diff --git "a/data_multi/mr/2019-39_mr_all_0114.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-39_mr_all_0114.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-39_mr_all_0114.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,470 @@ +{"url": "http://pudhari.news/news/Kasturi/Celebrate-Nature/", "date_download": "2019-09-17T15:02:58Z", "digest": "sha1:BDWWNYQERJRNFWRLNQL6T5JASRMMA74H", "length": 4885, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " निसर्ग साज... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kasturi › निसर्ग साज...\nझुंजूमुंजू होते... पक्ष्यांचा हलकासा किलबिलाट मध्येच कानावर पडतो...खिडकीतून डोकावून पाहताना बाहेर पडणारी नजर खिळून राहते हिरव्यागार गालिचावर... मध्येच पावसाची सर पांढर्‍या रेषा उमटवीत पुढे निघून जाते... आजूबाजूच्या मंदिरांतील घंटांचे नाद सुखावतात श्रवण इंद्रियांना... अंधुक प्रकाश आता लख्ख दिसू लागतो.घराघातली लगबग जाणवू लागते.अंगणातल्या बागेतील फुलं उमलून डोलू लागतात. हलकासा गारवा स्पर्शून जातो तन आणि मनालाही..\nहिरवा गालिचा आता अधिकच गडद दिसू लागतो... एवढ्यात सूर्याची सुंदर सोनेरी कोवळी किरणे डोकावतात... मन गुंतून जातं त्या किरणांत... तो मोहन मोहवित राहतो मनाला...एवढ्यात पावसाची सर येते अचानक. सोनेरी किरणांत झाकोळलेली ती सर विलोभनीय वाटू लागते.दूरवरून न्याहाळताना नजर आपल्यात सामावून घेते सप्तरंगी इंद्रधनू... वाटतं, जावं. पकडावं त्याला.ते सात रंग यावेत आपल्या तळहातावर...\nआकाश आता निळा रंग पांघरतंय...आल्हाददायक घन बरसतोय अलवार...हिरव्यागार पर्णांवर... पांढर्‍या, निळ्या, केशरी, लाल फुलांची रांगोळीच जणू.हा चित्रकार कुंचले फिरवतोय... हा मोहमयी मोहन श्रावण...\nक्षितिजावर पसरणारा गर्द जांभळा रंग बदलतोय आपल्या रंगछटा. मंदिरात घंटानाद निनादतोय... गायला जातोय शिवमहिमा...उजळतेय कर्पूर आरती.श्रावणसांज वळतेय कुशीवर. मनगाभार्‍यात भक्‍तीची ही श्रावणज्योत तेवत राहते अविरत....\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2017/04/walawa.html", "date_download": "2019-09-17T15:41:03Z", "digest": "sha1:UCPTGI6PHO42JFQJBLVLHYZZXIBOZGZ2", "length": 3157, "nlines": 42, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: वाळवा तालुका ���काशा मानचित्र", "raw_content": "\nवाळवा तालुका नकाशा मानचित्र\nवाळवा तालुका नकाशा मानचित्र\nआटपाडी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nकवठेमहांकाळ तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nखानापूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nजत तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nतासगाव तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nपलुस तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nमिरज तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nवाळवा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nशिराळा तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/police-sub-inspector-deied-due-to-heart-attack/", "date_download": "2019-09-17T14:12:36Z", "digest": "sha1:WBOOM7FQH22KUE4PJOHQGPDOMOIDP5DB", "length": 13513, "nlines": 179, "source_domain": "policenama.com", "title": "तपासासाठी लखनौ येथे गेलेल्या गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nविधानसभा उपसभापती ठेकेदारांकडून कमिशन घेतात, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप\nतपासासाठी लखनौ येथे गेलेल्या गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nतपासासाठी लखनौ येथे गेलेल्या गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नेपाळ येथे तपासासाठी गेलेल्या पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ३ मधील पोलीस उपनिरीक्षक अजय राजाराम म्हेत्रे यांचे लखनौजवळ हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.\nसमर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका नेपाळी नोकराने केलेल्या चोरीच्या युनिट ३ समांतर तपास करीत होते. आरोपी नेपाळमध्ये पळून गेल्याची माहिती मिळाल्यावर उपनिरीक्षक अजय म्हे��्रे व त्यांचे सहकारी तातडीने गेल्या आठवड्यात नेपाळला गेले होते. त्याच्याबरोबरचे काही कर्मचारी नुकतेच परत आले होते. अजय म्हेत्रे व त्यांच्याबरोबर आणखी एक कर्मचारी होता. ते परत येत असताना रेल्वे चुकल्याने ते बसने येत होते. लखनौ जवळ बस आली असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात येत आहे.\nउदयनराजेंना पाडण्यासाठी ‘या’ नेत्याने दिला अजब सल्ला\nट्रोल करणाऱ्या ‘त्या’ युजरला रेणूका शहाणेंनी दिलं असं उत्तर\nअंगारकी चतुर्थीमुळे थेऊर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी\n15000 रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nसूर्यदेवानेही घेतले मल्हारी मार्तंडाचे दर्शन (व्हिडीओ)\n पुण्यात ‘फालुद्यात’ सापडले ‘ब्लेड’\nआशा सेविकांचा विविध मागण्यासाठी ‘एल्गार’ आणि ‘जेलभरो’ \nपुणे : ग्रामपंचायत सदस्यावरील हल्ल्याचा मुख्य सुत्रधार निघाला ‘पोलीस…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\n‘या’ 5 राज्यांनी देशाला दिले सर्वाधिक सुपरस्टार,…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता अंगद बेदी आणि नेहा धुपियाचे लग्नाच्या चर्चा चालूच राहतात. त्याचप्रमाणे अंगद आणि…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वाढदिवसाच्या…\nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेत पीएम मोदींनी आपल्या कार्यक्रमात HOWDY MODI साठी आता नमो अ‍ॅपवर लोकांकडून सल्ले…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे ने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला…\nअंगारकी चतुर्थीमुळे थेऊर येथे ��र्शनासाठी भाविकांची मोठी…\n15000 रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी…\nसूर्यदेवानेही घेतले मल्हारी मार्तंडाचे दर्शन (व्हिडीओ)\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’, ‘या’…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’,…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली …\n27 कोटींना विकली गेली व्ही. एस. गायतोंडेंची ‘कलाकृती’,…\n आंध प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांची गळफास घेऊन आत्महत्या,…\nपाकिस्तानच्या दुटप्पीपणावरून उईगुर कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी इम्रान…\n‘जैश-ए-मोहम्मद’कडून रेवाडी रेल्वे स्टेशन आणि मंदिर…\nसूर्यदेवानेही घेतले मल्हारी मार्तंडाचे दर्शन (व्हिडीओ)\n शिक्षण मंडळात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 जागांवर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nजन्म दिवसानिमित्त PM मोदी सरदार सरोवरावर दाखल, असा असेल ‘दिनक्रम’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-09-17T14:17:15Z", "digest": "sha1:EFKQVMNJFDZGGPUHTGLYVW5EFUW5Q2II", "length": 14781, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी | Dainik Prabhat", "raw_content": "\nछत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी\nवाई ः किसनवीर महाविद्यालयात मार्गदर्शन करताना प्रताप गंगावणे. व्यासपिठावर उपस्थित मान्यवर.\nप्रतापराव गंगावणे : संस्कार जपणारी पिढी निर्माण करणे काळाची गरज\nवाई, दि. 18 (प्रतिनिधी) – आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला 350 वर्षांचा कालावधी उलटला असूनही छ. संभाजी महाराजांचा इतिहास हा लिहीणारांनी चुकीच्या पद्धतीने मांडला असला तरीही आजच्या तरुणांना छ. शिवाजी महाराजांची राज्यकारभार व्यवस्था, छ.संभाजी महाराजांची धर्मनिष्ठा, पराक्रम, या इतिहासातील खास वैशिष्ट्यांचे ���्रबोधन आजच्या तरुणांना झाल्यास संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यास मदत मिळेल व भावी पिढी घडविण्यासाठी तो प्रेरणादायी आहे, छत्रपतींचे संस्कार जपणारी पिढी निर्माण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक, व सध्या गाजलेल्या टीव्ही मालिकेतील स्वराज्यरक्षक छ. संभाजी महाराज मालिकेचे पटकथा लेखक प्रतापराव गंगावणे यांनी किसनवीर महाविद्यालयात कनिष्ठ विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.\nप्रतापराव गंगावणे हे धर्मवीर छ. संभाजी महाराज या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले होते. यावेळी प्रा. विलास खंडाईत कनिष्ठ विभागचे उपप्राचार्य प्रा. देवानंद शिंगटे, पर्यवेक्षक प्रा. नारायण घाडगे, प्रा. बाळासाहेब कोकरे, प्रा. मल्लिकार्जुन खटावकर, प्रा. भीमराव यादव, प्रा. संतोष दोरके यांची प्रमुख उपस्थिती होती.\nप्रतापराव गंगावणे म्हणाले, छ. संभाजी महाराजांचा इतिहास शिक्षणाच्या अभ्यासक्रमात चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला असल्याची खंत व्यक्त करीत गंगावणे म्हाणाले, व्यसनी व दुराचारी व्यक्ती एवढा मोठा राज्यकारभार कशी सांभाळू शकते, वयाच्या बाविसाव्या वर्षी स्वराज्याची धुरा सांभाळून धर्मवीर छ. संभाजी महाराजांनी लढलेल्या सलग तीनशे लढाया, समाज व्यवस्था, अन्यायाविरुध्द उठविलेला आवाज, हा औरंगजेबाची झोप उडवून देणारा होता. महाकपटी परंतु युद्ध नीतीत प्रचंड हुशार असणाऱ्या औरंगजेबाला सळो कि पळो करून जेरीस आणणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांनाच आपल्याच इतिहासकारांनी चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडण्यात धन्यता मानली. छ. संभाजी महाराज यांच्या युध्द नीतीचा व प्रेरणादायी राज्यकारभाराचा अभ्यास जगातील पुढारलेली राष्ट्र करीत आहेत. आजच्या तरुण पिढीला धर्मवीर छ. संभाजी महाराज खऱ्या अर्थाने समजण्यासाठी, त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मुगलांच्या काळात रयतेचा होणारा छळ, होणारी पिळवणूक, अत्याचार, अन्याय, देव देवतांची होणारी विटंबना, थांबविण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना छ. शिवाजी महाराजांनी केली. छ. संभाजी महाराजांनी तो उभा केलेला स्वराज्याचा डोलारा अतिशय खंबीरपणे सांभाळत जीवाची बाजी लावून राष्ट्रभक्��ी, धर्मवेड काय असते ते दाखवून दिले. तरी स्वराज्य रक्षक छ. संभाजी महाराज मालिकेतून खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तो पूर्णपणे यशस्वी झाला आहे. या वेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विलास खंडाईत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश चव्हाण यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.बाळासाहेब कोकरे यांनी करून तर प्रा. संतोष दोरके यांनी आभार मानले. यावेळी कनिष्ठ विभागचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nबारामतीत काय 370 लागू आहे का\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nपावसाअभावी वाटाणा पिकावर रोगराईचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/frustrated-youth-addicted-alcohol/", "date_download": "2019-09-17T15:08:59Z", "digest": "sha1:3TDTAJOC6MSC3JOTGQEVYQR64ZCD6HVQ", "length": 15293, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – निराश तरुणाईला नशेची झिंग | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – निराश तरुणाईला नशेची झिंग\nपुणे – मधू (वय-28, नाव बदलले आहे) शिक्षण घेत होता. अभ्यासाच्या तणावामुळे आणि कुटुंबाच्या दबावाखाली नैराश्‍याने ग्रासलेल्या मधूने दोन वर्षांपूर्वी हॉस्टेलमधील मित्रांच्या आग्रहामुळे एका वाढदिवसाच्या पार्टीत सुरुवातीला दारू प्यायली. परीक्षेत सतत नापास होणे, त्यावरून कुटुंबियांची खावी लागणारी बोलणी यामुळे तो दारूच्या पूर्णत: आहारी गेला. मात्र, त्याच्यावर सध्या व्यसनमुक्ती केंद्रात दोन महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. ही काही एका तरुणाची गोष्ट नव्हे तर व्यसनमुक्ती केंद्रातून दारूच्या व्यसनासंबंधी उपचार घेत असलेल्या अनेक तरुणांची अशीच गोष्ट आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदारूच्या व्यसनात अडकलेल्या तरुणांची संख्या जास्त आहे. त्यातून विद्यार्थी दशेतील तरुण सर्वाधिक आहेत. सतत अभ्यासाचा ताण, परीक्षेतील मार्कांची घसरण, नापास होण्याची भीती, बेरोजगार असल्याची खंत, नोकरीसाठीची जीवघेणी धडपड, सहज उपलब्ध होणारी व्यसने, आनंद व्यक्त करण्यासाठी आणि दुःख विसरण्यासाठी, नोकरीतील तणाव, जोडीदाराच्या अवास्तव अपेक्षा त्यातून होणारी आर्थिक कुंचबना, अनेक हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांतून दाखवली जाणारी दारू संबंधिची दृष्ये या सर्व कारणांमुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आणि अनेक तरुणांवर दुष्परिणाम होत आहेत.\nभारतात एकूण लोकसंख्येच्या 14.6 टक्‍के लोक दारूच्या आहारी गेले आहेत. त्यातील 27.3 टक्‍के पुरूष, तर 1.6 टक्‍के महिला आहेत. तसेच 10 ते 17 वयोगटातील लहान मुलांची संख्या 1.3 टक्‍के आहे. त्यामध्ये 18 वर्षांपुढील 17.1 टक्‍केलोक दारूच्या विळख्यात अडकलेले आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक छत्तीसगड या राज्याचा लागतो. तर, लक्षद्विप या केंद्रशासित प्रदेशात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात 3.8 टक्‍केलोक हे दारू पिणारे आहेत. त्यात पुरुषांची संख्या 10.2 टक्‍के आहे.\nआजचा तरूण दारू, चरस आणि गांजा, सिगारेट आणि इतर तत्सम पदार्थांच्या व्यसनात अडकत आहे. हे एक मोठे चक्रव्यूव्ह आहे. व्यसनाच्या चक्रातून बाहेर पडण्याचे प्रमाण 10 ते 20 टक्‍के इतकेच आहे. त्यामुळे आपल्या पाल्याने व्यसनाच्या विळख्यात अडकू नये, यासाठी अगोदरच पालकांनी दक्षता घेणे, महत��त्वाचे आहे. जरी तो चुकून अडकला, तर त्यातून त्वरित बाहेर काढण्यासाठी पालकांनी डॉक्‍टर, समुपदेशक यांच्या मदतीने प्रयत्न करावेत.\n– डॉ. भरत सरोदे, माजी अध्यक्ष, इंडियन सायकॅट्रिक सोसायटी (महा).\nबऱ्याच व्यसनमुक्ती केंद्रांत नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे 30 टक्‍के असते. मात्र, पूर्वी उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्याच 70 टक्‍के असते. याचाच अर्थ फ्रेशर्स कमी आणि जुनेच रुग्ण पुन्हा-पुन्हा उपचारासाठी दाखल होत राहतात. व्यसनमुक्ती केंद्रांतून व्यक्तीला व्यसनातून बाहेर काढणे पुरेपुर प्रयत्न केले जातात. मात्र, केंद्रांतून बाहेर पडल्यानंतर कुटुंबातील सदस्य डॉक्‍टरांनी सांगितलेल्या उपचारपद्धती वेळेवर करत नाहीत. त्या व्यक्तीला व्यसन सुटण्यासाठी आवश्‍यक वातावरण घरातील सदस्य निर्माण करू शकत नाही, परिणामी जुन्या रुग्णांची संख्या ही जास्त असते. त्यामुळे घरातील सकारात्मक वातारण टिकवून ठेवणे, व्यसन सुटण्यासाठी खूप आवश्‍यक असते.\n– संजय कुंभार, समुपदेशक.\nपिंपरी-दापोडी मार्ग दि.26 जानेवारीपर्यंत सुरू होणार\nहोर्डिंग्ज कारवाईप्रकरणी तोंडावर बोट\nवाद टाळण्यासाठी पुस्तकांचे परीक्षण\nकोऱ्या कागदावर मिळणार बिल भरणा पावती\nकोणत्याही शिक्षकाचे वेतन थांबवू नका\n“ज्युबिलंट’ विरोधात पुन्हा आंदोलन\n#फोटो : बहरलेली रानफुले…\nडेक्‍कन क्‍वीनच्या डायनिंग ठेकेदारास दंड\nनिवडणुकीत मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर राहणार लक्ष\n“महाजनादेश’मध्ये गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा\nचाकण-तळेगाव दाभाडे रस्त्या “खड्ड्या’त\nचिखल तुडवत स्मशानभूमीत जाण्याची वेळ\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी ��क्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahasamruddhimahamarg.com/mr/core-team", "date_download": "2019-09-17T15:02:51Z", "digest": "sha1:K6WNYDFP4IDNCMO2ETI3QYLBTWKVJXJI", "length": 4015, "nlines": 69, "source_domain": "www.mahasamruddhimahamarg.com", "title": "Maharashtra Samruddhi Mahamarg | Our Core Team Maharashtra Samruddhi Mahamarg", "raw_content": "\nसरळ खरेदी जमिनींचे दर\nअध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे, मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम)\nसह-अध्यक्ष श्री. मदन येरावार, राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम)\nउपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक श्री. राधेशाम मोपलवार\nसहव्यवस्थापकीय संचालक (प्रशासन आणि वित्त)\nसहव्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी १) श्री. पी.एस. मांडपे\nसहव्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी २)\nमहाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसरळ खरेदी जमिनींचे दर\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित\nनेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,\nमुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.\nफॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.\n© आय.एम.ई.पी.एल २०१७ सर्व हक्क सुरक्षित.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/editorial-artical-3/125349/", "date_download": "2019-09-17T14:40:25Z", "digest": "sha1:V5SOLWZDM6OTCJP2P374BD3XU4DI5BAL", "length": 21741, "nlines": 97, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Editorial Artical", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर फिचर्स ग्रामीण अनारोग्यावरील मात्रा\nग्रामीण भागात जाऊन सेवा देण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांसाठी वैद्यकीय पदव्युत्तर आणि एमबीबीएसच्या अनुक्रमे 20 आणि 10 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. ग्रामीण भागातील डॉक्टर्स आणि रूग्ण यांच्या संख्येतील लक्षणीय तफावत लक्षात घेऊन ती दूर करण्याच्या दृष्टीने या निर्णयाला महत्व प्राप्त होणार आहे. यापैकी एमबीबीएस डॉक्टरांना पाच वर्षे तर पदव्युत्तर (पीजी) शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना सात वर्षे ग्रामीण भागात सेवा देण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागणार आहे. यासोबतच अभ्यासक्रम पूर्ततेसोबत या डॉक्टरांनी राज्य सरकारच्या अधिपत्याखालील रूग्णालयांमध्ये काम न केल्यास पाच वर्षांच्या तुरूंगवासाची तयारी त्यांनी ठेवायची आहे आणि पदवी घालवण्याची तरतूदही या प्रस्तावात आहे. त्यानुसार, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व दुर्गम भागातील वैद्यकीय केंद्रांमध्ये डॉक्टरांनी जाऊन सेवा बहाल करण्याच्या प्राथमिक उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. वस्तुत:, ग्रामीण भागातील अनारोग्य पराकोटीच्या चिंतेचा विषय बनला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात अनेक क्षेत्रांनी कात टाकत स्वत:चे रूपडे बदलले. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या चमत्काराने मानवी जीवनात अमूलाग्र बदल आले. एकूणच मानवी जीवन समृध्द झाल्याचे वरकरणी दिसत असले तरी आरोग्याबाबत मात्र वेगळे चित्र असल्याचे म्हटल्यास तो वस्तुस्थितीचा विपर्यास म्हणता येणार नाही. शहरी भागात आज दिसत असलेले विकासाचे चित्र काही अंशी समाधानकारक असले तरी ग्रामीण भागातील अनारोग्य बव्हंशी चिंतीत करणारे ठरावे. शहरी व ग्रामीण भागातील ही आरोग्याची दरी भरून काढण्याचा एक प्रयत्न म्हणून राज्य सरकारने उपरोल्लिखित निर्णय घेतल्याचे म्हणता येईल. ग्रामीण भागात फेरफटका मारल्यानंतर अनेक गोष्टींची उकल होते. आरोग्याच्या दृष्टीने अपेक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध असल्या तरी त्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय व तत्सम तज्ञांची उपलब्धता येथे आढळून येत नाही. विशेषत: दुर्गम व अतिदुर्गम भागात अशिक्षित व घरगुती उपायांवर विश्वास ठेवणार्‍यांची संख्या वारेमाप असल्याने वैद्यकीय सेवा व डॉक्टर यांची उपलब्धता असूनही त्याकडे पाठ फिरवली जाते. मूळात, या भागातील अनारोग्याचा श्रीगणेशा होतो तो दूषित पाण्याच्या उपलब्धतेपासून. गावतळे, सार्वजनिक विहीरअथवा तत्सम ठिकाणचे पाणी शुध्द न करता प्यायल्याने असंख्य आजारांची निर्मिती होते. गरीबी आणि दारिद्र्यामुळे तिकडच्या कुपोषणाची समस्याही यक्षप्रश्न आहे. दरवर्षी सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रूपयांची तरतूद होऊनही कुपोषण व एकूणच ग्रामीण अनारोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यात अपेक्षित यश आलेले नाही. बरं, प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या डॉक्टरी पेशात ग्रामीण भागात काम करणे अनेकदा कमीपणाचे समजले जाते. शहरी भागातील जीवनमान, रग्गड पैसा मिळण्याची शक्यता आणि तत्सम बाबी खुणावत असल्याने खासगी डॉक्टर्स शहरात स्थिरावण्यास प्राधान्य देतात. स्वाभाविकच ग्रामीण भागात जाण्यास ते नाक मुरडत असल्याने तिथली आरोग्याची अवघी व्यवस्था सरकारनियुक्त डॉक्टरांवर येऊन पडते. पण सरकारी डॉक्टरांची देखील ग्रामीण भागात, विशेषत: दुर्गम व अतिदुर्गम भागांमध्ये जाण्यास तयारी नसते. अगदीच नाईलाजास्तव नियुक्ती झाल्यास महिन्यातील किती दिवस तिकडे फिरकायचे याबाबतही त्यांचे आडाखे तयार असतात. परिणामी, केंद्र व राज्य सरकारांच्या अंदाजपत्रकांमधील ग्रामीण आरोग्य सुधार मोहिमेतील आर्थिक तरतूद वरकरणी कितीही सशक्त वाटत असली तरी डॉक्टर मंडळींचे अनौत्सुक्य तेथील जनतेला अनारोग्याच्या गर्तेत ढकलणारी ठरते. वास्तविक, जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद वैद्यकीय सेवेचा पाया असताना केवळ खोट्या प्रतिष्ठेपायी सरकार नियुक्त डॉक्टरांकडून सामान्य जनतेची अवहेलना होत असेल तर त्यासाठी कायद्याचा बडगाच कामी येऊ शकतो. एकीकडे जनसेवेला वाहून घेणारे पैसा व प्रसिध्दीपासून दूर राहात कटिबध्दता अधोरेखित करताना दिसतात आणि दुसरीकडे शासकीय वेतन व सुविधा घेणार्‍यांना आपल्या व्यवसायाशी निष्ठा ठेवण्यात कमीपणा वाटत असेल तर त्याला केवळ दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यासाठी सरकारला कायदा आणि सेवा अनिवार्यतेसाठी कठोरपणाचा अवलंब करावा लागणे हे सदोष व्यवसथेचे लक्षण मानायचे काय ग्रामीण भागात जी साक्षर जनता वैद्यकीय उपचारांवर विश्वास ठेऊन आहे, तिच्या लेखी डॉक्टर म्हणजे देवदूतच. आजारी व्यक्तीला डॉक्टरचा स्पर्श म्हणजे ‘हिलींग टच’ मानणार्‍या या जनतेला किमान सरकारी डॉक्टर नामक व्यवस्थेची नितांत गरज असताना ही मंडळी जर त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असेल तर त्यांची जागा तुरूंगातच शोभून दिसेल. ग्रामीण भागाती��� आरोग्य सुधारणेचा जागर ही अपरिहार्य बाब असताना आणि सरकारदेखील त्याबाबत गंभीर असताना केवळ डॉक्टरांचे अनौत्सुक्य आड येऊ नये. कारण हा लोकांच्या जीवाशी खेळण्यासमान प्रकार आहे. केंद्र सरकार अंकित राष्ट्रीय आरोग्य अभियांनांतर्गत ग्रामीण भागातील आरोग्याबाबत असलेली आव्हाने पेलण्यासाठी स्वागतार्ह प्रयत्न होत आहेत. समाज-संचलित, अद्ययावत आणि विकेंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करणे हा त्यामागील उद्देश होय. यासोबतच ग्रामीण समस्यांची उगमस्थाने मानल्या जाणार्‍या पाणी, स्वच्छता, शिक्षण, आहार, लैंगिक समानता या मुद्द्यांवर ठोस व सकारात्मक कार्य करण्याचे ईप्सित अभियानांतर्गत राखले जाते. तथापि, अभियानांतर्गत करण्यात आलेल्या अभ्यासात ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत मनुष्यबळ आणि उपलब्ध पायाभूत सुविधा यांबाबत कमालीच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यानुसार, ग्रामीण भागांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मंजूर असलेल्या अनेक जागा रिक्त असल्याचे आढळून आले आहे. अगदीच आकड्यांची मांडामांड करायची तर महिला आरोग्य सहायकाच्या 41 टक्के, पुरूष आरोग्य सहायकाच्या 46 टक्के तर डॉक्टरांच्या 27 टक्के जागांवर आज अपेक्षित मनुष्यबळ रिक्त आहे. सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही आकडेवारी आज ग्रामीण भागात जाण्याकडे कानाडोळा करणार्‍यांसाठी ‘जागते रहो’चा संदेश देणारीही आहे. उद्याची महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणार्‍यांना भारताचा आत्मा वसलेल्या खेड्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तेथील शिक्षण, पाणी, रस्ते, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास या मूलभूत बाबींना सुदृढ आरोग्याची जोड देणे अनिवार्य ठरणार आहे. म्हणूनच आरोग्याचा जागर करायचा तर डॉक्टरांनी सेवक म्हणून पुढे येण्याची गरज आहे. आपल्या व्यवसायाशी इमान राखून सामान्यांना सेवा देण्याचा मोठेपणा केवळ स्वत:ला समाधान देणारा नाही, तर सामाजिक प्रतिष्ठा वाढवणार्‍या पैलूंपैकी तो एक असल्याची डॉक्टर मंडळींनी मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. सारासार विचार करता सरकारच्या आरोग्य जागराच्या भूमिकेला डॉक्टरांच्या सकारात्मक विचारांची जोड लाभली तर ग्रामीण भागातील चित्र बर्‍यापैकी बदलू शकेल. राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार एमबीबीएस व पदव्युत्तर शिक्षण प्राप्त डॉक्टरांना ग्रामीण भागात सेवाव्रती ���्हणून कार्यरत राहण्याची संधी मिळणार आहे. तिचे सोने करण्याचे काम या मंडळींनी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी कायदा करण्याची वेळ आली असली तरी त्यातून चांगल्या परिणामांची सरकारला अपेक्षा आहे. यामुळे ग्रामीण भागातील अनारोग्यावर मलमपट्टी न करता शस्त्रक्रिया होऊन सुदृढ सामाज निर्माणाला हातभार लागेल. शिवाय, डॉक्टर्स आणि रूग्ण यांच्या संख्येतील दुरावा दूर होणेही शक्य होईल, असा आशावाद बाळगण्यास काय हरकत आहे\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nइच्छुकांच्या रुसव्या फुगव्याची चिंता\nमोटरमेनसाठी रेल्वे स्थानकाबाहेर बांधणार निवारा\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्ध्वयू\nहा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला\nकारवाईचा केवळ दिखावा नको\nवशीकरणाचे समर्थक आणि वेड्यांचे हॉस्पिटल\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Inbox", "date_download": "2019-09-17T15:40:12Z", "digest": "sha1:QQC5LDJALAB6JIBUAETRHAOFTTI2GRLT", "length": 2888, "nlines": 62, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Inbox - Wiktionary", "raw_content": "\n(FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :आलेली ईमेल\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अट��.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/document-category/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2019-09-17T15:29:15Z", "digest": "sha1:YBRF6XCZS2KMZCIPEVWPJMUXZYG3XOXM", "length": 7450, "nlines": 118, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "इतर | जिल्हा नागपुर , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\nसर्व पहा इतर जनगणना ज्येष्ठता सूची नझूल जमीन अंबाझरी नागरिकांची सनद पुनर्वसन आणि पुनर्स्थापना\nलोकसभा निवडणूक २०१९ लोकसभा निवडणूक २०१९\nअनुकंपा सामायिक प्रतीक्षा सुची-२०१९ गट-ड 17/01/2019 पहा (193 KB)\nअनुकंपा सामरिक प्रतीक्षा सूची – २०१९ गट-क 09/01/2019 पहा (2 MB)\nखरीबी-गोधनी (सिम) नाल्यावर वर लाल – निळी पूररेषा दर्शक नकाशा अक्षांश – २१° ७’ १८” N रेखांश – ७९° ८’ ३०” E 20/12/2018 पहा (1 MB)\nमतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बी एल ओ ) यादी – नागपूर जिल्हा 19/10/2018 पहा (2 MB)\nकापूस बोंड अळी व तुडतुडे रोगांच्या प्रादुर्भावामुळे बाधीत शेतकऱ्यांना वितरित केलेल्या अनुदानाच्या याद्या (दुसरा हप्ता) कापूस बोंड अळी व तुडतुडे रोगांच्या प्रादुर्भावामुळे बाधीत शेतकऱ्यांना वितरित केलेल्या अनुदानाच्या याद्या (दुसरा हप्ता)\nकब्जेहक्के/भाडेपट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमीन वाटपासंबंधीचे आदेश कब्जेहक्के/भाडेपट्याने प्रदान केलेल्या शासकीय जमीन\nआपले सरकार सेवा केंद्र , नगरपरिषद क्षेत्र मधील ऊत्तीर्ण झालेल्या केंद्रचालकाची यादी (एप्रिल २०१८ मधील रिक्त जागा) आपले सरकार सेवा केंद्र , नगरपरिषद क्षेत्र मधील ऊत्तीर्ण झालेल्या केंद्रचालकाची यादी (एप्रिल २०१८ मधील रिक्त जागा)\nआपले सरकार सेवा केंद्र , नागपूर महानगरपालिका रिक्त स्थाना करीता जाहीरात आपले सरकार सेवा केंद्र , नागपूर महानगरपालिका रिक्त स्थाना करीता जाहीरात\nकापूस बोंड अळी व तुडतुडे रोगांच्या प्रादुर्भावामुळे बाधीत शेतकऱ्यांना वितरित केलेल्या अनुदानाच्या याद्या (पहिला हप्ता) कापूस बोंड अळी व तुडतुडे रोगांच्या प्रादुर्भावामुळे बाधीत शेतकऱ्यांना वितरित केलेल्या अनुदानाच्या याद्या (पहिला हप्ता)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्व��रे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 30, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.gmpmetalwork.com/products/die-castings/", "date_download": "2019-09-17T14:55:22Z", "digest": "sha1:TKLFTZXU3OIG2QRKVSYQYY7VB7HFDL4G", "length": 3475, "nlines": 167, "source_domain": "mr.gmpmetalwork.com", "title": "कास्टिंगला फॅक्टरी मरतात - चीन कास्टिंगला उत्पादक आणि पुरवठादार मरतात", "raw_content": "\nStampings आणि प्लेट यंत्र\nवेल्डिंग आणि विधानसभा घटक\nप्लास्टिक आणि रबर घटक\nइतर धातू यंत्र घटक\nStampings आणि प्लेट यंत्र\nवेल्डिंग आणि विधानसभा घटक\nप्लास्टिक आणि रबर घटक\nइतर धातू यंत्र घटक\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2018/11/20/awala-candy/", "date_download": "2019-09-17T14:14:43Z", "digest": "sha1:TWBUNOHRYLF26DLFO4QZQXMTZFE5SNUY", "length": 9150, "nlines": 143, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Awala Candy / Amla Candy (आवळा कॅन्डी) – Indian Gooseberry Candy | My Family Recipes", "raw_content": "\nYummy and Juicy Awala Candy (चविष्ट आणि रसदार आवळा कॅन्डी)\nAwala after deep freezing (फ्रिझर मधून काढलेले आवळे)\nAwala Pieces (आवळ्याचे तुकडे)\nAdd Sugar and Black salt to Awala pieces (आवळ्याच्या तुकड्यांमध्ये साखर आणि काळं मीठ घाला)\nAwala pieces after sugar is dissolved (आवळ्याचे तुकडे साखर विरघळल्यानंतर)\nAwala Pieces being dried (सुकत ठेवलेले आवळ्याचे तुकडे)\nYummy and Juicy Awala Candy (चविष्ट आणि रसदार आवळा कॅन्डी)\nआवळे तब्येतीला खूप चांगले असतात. आता हिवाळ्यात छान आवळे मिळायला लागतील. ही रसदार आवळा कॅन्डी नक्की करून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे. गॅस सुद्धा पेटवायला लागत नाही.\nचाट मसाला अर्धा चमचा\nकाळं मीठ अर्धा चमचा\n१. आवळे धुवून सुके करून एका झिप लॉक पिशवी त भरून ३ दिवस फ्रीझर मध्ये ठेवा.\n२. आवळे फ्रीझर मधून बाहेर काढून पुसून घ्या. सुरीच्या साह्याने आवळ्याचे उभे तुकडे करा. फ्रीझर मध्ये ठेवल्यामुळे असे तुकडे करून बी काढून टाकणं सोपं जाते.\nAwala after deep freezing (फ्रिझर मधून काढलेले आवळे)\nAwala Pieces (आवळ्याचे तुकडे)\n३. एका स्टील च्या बाउल मध्ये आवळ्याचे तुकडे, साखर आणि काळं मीठ घाला. मिक्स करा आणि २४–३० तास झाकून ठेवा. मध्ये मध्ये ४–५ वेळा ढवळून घ्या. साखर विरघळली पाहिजे.\nAdd Sugar and Black salt to Awala pieces (आवळ्याच्या तुकड्यांमध्ये साखर आणि काळं मीठ घाला)\n४. आवळ्याचे तुकडे एका प्लेट मध्ये पसरून हवेशीर जागी ठेवा. झाकण ठेवू नका. आवळ्याचा रस सरबत म्हणून पिऊ शकता. खूप टेस्टी लागतं.\nAwala pieces after sugar is dissolved (आवळ्याचे तुकड��� साखर विरघळल्यानंतर)\nAwala Pieces being dried (सुकत ठेवलेले आवळ्याचे तुकडे)\n५. १२–१६ तासांनी आवळ्याचे तुकडे सुकतील. अगदी सुके करू नका. तुकडे रसदार राहिले पाहिजेत.\n६. आवळ्याच्या तुकड्यांवर पिठीसाखर आणि चाट मसाला भुरभुरवा आणि मिक्स करा.\n७. रसदार, यम्मी आवळा कॅन्डी तयार आहे. २–३ दिवसात संपवणार असाल तर फ्रिज मध्ये ठेवायची गरज नाही. जास्त दिवस ठेवायची असेल तर फ्रिज मध्ये ठेवा.\nYummy and Juicy Awala Candy (चविष्ट आणि रसदार आवळा कॅन्डी)\n८. लहान मुलांपासून जरा दूरच ठेवा. त्यांनी एकदा फराळ सुरु केला तर थांबवणे कठीण पडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Pune/The-third-phase-of-Chief-Minister-Devendra-Fadnavis-Mahajanesh-Yatra-from-Pune/", "date_download": "2019-09-17T14:38:27Z", "digest": "sha1:MW3BGC6TF4P3NTJMLXEEK5W2D3BVNX2D", "length": 4458, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शनिवारी पुण्यात\nराज्यात गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने केलेली विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा सुरू आहे. राज्यभर सुरू असलेली ही यात्रा शनिवारी (ता.१४) संध्याकाळी पाच वाजता पुणे शहरात येणार असल्याची माहिती अध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली.\nमहाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा शुक्रवारपासून (ता. १३) सुरू होणार आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता हडपसर येथे पुणे शहर भाजपच्यावतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. महाजनादेश यात्रेच्या मगरपट्टा, पूलगेट, गोळीबार चौक, सेव्हन लव्हज चौक, स्वारगेट, सारसबाग, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, दत्तवाडी, नळ स्टॉप, कर्वे रस्ता, ङ्गर्ग्युसन रस्ता, शेतकी महाविद्यालय चौक, संचेती चौक, आरटीओ, जहांगीर रुग्णालय, तारकेश्‍वर चौक, येरवडा, नगर रस्ता मार्गे चंदननगर असा यात्रेचा मार्ग आहे. दुसर्‍या दिवशी सकाळी दहा वाजता दांडेकर पूल येथून यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा\nसमरजित घाटगेच कागलमधू��� युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/metro-3-projects-and-carshed/125041/", "date_download": "2019-09-17T15:26:01Z", "digest": "sha1:3I7OOPFK2BE5WTAY3VLTBGUAAB6JYM6Y", "length": 15684, "nlines": 99, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Metro 3 projects and Carshed", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर फिचर्स कोंडलेला श्वास आणि मेट्रो\nकोंडलेला श्वास आणि मेट्रो\nमेट्रो ३ प्रकल्प आणि आरे कारशेड हा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिका एका बाजूला तर पर्यावरणवादी दुसर्‍या बाजूला आणि या दोघांच्या युक्तिवादावर लक्ष ठेवून असलेले न्यायालय, अशा त्रिकोणावर मुंबईकरांचा कोंडलेला श्वास अवलंबून आहे. मुंबईचे क्षेत्रफळ, लोकसंख्या आणि वाहतूक हा समतोल मिठीच्या बुजवण्यात आलेल्या नदीत केव्हाच लुप्त झाला आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून जगायला मुंबईत येणार्‍या लोकांचा लोंढा आजही थांबण्याचे नाव घेत नाही आणि आता या शहरात मोकळा श्वास घ्यायला एक इंचही जागा उरलेली नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे श्वास घुसमटत असताना आता यावर सार्वजनिक वाहतुकीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. स्वतःचे वाहन घेऊन मुंबईतून प्रवास करणे म्हणजे अग्निदिव्य झाले आहे. प्रवास नको, पण वाहने आवरा अशी परिस्थिती असल्यामुळे लोकप्रतिनिधीही गर्दीच्या वेळी रेल्वेने प्रवास करत आहेत. अशा विचित्र कोंडीत सापडलेल्या मुंबईला वाचण्यासाठी मेट्रो रेल्वेचा मोठा आधार निर्माण झाला आहे.\n१९९५ साली युती सरकारच्या काळात मुंबईत फ्लायओव्हर ब्रिज उभारण्यावरून मोठा आक्रोश झाला होता, पण आज या फ्लायओव्हरचे महत्त्व लक्षात येते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांनी हे फ्लायओव्हर ब्रिज बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि त्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा होता. तीच गोष्ट मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्गाची. आज मुंबई आणि पुणे हाकेच्या अंतरावर आले त्याला हा महामार्ग दिशा देणारा ठरला. तेव्हाही विरोध झाला होता आणि आता उभा राहिला आहे आरेतील मेट्रो कारशेडचा विरोध. पर्��ावरणाचा विनाश होणार असेल आणि लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा त्याला कडाडून विरोध हा झालाच पाहिजे. पण, आवाज आणि धूर याने जीव घुसमटत असेल आणि रस्त्यावरून चालणेही शक्य नसेल तेव्हा मेट्रो रेल्वेचे महत्त्व लक्षात येते. अंधेरीवरून घाटकोपरला रस्तामार्गे प्रवास करताना होणार्‍या मरणकळा सोसणार्‍या लोकांना आज काही मिनिटांत कुठलाही त्रास न होता प्रवास करता येतो तेव्हा मेट्रो मोठी वाटते. आता खरा प्रश्न आहे तो या मेट्रोसाठी उभाराव्या लागणार्‍या कारशेडचा. गोरेगावच्या आरेत ही कारशेड प्रस्तावित असून त्यामुळे २६४३ झाडे तोडावी लागणार आहेत. यामुळे रणकंदन निर्माण झाले आहे. मेट्रो ३ साठी आरेचा परिसर हाच कारशेडसाठी उत्तम पर्याय असून अन्यत्र ही कारशेड हलवावी लागली तर हा प्रकल्प होणे शक्य नसल्याचे सांगत मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी हतबलता दर्शवली आहे.\nआरेचा परिसर हा मुंबईचे फुफ्फुस असून आधीच कमी कमी होत चाललेला हा परिसर कारशेडला देणे म्हणजे गॅस चेंबरमध्ये कोंडून घेण्यासारखे आहे, असे पर्यावरण प्रेमींना वाटते. यात आता सत्ताधारी शिवसेनेने उडी घेऊन मेट्रो कारशेडला विरोध केला आहे. शिवसेनेला मेट्रो हवी आहे, पण कारशेड नको. कोस्टल रोड हवा आहे, पण कारशेड नको. ही डबल ढोलकी वाजवणे शिवसेनेने आधी बंद केले पाहिजे. शिवसेनेला वाटतो म्हणून एखादा प्रकल्प चांगला किंवा वाईट ठरत नाही. मुळात एखाद्या गोष्टीला ठाम विरोध किंवा संपूर्ण पाठिंबा असा असावा हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवून दिले होते, पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत मात्र तसे म्हणता येणार नाही. प्रत्येक वेळी त्यांनी बदलती भूमिका घेतली आहे. आरेला विरोध तर त्यांनी दुसरा पर्याय दिला पाहिजे, पण ते देत नाहीत आणि वर मेट्रोचे उत्तम काम करणार्‍या अश्विनी भिडे यांच्या तत्काळ बदलीची मागणीही आदित्य यांनी केली आहे. मुंबई महापालिकेची वर्षानुवर्षे सत्ता असूनही शिवसेनेने शहराच्या पायाभूत सुविधांचे तीन तेरा वाजवले आहेत. मात्र, आपल्या अपयशाचे खापर मेट्रोच्या माथी फोडण्याचा नवा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. खरेतर युवराज आदित्य यांनी विरोध करताना कारशेडचे नेमके ठिकाण सांगायला हवे, पण तसे ते सांगत नाहीत. याउलट गडकरी यांनी ठाम भूमिका घेत���ना कारशेडला विरोध करून मुंबईकरांच्या जिवाशी खेळू नका, असे म्हटले आहे. प्रकल्प राबवताना वृक्षांचे स्थलांतर अशक्य असेल तर झाडे तोडावीच लागतात, अशा वेळी एका झाडाच्या बदल्यात १० झाडे लावण्यात यावीत, असा मार्ग सुचवताना हिमालयासह देशभर सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करतानाही झाडे तोडली जाणार म्हणून धाय मोकळून रडणारे होते. पण, ही रडणारी मंडळी याच महामार्गावर वर्षाला ५ हजार माणसे अपघातात मृत्युमुखी पडत असताना आणि दुप्पट माणसे कायमची जायबंदी होत असताना अश्रू ढाळताना कधी दिसली नाहीत. शेवटी मुंबईच्या कोंडलेल्या श्वासावर मेट्रो हाच पर्याय आहे. आता कारशेड आरे की कांजूरमार्ग येथे उभारावी, हा प्रश्न लवकर निकाली लावायला हवा.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nराजकीय मॅरेथॉन.. है किसमे दम\nसार्‍यांच्या नजरा आदित्य ठाकरेंवर\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्ध्वयू\nहा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला\nकारवाईचा केवळ दिखावा नको\nवशीकरणाचे समर्थक आणि वेड्यांचे हॉस्पिटल\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/TDP-Chief-N-Chandrababu-Naidu-and-his-son-Nara-Lokesh-have-been-put-under-preventive-detention-at-their-house/", "date_download": "2019-09-17T14:48:36Z", "digest": "sha1:JX26ZQ6XTYVHKRU43NM5SAKM64RO2O6K", "length": 6089, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " आंध्रात राजकीय संघर्ष पेटला; चंद्राबाबू नजरकैदेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › आंध्रात राजकीय संघर्ष पेटला; चंद्राबाबू नजरकैदेत\nआंध्रात राजकीय संघर्ष पे��ला; चंद्राबाबू नजरकैदेत\nहैदराबाद : पुढारी ऑनलाईन\nआंध्र प्रदेशात सत्ताधारी वायएसआर काँग्रेस सरकार आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. आज हा राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला. एन. चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र नारा लोकेश यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील टीडीपी नेत्याच्या हत्येच्या निषेधार्थ चंद्राबाबू नायडू त्यांच्या निवासस्थानी आज सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत उपोषणाला बसणार होते. त्यांच्या या घोषणेनंतर नायडूंच्या निवासस्थानी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र नारा लोकेश यांना नजरकैदेत ठेवले आहे.\nटीडीपीने आज सरकारच्या विरोधात गूंटूर जिल्ह्यातील चलो आत्मकरू अशी हाक देत मोठी रॅली आयोजित केली होती. मात्र, आंध्र प्रदेश पोलिसांनी या रॅलीला परवानगी देण्यास नकार दिला होता. तसेच नरसरावपेटा, सत्तेनापल्ले, पलनाडू आणि गुराजला येथे जमावबंदी लागू केली.\nचंद्राबाबू नायडू सकाळी ९ वाजता आत्मकरूकडे रवाना होणार होते. मात्र त्यांना त्यांच्या निवासस्थानीच रोखण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या निवासस्थानी १२ तास उपोषण करणार असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र लोकेश यांना नजरकैदेत ठेवले आहे. यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांत धुमश्चक्री झाली. त्यानंतर टीडीपीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरीकडे टीडीपीचे वरिष्ठ नेते अय्यन्ना पत्रादू यांना विजयवाडा रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेण्यात आले.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n'तुरुंग���त गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/dhruv-helicopters-supply-from-hindustan-aeronautics/", "date_download": "2019-09-17T14:13:22Z", "digest": "sha1:6PMIENTG44KVNZJJESI423X7YZDJJMYF", "length": 11525, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हिंदुस्थान एरोनॉटिक्‍सकडून ध्रूव हेलिकॉप्टर्स पुरवठा | Dainik Prabhat", "raw_content": "\nहिंदुस्थान एरोनॉटिक्‍सकडून ध्रूव हेलिकॉप्टर्स पुरवठा\nनवी दिल्ली – हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने भारतीय भूसेनादलाला तीन ध्रूव हेलिकॉप्टर्सची पाहिली खेप दिली आहे. भूसेनेने हालबरोबर 40 हेलिकॉप्टर्स पुरविण्याचा करार केला आहे. याच कराराचा भाग म्हणून ही तीन हेलिकॉप्टर्स सुपूर्द करण्यात आली. यापैकी 22 हेलिकॉप्टर्स एएलएच प्रकारची असून 18 हेलिकॉप्टर्स रूद्र या प्रकारातील आहेत.\n22 पैकी 19 हेलिकॉप्टर्सची निर्मिती करण्यात आली असून ती टप्प्याटप्प्याने भारतीय सेनेकडे सोपविण्यात येणार आहेत. या हेलिकॉप्टर्सचा उपयोग लढाऊ साधन म्हणून करण्याबरोबरच वाहतुकीसाठीही होणार आहे. ही साडेपाच टन वजनाच्या श्रेणीतील हलकी हेलिकॉप्टर्स आहेत. त्यांचा वेग अधिक असल्याने ती झटपट हालचालींसाठी आणि सैनिकांची\nवेगाने ने आण करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. चाकांची आणि बिनचाकांची अशा दोन्ही प्रकारची हेलिकॉप्टर्स जोडण्यामध्ये हालचे तंत्रज्ञ कुशल आहेत, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nही सर्व चाळीस हेलिकॉप्टर्स भारतीय सेनेला मिळाल्यानंतर तिच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार असून भारतीय भूसेनाची स्वतःची वायुशक्तीही वाढणार आहे. सध्या भूसेनेकडे 20 हेलिकॉप्टर्स असून आणखी 100 ची आवश्‍यकता आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यांची निर्मिती भारतातच करण्यावर सरकारचा आणि हालचा भर आहे.\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nभारतीय हवाई दलाला मिळाला इस्रायलकडून स्पाइस-2000 बॉम्ब\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एनएसजी कमांडोची सुरक्षा नाकारली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव\nविंग कमांडर अंजली सिंग बनल्या पहिल्या महिला सैन्य मुत्सद्दी\nपंतप्रधान मोदींनी झाकीर नाईकच्या हस्तांतराची मागणी केली नाही\nराजस्थानमध्ये बसपाच्या सर्व आमदारांचा कॉंग्रेस��ध्ये प्रवेश\nकार्यकारी भांडवल कर्जासाठी बॅंकांचे विमा संरक्षण 90 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ\nकर्नाटकात डीआरडीओच्या मानवरहित विमानाला अपघात\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nबारामतीत काय 370 लागू आहे का\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nपावसाअभावी वाटाणा पिकावर रोगराईचे संकट\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/round-table-conference-maratha-mlas-held-in-nagpur/", "date_download": "2019-09-17T14:39:19Z", "digest": "sha1:E56ZPSJXZCJTTFS7Q3D2VJVIHJ57C7IU", "length": 8205, "nlines": 106, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा आमदारांची नागपूरात गोलमेज परिषद - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा आमदारांची नागपूरात गोलमेज परिषद\nमराठा आमदारांची नागपूरात गोलमेज परिषद\nनागपूर – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागपूर येथे दुसरी गोलमेज परिषद झाली. या परिषदेत मराठा समाजातील सर्व पक्षीय आमदारांनी आरक्षणासह इतर मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. या अधिवेशनात सर्व मागण्या प्रभावीपणे मांडण्याचा न��र्धार यावेळी करण्यात आला. तसेच सर्वपक्षीय मराठा आमदारांनी मुख्यमंत्र्यानां भेटून आठवडाभरात राज्य मागासवर्ग आयोगवरील नियुक्त्या करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला.\nपरिषदेत आरक्षणाचे अभ्यासक प्राचार्य एम् एम् तांबे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे, व्यंकटेश पाटील, भैया पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांची सविस्तर मांडणी केली. प्राचार्य तांबे यांनी आरक्षणाच्या मुद्दयांवर देशभरातील विविध खटल्यांचे दाखले दिले. तसेच सरकारने कोर्टात मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करणारे पुरावे प्रभावीपणे मांडण्याची गरज विशद केली. त्याचबरोबर राज्य मागासवर्ग आयोगावरील नेमणूका तात्काळ करण्याची मागणीही यावेळी केली. तर व्यंकटेश पाटील यांनी राणे समितीच्या शिफारशी मराठा आरक्षणाला पोषक असल्याचे सांगितले. तसेच या अहवालातील निष्कर्षनुसार मराठा समाज आरक्षणाला पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.\nपूर्वी मराठा समाज सर्वात लँडहोल्डर होता. तसेच राजकारण, सहकार या क्षेत्रांत मराठा समाजाने आपले स्थान निर्माण केले होते . मात्र, हा भूतकाळ झाला. सध्या मराठा समाजासमोर अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदींसह विविध क्षेत्रांत हा समाज आता मागे पडला आहे. वर्तमानकाळात मराठा समाज जॉबलेस, लँडलेस आणि पॉवरलेस बनल्याचे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. मराठा समाजाती दशा, दिशा आणि आरक्षण या अनुषंगाने पहिली गोलमेज परिषद कोल्हापुरात झाली होती. आता त्यापुढचे पाऊल म्हणजे मराठा आमदारांसाठी दुसरी गोलमेज परिषद आयोजित केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. परिषदेचे आयोजन भैया पाटील यांनी केले.\nमराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज\nमराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पैठणमध्ये - मोर्चाला प्रचंड प्रतिसाद\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत क��ेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/lifestyle/benefits-of-hibiscus-flower-health/121808/", "date_download": "2019-09-17T14:39:11Z", "digest": "sha1:ZGZJ6PV37QGP5Q3XJF6X4DFYTLAHUVCS", "length": 9865, "nlines": 110, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Benefits of hibiscus flower health", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर लाईफस्टाईल जास्वंद फुलाचे आरोग्यदायी फायदे\nजास्वंद फुलाचे आरोग्यदायी फायदे\nजाणून घ्या जास्वंद फुलाचे आरोग्यदायी फायदेजास्वंद फुलाचे आरोग्यदायी फायदे\nजास्वंद फुलाचे आरोग्यदायी फायदे\nगणपतीला प्रिय असलेले, अतिशय मोहक दिसणारे जास्वंदीचे फूल अनेक रंगांमध्ये बघायला मिळते. लाल, पांढरा. पिवळा, गुलाबी, अश्या अनेक रंगांमध्ये हे फूल बघावयास मिळते. या फुलाला हिबिस्कस रोजा सिनेन्सीस असे शास्त्रीय नाव आहे. पण हे फूल केवळ दिसायला सुंदर नाही, तर आरोग्यासाठी ही विशेष गुणकारी आहे. या फुलामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आहेत. या फुलामध्ये क जीवनसत्व, कॅल्शियम, फायबर, लोह, वासा ही पोषक द्रव्ये मुबलक मात्रेमध्ये असून, अनेक व्याधींच्या औषधोपचारासाठी या फुलाचा उपयोग केला जातो.\nजास्वंदीच्या फुलांचा वापर करून बनविलेला काढा आपल्या शरीरातील कोलेस्टेरोलची मात्रा नियंत्रित ठेवण्यास लाभकारक आहे. यामध्ये असलेली पोषक द्रव्ये हृदयनलिकांमध्ये प्लाकपासून तयार होणारा अवरोध रोखतात. त्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरोल कमी होण्यास मदत मिळते.\nह्र्रुद्याची जलद गती संथ होण्यास मदत\nजास्वंदीची पाने उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी गुणकारी आहेत. जास्वंदीची पाने पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळून त्याचे सेवन केले असता, ह्र्रुद्याची जलद गती संथ होण्यास मदत होते.\nशारीरिक थकवा दूर होतो\nजास्वंदीची पाने पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळून त्याचे सेवन केले असता, शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होते.\nलोहाची कमी दूर होते31\nरोज सकाळी एक लहान चमचा जास्वंदीचा रस दुधाबरोबर घ्यावा. या रसाच्या सेवनाने लोहाची कमी दूर होऊन शरीरामध्ये स्फूर्ती वाढते.\nजास्वंदीच्या पानांचा काढा काही दिवस ओळीने घेतल्यास किडनी स्टोन विरघळण्यास सहाय्य मिळते.\nप्रदूषित हवेमुळे श्वसनासंबंधी रोगांचा त्रास होतो, किंवा ज्यांना दमा, थोड्या श्रमांनी धाप लागणे अश्या तक्रारी असतात, त���यांनी जास्वंदीची फुले घालून उकळून तयार केलेला काढा साखर न घालता घ्यावा यामुळे आराम मिळतो.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nबाप्पासाठी खास विविध प्रकारचे मोदक\nआदित्य ठाकरे ‘वरळी’ विधानसभेतून लढणार\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nजाणून घ्या; मंगळवारच्या संकष्ट चतुर्थीची कहाणी\nमहान गिटार वादक, संगीतकार बी.बी.किंग यांना गुगलने समर्पित केलं डूडल\nसौंदर्य खुलवणारे घरगुती पदार्थ वापरताना सावधान\nसकाळी उठल्या उठल्या मोबाईल वापरणे घातक\nलहान मुलांसाठी खास ‘मॅक्रॉनी उपमा’\nजाणून घ्या भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/trending/6-people-and-2-dog-riding-on-a-single-bike-viral-video-on-social-media/122660/", "date_download": "2019-09-17T14:27:18Z", "digest": "sha1:3GL4CNYDKOYXFENRB4ZVPUVTV5MPKQGW", "length": 9050, "nlines": 109, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "6 people and 2 dog -riding on a single bike viral video on social media", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर ट्रेंडिंग Video: एकाच बाईकवर सहा जणांसोबत दोन कुत्रेही करतात प्रवास\nVideo: एकाच बाईकवर सहा जणांसोबत दोन कुत्रेही करतात प्रवास\nएका बाईकवर दोन लोक बसू शकतात. हे सगळ्यांच माहित आहे. जर बाईकवर दोनपेक्षा अधिक लोक बसले तर जीव धोक्यात आणण्याची शक्यता असते. मात्र, एका व्यक्तीने चक्क ६ जणांना आणि दोन कुत्र्यांना बाईक बसवून प्रवास केला आहे. हा प्रवास ते महामार्गावरुन करत आहेत. इतकंच नाहीतर या बाईकला पिशव्या देखील टांगण्यात आल्या आहेत. आता आपण हा विचार करत असाल की, एवढे जण एका बाईकवर कसे काय बसेल असतील पण हा व्ह���डिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खात्री पटेल.\nया बाईकच्या इथून जाणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. २९ ऑगस्टला हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओवर खूप लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच या व्हिडिओला आतापर्यंत २२ हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूर्झरने असं लिहिलं आहे की, ‘हा जुगाड फक्त भारतातचं होऊ शकतो.’\nटि्वटवरचा हा व्हिडिओ पाहून खूप लोक हैराण झाले आहेत. काही लोक या व्हिडिओ विरोधात बोले तर काही लोक या केलेल्या कृत्याला खतरनाक बोले आहेत.\nया अगोदर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये एका रिक्षा चालकाने चक्क रिक्षामध्ये २० लोकांना बसवले होते. हा व्हिडिओ तेलंगणातील करीमनगरमधला होता.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nअभिजित खांडकेकरने दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश\nजगन घाणेकर यांच्या घरातील ‘इको फ्रेंडली बाप्पा’\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\n‘मला सिंधूशी लग्न करू द्या, नाहीतर तिला किडनॅप करेन’; ७० वर्षीय वृद्धाची मागणी\nपाकिस्तानी मंत्र्याची बौद्धिक दिवाळखोरी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n‘आई कुठे काय करते’ याची स्मृती इराणी यांना भुरळ\nमोठ्याने पादणार तो जिंकणार; सुरतमध्ये होतेय ‘पाद स्पर्धा’\nसावधान…कलर्ड टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक\nमहिलेने दुधात तयार केली मॅगी; रेसिपी पाहून लोक झाले हैराण\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nहर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचंच होतं, उगीच आमच्या नावाने बोंब –...\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mar.mu.ac.in/portal/honble-chancellor/", "date_download": "2019-09-17T14:22:47Z", "digest": "sha1:6N7RMSFN2X3AFPRZVZ36EI3HTZRH6UYZ", "length": 3796, "nlines": 71, "source_domain": "mar.mu.ac.in", "title": "Mumbai University – English » Hon’ble Chancellor", "raw_content": "\nविद्यापीठाविषयी दूरस्थ आणि मुक्त शिक्षण रत्नागिरी उपकेंद्र कर्मचारी लॉग-इन संपर्क साधा\n— Main Menu —मुखपृष्ठ अधिकारी\t- माननीय कुलपती - माननीय कुलगुरू - माननीय प्रो कुलगुरू - रजिस्ट्रार - वित्त व लेखा अधिकारी - परीक्षा नियंत्रक - विद्यापीठ अधिकारी संलग्नीकरण\t- ऑनलाईन संलग्नीकरण - संलग्न महाविद्यालये - संलग्न सशोधन संस्था विद्याशाखा\t- कला - वाणिज्य - कायदा - विज्ञान - तंत्रज्ञान - खेळ - इतर विभाग - वेगवेगण्या शाखेतील सदस्य सेवा आणि साधने\t- वास्तविक वर्ग - केंद्रीय संगणकीय सुविधा - विद्यापीठ संगणकीकरण केंद्र - वसतिगृह - ग्रंथालय - कर्मचारी स्वयं सेवा - विद्यार्थी स्वयं सेवा - शिष्यवृत्ती विद्यार्थी\t- प्रवेश - पुस्तिका - परीक्षा - निकाल - शिष्यवृत्ती - पदवीदान - माजी विद्यार्थी\nवित्त व लेखा अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/tech-gadgets/revolt-motors-rv400-rv300-electric-motorcycles-launched-in-india/121844/", "date_download": "2019-09-17T14:55:44Z", "digest": "sha1:JM5GV3XVIHNPX5JZ5L23OMSTSZYB5EKO", "length": 9973, "nlines": 103, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Revolt motors rv400 rv300 electric motorcycles launched in india", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर टेक-वेक रिवोल्ट कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक बाईक लाँच; केवळ या बाईक २,९९९ रुपयांमध्ये\nरिवोल्ट कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक बाईक लाँच; केवळ या बाईक २,९९९ रुपयांमध्ये\nरिवोल्ट कंपनीच्या या दोन्ही बाईक तुम्ही केवळ २ हजार ९९९ रुपये प्रति महिना देऊन खरेदी करू शकता.\nरिवोल्ट कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक बाईक लाँच; केवळ या बाईक २९९९ रुपयांमध्ये\nभारतीय बाजारात रिवोल्ट कंपनीने दोन इलेक्ट्रिक बाईक लाँच केल्या आहेत. Revolt RV 400 आणि Revolt RV 300 असं या इलेक्ट्रिक बाईकच नाव आहे. या दोन्ही बाईक कंपनीने एका अनोख्या पेंमेट प्लॅनसोबत भारताच्या बाजारात आणल्या आहेत. या बाईकचे प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैस द्यावे लागणार आहे. Revolt RV 400 बाईक ही केवळ २ हजार ९९९ रुपयांमध्ये तर Revolt RV 300 ही बाईक ३ हजार ४९९ रुपयांमध्ये खरेदी करून शकतात. तसंच बाइकचं टॉप RV 400 मॉडलसाठी फक्त ३ हजार ९९९ रुपये द्यावे लागतील. ३७ महिन्यापर्यंत हे पैस तुम्हाला द्यावे लागतील. ग्राहकाने गाडी खरेदी केलेल्या पहिल्यादिवसापासून ग्राहक हा गाडी मालक असेल, ��सं रिवोल्ट कंपनीने स्पष्ट केलं आहे.\nविशेष म्हणजे या बाईकमध्ये मोबाइल अॅपची सुविधा देण्यात आली आहे. या अॅपद्वारे तुम्ही तुमची रायडिंग स्टाइल ट्रॅक करू शकता. तसंच बाइकमधील समस्याबाबत माहितीही जाणू शकता. या अॅपमुळे तुमची बाइक ट्रॅक देखील करु शकता. बाइक स्टार्ट करणं या अॅपद्वारे सहज शक्य होऊ शकते.\nया बाईकच्या डिलिव्हरीला दिल्लीतून सप्टेंबर महिन्यापासून सुरुवात होणार आहे. पुण्यात पुढील महिन्यात ही बाईक लाँच करणार आहे. यानंतर नागपूर, अहमदाबाद, बेंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये लाँच केली जाणार आहे.\nही बाईक तुम्ही घरी चार्ज करु शकता. या बाईकला एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १५६ किमीपर्यंत तुम्ही प्रवास करू शकता. बाईक चार्जिंगकेबलच्या मदतीने कोणत्याही सामान्य १५ अँपिअरला प्लग पॉईंटवर चार्ज करता येणं शक्य आहे. 3kW क्षमतेची मोटार आणि 3.24kW लिथियम आयन-बॅटरी या बाईकमध्ये आहे.\nया बाईकची एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर ८० ते १५० किलोमीटरचा मायलेज मिळेते. 1.5kW क्षमतेची मोटार आणि 2.7kW क्षमतेची बॅटरी या बाईकमध्ये आहे. ६५ किलोमीटर इतका टॉप स्पीड आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nसेलिब्रिटी-राजकारण्यांची ‘गो-ग्रीन बाप्पा’ संकल्पना\nडॉक्टर आणि रुग्णांमधील नाते घट्ट होणार\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nआयफोन ११ लाँच झाल्यानंतर जुन्या व्हेरिएंटच्या किंमतीत घट\n अॅपलचा ‘हा’ फोन झाला स्वस्त\nआयफोन ११ सिरिजचे ३ फोन लाँच; ‘हे’ आहेत फिचर्स\nअखेर प्रतीक्षा संपणार; जिओ गिगाफायबर आज होणार लाँच\nनोकियाचा ‘हा’ स्मार्टफोन १२ हजारांनी स्वस्त झाला\nलवकरच लिनोवाचे तीन स्मार्टफोन भारतात लाँच होणार\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष���ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/aeroplane/", "date_download": "2019-09-17T14:19:47Z", "digest": "sha1:GB2HEVXWRS7VFHS6FGKJJX4Z5A5QQPSE", "length": 5150, "nlines": 57, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Aeroplane Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nनेव्हीचं प्लेन हायजॅक करणारा असाही हवाई जॅक स्पॅरो , तोही भारतीय\nबिचाऱ्याने वैतागून एक चूक केली आणि त्या एका चुकीमुळे त्याने सगळे गमावले.\nयाला जीवन ऐसे नाव\nतिच्या असामान्य धाडसामुळे अपहरण झालेल्या विमानातल्या १५२ प्रवाशांचे प्राण वाचले होते\nइकडे विमानात आणखीनच नाट्यमय घडामोडी घडल्या. प्रवाशांचे सामान तसेच त्यांची झडती घेत असताना सहा प्रवासी असे सापडले ज्यांनी केसांचा सोल्जरकट केला होता.\nविमान एका लिटरमध्ये किती किलोमीटर मायलेज देते\nवाहतुकीचे आर्थिक गणित ती चालवण्यासाठी लागणारा खर्च आणि होणारा नफा यावर अवलंबून असते.\nया भारतीय फुटबॉल संघाने इंग्रजांना हरवून भारतीयांवरील अन्यायाचा असा बदला घेतला होता\nआपल्या आईवडिलांच्या तारुण्यातील हे १० चित्रपट आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी “मॉडर्न” होते\nमहाभारतातील अत्यंत महत्वाचे ५ अज्ञात प्रसंग, जे आपल्याला मानवी मुल्यांची शिकवण देतात\nशेतकऱ्याला थेट ग्राहकाशी जोडणारं अकोल्याच्या तरूणाचं ‘वावर’ अॅप\nहिंदू ‘योगशास्त्र’ आणि ख्रिश्चन धर्म : परस्पर विरोधी तत्वज्ञान\nचेक बाउंस झाल्यावर काय करावे : जाणून घ्या पूर्ण कायदेशीर प्रक्रिया\nझुंडी रस्त्यावर का उतरल्या\nपाण्यात पडलेल्या फोनवर हे १० प्रयोग चुकूनही करू नका – महागात पडेल…\nशाहरूखच्या “रईस” प्रमोशनमुळे एक मृत्युमुखी : ८ महत्वाचे प्रश्न\nमोदी सरकारचं GST धोरण: दांभिक देशभक्त जनमताच्या रेट्यात अर्थव्यवस्थेची घुसमट\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Input_Method", "date_download": "2019-09-17T15:38:11Z", "digest": "sha1:R3HUR222YTHMCZWWP4OTKLT7P2N6JTKV", "length": 2889, "nlines": 60, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Input Method - Wiktionary", "raw_content": "\n(FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :इनपुट पद्धती\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\n��वीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ सप्टेंबर २००९ रोजी ०८:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-improvement-onion-market-19853?tid=161", "date_download": "2019-09-17T15:23:11Z", "digest": "sha1:FZILYND4HG6KC2X7CUCFSZ62JIJZPRYE", "length": 15822, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Improvement on onion market | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 31 मे 2019\nमहाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यात कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्रीला काढण्याची लगबग सुरू आहे. सध्या १५ रुपये किलो बाजारभावाने कांद्याची व्यापारी खरेदी करत आहेत. शेताच्या बांधावर व कांदा चाळीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. दुष्काळी परिस्थितीतही जवळपास चार हजार एकर क्षेत्रात कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले होते.\nमहाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यात कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्रीला काढण्याची लगबग सुरू आहे. सध्या १५ रुपये किलो बाजारभावाने कांद्याची व्यापारी खरेदी करत आहेत. शेताच्या बांधावर व कांदा चाळीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. दुष्काळी परिस्थितीतही जवळपास चार हजार एकर क्षेत्रात कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले होते.\nहुतात्मा बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण) घोड नदी, उजवा, डावा कालवा, घोड शाखेला कालवा, घोड नदीवर असलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आदी ठिकाणी शाश्‍वत पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी तसेच बंधारे व कालव्यांच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले होते.\nचास, साकोरे, महाळुंगे पडवळ, नांदूर, कळंब, चांडोली बुद्रुक, एकलहरे, सुलतानपूर, वडगाव काशिंबेग आदी गावांतील शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी करून फेब्रुवारी, मार्च महिन्यांत तीन ते चार रुपये किलो बाजारभाव अस��्यामुळे शेताच्या बांधावर किंवा कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला होता. बाजारभावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.