम मंदिर उभारण्यासाठी तो देणगी गोळा करत होता, असं काही नातेवाईकांचं म्हणणं आहे. रिंकूच्या धाकट्या भावाचाही असंच म्हणणं आहे. \n\nलोकांचं काय म्हणणं आहे?\n\nदिल्ली पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर बीबीसीची प्रतिनिधी रिंकू शर्माच्या घरी पोहोचले. तिथे राजकीय नेत्यांचं जाणं-येणं सुरू होतं. बीबीसीचे प्रतिनिधी पोहोचले तेव्हा तिथे भाजप खासदार हंसराज हंस, आम आदमी पक्षाच्या आमदार राखी बिरला आणि दिल्ली भाजप प्रमुख आदेश गुप्ता होते. \n\nहंसराज हंस\n\nबीबीसी प्रतिनिधींनी रिंकू शर्माच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय नेते असल्याने आम्हाला दूर ठेवण्यात आलं. त्यामुळे आम्ही आधी सामान्य जनतेशी बोलायचं ठरवलं. \n\nआम्ही लोकांशी बोलून या भागात यापूर्वी कधी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाली होती का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. \n\nरिंकू शर्माच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं, \"या प्रकरणाला हिंदू-मुस्लीम असा रंग देण्यात येतोय. इथे बरेच मुस्लीम राहतात. बघा, तुमच्या मागेच अजानचा आवाज येतोय. मी जवळपास 40-45 वर्षांपासून इथे राहतोय. यापूर्वी असं कधीही घडलेलं नाही.\"\n\nयाच गल्लीत थोडं पुढे गेल्यावर मी..."} {"inputs":"सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या बनवाट यादीत दावा करण्यात आलाय की, स्विस बँक कॉर्पोरेशननं अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि सीबीआयनं सातत्यानं दबाव आणल्यानंतर भारतीय खातेधारकांची यादी भारत सरकारला सोपवलीय.\n\nया बनावट यादीत सर्वात पहिलं नाव काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं आहे. त्यानंतर रॉबर्ट वाड्रा, लालू प्रसाद यादव यांच्यासह पवनकुमार चामलिंग, पी. चिदंबरम, सोनिया गांधी, शशिकला नटराजन, राजीव कपूर, जयकुमार सिंह आणि उमेश शुक्ल यांचीही नावं आहेत.\n\nयाच यादीत शेवटी असा दावा करण्यात आलाय की, \"स्विस बँक कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं बीबीसीच्या लंडनमधील प्रतिनिधीशी बातचीत केली आणि सांगितलं, स्विस बँकेनं केवळ सर्वांत मोठ्या 10 खातेधारकांचीच नावं भारत सरकारला दिली आहेत.\" जे असत्य आहे.\n\nबीबीसी लंडनच्या नावानं ही बनावट यादी सोशल मीडियावर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअर केली जातेय. त्यानंतर बीबीसीच्या जबाबदार वाचक\/प्रेक्षकांनी या यादीचं सत्य काय, हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली.\n\nबीबीसीच्या नावानं व्हायरल होणाऱ्या स्विस बँक खातेधारकांच्या यादीला बीबीसी कुठलाही दुजोरा देत नाही.\n\nसोशल मीडियाव... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"र बीबीसीच्या नावानं व्हायरल होणाऱ्या स्विस बँक खातेधारकांच्या यादीचं बीबीली खंडन करत आहे. \n\nतसेच, बीबीसीने अधिकृतपणे सांगितलं की, \"बीबीसीच्या नावानं व्हायरल होणारी स्विस बँक खातेधारकांची यादी खोटी असून, बीबीसीचा या यादीशी काहीही संबंध नाही. आम्ही आमच्या वाचक आणि प्रेक्षकांना आवाहन करतो की, असे काही व्हायरल होत असल्यास खात्री करण्यासाठी बीबीसीची वेबसाईट पाहावी.\"\n\nबीबीसीच्या फॅक्ट चेक टीमने या व्हायरल यादीची पडताळणी केली असता असं लक्षात आलं की, ज्या स्विस बँक कॉर्पोरेशनचा हवाला देऊन यादी व्हायरल केली जातेय, ती बँक 1998 सालीच बंदी पडलीय.\n\nइंटरनेटवरील माहितीनुसार, स्विस बँक कॉर्पोरेशनची 1872 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये स्थापना झाली होती.\n\nस्विस बँक कॉर्पोरेशन गुंतवणूक क्षेत्रातली बँक आणि आर्थिक सुविधा पुरवणारी कंपनी होती. या बँकेचं 1998 साली यूनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये विलिनीकरण करण्यात आलं होतं.\n\nयाआधीही बीबीसीच्या नावानं अशा खोट्या बातम्या पसरव्या गेल्यात.\n\nबीबीसीच्या नावानं सोशल मीडियावर खोट्या याद्या पसरवण्याचं हे पहिलेच प्रकरण नाही. याआधी भारताच्या लोकसभा निवडणुकांवेळी खोट्या बातम्या बीबीसीच्या नावानं पसरवल्या गेल्या. लोकसभेवेळी सर्वेक्षणाची एक यादी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आली होती.\n\nत्यावेळी खोट्या बातम्या व्हायरल करणाऱ्यांकडून असा दावा करण्यात आला होता की, बीबीसी, सीआयए आणि आयएसआय यांच्या सर्वेक्षणानुसार भारतातील 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळणार आहे.\n\nमात्र, तेव्हाही बीबीसीनं या सर्वेक्षणासंदर्भातील खोट्या बातम्याचं खंडन केलं होतं. कारण बीबीसी कुठल्याही निवडणुकांचं सर्वेक्षण करत नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"सोशल मीडियावर सांगितल्या जाणाऱ्या या उपायांपैकी काहींच मूळ आम्ही शोधलं. \n\nभारतातल्या दोन प्रमुख वैद्यकीय संस्था आणि देशातल्या डॉक्टर्सनी व्हॉट्स अॅपवर मोठ्या प्रमाणावर शेयर केलेल्या एका खोट्या मेसेजवर टीका केली आहे. या मेसेजमध्ये या डॉक्टरांचं नाव घेऊन उपाय सुचवले आहेत. \n\nया मेसेजमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक मोठी यादी सुचवण्यात आली आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं, गर्दी टाळणं आणि स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. \n\nयामध्येच 'शाकाहारी व्हा', अशीही सूचना करण्यात आली आहे. तसंच बेल्ट, अंगठी अथवा घड्याळ घालू नका असंही म्हटलं आहे. पण यापैकी कोणत्याही उपायातून कोरोना व्हायरसला रोखण्यास मदत होते, याचा काहीएक पुरावा मिळालेला नाहीये.\n\nकोरोनासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) आहारात फळं आणि पालेभाज्यांचा वापर करण्यास सांगितलं आहे. \n\nफ्लूच्या लसीमुळे कोरोनाची शक्यता बळावत नाही\n\nफेसबुकवर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. त्यात दावा केला जातोय की, जर तुम्ही कधी इन्फ्लूएन्झाची लस घेतली असेल, तर तुम्हाला कोरोनाची लागण व्हायची शक्यता जास्त आहे.\n\n... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"एका पोस्टमध्ये तर याचा पुरावा म्हणून US लष्कराच्या संशोधनाचा दाखला दिला जातोय. \n\nपण, हा अभ्यास ऑक्टोबर 2019 मध्ये प्रसिद्ध झाला होता. तोपर्यंत कोरोनाची सुरुवातही झाली नव्हती. तसंच या अभ्यासासाठी वापरण्यात आलेले आकडे 2017-18च्या फ्लूशी संबंधित आहेत.\n\nया बाबीचा कोणताही पुरावा नाही की, फ्लूच्या लशीमुळे तुम्हाला कोरोना व्हायची अधिक शक्यता असते.\n\nयूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलने स्पष्ट म्हटलंय की, इन्फ्लूएन्झाच्या लसीरकरणामुळे इतर साथीच्या रोगांना बळी पडण्याची शक्यता वाढते, याची काहीएक पुरावा नाहीये. \n\nनियमितपणे फेस मास्क वापरल्यामुळे नुकसान नाही \n\nअनेक दिवस फेस मास्क वापरल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक असतं, असा एक लेख सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. \n\nस्पॅनिश भाषेत सर्वांत अगोदर हा दावा करण्यात आला होता. अमेरिकेतही हा लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला. \n\nत्यानंतर इंग्रजीत या लेखाचा अनुवाद आला. नायजेरियाच्या एका न्यूज साईटवर तर हा लेख 55 हजारांहून अधिक जणांनी शेअर केला. \n\nया लेखात दावा केला होता की, खूप वेळासाठी मास्क घालून श्वास घेतल्यास कार्बन डायऑक्साईड श्वसनातून आत जातो. यामुळे चक्कर येतात आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवते. त्यामुळे मग दर दहा मिनिटाला मास्क हटवण्याची शिफारस केली जाते. \n\nजागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. रिचर्ड मिहिगो यांनी बीबीसीला सांगितलं, \"हे दावे चुकीचे आहेत आणि त्यांचं पालन केल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.\"\n\nत्यांनी म्हटलं, \"नॉन-मेडिकल आणि मेडिकल मास्क हे विणलेल्या धाग्यांनी तयार केले जातात. त्यात श्वास घेण्याची क्षमता असते. त्यातून तुम्ही आरामात श्वास घेऊ शकता.\"\n\nमास्क काढून श्वास घेणं म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखं आहे, असंही ते सांगतात.\n\nअशा काही परिस्थितींमध्ये मास्क न वापरण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.\n\n1. दोन वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, ज्यांच्या फुफ्फुसांचा विकास पूर्णपणे झालेला नसतो.\n\n2. श्वसनासंबंधीचे आजार असलेल्या व्यक्ती ज्यांना श्वास घेताना त्रास होतो.\n\nधूम्रपान केल्यामुळे कोरोनापासून बचाव होत नाही\n\nयापद्धतीचा दावा अनेक वेळा समोर येत आहे. या दाव्यात तथ्य असावं, असं धूम्रपान करणाऱ्यांना वाटत असेल, पण तसं नाहीये.\n\nधूम्रमान केल्यामुळे कोरोनाची लागण व्हायची शक्यता कमी असते, या बाबीचा काहीएक पुरावा नाही. पण, अशापद्धतीचा दावा करणारे अनेक लेख आहेत.\n\nउदाहरणार्थ- युके..."} {"inputs":"सौदीत कफाला पद्धत बदलली आहे.\n\n'कफाला' पद्धतीमधील बदलाचा सकारात्मक परिणाम सौदी अरेबियातील जवळपास एक कोटी परदेशी कामगारांच्या जीवनावर होऊ शकतो.\n\nया सुधारणानंतर आता खाजगी क्षेत्रात काम करणारे कामगार त्यांच्या मालकाच्या इच्छेबाहेर जाऊन नोकरी बदलू शकतील आणि देश सोडूनही जाऊ शकतील.\n\n\"कामगारांची क्षमता वाढवावी आणि कामाचं वातावरण चांगलं करावं,\" असा आपला प्रयत्न असल्याचं सौदी सरकारने म्हटलं आहे.\n\nसध्याच्या 'कफाला' पद्धतीमुळे कामगारांचं शोषण होण्याची व त्यांचा छळ होण्याची शक्यता जास्त होती, असं मानवाधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.\n\nएका मानवाधिकार कार्यकर्त्याने सौदी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. परंतु, या पद्धतीचे काही भाग अजूनही कायम आहेत, याबद्दल त्यांनी सावधानतेचा इशाराही दिला. ही पद्धत पूर्णतः बंद करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.\n\nबदलांची अंमलबजावणी मार्चपासून\n\nसौदी अरेबियाच्या मनुष्यबळ मंत्रालयाने म्हटलं आहे की, बुधवारी कामगार कायद्यामध्ये नवीन बदल करण्यात आले असून ते खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना लागू होतील. या बदलांची अंमलबजावणी मार्च महिन्यापासून होईल.\n\nसौदीत कफाला पद्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"धत बदलण्यात येणार आहे.\n\nकफाला पद्धतीमधील बदलांनंतर आता सौदी अरेबियामध्ये काम करणाऱ्या परदेशी कामगारांना नोकरी सोडण्यासाठी किंवा बदलण्यासाठी त्यांच्या रोजगारदात्याची परवानगी घेण्याची गरज राहणार नाही.\n\nत्याचप्रमाणे स्वतःच्या रोजगारदात्याची परवानगी न घेता ते देशाबाहेरही जाऊ शकतात.\n\nकामगार थेट सरकारी सेवांसाठी अर्ज करू शकतील. रोजगारदात्यासोबत त्यांचा जो काही सेवाविषयक करार असेल, तो ऑनलाइन ठेवला जाईल.\n\nसौदी अरेबियाच्या मनुष्यबळ मंत्रालयाचे उपमंत्री अब्दुल्ला बिन नासीर अबुथुनायन पत्रकारांशी बोलताना म्हणाले, \"आम्हाला देशात एक उत्तम कामगार बाजारपेठ तयार करायची आहे आणि त्याच वेळी कामगारांसाठी कामाची परिस्थितीसुद्धा चांगली असावी अशी आमची इच्छा आहे.\"\n\nकामगार कायद्यातील या सुधारणांमुळे 2030 च्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी मदत होईल, असं ते म्हणाले. 'व्हिजन 2030' अंतर्गत सौदी अरेबिया तेलावरील अवलंबित्व कमी करून इतर क्षेत्रांमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे.\n\nमानवाधिकारांवर काम करणाऱ्या 'ह्यूमन राइट्स वॉच' या संस्थेतील वरिष्ठ संशोधक रोथाना बेगम यांनी बीबीसीला सांगितलं की, सरकारची ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या बदलांमुळे परदेशांतून येणाऱ्या कामगारांची अवस्था सुधारायला मदत होईल.\n\nपरंतु, कफाला पद्धती अजून पूर्णतः बंद झालेली नाही,\" असंही त्या नमूद करतात.\n\nकामगारांचं शोषण\n\nकामाच्या शोधात सौदी अरेबियाला येण्यासाठी अजूनही कामगारांना स्पॉन्सरची गरज पडते, त्याचप्रमाणे कोणत्याही क्षणी कामगारांचा निवासी परवाना रद्द करण्याचा किंवा परवाना सुरू ठेवण्याचा निर्णय त्यांना नोकरी देणाऱ्यांना घेता येतो, असं रोथाना बेगम सांगतात.\n\n\"याचा अर्थ कामगारांचं शोषण सुरूच राहील आणि त्यांच्यावर त्यांच्या रोजगारदात्यांचंच नियंत्रण राहील,\" असं त्या म्हणतात.\n\nशोषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\n\n\"परदेशांवरून सौदी घरांमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्यांना हे बदल लागू होणार नाहीत. वास्तविक अशा कामगारांच्या शोषणाची शक्यता सर्वाधिक असते,\" याकडेही रोथाना लक्ष वेधतात.\n\nमालक लोक त्यांच्या घरगुती कामगारांना विश्रांतीसाठी अजिबातच वेळ न देता कित्येक तास सलग काम करायला लावतात, त्यांचं वेतनही वेळेवर दिलं जात नाही आणि त्यांना घरातून बाहेर पडू दिलं जात नाही, असं 'ह्यूमन राइट्स वॉच'ने अहवालात नमूद केल्याचं त्या सांगतात.\n\nकाही नोकरांचं शारीरिक व लैंगिक..."} {"inputs":"स्कॉटलंडच्या संसदेत मंगळवारी (23 नोव्हेंबर) एकमतानं पीरिएड प्रॉडक्ट्स (फ्री प्रोव्हिजन) (स्कॉटलंड) बिल मंजूर करण्यात आलं. \n\nज्या कोणाला आवश्यकता आहे, त्यांना टॅम्पॉन्स तसंच सॅनिटरी पॅडसारखी साधनं मोफत उपलब्ध करून देणं हे आता स्थानिक प्रशासनावर कायदेशीररित्या बंधनकारक असेल. स्कॉटलंडमधल्या 32 कौन्सिलवर ही जबाबदारी आहे. \n\nमजूर पक्षाच्या खासदार मोनिका लेनन यांनी हे विधेयक मांडलं. 'पीरिएड पॉव्हर्टी' म्हणजेच 'पाळीसंदर्भातील दारिद्र्य' दूर करण्यासाठी मोनिका लेनन 2016 पासून प्रयत्न करत आहेत. \n\n\"हे एक 'व्यवहार्य आणि प्रागतिक' विधेयक आहे. कोरोना महामारीच्या काळात तर हे अधिकच महत्त्वाचं आहे,\" असं लेनन यांनी म्हटलं. \n\n\"या संसर्गाच्या काळात पाळी थांबत नाही आणि त्यामुळे टॅम्पॉन्स, पॅड्स तसंच रियुजेबल आधीपेक्षाही जास्त महत्त्वाचे ठरत आहे,\" त्यांनी पुढे म्हटलं. \n\nपीरिएड पॉव्हर्टी म्हणजे काय? \n\n'पीरिएड पॉव्हर्टी' (पाळीसंबंधीचं दारिद्र्य) म्हणजे अत्यंत कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या महिलांना मासिक पाळीच्या वेळी लागणारी संसाधनं विकत घेता न येणं. \n\nसर्वसाधारणपणे पाळीचे पाच दिवस गृहीत धरले, तर टॅम्पॉन्स आण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ि सॅनिटरी पॅड्सवर होणारा महिन्याचा खर्च 8 पौंडांपर्यंत होतो. कित्येक महिलांना हा खर्चही परवडण्याजोगा नसतो. \n\nही समस्या किती मोठी आहे?\n\n'यंग स्कॉट'नं 2 हजारांहून अधिक लोकांचं सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात स्कॉटलंडमधल्या शाळा, कॉलेज आणि विद्यापीठातील मुली सहभागी झाल्या होत्या. त्यात आढळून आलं की, चार पैकी एका मुलीला पाळीसाठी लागणाऱ्या गोष्टी खरेदी करणं अवघड होतं. \n\nदरम्यान, संशोधनातून हेही समोर आलं की, युकेमधील 10 टक्के मुलींना पाळीमध्ये लागणाऱ्या गोष्टी खरेदी करणं परवडत नाही. 15 टक्के मुलींना त्यासाठी बरीच धडपड करावी लागते आणि 19 टक्के मुली स्वस्तातली पर्यायी साधनं निवडतात. \n\nस्कॉटलंडमध्ये संमत झालेल्या 'पीरिएड पॉव्हर्टी'च्या विधेयकात पाळीसंबंधीच्या संकोचावरही भाष्य केलं आहे. मुलींना पॅड्स आणि गोष्टी खरेदी करताना संकोच वाटतो, हेही संशोधनातून समोर आलं. 14 ते 21 वर्षे वयाच्या 71 टक्के मुलींना पाळीचं सामान घेताना अवघडल्यासारखं वाटतं. \n\nसर्व्हेत सहभागी झालेल्या मुलींपैकी निम्म्या मुलींना पाळीदरम्यान शाळाही बुडवावी लागत असल्याचं दिसून आलं. \n\nया विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर दोन वर्षांच्या आत ही योजना अंमलात आणणं गरजेचं आहे. \n\nशाळा, कॉलेज आणि विद्यापीठातही पॅड्स तसंच टॅम्पॉन्स उपलब्ध करून देण्याची सोयही उपलब्ध होईल. \n\nआताही स्कॉटलंड सरकार शाळा, कॉलेज आणि विद्यापीठात टॅम्पॉन्स, पॅड्स आणि काही रियुजेबल गोष्टी पुरवतं. पण त्यासाठी सरकारकडून निधी दिला जातो. स्कॉटिश सरकार त्यासाठी 5.2 दशलक्ष पौंडांचा निधी उपलब्ध करून देतं. आता ही जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असेल. \n\nइतर ठिकाणी काय आहे परिस्थिती?\n\nयुके सरकारनं त्यांचा स्वतःचा 'पीरिएड पॉव्हर्टी' टास्क फोर्स स्थापन केला आहे. पाळीबद्दल योग्य मार्गदर्शन करणं हा त्यामागचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे पाळीशी संबंधित गोष्टी सहजरित्या उपलब्ध व्हाव्यात यासाठीही हा टास्क फोर्स प्रयत्न करतो. \n\nअमेरिकेतही काही राज्यांनी शाळांमध्ये पाळीच्या वेळी लागणारी साधनं मोफत उपलब्ध करून देण्यासंबंधी कायदा केला आहे. \n\nकेनिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, भारत, कोलंबिया, मलेशिया, निकाराग्वुआ, जमैका, नायजेरिया, युगांडा, लेबनॉन तसंच त्रिनिदाद आणि टोबॅगोसारख्या देशांनी सॅनिटरी पॅड्सवरचा कर कमी केला आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ..."} {"inputs":"स्टरलाईट कंपनीवरून पेटलेलं आंदोलन\n\nतामिळनाडूच्या तुतीकोरीन भागातल्या स्टरलाइट लिमिटेड कंपनीच्या विस्ताराला नागरिकांचा विरोध आहे. त्यांच्या विरोध आंदोलनाचा आज शंभरावा दिवस आहे. \n\nआज निदर्शकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसच्या दिशेने मोर्चा काढला. सुरुवातीला पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात राखली पण निदर्शकांची संख्या वाढू लागताच पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. थोड्या वेळानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार करत निदर्शकांवर काबू ठेवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती बीबीसी तामिळ प्रतिनिधी प्रमिला कृष्णन यांनी दिली.\n\nकाय आहे प्रकरण? \n\nस्टील आणि खाण क्षेत्रातील 'वेदांता' ही अग्रगण्य कंपनी आहे. अनिल अगरवाल या कंपनीचे प्रमुख आहेत.\n\nमूळच्या बिहारमधील पाटण्याचे असलेल्या अनिल यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडिलांसोबत काम करायला सुरुवात केली. ते पाटण्याहून मुंबईला आले आणि 'वेदांता' नावाची कंपनी स्थापन केली.\n\nलंडन शेअर मार्केटमध्ये लिस्टेड वेदांत ही पहिली भारतीय कंपनी आहे. \n\nतामिळनाडूतील नागरिक स्टरलाइट विरोधी फलक हातात घेऊन आंदोलन करताना\n\nस्टरलाइट ही 'वेदांता' कंपनीची उपकंपनी. गुजरातनजीकच्या सिल्व्हासा आण... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ि तामिळनाडूतील तुतीकोरिन या दोन ठिकाणांहून या कंपनीचं कामकाज चालतं. तुतीकोरीन फॅक्टरीच्या माध्यमातून दर वर्षी चार लाख मेट्रिक टन तांब्याची निर्मिती केली जाते. कंपनीचा टर्नओव्हर 11.5 बिलिअन डॉलर्स एवढा आहे. \n\nनिदर्शक\n\n1992 मध्ये महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं (MIDC) या कंपनीला रत्नागिरी येथे 500 एकर जागा दिली. पण स्थानिकांनी विरोध केल्यानंतर राज्य सरकारने प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन समितीची स्थापना केली. समितीने दिलेल्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला कामकाज थांबवण्याचे आदेश दिले होते. यानंतर ही कंपनी तामिळनाडूला हलवण्यात आली. \n\n\"1994 मध्ये तामिळनाडू पोल्युशन कंट्रोल बोर्डाने (TNPCB) कंपनीला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिलं. कंपनीच्या कामाचा पर्यावरणावर काय परिणाम होईल यासाठी चाचणी करण्याचं बोर्डानं सुचवलं. मन्नारच्या आखातापासून कंपनी 25 किलोमीटर अंतरावर असावी असं बोर्डाला वाटत होतं. त्यासाठी पर्यावरणावर परिणामांच्या चाचण्या हाती घेणं आवश्यक होतं. मात्र प्रत्यक्षात वेदांता कंपनी मन्नारच्या आखातापासून केवळ 14 किलोमीटर अंतरावर होती,\" असं पर्यावरण अभ्यासक नित्यानंद जयरामन यांनी सांगितलं.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"स्टीव्हन स्मिथने वेगवान शतक झळकावलं.\n\nसिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या या मॅचमध्ये कोरोना कारणास्तव मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या इनिंग्जदरम्यान, 20व्या ओव्हरवेळी एका भारतीय माणसाने आपल्या ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडला स्टेडियमध्ये प्रपोज केलं. \n\nभारतीय माणूस गुडघ्यावर बसला आणि त्याने प्रेमिकेला अंगठी सादर केली. आश्चर्याने अवाक झालेल्या प्रेमिकेने 'हो' म्हटलं. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. चुंबनही घेतलं. संपूर्ण मैदानाने या प्रेमकहाणीला तथास्तु म्हणत शुभेच्छा दिल्या. \n\nजायंट स्क्रीनवर हे प्रपोजल दिसल्याने खेळाडूंनीही त्याला दाद दिली. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने टाळ्या वाजवून दांपत्याला शुभेच्छा दिल्या. \n\nटीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी या भारतीय माणसाने भल्यामोठ्या स्टेडियममध्ये प्रेमिकेला प्रपोज करत तिचं मन जिंकलं आहे. \n\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हीडिओ शेअर केल्यानंतर जगभरातील नेटिझन्सच्या उत्साहाला उधाण आलं. प्रपोज करण्याची जागा आणि वेळ किती भारी आहे या आशयाच्या असंख्य प्रतिक्रिया या व्हीडिओवर आल्या. \n\nसिडनीत झालेल्या दुसऱ्या वनडेत ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथच्या शतकाच्या बळावर 389 रन्सचा डोंगर उभारला. टीम इंडियाने प्रत्युतर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना 338 रन्सपर्यंतच मजल मारता आली. \n\nऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि पहिल्या वनडेप्रमाणेच भारतीय बॉलर्सचा खरपूस समाचार घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच जोडीने 142 रन्सची खणखणीत सलामी दिली. फिंच 60 रन्स करून बाद झाला. शतकाकडे कूच करणारा वॉर्नर श्रेयस अय्यरच्या थ्रोची शिकार ठरला. त्याने 83 रन्सची खेळी केली. \n\nस्टीव्हन स्मिथ आणि मार्नस लबूशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 136 रन्सची भागीदारी केली. कुठलेही अनोखे फटके न खेळताही आक्रमक खेळता येतं याचा वस्तुपाठ सादर करताना स्मिथने शतकी खेळी साकारली. \n\nस्मिथने कारकीर्दीतल्या शतकाची नोंद केली. त्याने 14 चौकार आणि 2 षटकारांसह 64 बॉलमध्येच 104 रन्सची खेळी केली. \n\nग्लेन मॅक्सवेल\n\nस्मिथ बाद झाल्यावर लबूशेनला ग्लेन मॅक्सवेलची साथ मिळाली. स्फोटक बॅटिंगसाठी प्रसिद्ध मॅक्सवेलने 29 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4षटकारांसह नाबाद 63 रन्सची वेगवान खेळी केली. लबूशेनने नाबाद 70 रन्स केल्या. \n\nऑस्ट्रेलियाने 389 रन्सचा डोंगर उभारत टीम इंडियाला डोंगराएवढं लक्ष्य दिलं. \n\nटीम इंडियासाठी शिखर धवन आणि मयांक अगरवाल यांनी 58 रन्सची सलामी दिली. मात्र यानंतर दोघेही झटपट बाद झाले. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 93 रन्सची भागीदारी केली. श्रेयस बाद झाल्यानंतर कोहलीने राहुलला हाताशी घेत चौथ्या विकेटसाठी 72 रन्स जोडल्या. \n\nऑस्ट्रेलियाने भारतीयांच्या तुलनेत शिस्तबद्ध गोलंदाजी केली.\n\nजोश हेझलवूडने कोहलीला बाद करत भागीदारी फोडली. राहुल आणि हार्दिक पंड्या जोडीने पाचव्या विकेटसाठी 63 रन्स जोडत अशक्य विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. मात्र राहुल आणि हार्दिक बाद होताच ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर झाला. \n\nकोहलीने 89 तर राहुलने 76 रन्सची खेळी केली. पॅट कमिन्सने 3 तर हेझलवूड आणि झंपा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. \n\nवॉर्नर दुखापतग्रस्त\n\nभारताच्या डावादरम्यान फिल्डिंग करताना ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त झाला. फिल्डिंग करताना वॉर्नरने डाईव्ह मारली. या प्रयत्नात त्याला दुखापत झाली. दुखापत गंभीर असल्याने तो मैदानाबाहेर गेला. एक्स रे चाचणीनंतर वॉर्नरच्या दुखापतीचं स्वरुप स्पष्ट होईल. वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-20 आणि टेस्ट संघाचा..."} {"inputs":"स्ट्रेच मार्क्स आणि शारीरिक क्षमतेचा संबंध.\n\nसोशल मीडियावर यावर सडकून टीका झाली. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं, तर काहींनी समर्थनही.\n\nघानाच्या इमिग्रेशन सर्व्हिसच्या प्रवक्त्याने ह्या निर्बंधांमागची कारणं बीबीसीला सांगितली.\n\n\"आमच्या कामाचं स्वरूप खडतर आहे. आमचं प्रशिक्षणही इतकं कठोर असतं की जर तुम्ही त्वचा ब्लीच केली असेल किंवा त्यावर स्ट्रेच मार्कसारखे चट्टे असतील तर त्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो,\" मायकल आमोआको-आट्टाह यांनी बीबीसी पिजिनला सांगितलं. \n\nदूरदेशीच्या घानामध्ये हे घडत असताना, भारतात काय परिस्थिती आहे, याचा आम्ही अंदाज घ्यायचं ठरवलं. घानाप्रमाणे भारतात काही निर्बंध नसले तरी पोलिस दलात महिलांचा सहभाग अजूनही प्रस्तावित लक्ष्यापेक्षा कमी आहे.\n\nकिरण बेदी भारताच्या पहिल्या IPS अधिकारी होत्या.\n\nमाजी IPS अधिकारी आणि आता पाँडिचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, \"भारतात महिलांनी स्वबळावर खूप प्रगती केली आहे आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आणखी पुढे जात आहेत.\"\n\nघानाच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं स्पष्टीकरण बेदींना पटत नाही. त्या म्हणतात, \"हा निकष अत्यंत अन्यायका... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रक आहे. एखादी महिला जर सगळे शारीरिक निकष पूर्ण करत असेल तर तिला संधी का नाकारावी?\"\n\nपोलीस दलात महिलांचा सहभाग वाढावा ही मागणी बराच काळ होत आहे.\n\nबेदींच्या सुरात सूर मिसळत माजी IPS अधिकारी आणि पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या (BPR&D) माजी महासंचालक डॉ. मीरन बोरवणकर म्हणाल्या, \"घानामध्ये भरतीसाठी असा एखादा निकष निघावा, हे हास्यास्पद आहे. हे विचित्र आहे. सुदैवाने भारतात महिलांना अपात्र ठरवणारे असे कुठलेही निकष नाहीत.\"\n\nमहिलांचा पोलीस दलातला टक्का वाढावा ही मागणी बराच काळ होत आली आहे. 2009 तसंच 2013 साली भारत सरकारने सर्व राज्य सरकारांना पोलीस दलात किमान 30% महिला असाव्यात असं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवण्यास सांगितलं आणि त्या दृष्टीने पावलं उचलण्याची सूचना केली.\n\nमाजी IPS अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर.\n\nपोलीस संशोधन आणि विकास विभागाने (BPR&D) जानेवारी 2017 मध्ये प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार भारतातल्या 17 राज्यांनी महिलांना पोलीस दलात 33% आरक्षण दिलं आहे. \n\nपोलीस दलात 18.7% महिला असलेला महाराष्ट्र या आकडेवारीत देशात अग्रस्थानी आहे. तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर असून या राज्यात महिलांचा पोलीस दलात सहभाग 11.81% इतका आहे. या क्रमवारीत लक्षद्वीप अखेरच्या स्थानावर आहे. लक्षद्वीपच्या पोलीस दलात केवळ 0.02% महिला आहेत. \n\nपोलिस दलातील महिलांची टक्केवारी: राज्यनिहाय आढावा.\n\nमहिलांना पोलीस दलात येण्यासाठी पूरक परिस्थिती आता निर्माण होत आहे, असं डॉ. मीरा बोरवणकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. \"मी पुण्याची आयुक्त असताना एकदा पोलीस लाईनजवळ राऊंड घेत होते. एका तरुण पोलीस मुलीला पाहून मी थांबले, तिला विचारलं ती पोलिसांत कशी भरती झाली. ती म्हणाली तिच्या वडिलांनी तिला प्रोत्साहन दिलं. तिची मामेबहीण सुद्धा पोलिसांत आहे, असं ती म्हणाली. ही नक्कीच उत्साहवर्धक गोष्ट होती.\"\n\nस्ट्रेच मार्क्सचा कार्यक्षमतेवर परिणाम होतो का?\n\nघानाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या कारणमिमांसेमुळे सोशल मीडिया संतप्त आहे. पण वैद्यकीयदृष्ट्या त्यात किती तथ्य आहे?\n\nप्रसूतीनंतर येणाऱ्या स्ट्रेच मार्क्सबद्दल अधिक माहिती देताना प्रसूतीतज्ज्ञ डॉ. राजेश रानडे म्हणाले, \"स्ट्रेच मार्क्समुळे महिलांची शारीरिक सहनशक्ती कमी होते, हा तर्क साफ चुकीचा आहे.\"\n\nस्ट्रेच मार्क्स आणि ब्लीचिंग करणाऱ्या महिलांना भरतीपासून मज्जाव.\n\nस्ट्रेच मार्क्स म्हणजे शारीरिक व्यंग असल्याच्या गैरसमजाबद्दल..."} {"inputs":"स्थानिक नेतृत्वाबाबत आमची नाराजी होती शिवसेना पक्षावर नव्हती असं स्वगृही परतलेल्या नगरसेवकांनी म्हटलं आहे. \n\nहे सर्व प्रकरण काय होतं आणि त्याचा महाविकास आघाडीवर काय परिणाम झाला आहे याबाबत अधिक जाणून घ्या या लेखातून.\n\nअजित पवारांचा निशाणा नेमका कुणावर? \n\nपारनेरच्या मुदद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताणलं जात आहे की हे अजित पवार यांचं नवं राजकारण आहे? \n\nकरण हा प्रवेश उद्धव ठाकरे यांना चांगलाच जिव्हारी लागल्याचं बोललं जातंय.\n\nत्यामुळेच 'राज्यात सत्ता अबाधित ठेवायची असेल तर पारनेरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत गेलेले शिवसेनेचे नगरसेवक परत पाठवा,' असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दिल्याचं बोललं जातंय.\n\nशिवसेनेच्या एका नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बीबीसी मराठीला ही माहिती दिली.\n\nमुख्य म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर सोमवारी बैठक झाल्यानंतर शिवसनेनं हा इशारा दिल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.\n\nदोन्ह पक्षांच्या नेत्यांकडून हे स्थानिक राजकारण असल्याचं सांगण्यात आलं. \n\nपण राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे नगरसेवक... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"का फोडले? या एका मुद्याचा परिणाम राज्यातल्या सत्तेवर होईल का? उध्दव ठाकरे यांनी हा निरोप देऊन राष्ट्रवादीला इशारा दिलाय का? \n\nशिवाय वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीशिवाय स्थानिक नेते निर्णय घेतात का? तसंच अशी कुठली तातडीची गरज होती की अजित पवार यांनी बारामतीमध्ये त्यांना बोलावून घेऊन त्यांचा प्रवेश घडवून आणला? \n\nअसे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. \n\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी याबाबत बोलताना सांगितलं, \"पारनेरमध्ये आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला, पण याचा अर्थ अजित पवार यांनी ते नगरसेवक फोडले असा होत नाही. पारनेरच्या मुद्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे तो विषय स्थानिक पातळीवरचा होता, तो आता चर्चेला येऊ नये असं वाटतं.\" \n\nनेमकं पारनेरमध्ये घडलं काय?\n\nराज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यापूर्वी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेऊन पारनेर नगरपंचायतीत सत्ता आणली होती. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी हे आमदार असताना त्यांनी नगरपंचायतीवर वर्चस्व राखलं. \n\nपण अनेक महिन्यांपासून नगराध्यक्ष पदावरून विजय औटी आणि स्थानिक नगरसेवकांमध्ये खदखद सुरू होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता राज्यात स्थापन झाली. त्याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले निलेश लंके तिथून आमदार झाले. या निवडणुकीत त्यांना त्यांच्या आधीच्या पक्षातल्या म्हणजेच शिवसेनेतल्या नगरसेवकांची साथ मिळाली. \n\nत्यानंतर आता लंके यांनी त्यांचे समर्थक असलेल्या शिवसेनेच्या 5 नगरसेवकांना चार दिवसांपूर्वी बारामतीला जाऊन अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा प्रवेश चार महिन्यांनी असलेल्या नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचं बोललं जातय. पण यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. \n\n'त्यांचा' भाजप प्रवेश निश्चित होता\n\nयाबाबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार निलेश लंके यांच्याशी चर्चा केली.\n\nपारनेर नगर पंचायत कार्यालय\n\nते म्हणतात, \"शिवसेनेचे नगरसेवक अनेक महिन्यांपासून त्यांच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज आहेत. शिवसेनेच्या नगराध्यक्षाला पाडून त्यांनी अपक्ष नगराध्यक्ष केला. काही महिन्यांपूर्वी या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे ते अशक्य असल्याचं मी त्यांना..."} {"inputs":"स्पायवेअरच्या माध्यमातून काही युजर्सच्या फोनमध्ये 'घुसखोरी' झाल्याच्या वृत्ताला व्हॉट्सअॅपनं दुजोरा दिल्यानंतर भारतासह अनेक देशात राग आणि चिंता व्यक्त होत आहे. \n\nअनेक देशांत तिथल्या सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, हे सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या इस्रायलच्या NSO ग्रुपनुसार त्यांनी पेगासिस हे सॉफ्टवेअर आपण सरकारांनाच विकत असल्याचं सांगितलंय. \n\nया आरोपांमुळेच व्हॉट्सअॅपने NSO कंपनीवर आरोप केले आहेत. मात्र या कंपनीने हे आरोप साफ फेटाळले आहेत, तसंच भारत सरकारनंही या प्रकरणात आपला हात असल्याचं नाकारलं आहे. \n\nहे 'स्पायवेअर' इन्स्टॉल झाल्याची बातमी कळल्यानंतर अनेक जण हे लोकप्रिय अॅप आपल्या फोनमधून काढून टाकण्याचा विचार करत आहेत. तुमच्याही मनाला हा विचार शिवून गेला असेल, न्हाई?\n\nपण तज्ज्ञांच्या मते हा यावरचा उपाय नाही. \n\nव्हॉट्सअॅपला पर्याय काय? \n\nकाही युजर्स व्हॉट्सअॅपला पर्याय शोधत आहेत. सिग्नल किंवा टेलेग्रॅमसारखे मॅसेजिंग अॅप्स अधिक सुरक्षित आणि 'एनक्रिप्टेड' असल्याची चर्चा असल्यामुळे त्यांचा विचार केला जात आहे. \n\n180 देशांमध्ये तब्बल 1.5 अब्ज लोक व्हॉ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ट्सअॅप वापरतात. भारतात या अॅपचे 40 कोटी युजर्स आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं युजर्स असल्यामुळं हॅकिंग होणं शक्य आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅपला दोषी धरणं फारसं योग्य नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. \n\nव्हॉट्सअॅपमधलं व्हिडिओ कॉलिंग फीचरमध्ये काही सुरक्षेच्या त्रुटी असल्यानं त्याच्या माध्यमातून या स्पायवेअरने युजरच्या फोनमध्ये नकळत प्रवेश केला. मात्र यापुढे फोनच्या ऑपरेटिंग सिस्टिममधल्या त्रुटींमुळे या सॉफ्टवेअरला फोनचा पूर्ण ताबा घेता येतो. \n\n\"फोन अँड्रॉइड असो वा अॅपल, स्पायवेअरने ऑपरेटिंग सिस्टिममधील त्रुटींचा फायदा घेतला,\" असं तंत्रज्ञानातील खासगीपणा या विषयातील तज्ज्ञ वकील विनय केसरींनी सांगितलं. \n\n\"तुमच्या हँडसेटमध्ये स्पायवेअर असेल तर तुमच्या फोनमधली प्रत्येक वाचता येणारी फाईल, संदेश, कॅमेरा किंवा माईकद्वारे आलेली गोष्ट यांना धोका आहे,\" असं तंत्रज्ञान विषयक लिखाण करणारे प्रशांतो के रॉय यांनी म्हटलं. \n\nप्रत्येक मेसेज एन्क्रिप्टेड असल्यानं व्हॉट्सअॅप हे सर्वात सुरक्षित कम्युनिकेशन अॅप असल्याचा प्रचार व्हॉट्सअॅपकडून केला जातो. याचाच अर्थ मेसेज पाठवणारी आणि मेसेज पाठवलेली व्यक्ती या दोघांनाच त्यांच्या मोबाइलवर वाचता येईल, अशा स्वरूपात हे मेसेज मिळतात. \n\n\"पण एकदा तुमच्या हँडसेटमध्ये स्पायवेअर आलं की तुमचा मेसेज एन्क्रिप्टेड आहे किंवा नाही यानं काहीही फरक पडत नाही. तुमच्या फोनमध्ये जे काही आहे ते सर्वकाही हॅकर पाहू शकतो. कारण ते सर्वकाही डिक्रिप्टेड आणि वाचण्यायोग्य केलेलं असतं,\" असंही प्रशांतो के रॉय यांनी सांगितलं. \n\nत्यांनी पुढं म्हटलं, \"हे म्हणजे तुम्ही फोनचं लॉक काढून तो एखाद्याच्या हातात दिल्यासारखंच आहे. यावरून ऑपरेटिंग यंत्रणा किती असुरक्षित आहेत हे लक्षात येतं.\" \n\nइतर पर्याय किती सुरक्षित? \n\nबहुतांश युजर्स हे सिग्नलसारख्या ओपन सोर्स कोडसाठी ओळखल्या जाणाऱ्या इतर मेसेजिंग अॅपकडे वळत आहेत. पण असं अॅप बदलल्यानं खरंच तुमचा फोन स्पायवेअरपासून सुरक्षित राहतो का?\n\n\"अजिबात नाही,\" केसरी सांगतात. \n\n\"सिग्नलसारख्या अॅपमध्ये पारदर्शकतेसाठी कोड सार्वजनिक करण्याची पद्धत आहे. तुम्ही एक चांगले कोडर आहात आणि कंपनीनं तुम्हाला एक ठराविक बग तयार करून दिलं असेल तर तुम्ही तुमचा कोड वापरू शकता आणि केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवू शकता,\" असं केसरी यांनी सांगितलं. \n\n\"ही पारदर्शकता म्हणजे सुरक्षितता नव्हे,\" अशी धोक्याची सूचनाही केसरी देतात...."} {"inputs":"स्पेनचे राष्ट्राध्यक्ष मारिआनो रेजॉय\n\nदेशातल्या प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या सोशलिस्ट पक्षानं राहॉय यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर सोशलिस्ट पक्षाचे नेते पेद्रो सँचेझ हे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहे. \n\n\"आम्ही आमच्या देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहीत आहोत,\" असं पेद्रो सँचेझ या मतदानाच्या आधी म्हणाले.\n\nसत्ताधारी पीपल्स पार्टीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राहॉय यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. अशा अविश्वास प्रस्तावानंतर पराभूत होणारे राहॉय हे आधुनिक स्पेनमधले पहिलेच नेते ठरले आहेत. ते 2011 पासून ते राष्ट्राध्यक्ष होते.\n\nप्रकरण काय?\n\nपीपल्स पार्टीचे माजी खजिनदार लुइस बार्सेनस यांना 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आलं होतं. माद्रिदच्या उच्च न्यायालयानं लुइस यांना लाच, पैशाची अफरातफर आणि करसंबंधित गुन्ह्यांसाठी दोषी ठरवलं होतं. \n\nपेद्रो सँचेझ होणार स्पेनचे नवे राष्ट्राध्यक्ष\n\n1999 ते 2005 दरम्यान पक्षासाठी निधी उभारताना चालवण्यात आलेल्या गोपनीय मोहिमेशी हे प्र... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"करण संबंधित होतं.\n\nबास्क नॅशनल पक्षानं (PNV) अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. या पक्षाच्या संसदेतल्या पाच जागांना महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. \n\nकोण आहेत पेद्रो सँचेझ?\n\nमारिआनो रहॉय अविश्वास ठराव हरल्यानंतर स्पेनचे नवे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सँचेझ होतील असं निश्चित झालं आहे. ते अर्थतज्ज्ञ आणि माजी बास्केटबॉलपटू आहेत. \n\n2014मध्ये जेव्हा ते स्पॅनिश सोशलिस्ट पार्टीचे नेते बनले तेव्हा त्यांच्याबद्दल फारसं कुणाला माहीत नव्हतं. पण त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास जिंकला आणि पक्षाची घडी व्यवस्थित बसवण्याचा संकल्प केला. सोशलिस्ट पुन्हा सत्तेत येतील, असा विश्वास त्यांनी पक्ष सहकाऱ्यांमध्ये निर्माण केला. \n\n2015 आणि 2016 मध्ये ते सलग दोनदा पराभूत झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मारिआनो यांना पाठिंबा न दिल्यामुळे त्यांच्यावर पक्षाचं नेतेपद सोडण्याची वेळ आली होती. तेव्हा देशात राजकीय संकट उभं राहिलं आणि सोशलिस्ट पक्षातही वाद होऊ लागले.\n\nपण कालांतराने त्यंनी सोशलिस्ट पार्टीच्या निवडणुकांमध्ये आघाडी मिळवली आणि पुन्हा पक्षप्रमुख झाले. यासोबतच ते राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या शर्यतीत आले.\n\nज्या पक्षाने अविश्वास ठराव दाखल केला आणि त्यामुळे विद्यमान पंतप्रधानांना पायउतार व्हावं लागलं तर त्याच पक्षाच्या नेत्याला सरकार चालवावं लागतं, असं स्पेनची राज्यघटना सांगते. अर्थात त्या नेत्याला संसदेत बहुमत सिद्ध करावं लागतं. त्यामुळे 46 वर्षीय मवाळ पण महत्त्वाकांक्षी पेद्रो यांची पंतप्रधानपदी वर्णी लागली.\n\nकमालीची गोष्ट म्हणजे, सँचेझ यांच्या पक्षाचे स्पेनच्या संसदेत एक चतुर्थांशपेक्षा कमी सदस्य आहेत, तरीदेखील ते देशाचं नेतृत्व करणार आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"स्पेसएक्स\n\nनासा आणि स्पेसएक्सने चार अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला रवाना केलं आहे. स्पेसएक्स रॉकेटने त्यांना पाठवण्यात आलं. नासाने याचा पूर्ण व्हीडिओ त्यांच्या ट्वीटर हँडलवर शेअर केला आहे. \n\nअंतराळवीर\n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि नियोजित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोहिमेसाठी नासा आणि स्पेसएक्सचं अभिनंदन केलं आहे. \n\nस्पेसएक्स कंपनीचं हे माणसांना घेऊन अवकाशात जाणारं दुसरं उड्डाण आहे. भविष्यात अशा मोहिमा सातत्याने आयोजित केल्या जातील असं नासाने म्हटलं आहे. \n\nरविवारी रात्री केनेडी स्पेस सेंटरमधून फाल्कन रॉकेट चार अंतराळवीरांना घेऊन रवाना झालं. यामध्ये शॅनन वॉकर, मायकल हॉपकिन्स आणि व्हिक्टर ग्लोवर हे अमेरिकेचे आहेत तर सोइची नोगुची जपानचे आहेत.\n\nयंदाच्या वर्षांत निर्माण झालेल्या अडीअडचणींना पार करत ही मोहीम होत असल्याने कॅप्सूलचं नाव resilience ठेवण्यात आलं आहे. \n\nलाँचवेळी अंतराळवीरांचे कुटुंबीय केनेडी स्पेस सेंटरमध्ये उपस्थित होते. कोरोना संदर्भात नियमांमुळे एलॉन मस्क उड्डाणाच्या वेळी उपस्थित नव्हते. \n\nउड्डाणापूर्वी सर्व अंतराळवीरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अंत... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"राळयानाचंही सर्वांगीण परीक्षण करण्यात आल्याचं नासाने सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"स्फोटकांनी भरलेला एक ट्रक या हॉटेलच्या दारात घुसला. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. मदिना या भागात झालेल्या आणखी एका बाँबस्फोटात दोन जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.\n\nया स्फोटामागे कोण आहे हे अद्याप उघड झालेलं नाही, पण अल कायदा या संघटनेशी संबंधित अल शबाब या गटाच्या रडारवर मोगादिशू ही सोमालियाची राजधानी पूर्वीपासूनच होती. हा गट सरकारविरोधात कारवायांसाठी ओळखला जातो.\n\nस्फोटाचं ठिकाण\n\nपहिला बाँबस्फोटानांतर रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना पोलीस कॅप्टन मोहम्मद हुसेन म्हणाले, \"हा ट्रक बाँब होता. काही जण यात मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे. पण घटनास्थळाची आग अजूनही आटोक्यात आलेली नसल्यानं आम्ही मृतांचा नेमका आकडा सांगू शकत नाही.\"\n\nप्रत्यक्षदर्शींनी बीबीसी प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार किमान डझनभर व्यक्ती मृत्युमुखी पडली असण्याची शक्यता आहे. \n\nबीबीसी सोमालीचे प्रतिनिधी म्हणाले, \" या स्फोटामुळे सफारी हॉटेल पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे. ढिगाऱ्याखाली काही लोक गाडले गेले असण्याची शक्यता आहे.\"\n\nमोगादिशूचे रहिवासी मुहिदीन अली यांनी एएफपी या वृत्तसंस्थेली बोलताना सांगितलं, \"मी अनुभवलेला ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हा आत्तापर्यंतचा प्रचंड मोठा स्फोट आहे. हा सगळा भाग स्फोटानं हादरून गेलाय.\"\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नातलगांना अखेरचा निरोप देणारे कुटुंबीय\n\nआरोग्य मंत्रालयानं याआधी मृतांचा जो आकडा जाहीर केला होता तो चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. \n\nश्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि पूर्वेकडे असलेल्या बट्टीकालोआ शहरात प्रसिद्ध हॉटेल्स आणि चर्चवर आत्मघातकी हल्ले झाले. ज्यात शेकडो लोक जखमी झाले आहेत. \n\nया हल्ल्यात मरण पावलेले बहुतेकजण हे श्रीलंकन नागरीक आहेत. त्याशिवाय काही परदेशी नागरिकांचाही या स्फोटात जीव गेला आहे. \n\nपोलिसांच्या माहितीनुसार एकूण 9 स्फोट झाले. आणि याप्रकरणी आतापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. \n\nपोलिसांनी स्फोटाशी संबंध असल्याच्या संशयावरून 9 जणांची छायाचित्रं जारी केली आहेत. त्यानंतर अनेक ठिकाणी छापेमारीही सुरू आहे. \n\nविशेष म्हणजे त्या 9 जणांपैकी 8 जण हे श्रीलंकन नागरीक आहेत. \n\nइस्लामिक स्टेट अर्थात आयएसचा हात या स्फोटात होता का? याच चौकशी श्रीलंकन सरकारने सुरू केली आहे. \n\nसंरक्षण सचिवांचा राजीनामा \n\n9 पैकी एका हल्लेखोरानं श्रीलंकेत परतण्यापूर्वी ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतल्याचं समोर आलं आहे. \n\nदुसरीकडे पोलिसांनी स्फोटाशी संबंध असल्याच्या स... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ंशयावरून 70 जणांना ताब्यात घेतलं आहे. \n\nदरम्यान रविवारी ईस्टर संडेदिवशी प्रार्थनेच्या वेळी चर्च आणि हॉटेलांमध्ये झालेल्या साखळी स्फोटांनंतर संरक्षण सचिव हेमसिरी फर्नांडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. \n\nगुप्तचर यंत्रणांनी हल्ल्याचा इशारा देऊनही त्याची माहिती कॅबिनेट किंवा पंतप्रधानांना न देणं आणि हल्ले रोखण्यात अपयश आल्याच्या कारणावरून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी हेमसिरी फर्नांडो यांचा राजीनामा मागितला होता. जो गुरूवारी त्यांनी राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. \n\nदरम्यान श्रीलंकेतील कॅथलिक चर्चने सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन निलंबित केलं आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"स्मृती इराणी\n\nमंगळवारी राहुल गांधी हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेत आले होते. जिथं माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी त्यांना गराडा घातला. यावेळी राहुल यांनी रफाल, शेतकऱ्यांचे प्रश्न, नोटाबंदी सारख्या मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.\n\nया व्हीडिओचा सुरुवातीचा भाग सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात मीडियासमोर येण्याआधी राहुल गांधी आपल्या पक्षाच्या नेत्यांशी काहीतरी बोलताना दिसत आहेत. \n\nराहुल गांधी\n\nया व्हीडिओत आपण पाहू शकतो, की राहुल गांधी आपले सहकारी ज्योतिरादित्य शिंदे, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद यांच्या गराड्यात आहेत. पण पत्रकार परिषद सुरु करण्याआधी राहुल यांना अहमद पटेल आणि ज्योतिरादित्य यांनी काहीतरी सांगितल्याचं दिसतंय.