\nआंबेगाव तालुका कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. एक एकर क्षेत्रात कांद्यांची रोपे, लागवड, खते औषधे, मजुरी असा सरासरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. चार महिन्यानंतर सरासरी बारा ते १४ टन कांदा उत्पादन निघते. या वर्षी कांदा पिकाला हवामान अनुकूल ठरल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे.\nबाजारभावातील चढ-उतारानुसार एक नंबर गुणवत्तापूर्ण कांद्याला मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सरासरी १५ रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे साठवणूक केलेले कांदे विक्रीसाठी काढले आहेत, अशी माहिती साकोरे येथील शेतकरी श्‍यामराव विठ्ठल आवटे यांनी दिली.\nपुणे आंबेगाव कोल्हापूर हवामान मंचर manchar उत्पन्न बाजार समिती\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nऔरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nपितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...\nपरभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nनाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध���ये...\nजळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....\nकेळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट;...जळगाव : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील...\nसोलापुरात वांगी, गवार, भेंडीच्या दरांत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा...कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू...\nराज्यात घेवडा प्रतिक्विंटल ८०० ते ५५००...सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये...\nनाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसोलापुरात वांगी, घेवडा, गवारीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nउत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दरजळगाव ः खानदेशातील धुळे, जळगाव, साक्री,...\nकळमणा बाजारात कांद्याच्या दरात सुधारणानागपूर ः मागणी वाढल्याने कळमणा बाजार समितीत कांदा...\nगुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nराज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपयेपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2018/10/blog-post.html", "date_download": "2019-09-17T15:11:20Z", "digest": "sha1:OESZH5L4YV63PSFWZYXTFX6VUTI4L3QP", "length": 7320, "nlines": 50, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: सलीम-सुलेमान यांचा मराठीत ‘प्रवास’", "raw_content": "\nसलीम-सुलेमान यांचा मराठीत ‘प्रवास’\nशशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ चित्रपटाच्या निमित्ताने सलीम–सुलेमान जोडीचे मराठीत पदार्पण\nआजवर बॉलीवूडमधील अनेक दिग्गज गायक आणि संगीतकारांनी आपल्या प्रतिभेची मोहोर मराठी चित्रपटात उमटवली आहे. त्यांच्या आवाजातील मराठी गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मांदियाळीत हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एक आघाडीची संगीतकार जोडी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय.गायक-संगीतकार सलीम-सुलेमान म��्चंट या दोघांचीही आपली एक खास ओळख आहे. या जोडीने हिंदी चित्रपटांसाठी गायक-संगीतकार म्हणून काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ही प्रसिद्ध जोडी आता मराठी चित्रपटात संगीतकार म्हणून पदार्पण करीत आहे. शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ या आगामी मराठी चित्रपटात त्यांच्या संगीताची जादू अनुभवता येणार आहे.\n‘चक दे इंडिया’, ‘अब तक छप्पन’, दोस्ताना’, ‘धूम २’ , ‘फॅशन’ , ‘सिंग इज किंग’ ‘मुझसे शादी करोगी’, ‘आजा नचले’ ‘इक्बाल’ ‘हम तुम’ या सारख्या असंख्यगाजलेल्या चित्रपटातील सलीम- सुलेमान यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांवर गारूड केले आहे. आता मराठीतही आपला जलवा दाखवायला ते सज्ज झाले आहेत.\n‘प्रवास’ चित्रपटातील गाण्याच्या निमित्ताने संगीतकार सलीम- सुलेमान, गायक सोनू निगम आणि गीतकार गुरु ठाकूर हे कलेच्या प्रांतातील तीन गुणी कलावंत एकत्र आले आहेत. या गाण्याचं रेकोर्डिंग नुकतंच संपन्न झाले आहे. ‘प्रवास’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारे सलीम- सुलेमान सांगतात की, आमच्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता. या निमित्ताने आम्ही मराठी चाहत्यांसाठी गीत-संगीताची अनोखी पर्वणी देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे.\nओम छंगानी फिल्म्स निर्मित ‘प्रवास’ या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी सांभाळली आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.pankajz.com/2014/09/happy-to-win-contest.html", "date_download": "2019-09-17T15:48:53Z", "digest": "sha1:2TKW52U4ZBZEFX5HTNWTMQ7KDPYIHCCO", "length": 9931, "nlines": 361, "source_domain": "www.pankajz.com", "title": "Happy to win weekly Tata Group's photo contest - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nआपले वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ...\nआजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस��कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घर...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख\nलडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...\nभर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्‍यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज...\nआपला गेले कित्येक दिवसांचा स्नेह. म्हणूनच हे हक्काचे इ-निमंत्रण खास आपल्यासाठी डिझाईन केलंय मंगेशने. त्याबद्दल मंगेशचे लय लय आभार :-) A ne...\nगेल्या काही महिन्यांचे थोडेफार जमलेले धुकट प्रयत्न... खूप वेगळी लोकेशन्स. बहुतेक लोकांना माहित नसलेली... घ्या गोड मानून \nकुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...\nये रे ये रे पावसा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2017.blog/2017/09/17/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/?replytocom=125", "date_download": "2019-09-17T15:21:17Z", "digest": "sha1:UV2LYYXFLBBMPURHCPI5TWVEVWZFK5KI", "length": 47755, "nlines": 125, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "मोकळ्या मनानं कवेत घेणारी अमेरिका – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\nमोकळ्या मनानं कवेत घेणारी अमेरिका\nसकाळची शांत वेळ असते. बाहेर फक्त पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट. अजितची सकाळची निघायची गडबड आणि माझी लगबग संपलेली आणि अरन गाढ झोपलेला त्यामुळे आताचाच वेळ माझा मला मोकळा मिळतो. काय करावं हा विचार येताच ध्यानात येतं आज बॅग भरायला हवी आहे. शेजारच्या खोलीतल्या कपाटाशी मी स्टूल सरकवून वरून बॅग काढते. धूळ वगैरे बसायचा प्रश्नच येत नाही, एरवी घरी वरून बॅग काढली की आधी पुसून झटकून घ्यावी लागते चेन उघडल्यावर अरीनचे लहान झालेले कपडे, माझ्या घडीतल्या दोन साड्या, नवेकोरे नॅपकिन, काही कागदपत्रं असा फार न लागणारा ऐवज डोळ्यापुढे येतो. सगळं बाहेर काढून ठेवलं तर तळाशी माझं एक आणि अजितचं एक अशी दोन जडजूड पुस्तकं. अजितचं मेडिकल लायसन्सिंग एक्झामच्या तयारीचं गाइड कव्हर उघडून पाहते तर माझ्या हस्ताक्षरात त्याचं नाव लिहिलेलं असतं. ते पाहून टाइम मशीन मिळाल्यासारखी चक्र फिरून मी पाच वर्षं मागे जाते.\nलग्न ठरायचा वेळी त्यानं सांगितलं, ‘मी युएसएमएलईची तयारी करतो आहे, आत्ता अमेरिकेत जायचं निश्चित नाही, पण एमबीबीएस झाल्यावर मी हातात घेतलेला अभ्यास आणि परीक्षा घरच्या काही अडचणीमुळे अर्धवट राहिल्या, त्या मला आता पूर्ण करायच्या आहेत… ’ त्या वेळी माझ्या आणि घरच्या लोकांच्या मनात ही फक्त एक ‘शक्यता’ होती, अजितचं मात्र स्वप्न होतं लग्न ठरल्यावर परिचय, मैत्री, प्रेम, जवळीक हे टप्पे पार पडताना मीही नकळत त्याच्यासोबत हे स्वप्न जगू लागले. एकीकडे प्रेमात आकंठ बुडालेली असताना नवीनच रेसिडेन्सी सुरू झाल्यामुळे कामातही तितकीच अडकलेली होते. नागपूरला सरकारी हॉस्पिटलमध्ये बॉण्ड पूर्ण करताकरता त्यानं पहिल्या दोन परीक्षा दिल्या. तिसऱ्या परीक्षेच्या वेळी लग्न झालं होतं, त्या वेळी हेच गाइड घेऊन त्याच्यासोबत, त्याला तयारीला मदत म्हणून, मी अभ्यासाला बसायचे. एका वर्षात त्याच्या पुढच्या दोन्ही परीक्षा आणि लायसन्सिंगची प्रक्रिया पूर्ण होताहोता माझी रेसिडेन्सी, डीसीएचची फायनल एक्झाम आणि आई होण्याची चाहूल अशी गाडी आपल्या-आपल्या रुळावरून जात राहिली. अरीनचा जन्म झाल्यावर अजितला न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमधून फेलोशिपची ऑफर आली, त्या वेळी फक्त एक शक्यता म्हणून दूर असलेली अमेरिका खऱ्या अर्थानं जवळ दिसू लागली.\nपाच महिन्यांत कागदपत्रं, फॉर्म्यालिटीज, खरेदी, कपडे-भांडी-खाऊ भरलेल्या बॅग्स मोजून घेणं अशी तयारी करून अजित न्यू यॉर्कसाठी निघाला. पुढच्या तीन महिन्यांत अरीनचा पासपोर्ट, माझ्या पासपोर्टवर नाव बदलणं, व्हिसाचा इंटरव्ह्यू इत्यादी गोष्टी पार पडल्या आणि दिवाळी झाल्यावर मला घेऊन जाण्यासाठी तो भारतात परत आला. २३ नोव्हेंबर २०१५ ला कोल्हापूर-पुणे-मुंबई असा प्रवास करून आम्ही न्यू यॉर्क साठी निघालेल्या विमानात बसलो. निघताना मनात उत्सुकता, आनंद आणि हुरहूर यांचं निराळंच मिश्रण होतं.\nपहाटेच्या वेळी, निम्म्याहून जास्त प्रवासी झोपेत असताना आम्हांला चार तास तसंच बसवून फ्लाइट कॅन्सल झाल्याची घोषणा करून पुन्हा उतरवलं आपलाच देश आपल्याला ‘जाऊ नको बाळा’ ��्हणतोय की काय असं वाटलं आपलाच देश आपल्याला ‘जाऊ नको बाळा’ म्हणतोय की काय असं वाटलं सातआठ महिन्यांचा अरीन, सहा मोठ्या आणि तीनचार छोट्या बॅग्स, कार सीट असा सगळा लवाजमा घेऊन आम्ही बारा तास मुंबईच्या विमानतळावर फिरत राहिलो. अरीन सोबत असल्यामुळे पुढच्या फ्लाइटमध्ये आमची सोय करून दिली आणि वीस तासांचा प्रवास करून मी अमेरिकेत पाहिलं पाऊल टाकलं आणि पहिलाच बसलेला धक्का ओसरून मी ‘हुश्श’ केलं सातआठ महिन्यांचा अरीन, सहा मोठ्या आणि तीनचार छोट्या बॅग्स, कार सीट असा सगळा लवाजमा घेऊन आम्ही बारा तास मुंबईच्या विमानतळावर फिरत राहिलो. अरीन सोबत असल्यामुळे पुढच्या फ्लाइटमध्ये आमची सोय करून दिली आणि वीस तासांचा प्रवास करून मी अमेरिकेत पाहिलं पाऊल टाकलं आणि पहिलाच बसलेला धक्का ओसरून मी ‘हुश्श’ केलं सगळीकडून काचेची दारं लावून बंद ठेवलेल्या विमानतळातून बाहेर पडून कधी एकदा मोकळी हवा भरून श्वास घेतोय असं झालं होतं. काचेतून स्वच्छ चमकणारा सूर्यप्रकाश खुणावत होता.\nदार उघडून बाहेर आलो ते बर्फाच्या वाऱ्याचा गोठवणारा झोत भरर्कन अंगावर आला आणि कडकडीत उन्हात थंड गारठ्याचा कॉन्ट्रास्ट पाहून मी दंग झाले रस्त्याच्या उजव्या बाजूनं भरधाव धावणारी गाडी सतत चुकीची वळणं घेतेय असं वाटून ठोका चुकत होता. पानगळीच्या मोसमात सर्वत्र लाल-पिवळ्या पानांचा खच पडला होता आणि टुमदार घरं मौजेत उभी होती. हे दृश्य मागं टाकून आम्ही लवकरच मिडटाऊन मॅनहॅटनच्या इमारतींच्या जंगलात पोचलो. एका मिनिटात लिफ्टनं बत्तिसाव्या मजल्यावर असलेल्या घरात पोचलो आणि हक्काचं छप्पर मिळाल्याच्या भावनेनं भरून आलं. चार भिंतीतली एकच बंदिस्त खोली आणि आभाळाशी जोडणारी पूर्वेकडची खिडकी. खिडकीतून दिसणारी इस्ट रिव्हर, सावकाश पुढं सरणारी मालवाहू जहाजं, सेकंदाला उंच झेप घेणारी विमानं आणि शेजारच्या मरीन एव्हिएशन सेंटरमधली सीप्लेन… सारं काही पाहून हरखून गेले. जेट लॅग जाऊन सेटल व्हायला एक आठवडा गेला, दुपारी चारच्या सुमारास अंधारून यायचं आणि सकाळी सूर्य लवकर वर यायचा नाही त्यामुळे सतत झोप येत राहायची. ती घालवायला एकतर कॉफी घ्यायची नाहीतर सारखं काहीतरी काम करत राहायचं.\nदोन दिवसांनी थॅंक्सगिव्हिंगनंतर येणारा ब्लॅक फ्रायडेचा सेल होता आणि झोप घालवायची म्हणून आम्ही खरेदी करायला बाहेर पडलो. ���हा-पंधरा मिनिटं चालत गेलं की एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि न्यूयॉर्कमध्ये फॅशनसाठी प्रसिद्ध असलेला फिफ्थ अव्हेन्यू, त्यावरचं अमेरिकेतलं सगळ्यांत जुनं मेसीजचं दुकान. रस्त्यावर लोकांची तुफान गर्दी, घमघमणारा हलाल फूडचा वास, जीव दडपून जाईल असा दुकानातला झगमगाट आणि अत्तराच्या वास यांमुळे अगदी गुदमरून गेले. एरवी पुण्यात भरभरून शॉपिंग करणारी मी हरवल्यासारखी अस्वस्थ झाले. आपण कुठं आलो आहोत, किती दूर राहिलं घर, देश आणि एकंदरीत कम्फर्ट झोन क्षणभर डोळे डबडबून आले. हात धरून अजित आत घेऊन गेला. कुठूनतरी अगदी परिचयाचा वर्गातल्या जुनाट लाकडी डेस्क किंवा जुन्या घरातल्या फडताळी गुळगुळीत दाराचा वास आला, इकडंतिकडं पाहते तो पायाखाली खडखड वाजणारे जुनाट लाकडी एस्केलेटर होते क्षणभर डोळे डबडबून आले. हात धरून अजित आत घेऊन गेला. कुठूनतरी अगदी परिचयाचा वर्गातल्या जुनाट लाकडी डेस्क किंवा जुन्या घरातल्या फडताळी गुळगुळीत दाराचा वास आला, इकडंतिकडं पाहते तो पायाखाली खडखड वाजणारे जुनाट लाकडी एस्केलेटर होते झटकन हसू आलं आणि पुढचा तासभर आम्ही काही खरेदी न करता हातात हात घेऊन वेड्यासारखे एस्केलेटरवर फिरत राहिलो झटकन हसू आलं आणि पुढचा तासभर आम्ही काही खरेदी न करता हातात हात घेऊन वेड्यासारखे एस्केलेटरवर फिरत राहिलो त्या वेळी थोडं दडपण ओसरलं, पण पहिले काही दिवस नवीन लोकांना भेटायचं, अनोळखी लोकांशी किंवा फोनवर बोलायचं म्हटलं की घाबरायला व्हायचं.\nअजित मला मुद्दाम ग्रोसरी घ्यायला किंवा कॉफी ऑर्डर करायला एकटीला पाठवायचा, माझं बोलणं समजलं नाही तर आसपास कुणी इंडियन किंवा एशियन असेल, तर ते समजावून सांगत समोरच्या माणसाला. इंडियन लोकांचा बोलण्याचा अॅक्सेंट एशियन लोकांना पटकन कळतो. रस्त्यात, लिफ्टमध्ये भेटलेल्या लोकांना शिष्टाचार म्हणून स्माईल देणं, विचारपूस करणं किंवा कधी गप्पा मारणं या गोष्टी करताना अवघडल्यासारखं व्हायचं. ते हळूहळू अंगवळणी पडलं. थंडीचे तीन महिने मी घरात बसून खिडकीतून बघण्यात काढले. डॉलरच्या नोटा, क्रेडिट कार्ड, लाँड्री कार्ड, प्रवासाचं मेट्रो कार्ड वापरणं आणि बोलण्याची प्रॅक्टिस करणं हे विशेष काम. घरकामाची काहीही सवय नसताना स्वयंपाक, साफसफाई, भांडी घासणं ही सगळी कामं केली. त्यात भरभरून एन्जॉय केलं ते अरीनचं मोठं होणं आणि अजितच��� सहवास. आत्तापर्यंत दोघं काम करत असल्यामुळे एकमेकांना हवा तसा वेळ देता आला नव्हता तो मदतीच्या निमित्तानं मिळू लागला. त्याची दिवसभर ड्युटी, इमर्जन्सीज, कॉन्फेरेन्सेस, पेपर्स, शिकण्याची धडपड आणि माझी घर आणि अरीनसाठीची मेहनत, दोघांना एकमेकांचे कष्ट दिसले, दोघं एकमेकांकडे नव्या नजरेनं पाहू लागलो… अमेरिकेनं आम्हांला खऱ्या अर्थानं जवळ आणलं\nवन वर्ल्ड ट्रेड सेंटर\nथंडीचे सगळे दिवस घराची ऊब आठवत एकटेपणात काढले. पहिल्यांदा भुरुभुरु बर्फ पडताना पाहून लहान मुलीसारखी रस्त्यात नाचले, न्यू यॉर्कमधला ख्रिसमसचा झगमगाट अनुभवला, न्यू इयरला टाइम स्क्वेअरचा बॉल ड्रॉप इव्हेन्ट पाहिला. शेवटी कधी थंडी सरते असं झालं. थंडीचा ऋतू सरताच मी बाहेर पडू लागले. इंडियन स्टोअरमधून भाज्या, सामान आणायला, संध्याकाळी फिरायला एकटी जाऊ लागले. वॉटरसाइडला चालत गेलं की चारपाच मोठी हेलिपॅड होती. तिथं पिक्चरमध्ये दाखवतात तशी सुटाबुटातले, हातात चपटी ब्रिफकेस घेतलेले लोक चॉपरमधून उतरून रोज कामाला जायचे एम्पायर स्टेट बिल्डिंगवर रोज निराळ्या रंगाचे लाइट लागत. वॉटरसाइडच्या डेकवरून रोज दिवाळीत उजळल्यासारखी संपूर्ण मॅनहॅटनची स्कायलाइन दिसे.\nइतका हाय क्लास एरिया असून राहणारे लोक फार मनमोकळे भेटले. सुरुवातीला वाटायचं काय गावंढळ आहोत आपण, पण जे भेटत ते आस्थेनं चौकशी करत, अरीनशी खेळत, काही लागली तर स्वतःहून मदत करत. बसेस, सबवे ट्रेन, येलोकॅब आणि लोकांची गर्दी यांमुळे मुंबईचा फील आला. ९/११ मेमोरियल, वन वर्ल्ड ट्रेंड सेंटर, ब्रुकलिन ब्रिज, स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, सेंट्रल पार्क सारं दोन-दोन वेळा पाहून झालं. न्यू यॉर्कसारख्या शहरात एकटीनं फिरल्यामुळे जो आत्मविश्वास आला, तो वेगळाच बघता-बघता वर्ष संपत आलं आणि पुढचा प्रवास दुसऱ्या ठिकाणी करायचाय हे कळलं. अजितला सिऍटलमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये फेलोशिपची संधी मिळाली. एवढा प्रवास करून आल्यावर हक्काचं छप्पर म्हणून टेकायला मिळालेलं घर, दिवसभर पिल्लाचे बोबडे बोल, माझ्या फोनवरच्या गप्पा आणि आमचं गूज ऐकलेल्या भिंती, तीन महिने जगाशी संपर्क म्हणून राहिलेली आणि जीव की प्राण झालेली खिडकी हे सारं सोडून द्यावं लागलं. गोळा केलेलं थोडंफार सामान अमेरिकन पद्धतीनं रस्त्यात ‘डंप’ केलं आणि भरभरून आठवणी पोतडीत भरून आम्ही ��गांच्या दुलईत आणि निसर्गाच्या कुशीतल्या सिऍटल शहरात आलो. अमेरिकेच्या एका टोकावरून तीन टाइम झोन आणि नऊ तासांचा विमानप्रवास करून दुसऱ्या टोकावर पोचलो. या वेळी आनंद हा की, सोबतीला भारतातून आलेले सासू सासरे होते.\nचारही बाजूंनी पर्वताचा वेढा आणि त्यामुळे अडून जमलेले शुभ्र ढग, सतत भुरुभुरु पाऊस, अखंड हिरवळ अशी सुरेख हवा. खूप फ्रेंडली लोक आणि मोकळं वातावरण, शहर असूनही हिलस्टेशनचा भास. युनिव्हर्सिटी पाहण्यासाठी तर दुरून लोक येत. एरवीची हिरवळ, उंच उभा माउंट रेनियर, पानगळीच्या दिवसातले रंग आणि वसंतात फुलांचे बहर, वर्षाचे बारा महिने फिरायला आणि पाहायला निसर्गसौंदर्याची साथ. न्यू यॉर्कच्या मानवनिर्मित सौंदर्यापुढे निसर्गाचा हा अविष्कार नक्कीच सरस आहे. आत्तापर्यंत अमेरिकेच्या एकंदरीत वातावरणात मी रुळले होते. उन्हाळ्याचे तीन महिने जून ते सप्टेंबर फार छान गेले. घरात नव्यानं बदल म्हणजे डिशवॉशर आणि कार्पेट असल्यानं व्हॅक्युम क्लिनर हे दोन नवे साथीदार होते. घराला गच्ची होती. चालत जायच्या अंतरावर दुमजली टुमदार पब्लिक लायब्ररीची शुभ्र इमारत पाहून हरकून गेले. रहिवासी असल्याचं प्रूफ दाखवलं की सगळ्या सुविधा मोफत. लहान मुलांचे रोज काहीतरी कार्यक्रम. अरीनचा वेळ छान जायचा. मोठाल्या स्वच्छ हिरव्यागार बागाही होत्या जवळ. इथंही बसेस आणि उबेर असल्यानं गाडी शिकायची गरज लागली नाही.\nज्यामुळे सिएटल सतत ढगात असते तो माउंट रेनियर\nइंडियन स्टोअर मात्र बरंच लांब होतं. दोनदा बस बदलून दोन तास प्रवास आणि पिठाचं, भाज्यांचं, धान्याचं ओझं उचलून आणावं लागे. इथं शिक्षणासाठी राहणाऱ्या लोकांना कामाचा मोबदला नोकरीइतका मिळत नाही. एरवी भरभरून खर्च करताना, आता विचार करून गरज बघून खरेदी करावी लागते. जिथंजिथं मनुष्यबळाचा प्रश्न येतो, तिथंतिथं त्या सेवांच्या किमती अफाट आहेत. क्लिनर, प्लम्बर, कूक, बेबी सीटर, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन यांतलं काहीच परवडत नाही. ते सगळं आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळे वर्षभर अमेरिकेत राहिलेला माणूस या सगळ्यांत तयार होतो एक गोष्ट खूप जाणवली ती म्हणजे ‘गरज ही शोधाची जननी आहे’ हे इथलं ब्रीदवाक्य असावं एक गोष्ट खूप जाणवली ती म्हणजे ‘गरज ही शोधाची जननी आहे’ हे इथलं ब्रीदवाक्य असावं एरवी भारतात सहज मिळणाऱ्या वस्तू मिळवायला इथं फार धडपड करावी लागते. गणपती बसवताना मूर्ती बुक करायला फार लांब जावं लागेल म्हणून क्ले आणि हत्यारं मागवून मूर्ती घरीच बनवली. पावभाजीचे पाव, चाटच्या पुऱ्या, कुल्फी, रसमलाई इत्यादी खायची इच्छा झाली की घरी बनवू लागले. मोठा ओव्हन होता, रॉ मटेरियल सहज मिळतं, बेकिंगची आवड लागली. भारतात असते तर या गोष्टी स्वतः करायचा विचारही केला नसता एरवी भारतात सहज मिळणाऱ्या वस्तू मिळवायला इथं फार धडपड करावी लागते. गणपती बसवताना मूर्ती बुक करायला फार लांब जावं लागेल म्हणून क्ले आणि हत्यारं मागवून मूर्ती घरीच बनवली. पावभाजीचे पाव, चाटच्या पुऱ्या, कुल्फी, रसमलाई इत्यादी खायची इच्छा झाली की घरी बनवू लागले. मोठा ओव्हन होता, रॉ मटेरियल सहज मिळतं, बेकिंगची आवड लागली. भारतात असते तर या गोष्टी स्वतः करायचा विचारही केला नसता अरीन मोठा होत होता, सासू-सासरे होते त्यामुळे माझ्या अभ्यासात, कामात राहून गेलेल्या आवडी जोपासून घेतल्या. दिवाळीही धामधुमीत गेली. एकंदरीत सहा महिने कसे गेले ते कळलं नाही. मधला एक महिन्याचा कठीण काळाचा अपवाद सोडता.\nचिमणी खिडकीच्या फटीतून वळचणीला यावी, खिडकी बंद व्हावी आणि ती तडफडत-फडफडत राहावी, अशी अवस्था झाली माझे बाबा आजारी पडले तेव्हा. माझा जुना व्हिसा संपलेला आणि नवीन आला नव्हता त्यामुळे मला देश सोडला तर परत जायची निश्चिती नाही आणि बाबांना ऍडमिट केलेलं. आत्तापर्यंत माझी सारी आजारपणं त्यांनी उशाशी बसून काढलेली, बाळंतपणात अरीनला रात्रभर घेऊन बसत, त्यांना गरज असताना मी मात्र जवळ नाही बाहेर राहणाऱ्यांचं हे दुःख निराळंच असतं, व्हिसाच्या तांत्रिक अडचणी, त्यातले बारकावे याची कोणाला कल्पना नसते. त्यातून जाणारा कुढत भरडून निघत असतो आणि पाहणाऱ्याला गैरसमज होतात. सुदैवानं आई, भाऊ डॉक्टर आणि मामा-मामी, काका-काकू, आप्तेष्ट सगळे जवळ असल्यानं सगळ्यांनी हे आजारपण धीरानं पार पाडलं. आमच्यावर कोणताही दबाव येऊ नये, ही काळजी घेतली. माझा नि अजितचा जीव अर्धा होऊन अपराधी भावनेनं कुरतडून काढलं होतं.\nदुःख जसं तसाच पाठोपाठ आनंदही येतोच. भावाचं लग्न ठरल्याची बातमी आली आणि सासू-सास-यांसोबत मीही परत जायची तयारी सुरु केली. त्यांच्या फ्लाइटमध्ये तिकीट मिळालं नाही त्यामुळे पहिल्यांदाच इतका मोठा प्रवास अरीनला घेऊन एकटीनं करण्याची वेळ आली. कोल्हापूर-पुणे-मुंबई हा टप्पा सोडून मी एकटी फारशी फिरलेली नाही. मनात धाकधूक होती. प्रचंड थकवा आला होता, पण मुंबईचे पहाटेचे दिवे विमानातून दिसल्यावर आज खरी दिवाळी असं वाटलं. जमिनीवर पाय ठेवताच आनंदानं रडू आलं. मला पाहून तिथली सफाई कामगार हसू पसरून ‘गुड मॉर्निंग’ म्हणाली तेव्हा तिला ‘सुप्रभात’ म्हणून मीही तोंडभर आणि मनापासून हसले. दोन महिन्यांत वर्षभराची साचलेली कामं, गाठीभेटी, समारंभ आणि खरंखुरं माहेरपण मनसोक्त उपभोगून मी परतीचा रस्ता घेतला.\nयावर्षी सिएटल मध्ये हिमवर्षाव झाला \nसिऍटलचे उन्हाचे महिने कधीच संपलेले, उरलेले नऊ महिने फक्त ढगाळ हवा आणि पिरपिर पाऊस, हा पाऊस आभाळ कधीच मोकळं करत नाही. कुंद वातावरणात फक्त आळस आणि उदासी भरून राहते, एकटेपणा डोकावू लागतो. या एकटेपणात आत्तापर्यंत नेहमीच जवळचे अमेरिकेत राहणारे नातेवाईक अजितचे मामामामी, त्याची चुलत आत्या, माझा मामेभाऊ आणि बरेच मित्रमैत्रिणी यांचा खूप आधार वाटत आला आहे. तरीही उरलेल्याची झळ अरीनला लागू नये म्हणून बागेत नेणं, लायब्ररीत गोष्टी ऐकायला नेणं, प्लेडेट अरेंज करणं जेणेकरून तो मुलांत आणि लोकांत मिसळून राहील हे चालू ठेवते. भारतात शेजारी, मित्र-मैत्रिणी सहज मिळतात. इथं मिळवाव्या लागतात. मी धार्मिक वगैरे अजिबात नाही, पण घरात धार्मिक वातावरण, लहानाची मोठी झाले त्या पुराणातल्या मजेशीर गोष्टी ऐकत. पंचतंत्र, रामायण यांतल्या छोट्याछोट्या हनुमान, प्रल्हादबाळ, ध्रुवबाळ, गणपती या मनोरंजक गोष्टी मी त्याला सांगू लागले. होळी, रंगपंचमी ही मजा त्यालाही कळावी म्हणून पुरणपोळीचा स्वयंपाक आणि फूडकलरची पंचमी खेळून झाली. तो मोठा होईल, तेव्हा त्याच्या स्वतःच्या गॉड आठवणी असतील, पण त्यावर इवलीशी का होईना माझ्या आठवणींची सावली असेल नुकतंच सगळ्यांना भेटल्यामुळे आठवणी काढणं, फोटो पाहणं, स्काइप करणं हेतर चालूच होतं. एबीसीडीबरोबर क क कमळाचा चित्र काढून त्याला शिकवला, प्राणी, पक्षी, भाज्या साऱ्यांची इंग्लिश आणि मराठी नावं शिकवली. घरापासून जितके दूर राहतो तितकी नाळ घट्ट राहते, याचा प्रत्यय आला\nपुन्हा फेलोशिपचं वर्ष संपत आलं आणि आम्ही दुरस्त्यात उभे राहिलो… आता काय परत तर जायचंय पण आणखी एक संधी खुणावते आहे. फिलाडेल्फियाला थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटीमधून बोलावणं आलं आणि आम्ही पुन्हा तयारीला लागलो. आत्तापर्यंत ड्रायव्हिंगची गरज लागली नव्हती पण पुढे लागेल म्हणून महिन्याभरात शिकून लायसन्स काढलं परत तर जायचंय पण आणखी एक संधी खुणावते आहे. फिलाडेल्फियाला थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटीमधून बोलावणं आलं आणि आम्ही पुन्हा तयारीला लागलो. आत्तापर्यंत ड्रायव्हिंगची गरज लागली नव्हती पण पुढे लागेल म्हणून महिन्याभरात शिकून लायसन्स काढलं गाडी चालवताना सारखं कोणीतरी मध्ये येईल की काय असं वाटून सारखा गियरकडे हात जायचा. पहिल्या प्रयत्नात फेल झाले पुन्हा टेस्ट दिली. जमून गेलं. या वेळी घर म्हणून बरंच सामान जमा केलं होतं. ऑफर अप, लेटगो यांसारख्या ऑनलाइन ॲपवर काही विकलं काही गुडविल स्टोअरमध्ये देऊन टाकलं. पुन्हा सगळं गुंडाळून नवीन शहरात आलो. पहिले काही दिवस घर नव्हतं त्यामुळे एअर बीएनबी करून राहिलो. एकाच घरात आम्ही एक अमेरिकन जोडपं आणि एक चायनीज बाई व तिची अरीनएवढीच मुलगी राहत होतो. हा अनुभवही फार निराळा होता. गाडी करून घर शोधलं. अप्रूव्ह झालं. नवीन घर पुन्हा लावलं. हे तिसरं घर मात्र टिपिकल अमेरिकन गावातलं घर आहे. बाहेर मोठं आवार, खूप नीटनेटकं गवत, खारुट्या, ससे, चिमण्या सारं आहे. मी आणि अरीन खूश. फारशी माणसं दिसत नाहीत. घराजवळ दुकानं नाहीत. सगळं एक ते दीड मैलावर. भरपूर चालावं लागतं. महिन्याभरात सेटल होतोय तोवर भावाच्या लग्नासाठी घरी जायची वेळ आली आहे आणि त्यासाठी आज ही बॅग भरायला हवी.\nहातातलं पुस्तक बाजूला ठेऊन मी खरंच विचार केला काय मिळवतो आपण हे सगळं करून हा विचार या दोन वर्षांत हजारदा शिवून गेलाय. कशासाठी हा विचार या दोन वर्षांत हजारदा शिवून गेलाय. कशासाठी अमेरिकेतलं मेडिकलचं शिक्षण भारताच्या वीसेक वर्ष पुढं आहे. अजितला ज्या केसेस बघायला मिळतात, ज्या पद्धतीचं आणि क्वालिटीचं काम करायला मिळतंय ते काहीतरी वेगळं आहे. यासाठी पाच वर्षांत त्यानं स्वकमाईचे पैसे गुंतवले आहेत. कष्टांची गुंतवणूक त्याहून जास्त आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातून येतो, तेव्हा एका बाजूला या वातावरणात दडपून जायला होतं, एका बाजूला फार मोठा अनुभवांचा खजिना हाती येतो. मेडिकल फिल्डमध्ये शिक्षणासाठीची धडपड फार उशिरापर्यंत चालू राहते. तिशी-पस्तिशीच्या उंबरठ्यावरचे आम्ही दोघं कित्येक वेळा विचार करतो आता थांबावं, कोल्हापुरात छानसं घर घ्यावं, नऊ ते चार काम करावं आणि निवां�� राहावं; पण त्यात वेगळं काय अमेरिकेतलं मेडिकलचं शिक्षण भारताच्या वीसेक वर्ष पुढं आहे. अजितला ज्या केसेस बघायला मिळतात, ज्या पद्धतीचं आणि क्वालिटीचं काम करायला मिळतंय ते काहीतरी वेगळं आहे. यासाठी पाच वर्षांत त्यानं स्वकमाईचे पैसे गुंतवले आहेत. कष्टांची गुंतवणूक त्याहून जास्त आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातून येतो, तेव्हा एका बाजूला या वातावरणात दडपून जायला होतं, एका बाजूला फार मोठा अनुभवांचा खजिना हाती येतो. मेडिकल फिल्डमध्ये शिक्षणासाठीची धडपड फार उशिरापर्यंत चालू राहते. तिशी-पस्तिशीच्या उंबरठ्यावरचे आम्ही दोघं कित्येक वेळा विचार करतो आता थांबावं, कोल्हापुरात छानसं घर घ्यावं, नऊ ते चार काम करावं आणि निवांत राहावं; पण त्यात वेगळं काय पुढे हेच करायचं आहे. परत जायचं आहे, पण अपराधी भावनेनं नाही. ही भावना मला देशाबद्दल कधीच शिवलेली नाही. जे शिकू त्याचा उपयोग स्वतःसाठी तर आहेच पण त्यातून कधी ना कधी देशासाठी काहीतरी करू हे निश्चित.\nमाझ्या ओळखीचे कित्येक लोक अमेरिकेत राहून भारतात आर्थिक स्वरूपात मदत पाठवतात. आता आपल्या देशाबद्दल माझ्या भावना जेवढ्या तीव्र आहेत, तेवढ्या तिथं राहूनही नव्हत्या. अजितला कित्येक वेळा अपराधी वाटत राहतं, माझ्यासाठी. डॉक्टर असून मला घरी बसून राहावं लागतं म्हणून, अरीनला कुणाकडे सोपवणं जमण्यासारखं नाही. अजित जेव्हा त्याचे अनुभव सांगतो तेव्हा उत्साह येतो, डोळे चमकतात आणि मीही पुस्तक हातात घेते, पण घर समोर दिसू लागतं, अरीनचे विचार येतात आणि पुन्हा अभ्यास बाजूला पडतो भारतात आणि अमेरिकेत दोन्हीकडे राहण्यात कष्ट आहेत, स्वरूप वेगळं आहे, पण सोपं काहीच नाही. आसपास जवळचे लोक असल्यावर कष्टाची वाट सुखकर होते, काट्याकुट्यांनीं झालेल्या जखमांवर फुंकर घातली जाते, एकटा माणूस स्वावलंबी होतो पण वाट्याला जो एकाकीपणा येतो, तो या जखमा आणखी चिघळून ठेवतो.\nअमेरिकेत ऐशोआराम आहे, भरपूर पैसा आहे, सोयीसुविधा आहेत. हे सारं खरं असलं, तरी कष्टही तेवढेच आहेत आणि त्यात शॉर्टकट अजिबात नाही. नुसते शारीरिक आणि मानसिक नाहीत, तर संवेदनशील लोकांना भावनिक कष्ट जास्त आहेत. एवढं करून काय मिळतं आठवणी, अनुभव आणि आत्मविश्वास. भारतातल्या अंगणातली तुळस अमेरिकेत होली बेसिल म्हणून वाढते, तिला पाहून रोज एकच विचार येतो की,जगाच्या पाठीवर कुठंही गेलं, तरी पायाखालची पृथ्वी, डोक्यावरचं आभाळ, स्वच्छ ऊन, निर्मळ वारा आणि रिमझिम नाचणारा पाऊस; हे सगळं सारखंच असतं. या कोणाची माया कधीच कमी होत नाही, बदलत नाही… कुठंही राहिलो, तरी देशासाठी आम्ही तेच आहोत, दूर राहिलेल्या घराला हृदयात घेऊन फिरणारे प्रवासी.\nवाचनाची आवड. कॉलेजमध्ये असताना कविता लेखन,स्टुडंट मॅगझिनच्या मराठी विभागाचे संपादन. लग्नापूर्वी शिक्षणात आणि सध्या अडीच वर्षाच्या मुलामध्ये रमल्यामुळे वेळ मिळेल तसे छंद म्हणून वैयक्तिक ब्लॉग स्वरूपात हलकेफुलके ललित व कविता लेखन. बालआरोग्य तज्ज्ञ.\nTagged अमेरिकास्थलांतर, ऑनलाइनदिवाळीअंक, डिजिटलकट्टा, डिजिटलदिवाळीप्रवासविशेष, डिजिटलदिवाळी२०१७, दिवाळीअंक, प्रवासकथा, प्रवासविशेष, मराठीदिवाळीअंक, स्थलांतर, स्थलांतरकथा, Digitaldiwali2017, Digitaldiwalitravelspecial, Digitalkatta, Marathidiwaliissue, migration, migrationstories, onlinediwaliissue, Onlinemarathimagazine, travelstories\nPrevious Post प्रवास जर्मनीचा…जर्मनीतला\nNext Post माझं इंग्लंड…\n6 thoughts on “मोकळ्या मनानं कवेत घेणारी अमेरिका”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-crops-become-trouble-due-lack-rain-pune-maharashtra-22289", "date_download": "2019-09-17T15:18:39Z", "digest": "sha1:BLBWQDFR4HYIFSOFLNLN4BFZLVP3ZN2Q", "length": 15843, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, crops become in trouble due to lack of rain, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पावसाअभावी पिके अडचणीत\nपुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पावसाअभावी पिके अडचणीत\nबुधवार, 14 ऑगस्ट 2019\nआॅगस्ट महिना सुरू झाला तरी अजूनही पाऊस झालेला नाही. विहिरींमधील पाणीपातळी अजूनही वाढलेली नाही. त्यामुळे डाळिंब, द्राक्षे, शेवगा या पिकांना पाणी देणे अवघड झाले असून, येत्या काळात पाऊस न झाल्यास फळबागांचे मोठे नुकसान होईल.\n- अतुल शिंगाडे, शेतकरी, शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे.\nपुणे ः पावसाळ्याचे जवळपास अडीच महिने झाले, तरी जिल्ह्यातील पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे खरीप हंगामातील पिके चांगलीच अडचणीत आली आहेत. येत्या काळात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.\nज���ल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणे तुडुंब भरली आहेत. पूर्वेकडील इंदापूरजवळ असलेले उजनी धरणही भरले आहे. त्यामुळे धरणाच्या परिसरात पाण्याची अडचण नाही. मात्र बारामती, पुरंदर, दौंड, शिरूर, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांच्या पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. जून, जुलै महिन्यात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. शिरूर, इंदापूर, बारामती, पुरंदर भागात खरीप पिके वाढीच्या अवस्थेत असली तरी दमदार पावसाअभावी पिकांची वाढ खुंटल्याचे चित्र आहे.\nपूर्व भागातील अनेक शेतकरी खरीप हंगामात बाजरी, सोयाबीन व मूग या पिकांची पेरणी करतात. या पिकांकरिता या काळात चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली आहे.\nपेरणी झालेल्या बाजरी, सोयाबीन व मूग या पिकांत आंतरमशागतीची कामे सुरू असून, पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या पिकास पावसाची आवश्यकता आहे. मूग पीक काही ठिकाणी फुलोऱ्यात आहे. सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत असून, पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून लागला आहे.\nजूनमध्ये चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. प्रत्यक्षात अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसावर सोयाबीन, मुगाची पेरणी केली आहे. सध्या ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु, पाऊस नसल्याने पिके सुकत आहेत, असे कर्डे (ता. शिरुर) येथील शेतकरी भाऊसाहेब पळसकर यांनी सांगितले.\nऊस पाऊस पाणी डाळिंब फळबाग इंदापूर पुणे खरीप धरण शिरूर खेड आंबेगाव पुरंदर सोयाबीन मूग\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्��िकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nनाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nऔरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...\nमानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...\nअकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...\nग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...\nहिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...\nनरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...\nरेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...\nपरभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\n‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...\nपुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...\nमोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...\nनाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...\nसीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...\nवर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...\nअतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090627/nskvrt.htm", "date_download": "2019-09-17T14:48:40Z", "digest": "sha1:27S62IPVAIPWHE5D3OPYVPXUHJBNT744", "length": 13641, "nlines": 40, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, २७ जून २००९\nघंटागाडी व आयुक्तांच्या नावे पालिका सभेत ठणाणा\nतीन वर्षापासून आयुक्त विलास ठाकूर हे महापालिकेचा कारभार सांभाळत आहेत. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली असेल तर त्याला आयुक्तच जबाबदार असतील, असा आरोप महापौरांनी सर्वसाधारण सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केला. दुसरीकडे महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचा दावा करण्यासही ते विसरले नाहीत. सभेच्या आदल्या दिवशी पालिका आयुक्तांनी महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याबाबत वक्तव्य केले होते. त्याविषयी बोलताना पांडे यांनी उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला असे बोलणे शोभत नसल्याचे सांगितले. पालिकेची स्थिती खराब असेल तर आयुक्तांनी आपल्या कार्यकाळात काय काम केले, असा सवाल पांडे यांनी केला.\nअतिक्रमणांविरोधात सराफ असोसिएशनतर्फे निदर्शने\nमध्यवस्तीतील सराफ बाजाराला लागून असलेल्या रस्त्यांचा परिसर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून जाहीर करावा, या भागातील अनधिकृत टपऱ्यांचे उच्चाटन करून नवीन टपऱ्यांना कायमस्वरूपी बंदी घालावी, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी नाशिक सराफ असोसिएशनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शहराच्या मध्यवस्तीतील सराफ बाजाराला गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. फेरीवाले, भाजीवाले, अनधिकृत टपऱ्या यामुळे सराफ बाजारात ग्राहकांना येणे अवघड झाले असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.\nवाटपातील नियोजनाअभावी भूखंडांचा गैरवापर\nअंबड, सातपूर व सिन्नर औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या कारणांनी पडून असणारे भूखंड जर नवीन उद्योजकांना देण्यात आले तर लघु उद्योगांचा विकास चांगला होऊ शकतो. तथापि, राजकीय नेत्यांनी व काही प्रभावशाली मंडळींनी बळकाविलेले भूखंड, दलालांचा सुळसुळाट आणि उभयतांना औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा लाभलेला आशीर्वाद यामुळे विकासाची प्रक्रिया ठप्प झाल्याचे चित्र आहे.\nपेठ तालुक्यात डोंगरदऱ्यांमध्ये वेढलेले कोहोर गाव. पावसाळ्यात या गावचा फेरफटका मारल्यास पाण्याची आबादीआबाद असल्याचे दृश्य दिसेल. परंत�� उन्हाळ्यात गेल्यास पाण्याच्या एकेका थेंबाचे महत्व काय असते, ते कळून येईल. अक्षरश: थेंब थेंब पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतो प्रशासनाशी व निसर्गाशी. एरवी हा संघर्ष जूनच्या मध्यास संपुष्टात येतो. यंदा मात्र जून संपत आला तरी पाऊस नसल्याने जगण्याची लढाई अधिकच तीव्र झाली आहे. गावाजवळ असलेल्या डोंगरापल्याडचा झरा सध्या तहान भागविण्याचे काम करीत आहे. एकाच झऱ्यावर संपूर्ण गाव अवलंबून आहे. पहाटे दोन वाजेपासून अंधारातच महिलांची पावले डोईवर हंडा घेऊन झऱ्याची वाट चालू लागतात. अशा कष्टप्रद स्थितीत पाणी मिळवावे लागत असल्याने ‘पाणी हेच जीवन’ हा धडा शहरी माणसांपेक्षा ‘प्रॅक्टिकल’सह या माणसांनी चांगलाच आत्मसात केला आहे. त्यामुळेच पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या ग्लासभर पाण्यातील एक थेंबही फेकून देण्याची वेळ येत असेल तर त्यांचा जीव कासावीस होतो.\nसात मिनिटांच्या पुस्तिकेतून मांडली विकासगाथा\nआगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमिवर तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांच्या मोर्चेबांधणीने वेग घेतला असतानाच काँग्रेसच्या आमदारांनी ज्या नाशिक मध्य मतदारसंघात रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली, त्याच मतदारसंघात या पक्षातील एका प्रमुख युवा पदाधिकाऱ्याने ‘उद्याच्या नाशिककरिता’ पुस्तिकांचे वाटप करीत जणूकाही प्रचाराचे रणशिंगच फुंकल्याने पक्षाच्या आमदारांना खुले आव्हान देण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू आहे. ‘सुजाण नाशिककरहो, आपली हवीत फक्त सात मिनिटे’ अशी साद घालत या पदाधिकाऱ्याने निवडणुकीचा थेट संदर्भ टाळण्याची दक्षता घेतली खरी, मात्र त्यांचा अंतस्थ हेतू लपून राहिला नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.\nविज्ञान संवादकासाठी प्रशिक्षण कार्यक्रम\nभाषा कोणतीही असली तरी वैज्ञानिकाची भाषा सामान्य माणसाला समजत नाही आणि वैज्ञानिकाला सामान्य माणसाची भाषा समजत नाही, म्हणूनच सहज समजेल अशा विज्ञान संवादाची गरज आहे. त्यासाठीच राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संवाद परिषदेच्या वतीने विज्ञान संवादक निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती परिषदेचे संचालक व वैज्ञानिक डॉ. मनोज पटारिया यांनी येथे दिली.\nनंदकिशोर साखला यांची निवड\nयेथील साखलाज् मॉलचे कार्���कारी संचालक नंदकिशोर साखला यांची दिल्लीच्या अखिल भारतवर्षीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स या शिखर संस्थेच्या युवा शाखेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने ही संधी नाशिकला प्रथमच मिळाली आहे. महाराष्ट्र प्रश्नंत अध्यक्ष अनिल कटारिया व प्रेमचंद कोटेचा यांनी साखला यांची नियुक्ती जाहीर केली आहे. साखला हे शांतीलाल मुथ्थाप्रणीत भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष, जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असून दि नाशिक मर्चन्ट को-ऑप बँकेचे माजी उपाध्यक्ष आहेत.\n‘राष्ट्रभाषेचा सन्मान राखणे अगत्याचे’\nभारतवर्षामधील सर्व प्रमुख भाषांमधील साहित्याचे व महत्वाच्या विचारांचे आदानप्रदान होणे गरजेचे आहे. मात्र हिन्दी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. त्याकडे सातत्याने लक्ष देणे अगत्याचे आहे, असे प्रतिपादन प्रश्न. डॉ. भास्कर गिरिधारी यांनी केले. ‘अखिल हिन्दी साहित्य सभा’ या संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. हिन्दी भाषेच्या प्रचार कार्याबद्दल संजीव अहिरे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. जयश्री साठे, चित्रा दैवज्ञ, एकनाथ वाघ, वल्लरी पाध्ये आदींनी कविता वाचन केले. सूत्रसंचालन शीला डोंगरे यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Sangli/sangli-kadegaon-moharam-tabut-procession/", "date_download": "2019-09-17T14:15:50Z", "digest": "sha1:3CGF4ZWXJVPGWUQQKZQV2OCGQIHSWQNG", "length": 7497, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " ताबूत भेटीचा सोहळा उत्साहात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ताबूत भेटीचा सोहळा उत्साहात\nताबूत भेटीचा सोहळा उत्साहात\nकडेगाव : शहर प्रतिनिधी\n‘प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा, हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे- एकीसे सागर पार करेंगे’ अशी ऐक्याची हाक देत येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार सोहळा मंगळवारी संपन्‍न झाला. हा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते.\nसकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड वगैरे गावांतील मानकर्‍यांना वाजत-गाजत आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा करून मानाचा सात भाई ताबूत उचलण्यात आला. तेथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला. हा ताबूत वीजबोर्डजवळ थांबला. तेथे देशपांडे, ���कीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले.\nहे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर बागवान, आत्तार, शेटे, माईनकर आणि अन्य लहान-मोठे ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले. त्यानंतर ते सर्व पाटील चौकात नेण्यात आले. त्यानंतर पाटील यांचा ताबूत उचलण्यात आला.त्यानंतर ताबूतांचा प्राथमिक भेटींचा सोहळा पाटील वाडा (चौकात) झाला. हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत- गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौकाकडे (मोहरम मैदान) गेले.\nयावेळी इमाम हुसेन झिंदाबाद ,मौला अली झिंदाबाद ,धुला.. धुला अशा घोषणा देण्यात येत होत्या.वाटेत तांबोळी ,शेटे व अन्य ताबूत सहभागी झाले. त्यानंतर मानकर्‍यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले. सर्व ताबूत मानाप्रमाणे मोहरम मैदानात एकत्र झाले.तिथे कर्बल , बुधवार पेठ व शुक्रवार पेठ मेलवाल्याकडून राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली. त्यानंतर हिंदू मानकर्‍यांमार्फत मसूद माता ताबूत पंजे , बारा इमाम पंजे मानकर्‍यामार्फत आणण्यात आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला. यामध्ये मानाचा सात भाई- पाटील-इनामदार -सुतार-अत्तार-बागवान-माईनकर- तांबोळी-देशपांडे-मसूदमाता -बारा इमाम पंजे- मसूदमाता पंजे वगैरे गगनचुंबी ताबूतांच्या भेटी उत्साहात पार पडल्या. त्यानंतर सर्व ताबूत मार्गस्थ झाले.\nआमदार विश्वजित कदम,आमदार मोहनराव कदम,आमदार पृथ्वीराज देशमुख,जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संग्रामसिह देशमुख,जयंत पाटील (कराड), भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड,भीमराव मोहिते,जितेश कदम,नगराध्यक्षा नीता देसाई,उपनगराध्यक्ष राजू जाधव,चंद्रसेन देशमुख, सुरेश निर्मळ, गुलाम पाटील,दीपक भोसले,धनंजय देशमुख,विजय शिंदे,रविंद्र देशपांडे,नगरसेवक नितीन शिंदेे,तहसीलदार अर्चना शेटे,नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'\n'भारताला एका शेजार्‍याकडून आगळा धोका'\nचिदंबरम यांच्याशी संबंधित खटले दुसर्‍या न्यायालयाकडे वर्ग\nतुमचा आशीर्वाद हाच आमचा जनादेश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसट्टा कायदेशीर कर��, BCCI भ्रष्टाचार विरोधी विभाग प्रमुखांची अजब मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/chandrayaan-anthem-Tirangaa-Leharayenge-Song%C2%A0/", "date_download": "2019-09-17T15:23:43Z", "digest": "sha1:UFYHGBGNANOHFYTYBPDP5K462465UA4I", "length": 3961, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " चांद्रयान अँथम ऐकले का? (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › चांद्रयान अँथम ऐकले का\nचांद्रयान अँथम ऐकले का\nISRO च्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देणारे अभिमान गीत\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nचांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर संपूर्ण देश इस्रो आणि शास्त्रज्ञांना सपोर्ट करत आहे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देणारे अभिमान गीत आता व्हायरल झाले आहे.\nहे गाणे चांद्रयान-२ मिशनमध्ये सहभागी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांसाठी डेडीकेट आहे. गाण्याचे बोल आहेत 'तिरंगा लहराएंगे'. चांद्रयान अँथम Sreekant's SurFira बँडने तयार केले आहे. हे गाणे देशभक्तीपर आहे. व्हिडिओमध्ये प्रसिध्द गायक कैलाश खेरचीही एक झलक दिसत आहे.\n७ सप्टेंबरला चांद्रयान-२ चे लँडर विक्रम चंद्रावर लँडिंग करणार होते. परंतु, लँडिंगपासून काही अंतरावर विक्रम लँडरचा कमांड रूमशी संपर्क तुटला. विक्रम लँडरचा संपर्क ज्यावेळी तुटला, त्यावेळी विक्रम लँडर चंद्रापासून केवळ २.१ किलोमीटर दूर होते.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\n'सरकार जबाबदारीपासून पळ काढत आहे'\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2019-09-17T15:50:10Z", "digest": "sha1:TXUBUWIWAO5Z5NOMXH7OOYNDUH3BIPZF", "length": 2633, "nlines": 58, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "शब्दसूची - Wiktionary", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०१५ रोजी १८:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटी���्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5224061607120560866&title=Contribution%20for%20Kerala%20Flood%20Affected&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-09-17T15:07:49Z", "digest": "sha1:64PIG5LDJWQS7TLPVNJFHJF2N6RME4JK", "length": 7123, "nlines": 123, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘महाबँके’च्या कर्मचाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी", "raw_content": "\n‘महाबँके’च्या कर्मचाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी\nकेरळ पूरग्रस्तांसाठी दिला एक दिवसाचा पगार\nकेरळ : बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी केरळच्या आपत्तीग्रस्तांसाठी केरळ राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता फंडासाठी आपले एक दिवसाचे वेतन देऊन सामाजिक बांधिलकी जपली. यातून सुमारे सव्वादोन कोटींहून अधिक रक्कम गोळा करण्यात आली.\nतिरुवनंतपुरम येथे अलीकडेच झालेल्या विशेष कार्यक्रमात बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राउत यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने केरळ राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता फंडासाठी दोन कोटी एकोणचाळीस लाख दोन हजार एकशे ब्याण्णव रुपयांचा धनादेश केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांच्याकडे ना सोपविला.\nया कार्यक्रमास चेन्नई विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार सिंह यांच्यासह अन्य बँक अधिकारी उपस्थित होते.\n‘जीवनोपयोगी शिक्षणाची दारे ठोठावणे गरजेचे’ ‘महाबँके’कडून व्याजदराचे सुसूत्रीकरण ‘महाबँके’ची ‘माइंड सोल्यूशन्स’सोबत भागीदारी ईएमव्ही चिपबेस एटीएम कार्ड घेण्याचे ‘महाबँके’चे आवाहन ‘महाबँके’च्या ८४व्या स्थापनादिनी ७५ कॅश रिसायकलर्स सुरू\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nभगवद्गीतेच्या योग्यतेचा ग्रंथ - अष्टावक्र गीता\n‘मेंदूची गुपिते’ पोस्टर स्पर्धेत बालशिक्षण शाळा प्रथम\nपरभणी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश\nविद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\nहवे आहेत मराठी भाषेचे मेकॅनिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/2019/08/popular-peoples-spread-superstitions-interview-shyam-manav-yuvraj-mohite/", "date_download": "2019-09-17T14:16:38Z", "digest": "sha1:CZLLXCNVMRBSUIEYUDNH5FP74L6QNRHA", "length": 3989, "nlines": 81, "source_domain": "kalamnaama.com", "title": "प्रख्यात माणसंच अंधश्रद्धा पसरवतात… – Kalamnaama", "raw_content": "\nप्रख्यात माणसंच अंधश्रद्धा पसरवतात…\n4 weeks agoIn : कव्हरस्टोरी\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ६ वर्ष पूर्ण होत आहेत. विचारवंतांच्या हत्या का होत आहेत पोलीस-सरकार कुणाला घाबरतंय विज्ञानवाद कसा वाढीस लागेल हे प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर येत आहेत. याच संदर्भात प्रा. श्याम मानव यांची ही मुलाखत मालिका आजपासून –\nPrevious article मॅाब लिंचिंगमुळे समाजाचं नुकसान – मनमोहन सिंग\nNext article राज ठाकरेंना नोटीस बजावल्याने मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या\nकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या उद्या मुंबईत बैठका\nयुती सरकारच्या जाहीरातबाजीमध्येही थापा\nआंतरजातीय संबंधामुळे दलित तरुणाला जाळलं\nखड्यात गेले लोक, भ्रष्टाचाराचे रस्ते\nदलित खासदाराला गावात प्रवेश नाही\nविदेशी कलाकार मोदींना मिळणाऱ्या पुरस्कारा विरोधात\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%8D", "date_download": "2019-09-17T15:48:23Z", "digest": "sha1:KZL6QWCHCISMFMT4GRVM4UUUCK6VFLOU", "length": 3265, "nlines": 70, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "अब्रह्मण्यम् - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nइतर भाषेत उच्चार :\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090815/marthvrt.htm", "date_download": "2019-09-17T14:49:11Z", "digest": "sha1:QFCWQBN5OWA2ETSJNTNQJFLT2JS7TGOH", "length": 51410, "nlines": 134, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशनिवार, १५ ऑगस्ट २००९\nजालना येथे ‘लोकसत्ता’ने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘गाथा ज्ञानाची’ स्पर्धेतील जालना जिल्ह्य़ातील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक, आमदार अरविंद चव्हाण, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, नगरपालिका सदस्य विलास नाईक आणि जालना येथील सरस्वती भुवन प्रशालेचे मुख्याध्यापक एम. डी. चोले यांची उपस्थिती होती.\n‘लोकसत्ता’च्या सामाजिक जाणिवेचा विविध वक्त्यांकडून गौरव\n‘सामाजिक जाणिवेचे भान ठेवत लिखाण करणारे आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणारे वृत्तपत्र’ अशा शब्दांत विविध वक्तयांनी आज येथे ‘लोकसत्ता’चा गौरवपूर्ण उल्लेख केला. निमित्त होते ‘लोकसत्ता’ने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘गाथा ज्ञानाची’ स्पर्धेतील जालना जिल्ह्य़ातील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्याच्या कार्यक्रमाचे\nन्यूमोनियाचे निदान झाल्याचा आरोग्य प्रशासनाचा दावा\nऔरंगाबादमध्ये ‘स्वाइन फ्लू’ च्या संशयित रुग्णाचा मृत्यू\nस्वाइन फ्लू झाल्याचा संशय असलेल्या एका रुग्णाचा येथील शासकीय रुग्णालयात सकाळी मृत्यू झाला. सुदाम माणिक काळे (वय ४०, रा. आष्टी, ता. परतूर, जिल्हा जालना) असे या रुग्णाचे नाव आहे. काळे यांना गुरुवारी रात्री शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनिया असल्याचे निदान झाले होते. स्वाइन फ्लूची लागण झाली किंवा नाही यासाठी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. अहवाल प्रश्नप्त झाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण न्युमोनिया की स्वाईन फ्लू हे स्पष्ट होईल, असे शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकुमार द्रवीड यांनी स्पष्ट केले.\nजकात हटविण्यासाठी व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद\nऔरंगाबाद, १४ ऑगस्ट/खास प्रतिनिधी\nजकात हटाव या मागणीसाठी पुकारण्यात आलेला व्यापाऱ्यांचा बंद गेल्या आठवडय़ात तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. आठवडाभरात जकात रद्दचा निर्णय राज्य शासनाने घेतला नाही; त्यामुळे शुक्रवारपासून बेमुदत बंदचा निर्णय व्यापाऱ्यांनी घ��तला. आज व्यापाऱ्यांच्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद शहरातील सर्व रस्ते आज सुनसान होते.\nपरभणी जिल्ह्य़ात डाव्या व लोकशाही आघाडीचे ‘रास्ता रोको’आंदोलन\nपरभणी जिल्ह्य़ात दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी (१४ ऑगस्ट) डाव्या व लोकशाही आघाडीच्या वतीने जिल्ह्य़ात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनाने जिल्हाभर वाहतूक ठप्प झाली होती. तर पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडला. जिल्हाभर रास्ता रोको करणाऱ्या हजारो आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर जामिनावर मुक्तता केली.\nस्वाइन फ्लू संशयित रुग्णाला शासकीय रुग्णालयातून हलविण्याचा प्रयत्न\nस्वाइन फ्लू झाल्याच्या संशयावरून शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिला रुग्णाला तिच्या नातेवाईकांनी गुपचूपपणे अन्यत्र हलविल्यामुळे खळबळ उडाली. हा प्रकार समजल्यानंतर रुग्णालयाच्या वतीने पोलिसांना माहिती देऊन तक्रारीची नोंद करण्यापूर्वीच ती रुग्ण परतल्यामुळे पोलीस कारवाई करण्यात आली नाही. त्या रुग्णाला शहरातील एकाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले नाही.\nनांदेडमध्ये स्वाइन फ्लू चे दोन रुग्ण पॉझिटिव्ह\nनांदेडच्या श्रीगुरू गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या दोन संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्य़ात आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूच्या संशयित २७ रुग्णांची तपासणी झाली. १४ रुग्णांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.\nपोलीस निरीक्षकांच्या बदल्या‘जैसे थे’चा मॅटचा आदेश\nनांदेड जिल्ह्य़ातील जि.प.शाळांचा चेहरामोहरा बदलणार\nजिल्हा परिषदेच्या ४९६ प्रश्नथमिक शाळांसाठी १२७ कोटींचा निधी मिळणार\nपरळी तालुक्यात धाडसी दरोडा; सोने,चांदी, रोकड लुटली\nमानवतला निराधारांचे बेमुदत उपोषण\nराज्यातील १२९ तालुके टंचाईसदृष्य घोषित- मुख्यमंत्री\nराज्यातील ५०० शाळांत आयटीसीअंतर्गत आयटीचे शिक्षण; शिक्षकवर्गाची मात्र परवडच\nदोन वर्षापासून उपजिल्हाधिकारी निवृत्तीवेतनापासून वंचित\nभोकरदन बाजार समितीची निवडणूक गणपूर्तीअभावी पुढे ढकलली\nदलितांच्या मागण्यांसाठी रिपाइंचा गेवराईत मोर्चा\n‘अनुभव’ मासिकातून दर्जेदार वाचनाचा प्रत्यय- सदा डुं���रे\nऔरंगाबाद पालिकेचे तीन कर्मचारी निलंबित\nगृहनिर्माण संस्थेसाठी भाडय़ाने घेतलेले भूखंड परस्पर विकले\nपॉझिटिव्हचा रुग्ण निगेटिव्ह होतो तेव्हा..\nतिसऱ्या आघाडीचा ‘चक्का जाम’\nपरळीतून प्रश्न. मुंडे, बीडमधून नवले यांचे शक्तिप्रदर्शन\nकामगार अधिकाऱ्याचे माजी आयुक्त असीम गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप\nमराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा आज रौप्य महोत्सव कार्यक्रम\nअत्यावश्यक रुग्णवाहिका सेवा बंद करणार\nगेवराईतील कापूस तंत्रज्ञान प्रकल्पाचे आज उद्घाटन\nकाळ्या बाजारात जाणारा चार लाखांचा गहू व तांदूळ हिंगोलीत पकडला\nशहरापासून काही अंतरावर असलेल्या िलबाळा मक्ता परिसरात काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू व तांदूळ पोलिसांनी जप्त केला असून एका आरोपीला अटक केली. फौजदार रामराव दराडे यांच्या फिर्यादीवरून चार आरोपींविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपासाच्या कामाकडे सर्वाचे लक्ष आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी (१३ ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास हिंगोलीतून औंढा नागनाथकडे स्वस्त धान्य दुकानाचा गहू व तांदूळ टेम्पो (क्र. एमएच २२- बी - ७८५१) मधून काळ्या बाजारात जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लिंबाळा मक्ता येथे तो टेम्पो पकडला. या टेम्पोमध्ये सुमारे ९५ हजार ५५० रुपये किमतीचा स्वस्त धान्य दुकानाचा गहू व तांदूळ होता. पोलिसांनी टेम्पोसह चालक बबन रमेश गायकवाड याला ताब्यात घेतले.\nतुळजापूरात शिखर कलशारोहण सोहळा\nदीपक संघ व झुंजार हनुमान भजनी मंडळाच्या वतीने आयोजित शिखर कलशारोहण सोहळा तसेच कृष्णाष्टमी काल्याचा सोहळा शुक्रवारी झाला. गुरुवारी मध्यरात्री कृष्णजन्म सोहळ्यानंतर रात्रभर व त्यानंतर शुक्रवारी दिवसभर मान्यवर कीर्तनकार व भजनी मंडळींच्या कीर्तन, भजनाचा सोहळा झाला. दहीहंडीचा सोहळाही उत्साहात झाला.\nअंबडमध्ये आरोग्य विभागाच्या बैठका\nस्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर येथील आरोग्य विभागासह तहसील व पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पूर्वदक्षता म्हणून खबरदारीच्या उपाययोजनांबाबत नगरपालिका कर्मचारी व आरोग्य विभागाच्या स्वतंत्र बैठका विभागप्रमुखांनी घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत जिल्हा शल्य चिकि���्सक डॉ. टेकाळे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. देशमुख यांनी स्वतंत्र बैठक घेऊन परिस्थिती उद्भवल्यास तिचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचे सांगितले. या रुग्णालयात याच पाश्र्वभूमीवर स्वतंत्र कक्ष निर्माण करून बाह्य़ रुग्ण नोंदणीच्या वेळा वाढविल्याचे सांगितले. या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांनी अधिक जागरुक असावे अशा सूचना केल्या. नगरपालिका प्रशासनानेही या साथीच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या खबरदारीच्या व स्वच्छतेच्या सूचना केल्या.\nयुवकाच्या मृत्यूबाबत नातलगांमध्ये संशय\nभोकर येथे सासुरवाडी आलेल्या किनवटच्या युवकाचा नांदेड रोडवरील वागद शिवारातील विहिरीत मृतदेह आढळल्याने त्याने आत्महत्या केली की त्याचा खून करण्यात आला याबद्दल नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. किनवट येथील इस्लामपुरा भागात राहणारा हनिफ कुरेशी (वय ३५) याची भोकर ही सासुरवाडी असून तो ९ ऑगस्टला येथे आला होता. रविवारी सायंकाळपासून सासुरवाडीतून बेपत्ता असलेल्या हनिफचा मृतदेह १२ ऑगस्टला वागद शिवारातील रामजी वागदकर यांच्या शेतात आढळळा. याप्रकरणी भोकर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपासानंतर त्याची ओळख झाल्याने तो किनवटचा रहिवासी असल्याचे सिद्ध झाले. पुढील तपास जमादार केशव जाधव करीत आहेत.\nबालकाच्या मृत्यूने निलंगा तालुक्यात घबराट\nतालुक्यातील हाडगा येथे एका अडीच वर्षाच्या बालकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याच्या अफवेने शहरासह तालुक्यात एकच घबराट निर्माण झाली आहे. हाडगा, ता. निलंगा येथील अर्जुन श्रीनिवास वाघमारे या अडीच वर्षाच्या बालकाला १२ ऑगस्टला सर्दी व ताप आल्याने येथील खासगी दवाखान्यात उपचार करून घरी पाठवण्यात आले होते. मात्र गुरुवारी पुन्हा ताप वाढल्याने झटके येऊन त्याचा मृत्यू झाला. या बालकाचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाला, अशी अफवा शहरासह तालुक्यात पसरली. त्यामुळे जनतेत घबराट पसरून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार निंबाळकर यांनी गावास भेट देऊन मयत बालकाच्या कुटुंबाची भेट घेतली व त्यास झालेल्या आजाराची माहिती घेऊन चौकशी केली असता त्या बालकास जन्मापासूनच झटके येत असल्याचे समजले.\nरामा धुतमल यांचे निधन\nनगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामा धुतमल यांचे आज आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायतीच्या काळापासून पाणीपुरवठा विभागात रामा धुतमल कामाला होते. नगरपालिकेत ते सेवानिवृत्त झाले. त्यांचे आज निधन झाले.\nमटका बुकीवर छापा,दोघांना अटक\nयेथील दोन मटका बुकीवर धाड टाकून पोलिसांनी कल्याण नावाचा मटका घेणाऱ्या दोन आरोपींना मुद्देमालासह अटक करून गुन्हा दाखल केला. पालिका कार्यालयासमोर एका टपरीमध्ये आरोपी अशोक रंगनाथ पवार यास कल्याण नावाचा मटका (जुगार) खेळताना रंगेहात पकडले. त्याच्याजवळील २५० रुपये नगदी व जुगारांचे साहित्य जप्त करण्यात आले. तर आठवडी बाजारामध्ये आरोपी राजू यमाजी कांबळे यालादेखील जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्याच्या जवळील रोकड तीनशे रुपये आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. परभणीच्या गुन्हा शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल मेहबूबखान पठाण यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.\nदोन गटात हाणामारी, चार जणांवर गुन्हे\nसार्वजनिक समाज मंदिरावर अतिक्रमण केल्याच्या वादावरून दाढेगाव, ता. अंबड येथे दोन गटांत झालेल्या मारामारीत भारत साहेबराव लांडगे हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी गोंदी पोलिसांनी भारत लांडगे यांच्या फिर्यादीवरून दुसऱ्या गटातील चारजणांवर गुन्हे नोंद केले आहेत. आरोपींना अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. पोलीस सूत्रांनुसार, दाढेगाव येथील दलित वस्तीतील सार्वजनिक समाज मंदिराच्या जागेवरून दलितांतील लांडगे कुटुंबाच्या दोन गटांत वाद उद्भवून याचे रूपांतर शनिवारी जबर हाणामारीत झाले. शेषराव लांडगे यांच्यासह त्यांच्या गटातील साथीदारांनी साहेबराव लांडगे, भारत लांडगे, कांता लांडगे यांना काठय़ा, सळईने जबर मारहाण केली. यात भारत लांडगे याच्या डोक्याला जबर मार लागला. तसेच शेषराव लांडगे यांनी साहेबराव लांडगे यांच्या मालकीचा कडब्याच्या गंजीला आग लावून जाळून टाकली. यात भारत लांडगे यांच्या तक्रारीवरून शेषराव लांडगे, संदीप लांडगे, सुधाकर लांडगे, सचिन ऊर्फ पिन्या लांडगे अशा चारजणांवर गुन्हा नोंद केला असून पोलिसांनी अद्यापि अटक केलेली नाही.\nमोटारसायकलचोरास अटक; सहा गाडय़ा जप्त\nशहरातून गाडय़ांची चोरी करणारा मोटारसायकल चोरांच्या टोळीचा म्होरक्या नानलपेठ पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या कारवाईत सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून चोरून विकलेल्या आणखी मोटारसायकल मिळण्याची शक्यता पोलीस निरीक्षक व्यंकट साळुंके यांनी व्यक्त केली.या प्रकरणात अजीम यास नानलपेठ पोलिसांनी अटक केली आहे. जप्त केलेल्या सर्व गाडय़ांचे नंबर बदलण्यात आल्याचे आरोपीने कबूल केले.\nजिल्हा बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेणार - पाटील\nअडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण व कटू निर्णय घेऊ, असे प्रतिपादन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन अध्यक्ष बापुराव (काका) पाटील यांनी केले. तालुक्यातील सुंदरवाडी गावकऱ्यांच्या वतीने श्री. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच प्रभाकर पाटील होते. पंचायत समितीचे उपसभापती गोविंद पाटील, विठ्ठल साई साखर कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव, पंचायत समिती सदस्य माणिक जाधव, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज पाटील (कोथळीकर), मुरूमचे नगराध्यक्ष शिवाजी चेंडके, सरपंच गोदावरी कठारे आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले की, बँकेवरील आर्थिक निर्बंध दूर करण्यासाठी राज्य सरकारकडे ११० कोटींचे अनुदान मागणार आहे. शेतकऱ्यांना आगामी काळात बँकेमार्फत त्यांना मदत करण्यात येईल.\nकाँग्रेस भवनात आज ध्वजारोहण\nस्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या (शनिवारी) सकाळी साडेसात वाजता काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, नरेश पंडय़ा, कृष्णा बेल्लाळे, सनीता आरळीकर यांनी केले आहे.\nवीरशैव मराठी साहित्य संमेलन स्थगित\nमहाराष्ट्र वीरशैव मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि.१६) येथे आयोजित केले होते. स्वाइन फ्लूच्या सावटामुळे ते रद्द करण्यात आल्याचे आयोजक, निमंत्रक नागनाथ गिरवलकर, गुरुनाथ बडुरे, मन्मथप्पा तोडकरी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. संमेलनाची पूर्वतयारी गेल्या दीड महिन्यांपासून सुरू होती.\nस्वाइन फ्लूमुळ�� तुळजापूरमध्ये भाविकांच्या संख्येत घट\nस्वाइन फ्लू साथीच्या भीतीने भाविकांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र शुक्रवारी यात्रेचा ओघ सुरू झाल्याने ओस पडलेल्या बाजार पेठेत वर्दळ वाढल्याचे दिसून आले. पण परिवहन मंडळाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. बसस्थानकावरही वर्दळ नाही. खासगी वाहनधारकही प्रवाशी नसल्याने चिंताग्रस्त आहेत.\nस्वाइन प्लू साथीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा हेतू बाळगून तुळजापूर शहरातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना मास्क तसेच निलगिरीच्या कुप्या वितरित करण्याचा अभिनव उपक्रम कै. किसनलाल अग्रवाल ट्रस्टने हाती घेतला आहे. सहा हजार विद्यार्थ्यांना मास्क तसेच निलगिरी कुप्या देत असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष देवीचंद्र अग्रवाल यांनी गुरुवारी दिली.\nमुदखेडचे माजी नगराध्यक्ष चौधरींचा काँग्रेस प्रवेश लांबणीवर\nमुदखेडचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांचा काँग्रेस पक्ष प्रदेशाचा सोहळा लांबणीवर पडला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी मुदखेड तालुक्यात काही ठिकाणी भेट दिली. त्यांच्या याच दौऱ्यात श्री. चौधरी यांच्या काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम व्हावयाचा होता. तसेच श्री. चौधरी व त्यांचे समर्थक शामियाना टाकून सज्जही होते; पण मुख्यमंत्री मंगळवारच्या दौऱ्यात त्यांच्या कार्यस्थळी गेलेच नाहीत, असे सांगण्यात आले. या संदर्भात काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता असे समजले की, काँग्रेस पक्षात जाण्यासाठी श्री. चौधरी यांनी ‘जी. टी. चॅनल’ निवडल्यामुळे दुसऱ्या काही ‘चॅनल्स’मधून बरीच ‘खरखर’ झाली आणि मग तांत्रिक कारण देत नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.\nपालकमंत्री दिलीप देशमुख दोन दिवस लातूर दौऱ्यावर\nपालकमंत्री दिलीपराव देशमुख हे १५ व १६ ऑगस्ट असे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. १५ ऑगस्टला सकाळी ९.०५ वा. जिल्हा क्रीडासंकुल येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती, ९.४० वा. मांजरा सहकारी साखर कारखान्याकडे प्रयाण, सकाळी १० वा. मांजरा साखर कारखान्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी ११.३० वा. मांजरा आयुर्वेद महाविद्यालय लातूर येथील कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबिरास उपस्थिती, सायं. ५.३० वा. चिन्मयानंद स्वामी मठ, दर्जी बोरगाव तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमास उपस्थिती. १६ ऑगस्टला सकाळी ९.३० वा. आशियाना निवासस्थान येथे राखीव. दुपारी ३ वा. शिरूर अनंतपाळकडे प्रयाण. ४ वा. विविध विकासकामांचा शुभारंभ. सायं. ६ वा. निलंगा दर्गा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाचे भूमिपूजन. सायं. ६.३० वा. मोटारीने लातूरकडे प्रयाण. रात्री २.३० वा. लातूर एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रयाण.\nस्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या ठिकाणी वस्तू आणण्यास बंदी\nस्वातंत्रदिनाला उद्या (शनिवारी) सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहण्यासाठी येताना नागरिकांनी छत्री आणि मोबाईल वगळता इतर कोणतीही वस्तू सोबत आणू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पोलीस आयुक्तालयातील मैदानावर होणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमासाठी अर्धा तास आधी स्थानापन्न व्हावे आणि सद्यस्थिती लक्षात घेता भावनेचा व प्रतिष्ठेचा प्रश्न न करता सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केले आहे.\nहुतात्मा स्तंभ दुरुस्तीच्या प्रतीक्षेत\nस्वातंत्र्यलढय़ासाठी ज्यांनी बलिदान केले अशा हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेला हुतात्मा स्तंभ दोन वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. स्वातंत्र्यलढय़ात प्रश्नणाची बाजी लावून ज्यांनी योगदान दिले अशा हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पंचायत समितीच्या मैदानात हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला होता. मात्र काळाच्या ओघात या स्मारकाचे बांधकाम खिळखिळे झाले. त्यामुळे हुतात्मा स्मारकाचा स्तंभ काढून गटविकास अधिकाऱ्याच्या घरात ठेवण्यात आला. या गोष्टीला दोन वर्षं उलटली. मात्र हुतात्मा स्मारकाची किरकोळ दुरुस्ती होऊ शकली नाही.\nउपेक्षितांच्या न्यायासाठी संघर्षाचा इशारा\nभटक्या-विमुक्तांच्या विकासासाठी केंद्र सरकारने तिसरी सूची जाहीर करावी व राज्यातील भटक्या-विमुक्तांना घटनात्मक आरक्षण जाहीर करावे, भटक्यांच्या विकासासासाठी सरकारने कृती कार्यक्रम हाती घ्यावा, उपेक्षितांच्या न्यायासाठी आता संघर्ष करावा लागणार आहे, असा इशारा राष्ट्रीय भटक्या-विमुक्त जमाती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रश्न. संजय बालाघाटे यांनी केले. माळेगाव येथे भटक्या-विमुक्तांच्या मेळाव्यात प्रश्न. बालाघाटे बोलत होते. अध्यक्षपदी बाजार समितीचे सभापती रुस्तूम धुळगंडे होते. प्रमुख पाहुणे मारुती पंदलवाड, साहेबराव हरगावकर, माधव ससाळे होते.\n‘बंजारा युवकांनी समाजाला पुढे न्यावे’\nजन्मजात गुन्हेगारी जात म्हणून जो ठपका बंजारा समाजावर बसला आहे तो पुसून काढायचा असेल तर बंजारा समाजातील युवकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाला प्रगतीकडे न्यावे, असे प्रतिपादन लोहारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिश्चंद्र राठोड यांनी केले. तालुक्यातील मनोहर नाईक तांडा (होळी) येथे बंजारा परिवर्तन संघटनेच्या शाखा उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबुराव राठोड होते. या वेळी श्रीमंत चव्हाण, उत्तम राठोड, दत्ता चव्हाण, बबिता राठोड आदी उपस्थित होते.\nरितेश पिलाजी यांना पुरस्कार\nसंगणक अभियंता रितेश सुधीरराव पिलाजी यांना अमेरिकेमध्ये कॉग्निझंट कंपनीने ‘आबाऊ अ‍ॅड बीअर’ हे पारितोषिक देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे. येथील पिलाजी हे कॉग्निझंट कंपनीमध्ये प्रश्नेग्राम अ‍ॅनालिस या पदावर आहे. जुलै २००८ मध्ये पुणे येथे स्टार ऑफ क्वाटर्स हे पारितोषिक देऊन अमेरिकेतील शिकागो येथे कंपनीने त्यांची नियुक्ती एक वर्षापूर्वी केली होती.\nबैलगाडीसह ‘छावा’ चा मोर्चा\nतालुक्यात दुष्काळ जाहीर करा, मराठा समाजास आरक्षण द्या या प्रमुख मागण्यांसाठी छावाच्या वतीने लोहा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. तालुकाध्यक्ष भाऊसाहेब दगडगावकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.छावाचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे, संयोजक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील दगडगावकर आदी यात सहभागी झाले होते.\nघरफोडय़ा करणारी टोळी गजाआड\nअल्पवयीन बालकांच्या मदतीने घरफोडय़ा करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून ५ लाख ६४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. या टोळीत एका सोनाराचाही समावेश आहे. मनोज रतन हिवरकर (वय १९, रा. इंदिरानगर, मुकुंदवाडी) आणि प्रशांत अशोक विसपुते (२२, रा. सिडको, एन-२) अशी अटक करण्यात आलेल्या दोन प्रमुख आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह सात अल्पवयीन बालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक डॉ. कांचन चाटे यांना मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. मेहेत्रे यांच्या पथकाने मनोज याला ताब्यात घेतले. त्याने घरफोडी केल्याची कबुली देत प्रशांत आणि अन्य सात अल्पवयीन मुलांची मदत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्वाना अटक केली. या नऊ जणांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा घरफोडय़ा केल्याची कबुली दिली.\nशोधग्रंथाचा उद्या लोकार्पण सोहळा\n‘डॉ. चंद्रभानू सोनवणे का हिंदी भाषा तथा साहित्य का योगदान’ या शोधग्रंथाचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि.१६) डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. हिंदी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक प्रश्न. डॉ. चंद्रभानू सोनवणे यांच्या जीवनावर व त्यांच्या समग्र साहित्यावर डॉ. शोभा हणवते यांनी प्रश्न. डॉ. अंबादास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची हिंदी पीएच.डी. मिळविली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी हिंदी विभागाध्यक्ष आणि प्रसिद्ध समीक्षक प्रश्न. डॉ. रामजी तिवारी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी प्रश्नचार्य डॉ. वेदकुमार वेदालंकार राहणार आहेत.\nजैन मुनींच्या उपवासाची सांगता\nचार्तुमासानिमित्त मुनिराज रत्नतिलकविजयजी म. सा. आणि दिग्रत्नाश्रीजी यांच्या ३० दिवसांच्या उपवासाची सांगता झाली. यानिमित्त प्रवचन, संस्कार बीजारोपण, आर्य संस्कार शिबिर आदी विविध कार्यक्रम झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Goa/Only-the-immediate-recruitment-permits-says-chief-minister/", "date_download": "2019-09-17T15:15:29Z", "digest": "sha1:L44M6AYEWAPLMD76N7T5HEVKD3WJTSBL", "length": 5804, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " केवळ तातडीच्या नोकर भरतीची मुभा : मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › केवळ तातडीच्या नोकर भरतीची मुभा : मुख्यमंत्री\nकेवळ तातडीच्या नोकर भरतीची मुभा : मुख्यमंत्री\nराज्य सरकारच्या ‘क’ वर्गातील नोकर भरती राज्य कर्मचारी निवड आयोग (एसएससी) मार्फतच व्हायला हवी. मात्र हा निर्णय सरसकट सर्व नोकरभरतीला लागू होणार नाही. प्रत्येक सरकारी खात्याने अत्यंत आवश्यक आणि गरजेच्या असलेल्या पदाबाबत कार्मिक खात्याकडे मागणी करून त्याबाबतीत ‘ना हरकत’ घ्यावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी जाहीर केले आहे.\nमुख्यमंत्री सावंत यांनी सोमवारी रात्री उशिरा नोटीस काढून त्यात राज्य सरकारच्या सर्व खात्यातील ‘क’ वर्गातील कर्मचार्‍यांची नोकरभरतीची जाहिरात रद्द करण्याचा आदेश दिला होता. हा आदेश सरसकट सर्व नोकरभरतीला लागू होत नसून फक्‍त ‘क’ वर्गातील कर्मचार्‍यांपुरता लागू करण्यात आला आहे.\nमुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकारातील काही खात्यांनी नोकरभरतीसाठी जाहिरात दिली असून प्रक्रियाही सुरू केली आहे. या नोकरभरतीसाठी सदर खात्याने कार्मिक खात्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. या खात्यातील कोणती पदे आवश्यक आणि तातडीने भरण्याची गरज आहे ते पाहून नोकरभरतीला मान्यता दिली जाणार आहे.\nराज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकाराबाबतच्या विधेयकाला मान्यता दिली असली तरी सध्या हे विधेयक राज्यपाल डॉ. मृदूला सिन्हा यांच्याकडे आहे. राज्यपालांनी सदर विधेयकाला मान्यता दिल्यानंतरच नोकर भरतीची प्रक्रिया आयोगामार्फत होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.\nमाजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी सरकारी नोकरभरती बंदीचा आदेश जारी केला होता. या निर्णयाचा भाजपला निवडणुकीत फटका बसला होता.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\n'सरकार जबाबदारीपासून पळ काढत आहे'\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/45113", "date_download": "2019-09-17T15:28:19Z", "digest": "sha1:ALBZ3ATZDTBVALLOCEMUTG45ZQMJFHJC", "length": 30885, "nlines": 154, "source_domain": "www.misalpav.com", "title": "सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा\nमार्गी in जनातलं, मनातलं\n२: शिमला ते नार्कण्डा\nसायकलीसं���े जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना\n२५ जुलैला ट्रेनने स्पीति- लदाख़ सायकल प्रवासासाठी निघालो. मला निरोप देण्यासाठी अनेक सायकल मित्र व घरचे आले. ट्रेनमध्ये गेल्यावर सायकलची पिशवी सहजपणे बर्थच्या खाली ठेवली. खूप आरामात फोल्ड केलेली सायकल व इतर सामानाची पिशवी बर्थच्या खाली मावली तेव्हा बरं वाटलं. आता सायकल ट्रेनमध्येही आरामात नेता येते आहे सायकल अशा प्रकारे फोल्ड करण्यासाठी त्याचं कॅरीअर, दोन्ही चाकं, स्टॅण्ड, सीट आणि दोन पेडल काढावे लागतात. काल सायकल पिशवीत भरून ठेवतानाही मित्रांनी खूप मदत केली होती. आता दोन दिवस शिमलापर्यंत पोहचायला लागतील व २८ जुलैपासून सायकल चालवेन. प्रयत्नपूर्वक मनाला वर्तमान काळात ठेवलं आणि ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घ्यायला सुरुवात केली.\nसुपरफास्ट ट्रेन असूनही सचखंड एक्स्प्रेस अगदी हळु जातेय. एके ठिकाणी दिसलं की रुळावर काही काम सुरू आहे व त्यात बहुतेक माती टाकताना गाढवांचीही मदत घेतली जातेय सोबतचे प्रवासी बाबांना ओळखणारे आहेत सोबतचे प्रवासी बाबांना ओळखणारे आहेत थोडा वेळ सोबतच्या प्रवाशांसोबत माझ्या अभियानाबद्दल बोलणं झालं. मग लवकरच ते जॉब- प्रॉपर्टी- पोलिटिक्स अशा गोष्टींवर बोलायला लागले. मस्त आराम सुरू केला आणि गाण्याचा आनंद घेत राहिलो. थोड्या वेळाने औरंगाबादमध्ये हे लोक उतरले आणि एक छोटं कुटुंब माझ्या कंपार्टमेंटमध्ये आलं. ते आर्मीचे जवान वाटत होते आणि नंतर त्यांनी तेच सांगितलं. औरंगाबादनंतर मनमाडच्या आधी अंकाई- टंकाईचा किल्ला अगदी जवळून बघता आला. योगायोगाने पुढच्या प्रवासात माझं कंपार्टमेंट अर्ध रिकामच राहिलं. सायकलच्या पिशवीमुळे इतर प्रवाशांचं सामान ठेवताना अडचण येणार नाही ना, ही काळजी मला होती. पण शेवटपर्यंत तिथे अर्धे बर्थस रिकामेच राहिले. हळु हळु मिलिटरीतल्या जवानांसोबत बोलणं झालं. त्यांना माझ्या उपक्रमाबद्दल सांगितलं, बोललो की, मी आर्मीच्या जवानांनाही भेटणार आहे. तेव्हा त्यांनी स्वत:बद्दल सांगितलं. ते आर्मी हॉस्पिटल मध्ये काम करतात आणि पीस स्टेशन म्हणजे पंजाबात त्यांचं पोस्टिंग आहे. आत्तापर्यंत डिस्टर्ब्ड एरियाजमध्ये त्यांचं पोस्टिंग झालेलं नाही आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना अडचणी येत नाहीत. त्यांनी सांगीतलं की, त्यांचे बॉस त्यांना स्वत:ची अनेक कामं सांगतात, मनमानीही करत असतात. हे जवान बीड जिल्ह्याच्या गावचे आहेत आणि त्यांच्या गावाकडचे अनेक युवक आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती झाले आहेत. ते आणि त्यांची बायको ग्रामीण भागातले आहेत. ते पहिल्यांदाच असे छोट्या मुलीला ट्रेनने नेत आहेत व त्यामुळे त्यांना थोडी अडचण आली. मुलगी खूप वेळ रडत राहिली. आजूबाजूचे प्रवासीही नंतर काळजीत पडले व शेवटी काही बायका आल्या व त्यांनी मुलीला दुध दिलं, तिच्या आईला समजावलं. रात्री उशीरापर्यंत ती छोटी मुलगी रडत होती, त्यामुळे सगळेच प्रवासी थोडे काळजीत होते. असो.\nबाकीचा ट्रेन प्रवास आराम करत करतच झाला आणि २६ जुलैला दुपारी अंबाला कँटला पोहचलो. वेळेच्या अर्धा तास आधी ट्रेन पोहचल्यामुळे सायकलची पिशवी काढताना गडबड झाली. ट्रेनवर विशेष गर्दी नाही आहे. पण ही पिशवी अगदी जवळच असलेल्या बस स्टँडवर नेताना मात्र बराच त्रास झाला. एक तर एका दिवसापासून एसीच्या थंडीमध्ये होतो, आता एकदम अतिशय उष्ण वातावरण व आर्द्रता आहे. सायकलचं किट व अन्य एक सॅक त्या पिशवीत आहे व त्यामुळे पिशवीचं वजन वीस किलो असावं. शिवाय एक सॅक माझ्या पाठीवरही आहे- ती तीन- चार किलोची असेल. परभणीत स्टेशनवर येताना अडचण आली नाही. कारण अंतर कमी होतं, पाठीवर सॅकही नव्हती. पण आता उष्णता व आर्द्र हवेमध्ये फक्त पाऊण किलोमीटरचं अंतर चालत जाऊन बस स्टँडवर पोहचताना फार जास्त त्रास झाला दहा मिनिटांमध्येच घामाने चिंब भिजलो. अगदी शर्ट आणि नंतर पँटही घामाघूम झाली. इतकं छोटं अंतर असूनही परत परत थांबावं लागलं. आणि जास्त त्रास ह्याचा झाला की, दोन तास अंबाला कँट स्टँडवर थांबूनही शिमलाची बस मिळाली नाही. संध्याकाळी दोन बस आहेत, अशी माहिती मिळाली होती. पण इतक्या वेळ थांबूनही बस मिळाली नाही तेव्हा मात्र अवस्था वाईट झाली. एक तर पहाड़ी प्रवासामुळे उलटी होऊ नये म्हणून मी जास्त खाल्ल नव्हतं. त्यामुळे एकदम थकल्यासारखं वाटलं. आणि नंतर वाटलं की, आता बस मिळाली तरी शिमलाला पोहचेपर्यंत रात्रीचे दोन वाजतील. त्यामुळे मग अंबालामध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. घरातील काही जणांच्या ओळखीतून अंबाला- शिमला इथल्या काही जणांसोबत बोलून ठेवलं होतं. त्यांच्याशी बोललो आणि मग त्यांनी माझ्या मुक्कामाची सोय केली.\nअंबालामध्ये असं थांबताना त्रास वाटला. एक तर सायकलची पिशवी उचलून नेताना जो त्रास झाला, त्यामुळे थोडी भिती वाटली. पुढे जे होणार आहे, त्याचं हे ट्रेलर तर नाही मला नंतर तसे अनेक \"ला\" म्हणजे पर्वतातले घाट लागतील, पण हा पहिलाच ला- अंबा-ला अवघड गेला. कसंबसं मन शांत ठेवलं आणि आराम केला. दुस-या दिवशी सकाळी अकरा वाजता अंबालाच्या संजयजींनी मला शिमलाच्या व्हॉल्व्हो बसमध्ये बसवून दिलं. हा प्रवास मस्त झाला. बसमधूनच पहिल्यांदा चंडीगढ़ बघितलं मला नंतर तसे अनेक \"ला\" म्हणजे पर्वतातले घाट लागतील, पण हा पहिलाच ला- अंबा-ला अवघड गेला. कसंबसं मन शांत ठेवलं आणि आराम केला. दुस-या दिवशी सकाळी अकरा वाजता अंबालाच्या संजयजींनी मला शिमलाच्या व्हॉल्व्हो बसमध्ये बसवून दिलं. हा प्रवास मस्त झाला. बसमधूनच पहिल्यांदा चंडीगढ़ बघितलं तिथूनच हिमालयाचे डोंगर दिसायला सुरुवात झाली तिथूनच हिमालयाचे डोंगर दिसायला सुरुवात झाली लदाख़ तर खूप दूर आहे, पण हिमालय पहिल्याच दिवशी भेटला लदाख़ तर खूप दूर आहे, पण हिमालय पहिल्याच दिवशी भेटला परवाणू आल्यापासून लगेचच चढ सुरू झाला परवाणू आल्यापासून लगेचच चढ सुरू झाला सोलनच्या आधी कुमारहट्टीला खूप मोठा जाम लागला. चार तासांमध्ये बस कशीबशी चार किलोमीटर पुढे सरकली असेल. पण आता अतिशय रमणीय दृश्ये सुरू झाली आहेत. सगळीकडे पर्वत रांगा सोलनच्या आधी कुमारहट्टीला खूप मोठा जाम लागला. चार तासांमध्ये बस कशीबशी चार किलोमीटर पुढे सरकली असेल. पण आता अतिशय रमणीय दृश्ये सुरू झाली आहेत. सगळीकडे पर्वत रांगा दूर कुठे तरी खाली लटकलेले ढग दूर कुठे तरी खाली लटकलेले ढग डोंगरातून जाणारी एक रेष दिसली- टॉय ट्रेनचे रूळ डोंगरातून जाणारी एक रेष दिसली- टॉय ट्रेनचे रूळ आता देवदार वृक्षांचं राज्यही सुरू झालं आहे. म्हणजे आता रस्ता साधारण १६०० मीटर तरी उंचीवर चढला आहे. ट्रॅफिक जाममध्ये ह्या दृश्यांचा आनंद घेत राहिलो. जाममध्ये अडकलेली एक गाडी दिसली- पाण्याच्या बाटल्या शिमलाकडे जात आहेत. शिमलाच्या दुष्काळाबद्दल ऐकलं होतंच. जाममध्ये असतानाच एक सायकलिस्ट विरुद्ध दिशेने चंडीगढ़कडे जाताना दिसला. उशीरापर्यंत जेव्हा जाम चालू राहिला तेव्हा काळजी वाटली की, शिमलाला पोहचायला उशीर झाला तर आता देवदार वृक्षांचं राज्यही सुरू झालं आहे. म्हणजे आता रस्ता साधारण १६०० मीटर तरी उंचीवर चढला आहे. ट्रॅफिक जाममध्ये ह्या दृश्यांचा आनंद घेत राहिलो. जाममध्ये अडकलेली एक गाडी दिस��ी- पाण्याच्या बाटल्या शिमलाकडे जात आहेत. शिमलाच्या दुष्काळाबद्दल ऐकलं होतंच. जाममध्ये असतानाच एक सायकलिस्ट विरुद्ध दिशेने चंडीगढ़कडे जाताना दिसला. उशीरापर्यंत जेव्हा जाम चालू राहिला तेव्हा काळजी वाटली की, शिमलाला पोहचायला उशीर झाला तर जर शिमलामध्ये रात्री नीट आराम झाला नाही तर मला उद्या थांबावं लागेल व एक दिवस उशीरा नार्कंडासाठी निघावं लागेल. कारण शिमलाच्या २२०० मीटर उंचीवर एक्लमटायजेशन गरजेचं आहे; आराम गरजेचा आहे.\nपण नंतर जाम संपला. एका जागी फ्लाय ओव्हरचं काम सुरू आहे, त्यामुळे रस्ता खूपच अरुंद झाला आहे. वाहनांची मोठी रांग व मध्ये मध्ये ड्रायव्हर्सचे वाद होत होते. पण एकदा ती जागा ओलांडल्यानंतर पुढे जाम नव्हता. सोलन आलं, इथे मस्त घाट आहे. पण मध्ये मध्ये रस्ता इतका अरुंद आहे की, ड्रायव्हरला व्हॉल्व्हो बस डावीकडच्या कोप-यात नेऊन तिरपी वळवावी लागते; तेव्हा ती कशीबशी रस्त्यात मावते आहे हिमाचलच्या बस ड्रायव्हर्सची कीर्ती ऐकली होतीच, त्याचंही उदाहरण मिळालं हिमाचलच्या बस ड्रायव्हर्सची कीर्ती ऐकली होतीच, त्याचंही उदाहरण मिळालं सोलननंतर आणखी उंच डोंगर सुरू झाले सोलननंतर आणखी उंच डोंगर सुरू झाले अशा भागामध्ये रस्ता असणं हाच एक चमत्कार आहे अशा भागामध्ये रस्ता असणं हाच एक चमत्कार आहे आणि अशा रस्त्यावर हे ड्रायव्हर महाशय व्हॉल्व्होला सुसाट पळवत आहेत आणि अशा रस्त्यावर हे ड्रायव्हर महाशय व्हॉल्व्होला सुसाट पळवत आहेत पुढचा प्रवास लवकर झाला आणि आठ वाजता शिमला आयएसबीटीला पोहचलो. शिमलामध्ये सगळीकडे ढग आणि धुकं आहे पुढचा प्रवास लवकर झाला आणि आठ वाजता शिमला आयएसबीटीला पोहचलो. शिमलामध्ये सगळीकडे ढग आणि धुकं आहे इथे शिमलामधल्या नेटवर्कमधून ओळखीचे झालेले दोन जण मला रिसीव्ह करायला आले. त्यांनी गेस्ट हाऊसमध्ये माझी राहण्याची व्यवस्था केली. जेवणानंतर उशीर झाल्यामुळे सायकल असेंबल केली नाही. उद्या सकाळीच करेन. आता रात्री चांगला आराम होईल व त्यामुळे उद्या सकाळीच नार्कंडासाठी निघेन.\nसकाळी उजाडल्यावर खोलीच्या मागे असलेले देवदार वृक्ष दिसले सगळीकडे ढग पसरलेले आहेत. सायकल असेंबल करायला सुरुवात केली. सगळं सामान सायकलवर नीट लावलं. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. सगळं सामान घेऊन ट्रायल राईडस तर केल्या होत्या, पण शेवटी प्रत्यक��ष राईड ती वेगळीच सगळीकडे ढग पसरलेले आहेत. सायकल असेंबल करायला सुरुवात केली. सगळं सामान सायकलवर नीट लावलं. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. सगळं सामान घेऊन ट्रायल राईडस तर केल्या होत्या, पण शेवटी प्रत्यक्ष राईड ती वेगळीच सामान बांधताना अडचणही आली. पण तरी निघायला तयार झालो. बाहेर रिमझिम पाऊस पडतो आहे सामान बांधताना अडचणही आली. पण तरी निघायला तयार झालो. बाहेर रिमझिम पाऊस पडतो आहे ह्या प्रवासात सुरुवातीचे काही दिवस पावसाची भिती वाटत आहे. शिवाय आज पहिलाच दिवस असल्यामुळे मनामध्ये शंकाकुशंका तर भरपूर आहेत ह्या प्रवासात सुरुवातीचे काही दिवस पावसाची भिती वाटत आहे. शिवाय आज पहिलाच दिवस असल्यामुळे मनामध्ये शंकाकुशंका तर भरपूर आहेत पण जसं निघालो व पेडलिंग सुरू केलं, हळु हळु शिमलामधून नार्कण्डाचा रस्ता विचारत शहरातून पुढे निघालो, तेव्हा मन हलकं होत गेलं. जास्त विचार करण्याऐवजी ह्या क्षणांचा आनंद घ्यायला लागलो. इथे ढग इतके खाली आले आहेत, की जीपीएस कामच करत नाहीय. आणि त्यामुळे माझं सायकल app- strava सुद्धा काम करत नाही आहे. पण माझे पाय चालू लागले. एक रात्र घालवल्यानंतर श्वसन करताना काहीच त्रास नाहीय. सकाळी स्ट्रेचिंग व प्राणायाम केलं त्याचाही उपयोग होतो आहे.\nसुरुवातीला तीव्र चढ असल्यामुळे खालच्या गेअर्सवर सायकल चालवतोय. इथलं वातावरण अगदी सह्याद्रीमधल्या घाटांसारखं आहे ढग, पाऊस आणि भूट्टा ढग, पाऊस आणि भूट्टा थोडा वेळ चेह-यावर स्कार्फसारखं मास्क लावलं, पण नंतर जेव्हा खूप घाम आला, तेव्हा काढलं. उजेड फार कमी आहे, त्यामुळे सायकलीचा टॉर्च लावला आणि ब्लिंकरही लावला आहे. जेव्हा १५- १८ किलोमीटर पूर्ण झाले, तेव्हा कुफ्रीनंतर उतार मिळाला. इथपर्यंत तसा चांगलाच चढ होता आणि तो पूर्ण केल्यामुळे विश्वासही वाढला. वाटेत एका हॉटेलजवळ दोन सायकली दिसल्या होत्या. नक्कीच इतर सायकलिस्टही ह्या रूटवर आहेत. वाहनांवर प्रेअर फ्लॅग्जही दिसत आहेत थोडा वेळ चेह-यावर स्कार्फसारखं मास्क लावलं, पण नंतर जेव्हा खूप घाम आला, तेव्हा काढलं. उजेड फार कमी आहे, त्यामुळे सायकलीचा टॉर्च लावला आणि ब्लिंकरही लावला आहे. जेव्हा १५- १८ किलोमीटर पूर्ण झाले, तेव्हा कुफ्रीनंतर उतार मिळाला. इथपर्यंत तसा चांगलाच चढ होता आणि तो पूर्ण केल्यामुळे विश्वासही वाढला. वाटेत एका हॉटेलजवळ दोन ��ायकली दिसल्या होत्या. नक्कीच इतर सायकलिस्टही ह्या रूटवर आहेत. वाहनांवर प्रेअर फ्लॅग्जही दिसत आहेत सुमारे ३१ किलोमीटरनंतर ठियोगमध्ये चहा- बिस्कीट घेतले. रस्त्याजवळच सायकल थांबवून चहाचा आनंद घेताना दोन सायकलिस्ट- एक कपल क्रॉस झाले सुमारे ३१ किलोमीटरनंतर ठियोगमध्ये चहा- बिस्कीट घेतले. रस्त्याजवळच सायकल थांबवून चहाचा आनंद घेताना दोन सायकलिस्ट- एक कपल क्रॉस झाले त्यांनी मला बघून हात हलवला, मीसुद्धा हॅलो केलं. इथली स्थानिक भाषा अगदीच वेगळी वाटतेय त्यांनी मला बघून हात हलवला, मीसुद्धा हॅलो केलं. इथली स्थानिक भाषा अगदीच वेगळी वाटतेय पुढे निघाल्यावर ते दोन सायकलिस्ट मला दिसले. ते स्पेनचे आहेत आणि शिमला- स्पीति- मनाली असे जातील. काही वेळ त्यांच्या सोबत सायकल चालवली. ते खूप अनुभवी आहेत, भारतात, नेपाळमध्ये व तिबेटमध्येही त्यांनी सायकल चालवली आहे. थोड्या वेळाने मला ते माझ्या स्पीडने पुढे जा, असं म्हणाले.\n... वेळ लागतोय, पण सायकल चालवताना काहीच अडचण नाही आहे थोड्या वेळाने तर ढग गेले, ऊनही पडलं. दूरवर ढगांमध्ये पहुडलेले गावं दिसले. तेव्हा टॉर्च बंद केला. तेव्हा कळालं की, माझा ब्लिंकर कुठे तरी पडला आहे थोड्या वेळाने तर ढग गेले, ऊनही पडलं. दूरवर ढगांमध्ये पहुडलेले गावं दिसले. तेव्हा टॉर्च बंद केला. तेव्हा कळालं की, माझा ब्लिंकर कुठे तरी पडला आहे थोडा वेळ वाईट वाटलं. पण लवकरच ते वातावरण, नजारे आणि राईडचा आनंद ह्यामुळे बरंही वाटलं. साधारण साडेचारला नार्कण्डाला पोहचलो. साडेसात तास लागले थोडा वेळ वाईट वाटलं. पण लवकरच ते वातावरण, नजारे आणि राईडचा आनंद ह्यामुळे बरंही वाटलं. साधारण साडेचारला नार्कण्डाला पोहचलो. साडेसात तास लागले आणि नार्कंडाला पोहचल्या पोहचल्या तुफान पाऊस सुरू झाला आणि तो दोन तास सुरू होता. सुरुवातीला एका हॉटेलमध्ये चहा घेतला, रूमची चौकशी केली. मग शिमलाच्या लोकांसोबत बोलून रेस्ट हाऊसमध्ये खोली मिळवण्याचा जुगाड केला. पाऊस इतका तीव्र आहे की, थोडंही पुढे जाणं कठीण झालं. रेस्ट हाऊसमध्ये मस्त आराम केला, जेवणही केलं. ह्या सायकल मोहीमेतला पहिला दिवस मस्त गेला. आज तसा बराच मोठा चढ होता, २२०० मीटर वरून मी २७०० मीटर उंचीवर आलो. पण त्रास काहीच झाला नाही. नार्कंडामध्ये पावसामुळे व थकल्यामुळे नंतर जास्त कोणाशी बोलता आलं नाही. संध्याकाळी थोड��� फिरून आलो. माझं हेलमेट सायकल पिशवीत दबलं होतं, त्याला टेप लावली. उद्याच्या नाश्त्यासाठी केळीही आणली. काय दिवस होता पण आणि नार्कंडाला पोहचल्या पोहचल्या तुफान पाऊस सुरू झाला आणि तो दोन तास सुरू होता. सुरुवातीला एका हॉटेलमध्ये चहा घेतला, रूमची चौकशी केली. मग शिमलाच्या लोकांसोबत बोलून रेस्ट हाऊसमध्ये खोली मिळवण्याचा जुगाड केला. पाऊस इतका तीव्र आहे की, थोडंही पुढे जाणं कठीण झालं. रेस्ट हाऊसमध्ये मस्त आराम केला, जेवणही केलं. ह्या सायकल मोहीमेतला पहिला दिवस मस्त गेला. आज तसा बराच मोठा चढ होता, २२०० मीटर वरून मी २७०० मीटर उंचीवर आलो. पण त्रास काहीच झाला नाही. नार्कंडामध्ये पावसामुळे व थकल्यामुळे नंतर जास्त कोणाशी बोलता आलं नाही. संध्याकाळी थोडं फिरून आलो. माझं हेलमेट सायकल पिशवीत दबलं होतं, त्याला टेप लावली. उद्याच्या नाश्त्यासाठी केळीही आणली. काय दिवस होता पण पहिल्याच दिवशी सुमारे ६३ किलोमीटर सायकल चालवली\nपुढील भाग- सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर\nअशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग\nतुमच्यासोबत आहे. कधी हँडलवरून तर कधी मागच्या कॅरियरवरून.\nमस्त, वेड लावणारी दृश्ये आणि ओघवते लेखन. झक्कास.\nवाचतो आहे.. खूपच छान.. पुढील प्रवासाच्या प्रतीक्षेत\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nश्रीगणेश लेखमाला २०१९ येथे वाचा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 9 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/right-education/news/", "date_download": "2019-09-17T15:52:46Z", "digest": "sha1:AYKZ3ZP3N6K3G3WOXPLD2FCMILZB7BX3", "length": 28596, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Right To Education News| Latest Right To Education News in Marathi | Right To Education Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमान���े लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nAll post in लाइव न्यूज़\nशिक्ष�� हक्क कायदा FOLLOW\nआरटीई प्रवेश तपासणी अहवालाची प्रतीक्षा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n२०४ खासगी शाळांची तपासणी एकाच दिवशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी पथके पाठवली होती. ... Read More\nAkolaRight To EducationSchoolअकोलाशिक्षण हक्क कायदाशाळा\n‘आरटीई’ प्रवेश तपासणीचा दुसऱ्यांदा प्रयत्न\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशाळा आणि विद्यार्थ्यांची पडताळणी केल्यानंतरच अनुदानाचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश सचिव वंदना कृष्णा यांनी दिले होते. ... Read More\nAkolaAkola ZPRight To EducationSchoolअकोलाअकोला जिल्हा परिषदशिक्षण हक्क कायदाशाळा\nआरटीई प्रवेश पडताळणीसाठी शाळांची तपासणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील २०४ खासगी शाळांची तपासणी करण्यासाठी पथके पाठवली. ... Read More\nAkolaRight To EducationSchoolअकोलाशिक्षण हक्क कायदाशाळा\nआरटीई : चवथ्या लॉटरीतून ८३८ बालकांची निवड \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nचवथ्या लॉटरी पद्धतीतून ९ सप्टेंबर रोजी अमरावती विभागातील ८३८ बालकांची निवड झाली. ... Read More\nwashimRight To Educationवाशिमशिक्षण हक्क कायदा\nआरटीईची सोमवारी चौथी सोडत ; नाशकात 1431 जागा रिक्त\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू होऊन तीन महिने उलटूनही आरटीई प्रवेशप्रक्रियेचा घोळ सुरूच असून, गेल्या महिनाभरापासून सुस्थावलेल्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुहूर्त मिळाला आले. अंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जाग ... Read More\nEducationNashikRight To EducationStudentSchoolशिक्षणनाशिकशिक्षण हक्क कायदाविद्यार्थीशाळा\nमोफत प्रवेश दिल्यानंतर शैक्षणिक शुल्क परताव्यासाठी विलंब \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n२५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिल्यानंतर संबंधित शैक्षणिक संस्थांना या शैक्षणिक शुल्काचा परतावा प्रचंड विलंबाने मिळतो. ... Read More\nwashimRight To Educationवाशिमशिक्षण हक्क कायदा\n आरटीई विद्याथी, पालकांचा आंदोलनाचा इशारा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभिवंडीतील अनेक शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आॅगस्ट महिना उलटून गेला तरी अद्यापही शैक्षणिक साहित्य दिले नसल्याची बाब समोर आली आहे . ... Read More\nRight To EducationEducationशिक्षण हक्क कायदाशिक्षण\nजिल्ह्यात साडेआठ हजार जागा रिक्त\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपालक हवालदिल: जाचक अटींमुळे अडल�� आरटीई प्रवेश ... Read More\nRight To Educationthaneशिक्षण हक्क कायदाठाणे\nयंदा आरटीईच्या ४० हजार २०५ जागा रिक्त\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअंतिम मुदत संपली : नियोजनाबाबत पालक असमाधानी ... Read More\nRight To Educationशिक्षण हक्क कायदा\nआरटीई: अंतिम मुदतीनंतरही मोफत प्रवेशाच्या जागा रिक्तच\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुदत संपल्यानंतरही मोफत प्रवेशाच्या जवळपास २५० जागा रिक्त राहिल्या आहेत. ... Read More\nwashimRight To EducationEducationवाशिमशिक्षण हक्क कायदाशिक्षण\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमॅच फिक्सिंगबिग बॉस 13भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशेअर बाजारआयफा अॅवॉर्डअफगाणिस्तानचांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआ��ा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090129/vedh.htm", "date_download": "2019-09-17T15:11:38Z", "digest": "sha1:T2RZLAF3BEV5QDRIVSTLTB257XMOQIHH", "length": 10849, "nlines": 22, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, २९ जानेवारी २००९\nसुंदरलाल बहुगुणा हे नाव उच्चारले की पांढरीशुभ्र दाढी आणि डोक्याला रुमाल बांधलेले गृहस्थ, असा चेहरा डोळ्यासमोर समोर येतो. ‘चिपको’ आंदोलनाशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. हिमालयाच्या कुशीतल्या वाडय़ा वस्त्यांमध्ये, जंगलांमध्ये ठेकेदारांकडून होणारी वृक्षतोड थोपवण्यासाठी बहुगुणांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब केला. विशेषत: महिलांना त्यांनी या मार्गाची शिकवण दिली आणि सांगितले की वृक्षतोडीसाठी जे कुणी येतील, त्यांच्याशी वाद न घालता झाडांना घट्ट मिठी मारून उभे राहायचे. हे ठेकेदार पोलिसांमध्ये जातील, तक्रार करतील आणि शेवटी तुम्हाला ते अटक करायला भाग पाडतील, पण तेवढय़ाने आपले अहिंसक मार्गाने\nचाललेले आंदोलन सोडायचे नाही. उपनिषदात एक झाड हे दहा मुलांएवढे सामथ्र्यवान असते, असा दाखला असल्याचे त्यांनी गावकऱ्यांना पटवून दिले. चिपको आंदोलनापूर्वी त्यांनी ग्रामीण भागात वाढलेला दारूचा प्रसार पाहिला आणि ���ारूबंदी साठीची चळवळ हाती घेतली. घरेदारे त्यांनी उद्ध्वस्त होताना पाहिली. घराघरात महिलावर्गाच्या आणि लहान मुलांच्या हालअपेष्टा त्यांनी पाहिल्या होत्या. भारत-चीन सरहद्दीवरून दारूची आयात होत असल्याचे पाहून त्यांनी त्याविरुद्ध चळवळ उभी केली. याच सुमारास हिमालयातली उत्तम वनसंपदा नष्ट करायचा चंग सरकार आणि ठेकेदार या दोघांनी मिळून केला. उत्तमोत्तम वृक्षांची कत्तल झाली तर हिमालय जागेवर राहील का, या शंकेने त्यांना अस्वस्थ करून सोडले. १९७२ मध्ये टेहरी धरणाच्या कामाला प्रारंभ झाला. त्यांनी सरकारला आवाहन केले, की हे धरण विनाशाला निमंत्रण देणार असल्याने ते उभे करू नका. पर्यावरणाला खो बसू नये, या उद्देशाने त्यांनी उपोषणास बसायचा निर्णय घेतला. वयाच्या १७ व्या वर्षी गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन समाजकार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. गावागावातून छोटे गट तयार केले. गांधीजींनी खेडय़ात जा, असे सांगितले होते. बहुगुणांची गांधीजींवर श्रद्धा असल्याने त्यांनी ग्रामीण भाग कधी सोडलाच नाही. गांधीजींच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर १९४९ रोजी त्यांनी रात्रशाळेचा उपक्रम हाती घेतला. दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्यांना रात्री अक्षर ओळख करून दिली. ज्या घरात अजूनही अस्पृश्यता पाळली जात होती, तिथे जाऊन त्यांचे दुष्परिणाम पटवून द्यायचा प्रयत्नही त्यांनी केला. सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी ठक्कर बाप्पा वसतिगृह बांधले. या वसतिगृहाच्या बांधकामात त्यांनी स्वत: मजुराप्रमाणे काम केले. गांधीजींच्या ब्रिटिश शिष्या मीराबहेन यांनी हृषिकेशमध्ये ‘पशुलोक’ हा पांजरपोळ सुरू केला. १९४९ मध्ये गंगेला आलेल्या पुरात ‘पशुलोका’ची सर्वाधिक हानी झाली. मीराबहेन यांच्या लक्षात आले की जंगलतोडीमुळेच केवळ गंगेला पूर आला. त्यांनी टेहरी गढवाल या दारिद्रय़ाने पिडलेल्या जिल्ह्य़ात वास्तव्य करायचे ठरवले. हरतऱ्हेच्या वृक्षराजींना खुलवायचा प्रयत्न मीराबहेन यांनी केला. पंडित नेहरूंचा पूर्ण पाठिंबा असूनही, नोकरशाहीच्या आडमुठय़ा धोरणाने टेहरी गढवाल सोडून त्यांना काश्मीरमध्ये स्थायिक होणे भाग पडले. गांधीजींच्या दुसऱ्या शिष्या सरलाबहेन यांच्या सहकारी विमला यांच्याशी सुंदरलाल यांचा विवाह झाला आणि कुमाऊँ टेकडय़ांमध्ये दोघांनी मिळून समाजकार्याला वाहून घ्यायचा निश्चय केला. १९६० मध्ये आचार्य विनोबा भावे पदयात्रेने आग्य़्रात आले असताना विनोबाजींनी सुंदरलालना तिथे बोलावून घेतले. त्या वेळी त्यांनी दारिद्रय़ नष्ट करायचे तत्वज्ञान चीन जगतो आहे, अशावेळी तुम्ही ग्रामस्वराज्याला बांधून घ्या, असे सांगितले. त्या दिवसापासून सुंदरलाल दुप्पट उमेदीने कामाला लागले. दारूबंदीचे आंदोलन त्यांनी उभे केले. दारूगुत्त्यांसमोर ते विष्णू सहस्रनाम म्हणत बसायचे. आजूबाजूचे बघे हसायचे, पण काहींना त्यांच्या समोरून दारूगुत्त्याची पायरी चढताना लाजही वाटायची. १९८० मध्ये जंगलतोडीच्या विरोधातले उपोषण त्यांनी मागे घ्यावे म्हणून तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १५ वर्षे वृक्षतोडीवर हिमालयाच्या परिसरात पूर्ण बंदी घातली जाईल, असे त्यांना लेखी आश्वासन दिले. अशाच एका उपोषणाच्या काळात समाजवादी नेते जॉर्ज फर्नाडिस यांनी लोकसभेच्या सभापतींच्या वतीने येऊन उपोषण सोडायचे त्यांना आवाहन केले. त्या वेळी धरण परिसरात सुरूंग न लावायचे आश्वासन दिले गेले. ग्रामस्वराज्य, वनराई, पर्यावरण रक्षण यासाठी संघर्ष करणारे सुंदरलाल बहुगुणा यांना राष्ट्रपतींनी पद्मविभूषण किताब जाहीर करून त्यांच्या कार्याचा योग्य तो गौरव केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/?option=com_content&view=section&layout=blog&id=330&Itemid=533&fontstyle=f-larger", "date_download": "2019-09-17T14:20:12Z", "digest": "sha1:YCDDEXY6DUH3CQ6HAASN3APKPI55XL3J", "length": 3897, "nlines": 60, "source_domain": "saneguruji.net", "title": "ताटातूट", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\n''पंढरी, तूं पुढें काय कारणार \n''चुलते मला मिलिटरींत घालणार आहेत.''\n''कोठल्यातरी मिलिटरी खात्यांत हिशेब लिहायचे, टाईप करायचें, असें कारकुनी काम.''\n''रंगा, मला कांही वाटत नाहीं. मी या जगांत एकटा आहें. कोणासाठीं शिकूं माझ्यामुळें कोणाला आनंद होणार आहे माझ्यामुळें कोणाला आनंद होणार आहे जाईन मिलिटरींत. युध्द आलें नि आमच्या कचेरीवर पडले बाँब तर खेळ खलास होईल.''\n''तुझें माझ्यावर प्रेम नाहीं \n''रंगा, आज आपण येथें आहोंत. उद्यां आपण कोठे असूं कशाला ही प्रेमें, या मैत्री कशाला ही प्रेमें, या मैत्री उद्या आठवणी येऊन रडूं यायचें.''\n''आज आपण टिळक तलावांत पोहायला जायचें. येशील \n''हो. पोहायला मला आवडतें.''\nते दोघे मित्र दुपारीं पोहायला गेले. सुटी होती. दोघांनी उड्या मारल्या. एकमेकांला पकडीत होते, खेळत होते. जणुं प्रेमसागरांत तीं मुलें डुंबत होतीं. निर्मळ मैत्रीच्या गंगेत बुडत होते, वर येत होते.\n''येथेंच आपण मेलों तर रंगा \n''तुझी आई आहे. ती रडेल. मी विसरुनच गेलों.''\n''मरण्याचे विचार नकोत. चल पुन्हां सूर मारुं.''\n''मी आतां दमलों आहें.''\nदोघे मित्र बाहेर आले. पंढरी रंगाच्या घरीं आला. सुनंदाताईंनी दोघांना खायला दिलें. रंगानें आपलीं चित्रें दाखविलीं.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/galleries/maratha-kranti-morcha-yavatmal/", "date_download": "2019-09-17T15:05:58Z", "digest": "sha1:6Q5H4WAHZH63DCR3SV37R7G4ZWSR7ORG", "length": 2714, "nlines": 75, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा क्रांती मोर्चा – यवतमाळ - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चा – यवतमाळ\nमराठा क्रांती मोर्चा – यवतमाळ\nमराठा क्रांती मूक मोर्चा – पुणे\nमराठा क्रांती मोर्चा – वाशीम\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/lifestyle/google-named-its-doodle-amrita-pritam-today/122050/", "date_download": "2019-09-17T14:16:17Z", "digest": "sha1:FVMWLH5IG2IG65UFE3FRKS45TPTQE5CC", "length": 11789, "nlines": 105, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Google named its doodle amrita pritam today", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर लाईफस्टाईल लेखिका अमृता प्रीतम यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त गुगलची खास आदरांजली\nलेखिका अमृता प्रीतम यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त गुगलची खास आदरांजली\nपंजाबी कवयित्री, साहित्यिक असलेल्या अमृता यांनी सर्वच भाषांवर आपली छाप\nगुगल डूडलने आजचा दिवस ज्येष्ठ लेखिका अमृता प्रीतम यांना समर्पित केले आहे. गुगलने आजचे डूडल अमृता प्रीतम यांच्या १००व्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने तयार केले आहे. या गुगल डूडलला वेगळ्याच अंदाजात तयार केले आहे.\nभारतीय साहित्यातील प्रसिद्ध आणि नावाजलेले नाव म्हणजे अमृता प्रीतम. अष्टपैलू कवय���त्री, लेखिका अमृता प्रीतम यांची आज १००वी जयंती.\nपंजाबी कवयित्री, साहित्यिक असलेल्या अमृता यांनी सर्वच भाषांवर आपला ठसा उमटवला. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला होता. हळव्या मनाच्या असलेल्या अमृता या बंडखोरसुद्धा होत्या. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात गुजरांवाला शहरात ३१ ऑगस्ट १९१९ ला अमृता प्रीतम यांचा जन्म झाला. त्यांचा बालविवाह झाला होता. भारतीय साहित्यविश्वाचा विचार केल्यास या साहित्यविश्वाला खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक उंचीवर नेण्याचं कार्य कोणी केलं असेल तर ते अमृता प्रीतम यांनी.\nअमृता प्रीतम यांचे लग्नापूर्वीचं नाव ‘अमृता कौर’ असं होतं, विवाहानंतर त्या अमृत प्रीतम झाल्या. त्यांचा विवाह सुमारे पंधरा वर्षे टिकला. विवाहविच्छेद झाला तरी त्यानंतरही त्या अमृता प्रीतम म्हणूनच ओळखल्या गेल्या. याच्या १६व्या वर्षीच त्यांच्यापेक्षा जास्त वय असलेल्या प्रीतमसिंहांशी त्यांचे लग्न झाले. दरम्यान, त्यांचे साहीर लुधियानवी यांच्यावर प्रेम होते. मात्र, याचवेळी चित्रकार इमरोज यांच्याशी भेट झाली. त्यांच्यासोबत नात्याला कोणतेही नाव न देता ४० वर्ष आयुष्य घालवले. लाहोरमध्ये लहानाची मोठी झालेल्या अमृता यांचे शिक्षणही तिथेच झाले. त्यांचे आत्मचरित्र ‘रसीदी टिकट’ खूप प्रसिद्ध झाले होते, त्यांच्या अनेक पुस्तकांचा इतर भाषांमध्ये अनुवाद देखील झाला.\nप्रेमजाणिवेने व्यापलेल्या त्यांच्या कविता\nअमृता प्रीतम यांच्या अनेक कविता प्रेमजाणिवेने व्यापलेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांनी जे अनुभवले त्यांनी तेच कवितांच्या माध्यमातून त्यांनी मांडले. ‘मेरा शहर’, ‘मैं जनता’, ‘घोर काली घटा’, ‘राजनीती’ यासारख्या त्यांच्या कविता सामाजिक कविता राजकरणावर, व्यवस्थेवर प्रखर, आक्रमक, उपहासात्मक शब्दात लिहिलेल्या होत्या.\nज्ञानपीठ पुरस्कारासह पद्मविभूषण पुरस्कारानं गौरव\nअवघ्या सोळाव्या वर्षीच त्यांनी पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला होता. २० व्या शतकातील कवयित्री म्हणून अमृता या साहित्य अकादमीचा पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांनी १०० हून अधिक पुस्तके लिहली. यामध्ये चरित्र, कविता, पंजाबी लोकगीते याशिवाय इतर भाषांमधीलही आत्मचरित्रे लिहली. ज्ञानपीठ पुरस्कारासह त्यांना पद्मविभूषण पुरस्कारा���ं गौरवण्यात आले होते.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nधुळे – शिरपूरच्या केमिकल कंपनीत स्फोट; १० मृत्यू; ३५ जखमी\nजळगाव घरकुल घोटाळ्याचा आज निकाल\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nजाणून घ्या; मंगळवारच्या संकष्ट चतुर्थीची कहाणी\nमहान गिटार वादक, संगीतकार बी.बी.किंग यांना गुगलने समर्पित केलं डूडल\nसौंदर्य खुलवणारे घरगुती पदार्थ वापरताना सावधान\nसकाळी उठल्या उठल्या मोबाईल वापरणे घातक\nलहान मुलांसाठी खास ‘मॅक्रॉनी उपमा’\nजाणून घ्या भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nहर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचंच होतं, उगीच आमच्या नावाने बोंब –...\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/news-about-ncp-parvati-vidhansabha/", "date_download": "2019-09-17T15:13:41Z", "digest": "sha1:AJ3JROMGV5D5KZO77OSZ7MTP2RAAUGUO", "length": 20578, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "'त्या' इच्छुकाला रोखण्यासाठी 'पर्वती'मध्ये राष्ट्रवादीची व्यूहरचना ! - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\n‘त्या’ इच्छुकाला रोखण्यासाठी ‘पर्वती’मध्ये राष्ट्रवादीची व्यूहरचना \n‘त्या’ इच्छुकाला रोखण्यासाठी ‘पर्वती’मध्ये राष्ट्रवादीची व्यूहरचना \nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास केवळ दोन दिवस असताना आगामी विधानसभा निवडणुकीवरून पर्वती विधानसभा मतदारसंघात काँग्रेस – राष्ट्रवादीमध्ये आता वाद उफाळला आहे. ��ुणाची ताकद जास्त यावरून एकमेकांना खिंडीत गाठताना काँग्रेसमधील एका इच्छुकाची कोंडी करण्याचा डाव रंगत आहे.विशेष म्हणजे या मतदारसंघाबाबत राष्ट्रवादीतील स्थानिक नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेला काँग्रेसमधील काही नेत्यांनी सहमती दर्शविल्याचे बोलले जात आहे शिवाय शिवसेना आणि भाजपमधील मंडळींनी छुपा हातभार लावला आहे त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुक निवडणुकीआधीच अडचणीत सापडले आहेत.\nलोकसभा निवडणुकीत कुणी जास्त काम केले,याचा लेखाजोखा आता मांडण्यात येत असला तरी पालिका निवडणूक आणि गत विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते याचा आधार घेऊन राष्ट्रवादीने या मतदारसंघावर आतापासूनच दावा ठोकला आहे. त्यात पूर्वाश्रमीचा काँग्रेसमधील असलेला ;पण नंतर राष्ट्रवादीतून निवडणूक लढविणारा आणि आता शिवसेनेतून निवडणूक पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेल्या एका युवा नेत्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांचे ‘ गणित ‘ बिघडणार असल्याची चर्चा आहे मात्र त्यामागे मागील निवडणुकीत काँग्रेसमधून कुणी घात केला होता ,याचा वचपा काढण्यासाठी ‘त्या ‘ युवा नेत्याने दंड थोपटले आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणात काहीजणांकडून त्यासाठी ‘ खतपाणी’ही घातले जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसमधील एका दिग्गज स्थानिक नेत्याला , ज्यांचा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशीही चांगले संबंध आहेत.\nत्या नेत्याच्या विधानसभा निवडणुक लढविण्याच्या मनसुब्यावर पाणी फिरविण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील विरोधक एकवटले आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाचा पुरेपूर वापर करून कोणत्याही स्थितीत ‘त्या ‘इच्छुकाला लगाम घालण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना आखली आहे. इतकेच काय मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळे विणताना प्रत्येक प्रभागातील काँग्रेसमधील नाराज कार्यकर्त्यांना ‘आपलेसे’ करून काँग्रेसच्या ‘त्या ‘ नेत्याविरोधात वातावरण निर्मितीही सुरु केली आहे.सन २०१४ ची विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष स्वबळावर लढले. त्याचप्रमाणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातही युती न झाल्यामुळे भाजप-शिवेसना हे पक्षही स्वतंत्ररीत्या लढले. त्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच या मतदार संघात लढत झाली.\nभाजपच्या माधुरी मिसाळ पर्वती मतदारसंघामधून विज��ी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेसचा उमेदवार चौथ्या स्थानावर राहिला.सन २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार १५ हजारांच्या फरकाने पराभूत झाला होता.या मतदारसंघातील पालिकेतील पक्षीय बलाबल पाहता २६ नगरसेवकांपैकी २२ नगसेवक भाजपचे असून काँग्रेसचा आणि शिवसेनेचा एक, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक या मतदार संघात आहेत. या पार्श्वभूमीवर आता हा कलगीतुरा सुरु झाला आहे. कसबा विधानसभा मतदार संघ काँग्रेसला देण्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला होता.\nमात्र काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे हा काँग्रेसकडून केला जात असलेला दावा खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसमधील नाराज गटाला हाताशी धरून मतदारसंघात असलेली काँग्रेसची ताकद पूर्णपणे संपुष्टात आणण्यावर भर दिला आहे. त्यामागे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याकडे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांचा असलेला कल पाहूनच ही खेळी सुरु आहे मात्र काँग्रेसमधील ‘त्या ‘ नेत्याला पक्षाकडून अनुकूलता लाभू नये याची पुरेपूर काळजी घेण्यासाठी पूर्वाश्रमीचे नाराज कार्यकर्ते , गट यांना एकत्र आणण्याची किमया राष्ट्रवादीतील स्थानिकांनी साधली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.\nAssembly ElectionsLok Sabha electionsNationalistpolicenamaपोलीसनामाराष्ट्रवादीलोकसभा निवडणुकविधानसभा निवडणुक\nमांडूळाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक ; सव्वा कोटी रुपयांचे मांडूळ जप्त\n‘या’ गंभीर आजाराशी लढत असतानाही अनुष्का World Cup मध्ये असणार विराटसोबत\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’, अमेरिकेचे…\nभगवे वस्त्र नेसून मंदिरात बलात्कार होतात, ‘या’ काँग्रेस नेत्याचे संतापजनक…\nPoK लवकरच भारताचा भाग असेल, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितलं\n‘मी कधी तुरुंगात गेलो नाही’, शरद पवारांची अमित शहांवर नाव न घेता टीका\nअमित शहा यांनी नाकारली NSG सुरक्षा\nविधानसभा उपसभापती ठेकेदारांकडून कमिशन घेतात, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप\nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली \nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फ��टो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\nक्रिकेटवरील ‘सट्टेबाजी’ कायदेशीर करावी, ‘या’ राज्याच्या…\nमोहाली : वृत्तसंस्था - क्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्यात यावी असे मत बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाचे…\n ‘अस्त्र’ मिसाईलची चाचणी यशस्वी, आता पाकच्या…\nकोलकाता : वृत्तसंस्था - हवेतून हवेत मारा करू शकणाऱ्या मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे सुखोई -30…\nखिशात क्रेडिट कार्ड असेल तर नक्‍की जाणून घ्या या गोष्टी, एकदम फ्री…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - शॉपिंग, रोख रक्कम काढणे किंवा शिल्लक हस्तांतरण, ईएमआय इत्यादीसाठी सामान्यत: क्रेडिट कार्ड…\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी…\nवृत्तसंस्था - राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या…\nविधानसभा 2019 : भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंचा मोठा…\nसिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून…\nभगवे वस्त्र नेसून मंदिरात बलात्कार होतात, ‘या’…\nPoK लवकरच भारताचा भाग असेल, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nक्रिकेटवरील ‘सट्टेबाजी’ कायदेशीर करावी, ‘या’ राज्याच्या…\n ‘अस्त्र’ मिसाईलची चाचणी यशस्वी, आता पाकच्या विमानांना…\nखिशात क्रेडिट कार्ड असेल तर नक्‍की जाणून घ्या या गोष्टी, एकदम फ्री मिळतात…\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक\nविधानसभा 2019 : भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंचा मोठा ‘खुलासा’\n सोनं आणि चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर\nजान्हवीनं शेअर केले एकदम ‘टंच’ फोटो, यूजर्सनीं…\nचिकन टिक्का…टिंडा मसाला…Air India आपल्या कर्मचाऱ्यांना…\nअवघ्या 7 सेकंदात सैन्य अधिकाऱ्यानं केला ‘ISIS’च्या 5…\nभगवे वस्त्र नेसून मंदिरात बलात्कार होतात, ‘या’ काँग्रेस नेत्याचे संतापजनक वक्तव्य (व्हिडीओ)\nभारतीय महिला संघाच्या क्रिकेटपटूकडे मॅच ‘फिक्स’ करण्यासाठी ‘कॉन्टॅक्ट’, दोघे…\nPM नरेंद्र मोदींबद्दलच्या 15 महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.krishnasaraswati.com/ma/home-2/", "date_download": "2019-09-17T14:35:42Z", "digest": "sha1:VWP5KU7XH4HRP7GSUU67D33BTCILIH7K", "length": 7934, "nlines": 113, "source_domain": "www.krishnasaraswati.com", "title": "|| श्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज ||", "raw_content": "|| श्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज ||\nश्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज यांच्यावरील काव्य\nअनाम साधक व सिद्ध महात्मे\nअवतार श्री मेहेर बाबा\nपरमहंस श्री स्वामी स्वरूपानंद, पावस\nभगवान श्री रमण महर्षि\nमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज\nश्री दत्त चिले महाराज, कोल्हापूर\nश्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज\nश्री बाबा महाराज आर्वीकर (मोरेश्वर)\nश्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज\nश्री रामानंद बीडकर महाराज\nश्री समर्थ रामदास स्वामी\nश्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट\nसंतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज\nसंतधर्माचा दीपस्तंभ – प. पू. श्रीबाबामहाराज आर्वीकर यांचे चरित्र\n|| श्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज ||\n( कुंभार स्वामी )\n॥ दत्तात्रेयगुरु यति त्रिमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, हाचि आमुचा तारक मंत्र \nन लगे आणिक यंत्र अन् मंत्र, सर्वही दोषा जाळी यथार्थ \nजन्म:- माघ वद्य पंचमी, शा.श. १७५८ / फेब्रुवारी ७, इ.स. १८३६;\nनांदणी, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र\nसमाधि:- श्रावण वद्य दशमी, शा.श. १८२२ / २० ऑगस्ट, इ.स. १९००\nश्री स्वामी दत्तसंप्रदायातील थोर सत्पुरुष होते. कोल्हापुरातील कुंभार आळीत राहिले त्या कारणाने कुंभारस्वामी या नावाने ओळखले जात.\nअनाम साधक व सिद्ध महात्मे\nपरमहंस श्री स्वामी स्वरूपानंद, पावस\nप. पू, स्वामी स्वरूपानंद यांच्या काही आठवणी – श्री बाळासाहेब उर्फ अनंत रघुनाथ करंदीकर, पुणे\nस्वरूप पुतळा, प्रकटला पावसी\nस्वरूपसुकन्या पू. यमुताई कुलकर्णी, कोल्हापूर\nश्री अमृतसार – श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्री अमृतानुभव या अलौकिक ग्रंथाचे सार\nश्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज यांच्यावरील काव्य\nअवतार श्री मेहेर बाबा\nजीवनयोगिनी विमला ठकार- दीदी माँ\nभगवान श्री रमण महर्षि\nमाऊली श्री ज्ञानेश्वर महा���ाज\nयोगीराज श्री शामाचरण लाहिरी महाशय\nश्री दत्त चिले महाराज, कोल्हापूर\nश्री नरसिंह सरस्वती यति आळंदी\nश्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज\nश्री बाबा महाराज आर्वीकर (मोरेश्वर)\nश्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज\nश्री रामानंद बीडकर महाराज\nश्री समर्थ रामदास स्वामी\nश्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट\nसंतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज\n— सर्व रचना © कृष्णदास", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-preseasonal-sugarcane-plantation-technique-13965?tid=126", "date_download": "2019-09-17T15:19:02Z", "digest": "sha1:BIQCYXRJIIIPMAADCKSSP6KYXAHJOYQV", "length": 22352, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, Preseasonal sugarcane plantation technique | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतंत्र पूर्वहंगामी ऊस लागवडीचे...\nतंत्र पूर्वहंगामी ऊस लागवडीचे...\nतंत्र पूर्वहंगामी ऊस लागवडीचे...\nडॉ. भरत रासकर, दीपक पोतदार\nशनिवार, 24 नोव्हेंबर 2018\nलागवड ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणे वापरावे. दर तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे. बटाटा, कांदा, लसूण, कोबी, प्लॉवर, वाटाणा, टोमॅटो, हरभरा इ. आंतरपिके घेता येतात.\nलागवड ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणे वापरावे. दर तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे. बटाटा, कांदा, लसूण, कोबी, प्लॉवर, वाटाणा, टोमॅटो, हरभरा इ. आंतरपिके घेता येतात.\nउसासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी. जमिनीची खोली ६० ते १२० सें.मी. असावी. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किमान ०.५ टक्‍के असावे. भारी जमिनीतील १ ते २ फूट खोल जमिनीचा कठीण थर फोडण्यासाठी दर तीन वर्षांतून एकदा सबसॉयलरचा वापर करावा. जमीन सपाट केल्यानंतर रिजरच्या सहाय्याने भारी जमिनीत १२० ते १५० सें.मी. व मध्यम जमिनीत १०० ते १२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. पट्‌टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ फूट व भारी जमिनीसाठी ३ फुटांच्या सलग सऱ्या पाडाव्यात. दोन सऱ्यांमध्ये ऊस लागवड करून एक सरी रिकामी सोडून पुन्हा दोन ओळी ऊस लागवड अशा पद्धतीने जोड ओळ उसाची लागवड करावी. रिकाम्या ���ळीत आंतरपिकांची लागावड करावी. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. यांत्रिक पद्धतीने मशागत करण्यासाठी दोन सरीतील अंतर १५० सें.मी. (पाच फुटांपर्यंत) ठेवावे. आंतरमशागतीसाठी लहान ट्रॅक्‍टरचा वापर करावा.\n- फुले २६५, को ८६०३२ या मध्यम पक्वता आणि फुले १०००१, को ९४०१२, को सी. ६७१ , व्हीएसआय १२१२१ आणि कोल्हापूर विभागासाठी को ९२००५.\n- ९ ते १० महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि आनुुवंशिकदृष्ट्या शुध्द बेणे वापरावे.\n१) लागवड ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणे वापरावे. दर तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे.\n२) लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. एक डोळा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवावे. शक्‍यतो कोरड्या पध्दतीने लागवड करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे.\n३) दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर १५ ते २० सें. मी. ठेवून डोळे दोन्ही बाजूस येतील हे पाहून लागवड करावी. यासाठी मध्यम जमिनीत ओल्या पध्दतीने लागवड केली तरी चालेल, मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. लागवडीसाठी हेक्‍टरी दोन डोळयांची २५,००० टिपरी लागतील.\n४) एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास सरीतील अंतर ४ फूट ठेवावे. दोन रोपातील अंतर मध्यम जमिनीत १.५ फूट व भारी जमिनीत २ फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्‍टरी १३,५०० ते १४,००० रोपे लागतील.\nअ) लांब सरी पद्धत ः\n१) जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी ठेवावी. जमिनीच्या प्रकारानुसार सरीमधील अंतर ठेवावे. जमिनीच्या उतारानुसार ४० ते ६० मीटरपर्यंत सरीची लांबी ठेवावी. पाणी देताना २ ते ३ सऱ्यांना एकत्र पाणी दयावे. जमिनीचा उतार ०.३ ते ०.४ टक्‍के पर्यंत असेल तर उताराच्या दिशेने सरी काढावी व उतार ०.४ टक्‍के पेक्षा जास्त असल्यास उताराला आडव्या सऱ्या पाडून ऊस लागवड करावी. सलग पद्धतीमध्येसुद्धा ठिबक सिंचनाचा वापर करावा. टंचाईच्या काळात सरी आड सरी पाणी देणे या पद्धतीत फायदेशीर ठरते.\n२) या पध्दतीमध्ये आवश्‍यक तेवढेच पाणी देता येते. पिकाची वाढ जोमदार होते. लांब सरी मुळे जास्तीत जास्त क्षेत्राचा वापर होतो. उत्पादनात वाढ होते. आंतरमशागत सुलभतेने करता येते.\nपट्टापद्धत ः (२.५ बाय ५ फूट किंवा ३ बाय ६ फूट )\n१) जमिनीच्या प्रकार���नुसार पट्टा पद्धतीने लागवड करावी. मध्यम जमिनीत २.५ फूट व तीन भारी जमिनीत फूट अंतरावर अंतरावर रिझरच्या सहाय्याने सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांमध्ये लागवड करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोड ओळीत ५ फूट किंवा ६ फूट पट्टा रिकामा राहील.\n२) ठिबक सिंचनासाठी आणि अधिक उत्पादनासाठी ही पध्दत फायदेशीर आहे. या पध्दतीत भरपूर सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे उसाची वाढ जोमदार होते.\n३) यांत्रिकीकरणासाठी ही पध्दत योग्य आहे. यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणी करता येते. पट्ट्यामुळे पीक संरक्षण चांगल्या पध्दतीने करता येते. ऊस बांधणी नंतर दोन ओळी मध्ये एक सरी तयार होते. त्या एका सरीला पाणी देऊन उसाच्या दोन्ही ओळी भिजविता येतात. त्यामुळे पाण्याची ४५ टक्‍के बचत होते.\n१) हिवाळी हंगाम असल्याने बेणे उगवण्यावर परिणाम होतो. उगवणक्षमता वाढविण्यासाठी बेणे १०० पीपीएम -----इथ्रेल (२५ मि.लि. + १०० लिटर पाणी) द्रावणात रात्रभर भिजू द्यावे.\n२) काणी रोग, कांडीवरील खवले कीड, पिठया ढेकूण नियंत्रण ः\n१०० ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि मॅलॅथिऑन किंवा डायमिथोएट ३०० मि.लि. प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १० मिनिटे बुडवावे.\n३) या प्रक्रियेनंतर ॲसिटोबॅक्‍टर १० किलो व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जीवाणू संवर्धकाच्या प्रक्रियेमुळे ५० टक्‍के नत्र व २५ टक्के स्फुरद खतांची बचत आणि उत्पादनात वाढ होते.\nसंपर्क ः ०२१६९- २६५३३४\n(मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा)\nऊस ठिबक सिंचन सिंचन कोल्हापूर यंत्र machine खत fertiliser\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील के���द्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nपूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...\nनारळ बागेत मसाला पिकांची लागवड नारळ बागेमध्ये नारळाच्या...\nगुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...\nआडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...\nऊस बियाणे निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी...अलीकडे प्रो ट्रे किंवा पिशव्यांमध्ये उसाची रोपे...\nदुष्काळाशी लढा देत हळदीची उत्कृष्ट शेतीअमळनेर (जि. जळगाव) येथील अश्पाक मुनीर पिंजारी व...\nडाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...\nखरीप कांदा लागवड तंत्रज्ञानविशेषतः विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे...\nखरीप नियोजन : कपाशीतील असमतोल वाढ,...गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी लागवड समस्यांत वाढ...\nऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...\nऊस पीक व्यवस्थापन सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, पाण्याचा...\nदर्जेदार कृषी उत्पादनासाठी...आपण शेती उत्पादनामध्ये बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झालो...\nउसावरील लोकरी माव्याचे एकात्मिक नियंत्रणजुलै २००२ मध्ये सांगली जिल्ह्यात उसावर सर्वप्रथम...\nगुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nथंडी, धुक्यांमुळे कांदा पिकावरीस...सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही...\nकांदा पिकावरील किडीचे नियंत्रणसध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. या काळात...\nऊसपीक सल्ला सुरू उसाचा कालावधी १२ महिन्यांचा असल्यामुळे ऊस...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्राबगला फोडून झाल्यानंतर सेंद्रिय खते सरीमध्ये...\nमशागतीशिवाय ऊस खोडव्याचे व्यवस्थापन खोडवा उसामध्ये बाळ बांधणी, मोठी बांधणी करू नये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-pomegranate-quintal-450-7000-rupees-nashik-19978?tid=161", "date_download": "2019-09-17T15:20:15Z", "digest": "sha1:AERBQ5JI22VHXUCZ4ZZ3YSQJXRLJUM6H", "length": 17659, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Pomegranate per quintal 450 to 7000 rupees in Nashik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकमध्ये डाळिंब प्रतिक्विंटल ४५० ते ७००० रुपये\nनाशिकमध्ये डाळिंब प्रतिक्विंटल ४५० ते ७००० रुपये\nमंगळवार, 4 जून 2019\nनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ५८७६ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४५० ते ३२५० व मृदुला वाणास ५०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.\nनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ५८७६ क्विंटल झाली. आवक कमी झाली असून परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४५० ते ३२५० व मृदुला वाणास ५०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.\nसप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. टोमॅटोला १०० ते ५५०, वांगी १३० ते ३५०, फ्लॉवर ८० ते १७० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ६५ ते १८५ असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची १५० ते २०० प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ५० ते २००, कारले ४०० ते ५५०, गिलके २०० ते ४००, भेंडी १२० ते ३०० असे प्रति १२ किलोस दर मिळाले. तर काकडीला १५० ते ३००, लिंबू ५०० ते ९००, दोडका ४३० ते ७०० असे प्रति २० किलोस दर मिळाले.\nहिरव्या मिरचीची आवक २२२१ क्विंटल झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत वाढ झाली. तसेच परपेठेत मागणी वाढल्याने असल्याने बाजारभावात वाढ झाली. लवंगी मिरचीला ५००० ते ६००० तर ज्वाला मिरचीला ४००० ते ६००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. वालपापडी घेवड्याची आवक २१२३ क्विंटल झाली. आवक कमी झाल्याने व परपेठेत मागणी वाढल्याने बाजारभ��वात वाढ झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ३००० ते ४००० दर मिळाला. तर घेवड्याला ६५०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. गाजराची आवक ७८४४ क्विंटल झाली. त्यास ११०० ते २२०० प्रतिक्विंटल दर मिळाला. भुईमुगाच्या शेंगांची आवक ९२१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० असा दर मिळाला.\nपालेभाज्यांमध्ये कोथिंबीर ६०० ते ३४००, मेथी १७०० ते ४०००, शेपू १२०० ते २४००, कांदापात १२५० ते ५१००, पालक २१० ते ४००, पुदिना १८० ते ३०० असे दर प्रति १०० जुड्यांना मिळाले. उन्हाळ कांद्याची आवक २३३१० क्विंटल झाली. बाजारभाव ३५० ते १३५० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी होते. बटाट्याची आवक ८६३३ क्विंटल झाली. बाजारभाव ६५० ते १२०० प्रतिक्विंटल होते.\nफळांमध्ये चालू सप्ताहात आंब्याची आवक २४२८ क्विंटल झाली. लालबाग २५०० ते ४५०० प्रतिक्विंटल, बदाम आंब्यास ३००० ते ५००० प्रतिक्विंटल तर केशर आंब्यास ४५०० ते ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. टरबुजाची आवक ४७६० क्विंटल झाली. बाजारभाव ४०० ते १००० प्रतिक्विंटल मिळाला. खरबुजाची आवक ४५५ क्विंटल झाली. बाजारभाव ९०० ते २४०० प्रतिक्विंटल मिळाला. मोसंबीची आवक १०० क्विंटल झाली. बाजारभाव १८०० ते ४५०० प्रतिक्विंटल मिळाला. केळीची आवक २८० क्विंटल झाली.बाजारभाव ५०० ते ११०० प्रतिक्विंटल मिळाला.\nनाशिक nashik उत्पन्न बाजार समिती agriculture market committee डाळिंब टोमॅटो मिरची लिंबू lemon कांदा मोसंबी sweet lime केळी banana\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nऔरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nपितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...\nपरभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nनाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....\nकेळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट;...जळगाव : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील...\nसोलापुरात वांगी, गवार, भेंडीच्या दरांत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा...कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू...\nराज्यात घेवडा प्रतिक्विंटल ८०० ते ५५००...सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये...\nनाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसोलापुरात वांगी, घेवडा, गवारीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nउत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दरजळगाव ः खानदेशातील धुळे, जळगाव, साक्री,...\nकळमणा बाजारात कांद्याच्या दरात सुधारणानागपूर ः मागणी वाढल्याने कळमणा बाजार समितीत कांदा...\nगुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nराज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपयेपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/income-tax-department-fraud-patil-absconded/", "date_download": "2019-09-17T15:42:53Z", "digest": "sha1:A7EZA2LCXOLOQ7ME55VWE7M6MP6H7H5G", "length": 34614, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Income Tax Department Fraud; Patil Absconded | आयकर विभागाची फसवणूक; पाटील फरार | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहा���चे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nआयकर विभागाची फसवणूक; पाटील फरार\nआयकर विभागाची फसवणूक; पाटील फरार\nएचएएलसह विविध खासगी कंपन्या व निमसरकारी विभागातील तब्बल १ हजार ८८८ कर्मचाऱ्यांचे मागील चार वर्षांचे संशोधित व बनावट आयकर विवरणपत्र दाखल करून आयकर विभागासह करदात्यांचीही फसवणूक करणारा संशयित किशोर राजेंद्र पाटील हा अद्यापही फरार आहे.\nआयकर विभागाची फसवणूक; पाटील फरार\nनाशिक : एचएएलसह विविध खासगी कंपन्या व निमसरकारी विभागातील तब्बल १ हजार ८८८ कर्मचाऱ्यांचे मागील चार वर्षांचे संशोधित व बनावट आयकर विवरणपत्र दाखल करून आयकर विभागासह करदात्यांचीही फसवणूक करणारा संशयित किशोर राजेंद्र पाटील हा अद्यापही फरार आहे. दरम्यान, या प्रकरणातआयकर विभागाने फसवणूक झालेल्या करदात्यांना नोटीस बजावल्यानंतर त्यांच्याकडून सुमारे ११ कोटी ५७ लाख रुपयांची रक्कम व्याजासह वसूल केली असून, अन्य करदात्यांनीही परताव्याच्या स्वरूपात मिळालेली रक्कम व्याजासह परत करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे. (पान ७ वर)\nसंशयित आरोपी किशोर राजेंद्र पाटील याने आयकर कायद्यातील परताव्यासंबंधीच्या सवलतीविषयक तरतुदींचा दुरुपयोग करून गृह कर्जसंपत्तीपासून नुकसान, तसेच परिशिष्ट ५ ‘अ’ च्या ८० (सी), ८० (डी), ८० (डी डी) ८० (ई), ८० (जी), (८० जी जी) या परताव्यासंबंधी तरतुदींतीचा दुरुपयोग करून दिशाभूल करणारे संशोधित व बनावट विवरणपत्र दाखल करीत आॅनलाइन दाव्यांमार्फत कर्मचाऱ्यांच्या नावाने आयकर विभागासह शासनाची सुमारे १६ कोटी ७७ लाख ७४ हजार २३ रुपयांची फसवणूक केली आहे. संशयिताने अभियांत्रिक ीचे शिक्षण घेतलेले असतानाही संभाजी चौक, शकुंतला पार्क येथे कार्यालय थाटून लेखा व्यवसाय सुरु केला होता. याठिकाणी ज्या कर्मचाºयांना आयकर कायद्यातील क्लिष्ट तरतुदींमुळे विवरणपत्र सादर करता येत नाही अशा करदात्यांना परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने आयकर विवरणपत्र दाखल करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. यातून २०१६ ते २०१९ पर्यंत महिं��्रा अ‍ॅन्ड महिंद्रा, बॉश, सिएट, सीएनपी-आयएसपी, एमएसईबी, ग्राफाइट, गायत्री पेपर, एचएएलसह एकूण १० कंपन्या व निमशासकीय विभागातील तब्बल १ हजार ८८८ कर्मचाºयांचे विवरणपत्र दाखल करण्याचे काम मिळवून त्यांना सवलत मिळवून देत प्रत्येकाकडून सवलतीच्या रक्कमच्या २० टक्के रक्कम फी म्हणून घेण्याचा उद्योग चालवला होता. मात्र ही बाब आयकर विभागाच्या लक्षात आल्याने आयकर विभागाचे अन्वेषण अधिकारी धनराज के. बोराडे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे या प्रकरणाचा तपास करीत आहे.\nकरदात्यांकडून व्याजासह रक्कम परत\nसंशयित आरोपी किशोर पाटील यांने १०१६-१७, २०१७-१८ या वर्षाचे आयकर विवरणपत्र संशोधित करीत त्यात बदल करून बनावट परतावे दाखल केले. तसेच २०१८-१९ च्या मूळ विवरणपत्रामध्येही बनावट दावे दाखल केले. ही बाब आयकर विभागाच्या लक्षात आल्यानंतर विभागाने संबंधित कर्मचाºयांना नोटीस बजावल्यानंतर संबंधित करदात्यांनी सुमारे ११ कोटी ५७ लाख रुपयांची रक्कम व्याजासह आयकर विभागाला परत केली असून, उर्वरित कर्मचारीही सवलतीच्या स्वरुपात मिळालेला परतावा आयकर विभागाला परत करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, करदात्यांनी विवरणपत्र भरण्यासाठी परताव्यातून दिलेली २० टक्के रक्कम आणि त्यावरील व्याजही करदात्यांना भरावे लागत असल्याने आयकर विभागासोबतच करदात्यांचीही संशयिताने फसवणूक केल्याचे समोर आले आहे.\nआयकर विभाच्या फसवणूक प्रकरणातील संशयित किशोर पाटील हा मूळचा शिरपूर येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नाशिक पोलिसांचे पथक शिरपूरला दाखल झाले होते. मात्र संशयित तेथूनही फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अध्याप पोलिसांची स्पष्ट ओळख समोर आलेली नाही. मात्र तो अभियंता असूनही अशाप्रकारे आयकर विभागाचे विवरणपत्र दाखल करून देण्याचा व्यवसाय करीत असल्याचे समोर आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी दिली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIncome Tax Officefraudमुख्य आयकर आयुक्त कार्यालयधोकेबाजी\nबूट विकण्याच्या नादात गमविले सव्वालाख\nनागपुरातील कुख��यात बिल्डर झामचा गोलमाल\nस्वयंचलित छताच्या कामात प्राध्यापकाची नऊ लाखांनी फसवणूक\nफटका गँगचा असाही फटका; गार्डचा मोबाईल चोरीला गेल्यानं लोकलला १७ मिनिटं उशीर\n आयआरसीटीसीवरून 1 मिनिटात तब्बल 426 रेल्वे तिकिटे आरक्षित केली\nनागपुरातील मोस्ट वॉन्टेड बिल्डर हेमंत झाम जेरबंद\nनिर्यातक्षम द्राक्षांवर प्रमाणित औषधांचीच फवारणी करा ; तज्ज्ञांचा सल्ला\nग्रामस्वच्छतेत नांदूरशिंगोटे गटात मानोरी ग्रामपंचायत प्रथम\nवृत्तपत्र विक्रेत्यामुळे गाईला जीवदान\n नाशकात १४ हजार खड्डे\nसंगणक परीचालकांना आय.टी. मंडळात समाविष्ट करण्यासाठी हालचाली सुरू\nकुष्ठरोग, क्षयरोग जागरूकता अभियान\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमॅच फिक्सिंगबिग बॉस 13भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशेअर बाजारआयफा अॅवॉर्डअफगाणिस्तानचांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिर��गा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/videos/mumbai/page/5/", "date_download": "2019-09-17T15:44:35Z", "digest": "sha1:EDDYHNEG6GZYYALA3PM7GGAUHVCDJLAY", "length": 24231, "nlines": 380, "source_domain": "www.lokmat.com", "title": "mumbai Video Gallery: Latest, Trending & Viral Videos | Popular mumbai Videos | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिर��ंमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nकालिदास कोळंबकरांचा भाजपा प्रवेश; काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लाडू वाटप\nआंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिलिंगचा भाग कोसळला\nतिहेरी तलाक विधेयकाचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडून स्वागत\n जीर्ण इमारतीतील लोकांचं जीवघेणं वास्तव\nसैर ईस्ट इंडियन म्युझियमची\nसायन-पनवेल हायवेवर मेट्रो पुलाचा सांगाडा कोसळला\nBeyondBoundaries कोकणातील प्रथेमुळे मिळालेली 'ही' कला तरुणाने आपलीशी केली\nमुंबईतल्या अंधेरीत तीन कारचा अपघात; 8 जण जखमी\nसायन स्थानकात पाणी तुंबले, मरेची वाहतूक 20 मिनिटे उशिराने\nएमटीएनएलच्या ���मारतीला भीषण आग\nफेसॲप खरंच आहे का धोकादायक पाहूया काय आहे तरूणाईचं म्हणणं \nमुंबईच्या पोलीस आयुक्तांसह पोलीस आणि पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमॅच फिक्सिंगबिग बॉस 13भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशेअर बाजारआयफा अॅवॉर्डअफगाणिस्तानचांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविर��धात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/tag/vanchit_bahujan_aghadi/", "date_download": "2019-09-17T14:33:59Z", "digest": "sha1:E2IXMQIRA67KM2WENIQSILR7HRTJRIPB", "length": 2599, "nlines": 53, "source_domain": "kalamnaama.com", "title": "#vanchit_bahujan_aghadi – Kalamnaama", "raw_content": "\nटिम कलमनामा 1 day ago\nवंचित आणि एआयएम यांच्यात पुन्हा चर्चा\nटिम कलमनामा 1 week ago\nआरएसएसच्या इशाऱ्यावर बाळासाहेबांनी युती तोडली – खा.इम्तियाज जलील\nटिम कलमनामा 1 week ago\nकाँग्रेससोबत युती नाही – प्रकाश आंबेडकर\nटिम कलमनामा 1 week ago\nएमआयएम आणि वंचित मध्ये फूट\nटिम कलमनामा June 14, 2019\nकाँग्रेसला हवीय वंचित बहुजन आघाडी\nटिम कलमनामा June 8, 2019\nकाँग्रेस कार्यकर्त्यांना “वंचित” आघाडी हवी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090701/mp05.htm", "date_download": "2019-09-17T14:51:15Z", "digest": "sha1:VGT2V4FFY2MQMZSZ4R5GAAVZWKS3ZXYW", "length": 8115, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, १ जुलै २००९\nबोर्डाने तपासलेल्या उत्तरपत्रिका आता पाहता येणार\nगोपनीयतेच्या बागुलबुव्यामध्ये अडकून पडलेल्या दहावी-बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थी-पालकांना आता पाहण्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निकालाबाबत वाढत्या अविश्वासाच्या पाश्र्वभूमीवर बोर्डाच्या परीक्षांच्या मूल्यांकनाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल.\nबारावीनंतर आता दहावीच्या मूल्यांकनाबाबत विद्यार्थी-पालकांकडून मोठय़ा प्रमाणावर नाराजीचा सूर उमटला आहे. वर्षभर चांगले गुण मिळाल्यानंतर बोर्डाच्या परीक्षांमध्ये अचानक शून्य गुणांपासून फक्त १५-२० गुणच देण्यात आल्याने विद्यार्थी-पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. परिणामी बारावीसाठी मोठय़ा संख्येने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यात आले, तर कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी आंदोलनदेखील करण्यात आले. बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाबाबतच्या या वाढत्या अविश्वासाच्या पाश्र्वभूमीवर उत्तरपत्रिका पाहाण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. ‘आगामी परीक्षेपासून (पुरवणी किंवा ऑक्टोबर) या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, मूल्यांकनाचा दर्जा व पर्यायाने बोर्डाच्या परीक्षांवरील समाजाचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल,’ असा विश्वास राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजयशीला सरदेसाई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.\nप्रस्तावित योजनेनुसार मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये विद्यार्थी व पालकांना उत्तरपत्रिका पाहाण्याची संधी देण्यात येईल. उत्तरपत्रिका योग्य रीतीने तपासली गेली आहे की नाही, याचे शंकानिरसन करून घेण्याची संधी त्याद्वारे मिळेल. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिका न्याहाळल्यानंतर फेरमूल्यांकनासाठी अर्ज करायचा की नाही, याचा निर्णय विद्यार्थी-पालकांना घेता येईल. या योजनेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापण्यात येणार असून, गैरप्रकार टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.\n‘उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिल्याने परीक्षकांवर अविश्वास दाखविला जात असल्याची भावना योग्य नाही. किंबहुना परीक्षा पद्धत अधिक पारदर्शक होण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल. त्याचप्रमाणे परीक्षकांच्या कामालाही विश्वासार्हता व समाजमान्यता मिळेल. निकालानंतर उत्तरपत्रिका पाहाण्याची मुभा देणारी योजना गुजरात मंडळात राबवली जात आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मुंबई व नाशिक विभागीय मंडळाच्या अध्यक्षां��्या नेतृत्वाखालील समिती गुजरातच्या दौऱ्यावर जात आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही योजना कशा पद्धतीने राबवायची, त्यासाठी किती शुल्क आकारायचे, एकटा विद्यार्थी वा पालकाला उत्तरपत्रिका उपलब्ध करून द्यायची की दोघांनीही उपस्थित राहाणे बंधनकारक करायचे, पालकांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसमवेत अन्य कुणाला येण्याची परवानगी द्यायची की नाही, अशा कार्यवाहीसंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेतले जातील. कोणत्याही परिस्थितीमध्ये आगामी परीक्षेनंतर (पुरवणी वा ऑक्टोबर) उत्तरपत्रिका पाहाण्याची मुभा विद्यार्थी-पालकांना देण्यात येईल,’ अशी माहिती डॉ. सरदेसाई यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/galleries/maratha-kranti-morcha-amaravati/", "date_download": "2019-09-17T14:21:29Z", "digest": "sha1:UELPWJ7CM6REH7O4GO6R7HRSJFP6Q2YY", "length": 2722, "nlines": 75, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा क्रांती मोर्चा - अमरावती - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चा – अमरावती\nमराठा क्रांती मोर्चा – अमरावती\nमराठा क्रांती मोर्चा - अहमदनगर\nमराठा क्रांती मोर्चा - सोलापूर\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/tag/yashwant_jadhav/", "date_download": "2019-09-17T14:25:06Z", "digest": "sha1:QQR6VISD3T5VV4CLJGIKJND5PZJ45T3V", "length": 1680, "nlines": 33, "source_domain": "kalamnaama.com", "title": "yashwant_jadhav – Kalamnaama", "raw_content": "\nटिम कलमनामा 6 days ago\nमुंबईच्या रस्त्यांवर खड्डे नाहीत; शिवसेनेच्या नगरसेवकाचा अजब दावा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2017.blog/tag/migration/", "date_download": "2019-09-17T15:21:43Z", "digest": "sha1:4CJEODD6QAM2XE7INVCFDB273PPHMKPI", "length": 17770, "nlines": 69, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "migration – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\nदोन बॅग आणि एक लॅपटॉप इतके सामान घेऊन या देशात, अनोळखी प्रदेशात पाऊल टाकल्यावर काय वाटते हे खरे तर शब्दात सांगता येणार नाही. नोकरीसाठी येणाऱ्या लोकांचे तसे बरे असते त्यांना आल्याआल्या महिन्याचा पगार चालू होतो, बरेचदा भारतात घेऊन ठेवलेले फ्लॅट असतात. इथे आधी ऑफिसमधून आलेली माणसे असतात. विद्यार्थी म्हणून आले की सगळेच अवघड असते. कधी स्टुडन्ट लोन घेऊन आलेली मुले, तर कधी अगदी घर गहाण ठेवून आलेली मुले असतात. डोळे विस्फारून जातील इतके नवे रोज बघायला मिळते. नवीन संस्कृती, वातावरण, या सगळ्यात स्वत:ला सामावून घेत असताना, सतत आपण भारतीय आहोत ही गोष्ट पाठ सोडत नाही.\nपरकेपण सरता सरत नाही\nअचानकपणे माणसेच काय, पण एकही झाड, पक्षी, माणसांची नावे, दुकाने काहीही ओळखीचे नाही. इतके दिवस खोलवर रूजलेलं आणि रूतलेलं, हे सगळं माझं आहे, आणि हे असंच राहाणार आहे ह्या सगळ्या समजूती एका फटकार्‍यात मूळापासून उखडून निघाल्या आणि असुरक्षित वाटू लागलं. देश-वेश-भाषा यानं तर परकेपण जाणवलंच. पण त्याबरोबरच त्रास झाला तो तो इथल्या एकाही झाडाला अन पक्षाला नावानं हाक न मारता यावी याचा. सह्याद्री बघितल्यावर मनात जी तार झंकारत असे तीच इथलाही डोंगर बघताना झंकारत नाही, याचाही. कित्येक दिवस रस्त्यावरच्या खाणाखुणा आणि माणसांच्या चेहऱ्यामध्ये दिलासा शोधायचा निष्फळ प्रयत्न करत राहिले. स्वतःचीही ओळख विसरायला लावणारी, एक परकेपणाची जाणीव आतपर्यंत खोलवर पोचली.\nबेस्टच्या १०८ नंबरच्या बसने उतरले की वाळकेश्वरला बसस्टॉपसमोर अनेक भाजीवाल्या बसलेल्या असत मी त्याच्याकडून भाजी, फळे खरेदी करत असे. पुष्कळ वेळा ओझे जास्त झाले तर मी माझ्याकडे काम करणा-या बाईला भाजी आणायला पाठवत असे. त्या बायका मला चांगल्या ओळखू लागल्या. एका बाईकडे एक छोटे दोनअडीच वर्षाचे मूल होते. मी त्याला खाऊ देत असे. तेही जाता येत ओळखीचे हसू देत असे. नकळत माझा जीव त्या मुलात गुंतला. रोज भेटण्याचा लळा लागला होता. काही दिवसांनी ते मूल अचानक दिसेनासे झाले. मी विचारले तर ती बाई तुटक उत्तर देऊ लागली.\nदिल्ली शहरातील खेळाच्या उत्कृष्ट साध��सुविधांविषयी लिहायलाच हवं. १९८२ च्या आशियायी खेळांसाठी बांधलेले सिरी फोर्ट क्रीडांगण देशभरात उत्कृष्ट सोयींसाठी प्रसिद्ध आहे. कॉमनवेल्थ गेम्सनिमित्ताने पुन्हा नव्याने येथील खेळांची क्रीडांगणे देखणी करण्यात आली आहेत. सिरी फोर्टमध्ये पोहणे, बॅडमिंटन, चालण्यासाठीचा मातीचा ट्रॅक, फुटबॉल-हॉकीची क्रीडांगणे अशा छान सुविधा आहेत. सिरी फोर्टच्या पोहण्याच्या तलावात ज्योती, पार्थ अनेक वर्षे नियमितपणे पोहले. सिरी फोर्टच्या क्रीडांगणावर सायना नेहवाल-सिंधु यांच्या खेळांना उपस्थिती लावू शकलो. फेडरर व अन्य टेनिसपटुंच्या उपस्थितीमुळे गाजलेल्या इंडियन टेनिस लीगचाही आस्वाद घेता आला.\nगरीब सैनिक, कनिष्ठ व्यापारी यांच्या मिश्रवंशीय मुली उघडउघड वेश्याव्यवसायात ढकलल्या जात. मुंबईत व्यापारानिमित्त येणाऱ्या खलाशांमुळे जे ‘रेड लाईट एरिया’ नव्याने विकसित होत होते तिथे देहविक्रय करता करता या स्त्रिया कोणत्या दफनभूमीत गाडल्या गेल्या त्यांची कोणतीही नोंद इतिहासात नाही. मुंबई बेटांवर पोर्तुगीज वा इंग्रजही स्थलांतरित म्हणून बाहेरून आले. पण इथल्या स्त्रिया उपभोगून घेताना जे भोग त्यांनी या आणि पुढल्या पिढ्यांमधल्या स्त्रियांच्या माथी रचले, ते भीषण होते.\nमुपो चिंचवड ते गोवा – एक स्थलांतर\nअल्तिनोच्या रस्त्याला लागण्यापूर्वी पणजीतील आगळी वेगळी रचना असलेलं चर्च दिसलं. चर्चच्या असंख्य पायऱ्यांनी एका क्षणात लक्ष वेधून घेतलं. अल्तिनोचा चढ लागेपर्यंत माहीत नव्हतं की हा एक टेकडीचा भाग आहे. 'अल्त' वरून अल्तिनो हे समजायला वेळ लागला. गोवा शासनाच्या मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक मंत्री, शासकीय अधिकारी यांची निवासस्थानं याच भागात आहेत. शिवाय सर्व शासकीय गेस्टहाऊसेस, पणजी दूरदर्शन, आकाशवाणीदेखील याच टेकडीवर आहे. टेकडीच्या वळणावळणाच्या रस्त्यांनी जाताना खाली दरीत शहराची झलक दिसत होती. अल्तिनो टेकडीचा तो वळणदार रस्ता खूप आवडून गेला. या रस्त्यावरून पायी चालत गेलं पाहिजे असं मनोमन ठरवूनही टाकलं. अल्तिनो टेकडी कधी मला पणजीच्या डोक्यातील मुगुट वाटली तर कधी पणजी शहराची पहारेकरीण. अल्तिनोवरील गेस्टहाऊसमध्ये पुढची दहा वर्ष मुक्काम असेल असं त्यावेळेला पुसटसंही वाटलं नाही.\nस्थलांतरात रुतून बसलेलं ‘कायाचक्र’…..\nरोज डझनावारी 'मिसिंग'च्या तक्रारी जिथं येतात, तिथं अज्ञात मुलींच्या मिसिंगची तक्रार फार मोठी नव्हती. मुलींचं हरवणं ही काही फार मोठी बाब नव्हती. त्या तक्रारींचा निपटारा करणाऱ्या पोलिसाकडे मुलींची वेशभूषा, चेहरेपट्टी आणि मूळ पत्त्याची माहिती जमा झाली होती. त्या मुलींची नावं खरी का खोटी हे जिथं माहीत नाही, तिथं पत्ता खरा की खोटा हे कळायला मार्ग नसतो हे एचक्यूच्या पोलिसांना चांगलं ठाऊक होतं. तरीही त्यांनी सवयीप्रमाणे बारकाईनं नावगाव वाचलं - ‘निर्मला यादव आणि मेहेर सरीन, राहणार नटपुरवा, तेहसील - संदील, जिल्हा हरदोई उत्तर प्रदेश ’ गावाच्या नावापाशी पोलीस जरा अडखळले. त्याचं कारणच तसं होतं.\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/lok-sabha-election-2019-the-boycott-of-chikhalgaon-ladaj-people-voting-in-chandrapur-district/", "date_download": "2019-09-17T14:13:05Z", "digest": "sha1:H467VOYXETUE3ZST453UGB64TYKQDCCQ", "length": 14133, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "'या' जिल्ह्यातील दोन गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nविधानसभा उपसभापती ठेकेदारांकडून कमिशन घेतात, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप\n‘या’ जिल्ह्यातील दोन गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार\n‘या’ जिल्ह्यातील दोन गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार\nतब्बल अडीच हजार मतदारांनी केले नाही मतदान\nचंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्यातील आज मतदान झाले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.\nआगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. विशेष म्हणजे, देशात पहिल्या टप्प्यातील मतदान आज पूर्ण झालेले आहे, यादरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यावेळी दोन्ही गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तब्बल अडीच हजार मतदारांनी मतदान केल��� नाही.\nविशेष म्हणजे, दोन्ही गावाच्या दरम्यान वैनगंगाचे मोठे पात्र आहे. नदी पात्रावर पूल बांधण्याची मागणी या गावांनी अनेक वर्षांपासून केली आहे. मात्र याकडे शासनाने व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असल्याने ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवरच बहिष्कार टाकला असल्याचे समोर आले आहे.\nइतकेच नव्हे तर, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी गावकऱ्यांनी मतदान करावे, यासाठी प्रयत्न केला मात्र गावकर्यांनी मतदान केलेच नाही. असेही समोर आले आहे.\nराजु शेट्टी शेतकऱ्यांच्या ऊसाला लागलेला कोल्हा\nआर. आर. पाटील यांची कन्या सुप्रिया सुळेच्या प्रचार रॅलीत\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’, अमेरिकेचे…\n‘ये पुलिस स्टेशन है, तेरे बाप का घर नही’, पोलिसांचा ‘तो’…\n सोनं आणि चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nकनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल अधीक्षक पदासाठी भरती, पगार 35400, जाणून घ्या\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\n‘या’ 5 राज्यांनी देशाला दिले सर्वाधिक सुपरस्टार,…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता अंगद बेदी आणि नेहा धुपियाचे लग्नाच्या चर्चा चालूच राहतात. त्याचप्रमाणे अंगद आणि…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वाढदिवसाच्या…\nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेत पीएम मोदींनी आपल्या कार्यक्रमात HOWDY MODI साठी आता नमो अ‍ॅपवर लोकांकडून सल्ले…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे ने नुकताच तिच्या ���न्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून…\n‘ये पुलिस स्टेशन है, तेरे बाप का घर नही’,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’, ‘या’…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’,…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली …\nBlackbuck Case : सैफ, सोनाली, नीलम आणि तब्बू यांच्या अडचणीत वाढ \nराज्यात उद्यापासून पावसाची शक्यता : हवामान विभाग\nधुळे : चोरट्याने 7 तोळ्याची मंगलपोत लांबवली\nमुळा धरणात बुडून मायलेकाचा मृत्यू, पिता बचावले \n‘मॉडेलिंग’नंतर तिची सेक्स रॅकेटमध्ये ‘एन्ट्री’, ‘या’ कारणामुळं घेतला 2 निष्पाप…\n #MeToo मुळं महिलांच्या नोकर्‍यांवर मोठा परिणाम\nPAN ‘कार्ड’चा तपशील न घेता निधी घेण्यात भाजप अव्वल तर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर, ‘ADR’च्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/manohar-parrikar-returns-to-the-hospital-again/", "date_download": "2019-09-17T15:05:48Z", "digest": "sha1:2C3EUUIC2CWSDFPED6FZ56E643AD4Q3M", "length": 11236, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मनोहर पर्रिकर पुन्हा रुग्णालयात दाखल | Dainik Prabhat", "raw_content": "\nमनोहर पर्रिकर पुन्हा रुग्णालयात दाखल\nपणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहीर पर्रिकर यांना शनिवारी रात्री पुन्हा एकदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर जीआय एन्डोस्कोपी करुन 48 तास देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.\nमुख्यमंत्र्यांना गोमेकॉत दाखल केल्याचे समजताच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉत धाव घेत पर्रिकर यांच्या तब्येतीची चौकशी केली. पर्रिकर यांची तब्येत स्थिर असून त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा ���\nराणे म्हणाले, आपण पर्रिकर यांच्याशी बोललो. पर्रिकर यांच्यावर कोणतीही सर्जरी किंवा एन्डोस्कोपी झालेली नाही. नियमित तपासणीसाठी त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. चिंता करण्याचे कोणतेच कारण नाही. पर्रिकर यांनी आपल्याला घरी जायला सांगितले असून ते डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो.\nदरम्यान, मनोहर पर्रिकर हे स्वादुपिंडाचा कर्करोगाने ग्रस्त आहेत. याआधी त्यांच्यावर गोवा, मुंबई, न्यूयॉर्कमधील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. महिनाभरापूर्वी त्यांना उपचारांसाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.\nगरज भासल्यास श्रीनगरची पाहणी – सरन्यायाधीश\nहिंदी महासागरात चिनी युद्धनौका\nमला 74 वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटते आहे\nमाजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांची आत्महत्या\nजम्मू-काश्‍मीरला जाण्याची आझाद यांना परवानगी\nकाश्मीर मधील जनजीवन सुरळीत करा\nपाकिस्तानच्या गोळीबारात 4 जवान जखमी\nफारुख अब्दुल्ला यांना सामाजिक सुरक्षा कायद्याखाली अटक\nजाणून घ्या आज (16 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\n“महाजनादेश’मध्ये गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा\nचाकण-तळेगाव दाभाडे रस्त्या “खड्ड्या’त\nचिखल तुडवत स्मशानभूमीत जाण्याची वेळ\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजप��त अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/this-is-the-pilot-project-prime-minister-modis-remarks/", "date_download": "2019-09-17T14:47:50Z", "digest": "sha1:EPU5U2AXZBBS2DD2EPESKG2XVDOOIDGM", "length": 12008, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हा तर “पायलट’ प्रोजेक्‍ट : पंतप्रधान मोदींचे सुचक विधान | Dainik Prabhat", "raw_content": "\nहा तर “पायलट’ प्रोजेक्‍ट : पंतप्रधान मोदींचे सुचक विधान\nखरं काम तर नंतर करु\nनवी दिल्ली – पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्या सुटका होणार असल्याचे वृत्त येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात रंजक पद्धतीने केली. आपण कायमच प्रयोगशाळेत जीवन व्यतीत करणारे लोक आहात. एखादे संशोधन करताना सुरुवातीला तुम्हाला एखाद्या पायलट प्रोजेक्‍टवर काम करण्याची सवय असते. असाच एक “पायलट’ प्रोजेक्‍ट आम्हीही यशस्वी केला आहे, असे सूचक विधान करत त्यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनवी दिल्लीतील विज्ञान भवनात सुरु असलेल्या शांतीस्वरुप भटनागर पुरस्काराच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी सुरुवातीला उपस्थितांना विज्ञान दिनाच्या दिल्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व पुरस्कार विजेत्या संशोधकांचे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट अभिनंदन केले.\nहवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत भाष्य करताना मोदी म्हणाले, आता केवळ प्रॅक्‍टिस होती खरं काम तर नंतर करु. या विधानाद्वारे मोदींनी भारत आता पाकिस्तानच्या कुरापतींना बिल्कूल थारा देणार नसल्याचे सुतोवाच केले.\nमोदी म्हणाले, “जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान’ ही घोषणा नव्या भारताचा मार्ग व्हावी त्यासाठी अशा पुरस्कारांची गरज आहे. मी स्वतः विज्ञानाला लोकांच्या गरजांशी जोडण्याला आग्रही असतो. आमचे सरकार त्या दृष्टीने कायम प्रयत्नशील आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाला लोकांच्या गरजां���ी जोडायला हवे. त्यामुळे तरुणांना संशोधनासाठी प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले.\nगरज भासल्यास श्रीनगरची पाहणी – सरन्यायाधीश\nहिंदी महासागरात चिनी युद्धनौका\nमला 74 वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटते आहे\nमाजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांची आत्महत्या\nजम्मू-काश्‍मीरला जाण्याची आझाद यांना परवानगी\nकाश्मीर मधील जनजीवन सुरळीत करा\nपाकिस्तानच्या गोळीबारात 4 जवान जखमी\nफारुख अब्दुल्ला यांना सामाजिक सुरक्षा कायद्याखाली अटक\nजाणून घ्या आज (16 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nचाकण-तळेगाव दाभाडे रस्त्या “खड्ड्या’त\nचिखल तुडवत स्मशानभूमीत जाण्याची वेळ\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0", "date_download": "2019-09-17T15:44:35Z", "digest": "sha1:7Z2NECC2MSYE6LBNJQY6GOAI7HCHLVZ7", "length": 2874, "nlines": 62, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "थंडर - Wiktionary", "raw_content": "\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:मेघगर्जना\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-remedies-maintain-soil-fertility-agrowon-maharashtra-7942?tid=164", "date_download": "2019-09-17T15:25:16Z", "digest": "sha1:GJH7DDG5JANQN5IQFRCISXIEXX5RUXDK", "length": 23535, "nlines": 191, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, remedies to maintain soil fertility , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nटिकवून ठेवा जमिनीची सुपीकता\nप्रकाश तापकीर, डॉ. अनिल दुरगुडे\nशनिवार, 5 मे 2018\nजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे. परंतु, बहुसंख्य शेतकरी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. गेल्या २५ ते ३० वर्षांत जमिनीची सुपीकता वेगाने ऱ्हास होत असल्याचे दिसून येते. वेळीच दखल न घेतल्यास अशा जमिनीत पिके घेणे अवघड होईल. जमिनीचा सजीवपणा टिकवून ठेवला तरच सुपीकता व उत्पादनक्षमता टिकून राहणार आहे.\nजमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील सर्व सूक्ष्म जीवाणूंची, गांडूळाची संख्या व कार्यक्षमता ही सदैव उच्च पातळीवर राहावयास पाहिजे. याशिवाय जमिनीच्या विविध गुणधर्मांवरही सुपीकता अवलंबून असते.\nजमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे. परंतु, बहुसंख्य शेतकरी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. गेल्या २५ ते ३० वर्षांत जमिनीची सुपीकता वेगाने ऱ्हास होत असल्याचे दिसून येते. वेळीच दखल न घेतल्यास अशा जमिनीत पिके घेणे अवघड होईल. जमिनीचा सजीवपणा टिकवून ठेवला तरच सुपीकता व उत्पादनक्षमता टिकून राहणार आहे.\nजमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील सर���व सूक्ष्म जीवाणूंची, गांडूळाची संख्या व कार्यक्षमता ही सदैव उच्च पातळीवर राहावयास पाहिजे. याशिवाय जमिनीच्या विविध गुणधर्मांवरही सुपीकता अवलंबून असते.\nजमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मावर व अन्नद्रव्य पुरवठा क्षमतेवर सुपीकता ठरविली जाते. सूक्ष्म जीवाणू व गांडूळ यांच्या कार्यक्षमतेनुसार जमिनीचे सर्व गुण बदलतात. प्रत्येक कृषी हवामान विभागातील जमिनीचे गुणधर्म वेगळे असतात. जमिनीची चाचणी केल्याशिवाय तिच्या गुणधर्माचे व दोषांचे स्वरूप कळत नाही. गुणधर्म व दोष कळाल्याशिवाय जमीन व पीक नियोजनाचा आराखडा तयार करता येत नाही. आराखडा तयार केला नाही, तर जमिनीची पीक उत्पादनक्षमता वाढविता येणार नाही. त्यामुळे मातीपरीक्षण आवश्‍यक आहे.\nजमिनीची प्रत किंवा सुपीकता पातळी\nजी जमीन पूर्णपणे सजीव आहे, जिच्यात कमीत कमी दोष (उदा. क्षारता, आम्लता, विम्लता, चोपणपणा, घट्टपणा, निचरा नसणे, चुनखडीचे प्रमाण जास्त, जमिनीची धूप, उथळ अथवा बरड जमीन इ.) व जास्तीत जास्त उपयुक्त गुण आहेत तसेच पीक वाढीस अतिशय पोषक वातावरण आहे अशा जमिनीला उत्कृष्ट प्रतिची म्हणता येईल.\nजमिनीचे गुणधर्म व पीक उत्पादन संबंध\nजमिनीचा सामू व क्षारतेचे प्रमाण यावरून तिच्यातील अन्नद्रव्य पुरवठा क्षमतेची कल्पना येते. सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावरून जमिनीची घडण, जलधारण क्षमता, निचऱ्याचे प्रमाण, जीवाणूंच्या कार्यक्षमतेची पातळी यांची कल्पना येते. भौतिक गुणधर्मावरून पोत, मुळांच्या वाढीस अनुकूल वातावरण याची कल्पना येते. जैविक गुणधर्मावरून जमिनीतील अन्नद्रव्य पुरवठ्याचे प्रमाण व वेग, सेंद्रिय पदार्थाच्या विघटनाचा वेग व त्याचा भौतिक व रासायनिक गुणधर्मावर होणारा परिणाम याची कल्पना येते.\nजमिनीची सुपीकता पातळी वाढली की, पीक उत्पादन पातळी आपोआप वाढते. तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले की त्या प्रमाणात पीक उत्पादन पातळीही वाढते. क्षारयुक्त जमिनीत पीक उत्पादन घटते. चोपण व चुनखडीच्या जमिनीत स्फुरद व सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. जमीन घट्ट असेल किंवा फार उथळ असेल तर पिकांची मुळे फार खोलवर जाऊ शकत नाही. परिणामी पाणी व अन्नद्रव्य शोषणावर प्रतिकूल परिणाम होऊन उत्पादन घटते.\nवरील निकषावरून स्पष्ट होते की, पीक उत्पादनाच्या दृष्टीने जमीन सुस्थितीत असणे अत्यंत आवश्‍यक आहे. नसेल तर नियोजनाच्या माध्यमातून तिच्यात अपेक्षित बदल करणे गरजेचे आहे.\nगांडुळे ही जमिनीत नैसर्गिकरित्या सेंद्रिय खत निर्माण करणारे कारखानदार आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. जमिनीचे आरोग्य, शाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीतील सेंद्रिय पदार्थांची पातळी २ टक्क्‍यांच्यावर राहील याची सतत काळजी घेण्याची गरज आहे. ज्यांच्या जमिनी खराब झालेल्या आहेत किंवा खराब होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांनी वरील माहितीचा जास्तीत जास्त उपयोग करावा.\n(जमीन प्रत सुधार) तत्त्वे\nजमिनीची उत्तम भौतिक स्थिती, जमिनीतील आर्द्रतेचे योग्य प्रमाण, वरखतांचा संतुलित वापर, अनुकूल हवामान व वेळेवर मशागत या पंचसूत्रांचा अवलंब केल्यास जमिनीची सुपीकता पातळी टिकून राहते. पीक उत्पादन पातळी वाढण्यास भरीव मदत होते.\nविशिष्ट परिस्थितीत क्षारता व चोपणपणा होणार नाही याची काळजी घेणे, ओलितासाठी खारे किंवा मचूळ पाणी न वापरण्याचा निर्धार, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा गरजेनुसार वापर, क्षारता व चोपणपणा सहनशील वाणांची निवड या गोष्टी कराव्या लागतील.\nसुपीकता पातळी वाढविण्याचे मार्ग\nभरखतांचा भरपूर प्रमाणात वापर\nपिकांची फेरपालट व फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश\nयोग्य वेळी व योग्य प्रमाणात जमिनीची पूर्व मशागत\nसूक्ष्म अन्नद्रव्यांचा शक्यतो सेंद्रिय खतांबरोबर वापर\nमाती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर\nक्षारयुक्त व चोपण जमिनीत भूसुधारकांचा वापर\nसेंद्रिय स्वरुपात नत्राचा पुरवठा\nसेंद्रिय तसेच एकात्मिक शेतीपद्धतीचा अवलंब\nपाणलोट क्षेत्र विकासाची कामे\nजमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मानुसार पीक नियोजन\nजैविक कीटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर\nगांडूळखत, कंपोस्टखत, हिरवळीचे खत यांचा जास्तीत जास्त वापर\nजमिनीतून निघणारे सेंद्रिय पदार्थ जाळून न टाकता, शेतातच पुनर्वापर\nसंपर्क : प्रकाश तापकीर, ९४२१८३७१८६\n(मृदविज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभाग,\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर.)\nनिसर्ग हवामान विभाग घटना आरोग्य health रासायनिक खत शेती विकास कीटकनाशक\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लो��\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nतणनिर्मूलनाचा थोडक्यात इतिहास माणसाने शेतीला सुरवात केल्यानंतर काही काळात अन्य...\nहरिभाऊ जावळे यांनी स्वीकारला कृषी...पुणे ः कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष...\nरंगीत कापड उत्पादनासाठी ‘पंदेकृवि’चा...अकोला ः केंद्रीय कापूस संशोधन संस्था (...\nकृषी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये विविध...कृषी क्षेत्रातील होत असलेले बदल, आर्थिक गुंतवणूक...\nनत्र चक्राचे फायदे घेण्यासाठी...गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...\nआनंदशाळा अन् जैवविविधता संवर्धनाचे...आनंदशाळा शिबिरानंतर जवळपास सर्व शाळांत शिवार फेरी...\nजीविधेची जाणीव करून देणारी आनंदशाळाशिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण...\nगटशेतीतील जबाबदाऱ्यांचे वाटपशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...\nभूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...\nहवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर...जमिनीची निर्मिती हजारो वर्षांमध्ये होते. ती...\nइतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...\nकृषी विक्रेत्यांसाठी पदविका अभ्यासक्रम...अकोला : कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या...\nहोय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...\nखरीप पिकांवरिल किडींना वेळीच रोखा...खरीप पिकांना पेरणीनंतर खूरपडीचा प्रादुर्भाव होतो...\nजुन्या पेरू फळबागेचे करा पुनरुज्जीवनपेरू फळबागा फार जुन्या झाल्यानंतर त्यांची...\nवासरातील प्राणघातक हगवणीचे नियंत्रण...मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या गोरेगाव...\nसोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...\nराज्यशास्त्राच्या उपघटकावरील प्रश्न अन्...लेखमालेतील मागील भागात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा...\nइस्त्राईल येथील पदव्युत्तर शिक्षणासाठी...तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी...\nखरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090103/mp04.htm", "date_download": "2019-09-17T14:57:02Z", "digest": "sha1:MV33BGA6AM7SYOG7HL6XRZMXEBEE6G7A", "length": 4958, "nlines": 26, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुगल-मायक्रोसॉफ्ट वादाचा जी-मेल यूजर्सना फटका\nजीमेलच्या यूजर्सना गेल्या तीन दिवसांपासून अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात यूजर आयडी इनव्ॉलिड दाखविणे, स्क्रिन काहीच न दिसणे आदी अडचणींचा समावेश आहे. इंटरनेट एक्सप्लोररच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करणाऱ्या यूजर्सचे\nजीमेल अकाऊंट सुरु होत नसल्याचा अनुभव येत आहे. याचे मूळ आहे ते मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्यातील व्यावसायिक वादामध्ये.\nमायक्रोसाफ्ट इंटरनेट एक्सप्लोजरच्या यूजर्सनी जीमेल सुरु केल्यास त्यांना ‘गेट फास्टर जीमेल, बॅड रीक्वेस्ट, एरर-४००’ असा संदेश येतो. मात्र एक्सप्लोरर न वापरता गुगलच्या ‘क्रोम’ किंवा मॉझिला कॉर्पोरेशनच्या ‘फायरफॉक्स’चा वापर केला तर जीमेल अकाऊंट सहज ओपन होते. यामुळे मागील वर्षांत रंगलेल्या गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या व्यावसायिक वादाचा हा फटका असल्याची चर्चा सर्वत्र आहे.\nगुगलला टेकओव्हर करण्यासाठी मागील वर्षांत मायक्रोसॉफ्टने कसोशीने प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्यातील आर्थिक वाटाघाटी विस्कटल्याने त्यांना अपयश आले होते. यानंतर दोनही कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढू लागली आहे. टाऊस क्रोम आणि फायरफॉक्सबरोबरच अ‍ॅपलच्या सफारी, ओपेरा सॉफ्टवेअसरच्या एएसए ब्राऊजर्सच्या यूजर्सनाही जीमेलची सेवा उत्तम प्रकारे मिळत आहे. जीमेलच्या या प्रकारामुळे जगभरातील यूजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. विविध ब्लॉग्ज्वरही याविषयी यूजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.\nगुगलच्या कस्टरमर सव्‍‌र्हिसच्या मेल आयडीवर संपर्क साधला असताही यूजर्सना कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याचा उल्लेख बॉ��्लज्वर करण्यात आला आहे. जीमेलच्या या प्रकारामुळे अनेकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. एकाकाळी सर्वात जलद आणि उत्तम सेवा देणाऱ्या जीमेल यूजर्ससाठी हा मोठा धक्का आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-green-manure-crops-organic-carben-nitrogen-18892", "date_download": "2019-09-17T15:18:33Z", "digest": "sha1:WRJMJU6XCNL6UPAPKQ4POLIEEPLGFDIE", "length": 34536, "nlines": 227, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, GREEN MANURE CROPS FOR ORGANIC CARBEN & NITROGEN | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसेंद्रिय कर्ब, नत्र पुरवठ्यासाठी हिरवळीची खते उपयुक्त\nसेंद्रिय कर्ब, नत्र पुरवठ्यासाठी हिरवळीची खते उपयुक्त\nअंबादास मेहेत्रे, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. एस. एच. पठाण\nसोमवार, 29 एप्रिल 2019\nसध्या प्रत्येक कुटुंबामध्ये जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे सेंद्रिय किंवा कंपोस्ट खताची उपलब्धता कमी झाली आहे. दर वर्षी पिके घेत असलेल्या शेतामध्ये सेंद्रिय कर्बाची कमतरता दिसून येत आहे. अशा स्थितीमध्ये हिरवळीची पिके उपयुक्त ठरू शकतात. त्याचे नियोजन करण्याविषयीची माहिती या लेखातून घेऊ.\nसध्या प्रत्येक कुटुंबामध्ये जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे सेंद्रिय किंवा कंपोस्ट खताची उपलब्धता कमी झाली आहे. दर वर्षी पिके घेत असलेल्या शेतामध्ये सेंद्रिय कर्बाची कमतरता दिसून येत आहे. अशा स्थितीमध्ये हिरवळीची पिके उपयुक्त ठरू शकतात. त्याचे नियोजन करण्याविषयीची माहिती या लेखातून घेऊ.\nशेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरून वाढवलेली पिकांना हिरवळीची खते असे म्हणतात. ही पिके फुलोरा अवस्थेत आल्यानंतर शेतात पलटी नांगराच्या अथवा साध्या नांगराच्या साह्याने जमिनीत गाडली जातात. त्यातून सेंद्रिय पदार्थ आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता मुख्य पिकांना होऊ शकते.\nपावसाळ्यातील पहिल्या पावसात हिरवळीच्या खताचे बी पेरावे. तयार झालेले पीक लुसलुशीत असताना अथवा फुलोरा अवस्थेत असताना जमिनीत गाडले जाते. परिसरातील करंज, अंजन व ग्लिरीसिडीया (गिरीपुष्प) या व��स्पतीची पानेही हिरवळीचे खत म्हणून जमिनीत गाडता येतात.\nहिरवळीची पिके व त्यातील नत्राचे प्रमाण :\nअ. क्र. हिरवळीची पिके /वनस्पती .... नत्राचे प्रमाण (%)\nहिरवळीची पिके लावताना हे पाहा...\nपीक कोणत्याही जमिनीत वेगाने, भरपूर वाढणारे असावे. पीक लवकर कुजणारे रसरशीत व तंतूचे असावे. शक्यतो शेंगवर्गीय कुळातील असावे. पीक शेंगवर्गीय (द्विदल) व मुळांवर जास्त गाठी असणारे असावे.\nपिकामुळे जमिनीवर वाईट परिणाम होऊ नये.\nपीक कमी पाण्यावर येणारे असावे. अर्थात, सिंचनाची सुविधा असल्यास पीक चांगले साधते.\nपिकांची मुळे खोलवर जाणारी असावीत, ज्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये शोषली जातात.\nवनस्पतीमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असावे, त्यामुळे त्यांचे विघटन लवकर होईल.\n१) शेतात लागवड करण्यायोग्य हिरवळीची खते : जेव्हा हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग, मिश्न किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात. ते पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी त्याच शेतात नांगरून मिसळले जाते, त्यास शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात. उदा. ताग, गवार ,चवळी, धैंचा, मूग, मटकी, मेथी, लाख, मसूर, वाटाणा, उडीद, कुळीथ, सेंजी, शेवरी, लसूण घास, बरसीम या पिकांचा समावेश असतो.\n२) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत : पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणाऱ्या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडता येतात. अशा कोवळ्या फांद्या व पाने नांगरणी अथवा चिखलणी वेळी मातीत मिसळल्यास फायदे मिळतात. उदा. गिरिपुष्प, शेवरी, करंज, सुबाभूळ, टाकळा, कर्णिया, किंजळ यांची झाडे व झुडपे.\nहिरवळीच्या खतांची पिके :-\n१) ताग / बोरू /सनहेंप (क्रोटालारिया जुंसी) :\nताग हे हिरवळीचे उत्तम पीक असून, पुरेसा पाऊस अथवा सिंचनाची सोय असलेल्या विभागात घ्यावे. हे सर्व प्रकारच्या जमिनीत चांगले वाढत असले, तरी आम्लधर्मीय जमिनीत या पिकांची वाढ जोमाने होत नाही. तसेच पाणी साचून राहणाऱ्या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही.\nपावसाळ्याच्या सुुरवातीस तागाचे बी हेक्टरी ५० ते ६० किलो पेरावे.\nपेरणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी हे पीक फुलो-यावर येण्याच्या सुमारास ६० ते ७० सेें.मी. उंच होते. या वेळी नांगराच्या साह्याने जमिनीत गाडून टाकावे.\nतागामध्ये नत्र ०.४३ टक्के, स्फुरद ०.१२ टक्के व पालाश ०.५१ टक्के, असे अन्नद्रव्याचे प्रमाण ���सते. या पिकापासून हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र मिळते.\n२) धैंचा (सिसबेना अक्युलटा) -\nधैंचा हे तागापेक्षा काटक हिरवळीचे पीक असून, कमी पर्जन्यमान, पाणथळ ठिकाण, क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीतसुद्धा तग धरू शकते.\nया वनस्पतीच्या मुळांवर, तसेच खोडावरही गाठी दिसून येतात. या गाठीमध्ये रायझोबियम जिवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात.\nया पिकांच्या लागवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियाणे पावसाळ्याच्या सुरवातीस शेतात पेरावे.\nबियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी गंधकाची प्रक्रिया करून परत थंड पाण्याने धुवावे. त्यानंतर रायझोबियम जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया बियाण्यावर करावी.\nपिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केल्यास पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० सें.मी.उंचीपर्यंत वाढते. या वेळी जमिनीत नांगराने गाडून टाकावे.\nधैंच्यापासून ८ ते १० टनापर्यंत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते. या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४२ टक्के इतके आहे. भाताची लागवड करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते.\n३) घेवडा (फ्यासिओलस व्हल्गरीस) :\nहे पीक कमी पर्जन्यमान व हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगले वाढते. पाणथळ जमिनीस हे पीक योग्य नाही.\nपावसाळ्याच्या सुरवातीला प्रतिहेक्टरी ५० किलो बियाणे पेरावे. नंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ते जमिनीत गाडावे.\n४) द्विदल कडधान्याची पिके :\nपावसाळ्याच्या सुरुवातीस शेत तयार करून मूग, चवळी, उडीद, कुळीथ, गवार यांचे बियाणे शेतात पेरावे.\nपूर्व मशागतीनंतर मूग, उडीद, कुळीथ यासाठी २५ ते ३० किलो प्रतिहेक्टरी बियाणे पेरावे.\nपेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम जिवाणूसंवर्धन चोळावे.\nआवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.\nपीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरणी करून जमिनीत गाडले असता, यापासून प्रतिहेक्टरी ५० ते ६० किलो नत्र पिकास उपलब्ध होते.\n५) गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया) -\nझुडुप वर्गातील हे हिरवळीचे खत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत, तसेच निरनिराळ्या पर्जन्यमानाच्या प्रदेशात चांगले येते. या झाडाची लागवड दोन प्रकारे करतात.\nपहिली पद्धत- छाट कलमाद्वारे लागवड करण्यासाठी ३० सें.मी. लांब व ३ सें.मी. व्यासाची दोन छाट कलमे निवडावीत. बांधावर अथवा पडीक जमिनीत पावसाळ्याच्या सुरुवातीस ३० x३० x ३० सें.मी. आकाराचा खड्डा करून लगवड करावी.\nदुसरी पद्धत - गादी वाफे तयार करून अथवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बी पेरून रोपे तयार करावीत. ही रोपे ५ आठवड्यांची झाल्यावर पावसाच्या सुरवातीस शेताच्या बांधावर खड्डे खोदून लावावीत.\nपहिल्या वर्षी उन्हाळ्यात रोपांना पाणी देणे आवश्यक आहे. दुसऱ्या वर्षांपासून पुढे प्रत्येक छाटणीला २५ ते ३० किलो हिरवा चारा मिळू शकतो. या झाडाच्या फांद्याची वरचे वर छाटणी केल्यानंतर नवीन फूट येते. त्यांच्या हिरव्या पालवीपासून हिरवळीचे उत्तम खत मिळते.\nगिरिपुष्पाची पाने ही धैंचा किंवा वनझाडाच्या पालापाचोळ्यापेक्षा जलद कुजतात.\nगिरिपुष्पाच्या पानांमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण- सेंद्रिय कर्ब ३६ टक्के, नत्र ३ टक्के, स्फूरद ०.५ टक्के व पालाश १.१५ टक्के. थोडक्यात, या हिरवळीच्या खताचा वापर केल्यास नत्रयुक्त खतांच्या खर्चात बचत करता येते.\nहिरवळीचे खत तयार करताना...\nकापणी - नुकतेच फुलोऱ्यात आलेले हिरवळीचे पीक जमिनीलगत कापावे.\nहे पीक गाडण्याची वेळ - हिरवळीचे पीक फुलोऱ्यावर आलेले असावे. सामान्यतः ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलोऱ्यावर येतात. बाहेरून हिरवळीच्या पिकांची पाने आणून ते नांगरट किंवा चिखलणीपूर्वी टाकून गाडावीत. या वेळी ट्रायकोडर्माचा उपयोग केल्यास खताची प्रत वाढवता येते. हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरून फळी किंवा मैद फिरवावा. त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणे झाकले अन दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरू होते.\nहिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा. सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करून आॅगस्टमध्ये गाडणी करावी. हे पीक गाडण्याच्या वेळी पाऊस पडला नसेल, किंवा जमिनीलगत ओलावा कमी असल्यास पाणी द्यावे. कुजण्याची प्रक्रिया जलद होते.\nशेतात उपलब्ध काडी-कचरा व गवत ह्यांचे ढीग शेतात जागोजागी करून कुजू द्यावेत. योग्यवेळी जमिनीत गाडावेत. कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यासाठी खड्डयात गवत व काडी-कचरा कुजवता येईल.\nकपाशीच्या रांगामध्ये तृणधान्य, शेगवर्गीय व तेलवर्गीय पीक घेऊन कापणीनंतर कपाशीच्या रांगामध्ये जमिनीत पुरावे.\nप्रतिहेक्टरी सुमारे ५० -१७५ किलो नत्र उपलब्ध करतात.\nजमिनीत सेंद्रिय कर्���ाचे प्रमाण वाढवतात.\nमातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते.\nमातीचा भौतिक, रासायनिक व जैविक पोत सुधारण्यास मदत होते.\nमातीत सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढते.\nसर्वसाधारपणे शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले १ टन हिरवळीचे खत २.८ ते ३ टन शेणखताच्या बरोबर असते.\nया खतांच्या आच्छादनाने जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.\nशेंगवर्गीय पीक घेतल्यास वातावरणातील जास्तीचे नत्र जमिनीत स्थिर होते. पुढील पिकास नत्राची मात्रा कमी प्रमाणात लागते.\nहिरवळीची पिके जलद वाढतात, अल्प कालावधीत जमिनीत गाडली जात असल्याने तणांच्या वाढीस मज्जाव निर्माण करतात.\nखारवट व चोपण जमिनीच्या सुधारणेस मदत होते.\nहिरवळीचे खत नत्रासोबतच स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम व लोहाची उपलब्धता वाढते.\nहिरवळीच्या खताच्या मर्यादा :\nजिरायती शेतीत कमी पावसामुळे हिरवळीचे खत व्यवस्थित कुजत नाहीत. परिणामी, मुख्य पिकाच्या उगवणीवर व वाढीवर परिणाम होऊ शकतो.\nहिरवळीचे पीक फलधारणेपूर्वी जमिनीत गाडणे आवश्‍यक आहे. उशीर झाल्यास पिकातील कर्ब:नत्र गुणोत्तर वाढते. तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढते, त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया मंदावते.\nनुसतेच हिरवळीचे पीक घेतल्यास पिकाचा एक हंगाम वाया जाऊ शकतो. शक्यतो हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घ्यावे.\nकमी पावसाच्या भागात हिरवळीची पिके घेतल्यास मुख्य पिकाला लागणारा जमिनीतील ओलावा कमी होऊ शकतो.\nहिरवळीच्या पिकांच्या सतत लागवडीमुळे पिकावर रोग, किडी व सूत्र कृमींची वाढ होऊ शकतात.\nसंपर्क - अंबादास मेहेत्रे, ९५४५३२३९०६\n(कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत आहेत.)\nखत fertiliser विषय topics ताग jute गवा उडीद सोयाबीन सिंचन मूग ऊस पाऊस विभाग sections पाणी water हिरवळीचे पीक green manuring कडधान्य खड्डे ओला तृणधान्य cereals तण weed शेती farming महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university\nसेंद्रिय कर्ब, नत्र पुरवठ्यासाठी हिरवळीची खते उपयुक्त\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...\n‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...\nलष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...\nजायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...\nथकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...\nरेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...\nअमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...\nलष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...\nप्रतिकूलतेतून मेघाताईंची शेतीत भरारीपरभणी जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील...\nसोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक \nअनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...\nमहाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...\nकांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...\nद्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...\nयुरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...\n...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...\nजलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...\nना��पूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/icc-world-cup/news/england-beat-australia-by-8-wickets-enters-in-world-cup-2019-final/articleshow/70181339.cms", "date_download": "2019-09-17T15:48:51Z", "digest": "sha1:UQHZATKM65PRYP62WYBCNRNEW225YCUP", "length": 14407, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "news News: इंग्लंड-न्यूझीलंड फायनल, नवा विश्वविजेता गवसणार - नवा विश्वविजेता गवसणार; इंग्लंड वि. न्यूझीलंडमध्ये रंगणार अंतिम लढत | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nइंग्लंड-न्यूझीलंड फायनल, नवा विश्वविजेता गवसणार\nक्रिकेट विश्वाला येत्या रविवारी नवा विश्वविजेता संघ गवसणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून दणदणीत मात करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. तर गुरुवारी न्यूझीलंडने भारताचं आव्हान संपुष्टात आणत सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली आहे.\nइंग्लंड-न्यूझीलंड फायनल, नवा विश्वविजेता गवसणार\nवर्ल्डकप स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून दणदणीत मात करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. तर गुरुवारी न्यूझीलंडने भारताचं आव्हान संपुष्टात आणत सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली. विश्वचषकाच्या इतिहासात इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाला अद्याप एकदाही विश्वविजेतेपद प्राप्त करता आलेलं नाही. इंग्लंडने तर तब्बल २७ वर्षांनी विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वाला येत्या रविवारी लॉर्ड्सवर नवा विश्वविजेता संघ गवसणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.\nबर्मिंगहॅमवर रंगलेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेलं २२४ धावांचं आव्हान यजमानांनी सहज गाठलं. सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्ट्रो यांनी सलामीसाठी १२४ धावांची भागीदारी रचली. जेसन रॉय(८५), जो रुट (नाबाद ४९) आणि कर्णधार इयॉन मार्गन (नाबाद ४५) यांनी दमदार खेळी साकारात अंतिम फेरीसाठी सज्ज असल्याचे इरादे स्पष्ट केले आहेत.\nऑस्ट��रेलियाने सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच कांगारुंवर वर्चस्व राखलं. आर्चरने आपल्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार अॅरोन फिंचला खातंही उघडू न देता तंबूचा रस्ता दाखवला. तर ख्रिस वोक्सने डेव्हिड वॉर्नरचा(९) काटा काढला. पुढे वोक्सने पीटर हॅण्डस्कोम्बचा (४) त्रिफळा उडवून ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. ऑस्ट्रेलियाची ३ बाद १४ अशी केविलवाणी अवस्था झाली. स्टीव्ह स्मिथने संघाची धुरा सांभाळत अॅलेक्स कॅरीच्या साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.\nइंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे स्कोअरकार्ड\nइंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर जोफ्रा आर्चरने अॅरोन फिंच(०) आणि ग्लेन मॅक्सवेल(२२) या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं.\nवर्ल्डकप २०१९:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nरोहितकडे टी-२० व वनडेची धुरा, तर विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nपाक क्रिकेटपटूंना आता बिर्याणी मिळणार नाही\nक्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्याची मागणी\nश्रीलंकन क्रिकेटपटूंवर जावेद मियाँदाद भडकला\nस्मिथचे विक्रम अद्भुत, मात्र विराट सर्वश्रेष्ठ: गांगुली\n...तर परिणाम भोगावे लागतील; शास्त्रींचा पंतला इशारा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nइंग्लंड-न्यूझीलंड फायनल, नवा विश्वविजेता गवसणार...\nऑस्ट्रेलियाचे इंग्लडसमोर २२४ धावांचे लक्ष्य...\nआर्चरच्या बाऊन्सरने अॅलेक्स कॅरी रक्तबंबाळ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/mumbai-indians-celebrates-party-photos-258158.html", "date_download": "2019-09-17T14:24:00Z", "digest": "sha1:JANENBORBSTW4674ADJ3R2FZGSQRSFJC", "length": 4746, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई इंडियन्सचं जंगी सेलिब्रेशन", "raw_content": "\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nमुंबई इंडियन्सचं जंगी सेलिब्रेशन\nइंडियन प्रीमियर लीग २००८ मध्ये सुरू झाल्यापासून या लीगचा सदस्य असलेल्या मुंबई इंडियन्सने मंगळवारी आपल्या दहा वर्षांच्या पूर्ततेचा सोहळा साजरा केला.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nलढत विधानसभेची : मंत्री जयकुमार रावल हॅटट्रिक करणार का\nशरद पवार भडकले, पक्ष सोडून गेलेल्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात जावून हल्लाबोल\nलढत विधानसभेची : अक्कलकुवामध्ये काँग्रेसचे के. सी. पाडवी पुन्हा बाजी मारणार\nलढत विधानसभेची : मंत्री जयकुमार रावल हॅटट्रिक करणार का\nशरद पवार भडकले, पक्ष सोडून गेलेल्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात जावून हल्लाबोल\nलढत विधानसभेची : अक्कलकुवामध्ये काँग्रेसचे के. सी. पाडवी पुन्हा बाजी मारणार\nमिसेस मुख्यमंत्र्यांचं ट्वीट चर्चेत, मोदींचा उल्लेख 'राष्ट्रपिता'\nलढत विधानसभेची : ठाण्यात ओवळा माजिवडामध्ये प्रताप सरनाईक यांची प्रतिष्ठा पणाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://reliableacademy.com/en/mpsc-update/latest-updates-subcategory/agriculture/coconut-development-plan?page=2", "date_download": "2019-09-17T14:45:44Z", "digest": "sha1:5ZJUZZVVL7NGCTLHHEY6Y4L4FTRZC3RT", "length": 14787, "nlines": 114, "source_domain": "reliableacademy.com", "title": "Reliable academy | MPSC Syllabus & Strategy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nMPSC पूर्व GS सराव प्रश्नसंच\nMPSC CSAT सराव प्रश्नसंच\nPSI STI ASO संयुक्त प्रश्नसंच\nExcise SI Pre संयुक्त प्रश्नसंच\nमनरेगा व राज्य रोजगार हमी योजना फरक\nमहाराष्ट्र राज्य कृषि–उद्योग विकास महामंडळ\nमनरेगा व राज्य रोजगार हमी योजना फरक\nमनरेगा व राज्य रोजगार हमी योजना फरक\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना\nराज्य रोजगार हमी योजना\nखर्चाच्या किमान ५०% कामे ग्र��मपंचायतीमार्फत व त्यास ग्रामसेभेची मान्यता\nलाईन डिपार्टमेंटकडून अंमलबजावणी ग्रामपंचायतीची भूमीका\nकुशल कामाकरिता कंत्राटदारांना परवागनी\nबँक / पोस्टामार्फत ऑनलाईन रिपोटिंग व संनियंत्रण\nसंगणक प्रणालीद्वारेऑनलाईन रिपोर्टिंग व संनियंत्रण\nसामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता\n१०० दिवसांच्या रोजगाराची केंद्रशासनाची हमी व त्यानंतर राज्यशासनाची हमी\n३६५ दिवसांच्या कामाची हमी\nलेबर बजेट व जिल्हापरिषदेची मान्यता\nभूसंपादनाकरिता स्वतंत्र निधीची तरतूद नाही\nमहाराष्ट्र राज्य कृषि–उद्योग विकास महामंडळ\nया महामंडळाची स्थापना १५ डिसेंबर १९६५ रोजी झाली. देशभर शेतीच्या यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य व सेवा त्याचप्रमाणे आधुनिक शेती अवजारांचे उत्पादन व वाटप करण्याविषयीच्या केंद्र शासनाच्या योजनेनुसार भारतात अशी एकूण १७ महामंडळे ३१ मार्च १९८३ पर्यंत स्थापन झालेली होती; त्यांत केंद्र शासन व राज्य शासन यांचे भाग भांडवल असते.