\n\nया व्हीडिओत अहमद पटेल 'आय अग्री' म्हणताना स्पष्ट ऐकू येतंय, तर दुसरीकडे ज्योतिरादित्य राहुलना सांगतायत की 'जे मोदी करु शकले नाहीत, ते मी करुन दाखवलंय' असं म्हणतायत. ज्यावर राहुल गांधी सहमती दर्शवत आपली मान डोलावताना दिसत आहेत.\n\nहा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जातोय. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हा व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअरही केलाय. \n\nज्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"यात त्यांनी म्हटलंय \"आजकाल स्वप्नं दाखवण्यासाठीही शिकवणी घ्यावी लागते का?\"\n\nत्याला काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी \"स्वप्नं दाखवल्यानंतर त्यांना परत जुमला म्हणणं आणि खोटारडेपणा करण्याची शिकवणी तर फक्त भाजप कार्यालयातच मिळते\" असं प्रत्त्युतर दिलं आहे.\n\nत्यापुढे जाऊन त्यांनी \" चला मॅडम, शिकवणी घेऊन तरी किमान पंतप्रधान मोदींनी एखादी पत्रकार परिषद घ्यावी. लोकांना खूप उत्तरं हवी आहेत. देश वाट बघतोय. आहे का मंजूर?\"\n\nआपल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साडेचार वर्षाच्या कारभारावर निशाना साधलाय.\n\nआणि यानंतर मंगळवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी \"माझ्या पंतप्रधानपदाच्या काळात मीडियाशी बोलताना मला अजिबात भीती वाटली नाही\" असं म्हणत मोदींना टोला हाणलाय. \n\nमनमोहन यांनी आपलं पुस्तक 'चेंजिंग इंडिया'चं प्रकाशन करताना म्हटलं \"मी कही असा पतंप्रधान नव्हतो, ज्याला मीडियाशी बोलताना भीती वाटायची. मी नियमितपणे माध्यमांच्या प्रतिनिधींना भेटायचो. आणि ज्यावेळी मी परदेश दौऱ्यावर जायचो, तेव्हा परतल्यानंतर एक पत्रकार परिषद हमखास घ्यायचो\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"स्वतंत्र शौचालय असणाऱ्या घरांमध्ये 45.3 टक्के, सार्वजनिक शौचालय वापरणाऱ्यांमध्ये 62.2 टक्के तर झोपडपट्टीत रहाणाऱ्या 62 टक्के लोकांच्या शरीरात कोव्हिड-19 विरोधातील अॅंटीबॉडी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे. \n\nहा सर्व्हे सावित्रिबाई फुले विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसीएमआर) ट्रान्सलेशनल स्वास्थ आणि तंत्रज्ञान संस्था, फरीदाबाद आणि ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय, वेल्लोर आणि पुणे महापालिकेतर्फे करण्यात आला. \n\nसिरो सर्वेक्षणाची माहिती \n\nयेरवडा, कसबापेठ-सोमवारपेठ, रस्तापेठ-रविवारपेठ, लोहियानगर-कासेवाडी, नवीपेठ-पार्वती या पुण्यातील पाच प्रभागांमध्ये सर्व्हे करण्यात आला. यासाठी 1664 लोकांची चाचणी करण्यात आली. या लोकांचे रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले होते. \n\n20 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान सिरो सर्वेक्षण करण्यात आलं होतं. \n\nकोणत्या भागात किती प्रमाणात कोव्हिड-19 चा प्रसार \n\n16 ऑगस्टला पुण्यातील सिरो सर्वेक्षणाचा रिपोर्ट पुणे विद्यापीठाच्या वेब-साईटवर अपलोड करण्यात आला आहे. \n\nवयोगटानुसार अॅंटीबॉडीजचं प्रमाण\n\nया रिपोर्टनुसार, पुरूष आणि स्त्रियांच्या शरीरात तयार झाल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेल्या कोव्हिड-19 अॅंटीबॉडी सर्वेमध्ये फारसा फरक आढळून आलेला नाही. \n\nसर्वेक्षणासाठी 861 पुरुष आणि 803 स्त्रीयांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. \n\n50.1 टक्के स्त्रीयांच्या तर 52.8 टक्के पुरूषांच्या शरीरात कोव्हिड-19 अॅंटीबॉडी तयार झाल्याचं दिसून आलं. \n\nतर, 65 वर्षावरील व्यक्तींच्या शरीरात कोव्हिड-19 अॅंटीबॉडीच प्रमाण 39.8 टक्के असल्याचं आढळून आलं आहे. \n\nसार्वजनिक शौचालय वापरणाऱ्यांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता तयार झाली का? \n\nस्वतंत्र शौचालय असणाऱ्या घरांमध्ये राहणाऱ्या 45.3 टक्के लोकांमध्ये कोव्हिड-19 च्या अॅंटीबॉडी तयार झाल्यात असं हा सर्व्हे सांगतो. \n\nसार्वजनिक शौचालय वापरणाऱ्या 62.2 टक्के लोकांमध्ये कोव्हिड-19 च्या अॅंटीबॉडी असल्याचं समोर आलं आहे. \n\nबंगल्यांमध्ये रहाणाऱ्यांमध्ये कोव्हिड-19 अॅंटीबॉडीजचे प्रमाण 43.9 टक्के आहे. तर, चाळीत 56 टक्के लोकांमध्ये कोव्हिड-19 च्या अॅंटीबॉडीज असल्याचं दिसून आलं आहे.\n\nझोपडपट्टीत 62 टक्के आणि आपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 33 टक्के लोकांमध्ये कोव्हिड-19 च्या अॅंटीबॉडी \n\nया सर्व्हेक्षणातील निष्कर्ष काय? \n\nया सर्व्हेचा अर्थ पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या स्कूल ऑफ हेल्थ सायन्सच्या संचालक डॉ. आरती नगरकर यांनी उलगडून सांगितला आहे. \n\n51 टक्के लोकांमध्ये अॅंटीबॉडी आढळून आल्याचा अर्थ या लोकांना कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव होवून गेला आहे. हे लोक असिप्टोमॅटीक म्हणजे कोव्हिड-19 ची कोणतीही लक्षणं नसणारे होते. \n\nएवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या शरीरात अॅंटीबॉडी निर्माण झाल्याचा रिपोर्ट आमच्यासाठीही धक्कादायक होता. 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांमध्ये कोव्हिड-19 च्या अॅंटीबॉडी निर्माण होतील असं वाटलं नव्हतं.\"\"सर्वेसाठी निवडण्यात आलेल्या प्रभागात जून महिन्यात मोठ्या संख्येने कोव्हिड-19 चे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांच्या शरीरात अॅंटीबॉडी निर्माण झाल्याची शक्यता आहे. कम्युनिटी ट्रान्समिशन किंवा सामाजिक संसर्ग झाला किंवा नाही याबाबत लोकांचं दुमत असू शकतं. परदेशातून आलेल्या लोकांपासून पहिल्यांदा हे इंन्फेक्शन सुरू झालं. पण आता सर्वेचे आकडे स्पष्ट करतात की कोव्हिड-19 चं समाजात सर्क्युलेशन होत आहे.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी..."} {"inputs":"स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची (CWC) बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसनं 'अभूतपूर्व आणि ऐतिहासिक' म्हटलं आहे.\n\nविशेष म्हणजे काँग्रेसचे मोठे नेते आणि देशभरातले आजी-माजी मंत्री आणि कार्यकर्ते या निमित्तानं बऱ्याच वर्षांनंतर बापूंच्या आश्रमात मोठमोठ्या गाड्यांमध्ये पोहोचले. सेवाग्राम आश्रमात सकाळी ११ च्या सुमारास कार्यकारिणीच्या सर्व नेत्यांनी प्रार्थना केली. त्याआधी राहुल गांधींनी वृक्षारोपण केले. बापू आणि बा कुटीत जाऊन प्रार्थना केली.\n\nगांधी जयंती निमित्त तसंही आश्रमात लोकांची गर्दी असते. ती दरवर्षीच असते. यंदा त्यात काँग्रेसवाल्यांची भर पडली. ते बघून काही वयोवृद्ध सर्वोदयी मिश्किलपणे हसत होते.\n\nपांढरा शुभ्र कुर्ता आणि पायजमा घातलेले राहुल, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि पक्षाचे नेते-कार्यकर्ते एक तास बापूंच्या आश्रमात होते. नंतर ते लगतच्या नई तालीम समितीच्या शाळा प्रांगणात जेवले. भोजना-नंतर त्या सर्वांनी स्वतःचं ताट-वाट्या-पेले स्वतःच धुतले. \n\nनई तालीम समितीमध्ये आणि आश्रमात स्वतःची कामं स्वतःच करावी असा नियम वजा आग्रह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"च असतो. ती दैनंदिनी रोजच्या जीवनात आप-आपल्या घरातही करावीत अशी बापूंची शिकवण.\n\nपांढरा शुभ्र कुर्ता पायजमा घातलेले राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी एक तास बापूंच्या आश्रमात होते.\n\n'ऐतिहासिक बैठकीचा' उपयोग किती?\n\n१९ जुलै १९४२ला सेवाग्राममध्ये पार पडलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तत्कालीन कार्यकारिणीच्या बैठकीत महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिशांविरुद्ध 'चले जाव'चा नारा देण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला त्यामुळे एक महत्त्वाची कलाटणी मिळाली होती. \n\nकाँग्रेस पक्ष गांधी विचारांवर आणि त्यांनी आखलेल्या मार्गावर चालण्यास कटिबद्ध आहे, असं काँग्रेस कार्यकारिणीनं वर्ध्यात पारित केलेल्या पहिल्या ठरावात नमूद केलं आहे. दुसऱ्या ठरावामध्ये भारतातल्या आर्थिकदृष्ट्या हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आणि ग्रामीण जनतेला न्याय मिळवून देण्याचा संकल्प केला. \n\nकाँग्रेसच्या मंगळवारी झालेल्या कार्यक्रमाचा त्यांना भविष्यात किती उपयोग होईल हे आज सांगता येणं कठिण नाही. कारण पक्षात आजही सामान्य लोकांना स्थान नाही. आणि जे नेते आहेत, ते लोकांमध्ये वावरत नाहीत. लोकांच्या प्रश्नांवर त्यांची भूमिका नाही. \n\nदेशातल्या वंचितांपासून ते सर्वसामान्यांनाच्या प्रश्नांवर पक्षाचे नेते महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर लढताना दिसत नाहीत.\n\nगेल्या काही दशकांत काँग्रेसनं कुठल्याही महत्त्वाच्या जनआंदोलनाचं नेतृत्व केल्याचं दिसत नाही. आजही मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसचे नेते नियमित चळवळ करताना दिसत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रात सध्या खरीप हंगामात जेमतेम ४१ टक्के कर्जाचं वाटप झालं आहे.\n\nमराठवाडा आणि विदर्भात तर ते केवळ २५ टक्क्यांच्या घरात असावं असा अंदाज आहे. मात्र काँग्रेसचे स्थानिक नेते किंवा राज्यातलं नेतृत्व याबद्दल शेतकऱ्यांच्या बाजूनं उभं आहे, असं काही दितस नाही. मग सेवाग्राम आश्रमात ठराव पारित करायचा आणि त्यावर केवळ सोशल मीडियात चर्चा करायची अशानं पक्ष जिवंत होणार नाही, असं काही जुन्या नेत्यांचं म्हणणं आहे.\n\nपक्ष वरच्या स्तरावरून नाही तर तळागाळातून बळकट कसा होईल याबद्दल राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष अजून जागा झालेला दिसत नाही.\n\nजिथं जिथं तो विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे, तिथं तिथं - म्हणजे अगदी महापालिका किंवा नगरपालिकांमध्ये सुद्धा त्यांच्या लोकप्रतिनिधींचा परफॉर्मन्स काही फार भूषणावह नाही. \n\nमहाराष्ट्रसह..."} {"inputs":"हतबल होत विचारलेला हा प्रश्न आहे प्रवीण कोटकर यांचा.\n\nएक-दोन नव्हे, तर 400 हून अधिक जण नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत आणि प्रवीण कोटकर यांच्यासारखीच हतबलता त्यांच्यातही दिसून येते.\n\n'शेताच्या बांधावरून नियुक्ती मिळण्याची वाट पाहतोय'\n\nप्रवीण यांनी सोशल मीडियाद्वारे आपली हतबलता व्यक्त केली आणि त्यानंतर एकामागोमाग एक उमेदवार बोलू लागले. स्पर्धा परीक्षांचं स्वप्न उराशी बाळगून, आर्थिक अडचणींवर मात करून, पुण्यासारख्या शहरात येऊन, यश तर मिळवलं, पण यशानंतरही 'स्ट्रगल' काही संपला नाही, अशी अवस्था या उमेदवारांची आहे.\n\nबीबीसी मराठीनं प्रवीण कोटकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या.\n\nप्रवीण हे अहमदनगरमधील अकोले तालुक्यातले. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या प्रवीण यांनी एमपीएससीची तयारी केली, परीक्षा दिली आणि यशही मिळवलं. नायब तहसीलदार हे पद मिळवलं. मात्र, नियुक्ती न मिळाल्यानं पद मिळूनही न मिळाल्याची अवस्था झालीय.\n\n30 वर्षांच्या प्रवीण यांचं लग्न झालंय. आई-वडील शेती करतात. नियुक्ती आज मिळेल, उद्या मिळेल, या आशेत ते शेताच्या बांधावरून सरकारच्या निर्णयांकडे डोळे लावून बसलेत. \n\n'... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"पुन्हा अभ्यास सुरू करण्यावाचून पर्यायच नाही'\n\nप्रवीण हे एकटेच नाहीत, निरंजन कदम यांचीही हीच स्थिती आहे.\n\nनिरंजन कदम यांनी पुण्यात अर्धवेळ काम करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. सर्व परीक्षा उत्तीर्ण होत तहसीलदार हे पद मिळवलं, पण नियुक्तीमुळे यश मिळवून न मिळाल्यासारखी स्थिती झालीय.\n\nनिरंजन कदम\n\nगावी जाऊन बसावं तर तिथेही हतबलता. नियुक्ती आज मिळेल, उद्या मिळेल, या आशेत न राहता निरंजन यांनी पुन्हा MPSC परीक्षेची तयारी सुरू केलीय. \n\n'नियुक्तीची वाट पाहून कंटाळळे, UPSC ची तयारी सुरू केलीय'\n\nअशीच स्थिती उस्मानाबादमधील भूम तालुक्यातल्या ज्योत्स्ना मुळीक यांची.\n\nज्योत्स्ना सांगतात, परीक्षा उत्तीर्ण होऊन 10 महिने लोटले तरी नियुक्ती मिळत नाहीय. नियुक्ती कधी मिळेल, याची वाट पाहण्याचाही कंटाळाला आला आणि आता यूपीएससीची तयारी करण्याचा विचार करतेय.\n\nघरच्यांचं पाठबळ असल्यानं हे सर्व शक्य होत असल्याचं ज्योत्स्ना सांगतात. मात्र, त्या पुढे सांगतात, \"नातेवाईक विचारत असताच की कधी तहसीलदार झालीयेस, मग नियुक्ती कधी मिळणार? त्यांच्या प्रश्नावर निरुत्तर होते.\"\n\nप्रवीण कोटकर असो, निरंजन कदम असो वा ज्योत्स्ना मुळीक असोत, सगळ्यांची एकच मागणी आहे, आम्ही परीक्षा उत्तीर्ण झालोय, मग आम्हाला आमच्या हक्काची नियुक्ती मिळणं आवश्यक आहे.\n\nआझाद मैदानात आंदोलन करणारे उमेदवार\n\nखरंतर गेल्या 10 महिन्यांपासून ही सारी मंडळी नियुक्त्यांसाठी सरकारचे दार ठोठावतायेत. मात्र, गुरुवारी (11 मार्च) महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभर शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि सरकारविरोधात संताप व्यक्त केला.\n\nत्यानंतर विरोधकांसह सरकारमधीलही काही नेत्यांनी याबाबत आवाज उठवला आणि पूर्वपरीक्षा याच आठवड्यात घेण्याचं आश्वासन दिलं. आज ( शुक्रवार) सरकारनं पूर्वपरीक्षेची नवीन तारीख जाहीरही केली.\n\nयादरम्यान नियुक्ती रखडलेल्या उमेदवारांनीही आपली मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला काही नेत्यांकडून प्रतिसादही मिळाला. मात्र, हा प्रतिसाद पुन्हा सोशल मीडियावरच. प्रत्यक्षात काय करणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.\n\nरखडलेल्या नियुक्त्यांची दखल कुणी कुणी घेतलीय?\n\nप्रवीण कोटकर यांच्या ट्वीटला रिट्विट करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, \"एकीकडे MPSC..."} {"inputs":"हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी विधानसभेत निकिता तोमर हत्याकांडाच्या बाबतीत आणलेल्या लक्षवेधी ठरावावर उत्तर देताना ही माहिती दिली. \n\nवृत्तसंस्था आयएनआयला अनिल विज यांनी सांगितलं की, \"मी वल्लभगड प्रकरणात एसआयटीला लव्ह जिहादच्या दृष्टीनेही तपास करायला सांगितला आहे. धर्मपरिवर्तनाची अनेक प्रकरणं समोर येत आहेत जिथे एखाद्या व्यक्तीची प्रेमाच्या नावाखाली फसवणूक केली जाते. या प्रकरणांची गंभीरतेने चौकशी करावी लागेल.\"\n\nऑक्टोबर महिन्यात हरियाणातल्या वल्लभगढ कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थिनी निकिता तोमर हिची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तिला गोळ्या घालण्याचा आरोप तौसिफ अहमद याच्यावर आहे. तौसिफ एका राजकीय कुटुंबातून येतो आणि या प्रकरणी एसआयटीने चार्जशीट दाखल केली आहे. \n\nधर्मांतराच्या ज्या कायद्याबद्दल अनिल विज बोलत आहेत तशा प्रकारचे कायदे आणण्याचा मानस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि कर्नाटकच्या सरकारांनीही बोलून दाखवला आहे. मागच्या वर्षी हिमाचल प्रदेश विधानसभेने धार्मिक स्वातंत्र्य कायदा पास केला होता ज्याच्याबद्दल अनिल विज बोलले. \n\nकाय आहे या कायद्यात? \n\nसिमल्यातल्या वरिष्ठ पत्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रकार अश्विनी शर्मा म्हणतात की हिमाचल प्रदेशाच्या डोंगराळ भागात ख्रिश्चन मिशनऱ्यांव्दारे होणाऱ्या धर्मांतराच्या बातम्या पाहून 2006 साली वीरभद्र सिंह सरकारने धर्मांतरविरोधी कायदा आणला. \n\nपण यानंतर अशाही बातम्या आल्या की ख्रिश्चन संस्थांनी या कायद्याच्याविरोधात काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केली आणि याला हायकोर्टात आव्हानही दिलं गेलं. 13 वर्षांनी या कायद्यात पुन्हा बदल केले गेले आणि हा कायदा अधिक कडक करण्यात आला. \n\nशिक्षा 3 वर्षांवरून 7 वर्षं केली\n\nजयराम ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या भाजप सरकारने या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी असणारी शिक्षा 3 वर्षांवरून वाढवून 7 वर्षं केली. मागच्या वर्षी सगळ्या पक्षांच्या संमतीने हा कायदा हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत पास झाला. \n\nअश्विनी शर्मा सांगतात की या कायद्यात 8 नवी कलमं जोडली गेली, ज्यातलं एक आहे की - जर धर्मांतर करण्याच्या हेतूने लग्न झालं असेल तर असं लग्न रद्द मानण्यात येईल. \n\n\"या कायद्याच्या कलम 5 नुसार जर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करायच्या आधी किंवा नंतर धर्मांतर करत असेल किंवा दुसऱ्या व्यक्तीला लग्नाच्या आधी किंवा नंतर धर्मांतर करायला सांगत असेल तर असं लग्न रद्द मानण्यात येईल,\" अश्विनी नमूद करतात. \n\nयाच कायद्याच्या कलम 3 नुसार कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या धर्मांतरासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने दबाव आणत असेल, प्रलोभन दाखवत असेल, फसवत असेल किंवा लग्न करून धर्मांतराचा कट करत असेल तर हा कायद्याने गुन्हा आहे. \n\nया कायद्यात असंही म्हटलंय की कोणतीही व्यक्ती अनुसुचित जाती\/जमातीच्या महिलेचं धर्मांतर करत असेल तर अशा व्यक्तीला 7 वर्षांची कैद होऊ शकते. \n\nपण अशा प्रकारच्या कायद्यांवर वरिष्ठ वकील विराग गुप्तांचं म्हणणं आहे की आधी हा तपास करायची गरज आहे की अशी प्रकरणं खरंच होताहेत की नाही. होत असतील तर किती? हातावर मोजण्याइतकी प्रकरणं आहेत आणि त्यांचा मोठा गवगवा केला जातोय असं तर नाही ना? \n\nते म्हणतात, \"या प्रकरणांना आता दखलपात्र आणि अजामिनपात्र गुन्हे म्हटलं गेलं आहे. आधी दिवाणी असणारी ही प्रकरणं आता फौजदारी गुन्ह्यांमध्ये मोडतात.\" \n\nपुढे माहिती देताना ते म्हणतात की, \"धर्मांतरविरोधी कायदा भारतातल्या ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू आणि झारखंड अशा अनेक राज्यांमध्ये आहे. त्यातल्या तरतूदी राज्यांनुसार वेगवेगळ्या आहेत. यातल्या..."} {"inputs":"हर्षल भोसले\n\nआर्थिक हलाखीच्या अवस्थेत आपलं शिक्षण पूर्ण केलेल्या हर्षल यांनी नववी आणि दहावीचं शिक्षण आश्रमशाळेत घेतलं होतं. हर्षल यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलं आहे. \n\n2018 मध्ये लोकसेवा आयोगामार्फत जानेवारीत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मुलाखतीचा टप्पा पार पडला होता. या परीक्षेंतर्गत 511 जागा रिक्त होत्या. \n\nत्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीच्या 161, यंत्र अभियांत्रिकीच्या 136, विद्युतच्या 108, अणूविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी शाखेच्या 106 जागा रिक्त होत्या. लोकसेवा आयोगाने शुक्रवारी 25 ऑक्टोबरला आपल्या संकेतस्थळावर आयईएस परिक्षेचा निकाल जाहीर केला. \n\nआर्थिक हालाखीच्या परिस्थितीवर केली मात\n\nहर्षल पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या आईने शेतात काम करून अत्यंत बिकट अवस्थेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळली. हर्षल यांनीही न डगमगता शिक्षणावर लक्ष केंद्रीत केलं होतं. \n\nमंगळवेढा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक शाळेत हर्षल यांचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर सोलापुरातील उत्तर सोलापूर तालुक्या... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तील देगावमधल्या माध्यमिक आश्रमशाळेत नववी ते दहावी पर्यंतचं माध्यमिक शिक्षण त्याने पूर्ण केले.\n\nहर्षल भोसले\n\nदहावीनंतर बीडच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल येथे डिप्लोमा तर कराड येथील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डिग्रीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर येथे एक महिन्याचे ट्रेनिंग घेऊन तिथला राजीनामा दिला. त्यानंतर 'ऑइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन' पुणे येथे हर्षलची निवड झाली.\n\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनिअर सर्व्हिसेसची पूर्वपरिक्षा जानेवारी महिन्यात तर त्यानंतर मुख्य परीक्षा जून महिन्यात दिली. नंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखती पार पडल्या. शुक्रवारी 25 ऑक्टोबर रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये हर्षल भोसले यांने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. \n\nआश्रमशाळा ते युपीएससी\n\n\"आश्रमशाळा म्हटले की त्या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ होते, असा अनेक वर्षांपासून लोकांमध्ये गैरसमज आहे. मात्र हा गैरसमज हर्षल भोसले या विद्यार्थ्याने पुसून टाकला आहे. हर्षल हा विद्यार्थी जेव्हा देगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेत शिकण्यासाठी आला होता. तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. मात्र त्याच्या गुणवत्तेकडे पाहिले असता तो भविष्यात उल्लेखनीय कामगिरी करेल असे वाटत होते. \n\nआज आयईएस परीक्षेत हर्षल देशात प्रथम आल्याचे समजताच आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. एकूणच हर्षलच्या या यशाने देगाव आश्रमशाळेचे नाव देशभरात गेले आहे. त्यामुळे शिक्षणाची गोडी असेल तर कोठेही शिक्षण घेऊन मोठे होता येते हे हर्षलने दाखवून दिल्याचं\" आश्रमशाळेचे संस्थापक प्रकाश वानकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. \n\nतिसऱ्या वर्षात शिकताना सुरु केला अभ्यास\n\nइंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असतानाच हर्षल यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. \n\nतिसऱ्या आणि चौथ्या वर्षाचं अभ्यासक्रम इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या परिक्षांसाठी महत्त्वाचं असल्यामुळे लक्ष देऊन कॉलेज पूर्ण केलं. त्यानंतर विविध परिक्षांची तयारी ते करत होते. \n\nकाही काळ दिल्लीत राहून कोचिंग क्लासमध्ये त्यांनी काही विषयांचे क्लास लावले. नंतर स्वतः दिवसाला चौदा ते पंधरा तास अभ्यास केल्याचं, हर्षल यांनी सांगितलं. \n\nखासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये भरपूर पैसा असूनही तिथं कामाचं स्वातंत्र्य नाही. त्यामुळे सरकारी क्षेत्राची निवड केल्याचं हर्षल..."} {"inputs":"हवा खेळती राहील अशी प्रशस्त रचना ही घरी राहून कोरोनाला दूर ठेवण्यात महत्त्वाची आहे. थंडी काही दिवसातच सुरू होईल. थंडी आणि कोरोना यामुळे अनेकजण घरी राहणंच पसंत करतील. \n\nकोरोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी सातत्याने हात धुणं, सॅनिटायझर लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे आपल्याला अनेक महिने सांगण्यात आलं आहे. आपण ते पाळतही आहोत.