\nमहामंडळाची मुख्य उद्दिष्टे व कार्ये खालीलप्रमाणे आहेत:\n(१) शेतीला उपयोगी असणारी यंत्रसामग्री अवजारे यांची निर्मिती आणि वितरण करणे इत्यादी. सुरुवातीला महामंडळ फक्त आयात केलेल्या विदेशी ट्रॅक्टरांचे वितरण करीत असे. आता देशी बनावटीचे ट्रॅक्टर तसेच शक्तिप्रचलित नांगर (पॉवर टिलर ); त्याचप्रमाणे महामंडळाच्या चिंचवड-पुणे येथील कृषी-अभियांत्रिकी विभागात, राज्यातील कृषी विद्यापीठे आणि तत्सम संस्था यांच्या सहकार्याने व स्वतंत्र रीत्या बनविलेली, पाचोरा येथील खत कारखान्याच्या परिसरात बनविलेली आणि राज्यातील लघू उद्योजकांकडून बनवून घेतलेली अशी शेतीस उपयोगी पडणारी अवजारे व साधने यांची विक्री महामंडळ करते; ठिकठिकाणी या अवजारांसाठी दुरुस्ती केंद्रे आणि पाचोरा येथे कृषी अभियांत्रिकी संशोधन व विस्तार विभाग चालविते.\n(२) कृषी-उद्योग खते : महामंडळाचे रसायनी, पाचोरा व नांदेड येथे प्रत्येकी ४५,००० मे. टन उत्पादनक्षमतेचे कारखाने असून तेथे वेगवेगळ्या प्रतीची दाणेदार समतोल खते बनविली जातात. रसायनी येथे दाणेदार खतांच्या निर्मितीत कच्चा माल म्हणून बव्हंशी वापरल्या जाणाऱ्या सिंगल सुपर फॉस्फेटसाठी ४५,००० मे. टन उत्पादनक्षमतेचा कारखानाही आहे. त्याचप्रमाणे देवनार व ���ुणे येथे ‘कंपोस्ट’ खत कारखाने आहेत. सेंद्रिय खतांचा वापर वाढविण्याचे महामंडळाचे प्रयत्न चालू आहेत.\n(३) जंतुनाशके : महामंडळ निरनिराळ्या प्रकारची जंतुनाशके तयार करवून घेते व त्यांची विक्री करते. अकोला येथे जंतुनाशकांची निर्मिती (प्रक्रिया) करणारा कारखाना उभारला जात आहे. याशिवाय शासनाच्या आदेशानुसार पीक संरक्षणासाठी असलेल्या योजनांना योग्य प्रकारची जंतुनाशके व कीटकनाशके पुरविणे व संत्राबागांवर फवारणी करणे, ही कामे केली जातात.\n(४) पशुखाद्य : महामंडळाचे गोरेगाव व चिंचवड येथे प्रत्येकी ३०,००० मे. टन पशुखाद्य बनविण्याचे कारखाने असून महामंडळाने कोल्हापूर येथील १४,४०० मे. टन क्षमतेचा व यवतमाळ येथील बंद पडलेला ३०,००० मे. टन क्षमतेचा ‘अलाप पशू कारखाना’ हे दोन्ही कारखाने चालविण्यास घेतले आहेत.\n(५ ) कृषिप्रक्रिया : १९७२ साली महामंडळाने नागपूर येथील ‘नोगा’ (नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन) हा फळे व भाज्या यांवर प्रक्रिया करून सरबते, मुरंबे, डबाबंद फळे इ. वार्षिक २,४०० मे. टन उत्पादनक्षमतेचा कारखाना ताब्यात घेऊन चालविण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कासर्डे येथील गूळ व खांडसरी प्रक्रिया संस्थेचा कारखाना विकत घेऊन त्यामध्ये खांडसरीचे उत्पादन करण्यात येऊन कारखान्याच्या परिसरात रातांबे, फणस, आंबे इ.पासून खाद्यपदार्थ बनविले जातात. अननसांची प्रायोगिक लागवडही सुरू करण्यात आली आहे.\n(६) सेवाकार्ये : यांत शेतीस उपयोगी अशा लोखंडी व पोलादी पत्र्यांचे वितरण, ‘कृषि-सेवा केंद्रे’ स्थापन करणाऱ्यांसाठी प्रशिक्षण, अल्पभूधारकांना ट्रॅक्टर व इतर अवजारे भाड्याने देऊन योग्य मोबदल्यात त्यांच्या जमिनींची नांगरट इ. कामे करून देणे, यांचा समावेश होतो.\nमहामंडळाला ३१ मार्च १९८३ पर्यंत महाराष्ट्र व केंद्र शासनांनी अनुक्रमे ३·० कोटी व २·५ कोटी रु. भाग भांडवल पुरविले होते. याशिवाय महामंडळाचा राखीव निधी ४·७५ कोटी रुपयांचा होता व ९·९३ कोटी रुपयांची कर्जे होती. असे एकूण उपयोगात आणलेले भांडवल २०·१८ कोटी रु. होते. १९८२–८३ या वर्षात त्याची एकूण विक्री ८३·० कोटी रुपयांची झाली व तीतून करपूर्व व करोत्तर अनुक्रमे १·८ कोटी रु. व ९२·६ लक्ष रु. नफा झाला. विक्रीमध्ये कृषि-उद्योग व मूलभूत खतांच्या विक्रीमुळे महामंडाळाला ५३·१ कोटी रु. मिळा���े. महामंडळाच्या उत्पादनापैकी १·८ कोटी रुपयांचे उत्पादन निर्यात केले गेले, यातील ‘नोगा’ उत्पादन १ कोटी रुपयांचे होते\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-undre-ground-bund-wada-dist-palghar-19773", "date_download": "2019-09-17T15:21:10Z", "digest": "sha1:3WCHGQEFLM4NS736NKA7F6T6EIF7ANG2", "length": 27828, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon undre ground bund in wada (Dist. Palghar) | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी पातळी\nभूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी पातळी\nभूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी पातळी\nमंगळवार, 28 मे 2019\nसध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर संपल्यामुळे गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा ठिकाणी, सर्वेक्षण आणि अभ्यास करून, योग्य जागा नक्की केली आणि भूमिगत बंधारा बांधावा. या उपायामुळे विहिरीतील पाणी साठवण्याचा कालावधी साधारण अडीच ते तीन महिन्यांनी वाढवता येऊ शकतो.\nमागील भागात आपण भूमिगत बंधारा म्हणजे काय, तो कुठे बांधावा, काय दक्षता घ्यावी याबद्दल माहिती घेतली. ही संकल्पना आणि जलसंधारणाचा उपाय रुढ उपायांपेक्षा वेगळा असल्याने काही उदाहरणे देऊन हा उपाय कसा उपयुक्त ठरतो हे आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.\nसध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर संपल्यामुळे गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा ठिकाणी, ���र्वेक्षण आणि अभ्यास करून, योग्य जागा नक्की केली आणि भूमिगत बंधारा बांधावा. या उपायामुळे विहिरीतील पाणी साठवण्याचा कालावधी साधारण अडीच ते तीन महिन्यांनी वाढवता येऊ शकतो.\nमागील भागात आपण भूमिगत बंधारा म्हणजे काय, तो कुठे बांधावा, काय दक्षता घ्यावी याबद्दल माहिती घेतली. ही संकल्पना आणि जलसंधारणाचा उपाय रुढ उपायांपेक्षा वेगळा असल्याने काही उदाहरणे देऊन हा उपाय कसा उपयुक्त ठरतो हे आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.\nस्वामी विवेकानंद महाविद्यालय परिसरातील जलसंधारण ः\nवाडा गावात असलेल्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात पाण्याचा स्रोत म्हणजे सुमारे ७० वर्ष जुनी असलेली एक लहानशी विहीर. शाळा, महाविद्यालय, छात्रालय, इत्यादी गोष्टी या विहिरीवर आणि नळपाणी योजनेवर अवलंबून आहेत. एकूण विद्यार्थी संख्या अंदाजे ५००० आणि विहीर जरी आज संस्थेच्या ताब्यात असली तरी ती खूप जुनी असल्याने सर्व गाव तिथे पाण्यासाठी येतो. त्यामुळे संस्था आणि गाव असा दुहेरी दबाव या एका विहिरीवर येऊन पाणी साधारण मार्चमध्ये संपते हा तिथल्या मंडळींचा अनुभव. विहिरीच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला एक पाझर तलाव आहे. पण इथे पाणी उताराने वाहून जात असल्याने हा पाझर तलाव पाऊस संपता संपता कोरडा पडतो आणि त्याचा विहिरीला फारसा उपयोग होत नाही. या विहिरीतून पाणी मिळण्याचा कालावधी वाढवता येतो का हे बघायला मला बोलावले होते. तिथे जाऊन सर्वेक्षण करून विहीर मोठी करणे आणि विहिरीच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला जागा नक्की करून तिथे एक भूमिगत बंधारा बांधायचा, असे दोन उपाय ठरले.\n१) डिसेंबर २०१८ मध्ये केशवसृष्टी ग्रामविकास योजना या संस्थेच्या माध्यमातून आम्ही पाऊस संपल्यावर डिसेंबरमध्ये तिथे एक भूमिगत बंधारा बांधला. त्यानंतर, त्या विहिरीची पाण्याची पातळी पुढच्या १५ दिवसांमध्ये साधारण तीन फुटांनी वाढली. जी विहीर मार्चमध्ये कोरडी होत असे, त्या विहिरीत आजही मे महिना अर्धा उलटून गेल्यावरही पाणी आहे.\n२) गेल्या वर्षीच्या पावसाचे पाणी अडवता न आल्याने या उपायाचा पूर्ण फायदा आत्ताच्या उन्हाळ्यात मिळणार नाही. पण आत्ता चालू असलेल्या विहिरीच्या पुनर्बांधणीनंतर ही विहीर येत्या पावसाळ्यानंतर संस्था आणि गाव यांना वर्षभर पाणी देऊ शकेल.\n३) भूमिगत बंधाऱ्याचा आणखी एक फायदा असा होणार आहे, क�� या बंधाऱ्यामुळे विहिरीला फायदा तर होणार आहेच, त्याचबरोबर, पाझर तलावातही पाणी जास्त काळ थांबणार आहे, ज्यामुळे विहिरीला अधिक फायदा होईल.\nवनवासीपाडा गावात बांधलेला भूमिगत बंधारा ः\nठाणे, पालघर जिल्ह्यांत प्रगती प्रतिष्ठान ही संस्था चार दशकांहून जास्त काळ या भागात विविध लोकोपयोगी कामे करत आहे. त्यांनी काही गावांमध्ये विहीर बांधून त्यावरून गावासाठी नळपाणी योजना पूर्ण करून दिल्या आहेत. त्यातील बहुसंख्य यशस्वीपणे चालू आहेत. सध्या, कमी होत चाललेल्या पावसाने म्हणा किंवा लोकांची पाण्याची गरज वाढली म्हणा किंवा नळपाणी योजना झाल्यामुळे लोकांचा पाणीवापर वाढला असल्याने अनेक विहिरी मार्चअखेर कोरड्या पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या कोरड्या पडत चाललेल्या विहिरींचा पाणी देण्याचा कालावधी वाढवता येतो का हे बघण्यासाठी आणि काही गावांमध्ये प्रयोग म्हणून संस्थेसोबत आम्ही काम केले.\n१) प्रयोगासाठी दहा गावे पहिल्या टप्प्यासाठी निवडली त्यातील एक म्हणजे वनवासीपाडा. दुर्गम भाग, अजूून वीज नाही. आत्ता कुठे तारा टाकल्या जात आहेत, त्यामुळे सौर ऊर्जेवर सुविधा मिळविण्याचा प्रयत्न करणारे एक उत्साही गाव असे या गावाचं वर्णन करता येईल. या गावात विहिरीवर नळपाणी योजना करून पाणी गावात आले, पण पाण्याचा वापर वाढून विहीर मार्चमध्ये कोरडी पडायला लागली. म्हणून गेलं वर्षभर नळपाणी योजना बंद करून परत पाणी ओढून काढणे सुरू झाले आणि बायाबापड्यांना परत काम आणि कष्ट नशिबात आले.\n२) विहिरीचा पाणी देण्याचा कालावधी वाढवून हे कष्ट संपवता येतात का याचं सर्वेक्षण करताना असे लक्षात आले, की या भागातून पाणी उताराने सतत पुढे वाहून जात राहाते, त्यामुळे आणि पाण्याचा वापर वाढल्याने त्याचा परिणाम विहिरीच्या पाणी देण्याच्या क्षमतेवर होतो आहे. विहिरीच्या प्रवाहाच्या खालच्या भागात एका ठिकाणी भूमिगत बंधारा बांधण्यासाठी एक सुयोग्य जागा मिळाली आणि मग तिथे बंधारा बांधणे नक्की केले.\n३) बंधारा बांधायच्या वेळी खणल्यावर खाली विहिरीतून आणि एकूणच त्या भागातून वाहून जाणारे पाणी बघायला मिळाले, लोकांना ते दाखवता आले. त्या ठिकाणी भूमिगत बंधारा बांधला गेला. आज त्या विहिरीतील पाण्याची पातळी मागील दोन वर्षांपेक्षा उत्तम आहे. अर्थात, हे काम मार्चमध्ये केल्याने त्याचा पूर्ण उपय���ग यावर्षी होणे शक्य नाही, कारण या वर्षीचे पावसाचे बरेचसे पाणी आधीच वाहून गेले आहे. पण तरीही आता मिळणारा फायदा हे सांगतोय की एक पाऊस होऊन गेला की मग पुढे ही विहीर कोरडी होण्याची शक्यता दिसत नाही, इतके या भागातून वाहून जाणारे पाणी नवीन बांधलेला भूमिगत बंधारा अडवून, साठवून ठेवणार आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यानंतर गावाला पुरेसा पाणीपुरवठा होणार आहेच. याचबरोबरीने भाजीपाला लागवड, मोगरा लागवड, इत्यादी गोष्टींसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध राहील, ज्यातून गावात समृद्धी आणणं शक्य होणार आहे.\nअशी कित्येक उदाहरणे आपल्याला कोकणात पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांपासून मराठवाड्यात अगदी जालना आणि बीड येथील काही गावांमध्ये आम्ही केलेल्या कामांमध्ये बघायला मिळू शकतात. आपल्या परिसरातील भूजल पातळी राखण्यासाठी, विहिरींचा पाणी देण्याचा कालावधी वाढविण्यासाठी भूमिगत बंधारा हा उपाय सर्वात प्रभावशाली असल्याचा आमचा गेल्या बारा वर्षांचा अनुभव आहे.\nसध्या आपल्याला खूप गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर संपल्यामुळे गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे, हा अनुभव येतोय. विशेषत: सह्याद्री पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूंना असलेल्या उताराच्या भागात वसलेल्या गावांमध्ये हा प्रश्न सार्वत्रिक आहे. अशा ठिकाणी, सर्वेक्षण करून, योग्य अभ्यास करून, योग्य जागा नक्की केली आणि हा उपाय केला तर विहिंरीचा पाणी देण्याचा काळ साधारण अडीच ते तीन महिन्यांनी वाढवता येऊ शकतो.\nयात महत्त्वाची गोष्ट ही, की हा उपाय आपण आपल्या डोक्याने, विचाराने न करता, योग्य आणि यात प्रत्यक्ष अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखालीच करावा. अन्यथा, खर्च तर होईल पण पाणी न थांबल्याने फायदा व्हायच्या ऐवजी नुकसान होऊ शकते. असे स्थलानुरूप उपाय योग्यप्रकारे केले तर प्रत्येक गावाला त्या परिसरात पुरेसे पाणी अडवता, जिरवता आणि साठवून वापरता येणे शक्य आहे.\nसंपर्क ः डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०\n(लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)\nपाणी water जलसंधारण ऊस पाऊस २०१८ 2018 ग्रामविकास rural development पालघर palghar वीज कोकण konkan रायगड बीड beed लेखक पर्यावरण environment विषय topics\nभूमिगत बंधाऱ्यामुळे वाढलेली विहिरींची पाणी पातळी.\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्ष���ाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nनाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nऔरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...\nमानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...\nअकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...\nग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...\nहिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...\nनरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...\nरेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...\nपरभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\n‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...\nपुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...\nमोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...\nनाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशि�� : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...\nसीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...\nवर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...\nअतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/indo-china-relations/", "date_download": "2019-09-17T14:39:19Z", "digest": "sha1:26WBWRUH37IG3TMUIC7NUEBTXTTOPZM4", "length": 4552, "nlines": 52, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Indo China Relations Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n‘सार्क‘ मधील चीनचा प्रवेश : भारताच्या सुरक्षेसमोरील धोकादायक आव्हान\nउद्दिष्टे सोडून सार्कने कायमच अंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले ते भारत व पाकिस्तान यांच्यातील वादामुळे.\nचीनी ड्रॅगन भारताला विळखा घालण्याच्या तयारीत\nपाकिस्तान हा भारताचा मुख्य शत्रू नसून त्याला पोसणार चीन हा मुख्य शत्रू आहे. चीनवर जर भारत आपले वर्चस्व ठेवू शकला तर पाकिस्तान आपोआपच ताब्यात येईल.\nअमृतसरच्या या वस्तुसंग्रहालयात दडलेत भारताच्या फळणीशी संबंधित अज्ञात दुवे\nअमेरिकेच्या भीतीपोटी जन्मलेल्या, भारतीय नौ सेनेतील, अजस्त्र रशियन विमानाचा थरारक इतिहास\nरेल्वे बजेट : सुरेश प्रभूंचे महत्वाचे निर्णय \nजेव्हा “देवाचा” ठोसा एक “माणूस” अडवतो \nउत्पादनावर “मेड इन इंडिया” लिहिण्यासाठी या भारतीय कंपनीने थेट इंग्रजांशी पंगा घेतला होता\nपावसाळ्यात रस्ते खराब होण्यामागचं खरं कारण हे आहे…\nचेक बाउंस झाल्यावर काय करावे : जाणून घ्या पूर्ण कायदेशीर प्रक्रिया\n“स्वप्नां”च्या दुनियेशी निगडीत रंजक गोष्टी\nद्राक्षांच्या एका घडाची किंमत तब्बल साडेसात लाख रुपये\nतुम्ही देखील ओळखू शकाल इतका सोपा होता अमेरिकेच्या अणु हत्यारांचा लॉन्च कोड\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mar.mu.ac.in/portal/services/", "date_download": "2019-09-17T15:13:38Z", "digest": "sha1:II2IJZ6GTTWL6Q7MZ3XQAJEJ2N2E2MCP", "length": 3670, "nlines": 67, "source_domain": "mar.mu.ac.in", "title": "Mumbai University – English » Services", "raw_content": "\nविद्यापीठाविषयी दूरस्थ आणि मुक्त शिक्षण रत्नागिरी उपकेंद्र कर्मचारी लॉग-इन संपर्क साधा\n— Main Menu —मुखपृष्ठ अधिकारी\t- माननीय कुलपती - माननीय कुलगुरू - माननीय प्रो कुलगुरू - रजिस्ट्रार - वित्त व लेखा अधिकारी - परीक्षा नियंत्रक - विद्यापीठ अधिकारी संलग्नीकरण\t- ऑनलाईन संलग्नीकरण - संलग्न महाविद्यालये - संलग्न सशोधन संस्था विद्याशाखा\t- कला - वाणिज्य - कायदा - विज्ञान - तंत्रज्ञान - खेळ - इतर विभाग - वेगवेगण्या शाखेतील सदस्य सेवा आणि साधने\t- वास्तविक वर्ग - केंद्रीय संगणकीय सुविधा - विद्यापीठ संगणकीकरण केंद्र - वसतिगृह - ग्रंथालय - कर्मचारी स्वयं सेवा - विद्यार्थी स्वयं सेवा - शिष्यवृत्ती विद्यार्थी\t- प्रवेश - पुस्तिका - परीक्षा - निकाल - शिष्यवृत्ती - पदवीदान - माजी विद्यार्थी\nवित्त व लेखा अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://nagpur.gov.in/mr/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2019-09-17T15:29:40Z", "digest": "sha1:S5BRAD7R2BLEZYHQXAGTA5YGAZT2ZI5U", "length": 4215, "nlines": 107, "source_domain": "nagpur.gov.in", "title": "पोलीस | जिल्हा नागपुर , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा नागपूर District Nagpur\nउप विभाग आणि खंड\nएस.टी.डी. व पिन कोड\nविभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक\nकलेक्टर ऑफिस, वेस्ट हाय कोर्ट रोड, सिव्हिल लाईन्स,\nवर्ग / प्रकार: नागपूर शहर\nनागपूर ग्रामीण, प्रॉव्हिडन्स गर्ल्स स्कूल जवळ, सिविल लाइन्स, नागपूर - 440001\nवर्ग / प्रकार: नागपूर ग्रामीण\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© कॉपीराइट जिल्हा नागपूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Aug 30, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/romani-community/", "date_download": "2019-09-17T14:35:17Z", "digest": "sha1:TIXS5DJ7CP6XYIKN4V7DY3SFVUTZCGY4", "length": 10303, "nlines": 72, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "आजही मुळतः हिंदू धर्माला मानणारा युरोपातील 'रोमा समुदाय'!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nआजही मुळतः हिंदू धर्माला मानणारा युरोपातील ‘रोमा समुदाय’\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nभारतातून अनेक लोक विदेशात गेले आणि तिथेलच झाले आहेत. असाच ���क समाज आहे जो यूरोपात राहातो ज्याचे भारतासोबत कनेक्शन आहे. यूरोपातील हा समाज तेथील मायनॉरिटी ग्रुप म्हणून ओळखला जातो त्यांना रोमा समाज म्हटले जाते. या समुदायाचे जवळपास एक कोटी लोक यूरोपात राहात आहेत. ही जमात कायम फिरस्ती असल्याने त्यांना जिप्सी ही देखील म्हटले जाते. ते संपूर्ण यूरोपात पाहायला मिळतात.\nरोमा समुदाय भारताशी संबंधीत असल्याचे ‘करंट बायोलॉजी’ नावाच्या नियतकालिकाने केलेल्या संशोधनातूही सिद्ध झाले आहे. ते भारतातील उत्तर आणि उत्तर पश्चिम परिसराशी संबंधीत लोक आहेत. ते १५०० वर्षांपूर्वी इराणमध्ये पोहोचले होते, त्यानंतर १५ व्या शतकात इराणमार्गे यूरोपात गेले. सध्या त्यांची यूरोपातील संख्या एक कोटींच्या आसपास आहे. मात्र ते संपूर्ण यूरोपात पसरलेले असल्यामुळे त्यांचे डाटा कलेक्शन सोपे नाही. शेकडो वर्षांपासून यूरोपात राहात असताना आजही त्यांच्यासोबत भेदभाव होतो.\nरोमा समुदायाचे लोक मुळतः हिंदू धर्माला मानणारे मानले जातात. भारतातून इराणमार्गे यूरोपात स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळे धर्मांचे पालन सुरु केले. आज रोमा समुदायातील काही लोक ख्रिश्चन तर काहींनी मुस्लिम धर्म स्विकारला आहे. त्यांची संस्कृतीही वेगवेगळ्या धर्म आणि पंथांनी प्रभावित असल्याचे दिसते.\nरोमा समुदायाने यूरोपात स्थायिक होताना अनेक अत्याचार सहन केले होते. नाझी काळात यांना वंशभेदाचे चटकेही सहन करावे लागले होते. इतिहासकारांच्या मते यादरम्यान २,२०,००० ते ५,००,००० रोमा लोकांना नाझींच्या छळामुळे जीव गमवावा लागला होता.\nरोमा समुदायात बालविवाह प्रथा ही सामान्य बाब समजली जाते. या समुदायातील पाच वर्षांच्या मुलीच्या लग्नाच्या घटनेची मोठी चर्चा झाली होती. या मुलीचे ११ वर्षाच्या मुलासोबत लग्न लावून देण्यात आले होते. सेंट्रल आणि इस्टर्न यूरोपातील बुल्गेरिया, युगोस्लाव्हिया, मॅसेडोनिया, स्लोव्हाकिया, रोमानिया, सर्बिया आणि हंगेरी या भागात रोमा समुदायाचे लोक आढळून येतात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← माहित नसलेल्या काही अश्या नोकऱ्या जेथे शिक्षण कमी असून देखील वर्षाला ‘रग्गड’ पगार मिळतो\nएकही क्रिकेट मॅच तुम्ही चुकवत नाही मग हे नवीन ‘��ियम’ तुम्हाला माहित असायलाच हवे मग हे नवीन ‘नियम’ तुम्हाला माहित असायलाच हवे\nसुकुमार, सुंदर स्त्रियांच्या शोषणाची ऐतिहासिक केंद्र : १९ व्या शतकातील ओपेरा क्लब्स\nएका युवराजाचा खून, अन त्यावरून पेटलेलं “दि ग्रेट वॉर” : अज्ञात इतिहासाची उजळणी\nहा राष्ट्रप्रमुख दारू-सिगारेटची सवय नसणाऱ्यांविरुद्ध युद्ध सुरु करण्याच्या घोषणा देतोय\nवर्ष 2015: Amul च्या ह्या 15 गमतीशीर advertisements च्या नजरेतून\nIIT च्या विद्यार्थ्याने स्वतःला Flipkart वर विकायला ठेवलं – कारण फारच गमतीशीर आहे\nदिवसातून केवळ २ तासांसाठी खुला होतो हा ‘अजब रस्ता’ \nफाळणीच्या चार दिवस आधी अपघाताने भारतात येऊन बॉलिवूड गाजवणारा भयानक व्हिलन\nदेशातल्या तिसऱ्या “तृतीयपंथी” जजचा प्रवास: अपमानित अस्पृश्य ते सन्माननीय न्यायाधीश\nअणुबॉम्ब नं वापरता भारत आणि चीन दोघं मिळून, अमेरिकाला युद्धात हरवू शकतील का\nआपले भाग्य की आपल्या आयुष्यात देहातला तुकाराम आहे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ४१\nमनुष्याने स्वत: तयार केलेले ५ विशालकाय दानव, ज्यांच्यासमोर आपण देखील मुंगीसारखे भासू\nभ्रष्टाचाराशी लढणाऱ्या ह्या ४ जणांचे खून झालेत, पण कुणाला त्याची फिकीर नाही…\nभिडे गुरुजी, आम्ही “#डू” आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/e-mail-id/", "date_download": "2019-09-17T14:40:34Z", "digest": "sha1:75RZZBWMRXTHNYQYFS52O7RAAEJGAPL3", "length": 3616, "nlines": 47, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "E-mail Id Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nगुगलवर या काही गोष्टी सर्च करणे तुम्हाला महागात पडू शकते \nजर गुगल नसते तर आपण आपल्याला हवी ती माहिती कुठून आणि कशी काय मिळवली असती.\nदिल्लीत चालणार चालकाविना मेट्रो भारत टाकणार विकासाकडे अजून एक पाऊल…\nपत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या WWE स्टार ची शोकांतिका-भाग २\n“कबाली” बद्दल ९ गोष्टी, ज्या रजनीकांतच्या सुपरस्टार असण्याचं आणखी एक proof आहेत\nचीनने शेक्सपिअरच्या कलाकृतींवर बंदी घालण्यामागच्या या कारणांची कल्पनाही करवत नाही\nरेल्वे स्थानकावरील फ्री वायफायचा वापर करून कुली झालाय क्लास वन ऑफिसर \nमहाभारताच्या युद्धसमाप्ती नंतर काय झाले\n“चिरंजीव हनुमान” आजही जिवंत आहेत\nनव्या उन्मेष���च्या वाटेवर : “मुलुखमैदान”\nकोण आहेत रोहिंग्या मुसलमान आणि त्यांना भारत सरकारने देशाबाहेर जाण्याचा आदेश का दिला\nमराठीचा “अभिजात” दर्जा : लक्षावधी समर्थक, इनमिन तीन कुटील विरोधक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/transgender/", "date_download": "2019-09-17T14:22:13Z", "digest": "sha1:43RVKRTLPGHKH3M5CXIFZFGX2ZVJVD2R", "length": 5627, "nlines": 62, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Transgender Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतृतीय पंथीयांच्या अंत्यसंस्काराचा विधी दाखवून देतो की, त्यांची मृत्यूनंतर देखील हेटाळणी थांबत नाही\nया अंत्ययात्रेत तृतीयपंथी वगळता इतर लोकांना सामील करून घेतले जात नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nतृतीयपंथीयांसाठी रेल्वे ने स्वतःत घडवून आणलाय एक मोठा बदल\nरेल्वे तिकीट आरक्षणाच्या फॉर्मवर आता तृतीयपंथीना देखील स्थान देण्यात येणार आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\n…जेव्हा एक किन्नर न्यायाधीश बनते\nभारतातल्या प्रत्येक किन्नर प्रमाणे जोयिता यांनाही लोकांचा तिरस्कार सहन करावा लागला आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nदेशातल्या तिसऱ्या “तृतीयपंथी” जजचा प्रवास:\n“आम्ही ट्रान्सजेंडर लोक म्हणजे हाडामांसाची माणसेच आहोत.\nया ६ संघांनाच जिंकता आला आहे ICC Champions Trophy चा मिनी वर्ल्ड कप\nह्या ७ गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही कोणत्याही व्यवसायातून पैश्यांचा पाऊस पाडू शकाल\nहिटलरच्या सैन्याला आपल्या “जादू” ने हरवणारा अचाट, अज्ञात “जादूगार”\n या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा…\nजाणून घ्या ‘नेमकं’ कारण ज्यांमुळे विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या सीईओ पदाला रामराम केला\nजिंदगी ना मिलेगी दोबाराबद्दल ह्या गमतीशीर गोष्टी ह्या अप्रतिम चित्रपटाला अजूनच खास करतात\nतथाकथित “पुरुषसत्ताक” भारतात स्त्रियांनी केलेली प्रगती जगातल्या कुठल्याच देशाला जमलेली नाही\nतुमचं आधार कार्ड चुकीच्या कारणांसाठी वापरलं जातंय का “असं” तपासून बघू शकता\nचक्क मधमाश्यांसाठी सुरु झालाय जगातलं सर्वात छोटं “मॅक्डोनाल्ड रेस्टोरंट”\n“शेतकरी प्रश्नावर शहरी लोकांनी बोलू नये” : गर्विष्ठ मूर्खपणा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/the-english-school-in-the-state-closed-on-monday/", "date_download": "2019-09-17T14:36:56Z", "digest": "sha1:OAUKOJZGMZMZP7YLERQSMAVOACUVWDOU", "length": 11276, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यातील इंग्रजी शाळा सोमवारी बंद | Dainik Prabhat", "raw_content": "\nराज्यातील इंग्रजी शाळा सोमवारी बंद\nपुणे – राज्य शासनाने इंग्रजी माध्यमांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ इंडिपेन्डंट इंग्लिश स्कुल्स असोसिएशनच्या (आयईएसए) वतीने येत्या सोमवारी (दि.25) राज्यातील इंग्रजी शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.\n1 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा व 2012 ते 2019 पर्यंतच्या “आरटीई’च्या 25 टक्‍के प्रवेशांचा थकीत फी परतावा शाळांना तातडीने मिळावा, राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा सुरक्षा कवच कायदा करण्यात यावा, 18 नोव्हेंबर 2013 च्या शासन आदेशात दुरुस्ती करण्यात यावी व शालेय विद्यार्थी वाहतुकी संदर्भात मुख्याध्यापकांऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकांवर जबाबदारी सोपविण्यात यावी, स्वयं अर्थसहीत तत्त्वावर दर्जा वाढ करण्याच्या प्रस्तावांसाठी ऑनलाइन प्रक्रिया तातडीने सुरू करावी, या मागण्या शासनाकडे अनेकदा करण्यात आल्या होत्या. मात्र, शासनाकडून त्यांची दखल घेण्यात आली नाही.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआता पुन्हा या मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधून घेण्यासाठी एक दिवस इंग्रजी शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. असे आयईएसएचे प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी प्रदेशाचे खजिनदार राजीव मेंदीरत्ता, सहसचिव ओम शर्मा, पुणे विभागीय समन्वयक मिलिंद लांडगे, विजय जोशी, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्रीधर साईनाथ आदी उपस्थित होते.\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nपिंपरी-दापोडी मार्ग दि.26 जानेवारीपर्यंत सुरू होणार\nहोर्डिंग्ज कारवाईप्रकरणी तोंडावर बोट\nवाद टाळण्यासाठी पुस्तकांचे परीक्षण\nकोऱ्या कागदावर मिळणार बिल भरणा पावती\nकोणत्याही शिक्षकाचे वेतन थांबवू नका\nस्वाभिमान म्हणजे काय असतो पवारसाहेब \n“ज्युबिलंट’ विरोधात पुन्हा आंदोलन\n#फोटो : बहरलेली रानफुले…\nचिखल तुडवत स्मशानभूमीत जाण्याची वेळ\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/galleries/maratha-morcha-nandurbar-photogallery/", "date_download": "2019-09-17T14:22:29Z", "digest": "sha1:L3OGZFRDWQE6XDVQWPVMOL2S4CCT6W7M", "length": 2776, "nlines": 75, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा क्रांती मूक मोर्चा – नंदुरबार - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मूक मोर्चा – नंदुरबार\nमराठा क्रांती मूक मोर्चा – नंदुरबार\nमराठा क्रांती मूक मोर्चा - बुलढाणा\nमराठा क्रांती मूक मोर्चा – पुणे\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शि��राय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/eco-friendly-bappa-contest/contestant-minal-nerkar/125229/", "date_download": "2019-09-17T14:16:59Z", "digest": "sha1:KMDENK75V2N4R3GWU64QPLKQR52KSBA4", "length": 7566, "nlines": 109, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Contestant minal nerkar", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा मिनल नेरकर यांचा विज्ञानवादी बाप्पा\nमिनल नेरकर यांचा विज्ञानवादी बाप्पा\nपुण्याच्या मिनल नेरकर यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला आहे. नेरकर यांच्या घरी विराजमान झालेला बाप्पाची मूर्ती शाडूची आहे. याशिवाय त्यांनी केलेली सजावटही इको फ्रेंडली आहे. नेरकर यांचा ११ वर्षीय मुलाचे विज्ञानावर प्रेम आहे. त्यामुळे आपल्या बाप्पाचा देखावाही त्यांनी विज्ञानावर आधारीत असा केला आहे. इस्रोच्या चांद्रयान २ या ऐतिहासिक मोहीमेवर बाप्पांचा देखावा साकारलेला आहे. रोव्हर, लँडर आणि ऑर्बिटरबाबत लोकांना बेसिक माहिती देण्याचा प्रयत्न नेरकर कुटुंबियांनी केला आहे. विशेष म्हणजे या संपुर्ण देखाव्यासाठी फक्त २०० रुपये खर्च आल्याचे नेरकर यांनी सांगितले.\n‘आम्ही गेल्या चार ते पाच वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहोत. वसुंधरेचे मानवी जीवनातील महत्त्व आणि प्रदूषणामुळे होणारी तिची हानी आपल्या मुलाला समजवून सांगण्यासाठी इको फ्रेंडली गणशोत्सव उत्तम माध्यम असल्याचे मिनल नेरकर यांनी सांगितले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\n‘या’ नियमांचे पालन करूनच करा बाप्पाचे विसर्जन\nकदम कुटुंबीयांचा निसर्गप्रेमी बाप्पा\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nश्रवण घोडके यांनी साकारला चिंध्यांपासून देखावा\nभादवणकर कुटुंबियांनी सजावटीमधून दिला सामाजिक संदेश\nसोनवणे कुटुंबियांनी केला इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा\nअविनाश कविश्वर यांनी सजावटीत साकारले शेतकऱ्यांचे जीवन\nकदम कुटुंबीयांचा निसर्गप्रेमी बाप्पा\nठाण्यातील विनोदकुमार करताहेत ‘प्लास्टिक मुक्त भारत’ची जनजागृती\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिःशुल्क गणेश विसर्जन करणाऱ्या तरुणांचा विमा काढला\nपरळच्या गणेशोत्सव मंडळाने उभारली चांद्रयान २ ची प्रतिकृती\nटिशू पेपरपासून साकारला ‘एल्फिन्स्टनचा एकदंत’\nलालबागच्या राजाच्या चरणी भक्तांची अजब पत्रं\nसतीश पवार यांनी स्वतःच्या हाताने साकारलेला बाप्पा\nडोंबिवलीत पारूल सचिन पाटणकर यांचा चॉकलेटचा गणपती\nमिनल नेरकर यांचा विज्ञानवादी बाप्पा\nशिरुडे कुटुंबियांनी पर्यावरणस्नेही वस्तूंपासून साकारला बाप्पाचा देखावा\nअमृतकर कुटुंबियाची ‘मंगलयान’ मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/54.219.186.143", "date_download": "2019-09-17T15:04:01Z", "digest": "sha1:B4AHRCCY6WIRSIS432KZ3GMF7GVJBUPC", "length": 7157, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 54.219.186.143", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC सॅन जोस युनायटेड स्टेट्स\nआरईजीः कॅलिफोर्निया अमेरिका / लॉस_एन्जेल्स\nवापरलेले उपकरण एक आहे नावासह , (चालू), वर चालत आहे. वापरलेला ब्राउझर आहे आवृत्ती by .\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 54.219.186.143 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 54.219.186.143 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 54.219.186.143 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: सॅन जोस युनायटेड स्टेट्स\nआरईजीः कॅलिफोर्निया अमेरिका / लॉस_एन्जेल्स\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 54.219.186.143 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pacopower.com/mr/8-stage-12v-20a-automatic-lithium-lifepo4-battery-charger.html", "date_download": "2019-09-17T15:08:11Z", "digest": "sha1:RAFEOD4JIL4SWCSZODVWNVCBVCE27RCZ", "length": 16978, "nlines": 289, "source_domain": "www.pacopower.com", "title": "8 स्टेज 12V 20A स्वयंचलित अल्कली धातुतत्व LiFePO4 बॅटरी चार्जर कारखाना आणि पुरवठादार | Ligao", "raw_content": "\nMBC 7-स्टेज बॅटरी चार्जर\nMEC 8-स्टेज बॅटरी चार्जर\nMFC 8-स्टेज बॅटरी चार्जर\nह्या एअरलाईन्स 8-स्टेज अल्कली धातुतत्व आणि LiFePO4 चार्जर\n12V निवडीचा क्रम उलटा\n24V निवडीचा क्रम उलटा\nबॅटरी चार्जर सह निवडीचा क्रम उलटा\nMBC 7-स्टेज बॅटरी चार्जर\nMEC 8-स्टेज बॅटरी चार्जर\nMFC 8-स्टेज बॅटरी चार्जर\nह्या एअरलाईन्स 8-स्टेज अल्कली धातुतत्व आणि LiFePO4 चार्जर\n12V निवडीचा क्रम उलटा\n24V निवडीचा क्रम उलटा\nबॅटरी चार्जर सह निवडीचा क्रम उलटा\nडीसी डीसी आणि MPPT सौर चार्जर 25Amp.\nस्वयंचलित चार्जिंग 12V 20A 8 स्टेज कार बॅटरी चार्जर\n8 स्टेज 12V 20A स्वयंचलित अल्कली धातुतत्व LiFePO4 बॅटरी Ch ...\nस्वयंचलित चार्जिंग 12V 10A 7 स्टेज बॅटरी चार्जर\nकार पॉवर निवडीचा क्रम उलटा 12V1000W सुधारित न करता लाट निवडीचा क्रम उलटा\nस्वयंचलित व्होल्टेज स्टॅबिलायझर - मीटर प्रदर्शन 3 ...\nवॉल स्वयंचलित व्होल्टेज नियामक WSD-3000VA आरोहित\nडीसी डीसी कनवर्टर 24V 12V पॉवर हॉटेल 20Amp करण्यासाठी\n8 स्टेज 12V 20A स्वयंचलित अल्कली धातुतत्व LiFePO4 बॅटरी चार्जर\nआयटम: ह्या एअरलाईन्स 1220\n• Switchmode तंत्रज्ञान: होय\n• धुव्र असणे संरक्षण: होय\n• आउटपुट लहान संरक्षण: होय\n• नॉन बॅटरी दुवा संरक्षण: होय\nअनियमित संरक्षण चेंडू •: होय\nतापमान संरक्षण चेंडू •: होय\n• डिस्कनेक्ट संरक्षण: होय\n• थंड चाहता: स्वयंचलित तापमान नियंत्रित.\n• इनपुट शक्ती: 554W\n• रेट आऊटपुट: 12V डी.सी., 20A\n• मागे निचरा: 4mA\n• किमान प्रारंभ व्होल्टेज: 1.0V\n• 8 पायऱ्या: मऊ प्रारंभ, ठोक, शोषण, विश्लेषण पूर्ण, मोठी, आणि फ्लोट ठेवा.\n• बॅटरी श्रेणी: 40-200Ah\n• बैटरी प्रकार: 12V लिथियम-आयन LiFePO4 बैटरी\n• थर्मल संरक्षण (वर चाहता): 65 ℃ +/- 5 ℃.\n• थंड चाहता: स्वयंचलित तापमान नियंत्रित.\n• कार्यक्षमता: अनुप्रयोग. 85%.\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nनॉन बॅटरी दुवा संरक्षण\nया 8 शुल्क टप्प्यात पूर्णपणे स्वयंचलित अल्कली धातुतत्व बॅटरी चार्जर आहे.\nस्वयंचलित चार्जिंग overcharged तुमची बॅटरी रक्षण करते. त्यामुळे आपण तळ बॅटरी कनेक्ट चार्जर सोडू शकता.\n8-स्टेज चार्जिंग की आपल्या बॅटरी आता जीवन आणि पारंपारिक चार्जर वापरून तुलनेत चांगली कामगिरी देते एक अतिशय व्यापक आणि अचूक चार्जिंगला प्रक्रिया आहे.\n8-स्टेज चार्जर केवळ LiFePO4 तंत्रज्ञान वापरून लिथियम-आयन बॅटरी डिझाइन केलेले आहे.\nपायरी 1. मऊ प्रारंभ\nहलक्या बॅटरी शक्ती समाविष्टीत आहे की एक प्राथमिक शुल्क प्रक्रिया. हे बॅटरी संरक्षण आणि बॅटरी आयुष्य वाढते.\nपाऊल 2. मोठ्या प्रमाणात\nकमाल चालू असलेल्या चार्जिंग सुमारे 90% बॅटरी क्षमता होईपर्यंत.\nचार्जिंगला सायकल मोठ्या प्रमाणात मोड. प्रारंभ टप्प्यात बॅटरी च्या टर्मिनल अनियमित जे येथे मोठ्या प्रमाणात शुल्क आकारण्यास चार्जर स्विच बिंदू सेट मर्यादा वरील वाढले होईपर्यंत, आहे.\nटर्मिनल अनियमित आहे वेळ मर्यादेमध्ये अनियमित मर्यादा पास नाही तर, चार्जर स्विच (घन चरण 2 दिवा) मोड चूक आहे आणि चार्ज बांि. असे असल्यास, बॅटरी सदोष आहे किंवा त्याच्या क्षमता खूप मोठी आहे.\n95% बॅटरी क्षमता पर्यंत मिळवणे नकार चालू असलेल्या चार्जिंग.\nचरण 4 विश्लेषण करा.\nबॅटरी चार्ज धारण करू शकता तर चाचणी. प्रभार करू शकत नाही की बैटरी बदलले करणे आवश्यक आहे.\nवाढ चालू असलेल्या अंतिम शुल्क नाही.\nजास्तीत जास्त अनियमित 100% बॅटरी क्षमता करण्यासाठी अंतिम शुल्क.\nफ्लोट स्टेज overcharging किंवा बॅटरी इजा न करता 100% बॅटरी चार्ज बॅटरी कायम राखते. याचा अर्थ असा चार्जर तळ बॅटरी कनेक्ट सोडले जाऊ शकते.\nयेथे 95% -100% क्षमता बॅटरी कायम राखला. चार्जर बॅटरी व्होल्टेज परीक्षण व बॅटरी पू��्णपणे चार्ज ठेवणे आवश्यक असेल तेव्हा एक राखण्यासाठी देते.\n12 स्वयंचलित अल्कली धातुतत्व बॅटरी चार्जर एक 8- पाऊल पूर्णपणे स्वयंचलित चार्जिंग चक्र आहे. चार्जर आपोआप चार्ज वक्र सुरुवात एकही रन नाही.\nहरकत नाही आकार किंवा प्रकार, ह्या एअरलाईन्स-चार्ज करण्यासाठी सोडा. व्यावसायिकांसाठी पॉवर.\nउत्कृष्ट पूर्व-विक्री आणि विक्री-नंतरचे सेवा प्रणाली.\nl 1986 मध्ये स्थापन विद्युत उपकरणांना विशेष एक व्यावसायिक निर्माता.\nZhongshan, चीन, l 30 वर्ष व्यावसायिक फॅक्टरी निर्माता\nl उत्पादन श्रेणी: पॉवर Invertor, Automantic व्होल्टेज नियामक, बॅटरी चार्जर, हॉटेल आणि सौर बदला कंट्रोलर.\nl प्रमाणपत्र: आयएसओ 9001-2015, सामान्य अध्ययन प्रमाणपत्र CB प्रमाणपत्र, इ\nl 6 वर्ष Alibaba गोल्डन पुरवठादार\nमागील: स्वयंचलित चार्जिंग 12V 10A 7 स्टेज बॅटरी चार्जर\nपुढील: स्वयंचलित चार्जिंग 12V 20A 8 स्टेज कार बॅटरी चार्जर\n12 व्होल्ट बॅटरी चार्जर\n12V 24v ऑटोमोटिव्ह बॅटरी चार्जर\n12V 24v बॅटरी चार्जर\n12V कार बॅटरी चार्जर\n24v अल्कली धातुतत्व कार बॅटरी चार्जर\nकार स्वयंचलित बॅटरी चार्जर\nखेळण्यांचे कार बॅटरी चार्जर\nसर्वोत्तम ऑटो बॅटरी चार्जर\nडिझेल जनरेटर बॅटरी चार्जर\nइलेक्ट्रिक बाईक बॅटरी चार्जर 12.6v\nइलेक्ट्रिक कार बॅटरी चार्जर\nसफर बोट बॅटरी चार्जर\nउच्च वारंवारता बॅटरी चार्जर\nऍसिड बॅटरी चार्जर 12V घेऊन\nQc3.0 कार बॅटरी चार्जर केबल\nस्मार्ट कार बॅटरी चार्जर\nडीसी डीसी आणि MPPT सौर चार्जर 25Amp.\nस्वयंचलित चार्जिंग 12V 20A 8 स्टेज कार बॅटरी ...\nस्वयंचलित चार्जिंग 12V 10A 7 स्टेज बॅटरी चार्जर\nस्वयंचलित 24V 10A 8 स्टेज बॅटरी चार्जर\nस्वयंचलित चार्जिंग 24V 5A 8 स्टेज पोर्टेबल Batt ...\nस्वयंचलित चार्जिंग 12V 20A 8 स्टेज कार बॅटरी ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nएप्रिल 2019 मध्ये प्रदर्शने\nआपण या एप्रिल मध्ये प्रदर्शन आमच्या तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात भेट आमंत्रित आमच्या सन्मान आहे. येथे प्रदर्शन माहिती आहे: 125 कॅन्टोन सामान्य स्थळ: चीन आयात आणि कॉम्प्लेक्स निर्यात मेळावा No.380 Yuejiang Zh ...\nपत्ता: Tongle औद्योगिक पार्क, No.38 Donghai वेस्ट रोड, एफएडब्ल्यू टाउन, Zhongshan,, Guangdong, चीन\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/all-peoples-on-road-in-kolhapur-city/", "date_download": "2019-09-17T15:19:39Z", "digest": "sha1:Q32Z7776G4QPL5Z4LUKE2QQLEWBSB47O", "length": 9100, "nlines": 37, "source_domain": "pudhari.news", "title": " अवघे शहर रस्त्यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अवघे शहर रस्त्यावर\nकोल्हापूर : शहरातील देखावे व गणेशमूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. ( छाया : तय्यब अली)\nपावसाने दिलेली उघडीप आणि उद्याची अनंत चतुर्दशीची सुट्टी, त्यामुळे शहरवासीयांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्याचा आनंद लुटला. शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, राजारामपुरी, मंगळवार पेठ आदी परिसरातील आकर्षक गणेशमूर्ती व तांत्रिक देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. सहकुटुंब शहरवासीयांनी गणेशमूर्तींचे दर्शन घेतले.\nयंदाच्या गणेशोत्सवावर महापुराची गडद छाया असली तरी मंडळांचा उत्साह कायम होता. साधेपणाने मंडळांनी उत्सव साजरा करण्यावर भर दिला. दरवर्षी सुमारे दोनशेहून अधिक सजीव देखावे यंदा केले नाहीत. मात्र, विद्युत रोषणाईच्या झगमगाटात रस्ते न्हाऊन निघाले. तांत्रिक देखाव्यांची करामत, ऐतिहासिक देखाव्यांची भव्यता, गणपती बाप्पांची नयन मनोहारी आरास पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. त्यामुळे रात्री आठनंतर शहरातील सर्व प्रमुख रस्ते गर्दीने फुलले होते.\nरात्री दहा वाजण्याच्या सुमारास राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, मंगळवार पेठ, बुधवार पेठ आदी भागांत गर्दी वाढल्याने नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला. गणेश दर्शन सुरळीतपणे पार पडावे, यासाठी मंडळांचे कार्यकर्ते स्वयंसेवकांच्या भूमिकेत दिसत होते. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, देखावे पाहण्यासाठी रांगा लावणे, वाहतूक कोंडी दूर करणे या कामांसाठी कार्यकर्ते राबताना दिसत होते. छत्रपती शिवाजी चौकातील 21 फुटी श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी झाली होती. मंगळवार पेठ व बुधवार पेठेत आकर्षक गणेशमूर्ती, फुटबॉल खेळासंबंधी सादरीकरण आणि बालगणेश हे आकर्षण ठरले. शाहूपुरी, राजारामपुरी, मंगळवार पेठ परिसरातील प्रतिकृती, कलात्मक गणेशमूर्ती, शिल्पाकृती पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती.\nगुरुवारी अनंत चतुर्दशीची सुट्टी असल्याने अनेक जण रात्रीचे जेवण हॉटेलमध्ये करण्याचा बेत आखूनच घराबाहेर पडले होते. त्यामुळे नाष्टा सेंटरसह हॉटेलमध्ये वेटिंग होते. सायंकाळनंतर देखावे ���ाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली, तसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. अनेक मंडळांनी दरवर्षीप्रमाणे सत्यनारायणाची पूजा घातली होती. गणेशभक्‍तांना प्रसादाचे वाटप केले जात होते. राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठेत देखावे पाहण्यासाठी नागरिकांची रात्री उशिरापर्यंत लगबग होती.\nकसबा बावड्यातील रस्ते शांत\nगेली अनेक वर्षे कसबा बावड्यातील सजीव देखावे हे उत्सवाचे मुख्य आकर्षण होते. मात्र, यंदाच्या वर्षी महापुरामुळे कसबा बावड्यात देखावे मंडळांनी रद्द केले. एरवी गणेशोत्सवात रात्री आठनंतर हजारोंच्या संख्येने लोक मुख्य रस्त्यांवर दिसत. यंदाच्या वर्षी कसबा बावड्यातील रस्त्यावर मागील वर्षीच्या मानाने तुरळक गर्दी होती.\nपूरग्रस्तांच्या मदतीला शहरवासीय एकदिलाने राबले. मदतीचा हात दिला. प्रशासनाला साथ दिली. याची झलक यंदाच्या उत्सवातून व गणेशमूर्तींतून जाणवली. महापुराच्या पार्श्‍वभूमीवर आपत्कालीन स्थितीत करावयाची मदत, घ्यावयाची काळजी, याचे फलक लावून अनेक मंडळांनी प्रबोधन केले.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\n'सरकार जबाबदारीपासून पळ काढत आहे'\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=337&Itemid=545&limitstart=2", "date_download": "2019-09-17T14:34:00Z", "digest": "sha1:BE4AVSQNZBOKFTIVWIB6HPZSX7MT5UGA", "length": 6853, "nlines": 45, "source_domain": "saneguruji.net", "title": "मित्राचें पत्र", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\nतो अफगाण उर्दू मिश्रित हिंदींत बोलूं लागला.\n''घाबरुं नको. वाजव. मला आवडतें संगीत. माझा मुलगा बांसरी वाजवी. किती वर्षांत त्याची भेट झाली नाहीं. तो मोठा झाला असेल. तुझ्याएवढा असेल. वाजव बाळ, वाजव''\nमी पुन्हां सूर आळविले. तो सरदार खुश झाला, उचंबळला. त्याच्या मोटारचें शिंग वाजलें.\n''हम् कैदी हैं. कल आईए. यहां मै फिर आऊंगा'' तो हस्तांदोलन करुन गेला. त्याची मोटार गेली. अफगाण आणि प्रेमस���ंधु परंतु रवीन्द्रनाथांनी काबुलीवाल्याची नाहीं का गोष्ट लिहिली परंतु रवीन्द्रनाथांनी काबुलीवाल्याची नाहीं का गोष्ट लिहिली वात्सल्य सर्वत्र आहे. प्रेम सर्वत्र आहे. त्या अफगाणाला आपल्या मुलाची आठवण झाली. मी विचार करित घरीं गेलों. आणि रंगा, दुसर्‍या दिवशीं मी पुन्हां तेथें गेलों. बांसरी वाजवित बसलों. आणि पों करित मोटार आली. प्रेमसिंधु अफगाणाला घेऊन ती आली. मोटार रस्त्यांवर थांबली. तो सरदार दौडत टेंकडीवर आला. त्यानें माझ्या मुखाचें चुंबन घेतलें. त्यानें मला हृदयापाशीं धरलें.\n''बेटा, बजाव तेरी बांसरी'' तो म्हणाला आणि मी भावनामग्न होऊन बांसरी वाजवली. आम्ही दोघे दिकाल विसरलों. एका भावसिंधूंत आम्ही डुंबत होतों.\n''अच्छा, बहुत अच्छा. जरा ठेरीये.'' मी थांबलों आणि किती वेळ गोष्टी बोलत होतों. तो म्हणाला ''तूं जा अफगाणिस्तानांत. मी चिठी देईन. द्राक्षें खा. लठ्ठ होऊन ये. मांडवावर द्राक्षें वाळत घातलेलीं असतात. आम्ही खिसे भरुन शाळेंत जायचे. अफगाणिस्तानांत वपत्रत जमिनी म्हणजे धर्माला दिलेल्या जमिनी खूप आहेत. तेथें हंगामांत तीन तीन महिने फकीर राहतात. पोटभर द्राक्षें खातात. त्यांनीं विकायला नेऊं नये.'' रंगा, द्राक्षांच्या १०८ जाती आहेत द्राक्षांचे अपार वैभव तिकडे आहे. आणि तो सरदार म्हणाला ''बेटा, अरे प्रेम पशुपक्षियोंमेंहि मौजूद है. हमारी बडी दादी थी. उसका हाथ हमारी गो पछानती, और वह उसकेपास जाती तो दो शेर जादा दूध देती.'' एकदां गाय दूध देतनाशी झाली. परंतु गांवाला गेलेली आजी आली नि ती पुन्हां दूध देऊं लागली. अफगाणिस्तानांत कोणी काळाबाजार केला तर त्याच्या कानांत खुंट्या ठोकतात द्राक्षांचे अपार वैभव तिकडे आहे. आणि तो सरदार म्हणाला ''बेटा, अरे प्रेम पशुपक्षियोंमेंहि मौजूद है. हमारी बडी दादी थी. उसका हाथ हमारी गो पछानती, और वह उसकेपास जाती तो दो शेर जादा दूध देती.'' एकदां गाय दूध देतनाशी झाली. परंतु गांवाला गेलेली आजी आली नि ती पुन्हां दूध देऊं लागली. अफगाणिस्तानांत कोणी काळाबाजार केला तर त्याच्या कानांत खुंट्या ठोकतात व्रूच्र शिक्षा परंतु काळाबाजार करण्याची छाती नाहीं. किती तरी गोष्टी ते सांगत होते. एक गंमत सांगूं का पहाडांत एकेठिकाणीं परीस आहे अशी दंतकथा. चारचार महिने बकर्‍या पहाडांत चरायला नेतात. पुढें गुराखी त्याना घरीं परत आणतात. बकर्‍या पाठव���ांना त्यांच्या खुरांना नाल मारतात. हेतु हा कीं परीस नालाला लागला तर नाल सोन्याचा व्हावा पहाडांत एकेठिकाणीं परीस आहे अशी दंतकथा. चारचार महिने बकर्‍या पहाडांत चरायला नेतात. पुढें गुराखी त्याना घरीं परत आणतात. बकर्‍या पाठवतांना त्यांच्या खुरांना नाल मारतात. हेतु हा कीं परीस नालाला लागला तर नाल सोन्याचा व्हावा महिनेच्या महिने रानांत राहून जेव्हां कळप पुन्हां खालीं येतात, घरीं येतात तेव्हां जो तो बकर्‍यांच्या खुर्‍या बघतो. सोनें झालें आहे कीं काय \nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/trending/boycottredlebel-an-old-advertise-of-brooke-bond-red-label-tea-related-to-ganesh-chaturthi-was-trolled-on-social-media/122582/", "date_download": "2019-09-17T15:33:49Z", "digest": "sha1:GPZHPUTUI53JMCSHAG2JZT7PQQWAYAPG", "length": 10757, "nlines": 114, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Boycottredlebel an old advertise of brooke bond red label tea related to ganesh chaturthi was trolled on social media", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर ट्रेंडिंग Video : …यामुळे ‘हा’ हॅशटॅग टॉप ट्रेंडिंग; ‘रेड लेबल’ ट्रोल\nVideo : …यामुळे ‘हा’ हॅशटॅग टॉप ट्रेंडिंग; ‘रेड लेबल’ ट्रोल\n'ब्रूक बॉण्ड रेड लेबल टी' या ब्रँडच्या प्रदर्शित झालेल्या गणेश चतुर्थीशी संबंधित जाहिरातीला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.\nगेल्या वर्षी ‘ब्रूक बॉण्ड रेड लेबल टी’ या ब्रँडच्या प्रदर्शित झालेल्या गणेश चतुर्थीशी संबंधित जाहिरातीला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. ही जाहिरात हिंदू विरोधी असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणे आहे. तसेच या जाहिरातीतून हिंदू – मुस्लिम ऐक्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या जाहिरातीच्या माध्यमातून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. याच कारणामुळे गेल्या वर्षी प्रदर्शित झालेली जाहिरात ट्विटरवर #BoycottRedLebel हा हॅशटॅग टॉप ट्रंडिंगमध्ये आहे.\nकाय आहे या जाहिरातीत\nएक तरुण गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी एका दुकानात जातो. दरम्यान, त्या ग्राहकाला एक मूर्ती आवडते. तो ही मूर्ती…असं म्हणत थांबतो. कारण जेव्हा तेव्हा मागेवळून पाहतो. त्यावेळी गणपती विक्रेते डोक्यावर टोपी घालत असतात. त्यावेळी त्या ग्राहकाला मूर्ती विक्रेते मुसलमान असल्याचे कळते आणि तो ग्राहक गणपती खरेदी करण्यास टाळाटाळ करतो. मात्र, त्याआधी विक्रेत्यांनी चहाची ऑर्डर दिलेली असते. ते ग्राहकांना ‘ओ भाईजान चाय पिके तो जाओ’,असे म्हणत त्यांना थांबवतो. चहा पिताना मूर्तीकार म्हणतो, ‘नमाज पठण करणारे हात जर बाप्पाची मूर्ती सजवणार असतील तर आश्चर्य वाटणारच…’त्यावर तुम्ही हेच काम करता का, असे ग्राहक विचारतो. त्यावर ‘ही एक प्रकारची ईश्वरसेवा’, असल्याचे मूर्तीकार ग्राहकाला सांगतो. त्यानंतर प्रभावित होत तो हिंदू ग्राहक मुसलमान मूर्तीकाराकडून मूर्ती विकत घेतो.\nहेही वाचा – ‘साहो’ चित्रपटावरील ‘हे’ धमाल मीम्स पाहून तुम्हाला हसू होईल अनावर\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nभुजबळांच्या घरवापसीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेणार – जोशी\nजलतांडवाची दाहकता दाखवणारा रेखा मालपुरे यांचा बाप्पा\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\n‘मला सिंधूशी लग्न करू द्या, नाहीतर तिला किडनॅप करेन’; ७० वर्षीय वृद्धाची मागणी\nपाकिस्तानी मंत्र्याची बौद्धिक दिवाळखोरी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n‘आई कुठे काय करते’ याची स्मृती इराणी यांना भुरळ\nमोठ्याने पादणार तो जिंकणार; सुरतमध्ये होतेय ‘पाद स्पर्धा’\nसावधान…कलर्ड टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक\nमहिलेने दुधात तयार केली मॅगी; रेसिपी पाहून लोक झाले हैराण\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-46624493", "date_download": "2019-09-17T15:55:36Z", "digest": "sha1:XLSUK4DN5CMA3BQ75IDEWM7L4Z6AP7VG", "length": 29587, "nlines": 162, "source_domain": "www.bbc.com", "title": "रखरखीत वाळवंटाच्या सौदी अरेबियात पाणी येतं कुठून? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nरखरखीत वाळवंटाच्या सौदी अरेबियात पाणी येतं कुठून\nहे यासह सामाय���क करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा रखरखीत वाळवंट ही सौदीची ओळख आहे.\nसौदी अरेबिया म्हटलं की तेलाची चर्चा कायम होते, पण आता पाण्याची चर्चा सौदीसाठी जास्त महत्वाची आहे. अर्थात तेलाच्या उत्पादनामुळे सौदी गर्भश्रीमंत आहे. पण त्यामुळे इथली पाण्याची तहान भागत नाही. उलट ती वाढताना दिसते आहे.\nही गोष्ट 2011 ची आहे. मायनिंग कंपनीशी संबंधित एका फर्मचे उपप्रमुख असलेल्या मोहम्मद हानी यांनी म्हटलं होतं की इथं सोनं आहे, पण पाणी नाहीए. आणि सोन्याप्रमाणेच इथं पाणीही महाग आहे.\n16 व्या शतकातील कवी रहीम यांचा दोहा सौदी अरेबियासाठी अगदी चपलख आहे. रहिमन पानी राखिए, बिन पानी सब सून.\nसौदी तेल विकून प्रचंड पैसा कमावतो आहे. पण यातला बराचसा हिस्सा समुद्राचं पाणी पिण्यालायक करण्यासाठी खर्च होतो आहे. इथं ना नदी आहे, ना तलाव. विहिरी आहेत, पण त्या तेलाच्या. पाण्याच्या विहिरी तर कधीच्याच कोरड्या पडल्या.\n2011 मध्ये सौदीच्या तत्कालीन पाणी आणि वीज मंत्र्यांनी म्हटलं होतं, \"सौदी अरेबियात पाण्याची मागणी प्रत्येक वर्षी 7 टक्क्याने वाढते आहे. आणि पुढच्या दशकभरात पाण्यासाठी किमान 133 अरब डॉलर गुंतवणूक करण्याची गरज पडेल.\"\nसौदी अरेबिया वॉटर कन्वर्जन कॉर्प अर्थात एसडब्लूसीसी प्रत्येक दिवशी 30.36 लाख क्युबिक मीटर समुद्राचं पाणी पिण्यालायक बनवते.\nअर्थात हा आकडा 2009 चा आहे, जो आता वाढला असेल. याचा रोजचा खर्च 80.6 लाख रियाल आहे. त्यावेळी एक क्युबिक मीटर पाण्यापासून मीठ वेगळं करण्याचा खर्च 2.57 रियाल होता. याशिवाय ट्रान्सपोर्टिंगचा खर्च 1.12 रियाल प्रति क्युबिक मीटर होता.\nसौदीने 2015 मध्येच पाण्याच्या व्यावसायिक वापरावरील कर वाढवला होता. पाण्याचा बेहिशेबी वापर थांबवण्यासाठीच हा करवाढीचा उपाय शोधण्यात आला आहे.\nनागपूरच्या झुलेखा बनल्या अरब देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर\nमुस्लीम धर्मात नेमके पंथ तरी किती\nकाही संशोधकांच्या मते सौदी अरेबियाच्या जमिनीतलं पाणी पुढच्या 11 वर्षात पूर्णपणे संपून जाईल. सौदीचं अरबी वृत्तपत्र अल वतनच्या रिपोर्टनुसार खाडीच्या देशांमध्ये प्रति व्यक्ती पाण्याचा वापर जगभरात सर्वाधिक आहे. सौदीत प्रतिव्यक्ती 265 लीटर पाण्याचा वापर होतो, जो की युरोपिय युनियनच्या देशांपेक्षा दुप्पट आहे.\nप्रतिमा मथळा शुष्क वाळवंटात पाणी येतं कुठून\nसौदी अरेबियात एकही नदी किंवा तलाव नाहीए. हजारो वर्ष सौदीचे लोक पाण्यासाठी विहिरींवर अवलंबून राहिले. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर वाढला. मात्र पावसाअभावी जमिनीत तितकं पाणी साठू शकलं नाही. हळूहळू विहिरींची खोली वाढत गेली, आणि ती वेळही आली की जेव्हा सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या.\nसौदीत किती पाऊस पडतो तर बघा.. तलमीज अहमद चार वर्ष सौदीचे राजदूत म्हणून भारतात होते. ते सांगतात \"सौदीत दरवर्षी डिसेंबर-जानेवारीत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडतो. पण फक्त एखाद-दुसरा दिवस.\nम्हणजे वर्षात एखादा-दुसरा दिवस पाऊस पडतो. अर्थात हे सगळं विंटर स्टॉर्मच्या रुपात घडतं. आणि त्यानं ग्राऊंड वॉटरवर काहीच फरक पडत नाही. तलमीज सांगतात की हा पाऊस नुकसानच जास्त करतो. ते म्हणतात की तिकडे जॉर्डन किंवा सीरियात पाऊस पडला तर सौदीत लोक खूश होतात. कारण त्यांच्याकडे चांगला पाऊस झाला तर सौदीतल्या ग्राऊंड वॉटरवर चांगला परिणाम होतो.\nसौदी पाण्यावर किती पैसा खर्च करतो\nसौदीत गोड्या पाण्याची मोठी अडचण आहे. सर्वात आधी सौदीत जमिनीतल्या पाण्याचा वापर करण्याचा आला. पण ते पुरेसं नाही. केवळ सौदीतच नव्हे तर अख्ख्या मध्य पूर्वेत पाण्याची टंचाई आहे. पाण्याच्या कमतरतेमुळेच सौदीला गव्हाचं उत्पादन घेणं बंद करावं लागलं.\nसौदीला आपल्या भविष्याकडे पाहून प्रचंड भीती वाटते. 2010 मध्ये विकिलिक्सने अमेरिकेचा एक गोपनीय अहवाल जगासमोर आणला. ज्यात सौदीचे राजे अब्दुल्ला यांनी सौदीतल्या फूड कंपन्यांना परदेशात जमिनी खरेदी करण्यास सांगितलं होतं. म्हणजे तिथून पाणी आणता येईल. विकिलिक्सच्या मते राजकीय अस्थिरतेपासून स्वत:ला वाचवण्यासाठी सौदी अशा प्रकारच्या उपाययोजना करण्यात गुंतला आहे.\nप्रतिमा मथळा वातावरण कोरडं असताना सौदीत पाणी येतं कुठून\nवर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार सौदी अरेबिया आताही आपल्या जीडीपीच्या दो��� टक्के पैसा पाण्यावरच्या सबसिडीसाठी खर्च करतो. याच रिपोर्टच्या म्हणण्यानुसार 2050 पर्यंत मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकन देशांना आपल्या जीडीपीच्या 14 टक्के पैसा पाण्यावर खर्च करावा लागेल.\nमध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 6 टक्के लोक राहतात. मात्र तिथं दोन टक्क्यांपेक्षाही कमी पाणी आहे, ज्याचा पुन्हा वापर होऊ शकेल. हा प्रदेश जगातला सर्वात भयानक दुष्काळी भाग आहे.\nअल्जिरिया, बहारीन, कुवैत, जॉर्डन, लिबिया, ओमान, कतार, सौदी, ट्युनिशिया, संयुक्त अरब अमिरात आणि येमेन हे ते देश आहेत. या देशांमध्ये सरासरी 1200 क्युबिक मीटर पाणी आहे. जे जगाच्या तुलनेत सहा पटीनं कमी आहे.\nमध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील बहुतेक देश पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी स्वत:ला सक्षम समजत नाहीत. वर्ल्ड बँकेनुसार 2050 पर्यंत या देशांमध्ये पाण्याची प्रतिव्यक्ती उपलब्धता अर्ध्यावर येईल.\n•शुद्ध केलेलं 943% पाणी सौदीनं वापरलं.\nवर्ल्ड बँकेच्या अभ्यासानुसार मृत समुद्राच्या साठ्याइतकं गोडं पाणी सौदीनं वापर करुन संपवलं आहे. हे एक रेकॉर्डच आहे. गल्फ को-ऑपरेशन काऊंसिलच्या देशांमध्ये पाण्याचा वापर केल्यानंतर त्याची भरपाई आणि मागणीत तफावत मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.\nप्रतिमा मथळा सौदी अरेबियातील वाळवंट\nबहारीनने शुद्ध केलेल्या पाण्याच्या साठ्यापेक्षा 220 टक्के अधिक पाणी वापरलं आहे. सौदी अरब 943% आणि कुवेतनं 2465% अधिक पाणी वापरलं आहे. गेल्या 30 वर्षात यूएईमध्ये वॉटर टेबलमध्ये प्रति वर्ष एक मीटरनं घट झाली आहे. वर्ल्ड बँकेच्या अंदाजानुसार पुढच्या 50 वर्षात यूएईमधील गोड्या पाण्याचे सगळे स्त्रोत संपून जातील.\nमध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेच्या देशांमधील 83 टक्के पाणी कृषी क्षेत्रासाठी वापरलं जातं. सौदीत 1980 च्या दशकापासून आतापर्यंत शेतीसाठी भूगर्भातील पाण्याचा दोन तृतीयांश वापर करण्यात आला आहे. सौदीत भूगर्भातील पाणी हाच एकमेवर स्त्रोत आहे, कारण अख्ख्या देशात एकही नदी नाहीए.\nमध्य पूर्व आणि उत्तर अमेरिकेत जगातील एकूण पाण्याच्या फक्त 1% गोडं पाणी आहे. वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार हे देश आपल्या क्षमतेपेक्षा पाण्याचा अधिक वापर करत आहेत. सौदी अरेबियासुद्धा याच देशांपैकी एक आहे.\nसौदी भूगर्भातील पाण्याचा भरपूर वापर करत आहे, मात्र पाऊस नसल्याने जमिनीत पुन्हा पाणी साठण्याचा दुसरा मार्ग नाहीए.\nपाणी संपलं तर पर्याय काय\nसमुद्रातील पाण्यापासून मीठ वेगळं करणं हा एक उपाय आहे. या प्रक्रियेला डिससॅलिनेशन म्हणतात. जगभर हा उपाय प्रसिद्ध आहे. वर्ल्ड बँकेनुसार मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये डिससॅलिनेशनची प्रक्रिया इतर जगाच्या तुलनेत अर्धी आहे. जगातल्या 150 देशांमध्ये समुद्रातील पाण्यातून मीठ वेगळं करुन त्याचा वापर केला जातो.\nइंटरनॅशनल डिससॅलिनेशन असोसिएशन (आयडीए) च्या अंदाजानुसार जगभऱातील 30 कोटी लोक डिससॅलिनेशन केल्यानंतर मिळणाऱ्या पाण्याचा रोजच्या वापरासाठी उपयोग करतात. अर्थात डिससॅलिनेशनची प्रक्रिया महाजटिल आहे. वीजेची निर्भरताही याच डिससॅलिनेशन प्लांटवर अवलंबून आहे.\nप्रतिमा मथळा पाणी नसताना सौदीत शेती कशी करतात\nयामुळे कार्बन उत्सर्जन होतं. यात जीवाश्म इंधनाचाही वापर होतो. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार यामुळे समुद्रातील जैवविविधतेवरही परिणाम होत आहे.\nआयडीएचे सरचिटणीस शैनोन मॅकार्थींच्या म्हणण्यानुसार \"खाडीच्या देशांमध्ये डिससॅलिनेशन प्रक्रियेमुळे पाणी घराघरात पोहोचवले जाते. काही देशांमध्ये यावरचं अवलंबित्व तब्बल 90 टक्क्यांवर पोहोचलं आहे.\"\nमॅकार्थी सांगतात \"या देशांसमोर डिससॅलिनेशनशिवाय कुठलाही पर्याय नाहीए. याप्रकारच्या अपारंपरिक पाण्यावर मोठा खर्चही होतो. अर्थात गरीब देशांना हे परवडणारं नाही. त्यामुळेच येमेन,लिबिया आणि वेस्ट बँक परिसरात लोक भूगर्भातील पाण्यावरच अवलंबून आहेत.\nतलमीज अहमद यांच्या म्हणण्यानुसार सौदी श्रीमंत आहे, पण अन्न आणि पाण्याबाबत पूर्णत: असुरक्षित आहे.\nते सांगतात \"खाण्यापिण्याचं सगळं साहित्य सौदी परदेशातून खरेदी करतो. तिथं खजूर सोडून कशाचंही उत्पादन होत नाही. भूगर्भातील पाण्यावर सौदी चालणार नाही, कारण ते जमिनीत शिल्लकच नाहीए. गेल्या 50 वर्षापासून सौदी समुद्रातील पाण्यातून मीठ बाजूला काढून त्याचा वापर करत आहे. इथं दरवर्षाला नवे डिससॅलिनेशन प्लांट लावले जातात, आणि अपग्रेड केले जातात. आणि हे प्रचंड खर्चिक आहे. हे गरीब देशांच्या आवाक्याबाहेरचं आहे. येमेन एवढा खर्च करण्यासाठी सक्षम नाहीए. मला माहिती नाही, की भविष्यात डिससॅलिनेशन किती सुलभ होईल किंवा त्यात किती अडचणी येतील\"\nसौदीत झाड तोडणं गुन्हा आहे\nरॉयटर्स या वृत्तसंस्थे���्या रिपोर्टनुसार सौदीची गणती अशा देशांमध्ये होते, जिथं नागरिकांना पाण्यासाठी सर्वात जास्त सबसिडी दिली जाते.\n2015 मध्ये सौदीनं उद्योग धंद्यात पाण्याच्या वापरावरचा कर प्रति क्युबिक चार रियालवरुन 9 रियाल एवढा केला आहे. रिपोर्टनुसार सरकार घरगुती वापराच्या पाण्यावर प्रचंड सबसिडी देतं, त्यामुळे लोकांना पाणी स्वस्त मिळतं.\nतलमीज अहमद सांगतात की सौदीनं आपल्या जमिनीवर गव्हाचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला, पण तो महागात पडला. त्यांच्या म्हणण्यानुसार \"सौदीनं गव्हाचं फिल्ड बनवलं. त्यासाठी इतकं पाणी लागलं की जमिनीवर मीठ पसरलं. काही वर्षात ही सगळी जमीन पडीक झाली. हा परिसर विषारी झाला. हा पूर्ण इलाका बंदिस्त करण्यात आला आहे. भाजीपाला घेतला जातो, पण तोही खूपच संरक्षित भागात. खजूर इथलं सामान्य फळ आणि पीक आहे. खजूर एक असं फळ आहे, ज्यात सगळं काही आहे. पण अधिक खजूर खाल्ला तर शरीरात साखर वाढण्याची भीती असते. इथं झाड तोडणं मोठा गुन्हा आहे.\"\nसौदीनं जेव्हा आधुनिक पद्धतीनं शेती करायला सुरुवात केली, तेव्हा भूजल पातळी 500 क्युबिक किलोमीटर खाली गेला. नॅशनल जिओग्राफीनुसार एवढ्या पाण्यात अमेरिकेतला एक तलाव भरतो.\nप्रतिमा मथळा सौदीतलं एक दृश्य\nया रिपोर्टनुसार शेतीसाठी दरवर्षी भूगर्भातून 21 क्युबिक किलोमीटर पाणी उपसलं जातं. ज्याची भरपाई होत नाही. स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज इन लंडन या संस्थेनं सौदीतून पाणी उपसण्याच्या प्रमाणावर एक रिपोर्ट तयार केला आहे.\nया रिपोर्टनुसार सौदीनं आतापर्यंत चार ते पाच चतुर्थांश पाणी आधीच वापरलं आहे. नासाच्या अहवालानुसार सौदीनं 2002 ते 2016 या कालावधीत प्रत्येक वर्षात 6.1 गिगाटन पाणी खर्च केलं आहे.\nहवामानातील बदलांचा सर्वात वाईट परिणाम अरबी देशांवर झाला आहे. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेवर पाण्याशिवाय राहण्याची नामुष्की ओढावू शकते. एकवेळ पेट्रोलशिवाय माणूस जगू शकतो, पण पाण्याशिवाय त्याचं अस्तित्व उरणार नाही. अर्थात सौदी अरेबिया हे सगळं नीट जाणून आहे.\nमहिलांना अखेर ड्रायव्हिंगची परवानगी : सौदी अरेबियात वाहतंय बदलाचं वारं\n...म्हणून सौदीत महिलांचं चित्र काढण्यास मनाई\nसौदी अरेबियात सिनेमाला अचानक कशी काय परवानगी मिळाली\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराज ठाकरेंची मनसे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही\nमोदींना 'देशाचा पिता' म्हटल्यामुळे मिसेस मुख्यमंत्री टिकेच्या धनी\nहैदराबादच्या निजामाच्या अब्जावधी रुपयांवरून भारत-पाक संघर्ष\nतुम्हाला माहितीय आपण 'कोंबड्यांच्या जगात' राहतोय\nमोदींवर या निवडणुकांमध्ये किती अवलंबून आहे महाराष्ट्र भाजप\nहुथी बंडखोरांच्या हल्लांपुढे सौदी अरेबिया हतबल आहे कारण...\nमहाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर व्हायला उशीर होतोय का\nसौदी अरामकोवरील हल्ल्यांमुळे भारतात पेट्रोल डिझेल महागणार\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/shiv-sena-chief-uddhav-thackeray-demands-ban-on-burqa-in-india-like-in-sri-lanka/", "date_download": "2019-09-17T15:09:05Z", "digest": "sha1:WUKRGRDE2W4ZYRHP2XCT3XQCIH6MD7XU", "length": 17830, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "रावणाच्या लंकेत घडले ; रामाच्या अयोध्येत कधी घडणार ? 'बुरखा', 'नकाब' वर बंदी घाला : उद्धव ठाकरे - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nरावणाच्या लंकेत घडले ; रामाच्या अयोध्येत कधी घडणार ‘बुरखा’, ‘नकाब’ वर बंदी घाला : उद्धव ठाकरे\nरावणाच्या लंकेत घडले ; रामाच्या अयोध्येत कधी घडणार ‘बुरखा’, ‘नकाब’ वर बंदी घाला : उद्धव ठाकरे\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंका सरकराने खबरदारी म्हणून बुरखा किंवा नाकाब परिधान करण्यावर बंदी घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ तील अग्रलेखामधून बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी मोदींना आपल्या अग्रलेखातून हा सवाल केला आहे.\nभारतात ‘बुरखा’, ‘नकाब’ ला बंदी करावी\nत्यांनी पुढे आपल्या अग्रलेखात म्हंटले आहे ���ी, “हिंदुस्थान, विशेषतः हिंदुस्थानचा जम्मू आणि कश्मीर प्रांत त्याच इस्लामी दहशतवादाने त्रस्त आणि जर्जर झाला आहे. प्रश्न इतकाच आहे की, श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले आपण कधी उचलणार विद्यमान सरकारने ‘ट्रिपल तलाक’ विरोधात कायदा करून पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य, पण भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करीत आहोत व पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रहितासाठी करीत आहोत”. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.\nमोदींनी हे सर्व करून घेतले पाहिजे\nभारतातील मुस्लीम समाजावर भाष्य करताना उद्धव यांनी ‘राष्ट्र नंतर, आधी धर्म’ हा मुसलमान समाजाचा प्राधान्यक्रम असल्याचे म्हटले आहे. इस्लाम धर्म देखील फालतू रूढी-परंपरांच्या बेड्यात अडकलेला आहे. असे सांगत मुसलमानांत कोणी फुले, शाहू निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत असेही उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे. याच कारणांमुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू व अबू आझमी यांचे फावले असल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे. उद्धव यांनी अग्रलेखात या नेत्यांचा ‘धर्मांध’, ‘माथेफिरू’ असा उल्लेख केला आहे. ‘ही धर्मांधता व त्यांच्यातील रूढी, परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. मोदी यांनी हे सर्व करून घेतले पाहिजे’, असे आवाहन त्यांनी पंतप्रधानांना केले आहे. सर्जिकल स्ट्राइकइतकेच हे कार्य धाडसाचे असल्याचेही ते म्हणाले.\n‘रॅप’ गाता गाता आली लहर, केला कहर… अभिनेत्री कियारा आडवाणीचा ‘हा’ व्हिडिओ पाहून व्हाल थक्क\nनिर्माता राम गोपाळ वर्माला निवडणुक आयोगाचा मोठा दणका\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’, अमेरिकेचे…\nभगवे वस्त्र नेसून मंदिरात बलात्कार होतात, ‘या’ काँग्रेस नेत्याचे संतापजनक…\nPoK लवकरच भारताचा भाग असेल, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितलं\n 7 वीच्या विद्यार्थ्य��कडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\n‘मी कधी तुरुंगात गेलो नाही’, शरद पवारांची अमित शहांवर नाव न घेता टीका\nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली \nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\n ‘अस्त्र’ मिसाईलची चाचणी यशस्वी, आता पाकच्या विमानांना 70…\nकोलकाता : वृत्तसंस्था - हवेतून हवेत मारा करू शकणाऱ्या मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे सुखोई -30…\nखिशात क्रेडिट कार्ड असेल तर नक्‍की जाणून घ्या या गोष्टी, एकदम फ्री…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - शॉपिंग, रोख रक्कम काढणे किंवा शिल्लक हस्तांतरण, ईएमआय इत्यादीसाठी सामान्यत: क्रेडिट कार्ड…\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी…\nवृत्तसंस्था - राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या…\nविधानसभा 2019 : भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंचा मोठा…\nसिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण…\nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून…\nभगवे वस्त्र नेसून मंदिरात बलात्कार होतात, ‘या’…\nPoK लवकरच भारताचा भाग असेल, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n ‘अस्त्र’ मिसाईलची चाचणी यशस्वी, आता पाकच्या विमानांना…\nखिशात क्रेडिट कार्ड असेल तर नक्‍की जाणून घ्या या गोष्टी, एकदम फ्री मिळतात…\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक\nविधानसभा 2019 : भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंचा मोठा ‘खुलासा’\nदीपिका पादुकोण रणवीर सिं���ला विसरली कार्यक्रमादरम्यान घडली ‘ही’ चूक\n मुलीनं प्रियकराशी संगणमत करून रचला स्वतःच्याच मृत्यूचा कट\nभगवे वस्त्र नेसून मंदिरात बलात्कार होतात, ‘या’ काँग्रेस…\nमुळा धरणात बुडून मायलेकाचा मृत्यू, पिता बचावले \n‘Uber अ‍ॅप’मधील व्हायरस ‘या’ भारतीयानं शोधला,…\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nज्या कायद्यान्वये फारूक अब्दुला अटक झालेत तो त्यांच्याच वडिलांनी बनवला होता ‘लाकूड’ चोरांसाठी, जाणून घ्या\nभगवे वस्त्र नेसून मंदिरात बलात्कार होतात, ‘या’ काँग्रेस नेत्याचे संतापजनक वक्तव्य (व्हिडीओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-success-story-bhatarratna-atalbihari-bajpayee-international-19917?tid=128", "date_download": "2019-09-17T15:26:18Z", "digest": "sha1:AGT34Y4ERITMDNCQRDF7JBMSZX7QWI4U", "length": 28593, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, Success story of Bhatarratna Atalbihari Bajpayee International school,Pathri,Dist.Parbhani | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशाळा पेरतेय शिक्षण, शेती अन् ग्रामविकासाचे बीज\nशाळा पेरतेय शिक्षण, शेती अन् ग्रामविकासाचे बीज\nरविवार, 2 जून 2019\nपाथरी(जि. परभणी)मधील माळीवाडा भागातील जिल्हा परिषदेची भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा विद्यार्थांमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या बरोबरीने शेती, पूरक उद्योग आणि ग्रामविकासाचे बीज पेरत आहे. शिक्षक, पालक आणि लोकसहभागातून सर्वांगिण शिक्षणाचा हा पॅटर्न ग्रामविकासाला दिशा देणारा आहे.\nपाथरी(जि. परभणी)मधील माळीवाडा भागातील जिल्हा परिषदेची भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा विद्यार्थांमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या बरोबरीने शेती, पूरक उद्योग आणि ग्रामविकासाचे बीज पेरत आहे. शिक्षक, पालक आणि लोकसहभागातून सर्वांगिण शिक्षणाचा हा पॅटर्न ग्रामविकासाला दिशा देणारा आहे.\nपाथरी (जि. परभणी) येथील माळीवाडा भागातील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचा लोकसहभागातून कायापालट झाला आहे. शालेय शिक्षण समिती, शिक्षक आणि पालकांच्या सहकार्याने शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमाच्य��� बरोबरीने माहिती तंत्रज्ञान, शेती व्यवस्थापन तसेच शेतीपूरक व्यवसायासंबंधी ज्ञान आणि माहिती देण्यासाठी शालेय प्रकल्प राबविले जातात. आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्राप्त करणारी ही परभणी जिल्ह्यातील पहिली जिल्हा परिषदेची शाळा आहे. कोणतीही सुटी न घेता वर्षाचे ३६५ दिवस सुरू राहणारी शाळा म्हणूनदेखील जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.\nमाळीवाडा येथील जिल्हा परिषदेच्या या शाळेची स्थापना १९४९ साली झाली. गुणवत्ता विकासासोबत लोकसहभागातून शाळेचे रुपदेखील पालटले आहे. डिजिटल वर्ग असलेल्या या शाळेमध्ये महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयईबी) अभ्यासक्रम बालवाडी ते चौथी या इयत्तांसाठी सुरू आहे. टप्प्याटप्प्याने सर्व इयत्तांना हा अभ्यासक्रम सुरू केला जाईल. या अभ्यासक्रमामध्ये ‘लोकल टू ग्लोबल' या संकल्पनेअंतर्गत मातृभाषेतून शिक्षणावर भर आहे. शिक्षणामध्ये प्रात्यक्षिक, क्षेत्र भेटी प्रकल्पांचा समावेश आहे. एमआयईबीचा अभ्यासक्रम सुरू करणारी परभणी जिल्ह्यातील ही पहिली शाळा आहे.\nजिल्हा परिषदेसह अनेक खासगी शाळांना प्रवेशासाठी विद्यार्थी शोधावे लागतात. मात्र या शाळेत प्रवेशासाठी पालक विद्यार्थ्यांची नोंदणी करतात. विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी पालकांकडून व्यसनमुक्त राहण्याची हमी घेतली जाते. सध्या अंगणवाडी ते इयत्ता आठवीपर्यंत शाळेमध्ये १ हजार २८ एवढी विद्यार्थी संख्या आहे.\nशिक्षक, पालकांचा चांगला सहयोग\nविद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेण्यासाठी महिन्यातून एकदा पालक शाळेला भेट देऊन अभ्यासाची चर्चा करतात. शाळा व्यवस्थापन समिती बैठक तसेच पालक सभा नियमित होतात. दर महिन्याला निधी संकलित करून शाळेला मदत केली जाते. लोकसहभागातून शाळेसाठी सुसज्ज सभागृह बांधले आहे. माजी विद्यार्थीदेखील शाळेला मदत करतात. विधान परिषदेचे सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे या शाळेस नेहमी सहकार्य मिळते. शाळेची सध्याची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे आमदार दुर्राणी यांनी शाळेला दोन एकर जमीन मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.\nविद्यार्थांच्या शालेय पोषण आहारात दाळ खिचडी नियमित दिली जाते. अधून मधून दुधाची खीर असते. दर बुधवारी बदाम, खारीक, खजूर, शेंगदाणे, गूळ तसेच हंगामानुसार उपलब्ध होणारी फळे विद्यार्थ्यांना दिली जातात. सध्याच्या दुष्काळी स्थि���ीत उन्हाळ्याच्या सुटीमध्ये विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो.\nशालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना कब्बडी, खो-खो, धावणे या क्रीडा प्रकारामध्ये नैपुण्य प्राप्त व्हावे यासाठी सराव घेतला जातो. सिद्धांत चिंचाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावरील पारितोषिके मिळवली आहेत. कलागुणांना चालना देण्यासाठी स्नेहसंमेलन, आनंदनगरी चित्रकला स्पर्धा आयोजन केले जाते. अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी वाचनालय आहे.\nशाळेतर्फे विविध उपक्रम आयोजित केले जातात. येत्या काळात शेती, ग्रामविकास, जलमृदसंधारण, याचबरोबरीने शैक्षणिक प्रगतीसाठी विविध स्वयंसेवी संस्थांच्या बरोबरीने विविध उपक्रम आखण्याचे नियोजन व्यवस्थापन समितीने केले आहेत.\nविद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहण्यासाठी तसेच नियमित अभ्यासाची सवय वृद्धिंगत होण्यासाठी शाळेतील शिक्षक संजय उजागरे यांच्या संकल्पनेतून गावातील विविध भागांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. शाळेचे शिक्षक उपस्थित राहून विविध विषयांबाबत मार्गदर्शन करतात. विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी यश संपादन करत आहेत.\nशाळेतील ८० टक्के विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. विद्यार्थ्यांना शेतीविषक ज्ञान आणि माहिती मिळावी या उद्देशाने शेती संबंधित विविध अभ्यास प्रकल्प राबविले जातात. गावाच्या परिसरात भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर नेऊन भाजीपाला लागवड, व्यवस्थापन ते बाजारातील विक्रीपर्यंतची माहिती दिली जाते. याचबरोबरीने भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन विद्यार्थी विक्री व्यवस्थेची माहिती घेतात. परिसरात यशस्वीरीत्या शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पांवर विद्यार्थ्यांना नेले जाते.\nविद्यार्थांच्या सुरक्षिततेसाठी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. विद्यार्थ्यांना अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व समजण्यासाठी शाळेच्या छतावर सौरऊर्जा पॅनल बसविले आहेत. शाळेच्या काही वर्गातील पंखे, विद्युत दिवे व सीसीटीव्ही कॅमेरा सौरऊर्जेवर चालतो. येत्या काळात सौरऊर्जेच्या वापरावर शाळेचा भर आहे.\nएकही सुटी नसलेली शाळा\nसन २०१३ पर्य��त या शाळेचे कामकाज इतर शाळांप्रमाणे चालायचे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण ३५० विद्यार्थी होते. तत्कालीन मुख्याध्यापक बजरंग गिल्डा यांच्या प्रयत्नांतून शाळेमध्ये अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच पालक यांच्या सहभागातून शाळेमध्ये बदल घडविण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला वर्षभर सुटी न देण्याचा निर्णय घेण्यात आला.२०१३ पासून आजतागायत या शाळेने ३६५ दिवस चालणारी शाळा असा नावलौकिक मिळवला आहे. विद्यमान मुख्याध्यापक सुभाष चिंचाणे यांच्यासह शिक्षकांनी उपक्रमांमध्ये भर घातली. शिक्षण आणि गुणवत्तेचा दर्जा कायम ठेवत शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. शैक्षणिक वर्षात अन्य शाळा सुरू झाल्यानंतर ही शाळा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भरते. दर रविवारी तसेच दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीमध्ये सकाळी ७ ते ९ या वेळेत भरते. सुटीच्या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी, तसेच ज्या विद्यार्थ्यांना शालेय परीक्षेत कमी गुण मिळालेले आहेत, त्यांच्यासाठी शिकवणी वर्गांचे आयोजन केले जाते.\nशाळा व्यवस्थापन समितीच्या प्रत्येक बैठकीत सदस्यांकडून निधी संकलन करून शाळेला मदत केली जाते. गुणवत्तावाढीसाठी प्रत्येक पालक शाळेशी जोडण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. उपक्रमशील शिक्षकांना सतत प्रोत्साहन दिले जाते.\n(अध्यक्ष, जि.प. शाळा व्यवस्थापन समिती)\nगावकरी, शाळा व्यवस्थापन समिती, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळे शाळेची प्रगती झाली. क्षेत्र भेटीअंतर्गंत शेती शिक्षणावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना शेतावर नेऊन भाजीपाला उत्पादन, शेतीपूरक व्यवसाय, बाजारपेठेतील शेतमालाची विक्रीबाबत माहिती दिली जाते.\n- सुभाष चिंचाणे, ९८६०२३५८९९\nशेतकऱ्यांच्या शेतीवर विद्यार्थांची शिवारफेरी\nशेतमाल विक्रीची माहिती घेताना विद्यार्थी\nवर्गातील भिंतीवर अभ्यासक्रमाचे मुद्दे\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रक��र असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nप्रतिकूलतेतून मेघाताईंची शेतीत भरारीपरभणी जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील...\nसोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक \nकुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...\nशेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...\nबुके, हारांसह फूल ‘डेकोरेशन’ झाला सक्षम...नाशिक जिल्ह्याने फूल सजावटीच्या व्यवसायातही आघाडी...\nनिर्यातक्षम गुणवत्तेच्या पेरूचे उत्पादनसातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील कृषिभूषण मनोहर...\nतीर्थपुरी गावाची होतेय मोसंबी पिकात ओळखतीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) भागातील...\nप्रयोगशील, प्रगतिशील शेतीतील ‘एकता’मळद (जि. पुणे) येथील एकता शेतकरी गटाने सेंद्रिय...\nदुष्काळातही दुग्ध व्यवसाय टिकवण्याची...अलीकडील वर्षांत कायम दुष्काळी स्थिती अनुभवणाऱ्या...\nगटशेतीतून मिळाली कृषी विकासाला चालनाविरगाव (ता. अकोले, जि. नगर) येथील २० शेतकऱ्यांनी...\n'सीआरए’ तंत्राने तगली दुष्काळातही...प्रतिकूल हवामानावर मात करणारे सीआरए (क्लायमेट...\nशेती, आरोग्य विकास अन् पर्यावरण...नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांचे आरोग्य आणि...\nप्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगतीछोटीशी सुरवात आर्थिक परिवर्तनाचे निमित्त ठरते,...\nनाचणी, वरईची सुधारित तंत्राने शेती अतिशय दुर्गम, आदिवासी अशा कोरतड (जि. पालघर) येथील...\nगाजर उत्पादन, बियाणे निर्मितीत तयार...बाजारपेठेतील मागणी लक्षात घेत गेल्या पाच...\nबहुवार्षिक चारापिकांचा कृषी...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...\nजळगावच्या बाजारात फुलांना बारमाही उठाव...जळगावचा फूलबाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. विविध...\nअकोली गावाने रेशीम व्यवसायातून गुुंफले...यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्‍यातील अकोली हे...\nअधिक क्षारयुक्त जमिनीत प्रयोगशील शेती,...क्षारांचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात विविध...\nनैसर्गिक शेतमालाला जागेवरच तयार केले...लोहारा (जि. लातूर) येथील शाम चंदरराव सोनटक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/2019/08/there-will-be-only-12-government-banks-in-the-country/", "date_download": "2019-09-17T14:46:57Z", "digest": "sha1:N6GKOZSR4YYUD2TXEMYT4NWQZ2DWWEKF", "length": 6726, "nlines": 91, "source_domain": "kalamnaama.com", "title": "देशात केवळ १२ सरकारी बँका राहणार – Kalamnaama", "raw_content": "\nदेशात केवळ १२ सरकारी बँका राहणार\nकेंद्र सरकारने अनेक बँकांचे विलनिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. युनायटेड बँक, ओरिएन्टल बँक आणि पंजाब नॅशनल बँकेचं विलनिकरण होणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितलं. दुसऱ्या बाजूला कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचं विलनिकरण होणार आहे. याच पद्धतीने युनियन बँक, आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं विलनिकरण होईल. इंडियन बँक आणि इलहाबाद बँकेचं एकमेकांमध्ये विलनिकरण होणार आहे. केंद्र सरकारच्या या मोठ्या निर्णयाने देशातील सरकारी बँकांची संख्या आता १२ झाली आहे. सरकारने जे निर्णय घेतले आहेत त्यावर अंमलबजावणीची सुरुवात झाली, असं अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सांगितलं.\nएनबीएफसी कंपन्यांसाठी अर्धवट पत हमी योजना लागू केली असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सांगितलं. ३,३०० कोटी रुपये देण्यात आले असून अजून ३०,००० कोटी रुपये देण्याची तयारी आहे. बँकांच्या व्यावसायिक निर्णयांमध्ये सरकारचं हस्तक्षेप नाही आहे. निरव मोदी सारखी फसवणूक थांबवण्यासाठी स्विफ्ट संदेशांना कोर बँकिंग प्रणालीला जोडलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकूण कर्ज डिसेंबर २०१८ मध्ये ८.६५ लाख कोटी रुपये होतं. आता ते कमी होऊन ७.९ लाख कोटी रुपये एवढं राहिलं आहे.\nकोणत्या बँकांचं विलनिकरण होणार आहे\nपीएनबी + ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स + युनायटेड बँक\nकॅनरा बँक + सिंडिकेट बँक\nयुनियन बँक + आंध्रा बँक + कॉर्पोरेशन बँक\nइंडियन बँक + इलाहाबाद\nPrevious article सदानंद महाराजांच्या भक्तांचा रास्ता रोको\nNext article बौद्धांची जात प्रमाणपत्राबाबतची कोंडी संपली\nकेंद्री��� निवडणूक आयोगाच्या उद्या मुंबईत बैठका\nयुती सरकारच्या जाहीरातबाजीमध्येही थापा\nआंतरजातीय संबंधामुळे दलित तरुणाला जाळलं\nखड्यात गेले लोक, भ्रष्टाचाराचे रस्ते\nदलित खासदाराला गावात प्रवेश नाही\nविदेशी कलाकार मोदींना मिळणाऱ्या पुरस्कारा विरोधात\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/baji-prabhu-deshpande/", "date_download": "2019-09-17T14:25:27Z", "digest": "sha1:SXKAMHROGEDWJOV4SSWGUO7ILFMGJCK4", "length": 10889, "nlines": 108, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "घोडखिंडीचा नायक.. बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरील अभ्यासपूर्ण लेख नक्की वाचा...", "raw_content": "\nबाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.\nइ. स. २ मार्च १६६० मध्ये कर्नुलचा सरदार सिद्धी जौहर याने पन्हाळगडाला वेढा दिला. सुमारे ४ महिने उलटून हि सिद्धी वेढा ढिला करत नव्हता. भर पावसात हि सिध्दीने वेढा भक्कम ठेवला होता. सर्व उपाय करून झाले तरी यश येत नाही हे पाहून महाराजांनी वेढा फोडायचा एक धाडसी निर्णय घेतला. १२ जुलै १६६० च्या रात्री पन्हाळ्याला घातलेल्या सिद्धीच्या वेढ्यातून सुटून महाराज विशाळगडाकडे निघाले होते.बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते. त्यांच्यासोबत रायाजी बांदल,फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे होते. सिद्दीला तुरी देण्यासाठी आखलेला प्रतिशिवाजीचा डाव उघडकीस आला आणिआपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन मसूद विजापुरी सैन्य घेऊन महाराजांचा पाठलाग सुरु केला. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजां���ा विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली.\nसिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार, विटा घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. बाजी आपल्याला काबीज होत नाही, हे पाहताच मसूद ने बंदूक मागवली. बंदुकीने बाजींवर वार केला. बाजी कोसळले, शरीरावरील जखमा आणि अथक प्रवास ह्यामुळे बाजींना ग्लानी आली. मावळ्यांनी ग्लानी येऊन पडलेल्या बाजींना मागे नेले, दुसरी फळी पुढे आली आणि खिंड लढत होती. बाजींना थोड्यावेळातच शुद्ध आली आणि त्यांनी तोफ झाल्याची विचारणा केली, नकारार्थी उत्तर येताच सर्व दम एकवटून जखमी बाजी परत खिंडीच्या तोंडाशी गणिमाना थोपवण्यासाठी गेले. त्याचवेळी विषलगडावरून झालेल्या तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. (ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे.)\nमराठी मावळ्यांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी – फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/bwf-world-tour-finals-pv-sindhu-slips-to-5th-place-1765408/", "date_download": "2019-09-17T14:56:40Z", "digest": "sha1:7BOTP34CYOKP4BBZJB676PJAGJ5NAFGI", "length": 10980, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BWF World Tour Finals PV SIndhu slips to 5th place | BWF World Tour Finals : सिंधूची पाचव्या स्थानावर घसरण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\nBWF World Tour Finals : सिंधूची पाचव्या स्थानावर घसरण\nBWF World Tour Finals : सिंधूची पाचव्या स्थानावर घसरण\nनोझुमी ओकुहारा हिने तीन स्थानांनी झेप घेतली. परिणामी सिंधूची एका स्थानाने घसरण झाली.\nBWF World Tour Finals बॅडमिंटन स्पर्धा चीनमध्ये १२ ते १६ डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारताला पी व्ही सिंधुकडून अपेक्षा आहेत. मात्र या स्पर्धाच्या मानांकनाच्या यादीत सिंधूची घसरण झाली आहे. या स्पर्धेत सिंधू एका स्थानाने घसरून पाचव्या स्थानी फेकली गेली आहे. गुरुवारी BWF World Tour Finals या स्पर्धेसाठी मानांकनाची यादी जाहीर करण्यात आली.\nगेल्या आठवड्यात झालेल्या Korea Open बॅडमिंटन स्पर्धेत जपानची नोझुमी ओकुहरा ही स्पर्धेची विजेती ठरली होती. त्यामुळे तिने तीन स्थानांनी झेप घेतली. परिणामी सिंधूची एका स्थानाने घसरण होऊन ती पाचव्या स्थानी गेली. तसेच ताई झू यिंग आणि कॅरोलिना मरीन या दोघीही एक एक स्थानाने खाली घरच्या असून त्या अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी फेकल्या गेल्या आहेत. दरम्यान, जागतिक क्रमवारीत मात्र सिंधू दुसऱ्या स्थानी कायम आहे.\nपुरुष एकेरीमध्ये बॅडमिंटनपटू समीर वर्मा हा भारताची एकमेव आशा आहे. या स्पर्धेच्या मानांकनात त्याला आठवे स्थान मिळाले आहे. पण एचएस प्रणॉय आणि किदम्बी श्रीकांत हे आघडीचे खेळाडू पहिल्या २० मध्येही नाहीत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nFrench Open Badminton : सिंधूचा सहज विजय, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश\nDenmark Open Badminton : सिंधूला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का\nIndia Open : बॅडमिंटनपटू श्रीकांतची अंतिम फेरीत धडक\nपी. व्ही. सिंधूची ‘तेजस’ विमानातून भरारी\nBadminton Nationals : सिंधूवर मात करुन सायनाने पटकावलं राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/imran-khan/news/", "date_download": "2019-09-17T15:51:04Z", "digest": "sha1:KZ25BBRHRNNCWO3RSPSUXYIJIGRNRT36", "length": 29489, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Imran Khan News| Latest Imran Khan News in Marathi | Imran Khan Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडल�� भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहा���नादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nचीनशी मुकाबला करण्यासाठी रशिया व अमेरिका यांची मैत्री व विश्वास वाढविणे आवश्यक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआताची युद्धे युद्धभूमीवर लढविली जात नाहीत. ज्या देशांनी अण्वस्त्रे विकसित केली ते देश आता त्यांचे पारंपरिक सैन्य व शस्त्रे कमी करण्याच्या मार्गालाही लागली आहेत. ... Read More\nNarendra ModiImran Khanनरेंद्र मोदीइम्रान खान\nनरेंद्र मोदींबद्दल 'टोन सांभाळून' बोला; मुस्लिम राष्ट्रांचा इम्रान खानना इशारा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइम्रान खान यांना तोंडाला आवर घालण्याचा सल्ला ... Read More\nNarendra ModiImran KhanPakistansaudi arabiaUnited Arab EmiratesArticle 370Jammu Kashmirनरेंद्र मोदीइम्रान खानपाकिस्तानसौदी अरेबियासंयुक्त अरब अमिरातीकलम 370जम्मू-काश्मीर\nकाश्मीरवरून अणुयुद्धही भडकू शकेल - इम्रान खान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकाश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान यांच्��ात युद्ध होण्याची मला नक्की शक्यता वाटते. ... Read More\nअणुयुद्धाची धमकी देणाऱ्या इम्रान खानने केला पराभव मान्य; पण युद्धाची खुमखुमी काही जाईना\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nयुद्ध झाल्यास त्याचा भारतीय उपमहाखंडावर गंभीर परिणाम होईल ... Read More\nImran KhanPakistanJammu KashmirIndiawarइम्रान खानपाकिस्तानजम्मू-काश्मीरभारतयुद्ध\nट्विटरवर शाहिद आफ्रिदी ट्रोल; युजर्स म्हणाले 'हा तर पीओके भारताला देऊन येईल'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाकिस्तानला आजपर्यंत अने पंतप्रधान मिळाले. मात्र, त्यांच्या नाड्या पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात राहिल्या आहेत. ... Read More\nShahid AfridiPakistanImran KhanJammu Kashmirशाहिद अफ्रिदीपाकिस्तानइम्रान खानजम्मू-काश्मीर\n'पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन नष्ट होईल, लाहोरमध्ये हिंदी दिवस साजरा करू'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसन 1947 पूर्वी पाकिस्तान जगाच्या नकाशावर नव्हता, आता पुन्हा एकदा पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार नाही. ... Read More\nRSSPakistanIndia vs PakistanImran KhanArticle 370राष्ट्रीय स्वयंसेवक संघपाकिस्तानभारत विरुद्ध पाकिस्तानइम्रान खानकलम 370\nशाहिद आफ्रिदीच्या पाकव्याप्त काश्मीर दौऱ्यावरून पाक पत्रकाराचा घरचा आहेर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान शुक्रवारी पाकव्याप्त काश्मीरात रॅली काढणार आहेत. ... Read More\nShahid AfridiImran KhanArticle 370Jammu Kashmirशाहिद अफ्रिदीइम्रान खानकलम 370जम्मू-काश्मीर\nपाकिस्तानी सैन्य करणार इम्रान खान यांची पंतप्रधानपदावरून उचलबांगडी, ही आहेत कारणे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nवर्षभरापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या इम्रान खान यांना वर्षभरात आपल्या नेतृत्वाची छाप पाडता आलेली नाही. ... Read More\nइम्रान खानची पक्षाच्या माजी आमदाराकडून पोलखोल; मोदींकडे मदतीची मागणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाकिस्तानमध्ये हिंदू, शीख समुदायाचे लोक अल्पसंख्यांक म्हणून गणले जातात. ... Read More\nभारत-पाकिस्तानमधील तणाव निवळला; पुन्हा मध्यस्थीसाठी तयार - डोनाल्ड ट्रम्प\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होत आहे. दोन्ही देश तयार असतील तर आम्ही मध्यस्थीसाठी तयार आहोत' असं म्हटलं आहे. ... Read More\nDonald TrumpIndiaPakistanNarendra ModiImran Khanडोनाल्ड ट्रम्पभारतपाकिस्ताननरेंद्र मोदीइम्रान खान\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमॅच फिक्सिंगबिग बॉस 13भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशेअर बाजारआयफा अॅवॉर्डअफगाणिस्तानचांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090209/mp04.htm", "date_download": "2019-09-17T14:53:16Z", "digest": "sha1:GFFHU2H4BZUIEIUALFAVLPW7QINODSQN", "length": 8562, "nlines": 25, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमहाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा नवा अध्याय\nसंदीप प्रधान, मुंबई, ८ फेब्रुवारी\nमहाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील युतीचा नवा अध्याय लिहिला जाण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कालच्या भेटीने पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून भुजबळ १७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ‘मातोश्री’ची पायरी चढले.\nमहाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाच्या मुद्दय़ावरून झाली. तोपर्यंत सोनिया गांधी पंतप्रधान होण्यास शिवसेना व भाजप हे पक्षच विरोध करीत होते. सोनिया गांधी यांना राष्ट्रवादीचा विरोध असल्याने शिवसेना-भाजपबरोबर जाऊन काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवावे या मताचे असंख्य नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. भाजपमधील प्रमोद महाजन यांच्यासारखे नेते राष्ट्रवादीने युतीसोबत यावे याकरिता प्रयत्नशील होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यापासून विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यापर्यंत आणि आर. आर. पाटील यांच्यापासून सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत अनेकजणांची शिवसेनेच्या नेत्यांबरोबर उठबस आहे. अविनाश भोसले यांच्यासारखे अनेक सत्तेचे कंत्राटदार मॉर्निग ब्रेकफास्ट शिवसेनेच्या नेत्यांबरोबर घेतात तर डिनरला राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर एका टेबलवर असतात. त्यांची हेलिकॉप्टर्स एरियल फोटोग��राफीपासून सभा, संमेलनांपर्यंत दोन्ही पक्षाचे नेते वापरतात. त्यामुळे शिवसेनेबरोबर १० वर्षांपूर्वी जाण्याकरिता राष्ट्रवादीतून फारशी कोणाची आडकाठी नव्हती. अपवाद होता तो फक्त तत्कालीन प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ यांचा युतीच्या सत्तेच्या काळात किणी प्रकरणापासून अनेक वादग्रस्त प्रकरणांवरून भुजबळ आणि बाळासाहेब यांच्यात संघर्ष झाला होता. भुजबळ यांना दुखावून शिवसेनेबरोबर युती करणे त्यावेळी अशक्य होते. आता तेच भुजबळ पवार यांच्या सुचनेवरून शिवसेनाप्रमुखांना भेटले असल्याने भविष्यात नवी नाती, नवी युती आकाराला येण्याची दाट शक्यता दिसत आहे.\nनारायण राणे, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यावर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक छगन भुजबळ यांच्याशी असलेला दुरावा कमी करण्याकरिता प्रयत्न केला. ठाकरे यांच्याच आदेशावरून त्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भुजबळ यांच्याशी संवाद सुरू केला. किणी प्रकरणात आपल्या विरोधात मातोश्रीवरून विरोधकांना माहिती पुरवली जात होती, असा आरोप राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर केला होता. राज यांच्या टीकेचा रोख उद्धव यांच्याकडे आहे. भुजबळ यांचा शिवसेनेशी दोस्ताना ही राज यांच्यावरही कुरघोडी आहे. येत्या विधानसभा निवडणुका बाळासाहेब व शरद पवार यांच्याकरिता अत्यंत महत्वाच्या आहेत. २०१४च्या निवडणूकीत बाळासाहेब ठाकरे यांचे वय ८८ वर्षे असेल तर शरद पवार हे ७४ वर्षांचे असतील. त्यांचे राजकीय वारस अनुक्रमे उद्धव व सुप्रिया यांच्या दृष्टीने हीच निवडणूक महत्वाची आहे. यावेळी शिवसेनेची सत्ता आली नाही तर उद्धव यांच्यापुढे राज हे भविष्यात मोठे आव्हान ठरतील तर सुप्रिया सुळे यांना सत्ता प्राप्त झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस ही कप्तानाविना भरकटलेली बोट ठरू शकते. भुजबळ यांच्या मातोश्री भेटीला असे राजकीय संदर्भ प्राप्त झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090503/sport.htm", "date_download": "2019-09-17T15:16:25Z", "digest": "sha1:JFHFGOTT4CIIOO5WCWDFOQ5FU4RFHFTY", "length": 13077, "nlines": 39, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nरविवार , ३ मे २००९\nटेस्ट क्रिकेटची ‘टेस्ट’च वेगळी - झुलन\nकसोटी क्रिकेट हीच अन्य क्रिकेटची जननी\nआगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारता��्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार व अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या झुलन गोस्वामीने ट्वेन्टी-२० क्रिकेट संदर्भात ‘लोकसत्ता’शी केलेली खास बातचीत.\nमहेश विचारे, मुंबई, २ मे\nप्रश्न : ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या लोकप्रियतेपुढे कसोटी क्रिकेटला धोका आहे असे वाटते का\nझुलन : अजिबात नाही. ट्वेन्टी-२० क्रिकेट हे केवळ मनोरंजनात्मक क्रिकेट आहे. ते कसोटी क्रिकेटची जागा घेऊ शकत नाही. मी स्वत:ही कसोटी क्रिकेटलाच केव्हाही प्राधान्य देईन. शेवटी कसोटी क्रिकेट हीच क्रिकेटची जननी आहे.\n..तर डेव्हिस चषकातील माझी कारकीर्द संपुष्टात येईल - ह्य़ुईट\nऑस्ट्रेलियाला डेव्हिस चषक स्पर्धेत भाग घेण्यास बंदी करण्यात आली, तर डेव्हिस चषक स्पर्धेतील माझी कारकीर्द संपुष्टात येईल, अशी भीती लेटन ह्य़ुईट याने व्यक्त केली आहे. भारतात होणाऱ्या डेव्हिस चषकांच्या सामन्यात खेळण्यास ऑस्ट्रेलिया टेनिस संघटनेने सुरक्षिततेच्या कारणास्तव नकार दिला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने ऑस्ट्रेलियावर डेव्हिस चषक स्पर्धेत खेळण्यास बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. हा इशारा प्रत्यक्षात आला तर माझी डेव्हिस चषक स्पर्धेतील कारकीर्दच संपुष्टात येईल, अशी भीती ह्य़ुईट याने आपल्या ब्लॉगवर व्यक्त केली आहे.\nपोर्ट एलिझाबेथ, २ मे / वृत्तसंस्था\nकर्णधार शेन वॉर्नने दाखविलेल्या विश्वासाला जागत अभिषेक राऊतने केलेल्या २३ चेंडूंतील नाबाद ३६ धावा व आपल्या तडाखेबंद फलंदाजीने चाहत्यांची मने रिझविणाऱ्या युसूफ पठाणची १४ चेंडूतील २ चौकार व २ षटकारांसह सजलेली २४ धावांची खेळी यामुळे राजस्थान रॉयल संघाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये आघाडीवर असलेल्या डेक्कन चार्जर्सला पराभवाचा धक्का दिला. डेक्कनचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव होता. याआधी, दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्यांना पराभूत केले होते.\nस्वत:शी प्रामाणिक राहिल्यास यश तुमचेच - बापू नाडकर्णी\nमुंबई, २ मे / क्री. प्र.\n‘स्वत:शी प्रामाणिक राहा, यश-अपयशाची चिंता सोडा. सतत प्रयत्न करीत राहा. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास अपयश येणार नाही, ’ असा मोलाचा आणि अधिकारवाणीचा सल्ला भारताचे बुजूर्ग कसोटीपटू बापू नाडकर्णी यांनी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित युवा क्रिकेटपटूंना दिला.\nमुंबई इंडियन्स��ुढे बंगळुरू रॉयलचे चॅलेंज\nजोहान्सबर्ग, २ एप्रिल/ पीटीआय\nकोलकाता नाइट रायडर्सला धूळ चारून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेल्या मुंबई इंडियन्सपुढे उद्या चॅलेंज असेल ते अनिल कुंबळेच्या बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सचे. मुंबई तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला असला तरी त्यांना गाफिल राहून चालणार नाही, कारण बंगळुरूच्या संघात कोणत्याही संघाला धक्का देण्याती क्षमता आहे. एकेकाळी तळाला असलेल्या बंगळुरूचा संघ चांगल्याच फॉर्मात येताना दिसत असून कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबला एकामागून एक धूळ चारल्याने ते मुंबईला पराभूत करून विजयाची हॅट्ट्रीक साधण्याच्या प्रयत्नात असतील. जर आजच्या सामन्यात डेक्कन आणि दिल्ली हे दोन्ही संघ पराभूत झाले तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या मुंबईला बंगळुरूला पराभूत करून पहिल्या स्थानावर जाण्याची नामी संधी असेल. मुंबईचा संघ फलंदाजीसाठी सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसुर्या यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून आहे. त्याच्यानंतर मधल्या फळीत जे. पी. डय़ुमिनीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आलेली नाही.\nकोलकाताला पराभूत करण्याची पंजाबला संधी\nपोर्ट एलिझाबेथ, २ मे/ पीटीआय\nबंगळुरू रॉयल चॅलेंजर्सकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर किंग्ज ईलेव्हन पंजाबच्या संघाला कोलकाताला पराभूत करून विजयाचा मार्गावर परतण्याची नामी संघी उद्या असेल. विजयाची हॅट्ट्रीक साधल्यानंतर बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सने काल त्यांचा विजय रथ रोकला होता. कर्णधार युवराज सिंगने आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात हॅट्ट्रीक साधली असली तरी त्याला विजय मिळविता आला नाही, याचे शल्य नक्कीच त्याला असेल. तर कोलकाताचा संघ आणि पराभव यांचे एक अतुट नाते आहे की काय से वाटायला लागले आहे. पंजाबच्या संघात युवराज सिंग ऐन भरात आलेला दिसतोय. फलंदाजीमध्ये कुमार संगकारा तर गोलंदाजीमध्ये इक्बाल अब्दुल्ला चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. तर इरफान पठाण हा संघासाठी हुकमी एक्का ठरत असून अष्टपैलू कामगिरीने त्याने सर्वाची मने जिंकली आहेत. जात असल्याचे दिसत आहे. फलंदाजीमध्ये ख्रिस गेल आणि गोलंदाजीमध्ये इशांत शर्मा हे दोघेच चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. मेंडीसची जादू संपलेली दिसत असून मुरली कार्तिकही छाप पाडू शकलेला नाही.\nयुवराजचा बळ�� निर्णायक क्षण ठरला- कुंबळे\nजम बसलेला युवराज बाद झाल्यानंतरच सामना आमच्या बाजूने फिरला, अशी प्रतिक्रिया बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघाचा कर्णधार अनिल कुंबळे याने व्यक्त केली. युवराज आणखी पाच षटके जरी खेळपट्टीवर टिकला असता तर किंग्ज पंजाब इलेव्हनचा विजय नक्की होता, असेही तो म्हणाला. सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुंबळे म्हणाला, युवराज बाद झाला तो क्षण आमच्या दृष्टीने निर्णायक ठरला. खेळपट्टीवर चेंडू काहीसा थांबून येत होता. युवराजला बॅटवर झपकन येणारे चेंडू आवडतात हे मला ठाऊक होते. त्यामुळे मी चेंडू वेगात सोडला नाही. ही चाल यशस्वी ठरली. जम बसलेला युवराज आणखी चार-पाच षटके खेळपट्टीवर राहिला असता तरी सामना किंग्ज पंजाब इलेव्हनच्या खिशात गेला असता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/sanjay-chordia-received-the-guru-award/articleshow/70310308.cms", "date_download": "2019-09-17T15:47:13Z", "digest": "sha1:ZZIJOHRTV2SFGUVK7YXVYGLFVJQSCWPA", "length": 12841, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: संजय चोरडिया यांनागुरुरत्न पुरस्कार प्रदान - sanjay chordia received the guru award | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nसंजय चोरडिया यांनागुरुरत्न पुरस्कार प्रदान\nम टा प्रतिनिधी, पुणे'माजी मुख्यमंत्री डॉ शंकरराव चव्हाण यांनी माणूस हा केंद्रबिंदू ठेवून विकासाची कामे केली...\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांनी माणूस हा केंद्रबिंदू ठेवून विकासाची कामे केली. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार देशातील नामवंत व्यक्तींच्या कार्याला ऊर्जा देणारा असल्याने ही परंपरा कायम ठेवावी,' असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. मीमांसा फाउंडेशन, समीक्षा, ह्युमन राइट्‌‌स फाउंडेशन यांच्यातर्फे दिला जाणारा 'डॉ. शंकरराव चव्हाण गुरुरत्न पुरस्कार' सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांना चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी माजी मंत्री दिलीप देशमुख, आमदार विद्या चव्हाण, बायोशुगरचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, नांदेडच्या महापौर दीक्षा धबाले, हार्दिक पटेल, 'पद्मजा सिटी'चे संचालक बालाजी जाधव आदी उपस्थित होते.\nविवेकानंद केंद्राचे राष्ट्र��य अध्यक्ष पी. परमेश्वरन लिखित 'हिंदू राष्ट्राची हृदय स्पंदने' या मराठी अनुवादित पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख डॉ. अनिरुद्ध देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. बुधवारी (२४ जुलै) सायंकाळी ६ वाजता पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती विवेकानंद केंद्राचे (कन्याकुमारी) प्रांत संचालक किरण कीर्तने, विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.\nउदयनराजेंनी घेतली शरद पवारांची भेट\nअस्थीरोग तज्ज्ञ डॉ. खुर्जेकर यांचा अपघातात मृत्यू\nमान्सून परतीचा प्रवास लांबणार\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं; प्रत्येकी १२५ जागा, मित्रपक्षांना ३८ जागा\nपुण्यात फालूद्यात सापडले ब्लेड\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nऔरंगाबादः नदीजोड योजनेसाठी समिती नेमली\n३० सप्टेंबरपर्यंत आरेतील एकही झाड कापू नका: कोर्ट\nनाणार प्रकल्पाचा पुनर्विचार करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nजळगावः बोरी नदीत बुडून दोघांचा मृत्यू\n'बेअर नेसेसिटी'; मुंबईत छायाचित्रांचे प्रदर्शन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसंजय चोरडिया यांनागुरुरत्न पुरस्कार प्रदान...\n‘पीएमपी’चे तिकीटपाच रुपये करा...\nलोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज निर्माण करणे थांबवा...\nअॅप वापरताना घ्या खबरदारी......\nचित्रपटांवरून वादंग होणे दुर्दैवी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-jaikwadi-provides-relief-farmers-parbhani-22293", "date_download": "2019-09-17T15:19:59Z", "digest": "sha1:CAJP7ZSZ4LRNFEVRB43T4Z4MK5NOQSAM", "length": 17836, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, Water from Jaikwadi provides relief to farmers in Parbhani | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजायकवाडीतील पाण्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा\nजायकवाडीतील पाण्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा\nबुधवार, 14 ऑगस्ट 2019\nपरभणी : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पामध्ये पुरेशा प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे सर्वाधिक ९७ हजार ४०० हेक्टर सिंचन क्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे. येथील शेतकऱ्यांना यंदाच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामाध्ये पाणी आवर्तने मिळण्याची खात्री झाली आहे. जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे विहिरी, कूपनलिका, अन्य सिंचन प्रकल्पांत पाणीसाठा उपलब्ध नाही. या परिस्थितीत जायकवाडीमधील पाणीसाठ्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nपरभणी : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पामध्ये पुरेशा प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे सर्वाधिक ९७ हजार ४०० हेक्टर सिंचन क्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे. येथील शेतकऱ्यांना यंदाच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामाध्ये पाणी आवर्तने मिळण्याची खात्री झाली आहे. जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे विहिरी, कूपनलिका, अन्य सिंचन प्रकल्पांत पाणीसाठा उपलब्ध नाही. या परिस्थितीत जायकवाडीमधील पाणीसाठ्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nजायकवाडी प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षेत्र १ लाख ८३ हजार ३३२ हेक्टर आहे. डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात औरंगाबाद, जालना, परभणी या तीन जिल्ह्यांतील एकूण १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर सिंचन क्षेत्राचा समावेश आहे. उजव्या कालव्याच��या लाभक्षेत्रात औरंगाबाद, बीड, नगर जिल्ह्यांतील एकूण ४१ हजार ६८२ हेक्टर सिंचन क्षेत्राचा समावेश आहे.\nजिल्ह्यात डाव्या कालव्याची एकूण ८६ किलोमीटर लांबी आहे. वितरण प्रणालीतंर्गत ५ शाखा कालव्यांचा समावेश आहे. सेलू तालुक्यामध्ये ९६ हेक्टर, मानवत तालुक्यामध्ये १ हजार १०९ हेक्टर, पाथरी तालुक्यामध्ये २८ हजार ८३७ हेक्टर, परभणीत ३३ हजार ५२९ हेक्टर, गंगाखेडमध्ये ६ हजार ४७१ हेक्टर, पूर्णा तालुक्यातील १७ हजार ४२८ हेक्टर असे १७५ गावांच्या शिवारातील एकूण ९७ हजार ४०० हेक्टर सिंचन क्षेत्र आहे.\nगतवर्षी (२०१८-१९) जायकवाडी धरणात पुरेशा प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे डाव्या कालव्याचे केवळ खरिपामध्ये एक संरक्षित, रब्बीमध्ये एक पाणी आवर्तन मिळाले होते. खरिपात १६ हजार ७४० हेक्टर, तर रब्बी हंगामामध्ये ४० हजारांवर हेक्टर क्षेत्र सिंचित झाले होते.\nयंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यातदेखील अपेक्षित पावसाच्या ३८ टक्केच पाऊस झाला.\nयंदा जिल्ह्यात मंगळवार (ता. १३) पर्यंत ४२२.७९ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात २७१.५३ मिलिमीटर पाऊस झाला. येलदरी, सिद्धेश्वर, निम्न दुधना हे मोठे प्रकल्प करपरा, मासोळी हे मध्यम प्रकल्प, २२ लघू प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा नाही. सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाचे सावट राहिले.\nजायकवाडी धरणामध्ये मंगळवारी सकाळी आठपर्यंत ९० टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे खरीप हंगामातील संरक्षित पाणी आवर्तनाची खात्री झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.\nपरभणी parbhabi पैठण जायकवाडी पाणी water सिंचन औरंगाबाद aurangabad बीड beed रब्बी हंगाम ऊस पाऊस खरीप\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशा��च्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nनाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nऔरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...\nमानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...\nअकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...\nग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...\nहिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...\nनरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...\nरेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...\nपरभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\n‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...\nपुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...\nमोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...\nनाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...\nसीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...\nवर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...\nअतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/book-market-in-india/", "date_download": "2019-09-17T15:17:35Z", "digest": "sha1:ARMZ2OHB4NGXFH6G4W2MIIATUM3OUIKE", "length": 3705, "nlines": 47, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Book Market In India Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपुस्तकांचा खजिना असावीत अशी भारतातील सर्वात स्वस्त ‘बुक मार्केट्स’\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === वाचनप्रेमींची एक सवय असते ती म्हणजे कुठेही नव्या ठिकाणी\nभारताच्या पूर्वेला असणाऱ्या पश्चिम बंगालच्या नावामागचं गौडबंगाल\nफोटोतील कपड्यांवर आक्षेप घेणाऱ्याला तापसी पन्नू चं जबरदस्त प्रत्युत्तर\nदमदार अक्शन आणि अभिनयाने तरुणाईला वेड लावणाऱ्या अजय देवगण बद्दल १० गोष्टी\nफेसबुकवरील फेक अकाउंट कसे ओळखायचे\nजे ‘शहाणे’ लोक “शास्त्रज्ञांनी भावूक होऊ नये” असं म्हणताहेत, त्यांनी हे वाचायलाच हवं\nflipkart च्या अडचणी – भारतीय इ-कॉमर्सचे चांगले दिवस संपले\nही १९ वर्षीय मुलगी सायकलवरून करणार जगभ्रमंती\nमाणसातल्या देवाची खात्री पटवून देणाऱ्या…एका मनुष्यरूपी देवाची भावपूर्ण कथा\nएटीएम मशीनचा शोध कोणी लावला होता माहिती आहे\nया गोष्टी तुमच्या वजन वाढीसाठी कारणीभूत असू शकतात \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/sbi-new-rules-from-1st-october-2019/125076/", "date_download": "2019-09-17T14:52:56Z", "digest": "sha1:ZESUTZXEWYSEEBBFK4KSLC42RYTAN6AI", "length": 10325, "nlines": 105, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "SBI New Rules From 1st October 2019", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर देश-विदेश एसबीआय बँकेत कॅश जमा करण्यासाठी ५६ रुपये मोजा\nएसबीआय बँकेत कॅश जमा करण्यासाठी ५६ रुपये मोजा\nबँकेच्या सर्कुलरप्रमाणे १ ऑक्टोबर पासून एका महिन्यात फक्त तीन वेळा मोफत पैसे जमा करता येणार आहेत.\nस्टेट बँक ऑफ इंडिया\nभारतीय स्टेट बँकेने बँक चार्ज आणि ट्रान्झेक्शनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून बँकेच्या सर्व्हिस चार्जमध्ये बदल होणार आहेत. नवीन नियमांनुसार बँकेत रुपये जमा करणे, काढणे, चेक वापरणे, एटीएम ट्रांझेक्शन यासंबंधित सर्व्हिस चार्जमध्ये बदल करण्यात आले आहेत. बँकेच्या सर��कुलरप्रमाणे १ ऑक्टोबर पासून एका महिन्यात फक्त तीन वेळा मोफत पैसे जमा करता येणार आहेत. त्यानंतर खात्यात पैसे जमा करण्यासाठी ५० रुपये (जीएसटी अतिरिक्त) चार्ज भरावा लागणार आहे. पाचवी किंवा त्यानंतर रक्कम जमा करण्यासाठी ५६ रुपये मोजावे लागणार आहेत.\nनव्या नियमानुसार हे बदल झालेत\nएखाद्या कारणामुळे चेक बाऊंस झाल्यास चेक जारी करणाऱ्यावर १५० रुपये (जीएसटी अतिरिक्त) भरावे लागणार आहेत. तर जीएसटीसह १६८ रुपये चार्ज भरावा लागेल. नव्या नियमावलीत बँकेने एटीएमद्वारे होणाऱ्या ट्रान्झेक्शनची संख्या वाढवली आहे. पण बँकेच्या शाखेत जाऊन एनईएफटी आणि आरटीजीएस करणे महागाईचे ठरणार आहे.\nएटीएममधून दहा वेळा ट्रान्झेक्शनची मुभा\nबँकेने जारी केलेल्या सर्कुलर मध्ये देशातील मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्ये बँकेच्या एटीएममधून लोकांना दर महिन्याला १० वेळा ट्रान्झेक्शन करता येणार आहे. तर इतर शहरांमध्ये १२ वेळा ट्रान्झेक्शनची मुभा देण्यात आली आहे. दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरणाऱ्या ग्राहकाला ५ ट्रान्झेक्शनची सुविधा देण्यात आली आहे.\nहेही वाचा – पाहा – करिनाच्या लाडक्या तैमुरने असा साजरा केला गणेशोत्सव\n२५ हजारांपेक्षा अधिक मिनिमम एव्हरेज बॅलेन्स ठेवणाऱ्या ग्राहकांना बँक एटीएमचा वापर अमर्याद केला जाणार आहे. तर यापेक्षा कमी एव्हरेज बॅलेन्स ठेवणाऱ्या खातेधारकांना आठ मोफत ट्रान्झेक्शन करता येणार आहेत. सॅलरी खातेधारकांना देशातील कोणत्याही बँक आणि एसबीआयचे एटीएम वापरल्यास कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nसलमानच्या चित्रपटामध्ये काम देण्याचे आमिष दाखवत केली फसवणूक\nऋषिकेश सावंत यांनी ‘कथ्थक नृत्यकले’ची साकारली सजावट\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nपाकिस्तानी मंत्र्याची बौद्धिक दिवाळखोरी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\nमोदींच्या जन्मदिनी बॉलिवूड कलाकारांनी दिल्या अशा शुभेच्छा\nपाकिस्तानात हिंदू मुलीची गळा आवळून हत्या\nजन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर\nपंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव\nवाढदिवशी आईच्या भेटीसाठी पंतप्रधान मोदी अहमदाबाद दौऱ्यावर\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nन��तीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/35.167.72.228", "date_download": "2019-09-17T14:38:46Z", "digest": "sha1:MV2VU4FGOSXXBFQROMYNJ3IFZYXO5YIZ", "length": 7344, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 35.167.72.228", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 45.5235 (45 ° 31 '24.6 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-122.676 ° 122' 40\").\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह विंडोज डेस्कटॉप, विंडोज एक्सएमएक्स (10) वर चालत, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले. वापरलेला ब्राउझर आहे Chrome आवृत्ती 0 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 35.167.72.228 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आ���ली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 35.167.72.228 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 35.167.72.228 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 35.167.72.228 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/dumping-round-at-delhi/", "date_download": "2019-09-17T14:15:39Z", "digest": "sha1:LQLG57FDX46WL4OOWUKEUAZ3GSIFYZ6Y", "length": 18119, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "हा कचऱ्याचा ढीग इतका उंच आहे की लवकरच कुतुबमिनार त्याहून लहान ठरेल!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nहा कचऱ्याचा ढीग इतका उंच आहे की लवकरच कुतुबमिनार त्याहून लहान ठरेल\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\n१२ व्या शतकात कुतुबुद्धीन ऐबक याने कुतुब मीनार या वास्तूची निर्मिती केली. तेव्हा त्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की, याच्याशी स्पर्धा करणारा कचऱ्याचा ढीग भविष्यात निर्माण होईल. आश्चर्य वाटलं ना पण दिल्लीतल्या गाजीपुर लँडफिल साइटची ही आजची वस्तुस्थिती आहे.\nखरं तर, ती साईट १५ वर्षांपूर्वी बंद होणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. आज हा कचऱ्याचा ढीग वाढत व���ढत ६५ मीटर एवढ्या उंचीचा झालाय, जो कुतुब मीनार पेक्षा फक्त ८ मीटरने कमी आहे.\nया कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा येणारा दुर्गंध हा पूर्व दिल्लीच्या गाजीपुर लँडफिल साइटच्या आसपास राहणाऱ्या लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग\nबनला आहे. इथे राहणाऱ्या माणसांना गेली ३० वर्षें नाईलाजाने या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी हवेत श्वास घ्यावा लागत आहे. इथल्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, गाजीपुर लँडफिल साइटची क्षमता कधीच संपली आहे. तरीही इथे दररोज २५०० मॅट्रिक टन कचरा डंप केला जातो.\nगेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या कचऱ्याच्या डोंगरखाली गुदमरून २ जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा एल.जी. अनिल बैजल यांनी इथे कचरा टाकण्यावर तात्काळ निर्बंध घातले होते. पण काही दिवसानंतर पूर्व दिल्ली नगर निगमने इथे पुन्हा कचरा टाकण्यास सुरुवात केली. या लँडफिल साइटपासून काही मीटर अंतरावर राहणारे मोहम्मद नौशाद रागाने म्हणतात- “आमच्या घरांशेजारी इतर लोकांचा कचरा का टाकला जातो\nतर तेजपाल सिंह सांगतात- “३० वर्षांपूर्वी पर्यंत लॅन्डफिल साइटची उंची केवळ एक फूट होती. पण आता ती लोकांना गिळू पाहणारी एक टेकडी झाली आहे.”\nत्यांचं असं देखील म्हणणं आहे की, इथे राहणारी अनेक लोकं आजारी पडतात तेव्हा त्यांचे विकार हे बहुतेक वेळेस श्वासोच्छ्वासाशी निगडित असतात किंवा त्यांना एखादा त्वचारोग जडलेला असतो. इथली इस्पितळे बहुतांशकरून अशा प्रकारच्या रुग्णांनी भरलेली आढळतात.\nस्थानिक लोक याला कचऱ्याचा माउंट एव्हरेस्ट म्हणतात. मार्चमध्ये झालेल्या एका सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टने सुद्धा गाजीपुर लँडफिल साइट लवकरच कुतुब मीनारची उंची गाठेल असे म्हटले होते. शिवाय कोर्टाने सांगितले की गाजीपुर लँडफिल साइटची क्षमता २००४ मध्येच संपली आहे.\nतिथे राहणाऱ्या काही लोकांनी हा निश्चय केला आहे की, ते या साईटला कचऱ्याच्या टॉवरमध्ये परिवर्तित होऊ देणार नाहीत.\nCivic Authority च्या म्हणण्यानुसार, दिल्लीत रोज दहा हजार मॅट्रिक टन कचरा निर्माण होतो. हा सारा कचरा भलस्वा, ओखला, गाजीपुर आणि नरेला-बवाना इथे स्थित असलेल्या लँडफिल साइट्समध्ये डंप केला जातो. यापैकी भलस्वा, ओखला आणि गाजीपुर लँडफिल साइटची मर्यादा दहा वर्षांपूर्वी संपली आहे.\nपण त्याला पर्याय उपलब्ध न झाल्याने इथे जमा होणारा कच��ा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या कारणाने कचऱ्याच्या डोंगराची उंची देखील दिवसेंदिवस वाढत आहे.\nEDMC चे मुख्य इंजीनियर प्रदीप खंडेलवाल म्हणतात-\n‘या लँडसाइटची उंची कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत जात आहे. आमच्याकडे कचरा टाकायला इतर नवीन साईट्स नाहीत आणि आर्थिक परिस्थिती अशी आहे की, आम्ही नवीन प्रकल्प हातात घेऊ शकत नाही. त्यामुळे परिस्थितीपुढे आम्ही हतबल आहोत.’\nनॅशनल ग्रीन ट्रिब्युनल पासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्यांनी दिल्ली सरकारला याबद्दल फटकारले आहे. पण इतके होऊनही अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. त्यांच्याकडे कचऱ्याच्या नियोजनाचा काही ठोस प्लॅन नाही. सुप्रीम कोर्टाने दिल्लीच्या उप-राज्यपालांना या संदर्भात लवकरात लवकर एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.\nया परिस्थितीचा तोटा सगळ्यात जास्त लहान मुलांना होतो आणि त्यात अजून वाईट म्हणजे या साईटपासून केवळ १०० मीटर अंतरावर एक सरकारी शाळा आहे. शाळेचे एक शिक्षक सांगतात,\n“मुलांच्या स्वास्थ्यावर याचा परिणाम होऊन त्यांची प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. मुले वारंवार आजारी पडत आहेत. जेव्हा या दुर्गंधाचे प्रमाण वाढते तेव्हा आम्ही मुलांना शाळेला सुट्टी देतो, कारण या वातावरणात कोणीही बसू शकत नाही. पण आम्ही रोज शाळादेखील बंद ठेऊ शकत नाही.”\nप्लॅस्टिक प्रश्नावर उत्तर: समजून घ्या काय केल्याने प्लॅस्टिक कचरा संपुष्टात येऊ शकतो\nअंबानीच्या घरचा कचरा फेकला जात नाही. मग काय केलं जातं त्याचं\nया साईटच्या जवळच एक मशीद देखील आहे. इथे नमाज पठण करणाऱ्यांपैकी एकाने सांगितले की,\n“मशिदीच्या आत हजारो डास आणि माशा असतात आणि आत गेल्यावर भरून राहिलेला दुर्गंध असतो तो वेगळाच.”\nदहा वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेले गाजीपुर पोलिस स्टेशनसुद्धा या दुर्गंधाच्या प्रभावाखाली आले आहे. एका कॉन्सटेबलने सांगितले की-\n“जेव्हा कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांचे इथे पोस्टिंग होते, तेव्हा त्याला त्याच्या आयुष्याची वीस वर्षं कमी झाल्याचे कळून चुकते. स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, इथे राहणाऱ्या लोकांना खरे तर लँडफिल साईटच्या इतक्या जवळ राहण्याचा अधिकार नाही. पण तरीही परिस्थितीमुळे ती इथे राहतात.”\nदिल्लीमध्ये सुमारे अडीच कोटी लोकं राहतात. येणारा प्रत्येक दिवस इथल्या लोकसंख्येत भरच घालत आहे. इथे दर दिवशी निर्माण होणाऱ्या सुमारे दहा हजार मॅट्रिक टन कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही दिल्लीतील सर्व अधिकाऱ्यांसाठी एक परीक्षाच आहे.\nहे व्यवस्थापन होत नसल्याने दिल्लीतील नागरिक येणाऱ्या प्रत्येक दिवशी कचऱ्याच्या प्रश्नाबद्दल तक्रार करत असतो.\nजर हातात वेळ आहे, तोवर आपण या कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केले नाही तर दिल्लीमध्ये कचराकोंडी होऊन माणसं राहूच शकणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे आत्ताच सावध होऊन काही ठोस पावलं उचलूयात. शहर बकाल होण्यापासून वाचवूयात \nप्रशासनाची इच्छा असेल तर काय घडू शकतं ह्याची साक्ष : कचरा मुक्त इंदौर\nअवकाश संस्थांची कचराकुंडी – Point NEMO\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n सनातन संस्थेचे हास्यास्पद प्रयोग : भाग २\nरेल्वेला गियर्स असतात का जाणून घ्या रेल्वेच्या गतिमान बदलांचा इतिहास →\nया लंका मिनारामध्ये भाऊ – बहिण एकत्र जाऊ शकत नाही, का \nअंबानीच्या घरचा कचरा फेकला जात नाही. मग काय केलं जातं त्याचं\nराज ठाकरेंची “प्लास्टिक” पत्रकार परिषद\nबुटक्यांचं प्रदर्शन ते भुतांचं शहर : चीनचा खरा विद्रुप, विकृत चेहरा दाखवणाऱ्या १३ गोष्टी\nह्या व्यक्तीची खिल्ली उडवण्यापूर्वी त्याची ‘खरी’ कहाणी नक्की जाणून घ्या\nभेटा ११ मोबाईल अॅप्स बनवणाऱ्या भारतातील सर्वात तरुण उद्योजकांना\nज्यूंची कत्तल करणाऱ्या नाझी खुन्याला इस्त्राईलने असे पकडून फासावर लटकवले होते\nया कलाकाराने बनवले कचऱ्यापासून प्रसिद्ध ‘रॉक गार्डन’\nशाहरुख खानचे हे ११ क्वोट्स त्याच्यात लपलेला असामान्य माणूस दाखवतात\nनाश्त्यामध्ये हे पदार्थ चुकूनही खाऊ नका\nएक ट्रेन तिकीट तब्बल ६ लाख रुपयांना…जाणून घ्या इतकं काय विशेष आहे ह्या ट्रेनमध्ये\nयेत्या पाच वर्षात मोदींसमोर असणार आहेत ही १० सर्वात खडतर आव्हाने\nसमुद्रावर राज्य करणारी तरंगती स्वप्ननगरी : ‘हार्मनी ऑफ द सीज’\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/indian-ailway/", "date_download": "2019-09-17T14:49:41Z", "digest": "sha1:LVK2NUTK63AFRXYI65QKHFZDWSOCUD62", "length": 3626, "nlines": 47, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Indian ailway Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\n“यात्रीगण कृपया ध्यान दे…” हा कुणाचा आवाज आहे माहित आहे\nत्यांची मेहनत बघून १९८६ साली रेल्वेत अनांउसर ह्या पोस्ट वर त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती मिळाली.\nडोळा मारणाऱ्या “सावळ्या” मुलीची मार्केटिंग आणि “धोक्यात”ली संस्कृती\nशाकाहार विरुद्ध मांसाहार: अनावश्यक वाद\nप्रसिद्ध वृत्तपत्रांद्वारे होणारी आपली सर्वांची फसवणूक\nक्रिकेटचा महासंग्राम : २०१९ क्रिकेट विश्वचषकाबद्दल पडद्यामागच्या दहा गोष्टी\nगांधीजींचा शेवटचा “सच्चा” वैचारिक वारसदार\nअनुप जलोटा, मिलिंद सोमण आणि जळणारे आपण\nरिक्षावाल्याच्या मुलाचा IPL पर्यंतचा प्रवास: ५०० रुपये ते २.६ कोटी रुपये\nमराठ्यांनी पानिपत गमावले पण शत्रूलाही लाजवेल असे शौर्य गाजवले\nते ४ न्यायमूर्ती, २ झुंडी आणि झुंडीची संकेतप्रवणता : भाऊ तोरसेकर\nवादग्रस्त साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिकांना सवाल करणारा “किसानपुत्राचा” खरमरीत लेख…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/the-truth-and-political-reason-behind-surgical-strike-videos/", "date_download": "2019-09-17T14:57:50Z", "digest": "sha1:IEK7GU2K6EWAVLNZXZ5VVLNPWD6EVFSE", "length": 19924, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "सर्जिकल स्ट्राईक \"खरंच\" झाली का? व्हिडीओ \"आत्ताच\" का बाहेर आले? सत्य जाणून घ्या", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसर्जिकल स्ट्राईक “खरंच” झाली का व्हिडीओ “आत्ताच” का बाहेर आले व्हिडीओ “आत्ताच” का बाहेर आले\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\n२०१६ सालच्या सप्टेंबर महिन्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून “सर्जिकल स्ट्राईक” केली. तेव्हापासून एक कधीही नं संपणारा वाद सुरू झाला होता. सर्जिकल स्ट्राईक खरंच झाली की नाही व “ही सर्जिकल स्ट्राईक पहिलीच होती का\nपण नुकतेच सर्जिकल स्ट्राईकचे व्हिडीओ प्रसृत झालेत…आणि वादाला वेगळंच वळण मिळालं…\nसैनिकांच्या शौर्याचा “असा” वापर होणं योग्य आहे का, सरकारने “राजकीय” लाभासाठी सैनिकी कार्यवाहीचं “असं” मार्केटिंग करावं का – असं हे नवं वळण.\nह्या दोन्ही प्रश्नांवर – साहजिक स्ट्राईक पहिलीच होती का – आणि – “आत्ताच” सर्जिकल स्ट्राईकचे व्हिडी�� उघड का केले गेलेत – ह्यांवर फेसबुकवर उत्तम विवेचन केलेल्या दोन पोस्ट इथे वाचकांसाठी देत आहोत.\nचिन्मय भावे लिहितात :\nदोन तीन संदर्भ देतो.