\n\nपरंतु शास्त्रज्ञ, अभियंत्यांच्या मते आपण कोणत्या हवेत वावरतोय, आपल्या श्वासागणिक शरीरात काय जातं आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा मुलं शाळेत जाऊ लागतील आणि अधिकाधिक माणसं ऑफिसला जाऊ लागतील तेव्हा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील.\n\nचांगलं वायूविजन कसं कळीचं ठरतं, कसं ते पाच मुद्यांनिशी पाहूया. \n\n1. कोंदट हवा असेल तर वेळीच निघा\n\nतुम्ही एखाद्या खोलीत गेलात आणि हवा शिळी आहे असं जाणवलं तर वायूविजनामध्ये काहीतरी गडबड आहे असं समजावं. \n\nस्वच्छ मोकळी हवा खेळती नसेल तर कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. \n\nनवीन संशोधनानुसार, दाटीवाटीच्या ठिकाणी जिथे हवा कोंडून राहते तिथे कोरोना विषाणू हवेच्या माध्यमातून पसरण्याची शक्यता असते. विषाणू अतिसूक्ष्म स्वरुपात हवेत रेंगाळतो... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":".\n\nकोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर कामाच्या ठिकाणांसाठी एक नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार प्रत्येकाला 10 लिटर शुद्ध मोकळी हवा मिळायला हवी असं नमूद करण्यात आलं होतं. आता थंडीच्या दिवसात ही गोष्ट खूपच महत्त्वाची ठरणार आहे. \n\nम्हणूनच एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि कोंदट असल्याचं जाणवलं तर तिथून बाहेर पडा, असं चार्टर्ड इन्स्टिट्यूशन ऑफ बिल्डिंग सर्व्हिसेस इंजिनियर्सचे तांत्रिक संचालक डॉ. हायवेल डेव्हिस यांनी सांगितलं. \n\nसातत्याने शुद्ध खुली हवा मिळत राहणं हे आवश्यक आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. \n\nकोरोनाबाधित व्यक्ती इमारतीत असेल आणि तुम्ही बरीच मोकळी हवा तिथे सोडू शकलात, तर त्या संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या माध्यमातून दूषित झालेली हवा तुम्ही नीट करण्याचं काम करत आहात. अन्य लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता तुम्ही कमी करत आहात. \n\n2. एसीची रचना जाणून घ्या \n\nऑफिसमध्ये, दुकानांमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवलेली असते. परंतु ती कोणत्या स्वरुपाची आहे हे समजून घ्या. \n\nस्प्लिट एअर कंडिशनर म्हणजे भिंतीवर पांढरा बॉक्स बसवलेला असतो. हा एसी सभोवतालातली हवा घेतो, थंड करतो आणि सोडतो. \n\nदुसऱ्या शब्दात सांगायचं तर हा एसी हवा उष्ण ते थंड अशी करून देतो. थोड्या वेळासाठी अशा एसी आहे अशा ठिकाणी जायला हरकत नाही पण जास्त काळ तिथे थांबू नका. चीनमध्ये एका रेस्तराँमध्ये झालेल्या संशोधनानुसार कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी अशा प्रकारचा एसी कारणीभूत ठरला. \n\nएसी\n\nएका ग्राहकाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. परंतु त्याला हे माहिती नव्हतं. कारण त्याला लक्षणं दिसत नव्हती. शास्त्रज्ञांच्या मते, तो तिथे असताना त्याने श्वास घेतला, सोडला त्यावेळी विषाणू पसरला. एसीमुळे विषाणूचे कण भवताली असणाऱ्या माणसांच्या दिशेने गेले. याचा परिणाम म्हणजे अन्य नऊजणांना कोरोनाचा संसर्ग झाला. डॉ. डेव्हिस पुन्हा एकदा खुल्या स्वच्छ हवेचं महत्त्व प्रतिपादन करतात.\n\nजर बाहेरून खुली हवा मोठ्या प्रमाणावर आत आली असती तर कोरोनाच्या विषाणूला अटकाव झाला असता आणि कमी लोकांना संसर्ग झाला असता असं त्यांना वाटतं. \n\n3. मोकळ्या हवेचं गुणोत्तर\n\nआधुनिक प्रकारच्या इमारतींमध्ये काचा सील केलेल्या असतात मग नवीन खुली हवा कशी खेळती राहणार? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. \n\nव्हेंटिलेशन सिस्टमवर तुम्ही अवलंबून असता. खोलीतली किंवा त्या वातावरणातली कोंदट हवा ओढून गच्चीवर असणाऱ्या एअर हँडलिंग..."} {"inputs":"हवामानवाढीचा फटका मानवी समाजाला बसतो आहे.\n\nमानवाच्या निसर्गावरील आक्रमणामुळेच असं होत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. हवामानातले अभूतपूर्व बदल हे यंदाच्या वर्षातील ध्रुवीय वातावरणाचं द्योतक आहेत. \n\nत्यामुळेच 2017 हे वर्ष सार्वकालीन अतिउष्ण तीन वर्षांपैकी एक असणार आहे.\n\nसंयुक्त राष्ट्र संघटनेच्या, वर्षाच्या पूर्वार्धात झालेल्या जागतिक बैठकीत संशोधकांनी जागतिक हवामान वाढीचा अहवाल सादर केला. \n\nहरितगृह उर्त्सजकांमुळे (ग्रीन हाऊस गॅसेस) वातावरणात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण सर्वाधिक झाल्याचं गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातही नमूद करण्यात आलं होतं. \n\nजागतिक हवामान संघटनेचा यंदाच्या वर्षासाठीचा निष्कर्ष जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीतील नोंदींवर आधारित आहे. मात्र या काळातलं हवामान 1.1 सेल्सिअसनं जास्त असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. \n\nमाणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी हवामान नियंत्रणात राखणं अत्यावश्यक आहे, असं अनेक देशांचं म्हणणं आहे. मात्र धोक्याची पातळी असलेल्या 1.5 अंश सेल्सिअसपर्यंतची तापमान वाढ फार दूर नाही.\n\n1981-2010 या कालावधीतील सरासरी हवामानाच्या तुलनेत 2017 वर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"्षातील हवामान 0.47 सेल्सिअसनं अधिक आहे. \n\nचक्रीवादळाचा परिणाम म्हणून अनेक देशांत मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली होती.\n\nगेल्या वर्षी 0.56 सेल्सिअसनं हवामान जास्त होतं. मात्र अल निनोच्या आगमनांतर तापमानात घट झाली. जागतिक हवामान संघटनेच्या अभ्यासानुसार 2015 या वर्षाचं तापमान सार्वकालीन उष्ण वर्षांच्या यादीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असण्याची शक्यता आहे.\n\nगेल्या तीन वर्षातल्या तापमानवाढीने नवनवीन उच्चांक गाठले आहेत. गेली अनेक वर्षं हवामानातील उष्णता दरवर्षी वाढते आहे असं जागतिक हवामान संघटनेचे महासचिव पेट्टेरी तलास यांनी सांगितलं. \n\nयंदाच्या वर्षात हवामानात टोकाचे बदल अनुभवायला मिळाले आहेत. आशिया उपखंडात काही ठिकाणी तापमान 50 सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदलं गेलं आहे. कॅरेबियन तसंच अटलांटिक क्षेत्राला भयंकर तीव्रतेच्या चक्रीवादळांनी तडाखा दिला. \n\nपूर्व आफ्रिकेत मुसळधार पावसामुळे धोकादायक पूरस्थिती निर्माण झाली होती. अशा घटना हवामान बदलाचे द्योतक आहेत. सखोल संशोधनानंतर या घटनांची कारणं स्पष्ट होतील. \n\nमानवी समाजाच्या निसर्गावरील आक्रमणाचा भाग म्हणून हरितगृह वायूंच्या उर्त्सजनाने परिसीमा गाठली आहे, असं तलास यांनी सांगितली. \n\n2017 वर्षातील कोणत्या घटना हवामान वाढीसाठी कारणीभूत ठरल्या याचा आढावा शास्त्रज्ञ घेत आहेत. मात्र प्रचंड वेगाने जगभरातील किनाऱ्यांवर आदळणारी चक्रीवादळं धोक्याचा इशारा आहेत. समुद्रातील उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे चक्रीवादळांचा जोर वाढू शकतो. त्याचा परिणाम पुरांच्या तीव्रतेवर होतो. \n\nप्रचंड उष्णता आणि दुष्काळ परिस्थितीमुळे जगभरात अनेकठिकाणी वणवे लागले होते.\n\n'अॅक्युम्युलेटेड सायक्लोन एनर्जी इंडेक्स' अर्थात चक्रीवादळांचा तपशीलवार अभ्यास करणाऱ्या शाखेनुसार सप्टेंबर महिन्यातील हवामानाची पातळी धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं आहे. \n\nअमेरिकेत चार श्रेणीतील चक्रीवादळं एकाच वेळी धडकल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. इरमा चक्रीवादळ हे पाचव्या श्रेणीच्या तीव्रतेचं होतं. याचा परिणाम म्हणून नेदरलँड्स, टेक्सास या ठिकाणी 1,539 मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस झाला. \n\nभीषण पूरस्थितीचा सर्वाधिक फटका पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओनला बसला. याव्यतिरिक्त नेपाळ, भारत, बांगलादेश आणि पेरू या देशांमध्येही मोठ्या तीव्रतेचे पुराच्या घटना घडल्या होत्या. तर दुसरीकडे दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेमुळे आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत..."} {"inputs":"हा अगदी छोटा समुदाय आहे. या समुदायातल्या लोकांनी इतर प्रचलित भाषा बोलणाऱ्या महिलांशी लग्न केलं. त्यामुळे ही भाषा आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.\n\n\"मागच्या पिढीपर्यंत संपूर्ण गावात बादेशी बोलली जात होती,\" रहीम गुल म्हणतात.\n\n\"पण जेव्हा आम्ही तोर्वली भाषा बोलणाऱ्या समुदायातील महिलांशी लग्न केली, तेव्हापासून आमची मुलंही हीच भाषा बोल लागली. बादेशी भाषा आता संपत चालली आहे,\" असं निरीक्षणही गुल नोंदवतात.\n\nखरं तर तोर्वली भाषेलाही पश्तू भाषेकडून धोका आहे. पण अजूनही या भागात ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जात असल्यानं टिकून आहे. ते भाग्य बादेशी भाषेच्या वाट्याला मात्र आलं नाही.\n\nया भागात रोजगाराची साधनं नसल्यानं इथली मंडळी स्वात जिल्ह्यात पर्यटनाचा व्यवसाय करतात. तिथं त्यांनी प्रचलित पश्तु भाषा शिकली आहे. तिथं याच भाषेत सर्वं व्यवहार चालतात.\n\nआता तर परिस्थिती अशी आहे की, बादेशी भाषेचा वापर करण्याची संधी फारच कमी मिळत असल्यानं या गावातले हे तिघे ही भाषा विसरत चालले आहेत.\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"करू शकता.)"} {"inputs":"हा चित्रपटाची तुलना जॉनी डेपच्या 'पायरेट्स ऑफ कॅरिबिअन'सोबत होत आहे. दोन्ही चित्रपटात भरपूर साम्य असल्याची प्रतिक्रिया ट्विटरवर उमटली आहे. दोन्ही चित्रपटाची तुलना का होत आहे? त्याबाबत ट्विटरवरील काही निवडक प्रतिक्रिया. \n\n1) 'इंग्रज हेच विरोधक?'\n\n'पायरेट्स ऑफ कॅरिबियन' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये एक मुख्य साम्य आहे ते म्हणजे दोन्ही चित्रपटामधले प्रमुख पात्रांचे शत्रू आहेत. पायरेट्स ऑफ कॅरिबिअनमध्ये पायरटेसच्या पाठीमागे रॉयल नेव्ही असते तर या चित्रपटात ठग्सचा इंग्रज हेच विरोधक आहेत. \n\nमनोज कुमार यांच्या क्रांती या चित्रपटापासून देखील या चित्रपटानं प्रेरणा घेतली, असं नेटिजन्स म्हणत आहेत. \n\nदोन्ही चित्रपटामध्ये ब्रिटिश सत्तेची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ठग्स ऑफ हिंदोस्तान हे पायरेट्स ऑफ कॅरेबियनची स्वदेशी आवृत्ती असल्याचं म्हटलं जात आहे. \n\n2) अमिताभ बच्चन आणि बार्बोसा\n\nअमिताभ बच्चन यांचं पात्र कॅप्टन बार्बोसा या पात्राहून प्रेरित झालं आहे, असं काही लोक म्हणत आहेत. याचं कारण आहे दोघेही बऱ्याच अंशी सारखे दिसत आहेत. बार्बोसा आणि अमिताभ बच्चन यांचं पात्र खुदाबक्श आझाद हे दोघेही आपल्या समूहाचे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"नेते आहेत. \n\n3) फिरंगी आणि जॅक स्पॅरो \n\nजॅक स्पॅरो आणि आमिर खाननं रंगवलेलं पात्र फिरंगी यांच्यात साम्य असल्याचं ट्विटरवर म्हटलं जात आहे. आमिर खानच्या कमरेला एक दारूची बाटली आहे. म्हणजे ते पात्र नेहमी दारू पिणारं आहे. पायरेट्स ऑफ कॅरिबिअनमधला जॅक स्पॅरोही सतत नशेत असतो. फिरंगीची बोलण्याची ढब देखील जॅक स्पॅरोप्रमाणे वाटत आहे. \n\nबार्बोसा आणि जॅक स्पॅरो यांच्यात आधी वैर असतं आणि कालांतराने ते मोठ्या शत्रूचा सामना करण्यासाठी एकमेकांचे सहकारी होतात. ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये देखील आमीर खानला आझादला पकडून आणण्यासाठी इंग्रजांकडून पाठवलं जातं आणि ट्रेलरमध्ये नंतर आमीर खान आपली तलवार अमिताभ बच्चनला देत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यानंतर फक्त मला तुमच्यासाठीच काम करायचं आहे असं आमीर खान अमिताभ बच्चनला म्हणतो. \n\n4) कथेची पार्श्वभूमी \n\nदोन्ही चित्रपटातला साम्य म्हणजे कथेची पार्श्वभूमी. दोन्ही कथा या समुद्रात किंवा समुद्राच्या अवतीभोवती घडतात. त्यामुळे जहाज आणि जहाजांचा पाठलाग या गोष्टी दोन्ही चित्रपटात आहे. जहाज समोरासमोर येऊन तोफ उडवणं, एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर जाण्यासाठी दोरीचा वापर करणं यासारख्या अॅक्शन सिक्वेन्समध्ये साम्य दिसत आहे. \n\n5) 'व्हीएफएक्ससाठी थोडा खर्च करायला हवा होता'\n\nकाही नेटिजन्स तर म्हणत आहे की दोन्ही चित्रपटांच्या तंत्रज्ञानात साम्य आहे. व्हीएफएक्स देखील सारखंच असल्याचं म्हटलं जात आहे. \n\nहिंदी चित्रपटसृष्टीतले लोक अजूनही चांगल्या व्हीएफ्स आर्टिस्टला काम का देत नाहीत. या चित्रपटातली पात्रं देखील हॉलीवुडकडून प्रेरणा घेऊन अभिनय करत असल्याचं वाटत आहे, असं हर्षल पाटील यांनी म्हटलं आहे. \n\n6) बाहुबलीकडून प्रेरणा? \n\nइतकंच नाही तर बाहुबलीपासून देखील काही अॅक्शन सिक्वेन्स प्रेरित झाले आहेत असं दिसतंय. बाहुबलीमध्ये तीन बाण एकत्र मारतानाचा दृश्य आहे. अगदी तसंच दृश्य ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये दाखवण्यात आलं आहे. \n\n7) अमिताभ बच्चन यांना पाहण्याची उत्सुकता\n\nया चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसत आहे. अनेकांनी ट्रेलर आवडल्याचं म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांना पुन्हा अॅंग्री मॅनच्या रुपात पाहणं हे सुखावणारं आहे असं एका चाहत्यानं म्हटलं आहे. \n\nतर काही चाहत्यांनी या चित्रपटातल्या नायकांना सुपरहिरोज म्हटलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ..."} {"inputs":"हा छोटा ट्रक चालवणाऱ्या 29 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी गोळीबार करून अटक केली आहे.\n\nया हल्ल्यात अर्जेंटिनाच्या 5 मित्रांचा मृत्यू झाला आहे. अर्जेंटिनाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अर्जेंटिनाचे 10 मित्र एकत्र मॅनहॅटन परिसरात आले होते. न्यूयॉर्क पॉलिटेक्निक कॉलेजमधून मिळालेल्या डिग्रीला 30 वर्ष झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ते तिथं आले होते.\n\nदरम्यान हल्ल्यानंतर हल्लेखोर 'अल्लाहू अकबर' च्या घोषणा देत होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. \n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गृह मंत्रालयाला अमेरिकेत प्रवेश करण्याऱ्यांची सुरक्षा पडताळणी आणखी कडक करण्याचे आदेश दिले आहेत. \n\nअमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी या व्यक्तीचं नाव सायफुलो सायपोव असं सांगितलं आहे. तो 2010 साली एक स्थलांतरित म्हणून अमेरिकेत आला होता. तो फ्लोरिडामध्ये स्थायिक झाला होता.\n\nसायफुलो सायपोव\n\nन्यूयॉर्कचे महापौर बाली द ब्लाझिओ म्हणाले, \"हा निष्पाप नागरिकांवर एक भ्याड दहशतवादी हल्ला आहे.\"\n\nते पुढे म्हणाले, \"आम्हाला कळतंय की आमचं खच्चीकरण करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे. पण आम्हाला माहित आहे की ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न्यूयॉर्क मधील नागरिक कणखर आणि संवेदनाक्षम आहेत. दहशत पसरवण्यासाठी केलेल्या या हल्ल्यानं आमचा धीर कधीच खचणार नाही.\"\n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्विट करून संवेदना व्यक्त केल्या आहेत. \n\n\"न्यूयॉर्कमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना माझी श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. देवाचे आशीर्वाद आणि संपूर्ण देशाची जनता तुमच्या पाठीशी आहे.\" असं त्यांनी म्हटलं आहे. \n\nदुसऱ्या एका ट्विमध्ये त्यांनी \"एका विकृत आणि भ्रमिष्ट माणसानं हल्ला केला आहे. संबंधित संस्था यात लक्ष घालत आहेत. अमेरिकेत हे चालणार नाही. इस्लामिक स्टेटचा मध्य-पूर्वेत पराभव केल्यानंतर त्यांना इथं परत येऊ देऊ नये. पूरे झालं.\" असं म्हंटलं आहे. \n\nन्यूयॉर्कचे पोलीस कमिशनर जेम्स ओनिल यांनी सांगितलं की गंभीर जखमा झाल्या असल्या तरी पीडितांच्या जीवाचा धोका टळला आहे.\n\nप्राथमिक माहितीनुसार घडलेला घटनाक्रम\n\nFootage shows New York suspect tackled by police\n\n\"या घटनेत जे लोक मरण पावले किंवा जखमी झाले त्यांचा नेहमीप्रमाणे दिवस सुरू होता. काही कामावरून तर काही लोक शाळेतून घरी येत होते. काहीजण फक्त सूर्यप्रकाशाचा आनंद घेत होते.\" कमिशनर सांगत होते.\n\n\"न्यूयॉर्कमधल्या अनेक जणांसाठी हा हल्ला म्हणजे एक मोठी आपत्ती आहे.\" असंही त्यांनी सांगितलं.\n\nसंपूर्ण शहरात हॅलोविन साजरा होत असतांना घटनास्थळी मोडलेल्या सायकलींचा खच पडला होता. \n\nयुजिन नावाचा एका प्रत्यक्षदर्शी ABC चॅनल-7 शी बोलताना म्हणाला की त्यानं वेस्टसाईड हायवेवरून सायकलसाठी राखीव रस्त्यावरून एक ट्रक वेगात येताना बघितला. त्या ट्रकनं अनेक लोकांना चिरडलं. त्यांनी गोळ्यांचा आवाज कानावर पडल्याचं सांगितलं.\n\nफ्रँक नावाच्या दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीनं लोकल टीव्ही नेटवर्क NY1ला सांगितलं की, त्यांनी एका माणसाला चौकाकडे धावताना पाहिलं. त्यानं बंदुकीच्या पाच ते सहा फैरी झाडल्या.\n\n\"मी त्याच्या हातात काहीतरी असल्याचं पाहिलं, पण काय होतं ते कळलं नाही. पण ती बंदूक असल्याचं सांगण्यात येत आहे.\" असं त्यांनी पुढे बोलताना सांगितलं.\n\n\"जेव्हा पोलिसांनी त्याला गोळी घातली तेव्हा सगळे लोक सैरावैरा पळायला लागले तेव्हा मी थोडावेळा गोंधळलो. मी जेव्हा पुन्हा बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो माणूस कोसळला होता.\"\n\nपोलिसांनी तात्काळ हल्लेखोराला गोळी घातली,\n\nबीबीसीचे न्यूयॉर्क प्रतिनिधी निक ब्रायंट..."} {"inputs":"हाँगकाँग आंदोलक\n\nफायनान्स क्षेत्रातले कर्मचारी, एअरपोर्ट स्टाफ आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय कर्मचारीही आता आंदोलनांमध्ये सहभागी होत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या लोकांनी पुकारलेल्या संपामुळे आशियातील सर्वांत मोठ्या उद्योग केंद्रांपैकी एक असणाऱ्या हाँगकाँगच्या कामकाजावर परिणाम झालेला आहे. \n\nएरवी राजकीयदृष्ट्या निष्क्रिय असणारे हे गट सक्रिय झाल्याने आंदोलकांना बळ मिळालं असून आंदोलकांच्या मागण्यांना उत्तर देण्यासाठीचा हाँगकाँग सरकारवरचा दबाव वाढत चाललाय. \n\nबहुचर्चित प्रत्यार्पण विधेयक हे तात्पुरतं स्थगित करण्यात आलं असलं तरी अजूनही रद्द करण्यात आलेलं नाही आणि हाँगकाँगच्या चीफ एक्झिक्युटिव्ह कॅरी लाम यांनी विधेयक रद्द करण्याची अधिकृतपणे घोषणा करण्यास नकार दिला आहे. \n\nविमानतळ कर्मचाऱ्यांचं आंदोलन\n\n5 ऑगस्ट रोजी हाँगकाँगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचारी संपावर गेले आणि 250 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द करावी लागली. \n\nया विमानतळावरून दररोज होणाऱ्या एकूण उड्डाणांच्या जवळपास 25% उड्डाणं रद्द करण्यात आली. \n\nविमानतळावरील कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण संपात सहभागी झाल्याची माहिती प्रो-ड... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ेमॉक्रसी कॉन्फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनच्या अध्यक्ष कॅरोल नग यांनी दिली.\n\nहाँगकाँग विमानतळावर झालेलं आंदोलन\n\nकॅरोल यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅथे पॅसिफिककडे एकूण 3000 तर कॅथे ड्रॅगनचे 900 कर्मचारी आहेत. त्यापैकी कॅथे पॅसिफिकचे 1500 तर कॅथे ड्रॅगनचे 500 कर्मचारी 5 ऑगस्टला कामावर आले नाहीत. \n\nतर हवाई वाहतूक मंत्रालयाचे एअर ट्रॅफिक कन्ट्रोलर्सही अगदी 'नियमांपुरते' काम करत होते. म्हणजे त्यांनी फक्त आवश्यक तेवढ्याच सेवा पुरवल्या. \n\nपायलट आणि लोकशाहीच्या बाजूने असणारे विधीमंडळ सदस्य जेरेमी टाम यांच्यामते आंदोलकांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलं तर एकूण एअर ट्राफिक कन्ट्रोलर्सपैकी एक तृतीयांश लोकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.\n\nआंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोखणार नाही अशी भूमिका सुरुवातीला कॅथे पॅसिफिकने घेतली होती. पण नंतरच्या आठवड्यात त्यांनी आपली भूमिका बदलली. चीनी सरकारकडून टाकण्यात आलेला दबाव आणि चीनी सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर कॅथे पॅसिफिकने संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची ताकीद दिली. \n\nहाँगकाँगची विमान सेवा म्हणून ओळखली जाणारी कॅथे पॅसिफिक ही मोठ्या प्रमाणात चायनीज मार्केटवर अवलंबून आहे. त्यांच्या सुरुवातीच्या भूमिकेनंतर चायनीज सोशल मीडियावर #BoycottCathayPacific हॅशटॅग ट्रेंड झाला. त्यानंतर कंपनीने आपली भूमिका बदलली.\n\nबँक कर्मचारी आणि फायनान्स कर्मचारी\n\nबँक कर्मचाऱ्यांनी एअरलाईन कर्मचाऱ्यांसारखी उघडपणे भूमिका घेतली नसली तरी काही बँक कर्मचाऱ्यांनी अगदी वेगळेपणाने आपलं म्हणणं मांडलं. हे बँक कर्मचारी 1 ऑगस्टला एका फ्लॅश मॉबमध्ये सहभागी झाले. \n\nहाँगकाँगच्या राजकीय परिस्थितीचा एकूणच फायदा खरंतर वित्त क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना होतो. पण तरूण आंदोलकांना साथ देत त्यांनीही आंदोलनात सहभागी होणं ही मोठी गोष्ट आहे. \n\nहाँगकाँग प्रदर्शनं\n\nआंदोलकांच्या कृत्यांमुळे वातावरण बदलत असून याचा परिणाम शहराच्या अर्थव्यवस्थेवर होईल आणि जगात ट्रेड वॉर सुरू असतानाच अर्थव्यवस्थेत मंदी येईल आणि त्याने रस्त्यावरचा असंतोष वाढेल असं हाँगकाँगचे फायनान्स सेक्रेटरी पॉल चान यांनी म्हटलंय. \n\nआंदोलनाच्या दिवशी 300 मिलियन ते 2.6 बिलियन हाँगकाँग डॉलर्सपर्यंतचं नुकसान होत असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याचं दक्षिण चीनमधल्या मॉर्निंग पोस्ट वर्तमानपत्राने म्हटलं आहे. \n\nहाच आर्थिक..."} {"inputs":"हाँगकाँगमधल्या गुन्हेगारांचं चीनच्या मुख्य भूमीत प्रत्यार्पण करता यावं, यासाठीचं हे विधेयक होतं. ते पूर्णपणे रद्द करण्यात यावं, या मागणीसाठी लाखो लोकांनी गेले काही दिवस हाँगकाँगमध्ये आंदोलन केलं. \n\nहाँगकाँगच्या नेत्या कॅरी लाम यांनी या विधेयकामुळं समाजात तणाव वातावरण निर्माण झाल्याबद्दल माफी मागितली आहे. मात्र ही निदर्शनं थांबवण्याची त्यांची तयारी नाही.\n\nहाँगकाँगवर चीनचा प्रभाव वाढत चालल्याची भीती व्यक्त करत काही लोकांनी या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लाम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. \n\nबुधवारी झालेल्या निदर्शनांमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला होता. त्यात अनेकजण जखमी झाले होते.\n\nरविवारी झालेली निदर्शनं शांततेत झाली आहेत. सकाळी लोक मोठ्या संख्येने शहराच्या व्हिक्टोरिया स्क्वेअरमध्ये गोळा झाले. या लोकांनी काळे कपडे परिधान केले होते तसंच त्यांच्या हातात पांढरी फुलं होती. \n\nप्रत्यार्पण विधेयकाला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला होता. त्याला श्रद्धांजली वाहाण्यासाठी लोकांनी हातामध्ये पांढरी फुलं घेतली होती. \n\nया आंदोलनात जवळजवळ 20 लाखांहून अधिक लोक आले होते, अस... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ा दावा आयोजकांनी व्यक्त केला. अर्थात लोकांच्या संख्येबाबत कोणताही अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही किंवा या आकड्याचीही शहानिशा करता आलेली नाही. त्यामुळे संभ्रम कायम आहे.\n\nपण हा दावा खरा ठरल्यास हे कदाचित गेल्या 30 वर्षांतलं हाँगकाँगमधलं सर्वांत मोठं आंदोलन ठरू शकतं.\n\nहजारो लोकांनी रस्त्यांवर गर्दी केल्यामुळे आणि रेल्वे स्टेशन्सही लोकांनी भरून गेल्यामुळे मोर्चा अत्यंत संथ चालत होता. \n\nअंधार पडल्यावर निदर्शकांनी सर्व रस्ते भरून गेले होते. \n\nविद्यार्थ्यांनी दंगल केली नाही, अशा आशयाचे फलक या लोकांनी हातामध्ये घेतले होते. बुधवारी झालेला संघर्ष म्हणजे विद्यार्थ्यांनी घडवलेली दंगल, असं पोलिसांनी घोषित केलं होतं.\n\nहाँगकाँग ही ब्रिटिशांची वसाहत होती. 1997 साली ती वसाहत चीनकडे सोपवण्यात आली होती, त्यावेळेस 'एक देश, दोन व्यवस्था' ही योजना मान्य करण्यात आली होती. यानुसार हाँगकाँगची स्वायत्तता चीनने मान्य केली होती.\n\nइथल्या रहिवाशांच्या काही मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचं संरक्षण मान्य करण्यात आलंय. यानुसार त्यांना मत व्यक्त करण्याचं आणि एकत्र येण्याचं स्वातंत्र्य आहे.\n\nपरराष्ट्र आणि संरक्षण विषयक बाबींचे अधिकार बीजिंगकडे आहेत. शिवाय हाँगकाँगमधून चीनच्या मुख्य भूमीकडे जाण्यासाठी व्हिसा किंवा इतर परवानग्या लागतात.\n\nपण हा मूलभूत कायदा - बेसिक लॉ 2047मध्ये संपुष्टात येईल. आणि त्यानंतर हाँगकाँगच्या स्वायत्ततेचं काय होणार, हे नक्की सांगता येत नाही.\n\nविधेयकात काय बदल सुचवण्यात आले आहेत?\n\nनव्या कायद्यानुसार चीनची मुख्यभूमी, तैवान आणि मकाऊ येथील अधिकाऱ्यांना खून आणि बलात्काराचे आरोप असणाऱ्या संशयितांच्या प्रत्यार्पणाची मागणी करता येईल. त्या त्या प्रकरणानुसार नंतर या मागणीविषयी निर्णय घेण्यात येईल.\n\n19 वर्षांच्या हाँगकाँगमधील तरुणाने त्याच्या 20 वर्षांच्या प्रेग्नंट गर्लफ्रेंडचा तैवानमध्ये सुटीवर गेलेले असताना खून केल्यानंतर ही मागणी करण्यात आली. गेल्यावर्षी फेब्रुवारीत ही घटना घडली. हा इसम पळून हाँगकाँगला आला कारण तैवानसोबत अशाप्रकारचा प्रत्यार्पण करार नसल्याने त्याचं हस्तांतरण करण्यात येणार नव्हतं.\n\nअशा प्रकारे प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आल्यास, तिची पूर्तता करायची की नाही याचा निर्णिय हाँगकाँगमधील कोर्ट घेणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. याशिवाय राजकीय आणि धार्मिक गुन्ह्यांच्या आरोपातील संशयितांचं प्रत्यार्पण करण्यात..."} {"inputs":"हाँगकाँगमध्ये नवा सुरक्षा कायदा लागू करण्याचा चीनचा विचार आहे. याचा स्थानिक लोक कडाडून विरोध करताना दिसत आहेत. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता हाँगकाँगमधील शासकीय कार्यालयांबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. \n\nसंपूर्ण जग सध्या कोरोनाशी लढत आहे पण त्याच वेळी सध्या हाँगकाँगमध्ये निदर्शनं सुरू आहेत. \n\nरविवारी नव्या सुरक्षा कायद्याचा विरोध करणारे शेकडो आंदोलक हातात पोस्टर-बॅनर घेऊन हाँगकाँगच्या रस्त्यांवर उतरल्याचं दिसून आलं. \n\nचीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी आंदोलकांना 'मूळ कायद्या'बाबत आश्वस्त केलं आहे. या कायद्यांतर्गत जे स्वातंत्र्य आणि कायदेशीर हक्क देण्यात आले आहेत, त्यांचा हाँगकाँगच्या बहुतांश नागरिकांवर परिणाम होणार नाही. यामुळे शहरातील व्यापारावर काहीच दुष्परिणाम होणार नाही. हा कायदा एक देश दोन यंत्रणा हे सूत्र कायम राखण्यासाठी मदतशीर ठरेल, असं ते म्हणाले. \n\nतत्पूर्वी, जगभरातील सुमारे 200 नेत्यांनी नव्या सुरक्षा कायद्यावर टीका करताना एक संयुक्त पत्रक काढलं होतं.\n\nहाँगकाँगच्या स्वायत्ततेबाबत कोणत्याही प्रकारची छेडछाड स्वीकारली जाणार नाही, असं त्यांनी आपल्या देशात... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ील सरकारांना आवाहन केलं आहे. संयुक्त पत्रकावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये हाँगकाँगचे माजी ब्रिटीश गव्हर्नर क्रिस पॅटन यांचासुद्धा समावेश आहे.\n\nवीस वर्षांपूर्वी हाँगकाँगच्या स्वायत्ततेबाबत चीन आणि ब्रिटन यांनी एक संयुक्त करार केला होता. या घोषणापत्रकात चीनची सध्याची योजना म्हणजे ऐतिहासिक संयुक्त कराराचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. \n\nचीनचे परराष्ट्र मंत्री यावर म्हणाले, \"हाँगकाँगमधील घटना चीनचा अंतर्गत मुद्दा आहे. जागतिक संबंधांअंतर्गत दुसऱ्यांच्या घरगुती मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप केली जात नाही. चीनचं याबाबत स्पष्ट मत आहे. \n\nनव्या कायद्यामुळे हाँगकाँगमधील लोकांना मिळणारं स्वातंत्र्यावर गदा येईल, जी सामान्य चीनी लोकांनासुद्धा मिळत नाही. \n\n\n\n\n\n\n\n\n\nनवा कायदा काय सांगतो?\n\nसर्वप्रथम चीनने आपल्या संसदेत प्रस्तावित कायद्याचा मसुदा मांडला आहे. पुढच्या आठवड्यात संसदेत या विधेयकाच्या मसुद्यावर मतदान घेण्यात येईल. यानंतर या प्रस्तावाला कायद्याचं स्वरूप येईल. \n\nकिंबहुना आतापर्यंत या प्रस्तावित कायद्याबाबत पूर्ण माहिती समोर आलेली नाही. पण लोकांना याबाबत काळजी वाटते. \n\nआतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, देशाशी नातं तोडणं, केंद्र सरकारची सत्ता किंवा अधिकारांना कमजोर बनवणं गुन्हा ठरेल. लोकांना घाबरवणं, धमकावणं किंवा त्यांच्याविरुद्ध हिंसेचा वापर कट्टरवादाच्या गुन्ह्याअंतर्गत येईल. हाँगकाँगच्या प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्या विदेशी शक्तीही गुन्ह्याच्या अंतर्गत येतील.\n\nप्रस्तावित कायद्यामध्ये चीन हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षेसाठी काही समिती गठीत करू शकतं. याबाबतच लोकांना जास्त काळजी वाटते. याचा अर्थ हाँगकाँगमध्ये चीन आपला कायदा लागू करण्यासाठी समिती बनवेल. खरंतर, अशा प्रकारच्या समिती आधीपासूनच शहरात आहेत.\n\nचीन असं का करत आहे?\n\n1997 मध्ये हाँगकाँग ब्रिटिशांच्या ताब्यातून चीनकडे आलं होतं. पण यासाठी दोन्ही देशांमध्ये एक आगळावेगळा करार झाला होता. हाँगकाँगसाठी एक छोटं संविधान तयार करण्यात आलं. याला बेसिक लॉ म्हणजेच मूळ कायदा असंही म्हटलं जातं.\n\nयासोबतच चीनमध्ये एक देश दोन यंत्रणा या संकल्पनेचा जन्म झाला. या मूळ कायद्यामुळे हाँगकाँगला काही विशेष मुद्द्यांवर स्वातंत्र्य मिळेल. ते सभा घेऊ शकतील, त्यांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार असेल आणि तिथं एक स्वतंत्र न्यायव्यवस्था असेल.\n\nतसंच त्यांना काही लोकशाही अधिकारही असतील. जे सर्वसामान्य चीनी..."} {"inputs":"हाच फोन नंबर 26 वर्षांच्या पुनीत अगरवाल यांच्यासाठी डोकेदुखी ठरलाय.\n\nकारण हा पुनीत यांचा फोन नंबर आहे आणि सनी लिओनीचा नंबर समजून आता त्यावर सतत येणाऱ्या फोन कॉल्सनी ते हैराण झाले आहेत. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\n\"मला आता स्वप्नंही पडत नाहीत, कारण माझा फोन पहाटे चारपर्यंत खणखणत राहतो,\" ते सांगतात.\n\nया फोन कॉल्समुळे त्यांच्या आयुष्यात इतकी उलथापालथ झाली आहे की आता या सिनेमामध्ये बदल करून फोन नंबरच्या ऐवजी 'बीप' ऐकू यावा, यासाठी ते कायदेशीर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत. \n\nपूर्वी पोर्न स्टार असलेली सनी लिओनी गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवुडमध्ये स्थिरावली आहे. एक 'सेक्स सिम्बॉल' म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. \n\nम्हणूनच सिनेमातला फोन नंबर खरा मानून त्यावर लोक फोन करत आहेत. \n\nपुनीत अगरवाल यामुळे हैराण झाले आहेत, \"त्यांनी (फिल्म निर्मात्यांनी) फोन करून हा नंबर प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का, हे तपासून घ्यायला हवं होतं.\" बीबीसी हिंदीच्या भूमिका राय यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं.\n\nअर्जुन पतियालाचे दिग्दर्शक रोहित जुगराज यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.\n\nहा सिनेमा प्रदर्शित झाल्यापास... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ून गेला आठवडाभर अगरवाल यांना ना काम करता आलंय, ना त्यांना शांतपणे जेवता किंवा झोपता आलं.\n\nआणि अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे असलेला हा नंबर ते बंद करून टाकू शकत नाहीत. ते म्हणतात, \"या नंबर माझ्या व्यवसायाशी निगडीत आहे आणि माझ्या सगळ्या जुन्या मित्रांकडेही हाच नंबर आहे.\"\n\nज्या दिवशी ही फिल्म रिलीज झाली त्याच दिवशी त्यांना पहिला कॉल आला. फोन करणाऱ्याला सनी लिओनीशी बोलायचं होतं. आणि हा राँग नंबर असल्याचं अगरवाल यांनी सांगितल्यावर त्याचा यावर विश्वास बसला नाही.\n\nवैतागून अगरवाल यांनी शेवटी फोन कट केला. \n\n\"पहिले दोन - तीन, अगदी 10 कॉल्स आले तेव्हाही मला असं वाटत होतं, की कोणीतरी माझी थट्टा करतंय. मला वाटलं माझा एखादा मित्र हे करत असावा.\"\n\nपण हे कॉल्स येतच राहिले. आणि प्रत्येक कॉलर सारखाच प्रश्न विचारायचा, \"मी सनी लिओनीशी बोलू शकतो का?\"\n\nअनेक कॉलर्सनी फिल्मचा उल्लेख केल्यानंतर नेमकं काय घडतंय हे त्यांच्या लक्षात आलं. \"म्हणून मग मी तो सिनेमा पाहिला आणि त्यामध्ये खरंच माझा नंबर होता. यामध्ये कॉल करणाऱ्यांचा दोष नाही. त्यांनी खरंच माझा नंबर देऊन टाकला.\"\n\nपुनीत अगरवाल यांना सतत कॉल येत राहतात.\n\nत्यांनी पोलीस तक्रार करण्याचाही प्रयत्न केला पण फोन करणारे हे लोक कोणताही गुन्हा करत नसल्याने याप्रकरणी पोलीस काही करू शकले नाहीत. त्याऐवजी त्यांनी अगरवाल यांना कोर्टात जायचं सुचवलं. \n\nत्यानंतर फिल्ममधून आपला फोन काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका अगरवाल यांनी दाखल केली आहे. \n\nत्यांना निर्मात्यांवर केस करायची नाही पण यानंतर फिल्म स्ट्रिमिंग सर्व्हिसवर येईल तेव्हा पुन्हा त्यांचा फोन नंबर जाहीर होऊ नये यासाठी हे पाऊल उचलल्याचं ते सांगतात. \n\n\"सकाळी 8:30पर्यंत शांतता असते,\" ते सांगतात. मग कॉल्स सुरू होतात.\n\nत्यानंतर दिवसभर फोन दर दोन-तीन मिनिटांनी वाजत राहतो. म्हणूनच दुसरं काहीही करणं त्यांच्यासाठी अशक्य झालंय.\n\nपंजाब आणि हरियाणामधून बहुतेक कॉल्स येतात, कारण फिल्मचा मुख्य अभिनेता दिलजित दोसांज हा या भागात लोकप्रिय आहेत. \n\nपण अगरवाल यांना इटली, दुबई, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामधूनही कॉल्स आले आहेत. \n\nपण त्यांना सतत फोन करणारी व्यक्ती आहे न्यूझीलंडमध्ये. अगरवाल यांनी फोनला उत्तर दिल्याने या व्यक्तीने त्यांना व्हॉट्सऍपवर मेसेज पाठवायला सुरुवात केली आणि व्हिडिओ कॉलला उत्तर द्यावं म्हणून त्रास देऊ लागला. त्या माणसाने स्वतःचे फोटो पाठवत ते..."} {"inputs":"हातात तलवारी घेतलेले हे 'धारकरी' म्हणजे श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते असतात. यंदा मात्र पालखीपुढे धारकऱ्यांनी चालण्याच्या प्रकाराला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. \n\nहा वादग्रस्त प्रकार टाळण्यासाठी यंदा आळंदी संस्थानाने खबरदारीचा उपाय म्हणून संभाजी भिडे यांच्या संस्थेच्या लोकांना पालखीत चालण्याची परवानगी देऊ नये, अस पत्र पुणे पोलिसांना लिहिलं होतं. \n\n'वारकरी-धारकरी संगम होणारच!'\n\nश्री शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी मात्र ही गोष्ट फेटाळून लावली आहे. बीबीसी मराठीशी बोलताना नितीन चौगुले यांनी म्हटलं, की कोणत्याही संस्थानानं पुणे पोलिसांना अजूनतरी कोणतंही पत्र पाठवलेलं नाहीये. त्यांना पत्र कुठे आहे, हे विचारा ना! उलट सर्व मंडळांनी आमच्या या धारकरी परंपरेचं स्वागत केलं आहे.\n\n\"संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पाच वर्षे हा उपक्रम चालू आहे. वारकरी आणि धारकरी यांच्या कोणताही भेद नसून उलट या उपक्रमास वारकर्‍यांमधील प्रमुखांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. 26 जून या दिवशी होणार्‍या भक्तीगंगा-शक्तीगंगा अर्थात वारकरी-धारकरी संगम कार्यक्रमास पोलिसांनी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"कोणत्याही प्रकारची मनाई केलेली नाही. त्यामुळे भक्तीगंगा-शक्तीगंगा कार्यक्रम नियोजनाप्रमाणेच उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात होणारच आहे,\" असा विश्वास नितीन चौगुले यांनी व्यक्त केला आहे. \n\nकाय आहे नेमकं प्रकरण?\n\nपुणे शहरात आधी तुकाराम महाराजांची पालखी दाखल होते. त्यांच्यापाठोपाठ संताजी महाराज जगनाडे, गवर शेठ वाणी, ज्ञानेश्वर महाराज अशा क्रमानं इतर पालख्या प्रवेश करतात. \n\nज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यातील प्रत्येक दिंडीचा क्रमांक आणि क्रम ठरलेला आहे. या शिस्तीचा भंग करून अन्य कोणत्याही संस्थेला अथवा संघटनेला सोहळ्यात अनाहूतपणे चालण्याची अनुमती पोलिसांनी देऊ नये, अशी आळंदी संस्थानाची भूमिका सुरुवातीपासून राहिली आहे.\n\nमात्र 2017 साली काही धारकरी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर शिवाजी नगर ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालले. त्यावरून पालखी सोहळा प्रमुखांनी 'आम्ही पालखी पुढे नेणार नाही,' अशी भूमिका घेतली. अखेरीस डेक्कन पोलिसांनी भिडेंविरोधात तक्रार दाखल केली होती.\n\nमागील वर्षी म्हणजे 2018 साली मात्र भिडे हे पालखी निघून गेल्यानंतर संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत चालत गेले आणि तिथे त्यांनी एक छोटी सभा घेतली होती. \n\nभिडेंना विरोध का?\n\nभिडे हे आपल्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांसाठी ओळखले जातात. 1 जानेवारी 2018 ला पुण्याजवळील भीमा कोरेगावात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून ते अधिकच चर्चेत राहिले आहेत.\n\n\"वारकरी विचार हा समन्वयवादी आहे. तिथे विवेकावर भर आहे. एकांगी, टोकाचा विचार आणि तशी भूमिका संतांच्या शिकवणीशी विसंगत आहे. त्यामुळे संतांच्या शिकवणीशी विसंगत अशा विचारसरणीचे लोक अनाहूतपणे सोहळ्यात समाविष्ट झाले तर विपरीत संदेश जाऊ शकतो. हे टाळण्यासाठी संस्थानाची ही भूमिका आहे,\" असं ज्ञानेश्वर माऊली संस्थानाचे विश्वस्त अभय टिळक यांनी बीबीली मराठीला सांगितलं. \n\nवारकरी संप्रदायात हिंदू आहेत. पण वारकरी संप्रदाय हा फक्त हिंदूंचाच नाहीये, असंही त्यांनी सांगितलं.\n\nया संपूर्ण प्रकाराबद्दल बोलताना पुणे पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) मितेश घट्टे यांनी सांगितलं, \"संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरा यापुढेही कायम राहतील. त्यात नवीन पायंडे पाडण्याचा प्रयत्न करू नये.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला..."} {"inputs":"हाफिज सईदविरोधात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वेगवेगळ्या शहरांमध्ये सात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. त्यापैकी तीन गुन्ह्यांच्या अंतर्गत त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. \n\nनजरकैद\/अटक\/शिक्षा\n\nहाफिज सईद हाच मुंबईवरील 26\/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला जात होता. यामुळे गेली अनेक वर्षं हाफिजच्या अटकेची मागणी भारतासह अमेरिकेतूनही केली जात होती. \n\nगेल्या 20 वर्षांत पाकिस्तानच्या प्रशासनाने हाफिज सईदला अनेकवेळा ताब्यात घेतलं. त्याला अनेकवेळा नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. पण त्याच्याविरोधात कोणताही खटला भरण्यात आला नव्हता. अखेर प्रत्येकवेळी त्याला मुक्त केलं जात होतं. \n\nअमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरावर झालेल्या 9\/11 हल्ल्यानंतरही हाफिजला पाकिस्तानात काहीवेळा अटक झाली होती. त्याला अनेकवेळा नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. \n\nडिसेंबर 2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ला प्रकरणाचा आरोपही भारताने हाफिज सईदवर लावला होता. त्यानंतर 2006 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातही त्याच्यावर आरोप करण्यात आले. \n\n2008 मध्ये लष्कर-ए-तोयबाने घडवून आणलेल्या मुंबईवरील 26\/11च्या हल्ल्यानंतर 2008-2009 दरम्यान ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"हाफिज सईद अनेकवेळा नजरकैदेत होता. \n\nमुंबई हल्ला\n\nया प्रत्येकवेळी पाकिस्तानी सरकारने हाफिजविरोधात एकही खटला भरला नाही. \n\nत्याऐवजी प्रत्येकवेळी त्याची नजरकैद वाढवून घेतली जायची. ही मागणी कोर्टाने फेटाळल्यानंतर हाफिजची पुन्हा मुक्तता करण्यात येत असे. \n\nपण गेल्यावर्षी जुलै महिन्यात पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाने हाफिजला अटक केली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हाफिज सईदवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत खटला चालवण्यात आला. लाहोरच्या दहशतवादविरोधी विशेष कोर्टाने त्याला दोन खटल्यांमध्ये दोषी ठरवून साडेपाच वर्षांची शिक्षा ठोठावली. \n\nहाफिज सईद भारताच्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत आहे. तसंच संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीतही हाफिजचं नाव आहे. \n\nत्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. \n\nगेल्या वर्षी हाफिजला अटक झाल्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्वीट केलं, \"मुंबई हल्ल्याच्या दहा वर्षांनंतर कथित मास्टरमाईंडला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. त्याला पकडण्यासाठी गेल्या दोन वर्षांत प्रचंड दबाव टाकण्यात आला होता.\"\n\nपुलवामा हल्ल्यानंतरचे निर्बंध\n\nफेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ला प्रकरणानंतर पाकिस्तानने काही कट्टरवादी संघटनांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. यामध्ये हाफिज सईदच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या संघटनांचाही समावेश होता. \n\nपुलवामा हल्ला\n\nया घटनेनंतर जमात-उद-दावा संघटनेच्या बड्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं. पंजाबच्या विविध शहरांमध्ये हाफिज सईदविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. या संघटनेचं सदस्यत्व आणि संघटनेसाठी निधी गोळा केल्याचा आरोप हाफिजवर ठेवण्यात आला. \n\nजुलै 2019 मध्ये अटक करण्यात आल्यानंतर डिसेंबर महिन्यात हाफिजविरोधातील खटला सुरू करण्यात आला. त्यानंतर दोन महिन्यांच्या आत न्यायालयाने त्याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. \n\nसंघटनेकरिता बेकायदेशीररित्या निधी गोळा करणं, बंदी घालण्यात आलेल्या संस्थेशी संबंधित मालमत्तांची मालकी या कलमांअंतर्गत हा खटला चालवण्यात आला. \n\nहाफिजच्या अटकेचं अमेरिकेने स्वागत केलं. \"हाफिज सईदच आणि त्याच्या साथीदाराला केलेली शिक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या दोघांसह लष्कर-ए-तोयबा गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे. दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक मदतीविरोधात लढण्याचा शब्द दिलेल्या पाकिस्तानसाठी हे एक..."} {"inputs":"हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर आयफा पुरस्कारसोहळ्याचं आकर्षण ठरली. या कार्यक्रमाला ती सलमान खानसोबत आली होती. \n\nसलमान खानच्या आगामी दबंग-3 मध्ये तिची महत्त्वाची भूमिका असणार आहे. या चित्रपटाचं चित्रिकरणही सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळेच आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनची संधी सलमान खान आणि सई मांजरेकर यांनी सोडली नाही.\n\nसलमान खान आणि महेश मांजरेकर यांचे संबंध अतिशय मैत्रीपूर्ण असल्याचं सगळ्यांनाच माहिती आहे. गेल्या काही वर्षांत प्रदर्शित झालेल्या सलमानच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात महेश मांजरेकरची एखादी भूमिका असते.\n\nदबंग चित्रपटात महेश मांजरेकरने सोनाक्षी सिन्हाच्या वडिलांची भूमिका केली होती. तसंच सलमानच्या अन्य काही सिनेमांमध्येही ते झळकले होतेच.\n\nआता सई मांजरेकर दबंग-3 मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. त्यामुळे दबंग 3 मधल्या सईच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. या चित्रपटात अर्थातच सलमान खान चुलबुल पांडे या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तसंच सोनाक्षी सिन्हा, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता किच्चा सुदीप यांची प्रमुख ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"भूमिका असणार आहे. \n\nकोण आहे सई मांजरेकर \n\nसई ही महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची धाकटी मुलगी. अश्विनी मांजरेकर आणि सत्या मांजरेकर हे तिचे बहीण-भाऊ आहेत. \n\nसईचा जन्म 29 ऑगस्ट 1998 ला मुंबईमध्ये झाला. तिचं प्राथमिक शिक्षण मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं. नंतर तिने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. लहानपणापासूनच तिला नृत्य आणि अभिनयाची आवड आहे. तिच्या कुटुंबीयांप्रमाणेच तिलासुद्धा चित्रपटसृष्टीतच करिअर करायचं होतं.\n\nयावर्षी जुलैमध्ये तिला दबंग 3 मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करायची संधी मिळाली. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"हिंदीतील कौन 'बनेगा करोडपती'चं वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांचं सूत्रसंचालन. अमिताभ यांचा भारदस्त आवाज, सहभागी स्पर्धकांशी त्यांचा होणारा संवाद, प्रत्येक प्रश्नाबरोबर वाढत जाणारी काठिण्य पातळी आणि उत्कंठा आणि विजेत्यांना मिळणारी लाखोंची बक्षीसं यामुळे या कार्यक्रमाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. \n\nयाआधी स्वप्नील जोशी आणि सचिन खेडेकर या अभिनेत्यांनी 'कोण होणार करोडपती'चं सूत्रसंचालन केलं आहे. \n\nसचिन खेडेकर यांचं भारदस्त व्यक्तिमत्व आणि दमदार आवाज ही खुबी होती. चॉकलेट हिरो स्वप्नील जोशीच्या रूपात युवा वर्गाला आकर्षित करण्याची योजना होती. या दोघांनंतर आता अभिनेता, दिग्दर्शक नागराज यांच्या हातात कार्यक्रमाची सूत्रं असणार आहेत. \n\n सोनी मराठी चॅनेलवर 'कोण होणार करोडपती' प्रक्षेपित होईल. मात्र हा हंगाम नेमका कधी सुरू होणार याची घोषणा चॅनेलने केलेली नाही. \n\nसोनी चॅनेलने तसंच नागराज यांनी ट्वीटरवर व्हीडिओ शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली. \n\nइंग्लंडमधल्या 'हू व्हाँट्स टू बी मिलेनिअर' या प्रश्नमंजुषा कार्यक्रमावर आधारित 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम भारतात 2000 साली सुर... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ू झाला. त्यावेळी सर्वाधिक बक्षीस रक्कम 1 कोटी रुपये होतं. \n\nकेबीसी आणि अमिताभ बच्चन हे समीकरण घट्ट आहे.\n\nकेबीसी 2 वेळी ही रक्कम वाढवून 2 कोटी करण्यात आली. या कालावधीत अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली. प्रकृतीची साथ नसल्याने त्यांना 24 भागांचं चित्रीकरण करता आलं नाही. \n\n2007 हंगामासाठी अमिताभ यांच्याऐवजी शाहरुख खानने सूत्रसंचालन केलं. \n\n2010 मध्ये चौथ्या हंगामात अमिताभ पुन्हा सूत्रसंचालकपदी परतले. बक्षीस रक्कम 5 कोटींपर्यंत वाढवण्यात आली. \n\nआतापर्यंत केबीसीचे 9 हंगाम झाले आहेत. दहाव्या हंगामासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. फोन अ फ्रेंड ऐवजी आस्क द एक्सपर्ट लाइफलाइनचा पर्याय देण्यात आला. विजेत्याला आता 7 कोटी रुपये बक्षीस रक्कम देण्यात येते. \n\nहर्षवर्धन नवाथे यांनी पहिल्यांदा 1 कोटी बक्षीस रक्कम जिंकण्याचा मान पटकावला होता. त्यानंतर विजय राहुल, अरुंधती, रवी सैनी, सुशील कुमार, सन्मीत कौर साहनी, अचिन आणि सार्थक नरुला यांनी आतापर्यंत सर्वोत्तम बक्षीस रक्कम पटकावण्याचा बहुमान पटकावला आहे. \n\nनागराज यांनी सूत्रसंचालक असणार हे स्पष्ट केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. \n\n''केबीसीमध्ये अमिताभ बच्चन या आपल्या आवडत्या नायकाबरोबर कमीत कमी एक पडाव जिंकेपर्यत खेळायला मिळावं असं स्वप्न पाहणारे नागराज आज स्वत: त्याच मराठी अवताराची सूत्रं हाती घेत आहेत. खरंच ग्रेट आहात तुम्ही सर. अनेकांसाठी प्रेरणादायी'', अशा शब्दांत अमित दांडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. \n\n\"सैराटसारख्या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिने इंडस्ट्रीला कोटीच्या कोटी उड्डाणं घेऊन देणारे नागराज आता लोकांना मालामाल करणार. प्रतिभाशाली, साधा आणि उत्तम माणूस,\" अशा शब्दांत अविनाश गोवारीकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. \n\n\"कोळशाचा हिरा कसा होतो याचा प्रत्यय या व्यक्तीच्या आयुष्याकडे बघितल्यावर होतो. अभिनंदन अण्णा,\" असं राजेश एम. देवकर यांनी लिहिलं आहे. \n\nपण आसिफ खान यांना नागराजचा निर्णय आवडलेला नाही. \"तुम्ही आम्हाला कॅमेऱ्या मागे हवे आहात,\" असं ते म्हणतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"ही निवडणूक केवळ एक औपचारिकता आहे असं म्हटलं जातं. नावापुरतं का होईना पण किम जाँग उन हे संसदेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहतात. \n\nपण यावेळी मात्र त्यांचे खासदारांच्या यादीत नावच नाही. \n\nकिम यांची बहिण किम यो जाँग या खासदार बनल्या आहेत. किम यो जाँग यांचं राजकीय वजन वाढत चालल्याचं दिसत आहे. ही संसद अधिकृत आहे असं दाखवण्यासाठी या निवडणुका घेतल्या जातात. पण आंतरराष्ट्रीय समुदायाने वेळोवेळी या निवडणुकाचा निषेध केला आहे. \n\nकारण या निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या बॅलट पेपरवर केवळ एकाच जणाचं नाव असतं. त्यामुळे त्या उमेदवाराला नकारण्याचा अधिकारच मतदाराला नसतो. या संसदेला रबरी शिक्क्याची संसद असंही काही जण म्हणतात. \n\nउत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी सुप्रीम पीपल्स असेंब्लीच्या उत्तर कोरियाच्या संसदेचं नाव) 687 सदस्यांची नावं जाहीर केली. त्यात किम यांच्या नावाचा समावेश नव्हता. \n\nकिम यांचं नाव यादीत असलं काय किंवा नसलं काय यामुळे काही फरक पडत नाही असं तज्ज्ञ म्हणत आहेत. किम जाँग उन यांचं यादीत नाव नसणं हे त्यांची शक्ती कमी होण्याचं लक्षण आहे का असं विचारलं असता NKन्यूजच्या विश्लेषक रेचल मिनयंग ल... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी सांगतात की ते खासदार असले किंवा नसले तरी त्यांची उत्तर कोरियावरची पकड ढिली झाली आहे असं समजण्याचं काही कारण नाही. \n\nउत्तर कोरियाची प्रतिमा बदलण्यासाठी ही रणनीती असावी. कारण जगातील बहुतांश लोकशाहीमध्ये राष्ट्राध्यक्ष हा संसदेचा सदस्य नसतो. \n\nकिम यो जाँग ( किम जाँग उन यांची बहिण) या 2014मध्ये खासदार झाल्या नव्हत्या. तर कुण्या खासदाराचा मृत्यू झाल्यानंतर पोटनिवडणुकीत त्या खासदार बनल्या असाव्यात असं रेचल मिनयंग ली सांगतात. \n\nकिम जाँग उन यांची बहिण किम यो जाँग\n\nकिम यो जाँग यांचं सत्तेतलं महत्त्व वाढत चाललं आहे. 2014मध्ये त्या प्रचार आणि आंदोलन या विभागाच्या उपसंचालक बनल्या होत्या. तेव्हापासून त्या सत्तेतली एक एक पायरी चढत आहेत. किम जाँग उन यांच्या परदेश दौऱ्यावेळी त्या देखील उपस्थित असतात. नुकताच डोनल्ड ट्रंप आणि किम जाँग उन यांची हनोई येथे भेट झाली. त्यावेळी किम यो जाँग देखील उपस्थित होत्या. \n\nगेल्या रविवारी उत्तर कोरियात मतदान झालं. 17 वर्षांच्या प्रत्येक नागरिकाला हे मतदान अनिवार्य असतं. दर पाच वर्षाला या ठिकाणी मतदान होतं. मतदानाची टक्केवारी 100 टक्के असते आणि सत्ताधारी पक्ष वर्कर्स पार्टी ही एकमताने निवडून येते. उत्तर कोरियाची सरकारी वृत्तसंस्था KCNA नं म्हटलं की यावेळी मतदानाची टक्केवारी ही 99.99 टक्के आहे. जे लोक परदेशात आहेत ते मतदानाला येऊ शकले नाही असं त्यांनी सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"ही पाच नामांकनं आहेत:\n\nतुम्ही तुमच्या आवडत्या स्पोर्ट्सवुमनला बीबीसीच्या भारतीय भाषांच्या वेबसाईटवर जाऊन मत देऊ शकता.\n\nबीबीसीच्या भारतीय भाषांच्या प्रमुक रूपा झा यांनी नामांकनांची घोषणा करताना म्हटलं, \"भारतीय महिला इतिहास रचत आहेत. मात्र आजपर्यंत आपण त्यांना प्रोत्साहन दिलेलं नाही. अशा महिलांना त्यांची संधी देणं बीबीसीला महत्त्वाचं वाटतं, म्हणून आम्ही आज हा पुरस्कार घेऊन आलोय.\"\n\nत्यांनी म्हटलं, \"ज्यांना संधी मिळत नाही त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे आमच्यासाठी आणि बीबीसीसाठी खूप महत्त्वाचं आहे. बीबीसी नेहमीच या गोष्टीचा विचार करते आणि त्यासाठी कटिबद्ध आहे. त्यादिशेने हे आमचं पहिलं पाऊल आहे. \n\n'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' ची नामांकनं जाहीर\n\n\"तरुण महिलांचा आत्मविश्वास वाढवणं पत्रकारांची जबाबदारी आहे, असं मला वाटतं. म्हणून बीबीसी हे पुरस्कार घेऊन येत आहे,\" असं बीबीसीचे बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख, आशिया आणि पॅसिफिक प्रदेश, इंदुशेखर सिन्हा यांनी म्हटलं. \n\nया 5 नामांकित खेळाडू कोण?\n\n1.दुती चंद\n\nवय-23, खेळ- अॅथलेटिक्स\n\nद्युती चंद सध्या बायकांच्या 100 मी गटातील राष्ट्रीय खेळाडू ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"आहे. 2016 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक्समध्ये 100 मी स्पर्धेसाठी निवडली गेलेली ती तिसरी भारतीय खेळाडू आहे. \n\n2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये तिला सुवर्णपदक मिळालं होतं. 1998 पासून हे भारताचं पहिलं पदक होतं. द्युती विविध कारणांमुळे वादात सापडली असली तरी ती भारतातली उदयोन्मुख धावपटू आहे. \n\n2.मानसी जोशी\n\nवय- 30, खेळ- पॅरा बॅडमिंटन \n\nस्वित्झर्लंड येथील बेसल मध्ये 2019 साली झालेल्या पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत मानसी जोशीने सुवर्णपदक जिंकलं.\n\n पॅरा बॅडमिंटन या खेळात ती जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. आशियाई खेळात तिने कांस्यपदक मिळवलं होतं. 2011 मध्ये झालेल्या एका अपघातात तिला तिचा पाय गमवावा लागला. तरीही बॅडमिंटन खेळात नैपुण्य मिळवण्यापासून तिला कुणीही रोखू शकलं नाही. \n\n3.मेरी कोम\n\nवय- 36, खेळ- बॉक्सिंग \n\nमांगटे चंगनेजांग मेरी कोम या नावाने ओळखली जाते. आठ जागतिक चॅम्पिअनशिप जिंकणारी ती एकमेव बॉक्सर आहे. \n\nत्यापैकी सात स्पर्धांमध्ये तिला पदक मिळालं होतं. जागतिक हौशी बॉक्सिंग चॅम्पिअन स्पर्धेत सहा वेळा विजेतेपद पटकावणारी ती पहिली महिला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी मेरी कोम ही पहिली महिला आहे. \n\nमेरी कोम सध्या राज्यसभेची खासदार आहे. जागतिक ऑलिम्पिक संघटनेतर्फे OLY ही बिरुदावली मेरी कोमला देण्यात आली आहे.\n\n4.पी.व्ही. सिंधू\n\nवय- 24 खेळ- बॅडमिंटन\n\nगेल्या वर्षी पी.व्ही.सिंधू (पुरसुला वेंकट सिंधू) स्वित्झर्लंडमधील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. \n\nआतापर्यंत तिने पाच जागतिक पातळीवरील स्पर्धा जिंकल्या आहेत. ऑलिम्पिक मध्ये सिंगल्स गटात सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. 2012 मध्ये अवघ्या 17 वर्षी BWF च्या जागतिक वर्गवारीत सर्वौच्च 20 खेळाडूंमध्ये तिचा समावेश होता. गेल्या चार वर्षांत हे तिने हे स्थान टिकवलं आहे. \n\nटोकियो येथे होऊ घातलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांना तिच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. \n\n5. विनेश फोगट\n\nवय- 25 खेळ- फ्रीस्टाईल कुस्ती\n\nपैलवानाच्या घराण्यातील सदस्या असलेल्या विनेश फोगट आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय पैलवान आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतही तिला दोन सुवर्णपदकं मिळाली आहेत. 2019 मध्ये कांस्य पदक मिळवत जागतिक पातळीवर तिने पदकं मिळवलं. \n\nमतदानाविषयी सर्वकाही\n\nहे मतदान 24 फेब्रुवारी 2020 च्या रात्री 11.30 वाजेपर्यंत करता येईल...."} {"inputs":"ही प्रतिक्रिया आहे दक्षिण त्रिपुरातल्या बिलोनिया इथले भाजपचे नव्याने निवडून आलेले आमदार अरुण चंद्रा भौमिक यांची. \n\nत्रिपुराच्या दक्षिण भागाला लेनिनग्राड म्हटलं जातं, तिथं आता 'लेनिन' नाहीत. ईशान्य भारतातला एकेकाळचा डाव्यांचा गड म्हणून ओळख असलेल्या त्रिपुरात लेनिन यांचे पुतळे पाडले जात आहेत. \n\nभारतीय जनता पक्ष युतीच्या विजयानंतर हे घडत आहे. दोन दशकांच्या सत्तेनंतर राज्यात डावे 'अल्पसंख्याक' झाले आहेत. उजव्या विचारांचे लोक त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि कार्यालयांना लक्ष्य करत आहेत, असा आरोप डावे करत आहेत. \n\nबिलोनिया कॉलेज चौकातला लेनिन यांचा पुतळा पाडण्यात आला. लेनिन यांचा पाडण्यात आलेले हा पहिला पुतळा आहे. दक्षिण त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचे बासुदेब मजुमदार चार वेळा निवडून आले होते. यावेळी भाजपचे भौमिक यांनी त्यांचा 753 मतांनी पराभव केला. रविवारी सकाळी त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एका जेसीबीचा ताबा घेतला आणि लेनिन यांचा पुतळा पाडून टाकला. \n\nतर सोमवारी सायंकाळी सब्रूम इथं लेनिन यांचा पुतळा पाडण्यात आला. हे गावसुद्धा दक्षिण त्रिपुरामध्ये आहे. त्रिपुराची राजधान... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी आगरतळापासून 150 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. \n\nया घटनेनंतर शनिवारी बिलोनियामध्ये जिल्हा प्रशासनानं शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, याशिवाय कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेशही लागू केले आहेत. \n\nरस्त्यांवर शुकशुकाट, दुकानं बंद\n\nइथं रस्त्यांवर शुकशुकाट होता आणि दुकानं बंद होती. वयाच्या विशीत असलेली एक तरुणी चालवत असलेलं दुकान सुरू होतं. \n\nबिलोनिया इथलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात शांतता आहे.\n\nकॅमेरे पाहताच ती पटकन म्हणाली, \"मी तिथं नव्हते. माझ्या कुटुंबातलंही कुणी तिथं नव्हतं. मी काहीही पाहिलेलं नाही.\"\n\nहे स्थळ पोलिसांच्या छावण्यांपासून अगदी जवळ आहे. शिवाय पोलीस अधीक्षकांचं कार्यालय इथून जवळ आहे. असं असतानाही जमावाचा उन्माद सुरूच होता, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षात ही घटन पाहणाऱ्या व्यक्तीनं दिली. \n\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं कार्यालय इथून जवळच आहे. पण हे कार्यालय बंद होतं आणि इथंही शुकशुकाट होता. \n\nइथून दुचाकींचा एक ताफा जात होता. मी काय करत आहे, हे विचारण्यासाठी थांबले. मी त्यांना या पुतळा पाडण्याच्या घटनेबद्दल विचारले. पण त्यांनीही त्यांना काही माहीत नसल्याचं सांगितलं. \n\nपण या दुचाकी चालकांपैकी काही जण पुतळा पाडला जात असताना तिथं होते, अशी माहिती एका स्थानिक दुकानदारनं दिली. \n\nइथल्या रस्त्यांवर शांतता आहे.\n\nबिलोनियातील भाजपच्या कार्यालयात रेलचेल होती. कार्यालयाचं काम पाहणारे शंतनू दत्त म्हणाले की पुतळा पाडण्याच्या घटनेत भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश नव्हता. \"मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे टीशर्ट घालून हे कृत्य केलं. भाजपला बदनाम करण्यासाठी हे कृत्य करण्यात आलं आहे,\" असं ते म्हणाले. \n\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दीपंकर सेन म्हणाले सर्वसामान्यांच्या कराच्या पैशातून उभारण्यात आलेले लेनिन यांचे पुतळे युक्रेनमध्येही पाडण्यात आले होते. इथं डाव्या पक्षांचे कार्यकर्ते दहशतीमध्ये आहेत, असं त्यांनी सांगितलं. \n\nबिलोनियातून निवडणून आलेले भाजपचे आमदार अरुण भौमिक म्हणाले, \"ज्यांनी ब्रिटिशांविरोधात लढा दिला अशा भारतीय नायकांचे किंवा दिन दयाळ उपाध्याय यांच्या सारख्या भारतीय विचारवंतांचे पुतळे आम्ही उभारणार आहोत.\"\n\nडावे म्हणतात हे सर्व राज्यपाल तथागत रॉय यांनी केलेल्या ट्वीटनंतर सुरू झालं. \"लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार जे करू शकतं..."} {"inputs":"ही मुलाखत दुसऱ्या फेरीतील मतदानाच्या इतक्या जवळ का देण्यात आली, म्हणून भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आयोगाने गांधींना स्पष्टीकरण मागत नोटीस बजावली आहे, असं वृत्त 'सकाळ'ने दिलं आहे.\n\nगांधींवर आचारसंहिताभंगाचा ठपका ठेवत आयोगाने त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. \n\nतसंच राहुल यांच्या मुलाखतीचे प्रसारण करणाऱ्या अन्य वाहिन्यांवरही कारवाई केली जावी, असं आयोगानं म्हटल्याचा बातमीत उल्लेख करण्यात आला आहे.\n\nयावर पलटवार करत काँग्रेसने निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप केला आहे. मोदींनीसुद्धा एका खासगी व्यावसायिक सभेत राजकीय भाष्य केलं, मग त्यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल काँग्रेसने केला आहे.\n\n2. सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल\n\nनागपूर अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि बोंडअळीच्या प्रश्नावरून 'हल्लाबोल आंदोलन' करून महाराष्ट्र सरकारला घेरलं होतं. त्यामुळे विधानसभेचं कामकाज होऊ शकलं नव्हतं. \n\nसिंचन घोटाळाप्रकरणी आणखी चार गुन्हे दाखल (प्रातिनिधिक फोटो)\n\nमग बुधवारी सरकारने सिंचन घोटाळा प्रकरणात काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यानंतरच वि... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"रोधकांनी तलवारी म्यान केली आणि विधानसभेचं कामकाज सुरू झालं, असं वृत्त 'लोकसत्ता'ने दिलं आहे.\n\nअधिवेशनातून आणखी एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्र टाईम्सनं दिली आहे.\n\nकाही दिवसांपूर्वी राज्यातील बोगस कंपन्या शोधून त्यांचे आर्थिक व्यवहार थांबवण्याबाबत केंद्र सरकारने सूचना केल्या होत्या. त्यानंतर राज्यात 60 हजारांहून अधिक बोगस कंपन्या असल्याचं उघडकीस आलं आहे. \n\nबंद पडलेल्या या कंपन्यांचे पुढील कोणतेही आर्थिक व्यवहार होऊ नयेत, यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आल्याचं राज्य उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत सांगितलं.\n\n3. आधार जोडणीस 31 मार्चपर्यंत मुदत\n\nइंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी पॅन क्रमांक आधार कार्डशी जोडण्याची मुदत सरकारने 31 मार्च 2018 पर्यंत वाढवली आहे.\n\n या आधी ही मुदत 31 डिसेंबर, 2017 होती.\n\nआधार कार्ड\n\nअनेक निवेदनं आणि रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून आधार जोडणीची अंतिम मुदत 31 मार्च करण्यात आल्याचं अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. \n\n4. स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन 'कलवरी'\n\nमाझगाव डॉकमध्ये बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पीन पाणबुडी 'कलवरी' आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे.\n\nलोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रान्सच्या DCNS कंपनीच्या सहकार्याने सहा पाणबुड्या निर्मितीची प्रकल्प माझगाव डॉकमध्ये सुरू आहे. \n\nफ्रान्सबरोबर तीन अब्ज डॉलरच्या कराराद्वारे डिझेल-इलेक्ट्रिकवरील पाणबुड्यांची भारतात निर्मिती करण्याचा निर्णय झाला होता.\n\nया करारानुसार 2013 साली पहिली पाणबुडी नौदलात दाखल होणं अपेक्षित होते. मात्र त्यासाठी तब्बल 4 वर्षांचा उशीर होऊन अखेर गुरुवारी 'कलवरी' नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यास सज्ज झाली आहे. \n\n5. अमरनाथ यात्रेदरम्यान मंत्रोच्चार आणि जयजयकारावर बंदी\n\nराष्ट्रीय हरित लवादानं (NGT) अमरनाथ यात्रेदरम्यान करण्यात येणारे मंत्रोच्चार, जयजयकारावर तसंच घंटा वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश अमरनाश श्राइन बोर्डला दिले आहेत. \n\nअमरनाथ यात्रा\n\nनवभारत टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, NGTने अमरनाथला शांतता क्षेत्र जाहीर करण्याचा आदेश देतेवेळी या सूचना दिल्या आहेत. \n\nअमरनाथ हे पर्यावरणीय तसंच धार्मिक दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्यानं NGTच्या या आदेशाचं काहींनी स्वागत तर काहींनी यावर टीका केली आहे. दिल्ली भाजपने यावर आक्षेप घेत NGT..."} {"inputs":"हे 12 सदस्य कोण आहेत याबाबत महाविकास आघाडी सरकारकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. महाविकास आघाडीने जूनमध्ये रिक्त झालेल्या जागांसाठी विधानपरिषद सदस्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. पण राज्यपालांनी त्या सदस्यांची नावं नियमात बसत नसल्यामुळे फेटाळून लावली. \n\nमहाविकास आघाडीने आता पाठवलेल्या नावांची यादी राज्याच्या महाधिवक्त्यांचा सल्ला घेऊन तयार करण्यात आल्याचं बोललं जातंय. आज ही यादी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिली.\n\nत्यामुळे आतातरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या नावांवर शिक्कामोर्तब करणार का? राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी कोणते निकष आहेत? महाविकास आघाडी सरकारच्या यादीत कुणाची नावं येऊ शकतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\n\nकोणते सदस्य झाले निवृत्त?\n\nविधानपरिषदेच्या सदस्यांपैकी 12 सदस्यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपुष्टात आला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण, ख्वाजा बेग, प्रकाश गजभिये, जगन्नाथ शिंदे हे निवृत्त झाले. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी\n\nकॉंग्रेसकडून रामहरी रूपनकर, अनंत गाडगीळ, जनार्दन चांदुरकर, आनंदराव पाटील आणि हुस्नबानो ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"खलिफे हे सदस्य निवृत्त झाले. \n\nराष्ट्रवादी काँग्रेसकडून नियुक्त असलेले राहुल नार्वेकर आणि रामराव वडकुते यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. या दोन सदस्यांच्या जागाही रिक्त झाल्या आहेत.\n\nकोणती नावं चर्चेत?\n\nविधानपरिषदेच्या एकूण 12 जागा रिक्त होत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाकडून 4 सदस्यांना संधी मिळू शकते. त्यापैकी अनेक कलावंत आणि माजी आमदारांची नावं चर्चेत आहेत.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे, शिवाजी गर्जे, अदिती नलावडे, गायक आनंद शिंदे आणि राजू शेट्टी ही नावं चर्चेत आहेत.\n\nशिवसेनेकडून सुनील शिंदे, आदेश बांदेकर, उर्मिला मातोंडकर, सचिन अहिर, वरूण सरदेसाई, राहुल कनाल, शिवाजीराव आढळराव पाटील ही नावं चर्चेत आहेत.\n\nतर कॉंग्रेसकडून सत्यजित तांबे, नसीम खान, रजनी पाटील, सचिन सावंत, मोहन जोशी ही नावं चर्चेत आहेत. महाविकास आघाडीकडून अधिकृत यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.\n\nपिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे हेसुद्धा निवृत्त झाले आहेत. \n\nराज्यपाल नियुक्त सदस्यासाठीचे निकष कोणते?\n\nराज्यपालांना या नियुक्त्या करण्याचे अधिकार घटनेने दिलेले आहेत. कलम 163 (1) खाली राज्यपाल या नियुक्त्या करू शकतात.\n\nभगतसिंह कोश्यारी\n\nराज्याचे माजी महाधिवक्ते अॅडव्होकेट श्रीहरी अणे सांगतात, \"राज्यघटनेत असं म्हटलेलं आहे की राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्यांने या नियुक्त्या कराव्यात. पण ज्याठिकाणी राज्यपालांना एखादी नियुक्ती योग्य वाटत नसेल तर त्यांना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यांने ती करण्याची गरज नाही. राज्यपालांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे.\" \n\nते पुढे सांगतात \"जर नियुक्त्यांबाबत बोलायचं झालं तर घटनेच्या कलम 171 (3) नुसार राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या सदस्यांची नियुक्ती करता येते अशी तरतूद आहे. कलम 171 (5) नुसार राज्यपालांना साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार या पाच क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती करता येते. या क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्त्या करताना मंत्रिमंडळाचं ऐकावं की नाही याबाबत जरी वाद असला तरी घटनेने राज्यपालांना दिलेल्या अधिकारानुसार त्यांनी ते काही कारणास्तव नाही ऐकलं तर चूक होईल असं मला वाटत नाही.\"\n\nमग राज्यपालांना मंत्रिमंडळाने सुचवलेल्या नावांमध्ये एखादं नाव या पाच क्षेत्राशी संबंधित वाटलं नाही तर ते नाव फेटाळलं जाऊ शकतं. मग ती..."} {"inputs":"हे असं मुंबईत घडलं होतं आणि तेही गणेशोत्सवाच्याबाबतीत. त्या प्रथेचीच ही कहाणी. \n\nएखाद्या प्रदेशाला किंवा गावा-शहराला तिथल्या भौगोलिक, औद्योगिक वैशिष्ट्यांमुळे ओळख मिळते तशी सांस्कृतिक, सार्वजनिक वैशिष्ट्यांमुळेही मिळत असते. कालांतराने हे सांस्कृतिक घटक आणि ते गाव यांचं अतूट मिश्रण बनून जातं आणि नंतर दोन्ही घटक एकमेकांमध्ये इतके मिसळून जातात की त्यांना वेगळं करणं कठीण होतं. मुंबई आणि गणपती उत्सव हे समीकरणही असंच आहे.