\n१) शिवशंकर मेनन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. मनमोहन सिंह सरकारने नेमलेले. “२००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर असे स्ट्राईक्स करण्याची भारतीय सैन्याने तयारी केली होती, पण राजकीय नेतृत्वाने diplomatic चॅनल वापरायचे ठरवले.” हे त्यांच्या Choices: Inside the Making of Indian Foreign Policy या पुस्तकात नमूद आहे.\n२) जनरल बिक्रम सिंह सैन्य प्रमुख होते काँग्रेसच्या काळात. त्यांनी NDTV वर पहिल्याच दिवशी सांगितले की, या आधी बॉर्डरवर पेट्रोल पार्टीवर छापा मारण्यासारख्या छोट्या कारवाई झालेल्या आहेत. पण त्यांना “सर्जिकल स्ट्राईक” म्हणता येणार नाही.\n२०१६ सप्टेंबरमध्ये एकाचवेळी अनेक ठिकाणी स्पेसिफिक इनपुटवर कमांडो हल्ला झाला. त्याचे स्केल आणि व्याप्ती बरीच मोठी होती. पाक बॉर्डर ऍक्शन टीमची कारवाई आणि आपलं प्रत्युत्तर अनेकदा घडलं आहे. अगदी हल्ली सुद्धा. परंतु त्याला सर्जिकल स्ट्राईक्स म्हणत नाहीत. सैनिक त्याला “बटालियन लेव्हल बदला” असं म्हणतात.\n३) ज्येष्ठ पत्रकार प्रवीण स्वामी, नितीन गोखले वगैरेंनी सविस्तरपणे तपशील दिलाय. शिवाय हिस्टरी ची फिल्मही आहे. ती पाहून सत्य-असत्यता verify करू शकता.\n४) सर्जिकल स्ट्राईक्स वर शंका घेणे आणि त्यावर भाजपच्या प्रत्येकाने टिमकी वाजवणे दोन्हीचा मी विरोध करतो. पण –\nजसे १९७१ चे राजकीय श्रेय इंदिराजींचे आहे (बांगलादेश निर्मिती), कारगिलचे श्रेय-अपश्रेय जसे वाजपेयींचे आहे, तसेच सर्जिकल स्ट्राईक्स चे राजकीय श्रेय मोदी सरकारचे आहे.\nसैनिकी श्रेय पॅराशूट रेजिमेंटचे आहे यात वादच नाही. पण ऑपरेशन फेल गेले असते, आपली माणसं मारली गेली असती (जसं श्रीलंकेत “ऑपरेशन पवन”मध्ये घडलं आहे) तर ते अपश्रेय आणि छि थू मोदींची झाली असती. त्यामुळे चिडचिड करण्याची गरज नाही…\nसर्जिकल स्ट्राईक्स करावे लागतील आणि ते जाहीरही करावे लागतील हा लष्करी थिंक टॅन्कचा निर्णय २००९ च्या आसपास झाला. तरीही २०११ आणि २०१३ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाने धमक दाखवली नाही. आणि हे त्यांनीच नेमलेल्या NSA च्या लिखाणावरून स्पष्ट आहे.\nसर्जिकल स्ट्राईक्स जाहीर करण्याचा हेतू भाजपला वोट गोळा करणे नाही.\nपाकिस्तान “tactical nukes” ची सतत धमकी देत असतो. आणि गेली १५ वर्षे एकंदरीतच भारताकडे सामरिक प्रत्युत्तराचा पर्यायच नाहीए – असा समज होऊन जो भारतीय जनक्षोभ वाढत चालला होता तो पाहता जाहीर करणे गरजेचे होते.\nप्रसिद्ध राजकीय विश्लेषक व आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासक सौ. स्वाती तोरसेकर ह्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे व्हिडीओ रिलीज करण्यामागची चपखल राजकीय खेळी उत्कृष्टरित्या मांडली आहे.\nस्वाती जी म्हणतात :\nसर्जिकल स्ट्राईकचे व्हिडियो आताच का बाहेर आले\nजेव्हा हल्ला केला तेव्हाही काँग्रेस आणि पाकिस्तान व्हिडीयो मागतच होते. आता देखील जे व्हिडियो दाखवले जात आहेत ते नमुना म्हणून आहेत. न दाखवलेले बरेच असणार आहेत. ही वेळ का निवडली जावी ह्याचे उत्तर काय\nगंमत अशी की पाकिस्तान इस्लामाबादमध्ये जे बोलतो ते काँग्रेसवाले भारतात बोलतात. त्यांचे मुद्दे एकच असतात. दोघांनाही मोदींना खोटे पाडण्यात आणि सत्तेवरून खाली खेचण्यात रस आहे. किंबहुना काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर इस्लामाबादला जातात आणि मोदीना सत्तेवरून हटवण्यासाठी पाकिस्तानची मदत उघड उघड निर्लज्जपणे मागतात.\nतेव्हा हे दोघे खोटे आहेतच – ह्या दोघांना खोटे पाडण्यासाठी व्हिडियो बाहेर आले हे कारण पटण्यासारखे नाही. मग हा इस्लामाबादेतील जनरल्स ना दिलेला इशारा आहे का आगाऊ पण कराल तर हे दिवस विसरू नका\nअसले इशारे इस्लामाबादचे जनरल्स कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. ह्याचा परिणाम होऊन हल्ले थांबतील ह्याची शक्यता नाही. काश्मिरात बर्फ हटले की दहशतवाद्यांचे थैमान आणि घुसखोरांच्या कारवाया सुरु होतातच हे वर्षानुवर्षे तसेच चालत आले आहे.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर स्ट्राईक झालाच नाही इथूनच पाकिस्तान ने सुरुवात केली. आता व्हिडियो बाहेर आले तसे पाकिस्तानचे भारतामधले पाठीराखे “हो हो, हल्ला झाला होता” हे कबूल करू लागले. आता ते म्हणतात पण ते “परिणामकारक” नव्हते. म्हणजे आधी म्हणायचे की हल्ले झालेच नाहीत – कानाखाली गणपती काढल्यावर “अहो लागलेच नाही म्हणायचे” हा सिलसिला आहे.\nतेव्हा काँग्रेसला तर मान्य करावे लागले की हल्ले झाले होतेच. भारतीय TVवरील कार्यक्रमाच्या बातम्या पाकिस्तानातही पोचल्या आहेत. तिथली जनता त्यावर विचार करते.\nत्यांच्या मनात आज काय असेल आपलेच जनरल्स आणि काही राजकारणी आपल्याशी खोटे बोलले आपलेच जनरल्स आणि काही राजकारणी आपल्याशी खोटे बोलले त्यांनी आपला विश्वासघात केला त्यांनी आपला विश्वासघात केला हे त्या पाकिस्तानी जनतेला पटायला वेळ लागेल का आता\nनिवडणुकीच्या उंबरठ्यावरील पाकिस्तानची खास करून तिथल्या जनरल्सची आणि ज्या राजकीय शक्ती ह्याचे समर्थन करतात त्यांची व्हिडियो बाहेर आल्यामुळे प्रचंड “गोची” झाली आहे. आजवर ज्यांनी हल्ले नाकारले ते जनतेला निवडणुकीच्या उंबरठ्यावर काय उत्तरे देणार त्यांच्याकडे ह्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. इतके होऊनसुद्धा ते जर जनरल्सचे समर्थन करत बसले तर निवडणुकीत त्यांचे भवितव्य धोक्यात येईल\nदुसरी गोम आहे ती मेलेल्यांच्या यादीची.\nकाँग्रेसला जसे मान्य करावे लागले की हल्ला झाला होता तसे आता भारतीय TV कार्यक्रम पाहणाऱ्या पाकिस्तानी जनतेलाही कळून चुकेल की इतके दिवस आपले सैन्य आपल्याला थापा मारत होते. एकदा हल्ले झाले सिद्ध झाल्यावर प्रश्न येतो – मेले कोण त्यांची यादी कुठे आहे त्यांची यादी कुठे आहे त्यातले छद्म आताच बाहेर कदाचित येणार नाही तरी २०१९ च्या आधी मात्र नक्कीच येईल असे मला वाटते.\nवरील दोन्ही विवेचन वाचून एकूणच सर्जिकल स्ट्राईकबद्दल आपला पर्स्पेक्टिव्ह बदलू शकण्याची शक्यता आहे\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← काल्पनिक आणीबाणीखाली दडपलेल्यांचा शिझोफ्रेनिया, अर्थात भ्रमिष्ठावस्था : भाऊ तोरसेकर\nभारतावर इंग्रजांनी राज्य केलं नसतं तर आज भारत “असा” असला असता →\n“उरी” : सर्जिकल स्ट्राईक पडद्यावर कशी वाटते चित्रपट का पहावा\nभारताने केलेल्या म्यानमारमधील सर्जिकल स्ट्राईकची “ही” पार्श्वभूमी जाणून घेणं आवश्यक आहे\n सर्जिकल स्ट्राईक दिनी, आणखी एक स्ट्राईक करून हुतात्म्याचा प्रतिशोध\nविमानाच्या खिडकीवरील “त्या” छोट्या छिद्रावर कधी तुमचं लक्ष गेलं आहे का…\nनिरोगी आहाराची गुरुकिल्ली : शिंगाडा\nसार्वभौम भारताच्या २२ व्या राज्याचा जन्म आणि सद्यस्थिती : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – ४\nचीनचा सर्वात श्रीमंत माणूस जे करतोय त्यापासून भारतीय अब्जाधीश काही शिकतील काय\nदैनंदिन जीवनातल्या या सामान्य सवयी तुमच्या आजारपणाचे कारण बनत आहेत का\nभारतीय पोस्टाने आणलेल्या ह्या नव्या पेमेन्ट बँकेचे जबरदस्त फायदे उचला आणि पैसे वाचवा\nत्��ुनामीचा चौफेर विध्वंस असो वा डच लुटारू : कित्येक शतके अढळ राहिलेलं कार्तिकेय मंदिर\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुदृढ आरोग्याचे रहस्य\n“स्वप्न बघणं कधीच थांबवू नका” – ICICI चा अभिनव उपक्रम – हा व्हिडिओ बघा, motivate व्हा\n“सलमान खान हा हिंदी चित्रपट इंडस्ट्रीतील दाऊद आहे”, सलमानवर आणखी एक पोलीस केस\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Aurangabad/Opening-of-new-FDA-building-tomorrow/", "date_download": "2019-09-17T14:19:49Z", "digest": "sha1:6TVVIQ4TLEYU3WTWMAPX5GKICWRXCMRJ", "length": 4060, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘एफडीए’च्या नवीन इमारतीचे उद्या उद्घाटन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › ‘एफडीए’च्या नवीन इमारतीचे उद्या उद्घाटन\n‘एफडीए’च्या नवीन इमारतीचे उद्या उद्घाटन\nअन्न व औषध प्रशासन (एफडीए) संग्रहित छायाचित्र.\nअन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागीय कार्यालय व प्रयोगशाळेच्या नवीन इमारतीचे शुक्रवारी (दि.13) उद्घाटन होणार आहे. पैठण रोड कांचनवाडी येथील गट नं.१९ मध्ये हे नवीन कार्यालय उभारण्यात आले असून सायंकाळी ५ वाजता उद्घाटन सोहळ्याला सुरूवात होईल.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल हे उद्घाटक असतील. विशेष उपस्थितीत पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री मदन येरावार, राज्यमंत्री अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, खा. राजकुमार धुत, खा. इम्तियाज जलील हे असतील. या उद्घाटन सोहळ्यासाठी अन्न व औषध प्रशासन राज्य आयुक्‍त डॉ. पल्लवी दराडे, औरंगाबाद विभागाचे सहआयुक्‍त उदय वंजारी, सहआयुक्‍त (औषधी) सु.स. मोहीते, सहाय्यक संचालक एफडीए प्रयोगशाळा शंकर चेंदवणकर हे परिश्रम घेत आहेत.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'\n'भारताला एका शेजार्‍याकडून आगळा धोका'\nचिदंबरम यांच्याशी संबंधित खटले दुसर्‍या न्यायालयाकडे वर्ग\nतुमचा आशीर्वाद हाच आमचा जनादेश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसट्टा कायदेशीर करा, BCCI भ्रष्टाचार विरोधी विभाग प्रमुखांची अजब मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/trending/ex-pak-cricketer-javed-miandad-threat-to-india-over-kashmir/122457/", "date_download": "2019-09-17T14:35:47Z", "digest": "sha1:3ZDVDOCSQ7FWFKTK4REIEPFP2YOQZDL7", "length": 10035, "nlines": 104, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ex Pak cricketer Javed Miandad threat to India over Kashmir", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर ट्रेंडिंग बॅटने सिक्स मारला, आता माझ्याकडे तलवार आहे; पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बरळला\nबॅटने सिक्स मारला, आता माझ्याकडे तलवार आहे; पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बरळला\nपाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद\nपाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान जो आता पाकिस्ताचा पंतप्रधान आहे. इम्रान खान रोज काश्मिरच्या मुद्द्यावरून भारताला युद्धाची धमकी देत आहे. आता आणखी एका माजी क्रिकेटपटूने भारताविरोधात गरळ ओकली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या फिरत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियांदाद हा मान्यातून तलवार बाहेर काढून काश्मीरी जनतेला भडकाऊ आवाहन करत आहे. या व्हिडिओत तो म्हणतो की, “काश्मीरी भावांनो काळजी करु नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. माझ्याजवळ बॅट आहे. आधी मी त्यांने सिक्सर मारायचो, आता माझ्या जवळ तलवार आहे, मी माणूसही मारू शकतो.”\nकाश्मीरमधील ३७० कलम हटविल्याबद्दल निषेध आंदोलन सुरु असताना जावेद मियांदाद पाकिस्तानी क्रिकेट संघाची जर्सी घालून त्यात सहभागी झाला होता. यावेळी त्याने तलवार उंचावून भारताला धमकी देण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोकांमधून त्याला आपला ‘बल्ला भी तेज था, ये तलवार भी तेज है’ असे सांगताच. मियांदादने उत्तर दिले की, बॅटने जर सिक्स मारू शकतो तर तलवारने माणूस का नाही\nभारताविरोधात गरळ ओकण्याची जावेद मियांदादची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील त्याने काश्मीरी लोकांना हातात शस्त्र घेऊन हिंसाचार करण्याचे आवाहन केले होते. भारताने काश्मीरला विशेष सवलत देणारे कलम ३७० काढून टाकल्यानंतर मियांदादने भारतीय सरकारला डरपोक असल्याचे सांगत आम्ही आम्ही अण्वस्त्र दाखविण्यासाठी नाही तर चालविण्यासाठी बनवले असल्याची धमकी दिली होती.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nस्वस्त प्रवाशाचे आमिष; भाजप कार्यकर्त्यांकडून फसवणूक\nआचारसंहितेला १२ दिवस राहिलेत कामाला लागा; दानवेंचे कार्यकर्त्यांना ��वाहन\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\n‘मला सिंधूशी लग्न करू द्या, नाहीतर तिला किडनॅप करेन’; ७० वर्षीय वृद्धाची मागणी\nपाकिस्तानी मंत्र्याची बौद्धिक दिवाळखोरी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n‘आई कुठे काय करते’ याची स्मृती इराणी यांना भुरळ\nमोठ्याने पादणार तो जिंकणार; सुरतमध्ये होतेय ‘पाद स्पर्धा’\nसावधान…कलर्ड टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक\nमहिलेने दुधात तयार केली मॅगी; रेसिपी पाहून लोक झाले हैराण\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/health/when-dealing-with-fractures/articleshow/70696618.cms", "date_download": "2019-09-17T15:52:02Z", "digest": "sha1:YWOA3QUMEJSLUVADH6XPDSFRUDHHSUQB", "length": 14514, "nlines": 186, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आरोग्य: फ्रॅक्चरवर उपाय करताना... - when dealing with fractures | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nवाहनांची संख्या वेगाने वाढत असताना अपघातांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली दिसते. अपघातांमध्ये पॉलिट्रॉमाच्या केस दिवसेंदिवस वाढत आहेत. पॉलिट्रॉमा म्हणजे एकाच व्यक्तीला झालेल्या विविध दुखापती आणि फ्रॅक्चर.\nडॉ. स्वप्नील गाडगे, अस्थिरोगतज्ज्ञ\nवाहनांची संख्या वेगाने वाढत असताना अपघातांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली दिसते. अपघातांमध्ये पॉलिट्रॉमाच्या केस दिवसेंदिवस वाढत आहेत. पॉलिट्रॉमा म्हणजे एकाच व्यक्तीला झालेल्या विविध दुखापती आणि फ्रॅक्चर.\nफ्रॅक्चर म्हटले की, प्लास्टर आपल्या डोळ्यांसमोर येते. आता तुम्ही विचाराल की प्लास्टरचे कार्य व उपयोग आताच्या काळात होतो की नाही या प्रश्नाचे उत्तर होकारात्मक आहे. फ्रॅक्चरच्या उपचारात प्लास्टर अजूनही महत्त्वाचे आहे. जवळजवळ ५० टक्के फ्रॅक्चरना प्लास्टरचाच उपचार केला जातो. मुलांच्या बाबतीत प्लास्टरचा उपाय फार उपयुक्त आहे. कारण त्यांच्या हाडांची वाढ होत असते. हाडांचा आखूडपणा किंवा वाक आपोआपच दुरुस्त होऊ शकतो. मोठ्या माणसांच्या बाबतीत मात्र ते हाड आपोआप पूर्ववत होऊ शकत नाही. म्हणून अस्थिशल्यविशारदांना वाटले की हाडाचा वाक किंवा आखूडपणा तसाच राहिला आहे, तर ते शस्त्रक्रियेचा उपाय सुचवतात.\nप्रत्येक शल्यविशारदाच्या मतामध्ये फरक पडतो. एक जण शस्त्रक्रिया सुचवतो, तर दुसरा प्लास्टर सुचवतो. यावरून मनाचा गोंधळ उडतो. इथे मला असे सांगावेसे वाटते की, एखाद्या विशिष्ट शल्यविशारदाच्या अनुभवाप्रमाणे शस्त्रक्रियेचे परिणाम जास्त चांगले असतात; तर दुसऱ्या शल्यविशारदाच्या अनुभवाप्रमाणे प्लास्टरने जास्त चांगले परिणाम साधले जातात. म्हणून मतांमध्ये फरक पडतो. आपण चांगल्या अस्थिशल्यविशारदाची निवड करावी आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला ज्या पद्धतीने फ्रॅक्चरचा यशस्वी रीतीने उपचार करता येईल तो करू द्यावा.\nहाडांची संधी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. एक अस्थिशल्यविशारद विविध रीतींनी हाडांचे तुकडे वैद्यकीय शास्त्राच्या आधारे जोडून हाड दुरुस्त करण्यात निसर्गाला मदत करत असतो. फ्रॅक्चर दुरुस्त होण्याची प्रक्रिया शरीरातील कॅल्शियमच्या अभावामुळे संथ होते. वृद्ध व्यक्तींमध्ये फार हळू होते. मुलांमध्ये ही प्रक्रिया फार लवकर होते. हाडांचे तुकडे इतस्ततः विखुरले असतील, तर 'मॉर्बिडिटी'(फ्रॅक्चर दुष्परिणाम) कमी करण्यासाठी तसेच हाडांचा आखूडपणा व वाक टाळण्यासाठी शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय उरतो. नाही तर कायमचे व्यंग किंवा अपंगत्व निर्माण होऊ शकते.\nपचनसंस्थेचे आजार आणि तक्रारी\nतणावाचे व्यवस्थापन कसे कराल\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्��� करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nवजनाची चिंता वाढवतेय वजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसंतुलनशक्ती वाढवतं ‘एक हस्त मयुरासन’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090421/lokma.htm", "date_download": "2019-09-17T14:51:41Z", "digest": "sha1:SV2ULP3CGKBGHTJICCOYPNPKGGA3LJHV", "length": 18695, "nlines": 32, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, २१ एप्रिल २००९\nपुनर्जन्म आणि वैज्ञानिक (\n‘पुनर्जन्म’ ही वर्षांनुवर्षे लोकांच्या मनात रुजलेली परंतु कोणताही वैज्ञानिक आधार नसलेली भ्रामक कल्पना आहे. डॉ. विद्याधर ओक यांनी ‘पुनर्जन्म : एक कल्पनातीत वास्तव’ या लेखात (२२ फेब्रुवारी) तिला वैज्ञानिक आधार देण्याचा प्रयत्न केला असून त्यासाठी अमेरिकेतल्या तथाकथित संशोधनाचे दाखले दिले आहेत. एखाद्या घटनेबाबत किंवा प्रश्नाबाबत केलेले निरीक्षण, प्रत्यक्ष प्रयोग आणि प्रयोगांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे काढलेले निष्कर्ष ही वैज्ञानिक संशोधनाची मूलभूत पद्धत आहे. वारंवार प्रयोग करून निष्कर्षांबद्दल खात्री पटल्यानंतर संशोधक हे निष्कर्ष, प्रयोगाच्या संपूर्ण तपशिलासकट, शोधनिबंधाद्वारे मांडतो. शोधनिबंध त्या त्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांकडून तपासले गेल्यानंतरच वैज्ञानिक नियतकालिकांत (peer-reviewed journals) प्रसिद्ध होतात. अशा रीतीने प्रसिद्ध झालेल्या संशोधनालाच वैज्ञानिक जगात मान्यता मिळते, त्यावर साधकबाधक चर्चा होते.\nडॉ. ओक यांनी ज्या संशोधनाचे दाखले दिले आहेत ते सर्वच्या सर्व संशोधन पुस्तके आणि खाजगी वेबसाइट्स यावर प्रसिद्ध झालेले आहे. मेरिलिन मन्रो हिच्या पुनर्जन्माबाबत डॉ. अ‍ॅड्रियन फिंकलस्टाइन यांनी केलेले संशोधन हे,‘इतर समव्यावसायिक मनोविकार तज्ज्ञांतर्फे परीक्षण केल्या जाणाऱ्या शोधनिबंधाद्वारे ‘प���रसिद्ध करून’ शेरी म्हणजे मेरिलिनचाच पुनर्जन्म आहे असे प्रतिपादन डॉ. फिंकलस्टाइन यांनी केले,’ असे डॉ. ओक म्हणतात. परंतु हा शोधनिबंध कोणत्या वैज्ञानिक किंवा मेडिकल जर्नलच्या कुठच्या खंडात कोणत्या साली प्रसिद्ध झाला त्याचा तपशील ते देत नाहीत. त्यांनी दिलेल्या वेबसाइटवर जाऊन पाहिले असता डॉ. फिंकलस्टाइन यांच्याबद्दल जी माहिती मिळते ती अशी- डॉ. अ‍ॅड्रियन फिंकलस्टाइन, आध्यात्मिक तापनिवारक (spiritual healer), शिक्षक, संशोधक, लेखक, व्याख्याते आणि ‘गतजन्म उपचार पद्धतीचे’ जागतिक दर्जाचे तज्ज्ञ.. इत्यादी. त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या लेखांच्या यादीमध्ये एकही लेख ‘शोधनिबंधा’च्या स्वरूपात वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झालेला नाही. वेबसाइटवर उपलब्ध असलेली व्हिडिओ चित्रफीत म्हणजे सी.एन.एन. या चॅनेलवर ‘शो-बिझ’ या कार्यक्रमात घेतलेली डॉ. फिंकलस्टाइन यांची मुलाखत आहे. त्यात वैज्ञानिक संशोधनाविषयी फारच जुजबी माहिती आणि खळबळजनक बातमी अधिक असा मामला आहे. डॉ. ओक यांनी दिलेल्या अन्य वेबसाइट्सवरही शोधनिबंधाच्या स्वरूपातील संशोधनाचा एकही दाखला मिळत नाही.\nया सर्व पाश्र्वभूमीवर ‘आत्मा म्हणजे चिप् आहे आणि ही चिप् अनेक जन्मांतून हिंडत विविध माणसांचे चांगले-वाईट गुण गोळा करते (फाइल बनवते)’ असली अजब कल्पना डॉ. ओक कोणत्याही पुराव्याशिवाय मांडतात आणि त्याच्या आधारे पु. ल. देशपांडे आणि डॉ. वसंतराव देशपांडे (आणि अन्य काही महान कलाकार) यांच्याकडे असलेली विविध कौशल्ये आणि कलागुण हे त्यांना त्यांच्या पूर्वीच्या जन्मांतून मिळालेले आहेत, असे बेधडक प्रतिपादन करतात याला काय म्हणावयाचे या दोन महान कलाकारांनी आयुष्यभर अभ्यासपूर्वक विकसित केलेले कलागुण हे त्यांना पूर्वजन्मातून आयतेच मिळाले आहेत, असे म्हणणे हा खरेतर या दोन्ही दिग्गजांचा अपमान आहे. पण लक्षात कोण घेतो\nआत्म्याला ‘चिप्’ म्हटले की ती लगेच वैज्ञानिक कल्पना होते काय असल्या अर्थहीन, बिनबुडाच्या कल्पना मांडायच्या आणि पुराव्याअभावी त्या स्वीकारायला वैज्ञानिकांनी नकार दिला की त्यांना ‘अहंकारी’ म्हणावयाचे किंवा असल्या कल्पना स्वीकारण्यासाठी लागणारे ‘खुले’ मन त्यांच्याकडे नाही असा कांगावा करायचा असल्या अर्थहीन, बिनबुडाच्या कल्पना मांडायच्या आणि पुराव्याअभावी त्या स्वीकारायला वैज��ञानिकांनी नकार दिला की त्यांना ‘अहंकारी’ म्हणावयाचे किंवा असल्या कल्पना स्वीकारण्यासाठी लागणारे ‘खुले’ मन त्यांच्याकडे नाही असा कांगावा करायचा या ‘खुल्या’ मनाविषयी एका इंग्रजी पुस्तकात वाचलेले वाक्य डॉ. ओकांच्या मांडणीच्या संदर्भात उपयुक्त ठरेल म्हणून इथे उद्धृत करण्याजोगे आहे- ‘आपण आपले मन (नवीन कल्पनांसाठी) खुले ठेवले पाहिजे हे निश्चितच, पण एवढे खुले नव्हे की त्यातून आपला मेंदूच बाहेर पडून जाईल. (We must certainly keep our minds open, but not so open that our brains fall out.) इत्यलम्.\nडॉ. हेमू अधिकारी, मुंबई\nपुनर्जन्म कल्पनेला आधार देताना जनुकशास्त्राकडे डोळेझाक\nपूर्वजन्म, पुनर्जन्म, ज्योतिष, पुराण, वास्तुशास्त्र, आत्मा असल्या हजारो वर्षे आपल्या मनात ठाण मांडून बसलेल्या गोष्टी, जेमतेम ५०० वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या विज्ञानाने चक्क मोडीत काढलेल्या आहेत, तरीदेखील परंपरावादी मंडळींना ते सत्य पचविणे अत्यंत कठीण जाते. कारण या सर्व गोष्टी आपल्या प्राचीन संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, अशी त्यांनी मनोमन धारणा करून घेतलेली असते. (उदा. ज्योतिष हे वेदाचे सहावे अंग आहे इ. इ.) या परंपरावादी मंडळींत केवळ अडाणी, अशिक्षित मंडळी असतात असं नाही तर सुशिक्षित, उच्चशिक्षित तर काही वेळा शास्त्र शाखेची पदवी घेऊन त्यावर गुजराण करणारे उच्चविद्याविभूषितही असतात. डॉ. ओक व त्यांचे पुनर्जन्मावरचे लिखाण याची उत्तम साक्ष देतात.\nलेखाच्या सुरुवातीस ओक यांनी जगातल्या डझनभर दिग्गजांची नावे देऊन त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास होता, असे सांगून आपल्या अतार्किक व अशास्त्रीय विचारांचा खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. कुठलेही अशास्त्रीय तत्त्व सिद्ध करण्यासाठी असल्या नावांचा काडीचाही उपयोग नाही हे ओक यांना सांगण्याची वेळ का यावी आइन्स्टाइन यांनी एका भारलेल्या क्षणी, ‘विश्वाचा हा पसारा कुणी बरे निर्माण केला असावा..’ असे उद्गार काढले तर ‘देव’ या कल्पनेने ग्रासलेल्या लोकांनी, ‘आइन्स्टाइनचा देवावर विश्वास होता’, असा ढोल बडवायला सुरुवात केली होती\n‘पुनर्जन्म’ या कल्पनेचा पायाच मुळी अशास्त्रीय व अतार्किक आहे. तो असा, की माणसाच्या शरीरात म्हणे ‘आत्मा’ नावाची एक अदृश्य चीज असते. (ती नेमकी शरीराच्या कुठल्या भागात असते ते या विस्तृत लेखात नाही.) मृत्यूनंतर हा आत्मा शरीरातून बाहेर प���तो (नेमका कुठून) आणि दुसऱ्या कुठल्यातरी नवजात बालकाच्या शरीरात प्रवेश करतो. मृत्यूनंतर शरीर नष्ट होते पण आत्मा जिवंत राहतो हे सर्वसामान्यांना पटावे म्हणून ओक म्हणतात, शरीर म्हणजे हार्डवेअर आणि आत्मा म्हणजे शरीरातील एक I. C. Chip (Integrated Circuit) अशास्त्रीय विषयाला शास्त्राच्या पंगतीत बसविण्यासाठी वैज्ञानिक संज्ञा उदा. मेमरी, हार्डवेअर, सॉफ्टवेअर असे शब्द वापरून भूलभुलैया निर्माण करण्याची ही अलीकडची पद्धत. शरीर जळाल्यावर, म्हणजे हार्डवेअर जळाल्यावर I. C. Chip कशी शिल्लक राहते) आणि दुसऱ्या कुठल्यातरी नवजात बालकाच्या शरीरात प्रवेश करतो. मृत्यूनंतर शरीर नष्ट होते पण आत्मा जिवंत राहतो हे सर्वसामान्यांना पटावे म्हणून ओक म्हणतात, शरीर म्हणजे हार्डवेअर आणि आत्मा म्हणजे शरीरातील एक I. C. Chip (Integrated Circuit) अशास्त्रीय विषयाला शास्त्राच्या पंगतीत बसविण्यासाठी वैज्ञानिक संज्ञा उदा. मेमरी, हार्डवेअर, सॉफ्टवेअर असे शब्द वापरून भूलभुलैया निर्माण करण्याची ही अलीकडची पद्धत. शरीर जळाल्यावर, म्हणजे हार्डवेअर जळाल्यावर I. C. Chip कशी शिल्लक राहते कारण तोही हार्डवेअरचाच भाग आहे. ओक साहेबांना ती I. C. Chip जळालेली चालणार नाही कारण त्यांच्या मते ती आत्मारूप असते व त्या I. C. Chip मध्ये माणसावरील संस्कार, कौशल्य साठवलेले (Stored) असते. (पुढच्या जन्मात हे कौशल्य लागले तर कारण तोही हार्डवेअरचाच भाग आहे. ओक साहेबांना ती I. C. Chip जळालेली चालणार नाही कारण त्यांच्या मते ती आत्मारूप असते व त्या I. C. Chip मध्ये माणसावरील संस्कार, कौशल्य साठवलेले (Stored) असते. (पुढच्या जन्मात हे कौशल्य लागले तर) मुळात आत्मा नावाचा कसला पदार्थच अस्तित्वात नसल्याने भौतिकशास्त्राचे नियम त्याला लावणे सर्वथया चूक आहे.\nऊर्जा नष्ट होत नाही, तिचे स्थित्यंतर होते- या नियमाचा आधार घेऊन डॉ. ओक म्हणतात, ‘आत्मा हादेखील एक ऊर्जेचाच (चैतन्य) प्रकार आहे त्यामुळे तो नष्ट होत नाही. यालाच म्हणतात ‘बादरायण संबंध’ डॉ. ओकांचा पुनर्जन्मावर विश्वास का, तर म्हणे तीन-चार वर्षांची मुले गायन-वादन करूच कशी शकतात’ डॉ. ओकांचा पुनर्जन्मावर विश्वास का, तर म्हणे तीन-चार वर्षांची मुले गायन-वादन करूच कशी शकतात त्यांच्या मते ते पूर्वजन्मातही गायक-वादक असले पाहिजेत व गेल्या जन्मीची I. C. Chip (म्हणजे आत्मा) या जन्मातल्या त्यांच्या शरीरात आली असली पाहिजे. हा युक���तिवाद चुकीचा आहे. ओक यांना हे नक्की माहीत असेल, की मानवी शरीरातील जनुके एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतात. अनेकदा तर असेही आढळून आले आहे, की आधीच्या चार-पाच पिढय़ांतील जनुके विद्यमान पिढीत कार्यरत असतात. म्हणजे जनुके गायक-वादक पणजोबा/ खापर पणजोबाची असतील तर ती मुलेही अल्पवयात गायक-वादक होऊ शकतात.\nप्राण येतो-जातो कसा याचे कोडे डॉ. ओकांना का वाटते या निव्वळ जीवशास्त्रीय घटना आहेत. (माझ्या माहितीप्रमाणे ओकसाहेब स्वत: डॉक्टर आहेत.) पुनर्जन्माच्या पुष्टय़र्थ त्यांनी टोपलीभर वेबसाइट्सची नावे दिली आहेत. मीदेखील पुनर्जन्म म्हणजे एक ‘बकवास’ आहे, असे सिद्ध करणाऱ्या गाडाभर वेबसाइट्सची नावे सांगू शकेन. या संदर्भात जेम्स रॅण्डी व Skeptics संस्थेची वेबसाइट पाहावी. विज्ञान शाखेत पारंगत होऊन विज्ञानालाच हिणकस ठरविण्याची आम्हा भारतीयांची खोड संपेल, तेव्हाच खरे विज्ञानयुग देशात अवतरेल.\nचंद्रसेन टिळेकर, अंधेरी, मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090726/vividh.htm", "date_download": "2019-09-17T14:51:33Z", "digest": "sha1:UPYQFV7P47C4BJKJ534CVXW32GXUR22H", "length": 10955, "nlines": 35, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nरविवार, २६ जुलै २००९\nपाच अतिरेक्यांवरील पाकमधील खटल्याची सुनावणी लांबणीवर\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या लष्कर-ए-तैय्यबाच्या पाच अतिरेक्यांवरील खटल्याची सुनावणी दहशतवादविरोधी न्यायालयाने बचाव व फिर्यादी पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर २९ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकली. रावळपिंडीतील कडेकोट सुरक्षा असलेल्या अडिआला जेलमध्ये न्यायमूर्ती बाकिर अली राणा यांच्या न्यायालयात लष्कर-ए-तैय्यबाचा ऑपरेशन कमांडर झाकीऊर रहमान लखावी, झरार शहा, अबु अल कामा, हमाद अमिन सादिक, शहीद जमील रियाज यांच्यावर खटला सुरू आहे.\nअल काईदा व तालिबान अण्वस्त्रे मिळवण्याच्या प्रयत्नात\nअल काईदा व तालिबानचे दहशतवादी अण्वस्त्रे मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, असे अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्याने आज येथे सांगितले. जॉईंट चीफ ऑफ स्टाफचे चेअरमन माईक म्युलेन यांनी सांगितले की, अल काईदा व तालिबान या दहशतवादी संघटना अण्वस्त्रे मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत व त्यांचे हे प्रयत्न अतिशय खुलेआमपणे चालू आहेत. लोकांना धमकावण्यासाठी जास्ती��� जास्त अमेरिकी व पाश्चिमात्य लोकांना ठार करणे हा त्यांचा हेतू आहे.\nअमेरिकी लष्करी मदत पाकिस्तानने तालिबान व अल-काईदाविरोधातच वापरावी\nवॉशिंग्टन, २५ जुलै /पी.टी.आय.\nअमेरिकेच्या सीनेटने आपल्या सुरक्षा अर्थसंकल्पात ६८० अब्ज डॉलरची तरतूद पाकिस्तानला देणात येणाऱ्या मदतीसाठी केली आहे. मात्र ही लष्करी मदत केवळ अल-काईदा व तालिबान्यांविरोधात लढण्यासाठीच वापरावी, असेही सीनेटने स्पष्ट केले आहे. अमेरिकेकडून मिळणारी ही लष्करी मदत भारतविरोधात तयारीसाठी वापरली जाईल अशी भीती व्यक्त करण्यात येते, या पाश्र्वभूमीवर संबंधित विधेयक पारित करताना काल शुक्रवारी त्यात ही मदत पाकिस्तानने अल-काईदा व तालिबानींविरोधात युद्धासाठी वापरावी, अशी अटच टाकण्यात आली.\nसंयुक्त निवेदनातील मुद्दय़ांची आमच्याकडे योग्य उत्तरे आहेत - पंतप्रधान\nनवी दिल्ली, २५ जुलै/पीटीआय\nइजिप्तमध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यातील चर्चेनंतर जाहीर करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनातील काही मुद्दय़ांमुळे भारतात बरेच वादळ उठले आहे. त्या निवेदनाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व शंकांची आमच्याकडे समर्पक उत्तरे असल्याचे पंतप्रधान डॉ. सिंग यांनी आज सांगितले. तसेच बुधवारी (२९ जुलै) याबाबत संसदेत निवेदन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\n‘मालमत्तेचे विवरण जाहीर न केल्यास न्यायमूर्तीच्या पदावर गदा येण्याची शक्यता’\nचेन्नई, २५ जुलै/ पीटीआय\nन्यायमूर्तीनी स्वत:च्या मालमत्तेचा तपशील सादर न करणे वा खोटा तपशील सादर करणे हे संबंधित न्यायमूर्तीचे गैरवर्तन समजून या कारणावरून त्यांना पदावरूनही हटवले जाऊ शकते असे भारताचे सरन्यायाधीश के.जी. बालकृष्णन यांनी सांगितले. चेन्नईत न्यायाधीश, न्यायमूर्तीसाठी बांधण्यात आलेल्या अतिथी भवनाचे उद्घाटन बालकृष्णन यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते. न्यायमूर्तीच्या मालमत्तेसंदर्भातील प्रस्तावित विधेयकात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी त्यांच्या मालमत्तेचा तपशील जाहीर करणे सक्तीचे आहे असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.\nस्वाईन फ्ल्यूचे ८०० बळी; ऑक्टोबरपर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता\nजागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालान���सार आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूने जगभरात सुमारे ८०० जणांचा बळी घेतला आहे. गेल्या मार्च-एप्रिलमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या ‘ए(एच१एन१)’ या विषाणूची लागण झाल्याच्या पहिल्या नोंदी मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून या विषाणूचा जगभर झपाटय़ाने प्रसार होत आहे.जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते ग्रेगरी हर्टल यांनी असा इशारा दिला आहे की, उत्तर गोलार्धात या विषाणूचा प्रसार यंदाच्या हिवाळ्यात अधिक झपाटय़ाने होण्याची शक्यता आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेनशनच्या संचालक डॉ. अ‍ॅन शुचॅट यांनीही याला दुजोरा दिला आहे.आतापर्यंत १६० देशांमध्ये या विषाणूंचा प्रसार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अमेरिकेत आतापर्यंत ४३,७७१ जणांना एच१एन१ विषाणूंची लागण झाल्याची आणि ३०२ जणांचा या रोगामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने लहान मुले आणि युवकांचा समावेश आहे. सध्या स्वाईन फ्ल्यूवरील लसीच्या ऑस्ट्रेलियामध्ये चाचण्या सुरू असून पुढील आठवडय़ापासून अमेरिकेतही चाचण्या सुरू होतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/today-the-bail-applicat-bhujbal-ion-hearing-of-bhujbal-1236694/", "date_download": "2019-09-17T14:55:38Z", "digest": "sha1:M6G7UUOGP3FPPUB54Z2K4YF3VE24GJFK", "length": 11584, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भुजबळांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\nभुजबळांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी\nभुजबळांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी\nन्यायालयाने पंकज भुजबळ, असीफ बलवा यांच्यासह एकूण ३४ जणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते.\nमहाराष्ट्र सदनाच्या बांधकाम घोटाळ्यासह अन्य आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी सध्या कारागृहात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अखेर जामिनासाठी अर्ज केला असून न्यायालयाने त्यावरील सुनावणी मंगळवापर्यंत तहकूब केली.\nआर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) स्थापित विशेष न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश पी. आर. भावके यां��्यासमोर भुजबळ यांच्या जामिनावर सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने भुजबळ यांच्या जामीन अर्जावर अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मंगळवारी उत्तर दाखल करण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब केली. या प्रकरणातील आरोपी आणि ‘डीबी रियाल्टी’चे व्यवस्थापकीय संचालक असीफ बलवा यांच्यासह विनोद गोयंका या दोघांनी अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्याच्या आणि अटकपूर्व जामीन देण्याच्या मागणीसाठी सोमवारी न्यायालयात धाव घेतली. गोयंका हे न्यायालयात हजर राहण्यास तसेच ‘ईडी’ला तपासात हरप्रकारे सहकार्य करण्यास तयार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. परंतु त्याआधी आपल्याविरोधात बजावण्यात आलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्याची विनंतीही गोयंका यांच्यावतीने न्यायालयाला करण्यात आली. न्यायालयाने दोघांच्याही अर्जावरील सुनावणी १२ मे रोजी ठेवली आहे. न्यायालयाने पंकज भुजबळ, असीफ बलवा यांच्यासह एकूण ३४ जणांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमुंबईतील टोल रद्द का केला जात नाही \nभुजबळांच्या काळातील अधिकारी, कंत्राटदार धास्तावले\nChhagan Bhujbal scam in tourism corporation: पर्यटन महामंडळातही भुजबळांची दादागिरी\nछातीत दुखू लागल्याने छगन भुजबळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल\nसमीर यांना ३१ मार्चपर्यंत कोठडी\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅल��� करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Arthabhan/atul-india/", "date_download": "2019-09-17T14:25:50Z", "digest": "sha1:MNURMKSFGH7XQNDEICCJBTF3KKZDKRLF", "length": 5512, "nlines": 37, "source_domain": "pudhari.news", "title": " अतुल इंडिया | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Arthabhan › अतुल इंडिया\nयावेळचा चकाकता हिरा म्हणून ‘अतुलइंडिया’ ची निवड केली आहे. सध्या या शेअरचा भाव 3451 आहे. वर्षभरात तो 4420 व्हावा, अशी अपेक्षा आहे. बाजारात या कंपनीच्या उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात आहे. सुमारे 90 देशात तिची 1350 च्यावर उत्पादने खपतात. पुढील दोन वर्षात कंपनीचा व्यवसाय 13.5 टक्क्याने वाढेल आणि शेअरगणिक उपार्जन 182 रुपये आणि 222 रुपये असू शकेल. या शेअरमध्ये सध्या गुंतवणूक किफायतशीर ठरेल. स्पेशॅलिटी केमिकल्समध्येही तिचे उत्पादन आहे.\nया कंपनीचे उद्घाटन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. कंपनीकडे सध्या 3000 च्या वर कर्मचारी आहेत. 90 देशात ते कामे करीत आहेत. कंपनी घाऊक व किरकोळ क्षेत्रात विक्री करते. 431 कुशल (prafessionals) कर्मचारी तिच्याकडे आहेत आणि ते अमेरिका व इंग्लडमध्ये काम करतात. कंपनी इंटरमिजिएट द्रव्यांची तसेच सुगंधांची निर्मिती करते. वस्त्रोद्यागातील रंग, पिमेंट्स, पेपर डाईज, शाई आणि वस्त्रोद्योगातील रसायनांचीही निर्मिती करते.\nजगात शेती, मासेमारी आणि अरण्ये यातील उत्पादने यांचे मूल्य 3.2 ट्रिलीयन डॉलर्स इतके आहे. दरवर्षी त्यात 3 टक्क्यांची वाढ होत आहे. त्यातही शेतीचे उत्पादन जास्त मोठ्या प्रमाणात आहे. तिची उत्पादने टायरक्षेत्रातही खपतात. परदेशात तिची उत्पादने खपत असल्यामुळे परदेशी चलनांच्या किंमती रुपयाच्या संदर्भात कमी जास्त होत असल्यामुळे त्याचा फायदा अगर तोटा कंपनीला होऊ शकतो. रंगक्षेत्रात तिचे नवीन प्रकल्प 250 कोटी रुपये गुंतवून नफा क्षेत्र बळकावेल.\nबाबी कोटी रु. मार्च 2018 मार्च 2019 मार्च 2020 मार्च 2021\nशेअरगणिक उ. (पट) किं/उ.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'\n'भारताला एका शेजार्‍याकडून आगळा धोका'\nचिदंबरम यांच्याशी संबंधित खटले दुसर्‍या न्यायालयाकडे वर्ग\nतुमचा आशीर्वाद हाच आमचा जनादेश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसट्टा कायदेशीर करा, BCCI भ्रष्टाचार विरोधी विभाग प्रमुखांची अजब मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/car-loan/", "date_download": "2019-09-17T14:57:41Z", "digest": "sha1:K4AW3Z3F4MCLXRW6UN2MR2C6AV2ELIMF", "length": 3597, "nlines": 47, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Car Loan Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n बँकेत अर्ज करताना ही कागदपत्रे न विसरता जवळ ठेवा..\nकर्ज हे चैनीसाठी न घेता अत्यावश्यक गरज म्हणूनच घेतले पाहिजे कारण घेतलेल्या कर्जावर आपल्यालाच व्याजसुद्धा भरावे लागते.\nअमेरिकन गुन्हेगारी विश्वावर अधिराज्य गाजवणारा खरा ‘गॉडफादर’ : अल कपोन\nहिंदी YouTube सिरीज ज्या भारतीय तरुणाई represent करतात\nतरुणांना म्हातारं दाखवणाऱ्या ‘ फेस ऍप’ वरून गंमत करणाऱ्यांनो : सावधान\nआयुर्वेदाच्या पंचामृतापैकी एक ‘दही’ : आहारावर बोलू काही – भाग १\nहिंदुंवर झालेल्या अत्याचाराची कहाणी : मोपला विद्रोह\nतुम्हाला रेल्वे तिकीट वेटिंग मिळतं, पण दलालांना मात्र कन्फर्म जाणून घ्या या मागील गौडबंगाल\nतब्बल १४०० फुट उंचीवर झालेल्या, २००० सैनिकांचा बळी घेणाऱ्या थरारक युद्धाची कथा\nदुबईच्या आकाशात उडणार फ्लाईंग टॅक्सी\nभारताची अस्सल “मेड इन इंडिया” 1000 CC बाईक \n‘India’s space program’ चे जनक डॉ. विक्रम साराभाई…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Marathwada/Latur-Lawyers-support-of-Justice-Vijaya-Tahirlamani/", "date_download": "2019-09-17T14:18:33Z", "digest": "sha1:OLHNZPFQJZPJ7BHDWNXLTROCL4R34MFM", "length": 5684, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " न्यायमूर्ती विजया ताहीलरमानी यांना लातूरच्या विधिज्ञांचा पाठिंबा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › न्यायमूर्ती विजया ताहीलरमानी यांना लातूरच्या विधिज्ञांचा पाठिंबा\nन्यायमूर्ती विजया ताहीलरमानी यांना लातूरच्या विधिज्ञांचा पाठिंबा\nलातूरच्या भूमिकन्या तथा मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती विजया ताहीलरमानी यांच्या बदली प्रकरणी लातूर जिल्हा वकील मंडळाने येत्या शुक्रवारी (दि. १३ सप्टेंबर)ला न्यायालयीन कामकाजात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच न्या. ताहीलरमानी यांच्या बदलीचा फेरविचार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.\nन्या. विजय��� ताहिलरमानी यांची मेघालयाच्या उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती. आपल्या बदलीचा फेरविचार व्हावा अशी विनंती ताहिलरमानी यांनी केली होती. तथापि, ती मान्य करण्यात न आल्याने न्या. ताहीलरमानी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवला आहे. हा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही.\nदरम्यान, मद्रास न्यायालयातील विधिज्ञांनीही ताहीलरमानी यांच्या मागणीला पाठिंबा देत कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. न्या. ताहिलरमानी या उदगीर तालुक्यातील नळगीरच्या कन्या आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव कापसे असे आहे.\nदेशात मोजक्याच महिला या उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश आहेत. ब्रिटिश काळापासून मद्रास उच्च न्यायालय हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे उच्च न्यायालय आहे. तेथील मुख्य न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली सुमारे ७५ न्यायाधीश कार्यरत आहेत न्या. ताहीलरमानी या एक वर्षात निवृत्त होणार आहेत. त्यांची अशाप्रकारे तडकाफडकी बदली करणे योग्य वाटत नाही.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'\n'भारताला एका शेजार्‍याकडून आगळा धोका'\nचिदंबरम यांच्याशी संबंधित खटले दुसर्‍या न्यायालयाकडे वर्ग\nतुमचा आशीर्वाद हाच आमचा जनादेश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसट्टा कायदेशीर करा, BCCI भ्रष्टाचार विरोधी विभाग प्रमुखांची अजब मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/None/UN-chief-antnio-guterres-refuses-to-intervene-on-Kashmir-issue/", "date_download": "2019-09-17T15:11:36Z", "digest": "sha1:BVE3KVDCV4MBWDEXJSZKFZHDRYZPU4CN", "length": 8781, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " पाकिस्तानला UN चा पुन्हा झटका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › None › पाकिस्तानला UN चा पुन्हा झटका\nपाकिस्तानला UN चा पुन्हा झटका\nयुएनचे महासचिव अँटोनियो गुटेरेस\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nजम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. त्यामुळेच पाककडून सातत्याने जम्मू-काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचांवर उपस्थित केला जात आहे. मात्र, त्यांना सर्व बाजूंनी निराशा हाती लागली आहे. आता युएनचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्याकडून��ी पाकिस्तानला निराश व्हावे लागले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासचिवांनी जम्मू-काश्मीर मुद्यावर मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे असून भारत आणि पाकिस्तान यांनी द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून वाटाघाट करावी व हा प्रश्न निकाली काढला जावा, असे गुटेरेस यांनी म्हटले आहे.\nवास्तविक, संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे प्रतिनिधी मलिहा लोधी यांच्या वतीने अँटोनियो गुटेरेस यांच्यासमोर जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर युएनचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टेफिन दुजारेक यांनी मत मांडत, भारत व पाकिस्तानने आक्रमक वृत्ती टाळून द्वीपक्षीय चर्चेला प्राधान्य द्यावे. ही चर्चा सकारात्मक दिशेने करून जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवावा.\nगेल्या महिन्यात जी ७ शिखर परिषदेदरम्यान युएन महासचिव अँटोनिओ गुटेरेस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही गुटेरेस यांची भेट घेतली होती.\nबुधवारी पाकच्या मलिहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासविवांची भेट घेऊन जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. या बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना युएन महासचिवांचे प्रवक्ते म्हणाले की,जम्मू-काश्मीर मुद्यावर मध्यस्थि करण्याबाबत संयुक्त राष्ट्र संघाची स्थिती पूर्वीप्रमाणे आहे. दोन्ही पक्षांकडून मध्यस्थीबाबतचा मुद्दा उपस्थित केला गेल्यास त्यानंतर पुढील विचार केला जाईल.\nजम्मू-काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानने उपस्थित केल्यावर संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे हे विधान पुढे आले आहे. तथापि, तेथेही भारताने पाकिस्तानला कडक प्रत्युत्तर देत म्हटले की, कलम ३७० हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर भारताने पाकिस्तानच्या खोट्या गोष्टी एक-एक करून उघड केल्या. भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले की, भारताने जम्मू-काश्मीरबाबत ठोस भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या दहशतवादी योजना यापुढे यशस्वी होणार नाहीत हे पाकने ओळखले आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा भडकवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असल्या��ेही यावेळी सांगण्यात आले.\nविशेष म्हणजे या महिन्यातच भारत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करणार आहेत. नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्या भाषणाची वेळही जवळपास आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अभिभाषणाकडे लागले आहे.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\n'सरकार जबाबदारीपासून पळ काढत आहे'\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Tusharchormale", "date_download": "2019-09-17T14:16:30Z", "digest": "sha1:3WRVN4W52RO3LVFM3Q4PXSPXKHSNHZZN", "length": 3084, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Tusharchormale - विकिपीडिया", "raw_content": "\nमाझे नाव-गणेश बाचकर कॉलेज-न्यू आर्टस् कॉमर्स &सा यन्स कॉलेज,अहमदनगर.शिक्षण-एमे दुसरे वर्ष,गाव-नवनागापूर ता-नगर जि-अहमदनगर.मला बातम्या पहायला आवडतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१९ रोजी १३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%A8", "date_download": "2019-09-17T15:37:52Z", "digest": "sha1:VHXBIOLKJQCQHADVQNEXC3CFER3SK445", "length": 3173, "nlines": 81, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "नयन - Wiktionary", "raw_content": "\nहा तत्सम शब्द आहे. संस्कृत शब्द नयनम्\nइतर भाषांतील समानार्थी शब्द[संपादन]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २०१८ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आ���ेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090104/mp04.htm", "date_download": "2019-09-17T14:53:08Z", "digest": "sha1:LVTHMZDN2VRZVVOHIXI7PES72CMFVWRI", "length": 5589, "nlines": 19, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nराष्ट्रवादीला हवी आता भूमिहीन व दुर्बल घटकांसाठी कर्जमाफी\nमुंबई, ३ जानेवारी / खास प्रतिनिधी\nनिवडणुका जवळ आल्याने मतांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने परस्परांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरूच ठेवले आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारांनी दिलेल्या कर्जमाफीनंतर आता विविध महामंडळांनी दुर्बल घटकांना दिलेले कर्ज माफ करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. तोटय़ातील विविध महामंडळांनी दिलेले सुमारे १८०० कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या दबावामुळे झालाच तर सहावा वेतन आयोग आणि सहा हजार कोटींच्या कर्जमाफीमुळे आधीच अडचणीत आलेल्या राज्य सरकारचे दिवाळे निघाल्याशिवाय राहणार नाही.\nकेंद्र सरकारच्या कर्जमाफीचे श्रेय राष्ट्रवादीने लाटले होते. नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नियमितपणे कर्जाचे हप्ते फेडणाऱ्यांनाही सरकारने सवलती दिल्या आहेत. त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करून काँग्रेसने राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीने आता राज्यातील विविध महामंडळांनी दिलेले दुर्बल घटकांच्या व्यक्तींना दिलेले कर्ज माफ करण्याची मागणी करून नवा मुद्दा चर्चेत आणला आहे. राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दुर्बल घटकांचे कर्ज माफ करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला. भूमिहीन असलेल्या दुर्बल घटकांनाही कर्जमाफीचा फायदा झाला पाहिजे अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे आर. आर. पाटील यांनी सांगितले. आपण उपमुख्यमंत्री असतानाच दुर्बल घटकांचे कर्ज माफ व्हावे म्हणून बैठक घेतली होती, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.विविध महामंडळांनी दुर्बल घटक तसेच भूमिहीनांना सुमारे १८०० कोटींपेक्षा जास्त रकमेचे कर्जवाटप केले आहे. हे सर्व कर्ज माफ व्हावे, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. तोटय़ात असणाऱ्या महामंडळांना एवढा भार सोसेल का, या प्रश्नाव�� आर. आर. पाटील म्हणाले की, राज्य सरकारने बँकांच्या धर्तीवर या महामंडळांना कर्जमाफीची रक्कम द्यावी. राज्य सरकारला एवढा निधी देणे काहीच अवघड नाही, असेही त्यांचे म्हणणे होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/tag/mim/", "date_download": "2019-09-17T14:44:33Z", "digest": "sha1:REVRWPKLC5HOY5PPPPJVADO525NM4AOW", "length": 1794, "nlines": 37, "source_domain": "kalamnaama.com", "title": "mim – Kalamnaama", "raw_content": "\nटिम कलमनामा 1 week ago\nआरएसएसच्या इशाऱ्यावर बाळासाहेबांनी युती तोडली – खा.इम्तियाज जलील\nटिम कलमनामा 1 week ago\nएमआयएम आणि वंचित मध्ये फूट\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2016/07/bilva-patra-tratak.html", "date_download": "2019-09-17T14:38:14Z", "digest": "sha1:FJNPP5W4TGKLHKLQF2HDXDZDSURTZGB5", "length": 26109, "nlines": 251, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "बेल पत्र त्राटक ( Bilva patra Tratak ) - सोपी व सर्वश्रेष्ठ शिवशक्ती साधना - Works Quikly", "raw_content": "\nHomeत्राटक विद्याबेल पत्र त्राटक ( Bilva patra Tratak ) - सोपी व सर्वश्रेष्ठ शिवशक्ती साधना - Works Quikly\nबेल पत्र त्राटक ( Bilva patra Tratak ) - सोपी व सर्वश्रेष्ठ शिवशक्ती साधना - Works Quikly\n' जे पिंडी ते ब्रम्हाण्डी ' या देहातीत शिवतत्वाचा सुक्ष्म अनुभव घेऊन आपलं अस्तित्व साक्षात शिवस्वरुप करण्याची प्रबळ ईच्छ्याशक्ती असल्यास बेल पत्र त्राटक यथाशक्ति आचरणात आणणे महत्त्वाचे आहे.\nबेल पत्र त्राटक हे सर्व शिवसाधनेच्या तुलनेत अत्यंत प्रभावी आणि आत्मसंधानाच्या दृष्टिकोनातून परमहितकारक आहे. बेल पत्र भगवान शिवशशंकरास अत्यंत प्रिय आहे. सामान्यतः भगवान शिवास तीन गोष्टीं सर्वाधिक प्रिय आहे. त्यापैकी बेल पत्राचे माहात्म्य खालीलप्रमाणे वर्णन करत आहे.\nसामान्यतः संसारात दोन प्रकारचे बेल पत्र अस्तित्वात आहेत. प्रार्थमिक स्वरुपात स्थुल बेल पत्र, जे आपल्याला कोणत्याही शिव मंदिराजवळ सहजतेने उपलब्ध होते. त्या योगे शिवलिंगावर जलाभिषेकानंतर ते वाहीले जाते. अद्वितीय बेल पत्र म्हणजे अंतरिक बेल पत्र, जे स्थुल भौतिक जगतात मिळत नाही. ते बेल पत्र आपल्या अंतःकरणात युगेन् युगे एका बुद्धीकोटात अनायासें पडुन रा���ाते. बेल पत्र त्राटक याच बुद्धीकोटात पडुन राहीलेल्या स्वयंभु बेल पत्राला जागृत करुन साधकाला जीवदृष्टीतुन शिवज्ञानाच्या परमतत्वाकडे आत्मबुद्धीद्वारे प्रवाहीत करते. या बेल पत्र त्राटकाची सुक्ष्मता अनूभवण्यासाठी बेल पत्राचे आपल्या देहातील अढळ अथवा शाश्वत स्थान ओळखता आले पाहीजे.\nबेल पत्राचे मानवी शरीरात डोक्यावरील केसांपासुन ते पायाच्या नखांपर्यंत अणुरेणु व्यापक स्थान आहे.\nआपल्या कपाळाचे भ्रुमध्य व दोन डोळे आणि नासिकाग्र मिळुन एक बेल पत्र तयार होते. हे ध्यान बेल पत्र त्राटक करते वेळी आपल्या अंतर्मनात अंतर्नेत्रस्थित भ्रुमध्य व चर्मचक्षुस्थित असलेल्या बेलपत्राची जाणीव साधनेच्या सातत्याने काही दिवसात होऊ लागते. ह्या अनुशंघाने आपल्या देहात लपलेले अनंत रहस्य ह्याच सुक्ष्मबेल पत्राद्वारे आपण ओळखु शकतो. बेल पत्र त्राटक आपली शिवसाधना काही क्षणातच आपल्या अंतर्मनाद्वारे भगवान शिवाकडे पोहोचवते. जेणेकरुन अनंगशक्तींशी आपला आत्मसंबंध प्रस्थापित होऊन आध्यात्मिक वाटचाल डोळस वृत्तीने सुरु होते.\nबेल पत्राच्या तीन पानांचे स्वरुप ईडा, पिंगला व मधील पान सुषुम्ना नाडीला संबोधित आहे. ईडा व पिंगला ह्या सुर्य व चंद्र नाडी तर सुषुम्नेला ब्रम्हाण्डीत नाडी अथवा नीलसरस्वती असे संबोधतात. आपल्या बेल पत्र त्राटक साधनेतुन संबंधित सुर्य, चंद्र व सुषुम्नेचे अंतज्ञान साधकाला होण्यास सुरुवात होते. त्यायोगे चिकाटी व प्रामाणिकपणा असला पाहीजे. सुक्ष्म बेल पत्रातुन सुषुम्ना नाडीचा मार्ग प्रवाह नासिकाग्रापासुन म्हणजेच पत्र देठाच्या टोकापासुन ते मुलाधार चक्र स्थित शिवलिंगापर्यंत विस्तारलेला आहे. ह्या मुलाधारचक्रास्थानी गुद्द्वाराच्या दोन बोटांवर शिवलिंगवेष्टीत परमशक्तीशाली कुलकुंडलिनी माता साडेतीन वेटोळे घालुन महासर्पिणीच्या रुपात युगेन युगे महानिद्रीस्थावस्थेत असते.\nबेल पत्र त्राटक साधनेतुन तयार झालेल्या नामाग्नी तत्वाद्वारे आपण ध्यानयोगात सहज तपून निघु शकतो. ध्यान धारणा करणे हेतु बेल पत्र त्राटक ही प्रार्थमिक पायरी समजावी. ह्या साधनेने आपण सदैव शिवलिंगाजवळ आहोत याची आत्म जाणीव होत राहाते. आपल्या देहात असलेले सत्व, रज व तम हे तीन गुण त्याचप्रमाणे आपले सत्कर्म, दुष्कर्म व अकर्म सर्व सुक्ष्म बेल पत्राशीच जोडलेल��� रहस्य आहेत. या रहस्यांपासुन मनुष्य आजही वंचित राहुन लाचारीचे जीवान जगत आहे.\nबेल पत्र त्राटकामुळे होणारे फायदे :\n१. स्मरणशक्तीत वाढ होते.\n२. अंतर वासनेवर नियंत्रण येते.\n३. आध्यात्मिक आवड उत्पन्न होते.\n४. दुरदृष्टी प्रबळ होते.\n५. ईहलोक व पारलौकीक सामर्थ्याची जाणीव होते.\n६. आपल्यावर कुठूनही करणीबाधेचे प्रकार होत नाहीत.\n७. ज्यांवर काही बाधा असेल, अशा व्यक्तीने बेल पत्र त्राटक केल्यास बाधा नष्ट होऊन, संबंधित त्रास देणाऱ्याचे मृत्यूतुल्य हालापेष्टा होतात.\n८. शिवभक्तीत शिवभजानात अंतर्मन रमण्यास सुरवात होते.\n९. दृष्टीदोष दुर होण्यास सुरवात होते.\n१०. बेल पत्र त्राटक सोबत शिव किंवा स्वामीं नामस्मरण केल्यास विलक्षण आनंदाची प्राप्ती होते.\n११. बाह्य बेल पत्र त्राटक प्रमाणेच अंतर बेल पत्र त्राटक केल्यास आत्मसाक्षात्काराचा अनुभव येण्यास मदत होते.\nभगवान शिवास बेल पत्राप्रमाणेच भस्म व भांग सुद्धा अत्यंत प्रिय आहे. भस्माच्या जोरावर नाथांनी वाताकर्षण विद्येने सर्व देवी देवतांना युद्धांमधे परास्त करुन टाकले. ह्या भस्माच्या सामर्थ्याबरोबर बेल पत्र त्राटकाचाही अखंड अभ्यास नाथ महाराजांनी केला ज्यायोगे अलख निरंजन तत्वाचा जय आदेश समाजात प्रस्थापित केला.\nबेल पत्र त्राटक करण्याची विधी.\nसर्व प्रथम एक पांढराशुभ्र कार्ड पेपर घ्या. पेपर जरा मोठा अथवा व्यापक असावा. एक कोमळ, न फाटलेले आणि स्वच्छ असे बेल पत्र घ्या. घरातील शिजवलेल्या भाताच्या दोन चार शितांने ते बेल पत्र बरोबर कार्ड पेपरच्या मधे स्थित करा.\nहा बेल पत्रयुक्त कार्ड पेपर पुर्व किंवा उत्तरेला भिंतीवर आपल्या बैठकीच्या उंची प्रमाणे भिंतीला चिकटवा. गुडघेदुखी असलेल्या साधकांनी खुर्चीवर बसुन ही साधना करु शकता. पाठीचा कणा सरळ असायला पाहीजे. या साधनेची सुरवात क्रमाक्रमाने करावी.\nज्या ठिकाणी भिंतीवर बेलपत्र आहे तेथे एक तुपाचा दिवा लावावा. त्या खोलीत अंधार करुन प्रसन्न मनाच्या अवस्थेत दिर्घ श्वास प्रश्वासाने किमान ३० सेकंदापासुन ही साधना सुरु करा. क्रमाक्रमाने यथाशक्ति वेळ वाढवावी. अनुभवाचे बोल आम्हाला कळवावेत ज्या अर्थी पुढील अपेक्षित दिशानिर्देशने तत्वाच्या आधारे ठरवता येतील.\nडोळे थकल्यानंतर काही क्षण पापण्या बंद करा. नामस्मरण पुर्ववत वाहत राहु देणे योग्य. त्यानंतर पाण्या���े हबके दोन्ही डोळ्यांवर हळूवार मारुन डोळ्यांना शांत करावं. अत्यंत साधी, सोपी व सरळ साधना असल्याने पाठवत आहे.\nटिप. दररोज नवीन बेल पत्राचा वापर करावा.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nपितृदोषांवर दुर्लभ माहीती व रहस्य उजागर...\nनवनाथ ग्रंथ पारायण कसे करावे \nबाधिक वास्तुसाठी काय उपाययोजना कराल नवीन वास्तु विकत घेण्यापुर्वी काय खबरदारी घ्याल \nत्राटक विद्या म्हणजे काय त्राटक विद्या व साधना महत्व...\nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nEmbed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 10\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 24\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now\nनवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step\nपितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained\nपितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...\nअंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे - Step by step\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/other-sports/shooting-is-excluded-from-2022-commonwealth-games/articleshow/70663691.cms", "date_download": "2019-09-17T15:54:01Z", "digest": "sha1:I566PN7OQAHY6XS5JBLO64NIM4ZSREUG", "length": 17405, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Shooting: २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नाही - shooting is excluded from 2022 commonwealth games | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\n२०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नाही\nबर्मिंगहॅम येथे २०२२मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी भारताकडून दिली जात असली तरी राष्ट्रकुल महासंघाने या स्पर्धेत नेमबाजी या खेळाला स्थान देता येणार नाही, यावर शिक्कामोर्तब केले आहे. नेमबाजीच्या जागी महिला टी-२० क्रिकेटचा मात्र समावेश करण्यात आला आहे. १९९८मध्ये पुरुष क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण महिला क्रिकेट प्रथमच होणार आहे. बर्मिंगहॅम य��थील ही क्रीडा स्पर्धा २७ जुलै ते ७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होईल.\n२०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नाही\nबर्मिंगहॅम येथे २०२२मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी भारताकडून दिली जात असली तरी राष्ट्रकुल महासंघाने या स्पर्धेत नेमबाजी या खेळाला स्थान देता येणार नाही, यावर शिक्कामोर्तब केले आहे. नेमबाजीच्या जागी महिला टी-२० क्रिकेटचा मात्र समावेश करण्यात आला आहे. १९९८मध्ये पुरुष क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण महिला क्रिकेट प्रथमच होणार आहे. बर्मिंगहॅम येथील ही क्रीडा स्पर्धा २७ जुलै ते ७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होईल.\n१९७४ पासून प्रथमच नेमबाजी हा खेळ प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत खेळला जाणार नाही. या खेळाच्या आयोजनावरून असलेल्या समस्यांमुळे त्याचे नाव वगळण्यात आले असले तरी नेमबाजी हा कधीही या स्पर्धेचा कायम खेळ नसल्याचे मत राष्ट्रकुल महासंघाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले आहे.\nराष्ट्रकुल महासंघाच्या अध्यक्षा लुईसी मार्टिन यांनी म्हटले आहे की, नेमबाजी हा राष्ट्रकुल स्पर्धेचा कधीही कायम खेळ नव्हता. आम्ही त्याबद्दल विचार जरूर केला पण या स्पर्धेत त्याचा समावेश करणे शक्य नाही. आमच्याकडे जागा शिल्लक नाही.\nनेमबाजीला वगळणार असल्याच्या वृत्तांनंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या स्पर्धेवरच बहिष्कार घालणार असल्याचे म्हटले होते. क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्याकडेही यासंदर्भात पत्र पाठवून बहिष्कारासाठी सरकारची मान्यता मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.\nएका वृत्तानुसार राष्ट्रकुलमध्ये नेमबाजीचे दोन प्रकार आयोजित करण्याचा प्रस्ताव महासंघातर्फे ठेवण्यात आला होता, पण आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेने त्याला मान्यता दिली नाही. सर्व प्रकार समाविष्ट करा, असे त्यांचे म्हणणे होते.\nराष्ट्रकुल स्पर्धेत १९९८मध्ये पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण नंतर ते बाहेर पडले. आता पुन्हा एकदा क्रिकेटने या स्पर्धेत प्रवेश केला आहे. मात्र यावेळी टी-२० महिला क्रिकेटला स्पर्धेत समाविष्ट करण्यात आले आहे. १९९८मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या स्पर्धेत पुरुषांचे क्रिकेट होते. त्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती.\nलुईस मार्टिन म्हणाल्या की, आज राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. या स्पर्धेत आम्ही क्रिकेटचे पुन्हा स्वागत करत आहोत. महिला क्रिकेटसाठी हा अविस्मरणीय दिवस आहे. क्रिकेटला समाविष्ट करण्यासाठी जे जागतिक स्तरावर प्रयत्न झाले, त्याला यश आले.\nमहिलांचे सर्व क्रिकेट सामने आठही दिवस एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर होणार आहेत. नुकत्याच झालेल्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या उपांत्य सामन्यासह अनेक सामने येथे झाले.\nआयसीसी आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने महिला क्रिकेटचा समावेश या स्पर्धेत व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. आता या स्पर्धेतील क्रिकेट आयोजनाची संपूर्ण जबाबदारी आयसीसीची असेल. सामन्यांसाठी पंच व सर्व अधिकारी त्यांच्याकडूनच पुरविले जातील आणि क्रिकेटच्या नेहमीच्या नियमांप्रमाणेच सामने खेळले जातील.\n२०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी नाही\nमहिला टी-२० क्रिकेटचा समावेश\nनेमबाजीला वगळल्यास भारताने बहिष्काराचा दिला होता इशारा\nअन्य खेळ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nपद्म पुरस्कारांसाठी सर्व ९ नावे महिला खेळाडूंची\nकुस्तीपटू बबीता फोगाट लढणार निवडणूक\nजागतिक कुस्ती स्पर्धा : ग्रीको रोमनमध्ये चार मल्लांची हार\nअमित पंघलची विजयी सलामी\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nपाक क्रिकेटपटूंना आता बिर्याणी मिळणार नाही\nक्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्याची मागणी\nश्रीलंकन क्रिकेटपटूंवर जावेद मियाँदाद भडकला\nस्मिथचे विक्रम अद्भुत, मात्र विराट सर्वश्रे��्ठ: गांगुली\n...तर परिणाम भोगावे लागतील; शास्त्रींचा पंतला इशारा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n२०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vijaymane.blog/2018/02/09/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-09-17T14:47:09Z", "digest": "sha1:WVPHEMAQ6OBXT7HNDLRHV4WM3BX4VAI4", "length": 12980, "nlines": 113, "source_domain": "vijaymane.blog", "title": "गोष्ट एका मिशीची # 2 | लेखकाची डायरी", "raw_content": "\nगोष्ट एका मिशीची # 2\nतर अचानक फ्रेंच कटाचा विचार मनात आला त्यावेळी दाढीचे उत्तरायण चालू होते. म्हणजे दाढी केल्यावर केस कुठे कुठे बाकी आहेत हे बघण्याचे काम चालले होते. असे न बघितल्यामुळे केस शिल्लक रहातात हा माझा अनुभव आहे. हनुवटी बरीच गुळगुळीत झाली असल्यामुळे फ्रेंचकट ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. खरंतर मी हा कट कधीच ठेवणार नाही. कारण हा कट ठेवलेला माणूस सकाळी न अंघोळ केल्यासारखाा वाटतो. तरीही म्हटले‚ पहिल्यांदा तशी दाढी कोरू आणि मग सगळीच दाढी करू. पण हा विचार डोक्यात यायलाही खूप उशिर झाला होता. ‘चला मिशी तर कोरता येते का ते बघूया’ म्हणून हातातली कात्री डाव्या मिशीच्या टोकाला लावायला आणि किचनमध्ये कुठलेतरी भांडे पडायला एकच गाठ पडली. परिणामी आमची एक तृतीयांश डावी मिशी शहीद होउुन पुढयात पडली. (अरेरे काय पाप घडले हे आपल्या हातून, काय दोष होता त्या बिचारीचा काय पाप घडले हे आपल्या हातून, काय दोष होता त्या बिचारीचा) मला तिरुपतीला जाउुन टक्कल केल्यावरही होणार नाही तेवढे दु:ख माझ्या तुटलेल्या मिशीपेक्षा राहिलेल्या मिशीकडे बघून झाले. झालेल्या गोष्टीवर निरर्थक विचार करण्यात काही अर्थ नसतो हा कुण्या महापुरुषाचा विचार चटकन माझ्या मनात आला आणि विदयुत चपळाईने मी माझी एक तृतीयांश उजवी मिशी उडवली. माझ्या दोन्ही मिशांची ही अवस्था झाल्यावर समोरच्या आरशात जो माणूस होता, तो मला चार्ली चॅप्लिन आणि हिटलरच्या वंशातला दिसू लागला.\nएकूण काय‚ फ्रेंच कटाचा विचार असा अंगाशी आल्यामुळे मी सगळीच्या सगळी मिशी कापून टाकली. एवढ्यात ही बाहेर आली. मी लाजेने तोंडावर हात धरला होता तो बराच वेळ न काढल्यामुळे हिल�� काहीतरी शंका आली.\n“तुम्हांला हजारदा सांगितलं असेल सलूनमध्ये जाउुन दाढी करा म्हणून पण ऐकायला नको. बसतात आरसा समोर घेउुन वेडंवाकडं तोंड करत आणि आडवी तिडवी ब्लेडं फिरवत पण ऐकायला नको. बसतात आरसा समोर घेउुन वेडंवाकडं तोंड करत आणि आडवी तिडवी ब्लेडं फिरवत\nसावध असताना आडव्या तिडव्या ब्लेडने एकवेळा चेहरा कापला तरी चालेल पण बेसावध असताना ‘फास्स-’ करून अचानक पाण्याचा फवारा तोंडावर मारलेला मला आवडत नाही. मी अजूनही तोंडावरून हात काढला नव्हता.