\n\nमुंबईमध्ये शतकानुशतके कोकणातील, गोमंतकातले लोक स्थायिक होत गेले. येताना त्यांनी आपल्या सण समारंभाच्या परंपराही आणल्या. गणपती उत्सवाचं स्थान बळकट होण्यामध्ये या स्थलांतराचा वाटा मोठा आहे.\n\nआजच्या गणपती उत्सवाचे स्वरुप हे मोठ्या डामडौलाचं आणि भव्य वाटत असलं तरी हे स्वरूप एका रात्रीत तयार झालेलं नाही. काही शतकांची परंपरा त्यामागे आहे.\n\nसाधारणतः 1820-40 या काळापासून मुंबईतल्या गणपती उत्सवाची वर्णनं मिळतात. सार्वजनिक गणेशोत्सव जरी 20 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात सुरू झाला असला तरी गणपतीच्या वेळच्या उत्साहाची आणि सजावटीची परंपरा त्याआधी कित्येक दशके अस्तित्वात आलेली दिसते.\n\nमुंब... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ईत गणेशोत्सवात कसा उत्साह असे?\n\nमुंबई ही गेल्या चार शतकांहून अधिक काळ बहुधर्मिय आहे. अनेक धर्म आणि जाती इथं एकत्र राहात आहेत. त्यामुळे चालीरितींप्रमाणे सण-समारंभातही विविधता दिसते. \n\n1863 साली गोविंद नारायण माडगांवकर यांनी लिहिलेल्या मुंबईचे वर्णन पुस्तकात त्यांनी मुंबईतल्या वेगवेगळ्या धर्मांच्या सणांची माहिती दिली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधीक उत्साहाने साजरा केल्या जाणाऱ्या गणपती उत्सवाचंही वर्णन त्यांनी केलं आहे. \n\nते म्हणतात, \"गणपतीचा उत्साह ह्या शहरांत दहा दिवसपर्यंत एक सारखा मोठ्या कडाक्याने चालतो. कित्येक गृहस्थ वर्ष सहा महिने खपून गणपति स्वतः तयार करितात. हा मातीचा असतो खरा, परंतु ह्यांत कुशळतेचें काम असून शें दोनशें रुपये यास खर्च करितात. \n\nकोठें कोठें उत्कृष्ट चित्रें होतात. जागोजागी शेंकडो गणपति तयार होतात. कित्येक सुंदर मखरें करितात.\" \n\nसगळ्या मुंबईत जलसे आणि कार्यक्रम\n\nतेव्हाच्या गणपती उत्सवामध्येही लोक उस्ताहाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत. जेवणावळी घालत. माडगांवकर त्याचंही वर्णन करतात. \n\nया दिवसांमध्ये समाराधना (पंगती), कथा, नाच, बैठका, फुगड्या असे प्रकार होत असतात असं ते म्हणतात. पैसेवाले लोक यावर हजार ते पाचशे रुपये खर्च करतात असंही ते लिहून ठेवतात. म्हणजेच सुमारे 160 ते 180 वर्षांपुर्वीही या उत्सवाला किती महत्त्व होते हे त्यावर लोक करत असलेल्या खर्चावरुन दिसून येतं.\n\nआज मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठमोठी वाद्यं, ढोल-ताशे तसेच लाऊड स्पीकर, डॉल्बीचा वापर केला जातो. पण ही वाद्यं सुद्धा कालानुरुप बदलत गेली आहेत. तसेच आज महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात गणपतीचे दहा दिवस काही देखावे केले जातात आणि ते पाहायला जाण्याची परंपरा काही शहरांमध्ये दिसते. \n\nशहरांच्या मुख्य रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत असे देखावे पाहाणाऱ्यांचे जत्थे दिसून येतात. यालाही परंपरा असल्याचं त्याकाळच्या वर्णनातून दिसून येतं. \n\n\"काही लोकदहा दिवस एकसारखा दारापाशी चौघडा वाजवीत असतात, व अरास करितात. हांड्या, झुंबर, गलासें, आरसे व चित्रे जिकडून तिकडून, जमा करुन घरे शृंगारितात, चुना काढून स्वच्छ करितात.\"\n\nगणपती विसर्जनाच्या दिवशीही संध्याकाळी रस्त्यामध्ये लोकांची, गाड्यांची, गणपतीच्या पालख्यांची गर्दी होते तसेच गौरी विसर्जनावेळी बाणकोटी लोक रस्तोरस्ती नाचत असतात ते लिहितात.\n\nमाडगांवकरांप्रमाणे बाळकृष्ण आचार्य आणि मोरो..."} {"inputs":"हे आवाहन भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 2000मध्ये केलं होतं. \n\nतर 2003मध्ये रायपूरमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्या उपस्थितीत सध्याचे उपराष्ट्रपती आणि तेव्हाचे भाजपचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी एक सिंहगर्जना केली होती. ते म्हणाले होते, \"भाजपमध्ये ऐक्य आहे, भाजपमध्ये सुस्पष्टता आहे. लोकांनी भाजप आणि मित्रपक्षांना आणखी एक संधी द्यायला हवी.\"\n\nपण पुढच्याच वर्षी 2004ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचा पराभव झाला. \n\nकाल आणि आज\n\nआता आपण सरळ 14 वर्षांनंतर 8 सप्टेंबर 2018ला दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या आणखी एक राष्ट्रीय कार्यकारिणीकडे वळूया.\n\n\"नरेंद्र मोदींच्या रूपात आमच्याकडे जगातले सर्वांत लोकप्रिय नेते आहेत,\" अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या अधिवेशनाची सुरुवात केली. \n\n'अजेय भारत-अटल भाजप'\n\nरविवारी कार्यकारिणीचा समारोप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अजेय भारत-अटल भारत'चा नारा दिल्याची माहिती केंद्रिय मं... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"त्री रवीशंकर प्रसाद यांनी माध्यमांना दिली. सत्ता ही म्हणजे फक्त खुर्ची नव्हे तर जनतेसाठी काम करण्याचं माध्यम आहे, असंही मोदी म्हणाले. महागठबंधनच्या नेतृत्वाचा पत्ता नाही, धोरण अस्पष्ट आहे आणि नियत भ्रष्ट आहे, असा टोला मोदी यांनी लगावल्याची माहिती रवीशंकर प्रसाद यांनी दिली.\n\nतर, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी, भाजप मेकिंग इंडिया करत असून काँग्रेस मात्र ब्रेकिंग इंडिया करत आहे, असे कार्यकारिणीच्या समारोपाच्या भाषणात म्हटले.\n\nशिवाय, \"भाजप 2019मध्ये पुन्हा सत्तेत येईलच आणि पुढची 50 वर्षें कोणीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवू शकत नाही,\" असंही शाह यांनी सांगितलं.\n\n2019मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका आणि यावर्षी राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशसह पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांच्या दिशेने केलेला हा इशारा होता हे स्पष्टच आहे. \n\nदिल्लीत एका पंचतारांकित हॉटेलच्या बाजूला आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर आहे. याचं उद्घाटन खुद्द नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. हे आंबेडकर भवन कालपासून भगव्या रंगांनी सजलं आहे. ठिकठिकाणी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे फोटोही लावण्यात आले आहेत. \n\nबाजूच्या हॉलमध्ये वाजपेयींच्या कविता, संयुक्त राष्ट्रांतील भाषण, विविध राष्ट्रप्रमुखांशी झालेल्या भेटी आणि रॅलींचे फोटो तिथे लावले आहेत.\n\nरस्त्यावर बॅनर लागले आहेत. सगळ्या बॅनरवर सर्वांत मोठा फोटो नरेंद्र मोदी यांचा आहे. त्यांच्या बाजूला विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांचा फोटो आहे. \n\nराजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि नितीन गडकरी आदी नेत्यांचे फोटोही याच बॅनरवर आहे. मात्र यांच्या फोटोंचा आकार वरच्या फोटोंपेक्षा अर्ध्या आकाराचा आहे. \n\nथोडी शोधाशोध केली तर लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा फोटोसुद्धा एका बॅनरवर दिसला. मात्र त्या फोटोवर फक्त हे दोघंच मार्गदर्शक नेते होते. बाकी कुणालाही बॅनरवर स्थान मिळालेलं नाही. \n\nदलित केंद्रस्थानी \n\nकार्यकारिणीच्या ठिकाणी शनिवारी सकाळी पोहोचल्यानंतर अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. \n\nगेल्या अनेक वर्षांत भाजपच्या कार्यकारिणीची बैठक दिल्लीत झाली तर ती तालकटोरा स्टेडिअम, जवाहरलाल नेहरू स्टेडिअम किंवा NDMC सेंटरमध्ये होत असे. \n\nबाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या भव्य वास्तूत ही परिषद होणं म्हणजे योगायोग नक्कीच नाही. \n\nमागच्या दोन वर्षांत देशात..."} {"inputs":"हे किस्से आयुष्यभर आठवणीत राहणार आहेत. यातल्या काही गोष्टी आपण इतरांना सांगू शकतो, तर काही गोष्टी दुसऱ्यांना सांगण्याची बिलकुल सोय नाही.\n\nअसेच किस्से जाणून घेण्यासाठी बीबीसीने लोकांना लॉकडाऊनमधली आपली आगळीवेगळी कहाणी पाठवण्यास सांगितलं होतं. \n\nलोकांनीही याला प्रतिसाद देताना आपल्या रंजक गोष्टी आम्हाला पाठवल्या. आता हे किस्से तुम्हाला सांगितलं नाही तर कसं चालेल?\n\nयासाठी आम्ही सहा किस्से तुम्हाला सांगण्यासाठी निवडल्या आहेत. हे किस्से ऐकून एक तर तुम्ही खळखळून हसाल किंवा कपाळावर हात तरी नक्की मारून घ्याल. पण या गोष्टी तुम्हाला सांगताना वाचकांची ओळख लपवली आहे बरं का...\n\n\"कामासाठीचं प्रेझेंटेशन मुलाचं होमवर्क म्हणून पाठवलं\"\n\nमी कामासाठी बनवलेली एक प्रेझेंटेशन माझ्या मुलाचं होमवर्क म्हणून सबमिट केलं. माझा मुलगा आपलं होमवर्क करायला विसरला होता. पण मी सबमिट केलेल्या 'होमवर्क'साठी त्याचं खूप कौतुक झालं.\n\nमाझा मुलगा नववीच्या वर्गात शिकतो. त्याला त्याचं होम-वर्क करायचं होतं. साधारणपणे मी त्याची मदत करतो. पण एके दिवशी तो होमवर्क करायला विसरला होता. मी त्या दिवशी इतर कामांमध्ये बिझी होतो. त्यामुळे मु... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"लाने शेवटपर्यंत त्याची प्रेझेंटेशन बनवले नव्हते. \n\nमी विद्यार्थ्यांना आयटी शिकवतो. त्यामुळे मी त्यांच्यासाठी बनवलेलं एक प्रेझेंटेशन मुलाला दिलं. अशा प्रकारचं दुसरं प्रेझेंटेशन बनव, असं मी त्याला सांगितलं. पण त्याने त्यात काहीच बदल केले नाहीत, फक्त बाहेरचं नाव बदलून प्रेझेंटेशन सबमिट करून टाकलं. \n\nत्यांचे शिक्षक प्रेझेंटेशन पाहून प्रचंड खुश झाले. अशा प्रकारचं प्रेझेंटेशन कोणत्याच विद्यार्थ्याकडून पाहिलं नसल्याचं ते म्हणाले.\n\nत्याला या होमवर्कसाठी पैकीच्या पैकी गुण देण्यात आले. शाळेच्या बातमीपत्रातही त्याचा उल्लेख करण्यात आला. पण याबाबत माझ्या मनात अपराधीभाव आहे. पण आता माझी खरी गोची झाली आहे. आता मला त्याच्या होमवर्कसाठी आणखी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. शाळेत कौतुक झाल्यामुळे माझा मुलगा मात्र खुश आहे. पहिल्यांदाच मी असं काही केलं होतं. पण पुढे असं काही नक्कीच करणार नाही.\n\n\"सासूसाठी आणलेलं सामान निर्जंतुकीकरण न करता दिलं\"\n\nमी माझ्यासाठी आणि माझ्या सासूसाठी काही किराणा सामानाची डिलिव्हरी घरपोच मागवली होती. सामान आल्यानंतर मी माझं सामान निर्जंतुकीकरण करून तर घेतलं. पण सासूसाठीचं सामान निर्जंतुकीकरण न करताच त्यांना दिलं. \n\nसध्या प्रत्येक वस्तू व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावं लागतं. हे कधीकधी कंटाळवाणं वाटतं. त्यामुळेच मी सासूसाठी आणलेलं सामान स्वच्छ न करता सरळ पिशवीत टाकून त्यांच्याकडे देऊन टाकलं. \n\nकाही वेळानंतर मी पाहिलं त्या कुठेतरी बाहेर चालल्या आहेत. तेव्हा त्यांना कुठूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असं माझ्या मनात आलं. \n\nमला अपराधी वाटलं. मी त्यांना मारण्याचा प्रयत्न बिलकुल करत नव्हते. पण सामान निर्जंतुक केलंय किंवा नाही हे त्यांनी कधी विचारलंच नाही. त्यांनी विचारलं असतं तर मी सांगितलं असतं. \n\nमी सध्या खूप घाबरलेली आहे. प्रत्येक गोष्ट निर्जंतुक करून घेते. त्यामुळेच मला वाटलं की त्यांचं सामान त्यांनीच स्वच्छ करून घ्यावं. \n\n \"लॉकडाऊनमध्येसुद्धा आजी-आजोबांसाठी केक घेऊन गेलो\"\n\nएप्रिल महिन्यात माझ्या दोन्ही मुलांचा वाढदिवस होता. कोरोना लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर जाण्याचा विचार कुणी करू शकत नाही. पण या काळातही आजी-आजोबांसाठी मी केक घेऊन गेलो होते. पण केक त्यांच्या दरवाजावर ठेवून निघून आलो.नेहमी नातेवाईकांच्या वाढदिवसांच्या दिवशी आम्ही एकत्र येत असतो. पण यावर्षी हे शक्य नव्हतं. \n\nपण तरीही मी केक..."} {"inputs":"हे तेच स्टेडिअम होय ज्याचे पिच 1999मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावरून खोदण्यात आले होते.\n\n\"बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं होतं की जो पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवतोय, भारतातल्या निष्पाप लोकांचा बळी घेतोय, त्या पाकिस्तानशी कसलाही संबंध असता कामा नये. त्यामुळे पाकिस्तानबरोबर क्रिकेट मॅचही व्हायला नको. पण त्यावेळच्या सरकारनं ठरवलं की क्रिकेट मॅच होईल. पण आम्ही ठरवलं होतं की क्रिकेट मॅच होऊ द्यायची नाही, काहीही झालं तरी,\" दिल्लीत शिवसेनेचा आक्रमक चेहरा राहिलेले आणि सध्या भाजपवासी झालेले जय भगवान गोयल यांनी त्या वेळची आठवण सांगितली.\n\n\"मी तेव्हा शिवसेनेचा उत्तर भारताचा अध्यक्ष होतो. मग दिल्लीत ज्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर मॅच होणार होती, त्या स्टेडियमचे पीच खोदले,\" ते सांगतात.\n\nगोयल पुढे सांगतात, \"मग पुढे पंधरा दिवस दिल्ली पोलीस माझा शोध घेत होते, पण बाळासाहेबांचा मला आदेश होता की अटक व्हायचं नाही. आमच्या बाकी लोकांना अटक झाली, पण मला अटक झाली नाही.\" \n\nडिसेंबर 1998 मध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. पण पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचं नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घे... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"तल्यानं मुंबईत होणारा सामना दिल्लीला हलवावा लागला.\n\nखोदलेले पिच दुरुस्त करताना मैदान कर्मचारी\n\nपण दिल्लीतही सामना होण्यास शिवसेनेनं विरोध केला. दिल्लीतील शिवसैनिकांनी रात्रीतून जाऊन पिच खोदले. अर्थात हे पिच खोदले गेले असले तरी ते दुरुस्त करून कडक सुरक्षा व्यवस्थेत भारत-पाकिस्तान कसोटी सामना खेळला गेला होता.\n\n'त्यांनी स्टंट केला होता'\n\nपिच खोदण्याची शिवसेनेची सुरुवात 1991 मध्ये झाली. शिशिर शिंदे यांनी पाकिस्तानशी सामना होऊ नये म्हणून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमचे पिच खोदले होते. दिल्लीतल्या 1999च्या प्रकाराबद्दल शिशिर शिंदे म्हणतात, \"त्यांनी स्टंट केला होता. फोटोग्राफर नेऊन, कॅमेरे नेऊन अशी आंदोलन होत नसतात. आम्ही ज्यावेळी वानखेडेचं पीच खोदलं त्यावेळी ते अत्यंत गुप्तपणे तर केलंच, पण पिच खोदून त्यावर ऑईलही टाकले. त्यामुळे सामना होऊ शकला नाही, म्हणजे आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही करू शकलो.\" \n\nशिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे सांगतात की, \"पाकिस्तानबरोबर खेळायचंच नाही, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होते. पण तरीही काहींनी भूमिका घेतली की सामना होऊद्यात. मग आपल्या दिल्लीतल्या शिवसैनिकांनी पिच खोदून टाकले. जय भगवान गोयल यांच्यासोबत त्यावेळी मंगतराम मुंडे, ओमदत्त शर्मा हे शिवसैनिक होते.\n\nयावेळी 'सामना'च्या अग्रलेखात पिच खोदण्याच्या या कृतीचं समर्थन करताना बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की ही 'सच्ची देशभक्ती' आहे. शिवसेनेच्या तत्कालीन खासदार मधुकर सरपोतदारांनी म्हटलं होतं की जर कुणाला काही दुखापत झालेली नाही तर हा प्रकार काही गुन्हा होत नाही.\n\nत्यावेळी सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाची प्रतिक्रिया मात्र सावध अशी होती. पक्षाचे प्रवक्ते जे. पी. माथुर यांनी म्हटलं होतं की 'हे खोडसाळपणाचे कृत्य' आहे. तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रमोद महाजनांनी स्पष्ट केलं की याचा शिवसेनेसोबतच्या संबंधांवर काहीही परिणाम होणार नाही, असं फ्रंटलाईन या नियतकालिकाने म्हटलं होतं. \n\nवाजपेयी सरकारची कोंडी\n\nज्येष्ठ पत्रकार सुनील गाताडे या घटनेबद्दल सांगतात की, \"शिवसेनेला उत्तर भारतात आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं होतं आणि जय भगवान गोयल यांना प्रसिद्धी हवीच होती. पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध नको ही तर शिवसेनेची भूमिका होतीच. त्यातून हा प्रकार घडला.\n\n\"शिवसेनेनं पहिल्यांदा दिल्लीत अशाप्रकारचं आंदोलन..."} {"inputs":"हे प्रकरण गंभीर असून ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या अनुभवी माजी अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी असे पवार यांनी म्हटले. \n\n\"गृहमंत्र्यांवर झालेले आरोप गंभीर आहेत, या प्रकरणाची चौकशी ज्युलियो रिबेरो यांच्यामार्फत करण्यात यावी,\" असा पर्याय पवारांनी सुचवला. \n\nज्युलिओ रिबेरो यांना मुंबई पोलीस दलात मोठा मान दिला जातो. पण कोण आहेत ज्युलिओ रिबेरो? जाणून घेऊया \n\nज्युलिओ रिबेरो 1953 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. पोलीस खात्यात 15 वर्षं सेवा केल्यानंतर त्यांची मुंबईत पोस्टिंग झाली होती. \n\nरिबेरो सध्या 92 वर्षांचे आहेत. \n\n1969 च्या आसपास रिबेरो मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून रुजू झाले. \n\nमुंबई मिररच्या माजी संपादक मिनल बघेल यांच्या मुलाखतीत रिबेरो सांगतात, \"मी पुण्यात पोलीस उपयुक्त होतो. त्यानंतर पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर माझी बदली मुंबईत झोन-3 मध्ये झाली.\" \n\nज्युलिओ रिबेरो\n\nमुंबईत विविध पदावर काम करणाऱ्या ज्युलिओ रिबेरो यांनी 1982 ते 1985 मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून धुरा सांभाळली होती. \n\nत्यानंतर रिबेरो यांना पोलीस महासंचालकपद देण्यात आले. रिबेरो CRPF चे महासंचालक म्हणून दिल्लीला ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"गेले. \n\nमिनल बघेल यांच्या मुलाखतीत रिबेरो म्हणाले होते, \"दिल्लीत पाच आठवड्यानंतर मला पंतप्रधानांचा गुजरातला जा म्हणून फोन आला.\" \n\nरिबेरो यांनी गुजरातचे पोलीस महासंचालक आणि त्यानंतर पंजाबचे पोलीस महासंचालक म्हणून काम केलं. \n\nपोलीस दलातील सेवेसाठी 1987 मध्ये रिबेरो यांचा पद्मभूषण पुरस्काराने सम्मान करण्यात आला. \n\nमुंबईचे पोलीस आयुक्त \n\nज्येष्ठ क्राइम रिपोर्टर प्रभाकर पवार सांगतात, \"पोलीस दलात रिबेरो यांची डायनॅमिक अधिकारी म्हणून ओळख होती.\" \n\nज्येष्ठ क्राइम रिपोर्टर सांगतात, \"पोलीस दलात रिबेरो यांची प्रतिमा एक नॅान-करप्ट, स्पष्ट बोलणारे आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून आहे.\"\n\nमुंबईतील अनेक वरिेष्ठ IPS अधिकारी रिबेरो यांना आदर्श मानतात. 1980 च्या दशकात मुंबईत गॅंगवॅार नव्हतं. पण स्मगलर्स आपले हातपाय पसरू लागले होते. \n\nमुंबई पोलीस\n\n\"1980 च्या दशकात रिबेरो मुंबई पोलीस आयुक्त असताना मुंबईत करीम लाला, हाजी मस्तीन यांसारख्या स्मगलर्सचं वर्चस्व होतं. यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम रिबेरो यांच्या कार्यकाळात झालं,\" असं प्रभाकर पवार सांगतात. \n\nते पुढे म्हणतात, \"माटुंग्याचा भाई वरदराजन मुदलियार उर्फ वर्दाला संपवण्यात रिबेरो यांची मोठी भूमिका होती. रिबेरो यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांनी वरदराजन मुदलियारचं माटुंग्यातील वर्चस्व मोडून काढलं.\" \n\nपंजाबमध्ये दहशतवाद मोडून काढला\n\nपंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवाद मोडून काढण्यात रिबेरो यांनी मोठी भूमिका बजावल्याचं ज्येष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे. \n\nज्येष्ठ क्राइम रिपोर्टर प्रभाकर पवार सांगतात, \"1980 च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद मोठ्या प्रमाणात फोफावला होता. रिबेरो यांनी खूप वर्षं पंजाबमध्ये काम केलं.\" \n\nपंजाबमधली परिस्थिती मोडून काढण्यात रिबेरो यांचा मोलाचा वाटा होता.\n\nपंजाबमध्ये रिबेरो यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. 1986 साली पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी रिबेरो यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यात एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला होता. \n\nप्रभाकर पवार सांगतात, \"या हल्ल्यात रिबेरो जखमी झाले होते,\" पंजाब पोलिसांनी दहशतवाद्याविरोधात मोहीम उघडली होती. \n\n\"बूलेट का जवाब बूलेटसे देंगे,\" असं रिबेरो त्यावेळी म्हणाले होते असं पवार पुढे सांगतात. \n\n'रिबेरो यांना एन्काउंटर स्पेशलिस्ट शब्द आवडत नाही'\n\n\"रिबेरो यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट हा शब्द आवडत नाही,\" असं प्रभाकर पवार..."} {"inputs":"हे वृत्त आल्यानंतर शरद पवारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचं स्वागत केलं आहे तसंच ईडीचे आभार मानले आहेत. \n\n\"ईडीची नोटीस मला आलेली नाही, मी राज्य सहकारी बँक किंवा कुठल्याही सहकारी बँकेच्या संचालकपदी नव्हतो, जी निर्णय प्रक्रिया झाली त्यात माझा सहभाग नव्हता, तक्रारदारानं कर्ज मंजूर करणारी मंडळी शरद पवारांच्या विचाराची होती असं म्हटलंय. त्यामुळे जर माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल आणि ज्यांनी गुन्हा दाखल केला आहे त्यांना मी धन्यवाद देतो,\" असं शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलंय. \n\n\"आज माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर त्याचं स्वागत आहे. मी राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये गेलो तिथे मला आणि माझ्या पक्षाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर माझ्यावर अशी कारवाई झाली नसती तरच मला आश्चर्य वाटलं असतं,\" असही ते पुढे म्हणालेत. \n\nघोटाळा नेमका काय आहे?\n\nपण ज्या राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे, ते प्रकरण तरी नेमकं काय आहे?\n\nयाचिकाकर्ते सुरिंदर अरोरा यांनी या प्रकरणी 2010 साली हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरी... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ल सुनावणीदरम्यान 22 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला बँकेच्या संचालक मंडळावर पुढील पाच दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.\n\nअजित पवार यांच्यासहित अनेकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\n\nया आदेशानंतर मुंबईतील एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याच आधारावर आता ईडीनं या नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. \n\nया बँक घोटाळ्यात सकृतदर्शनी सर्वांविरोधात 'विश्वसनीय पुरावे' आहेत, असं मत मुंबई उच्च न्यायालयातील न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने नोंदवलं होतं.\n\nराज्य सहकारी बँकेने 2005 ते 2010 या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केलं होतं. सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, कारखाने आणि इतर कंपन्यांना हे कर्ज देण्यात आलं होतं. ही सर्व कर्जं बुडीत निघाली होती.\n\nही कर्ज देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत सुरिंदर अरोरा यांनी 2010 साली मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. जवळपास 25 हजार कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचा आरोप अरोरांनी याचिकेतून केला आहे. \n\nचौकशीत काय झालं?\n\nराज्य सहकारी बँकेनं केलेल्या कर्जवाटपाची 'महाराष्ट्र सहकार कायदा कलम-83' नुसार सहकार विभागानं चौकशी केली होती. कर्जवाटप करताना नाबार्डच्या 'क्रेडिट मॉनिटरिंग अरेंजमेंट'चं उल्लंघन केल्याचा ठपका या चौकशीत ठेवण्यात आला होता.\n\nयाशिवाय, 14 कारखान्यांना तारण किंवा सहकारची थकहमी न घेता कर्जवाटप करणं, कर्जासाठीची कागदपत्र न तपासणं, नातेवाईकांना कर्जाचं वाटप करणं, या प्रकारांमुळे बँकेला हजारो कोटींचं नुकसान झाल्याचं चौकशीत समोर आलं होतं. \n\n2011 मध्ये सरकारनं राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई केली होती आणि त्यानंतर 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'नं राज्य सहकारी बँकेवर प्रशासकाची नेमणूक केली होती. \n\nघोटाळा झालाच नाही - राष्ट्रवादी काँग्रेस\n\nराष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या सर्व विषयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, \"कोर्टानं आदेश दिल्यानंतर प्रकरणाशी संबंधित सगळ्यांवर गुन्हा दाखल करणं बंधनकारक होतं. पण हा राज्य सहकारी बँक घोटाळा कथित आहे. असा कोणताही घोटाळा झालेला नाही. या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात दाखल केलेली याचिका ही राजकीय हेतून प्रेरित आहे. आतापर्यंत या कथित घोटाळ्याशी संबंधित अनेक चौकशा झाल्या आहेत, पण त्यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही. त्यामुळे..."} {"inputs":"हे शब्द कुठल्या भाषेतले आहेत? आज मराठीत सर्सास वापरले जात असले, तरी हे सगळे शब्द मूळचे मराठी नाहीत, असं सांगितलं तर?\n\nहे सगळे शब्द फारसी भाषेतून आले आहेत आणि मराठीनं ते आपलेसे केले आहेत. आजच्या काळात इराणची अधिकृत भाषा असलेली फारसी ही महाराष्ट्रात अनेक शतकं व्यवहाराची भाषा बनली होती.\n\nआजही आपल्या रोजच्या वापरातल्या मराठीमध्ये या भाषेच्या पाऊलखुणा दिसतात. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आम्ही त्याच पाऊलखुणांचा मागोवा घेतो आहोत.\n\nफारसी-मराठीचं नातं कसं जुळलं?\n\nमराठी आणि फारसीचा संबंध अगदी जुना आहे. या दोन्ही एकमेकींच्या दूरच्या मावसबहिणी आहेत असं म्हणायलाही हरकत नाही.\n\nभाषाविज्ञानाचे प्राध्यापक चिन्मय धारुरकर त्याविषयी अधिक माहिती देतात.\n\n\"फारसी आणि मराठी या एकाच मोठ्या कुळातल्या भाषा आहेत. इंडो युरोपियन लँग्वेज फॅमिली म्हणजे युरो-भारतीय भाषा कूळ असं त्याचं नाव. या दोन्ही भाषांचं उपकूळही एकच आहे जे इंडो-इराणी म्हणून ओळखलं जातं.\n\n\"त्यामुळे आपोआपच वाक्यरचनेच्या पातळीवर किंवा काही मूलभूत शब्दसंग्रह आणि संरचनांच्या बाबतीत फारसी आणि मराठीमध्ये साम्य आढळून येतं. दुसरं म्हणजे फारसी भाषेत साठ टक्... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"के शब्द अरबी भाषेतले आहेत. म्हणजे फारसीवाटे ते मराठीत आले आहेत.\"\n\nमुस्लिम राजवटीमुळे फारसी महाराष्ट्रात आली, असं ढोबळमानाने अनेकांना वाटतं. पण ते पूर्णपणे खरं नसल्याचं ज्येष्ठ लेखक आणि संतसाहित्याचे अभ्यासक यू. म. पठाण यांनी म्हटलं आहे.\n\nपठाण यांनी मराठी बखरींमध्ये वापरलेल्या फारसी भाषेवर संशोधन केलं होतं. 1958 साली पुणे विद्यापीठात त्यांनी सादर केलेला शोधनिबंध म्हणजे फारसी आणि मराठीला जोडणाऱ्या दुव्यांचा खजिनाच आहे.\n\nत्यांच्या मते फारसीचे मराठीशी भाषिक संबंध पूर्वापार चालत आले आहेत आणि मुसलमानी राजवटीत ते अधिक घनिष्ठ झाले आहेत. बाराव्या शतकानंतरच्या कालखंडातील मराठी भाषेत फारसीचं प्रतिबिंब आढळून येऊ लागलं.\n\nराज्यकर्त्यांची भाषा\n\nफारसी भाषा मुस्लीम राज्यकर्त्यांसोबतच व्यापारी, प्रवासी आणि सुफी संतांच्या मार्फतही महाराष्ट्रात आली असावी. पण ती इथे रुळली आणि मराठीत मिसळली, ती मात्र राजभाषा म्हणूनच.\n\nतेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण या प्रदेशाचं राजकारण बदलवून टाकणारं ठरलं. मग चौदाव्या शतकात मोहम्मद तुघलक शहानं आपली राजधानी काही वर्षांसाठी दिल्लीहून देवगिरीला म्हणजे आजच्या दौलताबादला हलवली. त्यानंतर बहामनी राजवटींच्या काळात फारसी महाराष्ट्राची राजभाषा म्हणून आणखी रूढ होत गेली.\n\nडॉ. पृथ्वीराज तौर त्याविषयी माहिती देतात. तौर गेली सतरा वर्ष नांदेडच्या रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचं अध्यापन करत आहेत.\n\nते सांगतात, \" दहाव्या शतकानंतर एकूणच भारतात सगळीकडेच वेगवेगळ्या इस्लामिक राज्यकर्त्यांचा प्रभाव राहिला. आपल्याकडे महसूल व्यवस्था अस्तित्वात आली, त्यात मुस्लिम राज्यकर्त्यांचं योगदान मोठं आहे. या महसुली व्यवस्थेतले अनेक फारसी शब्द आजही रूढ आहेत.\n\n\"पंधराव्या शतकात विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही या सगळ्यांचा उदय सुरू झाला. त्यांची राज्यकारभाराची भाषा म्हणजे फारसी ही व्यवहाराची भाषा बनत गेली. जमादार, फौजदार, भालदार, चोपदार, नाका, जकात हे सगळे शब्द या इस्लामी भाषांमधून आपल्याकडे आले आहेत.\"\n\nएकनाथांचा 'अर्जदस्त' आणि फारसीचं प्रतिबिंब\n\nमराठीवर फारसी भाषेचा परिणाम कसा होत गेला, हे मराठी साहित्यातून दिसून येतं. तसंच त्या काळातल्या दस्तावेजांमधूनही दिसून येतं. (हा दस्तावेज शब्दही फारसीतूनच आला आहे, बघा..) \n\nसंत एकनाथांचा एक 'अर्जदस्त' प्रसिद्ध आहे. या अर्जातले बहुतांश शब्द,..."} {"inputs":"हे शुभकार्य खुद्द नवऱ्या मुलाचे वडील दस्तुरखुद्द प्रिन्स चार्ल्स हे करणार आहेत. ते मेगन यांचा हात हॅरी यांच्या हातात देणार आहेत. \n\nदरम्यान प्रिन्स हॅरी यांचे अजोबा प्रिन्स फिलिप या लग्नासाठी उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रिन्स फिलिप सध्या आजारी आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे.\n\nथॉमस मार्कल राहणार गैरहजर\n\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही लग्नाची जगभरात उत्सुकता आहे. पण वधू मेगन यांचे वडील थॉमस मार्कल लग्नाला उपस्थित राहणार नाहीत. \n\nमेगन मार्कल यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून याबाबतची माहिती दिली आहे. \n\n\"माझे वडील लग्नाला उपस्थित राहणार नाहीत. मला नेहमीच त्यांची काळजी आहे, सध्या त्यांचं आरोग्य अधिक महत्त्वाचं आहे. लोकांनी मोकळेपणाने दिलेल्या शुभेच्छांसाठी मी त्यांची आभारी आहे,\" असं मेनग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं आहे. \n\nमेक्सिकोमध्ये TMZ या वेबसाईटशी बोलताना मेगनचे वडील थॉमस मार्कल यांनी लग्नाला न जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगतिलं आहे. पूर्वनियोजित हृदय शस्त्रक्रिया असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.\n\nपण याआधी त्यांनी आपण जाणार म्हणू... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"न जाहीर केलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांचे काही फोटोही गेल्या वीकेंडला प्रसिद्ध झाले होते, ज्यात ते लग्नाच्या सूटसाठी मोजमाप देताना आणि वृत्तपत्रातली लग्नाची बातमी वाचताना दिसत आहेत.\n\nकाही बातम्यांनुसार ते फोटो थॉमस मार्कल यांनीच कथितरीत्या एका फोटो एजन्सीमार्फत प्रसिद्धीस पाठवले होते. म्हणून यावरून ते वादात सापडले होते.\n\nयानंतर त्यांनी पुन्हा लग्नास मुकणार असल्याचं सांगितलं आहे. मुलीला खजील व्हावं लागू नये म्हणून लग्नाला उपस्थित राहू इच्छित नसल्याचे त्यांनी म्हटलं असल्याचं सांगण्यात येतं. \n\nदरम्यान, \"हा मेगन मार्कल यांचा अत्यंत खासगी विषय आहेत\", असं केंझिंग्टन पॅलसनं याआधी एका निवेदनात म्हटलं आहे.\n\nमेगन यांची सावत्र बहीण समांथा मार्कल यांनी त्यांचे वडील लग्नाला उपस्थित राहतील, अशी आशा व्यक्त केली होती. \n\n'गुड मॉर्निंग ब्रिटन'शी बोलताना समांथा म्हणाल्या, \"छायाचित्रकारांनी चांगल्या हेतूने फोटो घेतले होते. पण तणावामुळे माझ्या वडिलांना हार्ट अटॅकही आला आहे.\"\n\nत्या म्हणाल्या, \"माध्यमांनी त्यांच्यावर टीका केली आणि त्यांची प्रतिमा बिघडवली. पण त्यांना स्वतःची बाजू मांडण्याचा पूर्ण नैतिक अधिकार आहे.\"\n\nमेगन मार्कल यांचा वडिलांसोबतचा फोटो\n\nकेंजिग्टन पॅलसच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं की, \"या स्थितीमध्ये थॉमस मार्कल यांचा आदर राखून त्यांना समजून घ्यावं, अशी विनंती प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल करत आहेत.\"\n\nथॉमस मार्कल यांची या आठवड्यात प्रिन्स हॅरी, राणी एलिजाबेथ दुसऱ्या आणि प्रिन्स फिलिप (ड्युक ऑफ एडिनबरा) यांच्याशी भेट नियोजित होती. \n\nबीबीसीचे शाही परिवार प्रतिनिधी निकोलस विचेल म्हणतात, त्यांना मिळालेल्या माहितीनुसार मेगन मार्कल यांना त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीची काळजी वाटत आहे.\n\nथॉमस यांचा स्वभाव लाजराबुजरा आहे, असं सांगितलं जातं.\n\n\"मला मिळालेल्या माहितीनुसार वडिलांनी लग्नाला उपस्थित राहावं, अशी मेगन मार्कल यांची इच्छा आहे,\" असं विचेल यांनी सांगितले. \n\nमेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरी\n\nलग्नाशी संबंधित ते वादग्रस्त फोटो काढले जात आहे, हे थॉमस यांना माहीत नव्हतं, असं म्हटलं जात आहे.\n\nसामंथा मार्कल म्हणाल्या, \"ही छायाचित्रं पैशांसाठी घेऊ दिलेली नाहीत. माध्यमं त्यांची चुकीची प्रतिमा बनवत आहेत. मी त्यांना सुचवलं की त्यांनी शाही कुटुंब आणि त्यांच्या प्रतिमेला योग्य ठरतील अशी छायाचित्रं द्यावी.\"\n\nफोटोग्राफर जॉर्ज बँबी यांनी..."} {"inputs":"हेमा देवरा\n\nतुम्ही विचार करत असाल की ज्यांचं रिटायरमेंटचही वय निघून गेलं त्या महिला कोणत्याही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या क्रीडास्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कसं करू शकतात? या सगळ्या महिला ब्रिज म्हणजेच पत्त्यांच्या खेळात भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत.\n\nमला ब्रिज या खेळातलं अबकडही माहीत नव्हतं, पण साठी ओलांडलेल्या या खेळाडूंच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा मला दिल्लीतला माझा पहिला ब्रिजचा डाव आणि ब्रिजपटू हेमा देवरांकडे घेऊन गेली. \n\nवयाच्या पन्नाशीपर्यंत हेमा देवरा एकतर घरी मुलांसोबत राहायच्या किंवा पती आणि राजकीय नेते मुरली देवरा यांच्याबरोबर दौऱ्यावर असायच्या. मुरली देवरा पेट्रोलियम मंत्रीही होते. त्यांना ब्रिजचं अबकडही माहीत नव्हतं. \n\nबीबीसीशी बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या पतीचे मित्र दर शनिवारी चार वाजता घरी यायचे - मग भले पाऊस असो, वादळ असो किंवा काहीही असो आणि तासंतास ब्रिज खेळायचे.\n\n\"ते इतके मग्न व्हायचे की त्यांच्या लक्षात काहीच राहायचं नाही. मला कायम वाटायचं की नेमकं असं काय आहे या पत्त्यांच्या खेळात, कोणती नशा आहे की या लोकांना त्यापासून लांब राह... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ाता येत नाही? माझ्या माहेरी पत्ते खेळणं सुसंस्कृतपणाचं लक्षण नव्हतं,\" हेमा सांगतात. \n\nजेव्हा त्यांची मुलं मोठी झाली आणि मुरली देवराही राजकारणातून अलिप्त राहायला लागले, तेव्हा 1998च्या आसपास त्यांनी ब्रिज शिकायला सुरुवात केली.\n\nसुरुवातीला त्यांनी एक पार्टनर निवडला आणि हळूहळू त्या ब्रिजच्या स्पर्धा जिंकायला लागल्या. स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी त्या परदेशी जायला लागल्या. \n\nएकदा हेमा दिल्लीमध्ये ब्रिजच्या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या आणि तेव्हा पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा तिथं प्रमुख पाहुणे होते. हेमा त्या स्पर्धेत जिंकल्या आणि मुरली देवरांनी त्यांना ट्रॉफी दिली. \"माझी सगळ्यात हृदयस्पर्शी आठवण आहे ती,\" असं त्या सांगतात. \n\nकधीकाळी आर्किटेक्ट असणाऱ्या हेमा नंतर बिल गेट्स आणि वॉरेन बफेट यांच्याबरोबरही ब्रिज खेळल्या आहेत. \n\nत्यांच्या मते ब्रिज हा बुद्धीचा खेळ आहे. \"जर तुमची बुद्धी शाबूत असेल, तुम्ही गोष्टी सहजासहजी विसरत नसाल आणि अनुभवी असाल तर तुमचं वय किती आहे यानं फरक पडत नाही,\" हेमा म्हणतात.\n\nदुसरीकडे 79 वर्षांच्या रीटा चौकसींची कहाणी सुद्धा इंटरेस्टिंग आहे. त्या कदाचित भारतातल्या सगळ्यांत वयस्कर खेळांडूपैकी आहेत. \n\nसत्तरच्या दशकापासूनच रीटा ब्रिज खेळत आहेत आणि त्यांनी बऱ्याच स्पर्धा जिंकल्या आहेत. अर्थात त्यांनी कधी विचार नव्हता केला की त्यांना एशियन गेम्समध्ये खेळण्याची संधी मिळेल. \n\nब्रिजमुळेच त्यांचीच भेट त्यांचे दुसरे पती डॉ. चौकसी यांच्याशी झाली. त्याच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला होता. ब्रिजच्या टेबलवर एकत्र खेळणारे रीटा आणि डॉ. चौकसी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे साथीदार झाले. \n\nरीटा चौकसी\n\nपण त्यांचं वैवाहिक जीवन अल्पायुषी ठरलं. 1990मध्ये त्यांच्या दुसऱ्या पतीचाही मृत्यू झाला. दोन्ही मुलं लंडनला शिकायला गेली आणि तिथेच राहिली. रीटा आयुष्यात एकदम एकट्या पडल्या, पण त्यांच्या पत्त्यांनी त्यांची साथ सोडली नाही. \n\nरीटा आपल्या पत्त्यांचा डाव मांडत राहिल्या आणि आज एशियन गेम्समध्ये पोहचल्या आहेत. \n\nएशियन गेम्समध्ये अनेक प्रकारच्या उत्तेजक चाचण्या होतात. जर तुमचं वय 60 पेक्षा जास्त असेल तर साहाजिक आहे की बरेचसे ब्रिज खेळाडू अनेक प्रकारची औषधं घेत असणार. \n\nअशात या खेळाडूंनी आणि ब्रिज असोसिएशननं आधीच नॅशनल डोपिंग एजंसीशी संपर्क केला म्हणजे पुढे अडचणी यायला नकोत. \n\nहेमा देवरांसारखंच रीटा चौकसींना पण वाटतं की..."} {"inputs":"हॉस्पिटल्सचा वीज पुरवठा तातडीनं पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी नागपूरमध्ये सांगितलं आहे. \n\n\" मुंबईच्या पालिका रुग्णालयात 24\/7 पॉवर बॅकअप असतो. जंबो रुग्णालयातील पॉवर बॅकअप सुरू करण्यात आले आहेत. तसंच पालिका रुग्णालयातील रुग्णांना काहीही त्रास झाला नाही,\" अशी माहिती आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बीबीसीशी बोलताना दिली आहे. \n\nमुंबईतील सर्वांत मोठ्या सरकारी रुग्णालयात म्हणजेच जेजे रुग्णालयात सर्व सुरळीत सुरू असल्याचं अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे. \n\nमुंबईतल्या कोव्हिड सेंटरमधली परिस्थिती सुरळीत आहे, तसंच तिथं पुरेसा पॉवर बॅकअप असल्याचं सांगण्यात आलं आहे. \n\nबॉम्बे हॉस्पिटलमध्ये वीज नसल्याने बॅक अपवर काम सुरू होतं. आता वीज पुन्हा आली आहे, असं डॉ. गौतम भन्साळी यांनी बीबीसीला सांगितलं आहे. \n\nनायर रुग्णालयातील ICU आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू होत्या. पण OPD सेवा काही काळ बाधित झाली होती, पण आता मात्र ती पूर्ववत झाली आहे. \n\nमुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डमध्ये काम करणाऱ्या एका निवासी ... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"डॉक्टरने बीबीसीला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, \"नायर रूग्णालयात वीज नसल्याने ओपीडी सेवा प्रभावित झाल्या. ICU आणि इतर अत्यावश्यक कामं योग्य सुरू होती. पण, पीपीई घालून कोव्हीड वॉर्डमध्ये काम करताना थोडा त्रास सहन करावा लागला. पणरुग्ण व्यवस्थेवर याचा काहीही परिणाम झाला नाही. कोव्हिडग्रस्त रुग्णांचे उपचार योग्य सुरू होते.\"\n\nमुख्यमंत्र्यांचे आदेश \n\nवीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आहे. \n\nमुंबई तसंच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. \n\nरुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या आहेत. \n\nअतिरिक्त डिझेल मागवा - पालिका आयुक्त \n\nमुंबईतील रुग्णालयांनी डिझेल जनरेटर किमान 8 तास चालतील एवढ्या डिझेल पुरवठ्याची व्यवस्था करून ठेवावी, तसंच रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित व्हायला नको, विशेषतः ICUचा याची काळजी घ्यावी, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.\n\nतसंच आपत्ती निवारण यंत्रणेने सज्ज राहावे, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. \n\nज्या रुग्णालयांना मदतीची गरज आहे त्यांनी आपत्ती निवारण यंत्रणेशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"होळी सण आहे तर बळजबरी कशाला?\n\n'बुरा ना मानो, होली है...' असं म्हणत धुळवडीच्या दिवशी गावभर धुडगूस घालणाऱ्या एका टोळक्याच्या तावडीत मी सापडले, त्या वेळी 'पिंक' प्रदर्शितही झाला नव्हता. पण 'नाही म्हणजे नाही', हे त्या वेळीही कोणीच ऐकलं नव्हतं.\n\nमला आठवतं, मी कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला होते. मैत्रिणीकडून होळी खेळून घरी परतत होते. तेवढ्यात एका टोळक्याने मला एकटीला बघून फुगे, पाणी आणि इतरही काही भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा मारा सुरू केला!\n\nते फुगे अंगावर पडले तेव्हा त्या पाण्यामुळे मी भिजले, एवढंच झालं नाही. त्या फुग्यांचा फटका जोरात होता. त्यामुळे शारीरिक इजा झाली. ती भरूनही निघाली. पण त्याच बरोबर जे मानसिक आघात झेलावे लागले, ते आजही भरून निघाले नाहीत.\n\nत्या टोळक्याला फक्त सण साजरा करायचा होता का? नाही! इतर वेळी माझ्याशी बोलायचा प्रयत्न करणाऱ्या त्यांना मी उभंही करत नव्हते. त्याचाच बदला म्हणून तर त्यांनी हा हल्ला चढवला नव्हता?\n\nतेव्हापासून सण 'साजरा' करण्याच्या या अघोरी पद्धतीबद्दल माझ्या मनात प्रश्नांचं काहूर सुरू झालं. एवढंच नाही, माझ्या मनात या अशा पद्धतीबद्दल चीड निर्माण झाली आणि म... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"ी तेव्हापासून होळी खेळायचं बंद केलं.\n\nअसं नाही की, मला रंग खेळणं आवडत नव्हतं. पण त्या दिवशीपर्यंत रंग किंवा धुळवड कोणाबरोबर खेळायची, याचा निर्णय सर्वस्वी माझा होता. पण त्या दिवशी माझ्या निर्णयाविरुद्ध, माझ्या मनाविरुद्ध कुणीतरी परक्या लोकांनी मला भिजवलं होतं. \n\nही साधारण 12-13 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी मोटरसायकलीवरून टोळधाडीसारखे फिरणारे टोळभैरव कमी होते. आज त्यांचीही संख्या वाढली आहे.\n\nडीजेचा गोंगाट\n\nत्या वेळी डीजे किंवा तत्सम गोंगाटात होळी खेळली जात नव्हती. आज डीजेशिवाय साध्यासाध्या सोसायट्यांच्या पाइपांनाही पान्हा फुटत नाही. रेन डान्स वगैरे प्रकार तर त्या वेळी कोणाच्या गावीही नव्हते. आज मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरांमध्येच नाही, तर औरंगाबादसारख्या मोठ्या होऊ घातलेल्या शहरांमध्येही रेन डान्सचं आयोजन होतं.\n\nमाझ्या मैत्रिणीबाबत घडलेला एक किस्सा. भारतात मल्टी-नॅशनल कंपन्यांनी व्यवसाय सुरू केल्यावर होळीच्या किंवा धुळवडीच्या दिवशी हमखास सुट्टी, हे समीकरण बंद झालं. धुळवडीच्या दिवशीही ऑफिसला जावंच लागतं.\n\nही मैत्रीण ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन निघाली. घराबाहेर पडली, तर सोसायटीतच धुळवड सुरू होती. तिला तयार झालेलं बघून तिच्या सोसायटीतले सगळे तिला रंगवायला धावले. तिला ऑफिसला जायचं आहे, हे ती सांगून थकली. पण तिचं 'नो मीन्स नो' कुणीच ऐकलं नाही. \n\nहे फक्त तिच्या बाबतीतच घडलं असं नाही. असं अनेक जणांच्या बाबतीत घडतं. परीक्षेला निघालेली किंवा अभ्यासासाठी घरी थांबलेली मुलं, जवळच काहीतरी घ्यायला म्हणून निघालेले ज्येष्ठ नागरीक एवढंच नाही, तर रस्त्यावरचे कुत्रे-मांजरी अशा मुक्या प्राण्यांनाही रंगवलं जातं.\n\nइतरांना त्रास का देता?\n\nमला अजूनही न कळलेली गोष्ट म्हणजे आपली संस्कृती किंवा परंपरा जपली पाहिजे, यात काही वादच नाही. पण त्या नावाखाली दुसऱ्याला त्रास देणं, हे कितपत योग्य आहे? \n\nत्यातही कोरड्या रंगाने रंग खेळणं, हा संस्कृतीचा भाग असेलही कदाचित. पण ऑइल पेंटने एकमेकांचे चेहेरेच नाही, तर केसही रंगवणं, डोक्यावर अंडी फोडणं, लोकांना धरून धरून चिखलात लोळवणं हा कोणत्या संस्कृतीचा भाग आहे?\n\nहोळीला भांग पिणं ही परंपरा असल्याचं सांगतात. त्यालाही एक वेळ हरकत नाही, असं म्हणता येईल. पण त्या भांगेची जागा कोल्ड ड्रिंकच्या बाटलीत भरलेल्या विदेशी किंवा देशी दारूने घेतली जाते, त्याचं काय?\n\nज्याला दारू प्यायची, त्याची त्याने खुशाल..."} {"inputs":"हौथी बंडखोरांनी मिसाईल आणि ड्रोनच्या सहाय्यानं हा हल्ला केला आहे. \n\nहौथी बंडखोरांकडून चालवल्या जाणाऱ्या एका वृत्तवाहिनीनुसार ही परेड येमेनच्या दक्षिणेला असलेल्या एडन शहरात सुरू होती. \n\nएडनमधूनच येमेनचं सध्याचं आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकार देशाचा कारभार चालवत आहे. \n\nयाआधी एडन शहरातल्या पोलीस स्टेशनवर आत्मघाती हल्ला झाला होता. त्यात 10 लोकांचा मृत्यू झाला होता. पण या दोन्ही हल्ल्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. \n\nआपल्यावर हल्ला करण्यासाठीच ही परेड सुरू होती असा दावा हौथी बंडखोरांनी केला आहे तर सरकारचं म्हणणं आहे की नव्यानं सैन्यात दाखल होणाऱ्या जवानांची ही पासिंग परेड होती. \n\nयेमेन युद्धाचे निष्पाप बळी - दर चारपैकी एक मूल कुपोषित\n\n\"या हल्ल्यानंतर तिथली परिस्थिती भयावह होती\", असं ही घटना प्रत्यक्ष पाहाणाऱ्या व्यक्तीनं रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. हल्ल्यानंतर मृत शरीरांचे तुकडे सर्वत्र उडाले होते आणि लोक रडत होते असं त्यानं पुढे सांगितलं. \n\nआंतरराष्ट्रीय मेडिकल एजन्सी MSF नुसार या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. \n\nयेमेनमध्ये मार्च 2015 पासून यु... आणखी 4000 वर्णांसाठी लेख सुरू ठेवा:","targets":"द्धसदृश्य परिस्थिती आहे. 2015 मध्ये हौथी बंडखोरांनी देशाच्या पश्चिम भागावर कब्जा केला. त्यानंतर तत्कालिन राष्ट्राध्यक्ष अबद रबू मंसूर हादी यांना देश सोडून जावं लागलं. \n\nशेजारच्या शियाबहुल इराणचा हौथी बंडखोरांना पाठिंबा आहे. त्यांच्याशी लढण्यासाठी सौदी अरेबियानं आजूबाजूच्या इतर 8 सुन्नी देशांना एकत्र घेऊन संयुक्त फौजांची स्थापना केली. तेव्हापासून अबद रबू मंसूर हादी यांना सत्तेत आणण्यासाठी संयुक्त फौजा हवाई हल्ले करत आहेत. \n\nया संयुक्त फौजांना अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यांच्याकडून सामरिक मदत आणि गुप्त माहिती पुरवली जात आहे. \n\nयेमेनमध्ये युद्ध संपलं... तरीही युद्धाचं सावट का आहे?\n\nया संयुक्त फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 10,000 ते 70,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बहुतांश सामान्य नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.\n\nसंयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी येमेनमधल्या या परिस्थितीबाबत वेळेवेळी चिंता व्यक्त केली आहे. पण त्याचा कुठलाही विशेष परिणाम इथं होताना दिसत नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"}