\n“जास्त नाही ना लागलं डेटॉल आणायला बरं. ते एक केव्हाचंच संपलंय डेटॉल आणायला बरं. ते एक केव्हाचंच संपलंय” असे म्हणत हिने बंडयाला हाक मारली. डेटॉल आणल्यावर आपली काही धडगत नाही हे ओळखून मी पिक्चरातल्या मधुचंद्राच्या रात्री नवरा नववधूचा पुढे आलेला घुंगट जसा हळूवार उचलतो तो भाव तोंडावर आणून नाकाखालच्या आत्ताच गुळगुळीत केलेल्या भागावरून हात काढला. ही “ई–” करून एवढया मोठ्याने किंचाळली की माझ्या समोरचे पाण्याचे भांडे माझ्याच हातून आडवे झाले.\n“हे काय एक नवीनच थेर\n” असे म्हणत मी माझ्या कापलेल्या मिशांचा सुरवंटासारखा एक झुपका तिला दोन बोटांच्या चिमटीत घेउुन दाखवला.\nती दोन्ही कानावर हात ठेउुन पुन्हा किंचाळली “शी–”\n“मामंजी अजून आहेत म्हटलं\n“हॅ- तुझं आपलं काहीतरीच असतं” एखादया सराईत न्हाव्यासारखा ब्लेड ‚कात्री‚ ब्रश इत्यादी सामानाची आवराआवरी करत मी म्हणालो.\n“ज्यांचे बाप नसतात ना‚ ते मिशा काढतात\n“म्हणजे मिशांवरून बाप आहे की नाही ते समजायचं\n“अगं सावंतला किती मोठी मिशी आहे‚ त्याचा बाप जाउुन झाली की नाही चारपाच वर्षे आणि वजिफदारला मिशी आहे का आणि वजिफदारला मिशी आहे का पण त्याचा बाप अजूनही ठणठणीत आहे. माहित आहे ना पण त्याचा बाप अजूनही ठणठणीत आहे. माहित आहे ना\n“ते मला काही सांगू नका. तुम्ही मिशी का काढली ते मला आधी सांगा.”\n आता चुकून निघाली त्याला मी काय करणार मी काय मुद्दाम काढली आहे काय मी काय मुद्दाम काढली आहे काय” आम्ही मिशा कोरत होतो हे तिला कशाला सांगा\n“पण या वयात शोभत नाही हे नसते उद्योग करणं\nया वयात कसले उद्योग करणं मला शोभेल हे मी तिला विचारणार आहे पण धाडस होत नाही.\n“पण तुलाच अडचण व्हायची ना तिची\n“चला तुमचं आपलं काहीतरीच” आमच्या घरातले वातावरण क्षणात असे हे पालटते. एवढ्यात बंडया उड्या मार��� घरात आला. माझ्याकडे बघताना हा कोण नवीनच माणूस आपल्या घरात घुसला आहे हा भाव त्याच्या चेहर्‍यावर होता.\n“मम्मी हे कोण गं\n“हे तुझे पप्पा आहेत‚ पप्पा\nआईचे हे उद्गार ऐकल्यावर त्याला मजा वाटली असावी.\n“मने, मने‚ अगं पळ. आपले पप्पा बघ कसे दिसताहेत ते. आपल्या गावी एक बिनशिंगाचा बैल होता ना‚ अगदी तस्से\nएवढ्यात मनुबाईंची उडी घरात पडली.\n पण त्याला शेपटी होती ना रे\nमनीच्या या प्रश्नाने घरातले तणावाचे वातावरण एकदमच निवळले.\nAbout Vijay Manehttps://vijaymanedotblog.wordpress.comआजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, भेटणारे लोक, त्यांच्या सवयी आणि अज्ञानातून उद्भवणारे विनोदी प्रसंग लिहायला मला आवडते. बहुतेकदा स्वत:चा अनुभवही मोठा गंमतीदार असतो, तो लिहायला खूप मजा येते. माझ्या पहिल्या ‘एक ना धड’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्याचा २००८ चा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ हा राज्यपुस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माझा ‘एक गाव बारा भानगडी’ हा कथासंग्रह व ‘ऑल आय नीड इज जस्ट यू’ ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरंच, आयुष्य सुंदर आहे – लिहीत आणि वाचत रहा. लिखाणाबद्दल तुमचे अभिप्राय अवश्य कळवा. संपर्क : vijay_s_mane@yahoo.co.in\n← गोष्ट एका मिशीची # १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4869153346383382244&title=Mementos%20Received%20By%20PM%20Narendra%20Modi%20to%20be%20auctioned&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2019-09-17T14:12:03Z", "digest": "sha1:MBVMTNZB6MNNJNHTG3Q4UQZVSUIC4ZK2", "length": 9035, "nlines": 123, "source_domain": "bytesofindia.com", "title": "पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव", "raw_content": "\nपंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव\nऑनलाइन सहभागही शक्य; मिळालेला निधी ‘नमामि गंगे’साठी देणार\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशभरातून मिळालेली स्मृतिचिन्हे, मानचिन्हे आणि भेटवस्तू आता तुमच्या घरातही असू शकतात. होय हे खरे आहे. कारण पंतप्रधानांना मिळालेल्या विविध स्मृतिचिन्हांचा आणि भेटवस्तूंचा लिलाव आयोजित करण्यात आला असून, त्यातून उभा राहणारा निधी ‘नमामि गंगे’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दिला जाणार आहे. हा प्रत्यक्ष लिलाव नवी दिल्लीत असून, त्यानंतर देशभरातील नागरिकांसाठी ऑनलाइन लिलावही आयोजित करण्यात आला आहे.\nनवी दिल्लीच्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ने केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्याने २७ आणि २८ जानेवारी २०१९ रोजी दुपारी १२नंतर हा लिलाव आयोजित केला आहे. ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’च्या इमारतीतच हा लिलाव होणार आहे. २९ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत ऑनलाइन लिलाव होणार असून, प्रत्यक्ष लिलावात विक्री न झालेल्या भेटवस्तू ऑनलाइन खरेदी करता येतील. त्यासाठी https://pmmementos.gov.in हे खास पोर्टल तयार करण्यात आले आहे.\nपंतप्रधानांना मिळालेल्या विविध प्रकारच्या सुमारे १९०० भेटवस्तू सध्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’मधील ‘जयपूर हाउस’मध्ये ठेवण्यात आल्या असून, त्या लोकांना पाहण्यासाठी खुल्या आहेत. तसेच https://pmmementos.gov.in या पोर्टलवरही त्या पाहता येतात. या भेटवस्तूंमध्ये चित्रे, शिल्पे, शाली, विविध प्रकारच्या पगड्या, जॅकेट्स, पारंपरिक वाद्ये आदींचा समावेश आहे.\nपंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू योग्य ठिकाणी जाव्यात आणि त्यातून ‘नमामि गंगे’ या गंगा नदीच्या संवर्धनासाठीच्या प्रकल्पामध्ये लोकांचाही हातभार लागावा, असा या लिलावामागचा हेतू आहे.\nTags: PMNarendra ModiMementosपंतप्रधाननरेंद्र मोदीस्मृतिचिन्हेमानचिन्हेनॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टनवी दिल्लीNew DelhiNamami Gangeनमामि गंगेBOI\nबॉलीवूड सितारे जेव्हा पंतप्रधानांना भेटतात... नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीप्रीत्यर्थ पुण्यात जल्लोष मोदी सरकारच्या शपथविधीवेळी रत्नागिरीत जल्लोष नेताजींच्या पराक्रमाच्या साक्षीदार वस्तूंचे लाल किल्ल्यात संग्रहालय मोदींच्या शपथविधीसाठी मराठमोळ्या शेफची ‘रेसिपी’\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nनंदादीप फाउंडेशनतर्फे कल्याणमध्ये अनाथाश्रम\nहवे आहेत मराठी भाषेचे मेकॅनिक\n‘विद्यार्थिदशेतच समाजभान निर्माण व्हावे’\nविद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\nहवे आहेत मराठी भाषेचे मेकॅनिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-pomogranate-dumping-problem-20298", "date_download": "2019-09-17T15:26:05Z", "digest": "sha1:WHQPZDHJRSK2WRLFITHW6MGSNRCMUHE3", "length": 23469, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, pomogranate dumping off problem | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल \nडाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल \nडाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल \nडाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल \nडॉ. ज्योत्स्ना शर्मा, युवराज शिंदे, दिनकर चौधरी, रमाकांत घरटे\nगुरुवार, 13 जून 2019\nडाळिंबबागेमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार वेगाने वाढत आहे. झाडांवरील लक्षणांचा व्यवस्थित आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे लक्ष द्यावे.\nडाळिंबबागेमध्ये एखादे झाड वाळलेले आढळल्यास काळजीपूर्वक पाहणी करावी. लक्षणे तपासून खरेच मररोगाचा प्रादुर्भाव झाला अथवा अन्य कारणांमुळे वाळले हे पाहावे. अनेक वेळा अन्नद्रव्यांचा अतिरिक्त अथवा अत्यल्प पुरवठा, निष्काळजी पाणीपुरवठा अशा कारणांमुळेही झाडे पिवळी पडून वाळतात. मररोगासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याआधी झाडांवरील सर्व लक्षणांचा सारासार विचार करावा.\nडाळिंबबागेमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार वेगाने वाढत आहे. झाडांवरील लक्षणांचा व्यवस्थित आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे लक्ष द्यावे.\nडाळिंबबागेमध्ये एखादे झाड वाळलेले आढळल्यास काळजीपूर्वक पाहणी करावी. लक्षणे तपासून खरेच मररोगाचा प्रादुर्भाव झाला अथवा अन्य कारणांमुळे वाळले हे पाहावे. अनेक वेळा अन्नद्रव्यांचा अतिरिक्त अथवा अत्यल्प पुरवठा, निष्काळजी पाणीपुरवठा अशा कारणांमुळेही झाडे पिवळी पडून वाळतात. मररोगासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याआधी झाडांवरील सर्व लक्षणांचा सारासार विचार करावा.\nसर्वप्रथम बागेची नियमित काळजीपूर्वक पाहणी करावी. एखादे झाड अथवा झाडाची फांदी पिवळी पडली किंवा वाळली असल्यास किंवा अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे पानांवर दिसत असल्यास अशा निवडक झाडांचे सखोल परीक्षण करावे.\nझाडाखालील ड्रिपर्स तपासून पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत असल्याची खात्री करावी.\nझाडांच्या मुळांवर आतून अथवा बाहेरील बाजूवर बुरशीचा प्रादुर्भाव नसल्याची खात्री करावी.\nड���ळिंबामध्ये अनेक माध्यमांतून मररोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भावग्रस्त झाडाची मुळे व जमिनीलगतचे खोड यांचा उभा छेद घेऊन आतील भागांवरील लक्षणे तपासावीत.\nअ) त्यावर काळपट तपकिरी अथवा काळ्या रंगाच्या बुरशीची लागण खोडाच्या आतील बाजूस दिसून आल्यास ती सिराटोसिस्ट्रीस फ्रीम्ब्रीयटा बुरशी असल्याचे समजावे. प्राथमिक अवस्थेमध्ये मुळांचा रंग हा तांबूस पिवळसर दिसून येतो, तसेच त्याला अल्कोहोलसारखा वास येतो. यामध्ये एकपाठोपाठ एक अशा ओळींमधील झाडांना यांचा प्रादुर्भाव होतो.\nब) जर खोडाच्या मध्य भागातील गाभ्यात (झायलेम पेशी) हा तपकिरी रंगाचा आढळल्यास फ्युजारिअम स्पे. या बुरशीचा प्रादुर्भाव असतो. मात्र, डाळिंबात या बुरशीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळतो.\nक) काळपट तपकिरी रंगाची मुळकूज ही स्केल्रोशियम किंवा मॅक्रोफोमिना या प्रकारच्या बुरशींमुळे होते. याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मुळाजवळील भागात पाण्याचे प्रमाण अतिरिक्त झाल्यामुळे होतो.\nड) जमिनीलगत असणाऱ्या खोडावर गाठ अथवा गोलाकार पद्धतीची बुरशी आढळल्यास त्यास फायटोफ्थोरा निकोटिना किंवा रायझोक्टोनीया याचा प्रादुर्भाव असल्याचे समजावे. तो पुढे वाढून मूळकुज होण्याची शक्यता असते.\nइ) मुळांवर राखाडी रंगाच्या बुरशीचा प्रादुर्भाव आढळल्यास तो रायझोक्टोनिया बुरशीचा असतो. यामागे प्रामुख्याने झाडाच्या लागवडीनंतर तयार करण्यात येणारे गादी वाफे, त्याचबरोबर झाडाच्या खोडांना लावलेली माती ही प्रमुख कारणे होत.\nई) खोडाच्या आतील भागांवर तसेच बाह्य भागावर टाचणीच्या आकाराची लहान छिद्रे आढळल्यास मुख्यत्वे शॉट होल बोअरर (खोड भुंगेरा) चा प्रादुर्भाव समजावा. प्रामुख्याने कमजोर झाडांवर व सिराटोसीस्टीस बुरशीची लागण झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या द्रव्याकडे खोड भुंगेरे आकर्षित होतात.\nफ) झाडाच्या मुळांवर असणाऱ्या गाठी ही सूत्रकृमीची लक्षणे आहेत. यामध्ये झाडाच्या पानांवर अन्नद्रव्यांच्या कमतरतेसारखी लक्षणे दिसून येतात. अशा झाडांमध्ये फुले बहरण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास झाडांना दीर्घ कालावधीमध्ये (एक वर्षापेक्षा जास्त) फूलधारणा होत नाही. अशी झाडे मेलेडोगाइनी इनकाँग्नाटा नावाच्या सूत्रकृमीने प्रादुर्भावग्रस���त असतात. डाळिंबामध्ये रॉटिलेनक्लस, अफेलेनकेक्लस आणि हेलीवटोंनक्लस या परजीवीचा आढळही काही प्रमाणात दिसून येतो. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव हा मर रोगांच्या प्रमुख्य कारणांपैकी एक आहे.\nडाळिंबामध्ये वर नमूद केलेली लक्षणे ही स्वतंत्रपणे अथवा दोन किंवा अधिक प्रकारच्या जीवाणूंच्या एकत्रितरीत्या मर रोगास कारणीभूत ठरतात. आपणास अशा लक्षणांवरून व्यवस्थितरीत्या अंदाज न बांधता आल्यास अशा झाडांचे नमुने (खोड, मूळ, माती) जवळच्या शासकीय प्रयोगशाळेमध्ये किंवा संशोधन केंद्रामध्ये तपासून घ्यावेत.\nअस्तित्व आणि प्रसार :\nमररोगास कारणीभूत ठरणारी सिराटोसिस्टीस फ्रिम्ब्रीयटा बुरशी ही ५ ते ७ वर्षाहून अधिक कालावधीकरिता जमिनीमध्ये अथवा रोगग्रस्त झाडांच्या अवशेषांवर जिवंत राहू शकते. सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये प्रादुर्भाव असला तरी विशेषत: वालुकामय जमिनी तसेच सच्छिद्र जमिनीमध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जास्त दिवसांपर्यंत आढळून येतो.\nमररोगाचा प्रसार हा प्रामुख्याने रोगग्रस्त कलमे, त्याकरिता वापरण्यात येणारी माती आणि सघन पद्धतीची लागण यामुळे होतो.\nपावसाचे पाणी, खोड भुंगेऱ्यासारखे कीटक आणि बागेमध्ये मशागतीकरिता वापरण्यात येणारी यंत्रे आणि अवजारे हेही मररोगाच्या प्रसाराकरिता कारणीभूत ठरतात.\n(राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, केगाव, सोलापूर.)\nडाळ डाळिंब पाणी water रॉ मर रोग damping off अवजारे equipments\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ चिमणीचा खोपा ��े राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...\n‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...\nलष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...\nजायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...\nथकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...\nरेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...\nअमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...\nलष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...\nप्रतिकूलतेतून मेघाताईंची शेतीत भरारीपरभणी जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील...\nसोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक \nअनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...\nमहाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...\nकांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...\nद्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...\nयुरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...\n...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...\nजलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...\nनागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/what-so-special-about-mirage-2000/", "date_download": "2019-09-17T14:15:02Z", "digest": "sha1:VYDU5LB6OYCEIYRGFKWIVJ2KFGBRZ376", "length": 16348, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"मिराज २०००\" : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील हे वि���ान इतके खास का आहे? जाणून घ्या..", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“मिराज २०००” : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील हे विमान इतके खास का आहे\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nपुलवामा मध्ये झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यातुन आपण सावरेपर्यंतच आपल्या हुतात्म्यांच्या हौतात्म्याचा १३ दिवसातच बदला घेऊन दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची नांगी ठेचल्याबद्दल वायुसेनेचे कौतुक करावे तितके थोडे आहे.\nपाक वायुसेनेने काल रात्रीच ट्विटरवर ‘निश्चिंत झोपा.. आम्ही संरक्षणासाठी जागे आहोत’ अश्या अर्थाचा संदेश दिलेला असतानाही भारताने या ‘अलर्ट’ असलेल्या सेनेवर शांततेत केलेल्या या क्रांतीमूळे यांवर उधळाल तितकी स्तुतीसुमने कमी आहेत.\nभारताने किती मोठे आव्हान दिले आहे किंवा याचे परिणाम किती काय होतील यापेक्षा, आपल्यासाठी हे शक्ती प्रदर्शन आणि हा सर्जिकल स्ट्राईक किती महत्वाचा होता याचा विचार केला पाहिजे.\nया हल्ल्यातील हिरो ठरलेलं आहे ते म्हणजे “मिराज २०००” हे लढाऊ विमान\nपहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट या भागात लष्करी कारवाई करत मिराज २००० या लढाऊ विमानांच्या ताफ्यांने बालाकोट मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला.\nया हल्ल्याला समोरून प्रत्युत्तर देत पाकिस्तान वायुसेनेने एफ 16 या विमानांच्या ताफ्यांने हल्ला चढविला पण ‘मिराज २०००’चा ताफा, त्याची क्षमता आणि आपल्याकडे असलेला स्फोटकांचा साठा पाहून पाकिस्तान वायू सेनेची विमाने परत फिरली.\nहो ही मस्करी नाही तर आलेल्या माहितीच्या आधारे हे स्पष्ट झालेलं आहे. या घटनेने जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या ‘भारतीय वायू सेनेच्या’ ताकदीचं पुन्हा एकदा प्रदर्शन झालं असून आपल्या ‘मिराज २०००’ ची शक्ती समोर आली आहे.\n“मिराज २०००” नक्की काय प्रकार आहे\n‘द डसौल्ट मिराज २०००” हे ‘एव्हिएशन डसौल्ट’ यांनी साकारलेले फ्रेंच बनावटीचे प्रचंड ताकदवान असे लढाऊ विमान आहे.\nएक कमी वजनाचे पण अतिशय चपळ आणि शक्तिशाली असे लढाई साठी उपयुक्त असणाऱ्या विविध सोयिनीं युक्त असे चौथ्या जनरेशनचे एक इंजिन असलेले विमान आहे. मिराज २००० हे १९७० च्या काळात मिराज-३ ला पुनर्स्थित करण्यासाठी डिजाईन केले गेलेले.\nएक किंवा दोन वैमानिकांची जागा असणार हे विमान दिशादर्शक, फाईट कंट्रोल, रडार यंत्रणा आणि शास्त्राचा मारा करण्यात पटाईत आहे.\nमिराज 2000 हे 125 -12 अंतर्निहित ट्विन डीईएफए 554 ऑटोकॅनन, (आता जीआयएटी 30-550 एफ 4) 30 मिमी रिव्हॉल्व्हर-टाइप कॅनन्ससह सुसज्ज आहे ज्यात प्रत्येकी १२५ राऊंड्स आहेत.\nयांचा फायर रेट सुमारे १२०० ते १८०० प्रति मिनिट असा आहे. याचे वजन सुमारे ७५००किलोग्रॅम असून याच्या उड्डाणाच्यावेळी असलेले वजन १७००० किलोग्रॅम असू शकते.\nतसेच हे १४४० किलोमीटर पर्यंत सशस्त्र मारा करताना प्रवास करू शकते. मिराज ५९००० फूट उंचावरून नियंत्रण केले जाऊ शकते.\nया विमानाचा सर्वाधिक वेग ताशी २३३६ किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो तसेच याच्या बनावटीमध्ये दोन जुळे नोज व्हील्स आणि प्रत्येक व्हील्सवरती एक गिअर आणि चपळतेने मागे घेण्यासारखे गिअर अशी रचना आहे.\nलँडिंग गेअरचा कार्बन ब्रेक करून जमीन व विमान यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी हे वापरात येऊ शकते.\nकॉकपिटच्या समोर काढता येण्याजोग्या फ्युएल रिफीलिंग प्रोबचा समावेश असतो. भारताकडे असलेल्या दुसऱ्या लढाऊ विमान (रशियन बनावटीचे सुखोई Su30MKI) चा वेग तशी २१२० किलोमीटर आहे जो मिराज पेक्षा कमी असून ते जास्ती जाड देखील आहे.\nयामध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या निशाणांवर हल्ले करण्याची सोय आहे. मिराज हे हवेतून हवेमध्येच तसेच जमिनीवरून हवेमध्ये स्फोटकांचा साठा नेण्यास समर्थ आहे.\nपरमाणू स्टॅन्ड ऑफ मिसाईल वाहून नेण्याच्या उद्देशाने मिराज २००० हे आण्विक विमान म्हणून ठरविले होते.\nभारताने १९८२ मध्ये एकूण (सिंगल सीटर ८ आणि ट्वीन सीटर १ असे) ९ विमाने खरेदी केली होती. यासमवेतच भारताने मिराजकडून हल्ल्यासाठी १००० किलोंचे लेझर गाईडेड स्फोटके देखील खरेदी केली होती ज्यांना “वज्र” असे नाव दिले होते.\nमीराजचा भारतातील एकूण इतिहास पाहता जेंव्हा १९९९ मध्ये कारगिल युद्ध उफाळून आले त्यावेळी मीराजची कामगिरी उल्लेखनीय होती.\nमिराज विमानाची २०००C, मिराज २०००B, मिराज २०००N, मिराज २०००D, मिराज २०००-5F इत्यादी रूपे आहेत.\nसध्या भारताकडे मिराज २०००H (२००० I पर्यंत अपग्रेड केलेले) ४२ आणि मिराज २००० TH (दोन सीट ट्रेनर व २००० TI पर्यंत अपग्रेड असलेले, H- हिंदुस्थान) ८ असे एकूण ५० विमान आहेत.\nभारतासह फ्रांस, UAE , तैवान, ग्रीस, इजिप्त, ब्राझील, कतार, पेरू इत्यादी देशांकडेही मीराजचे विमान आहेत.\nअश्या या अचाट शक्ती असणाऱ्या वि���ानाचा समावेश आपल्या वायुसेनेत असल्यामुळे जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायुसेना म्हणून आपली गणना झाली आहे.\nवायुसेनेतील हा आपला गरुडाचा राजा अचूकपणे निशाणा साधून शत्रू टिपत आपले संरक्षण करण्याचे काम निरंतर करत राहील.\nयाच्या सामर्थ्याने आज आपली किमया दाखवून दिली आहे. हा पाकिस्तान व इतर शत्रूंना एक इशारा आहे.\nमिराजच्या या ताकदीला पाहून आपली विमाने घेऊन पाकिस्तानच्या सेनेने पळ काढला यात नवल वाटण्यासारखे काय\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तोडीस तोड उत्तर देणाऱ्या भारतीय वायुसेनेबद्दल खास गोष्टी\n‘अभिजात’ दर्जा, न्यूनगंड आणि मराठीची प्रगती साधण्याचे खरे मार्ग →\nअमोल यादवांचं “पुष्पक विमान” : ३५ हजार कोटींचा ‘स्वदेशी’ आशावाद\nविंग कमांडर अभिनंदन पाकच्या हाती लागण्याचा घटनाक्रम भारतीय सैनिकांच्या शौर्याची खात्री देतो\nपाकिस्तानच्या हद्दीत घुसून तोडीस तोड उत्तर देणाऱ्या भारतीय वायुसेनेबद्दल खास गोष्टी\nमोदींचं भाषण – ३१ डिसेम्बरचा पोपट\nहॉटेल मध्ये जेवायला जातात मग ह्या नऊ सूचनांच्या आधारावर निवडा चांगलं हॉटेल\nह्या मराठी योध्दयाने खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पाया रचला\nशाहबानो ते शायरा बानो: व्हाया जाणत्यांचे अनुनयाचे राजकारण\nभिडे गुरुजी, आम्ही “#डू” आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे\n“आम्हाला उत्तरं मान्यच नाहीत…” अर्थात ‘पुरोगामी कावा’\nविठोबाशी भांडायचे, त्याच्याशी रुसवेफुगवे करायचे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३९\nभारताने परदेशात सामना जिंकला, आणि एका खेळाडूने कॅप्टन साहेबांची शॅम्पेनच फस्त केली\nMP3 फॉरमॅट “बंद” झालाय – म्हणजे नक्की काय झालंय\nत्याला कुणीही विकत घेऊन नये म्हणून बार्सिलोनाने त्याची किंमत तब्बल १६ अब्ज करून टाकलीय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/social-viral/page/8/", "date_download": "2019-09-17T15:47:38Z", "digest": "sha1:U4KZIQPXV5HCIFS2FHFSW62A5DBDJSTO", "length": 29289, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Social Viral News | Social Viral Marathi News | Latest Social Viral News in Marathi | सोशल वायरल: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली ���जब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nजाळीवर चढताना दिसली मगर; पाहा आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nयूएस (US)च्या फ्लोरिडामध्ये अशी घटना पाहायला मिळाली, जी या आधी कधीच पाहायला मिळाली नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एक मगर रस्त्याभोवती लावण्यात आलेल्या जाळीवर चढताना दिसत आहे. ... Read More\nSocial Viral Social Media Viral Photos International सोशल व्हायरल सोशल मीडिया व्हायरल फोटोज् आंतरराष्ट्रीय\nVIDEO : येथे सापडला दुर्लभ प्रजातीचा साप; हवेत उडून करतो शिकार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nओडिशातील भुवनेश्वरमध्ये काही एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट समोर आली आहे. जी पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एक दुर्लभ साप दिसून आला आहे. आतापर्यंत साप तुम्ही जमिनीवर सरपटताना पाहिला असेल पण उडणारा साप तुम्ही पाहिला आहे का\nSocial Viral Odisha Social Media सोशल व्हायरल ओदिशा सोशल मीडिया\nVideo : चालत्या ट्रेनमध्ये 'या' महिलेने असं काही केलं की, सोशल मीडिया यूजर्सच्या तोंडी फक्त तिचेच नाव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया बिनधास्त महिलेल्या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ... Read More\nJara hatke Social Viral जरा हटके सोशल व्हायरल\n'हा' अद्भूत फोटो पाहून तुम्हाला लागेल जोरदार झटका, का आणि कसं सोडा आधी फोटो तर बघा....\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसोशल मीडियात हा फोटो व्हायरल झाला असून लोक या फोटोचं भरभरून कौतुक करत आहेत. ... Read More\nViral Photos Social Viral व्हायरल फोटोज् सोशल व्हायरल\nVideo : एस्केलेटरमध्ये फसला चिमुकलीचा हात, बघा कशी केली सुटका\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहा व्हिडीओ तुम्हाला विचलित करू शकतो. चीनमधील घटनेचा धक्कादायक व्हिडीओ. ... Read More\n'वर्ल्ड फोटोग्राफी डे'ला लोकमतच्या वाचकांनी शेअर केले काही भन्नाट फोटोग्राफ्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nViral Photos Social Media Social Viral Photography Day व्हायरल फोटोज् सोशल मीडिया सोशल व्हायरल फोटोग्राफी डे\n'हे' फोटो पाहून इतकं कन्फ्यूज व्हाल अन् म्हणाल, 'बलिदान देना होगा'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nViral Photos Social Viral व्हायरल फोटोज् सोशल व्हायरल\n#Worldphotographyday लोकांनी शेअर केले झक्कास फोटो... पाहून तुम्हीही म्हणाल लय भारी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआजचा दिवस फोटोंचा किंवा छायाचित्रांचा दिवस आहे. असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. कारण आज आहे, वर्ल्ड ���ोटोग्राफी डे... जागतिक छायाचित्र दिवस. दरवर्षी 19 तारखेला हा दिवस साजरा करण्यात येतो. आता फोटोग्राफीसाठी फक्त कॅमेऱ्याचीच गरज असते असं नाही. ... Read More\nSocial Viral Twitter Viral Photos सोशल व्हायरल ट्विटर व्हायरल फोटोज्\nअरे देवा... गुलाब जामची भाजी पाहून सोशल मीडियावर खळबळ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा या व्हायरल होणाऱ्या गोष्टींमध्ये असं काही पाहायला मिळतं की, ते पाहून आपल्याला काही सुचणचं बंद होतं. अनेकदा तर हे खरचं असं आहे का, असा प्रश्न पडतो. ... Read More\nSocial Viral Social Media Twitter memes सोशल व्हायरल सोशल मीडिया ट्विटर मिम्स\nवृद्ध, कुपोषित हत्तीण करतेय काबाडकष्ट; निर्दयी मालकावर सोशल मीडियावरून टीकेची झोड\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होण्यास फारसा वेळ लागत नाही. ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मॅच फिक्सिंग बिग बॉस 13 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका शेअर बाजार आयफा अॅवॉर्ड अफगाणिस्तान चांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/army-men-haircut/", "date_download": "2019-09-17T15:01:45Z", "digest": "sha1:HJET4ZRJEHSSWMLKQNGTPYO2EVRNBJDK", "length": 12484, "nlines": 85, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "सैनिकांचे केस बारीक का असतात ? जाणून घ्या", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nसैनिकांचे केस बारीक का असतात \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nसैनिक हा आपल्या देशाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्यामुळेच आज आपण बिंधासपणे राहत आहोत. आपण सुरक्षित रहावे, यासाठी ते नेहमी झटत असतात. सैनिकांना देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देण्याची देखील तयारी ठेवावी लागते. असे हे सैनिक देशासाठी काहीही करायला तयार असतात.\nप्रत्येक देशाचा सैनिक हा आपला देश कसा सुरक्षित राहील, याचाच सतत विचार करत असतो.\nपण या सर्व सैनिकांमध्ये एक गोष्ट सारखी असते, ती म्हणजे त्यांच्या केसांचा कट. या सर्व सैनिकांचा कट हा एकसारखाच असतो. तुम्हाला माहित आहे का की असे का असते. कदाचित तुम्हाला माहित नसेल. चला तर आज आपण जाणून घेऊंया, सैनिकांचा असा बारीक हेयर कट असल्यामागची काही कारणे..\nनिशाणा लावताना लक्ष बनून राहणे.\nशत्रूवर निशाणा लावण्यासाठी बारीक लक्ष असणे खूप गरजेचे आहे. अशावेळी निशाणा साधताना केस हे अडथळा निर्मण करू शकतात. जर केस मोठे असतील आणि निशाणा लावताना डोळ्यांवर आले, तर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे केस लहान ठेवले जातात.\nसैनिकांना आपली ड्युटी करण्यासाठी खूप वेळा भर पावसामध्ये उभे राहावे लागते. अशावेळी त्यांचे लांब केस त्यांच्यासाठी समस्येचे कारण बनू शकतात आणि त्यामुळे सर्दीच्या आजारांची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे सैनिकांचे केस हे बारीक ठेवले जातात.\nसमानतेचा भाव विकसित करणे\nसैनिकांचे छोटे केस ठेवण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सर्वांमध्ये समानतेची भावना निर्माण करणे हे आहे. अधिकाऱ्यांपासून सैनिकांपर्यंत सर्वांमध्ये समानतेची भावना निर्माण होऊन त्यांनी एक टीम बनून काम करावे, यासाठी असे केले जाते.\nकोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये यासाठी\nरणांगणामध्ये किंवा निर्जन ठिकाणी पोस्टिंग झाल्यावर सैनिकांना कितीतरी वेळा दररोज अंघोळ करायला मिळत नाही. अशावेळी त्यांचे जर केस लांब असतील तर त्यांना इन्फेक्शन होण्याची भीती निर्माण होते . त्यामुळे सैनिकांचे केस हे लहान ठेवले जातात.\nहेल्मेट आणि इतर काही गॅजेट घालण्यासाठी\nसैनिकांना आपला जास्त वेळ हा रणांगणावर घालवावा लागतो. जिथे त्यांनी कितीतरी प्रकारचे हेल्मेट आणि इतर गॅजेटस वापरावे लागतात. अशावेळी लांब केस हे समस्यांचे कारण बानू शकतात. त्यामुळे सैनिकांचे केस हे लहान ठेवले जातात.\nसैनिकांचे केस लांब असल्यास आणि ते बंदुकीमध्ये गेल्यास त्यामुळे बंदूक खराब होण्याचा धोका असतो. तसेच, केस लहान असल्यास गर्मी जास्त जाणवत नाही त्यामुळे सैनिकांचे केस लहान ठेवले जातात.\nकधी कधी सैनिकांचा सामना थेट शत्रूशी होतो अशावेळी त्यांचे केस लांब असल्यास त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते आणि शत्रू हातघाईच्या लढाईत आपली पक्कड बनवू शकतो.\nपण जर केस लहान असतील तर तर पकडून सैनिकांवर सहसा मजबूत पकड करता येत नाही, त्यामुळे सैनिकांचे केस हे लहान ठेवले जातात.\nया सर्व कारणांमुळे आपण सर्व सैनिकांच्या केसांचा कट एकच असल्याचे पाहतो आणि या कटमध्ये केस खूप बारीक कापण्यात येतात. जेणेकरून सैनिकांना वरील कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “मुस्लिम राज्यकर्ते ‘धार्मिक’ प्रेरणेने आक्रमक नव्हते” या पुरोगामी अपप्रचारामागचं सत्य\nसाध्या सरळ “फोटोग्राफर” च्या सुडाची सत्य कथा, प्रत्येकाने अनुभवावी अशी →\nजीवाची बाजी लावत लढणाऱ्या सैनिकांचे बॉलीवूडने केलेले हे चित्रीकरण चीड आणणारे आहे\nह्या आहेत भारतीय सेनेत वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ठ दहा बंदुकी \n…..आणि इंदिरा गांधीनी थेट पाकिस्तानचीच फाळणी केली\nMay 7, 2017 इनमराठी टीम 0\nब्रिटिशांचे क्र १ चे शत्रू शेवटपर्यंत “मराठे”च होते मुघल नव्हे ज्वलंत परंतु अज्ञात इतिहास\n२६/११ च्या पीडितांचे हे अनुभव आज दहा वर्षानंतरही अंगावर सरसरून काटा आणतात\n“मोदींचा राजीव गांधींसारखा खून करायचा प्लॅन करतोय” : माओवाद्यांचं पत्र\nमिलिंद सोमण चं कौतुक करून झालं आता त्याच्या “सुपर मॉम” आई बद्दल वाचा\nतुमच्या नकळत “आधार फोन नंबर” मोबाईलमध्ये सेव्ह झालाय हे असू शकतं पडद्यामागचं कारण\nशाप म्हणून दिलं गेलेलं नपुंसकत्व, अर्जुनसाठी ठरलं होतं वरदान\nपाकिस्तानातील एकमेव हिंदू राजघराणे : आजही अगदी थाटात जगणारे\nपोटापाण्यासाठी गुजरातमध्ये आलेले, घाबरलेले उत्तर भारतीय झुंडीने गुजरात सोडून का जात आहेत\nपाकिस्तानमधील एक मंदिर जे बलुचिस्तानच्या जनतेमुळे आजही टिकून आहे\nआईन्स्टाईनच्या हस्ताक्षरातील “सुखी होण्याचं गुपित” लिलावात विकलं गेलंय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/marathi-language-day-uphoria/", "date_download": "2019-09-17T15:07:48Z", "digest": "sha1:3ZHDIRUGIBK6G63X4QKWRVRACXPJM7YO", "length": 14344, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठीची बोलू कौतुके… | Dainik Prabhat", "raw_content": "\nआज मराठी भाषा दिन उत्साहात साजरा होत आहे. संपूर्ण देशात जसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती प्रेरणादायी आहे तशी मराठी भाषा दे��ील. संत ज्ञानेश्‍वर म्हणतात,\nमाझा मराठीची बोलू कौतुके\nपरि अमृतातेहि पैजासी जिंके\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nतर एकीकडे कवी सुरेश भट म्हणतात,\n”लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी\nजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी\nआपली भाषा म्हणून मराठीचा प्रत्येक महाराष्ट्रवासीयाला अभिमानच.. पण याच मराठी भाषेवर सुरु असलेले अतिक्रमण आणि त्याला जबाबदार पण आपणच याचे फार दु:ख वाटते. गेली अनेक वर्षात विविध भाषेतील शब्द आपण मराठी भाषेत सहज उच्चारू लागलो आहोत. हे शब्द आता मराठी भाषेतील झाले. मराठी राजभाषेतून विविध व्यवहार व्हावेत म्हणून शासन पुढाकार घेत असतानाच दुसरीकडे मराठी शाळांवर मात्र गडांतर आणण्याचे काम देखील शासन पद्धतशीरपणे करत आहे.\nकाही इंग्रजी शाळा तर मराठी संस्कृतीचे दर्शन देखील मुलांना होऊ देत नाहीत. मराठी संस्कृती ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ‘ट्रॅडिशनल डे’ पुरती मर्यादित आहे. अनेक इंग्रजी शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांना धड मराठी बोलता येत नाही हि वस्तुस्थिती निर्माण होत आहे. घरी देखील पालक मुलांजवळ त्याच भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पालक मात्र मुकाट्याने गप्प आहेत. शासन देखील या इंग्रजी शाळांना पाठबळ देण्याचे काम करत आहे. आपण देखील मराठी शाळांकडे पाठ फिरवून आपल्या मुलांना कॉन्वेंट, इंग्रजी शाळेत टाकू लागलो आहोत. मला आश्‍चर्य वाटते खेडेगावातील ज्या पालकांनी त्याच मराठी शाळेत शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसाय सुरु केले ते ग्रामीण भागातील पालक देखील आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या मागे आहेत.\nहल्ली ग्रामीण भागात इंग्रजी भाषा बोलायला आली म्हणजे खूप हुशार असं समजलं जातं. त्यामुळे पालक सुद्धा मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवताना दिसतात. दुर्दैवाने राज्यसरकारला गुणवत्ता खालावल्याने पट संख्या कमी झाल्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय राज्यसरकारला घ्यावा लागला. मुंबई सारख्या शहरात फिरताना मराठी भाषिक देखील सहजपणे हिंदीतच विचारणा करत असतो हे चित्र नवीन नाही. आज कोणत्या व्यक्तीला शुद्ध मराठी बोलायला सांगितले तर त्याला दोन वाक्‍य नीट बोलता येणार नाहीत. अगदी आपण बसच्या कंडक्‍टरला म्हणतो दोन तिकीट द्या पण अनेकांना तिकीटाला ‘हाशील’ म्हणतात हे सुद्धा माहिती नाही.गेल्या कांही वर्षात हा बदल झपाट्याने वाढला आहे. निमंत्रण पत्रिका देखील इंग्रजी भाषेत छापण्याचा कल वाढला आहे. मराठी हि आपली बोली भाषा असताना देखील सुशिक्षित लोकं याबाबतीत अधिक पुढाकार घेताना दिसत आहेत.\nआपणच आपली बोली आपली भाषा सांभाळली पाहिजे. जपली पाहिजे. तरच पुढील पिढीला मराठी आणि मराठी भाषा संस्कृती ज्ञात होईल…मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..\n“स्टेटस ते पुस्तका’चा प्रवास\nकलाकारांचे हक्काचे व्यासपीठ ‘क्‍लबचर’\nसंकटमोचक विधिज्ञ काळाच्या पडद्याआड…\nशॉर्ट फिल्म कॉर्नर : शेतकऱ्यांच्या आत्महत्येने भयभीत प्रीतीची कहाणी\n“महाजनादेश’मध्ये गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा\nचाकण-तळेगाव दाभाडे रस्त्या “खड्ड्या’त\nचिखल तुडवत स्मशानभूमीत जाण्याची वेळ\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pankajz.com/2014/07/2.html", "date_download": "2019-09-17T15:50:51Z", "digest": "sha1:VAWIZYRHOIQE3FYBYNIA4Y6AF6PVBREP", "length": 38191, "nlines": 367, "source_domain": "www.pankajz.com", "title": "लडाख ड्रीम्स-2 (केलॉन्ग-जिस्पा-पांग) - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\n/ in 2013 केलॉन्ग जिस्पा पांग लडाख सारचू\nलडाख ड्रीम्स तर कालपासूनच सुरु झाले होते. आमचे फोटोग्राफर मित्र मैत्रिणी म्हणजे देवेंद्र आणि त्याची सौ. मंजिरी, सौमित्र, चैतन्य, स्वाती हे तर कालपासून नुसते फोटो काढत सुटले होते. एकामागून एक कल्पनातीत फ्रेम्स मेमरी कार्ड्समध्ये कैद होत होत्या. कालच्या मनाली-रोहतांग-केलॉंग प्रवासाने अंग असे काही शेकून निघाले होते पडल्या पडल्या झोप आणि स्वप्ने एकदमच सुरु झाली होती. आणि फोटोग्राफर कितीही थकलेला असला तरी झोपताना सुर्योदयाची वेळ पाहणार, सुर्योदयाचे फोटो कुठून मिळतील याची जागा हेरुन ठेवणार आणि वेळेआधीचा गजर लावून मगच झोपणार. केलॉंगची सकाळ तर काहीशी वेगळीच असणार याची खात्रीच होती. दरीच्या टोकाशी वसलेले चिमुकले केलॉन्ग चिमुकले केलॉन्ग, दरीच्या पलीकडे समोर पर्वतरांग, डोंगर उतारांवर शेती आणि एका कोपर्‍यातून पलीकडल्या खोर्‍यात जाणारा मनाली-लेह हायवे.\nपहाटे जाग आली ती पाखरांच्या आवाजाने. समोरच्या खोर्‍यात हालचाल सुरु झाली होती. हिमाचली लोक शेतांच्या वाफ्यांच्या मधून येजा करत होते. दरीच्या पलीकडल्या गोम्पामध्ये प्रार्थनांचे आवाज घुमत होते. गावावर उठलेली धुरांची वलयं आणि उंचावलेला मोबाईल टॉवर ते दृश्य अधिकच सुंदर करत होता. सूर्य जसजसा वर चढू लागला तसे ते खोरे एका वेगळ्याच झळाळीने लकाकू लागले. आम्ही हॉटेलरुमची बाल्कनी, वरचे टेरेस अशा मिळेल तिथून फोटो काढत होतो. मनसोक्त फोटो काढून झाल्यावर आम्ही आन्हिकं उरकून नाश्ता केला. काल गाडी स्टार्ट व्हायला थोडा किरकोळ त्रास देत होती. स्टार्टर खूप वेळा मारावा लागत होता. रस्त्यात पुन्हा त्रास नको म्हणून टॉमने ती रिपेअर होते का ते पाहून आला. पण त्यात काही यश आले नाही. टॉमने कालचे आमचे हाल पाहून टॉमीणबाईंना आधीच बसने पाठवून दिले होते. त्यामुळे आम्हांलाही आता गाडीत जरा व्यवस्थित बसता येणार होते. सामान लोड करुन आम्ही केलॉंग सोडले. त्या कोपर्‍यातल्या रस्त्याने निघून जिस्पाच्या दिशेने गाडी दौडू लागली.\nआजचा प्रवासाचा पल्ला बराच मोठा होता. जवळपास साडेतीनशे-पावणेचारशे किलोमीटरचा टप्पा पार करुन लेहला पोचायचं होतं, तेही अतिशय वाईट अवस्थेतल्या र��्त्यावरुन. लडाखमध्ये अंतर हे किलोमीटरमध्ये मोजत नाहीतर ते तासांमध्ये मोजतात. टॉमच्या हिशेबाने तो प्रवास बारा-तेरा तासांचा आहे. जिस्पा हे असेच एक चिमुकले खेडे. उजवीकडे केलॉंगकडून जाताना खांगसर आणि पुढे जिस्पा अशी खेडी येतात. डावीकडे पर्वतापर्यंत गवताळ मैदाने आणि उजवीकडे तशाच गवताळ मैदानांपलीकडे खोलवर भागा नदीचे खोरे. सकाळच्या उन्हात चमचमते पाणी, गिरिशिखरे आणि मैदानांत उठावलेली लहानखुरी घरं, हिरव्या गवताच्या पार्श्वभूमीवर पांढरे कॅंपसाईट्स आणि कायम साथ करणारे पांढर्‍या ढगांची झालर ल्यालेले निळेशार लडाखी आकाश. काही ठिकाणी अगदी दरीच्या तळाशी असलेले गोम्पा. खाली अर्थातच कुठल्याही फोटोग्राफरसाठी आदर्शवत. म्हणजे प्रत्येक वळणावर टॉमला \"रुको\" असं म्हणणं आलंच. प्रत्येक रुको नंतर गाडीतून उतरणे, कॅमेरे सरसावणे, फोटो काढणे, पुन्हा गाडीत बसणे असे सोपस्कार होतच होते. त्यात वेळ जात होता. शिवाय गाडीही बंद करता येत नव्हती कारण तिइ पुन्हा चालू होण्यास त्रास देत होती. पण टॉमची अजिबात तक्रार नव्हती. \"आप फिकीर मत करो. मैं आपको लेह पहुँचाता हूँ\" असं सांगून आम्हाला प्रोत्साहन देत होता. लडाख फोटोग्राफी टूरसाठी चांगला ड्रायव्हर मिळणे फार महत्त्वाचे आहे. कारण आयुष्यात अशा टूर्स फार कमी होतात आणि आपल्याला फोटो काढायचे असतात आणि ड्रायव्हरला रस्ता कापायचा असतो. त्याने कदाचित खटके उडून ट्रिपची मजा निघून जाते. शिवाय दोन्ही बाजूंचे आपापल्या कामांवरुन लक्ष उडून परिणाम अधिक वाईट होऊ शकतात.\nकेलॉंगपासून पुढे झिंगझिंगबारपर्यंत रस्ता थोडा बरा आहे. झिंगझिंगबार हे नावच आम्हांला फार आवडले. बहुतेक इथे सगळे झिंगण्याचे बार असावेत असंही वाटून गेलं. पण खरं तर तो बीआरओतर्फे रस्त्याचे काम करणार्‍या मजुरांचा कॅंप आहे. लहानसे तात्पुरते चहाचे रेस्टॉरंट आणि खायला मॅगी वगैरे मिळते. थोडे पुढे गेलो की काही पडक्या सोडून दिलेल्या लष्करी इमारती दिसतात. इथेच सूरजताल आहे. आरशासारखे लख्ख स्थिर पाणी त्यात आपले प्रतिबिंब पाहणारी गिरिशिखरांची रांग. आणि तेथून पुढे आपण उंचावर चढत जातो. दारचा-लाच्या दिशेन. (ला म्हणजे खिंड, दारचा खिंड). खिंडीच्या आधी नदीवर प्रचंड पुलाचे काम सुरु आहे. तो पूर्ण झाला की सर्व ऋतूंमध्ये वाहतूक निर्वेध होऊ शकेल. सध्या बर्फ वितळला की नदीचे ��ात्र रोरावते आणि वाहतूक बंद पडते. दारचा गावातून आपण जसजसे खिंडीत चढत जातो तसतशी गार हवा जाणवायला लागते. हवेतील ऑक्सिजन पातळी घटल्याने थोड्या श्रमानेही थकायला होते. काहींचे डोके चढते. पण ते तात्पुरतेच, खिंड ओलांडून मैदानात उतरलो की पुन्हा पूर्ववत. इथून पुढे हिमालयाच्या रांगा अंगावर आल्यासारख्या दिसतात. इंग्लिशमध्ये टॉवरिंग पीक्स (towering peaks) ज्याला म्हणतात तसेच. रस्ता खराब होऊ लागतो. प्रत्येक उंचावरच्या खिंडीत रस्त्याची हीच अवस्था आहे. सतत कोसळणार्‍या दरडी आणि वितळलेल्या बर्फाच्या पाण्याचे लोंढे यांसमोत रस्त्याचा टिकाव लागणे कठीणच. पण त्याही परिस्थितीत ते चालू ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातो. दारचा-ला उतरुन आपण पुन्हा सारचूच्या मैदानात उतरतो. सारचू नदी डावीकडे आपली साथ करत असते ती अगदी सारचू गावापर्यंत. सारचू हे हिमाचल प्रदेशातले शेवटचे ठाणे. इथून पुढे हिमाचलचा लाहौल-स्पिती संपूण जम्मू-काश्मीर राज्याची हद्द सुरु होते. अर्थातच चेकपोस्ट आहे आणि आपले परमिट दाखवावे लागते. नदीवरचा पूल ओलांडून गावात प्रवेश केला तेव्हा दुपार झाली होती. आणि आम्ही ऑफिशियली भूनंदनवन काश्मीरमध्ये प्रवेश करत होतो. सारचूमध्ये लहानलहान हॉटेल्स आहेत. तिथे नूडल्स, चहा, दालरोटी, सब्जी अशी खाण्याची बरी सोय आहे. मागे सारचू नदी, पलीकडे गिरिशिखरे, त्याच्या पार्श्वभूमीवर सुंदर भडक रंगांत रंगवलेली हॉटेल्स आणि तिबेटी झेंडे, दूरवर रंगीबेरंगी कॅंप्सचे तंबू, समोर नागमोडी काळाशार डांबरी रस्ता. कुठल्याही फोटोग्राफरला हवीहवीशी वाटणारी फ्रेम.\nनदीच्या उजव्या काठाकाठाने आपण एका टोकापर्यंत जातो आणि पुन्हा पुलावरुन वळसा घालून तिच्या काठाने गटा लूप्स (घटा लूप्स, २१ लूप्स अशी पर्यायी नावे) नावाच्या घाटाशी पोचतो. २१ हेअरपिन बेंड अशी वळणं असलेला लेहच्या मार्गावरील हा सर्वात अवघड घाट. अतिशय अरुंद रस्ता आणि चुका करायला एक टक्काही जागा नाही.परिसर संपूर्ण अंगावर आलेल्या शिखरांनी व्यापलेल. \"एक फोटो तो बनता है बॉस\" म्हणत आम्ही बरेच वेळा ब्रेक घेऊन फोटो काढत होतो. पण जशी गाडी घाटाला भिडली तशी आम्ही जोरजोरात वळणं मोजायला सुरुवात केली. निसर्ग माणसातलं लहान मूल कसं जागं करतो त्याचाच एक नमुना. अगदी आम्ही मोठ्याने ओरडून व...न, टू...., थ्री...., फो....र करत होतो. नवव्या वळणावर मात्��� गाडी आचके देत बंद पडली. पण टॉम असल्यावर कसली चिंता. आम्ही थोडासा धक्का मारुन त्या अरुंद रस्त्यांवर यू टर्न केला आणि उतारावर गियर टाकून ती चालू झालीही. पुन्हा गाडीत बसलो आणि प्रवास सुरु झाला. पण तीन वळणांनंतर पुन्हा तेच. पहिले पाढे पंचावन्न. परत धक्का, यू टर्न, उतार, गियर, चालू घाट संपता संपता किमान चार वेळा असे करायला लागलं. उंचावरच्या हवेत शारीरिक श्रम जड जात होते, पण इलाजही नव्हता. घाट संपल्यावर पठारावरुन जाताना लडाखच्या प्राणिजीवनाचं दर्शन घडलं. लडाख उरियल या अतिशय दुर्मिळ जातीच्या हरणासारख्या प्राण्याचं घाट संपता संपता किमान चार वेळा असे करायला लागलं. उंचावरच्या हवेत शारीरिक श्रम जड जात होते, पण इलाजही नव्हता. घाट संपल्यावर पठारावरुन जाताना लडाखच्या प्राणिजीवनाचं दर्शन घडलं. लडाख उरियल या अतिशय दुर्मिळ जातीच्या हरणासारख्या प्राण्याचं त्याचे फोटो काढून नकी-ला (खिंड) ओलांडून आम्ही पुन्हा खाली सपाटीला उतरलो. तिथल्या नाल्याचे नाव फारच मजेशीर होते. \"व्हिस्की नाला\" त्याचे फोटो काढून नकी-ला (खिंड) ओलांडून आम्ही पुन्हा खाली सपाटीला उतरलो. तिथल्या नाल्याचे नाव फारच मजेशीर होते. \"व्हिस्की नाला\" नक्की काय आहे त्यात पाहिले तर साधेच पाणी वाहत होते, पण नाव मात्र मजेदार. यापुढे पुन्हा पर्वतरांग आणि लाचुचुंग-ला ओलांडून आम्हांला पांगला पोचायचे होते. दुपार टळून गेली होती आणि गाडीचे त्रास देणे चालूच होते. आम्ही धक्का मारुन मारुन हैराण झालो होतो. पांगच्या अलीकडे \"कांगला जल\" नावाच्या अतिशय निर्जन जागी आमच्या गाडीने दम सोडला. बॉनेट उघडून पाहिले तर फॅन आणि फॅनबेल्ट दोन्ही तुटले होते. छातीत धस्स झाले. पण टॉम आपल्या नेहमीच्या स्वरात म्हणाला ठीक है, पांग में जाकर देखते है. व्हा मिलिटरी कॅंप है, वहा कर सकते है रिपेअर. नही हुआ तो आज पांग में रुकेंगे\". पण पांगपर्यंत कसा पोचवशील बाबा नक्की काय आहे त्यात पाहिले तर साधेच पाणी वाहत होते, पण नाव मात्र मजेदार. यापुढे पुन्हा पर्वतरांग आणि लाचुचुंग-ला ओलांडून आम्हांला पांगला पोचायचे होते. दुपार टळून गेली होती आणि गाडीचे त्रास देणे चालूच होते. आम्ही धक्का मारुन मारुन हैराण झालो होतो. पांगच्या अलीकडे \"कांगला जल\" नावाच्या अतिशय निर्जन जागी आमच्या गाडीने दम सोडला. बॉनेट उघडून पाहिले तर फॅन आणि फॅनबेल्ट द��न्ही तुटले होते. छातीत धस्स झाले. पण टॉम आपल्या नेहमीच्या स्वरात म्हणाला ठीक है, पांग में जाकर देखते है. व्हा मिलिटरी कॅंप है, वहा कर सकते है रिपेअर. नही हुआ तो आज पांग में रुकेंगे\". पण पांगपर्यंत कसा पोचवशील बाबा \"अरे... मैं किसलिये हूँ \"अरे... मैं किसलिये हूँ मैं पहुचाऊंगा आपको पांग\". थोडक्यात आता काय बिघाड आहे ते तर समजले होते. म्हणजे गाडी गरम होऊन बंद पडत होती. पांगच्या एक किलीमीटर अलीकडेपर्यंत जरी ओबडधोबड असला आणि नदीपात्रातून असला उताराचा रस्ता होता. चालू इंजिनावर गाडी न्य़ुट्रलवर ठेवून उताराच्या कलाकलाने घेत गाडी तेथवर आणली. आम्ही अक्षरशः प्रत्येक मैलाच्या दगडावर पांग किती राहिलंय आहे ते वाचत होतो. कसेबसे पांगला पोचलो आणि पद्मा आंटीच्या हॉटेलसमोर टॉमने गाडी उभी केली.\nपांग म्हणजे सियाचीनला येणार्‍या जाणार्‍या सैनिकांना वातावरणाचा सराव व्हावा उंचावर केलेला एक ट्रान्झिट कॅंप होता. आर्मी क्वार्टर्स आणि एकमेव हॉटेल. बाकी सर्वत्र भयाण शांतता. अचानक सगळीकडे अंधारुन आले होते. ढग पांगला घेरत होते. पावसाची चिन्हं होती. लडाखमध्ये वर्षातून चार-पाच दिवस पाऊस पडतो आणि त्याला आजचाच दिवस सापडला होता. दिवसभर अवेळी खाणे, उंचावरची हवा आणि गाडी ढकलण्याचे कष्ट यांमुळे सगळ्यांनाच हाय अल्टिट्यूडचा त्रास (विरळ ऑक्सिजनमुळे डोके गरगरणे,डोके दुखणे, उलटी होणे) झाला होता. सौमित्रला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. मंजिरीची तब्येतही अधिकच खालावली होती. काहीही खाल्लेले उलटून येत होते, अगदी औषधाची गोळीही. फोन चालत नव्हते. पाऊस, थंड हवा, अंधारलेले वातावरण. एक भयाण संध्याकाळ आमची वाट पाहत होती. पद्मा हॉटेलमध्ये एक आर्मी कॅंपमधले थापाजी आले होते, ते म्हणाले काही मेडिकल मदत लागली तर कॅंपवर डॉक्टर आहे, सॅटेलाईट फोन आहे. आज आम्ही लेहला पोचल्यावर घरी फोन करणार होतो. घरच्यांना काळजी लागली असेल म्हणून सॅटेलाईट फोनवरुन का होईना कुणा एकाच्या घरी सांगून पुण्यात निरोप पोचवावा अशा हिशोबाने प्रयत्न केला तर सॅटेलाईटही खराब हवामानामुळे रुसलेले. कसेबसे काहीतरी पोटात ढकलले. तोवर टॉम मिलिटरी कॅंपमध्ये जाऊन आला. बेल्ट उपलब्ध होता पण स्कॉर्पिओ लष्करात वापरत नसल्याने फॅन मात्र नाही. म्हणजे आजची रात्र इथेच काढावी लागणार होती. पद्मा आंटीने मोठ्या आस्थेनं आमच्या सग��्यांची काळजी घेतली. प्रत्येकाला चहा, नाश्ता, खायला जेवण, पिण्यासाठी गरम पाणी, रात्री झोपण्यासाठी एका मोठ्या रुममध्ये ऊबदार बिछाने... सगळं तयार केलं. लडाखी मायेचा अनुभव घेत होतो. सगळ्यांची अवस्था एवढी वाईट होती की सहा-साडेसहा वाजताच सगळे झोपून गेले.\nबाहेर पाऊस कोसळत होता. लाईट गेले होते. बाहेर अतिशय बोचरा गारठा. कोसळत्या पावसात आर्मी कॅंपच्या चेकपोस्टचा दिवा मिणमिणत होता. काळरात्र अवतरली. मध्यरात्री कधीतरी जाग आली तर देव्या आणि स्वाती (जे त्यातल्या त्यात बरे राहिले होते) यांनी बॅगा गाडीतून उतरवून आत आणलेल्या होत्या आणि ते दोघे थकून झोपी गेलेले. सौमित्रची तब्येत जरा नरमच होती, पण आडवा झाला की नाक बंद होऊन श्वास घेता येत नसे म्हणून बसल्या जागीच झोपला होता. मंजिरी कण्हत होती. इकडे पुण्यात कुटुंबियांना नक्कीच काळजी लागली असणार. पण आमचाही इलाज नव्हता. इथे पद्मा आंटी आमची कुटुंबासारखीच काळजी घेत होती. Home away from Homeचा अनुभव आम्ही घेत होतो.\nदुसर्‍या दिवशी हॉटेलच्या अंगणात बसून पद्मा आंटीच्या हातचा गरमागरम चहा घेत होतो तेव्हा चकचकीत सकाळ झाली होती. पुन्हा एकदा लडाखे निळे आकाश, पांढरे कापशी ढग दिसत होते आणि हॉटेलच्या माथ्यावरुन पलीकडे डोंगर चढत जाणारा लडाखी ड्रीम्सकडे नेणारा लेहचा रस्ता. एक वाईट ड्रीम संपले होते आणि पुढच्या सुखद ड्रीमची वाट पाहत टॉमने केलेल्या पर्यायी गाडीने लेहकडे निघालो. टॉम तिथेच थांबला. जाताना सगळेच तसे पेंगत होते. एकदा माथ्यावर \"मोरेय\" नावाच्या मैदानी जागी पोचलो तसा रस्ता सुधारला आणि जगातल्या तिसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक उंचीच्या टांगलांग-ला (१७,४८० फूट) खिंडीमार्गे रुमत्से, लाटो, मिरु अशी गावं मागे टाकत आम्ही उपशी/उप्शी गावी पोचलो. हे गाव लेहचे प्रवेशद्वार म्हणू शकतो. कारण तिथल्या चौकातून बर्‍याच ठिकाणी जाणार्‍या पाट्या आहेत, मोठ्या कमानी आणि त्यावर अंतरं लिहिली आहेत. अगदी बीजिंगचेही अंतर लिहिलंय. व्यवस्थित जेवण देणारी हॉटेल्स आहेत. आणि मुख्य म्हणजे मोबाईल फोनला रेंज आहे. घरी फोन करुन घेतला. सगळे व्यवस्थित असल्याची बातमी कळवली आणि साग्रसंगीत पोटपूजा केली. रस्त्यातली अनेक गावे, दूरवर दिसणारी थिकसे गोम्पा, शे पॅलेस असं सगळं गाडीतून नजरेत साठवत लेहमध्ये प्रवेश केला तेव्हा दुपारचे दोन वाजले होते आणि आजचा ���ककलमी कर्यक्रम होता, तो म्हणजे आराम करणे, झोपा काढणे. लेहमध्ये तर पोचलो होतो. प्लानमधून एक दिवस वाया गेला होता. पण सगळं नियोजनानुसार झालं तर ती लडाख टूर कसली\nआज आराम केल्यानंतर उद्यापासून सुरु होणार होते सुखद लडाख ड्रीम्सचा पुढला एपिसोड, तब्बल दहा दिवसांचा \nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nआपले वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ...\nआजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घर...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख\nलडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...\nभर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्‍यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज...\nआपला गेले कित्येक दिवसांचा स्नेह. म्हणूनच हे हक्काचे इ-निमंत्रण खास आपल्यासाठी डिझाईन केलंय मंगेशने. त्याबद्दल मंगेशचे लय लय आभार :-) A ne...\nगेल्या काही महिन्यांचे थोडेफार जमलेले धुकट प्रयत्न... खूप वेगळी लोकेशन्स. बहुतेक लोकांना माहित नसलेली... घ्या गोड मानून \nकुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...\nये रे ये रे पावसा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-ahds-scheems-8465", "date_download": "2019-09-17T15:24:14Z", "digest": "sha1:RJ3LS2DMU4RQXUWTWNQEFSGUQFWMQIO2", "length": 17266, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on ahds scheems | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 22 मे 2018\nपशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यात नियमितपणे लसीकरण, जंतनाशन आणि प्रशिक्षण एवढा माफक जरी अजेंडा नियमितपणे राबविला गेला तरीसुद्धा पशुधन आरोग्यात सातत्य दिसून येऊ शकेल.\nराज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा करण्यात आला. राज्याचे पशुसंवर्धनमंत्री, महिला व बालविकासमंत्री तसेच सामाजिक न्याय राज्यमंत्री आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी शासनाचे विविध विभाग, सामाजिक न्यायाने कसे जोडले जातील, याबाबत विचार मांडले. बचत गट आणि महिलांसाठी दुधाळ जनावरवाटप ही नियोजित योजना राज्यातील ग्रामीण विभागासाठी घोषित केली. पशुधन होस्टेल ही उत्तर प्रदेशची आयात योजना काय काय बाबी आंतर्भूत करून समोर येईल, हे अजून तरी स्पष्ट नाही. मात्र, आजारी जनावरांच्या आरोग्यासाठी एसएमएसद्वारे पशुवैद्यकीय अधिकारी किपतप उपलब्ध होणार, याबाबत शंका आहे. अनुवंश सुधारणा योजनेत राज्य शासनाकडे\n६० हजार शेतकऱ्यांची नोंद असली तरी आजमितीला कितपत एसएमएस प्राप्त होतात, हा संशोधनाचा विषय ठरेल.\nयाच योजनेत कृत्रिम रेतन तंत्राबाबत असलेली एसएमएसची सोय पशुपालकांनी का टाळली हेही आजपर्यंत कळू शकलेले नाही. एकंदरीत घोषित अनेक योजनांत काहीही स्पष्टता दिसत नाही.\nस्वातंत्र्यानंतर दरवर्षी पशुधनवाटपाची लोकप्रिय योजना वर्षानुवर्षे राबविली गेली. त्यातील साध्यता सर्वश्रुत असताना आता महिला सक्षमीकरण नावाखाली बचत गटांना पशुधनवाटप होईल, एवढाच काय तो बदल यात दिसतो. सामाजिक न्यायमंत्र्यांना पशुसंवर्धन विभागाच्या योजनेत रस असल्याचे सर्वांनी एेकले. मात्र, पशुधन हीच संपत्ती सामाजिक न्यायाची साधणे अाहेत आणि राज्याचा पशुसंवर्धन विभाग देशातील विविध राज्यांच्या क्रमवारीत घसरतो आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. पशुसंवर्धन खात्याचा वाढलेला दबदबा दूध उत्पादकांना दूध दर मागणीसाठी का उपयोगी पडत नाही आणि राज्यातील ग्राम पातळीवर दूध उत्पादन करणारा पशुपालक सक्षम का होत नाही, य���चा विचार महत्त्वाचा आहे. राज्यात आभासी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करून नवीन वाट धरण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु ग्राम स्तरावरील पशुपालक अशा प्रशिक्षणांचा लाभार्थी ठरल्याशिवाय उत्पादकता आणि गुणवत्तेत वाढ होणार नाही.\nपशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यात नियमितपणे लसीकरण, जंतनाशन आणि प्रशिक्षण एेवढा माफक जरी अजेंडा नियमितपणे राबविला गेला तरीसुद्धा पशुधन आरोग्यात सातत्य दिसून येऊ शकेल. मात्र, अत्यंत अपुरी अधिकारी आणि कर्मचारी संख्या आणि त्यांच्यावरील प्रशासकीय कामांच्या ताणामुळे पशु संवर्धन विभागाच्या एकाही योजनेचे काम नीट होत नाही, हे वास्तव आहे. राज्यात पशुगणनेचे काम लांबत चालले आहे, इनाफ टॅगिंगचे काम अर्धवट आहे, सगळे दवाखाने आयएसओ झालेले नाहीत. पशु संवर्धनात मूलभूत सुविधा आणि पुरेशा मनुष्यबळाशिवाय नवीन योजना अथवा उपक्रम; मग तो कितीही चांगला असला तरी तो यशस्वी होणार नाही, हेही तेवढेच खरे आहे.\nविभाग sections पशुधन आरोग्य health महिला women पशुवैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी विषय topics दूध उपक्रम\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...\n‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...\nलष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...\nजायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...\nथकबाकीदार सूत���िरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...\nरेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...\nअमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...\nलष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...\nप्रतिकूलतेतून मेघाताईंची शेतीत भरारीपरभणी जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील...\nसोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक \nअनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...\nमहाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...\nकांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...\nद्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...\nयुरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...\n...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...\nजलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...\nनागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/2019/02/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-09-17T14:17:35Z", "digest": "sha1:H74L7TUSQXHKETNPP5HLTLDFJOFXQUQ7", "length": 14817, "nlines": 84, "source_domain": "kalamnaama.com", "title": "नवीन स्टोरी – Kalamnaama", "raw_content": "\nभारताच्या लोकसभेत कधी नव्हे इतके साधुसंत निवडून आलेले आहेत. या नव्याने निर्माण झालेल्या संतपरिषदेने आपला स्वतःचा एक अजेंडा तयार केलेला आहे. त्यांना स्वतंत्र भारताच्या संविधानातील बोलण्याचं स्वातंत्र्य मान्य आहे आणि त्याचा आम्ही केव्हाही आणि कसाही वापर करू शकतो असा दावा आहे. मात्र संविधानान��� मान्य केलेला धर्मस्वातंत्र्याचा मुद्दा मान्य नाही. त्यामुळे अधूनमधून धर्माचा उमाळा आला की हे साधुसंत इतर धर्मांच्या विरोधात फुत्कार टाकतात. त्यांचा रोख हा देशातील अल्पसंख्यांक असलेल्या जमातींच्या विरोधात असतो. हे हिंदुराष्ट्र आहे असं ते उच्चरवाने सांगतात. ते जेव्हा हिंदुधर्माची तुतारी वाजवतात तेव्हा भारतीय जनता पार्टीचे पक्षशिरोमणी तातडीने आम्ही त्यातले नाही असं जाहीर करतात आणि त्यांच्या फुत्कारांबद्दल नापसंती व्यक्त करतात. त्यांनी तसं करायचं हे जणू आधीच ठरलेलं असतं. मग ती साध्वी निरंजन ज्योती असो अथवा महान संत साक्षी महाराज असोत.\nआपण आपली स्वतःची प्रतिमा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत उंचावत ठेवतानाच देशात सत्तेपर्यंत घेऊन जाणार्या धर्माच्या घोड्यावरची आपली मांड पक्की ठेवायची अशी रणनीती नरेंद्र मोदी यांनी आपल्या मातृसंघटनेच्या बौद्धिकांमधून ग्रहण केलेली आहे, हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलेलं आहे.\nदेशविदेशात विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटीगाठी घेताना एक प्रागतिक आणि विकासाभिमुख चेहरा समोर ठेवावा लागतो. तो तसा ठेवण्याचं आणि सांभाळण्याचं काम पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदी हे उत्तमरित्या करतात. तेव्हाचा त्यांचा चेहरा वेगळा असतो. मात्र जेव्हा साक्षी महाराजांसारखा उच्चविद्याविभूषित स्वघोषित संत जागरूकपणे नथुराम गोडसेला देशभक्तिचं प्रमाणपत्र देतो तेव्हा त्याबद्दल जाहीरपणे नापसंती व्यक्त करणं हे देखील त्याच रणनीतिचा भाग म्हणून पहावं लागेल. तो केवळ एक मुखवटा आहे हे त्यांना आणि साक्षी महाराजांनाही माहीत असतं. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी ज्या उथळपणाने साक्षी महाराजला खेद व्यक्त करायला सांगितला ते ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं त्यांना हे पटेल की त्या खेद व्यक्त करण्यात खेदाची भावना असण्याची सुतराम शक्यता नव्हती. भारतीय जनता पार्टीच्या मातृसंघटनेने पिढ्यान्पिढ्या साध्य केलेला आपल्या खर्या भावना लपवून समाजाला भावेल असा सामाजिक बांधिलकी मानणारा, राष्ट्रप्रेम दाखवणारा साळसूद चेहरा लोकांसमोर ठेवायचं तंत्र सुमित्रा महाजन यांनाही अवगत असावं असं त्यांच्या देहबोलीवरून दिसलं. संसदेत आलेले साध्वी आणि साधु यांना तर आपल्या धर्मपरायणतेचा दर्प प्राप्त झालेल��� उघड उघड दिसतो. त्यातून जर त्यापैकी एखाद्याला मंत्रिपद मिळालेलं असेल तर पाहायलाच नको. साध्वी निरंजन ज्योती यांचं रामजादे आणि हरामज्यादे हे वक्तव्य खूप उशिराने लोकांच्या समोर आलं. वास्तवात त्यांनी ते आपल्या मतदारसंघातील ६० पेक्षा अधिक झालेल्या सभांतील प्रत्येक सभेत, प्रत्येक भाषणात वापरलेलं लाडकं वाक्य होतं. त्यांची भाषा अशी जहाल की पुरुषही लाजावेत. मला मुस्लिमांची मतं नकोत असे त्या जाहीरपणे आपल्या भाषणात सांगत असत. त्यांनी किंवा त्यांच्या सारख्यांनी म्हणजे साक्षीमहाराज किंवा योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिमांवर आगपाखड केली तर त्यात नवल वाटून घेण्याची गरज नाही. हरामजादेफेम निरंजन ज्योती यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योगसारखं महत्त्वाचं खातं नरेंद्र मोदी यांनी सोपवलेलं आहे. त्यांचा देशातील एका समाजाबद्दलचा विचार हा वगळण्याचा असेल तर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना जे मी भेदभाव करणार नाही असं म्हटलं त्याचं काय असा प्रश्न उपस्थित होतो. याचा अर्थ एवढाच की घेतलेल्या शपथेचं त्यांना गांभीर्य नाही. कारण या देशाच्या संविधानाबद्दल अत्यल्प आदर ठेवूनच राजकारण करायचं ठरवून ही संतमंडळी राजकारणात आलेली आहेत. एकदा कमरेचं सोडण्याचा निर्णय घेतला की मग कोण गांधी आणि कोण नेहरू. इतिहास गुंडाळून ठेवून सरदार वल्लभभाई पटेलांना, तर कधी सुभाषचंद्र बोस यांना डोक्यावर घेतलं की राष्ट्रप्रेमाचा डंका आपोआपच पिटला जातो. परंतु मूळ विचारधारा बदलत नाही. साधू, संत, बैरागी आणि यांची सद्दी चालावी यासाठीच आपण सत्तेत आलेलो आहोत असा संदेश दिला की पुढलं काम सोपं होतं.\nनथुराम गोडसेला देशभक्त असल्याचं प्रमाणपत्र देणार्या साक्षी महाराज याचं चरित्र पहाण्यासारखं आहे. जशी साध्वी निरंजन ज्योती लोकांच्या मनात क्षोभ निर्माण करण्यासाठीच भाषणं करण्यासाठी प्रसिद्ध आहे तसाच हा बाबाही कुख्यात आहे. महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य सुजाता वर्मां यांच्या खून प्रकरणातील तो एक महत्त्वाचा आरोपी आहे. त्यांच्या आश्रमाच्या दारातच वर्मांना गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आलेला होता. याशिवाय हाच सच्चिदानंद हरी साक्षी ऊर्फ साक्षी महाराज एक महिना तिहारच्या तुरुंगात होता. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा होता. मात्र पुराव्याअभावी तो सुटला. बाबरी मशिद पाडण्���ाच्या घटनेतीलही तो एक आरोपी आहे. एबीपी या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतही तो काश्मीर मांगोगे तो चीर देंगे… याच भाषेत बोलतो. या साक्षी महाराजाने धर्म प्रचारासाठी देशभरात अनेक मठ स्थापन केलेले आहेत. त्याचा चेहरा हा फिलिप मेडोज टेलर यांच्या पुस्तकातील ठगांच्या जथ्याच्या चित्रातील ठगाशी मिळताजुळता वाटतो. कदाचित हा केवळ योगायोग असावा.\nPrevious article भावनेचा सोयीचा खेळ\nNext article खजुराहोचा दिमाख \nमुख्यमंत्र्यांच्या यात्रेचं ‘कडकनाथ’ स्वागत\nवंचित आणि एआयएम यांच्यात पुन्हा चर्चा\nमुख्यमंत्र्यांची रोजगाराची आकडेवारी फसवी\nराम मंदिर आणि आरे संदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट\nमुख्यमंत्र्यांच्या रॅलीत कडकनाथ कोंबड्या सोडणार\nविक्रम लँडरसाठी वेतोबाचा कौल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2017/09/bhasma-ganesh-sthapnaa.html", "date_download": "2019-09-17T14:21:55Z", "digest": "sha1:UCTAKK5XKWWR3UL5RWNCSN2LMKI7ELGL", "length": 26313, "nlines": 240, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "दत्तप्रबोधिनी शिवब्रम्ह वाचक श्री भस्म गणपती स्थापना- Simple and Easy", "raw_content": "\nHomeदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रमदत्तप्रबोधिनी शिवब्रम्ह वाचक श्री भस्म गणपती स्थापना- Simple and Easy\nदत्तप्रबोधिनी शिवब्रम्ह वाचक श्री भस्म गणपती स्थापना- Simple and Easy\nशिवलिंगातुन स्वयंभु प्रकटीकरण व शिवलिंगातच अंतर्ध्यान ( विसर्जन ) होणाऱ्या श्री भस्म गणपतीचे सद्गुरुकृपेने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्टद्वारे दर वर्षाच्या माघी व भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थीला स्वयंप्राणप्रतिष्ठीत स्थापना करण्यात येते. भगवान गणपतीच्या या दुर्लभ ; याअधी कुठेही ; कोणीही व कधीही न उल्लेखलेल्या शिवब्रम्ह तत्वाची सर्वसामान्य प्रार्थमिक ओळख दत्तप्रबोधिनी सभासदांसाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातुन प्रकाशित करत आहोत.\nदत्तप्रबोधिनी योगतत्वातील सद्गुरुमय आधिष्ठाने खालीलप्रमाणे आहेत.\n१. श्री गणपती आधिष्ठान ( ब्रम्हाण्डीय द्वारपाल )\n२. श्री काळभैरव आधिष्ठान ( ब्रम्हाण्डीय क्षेत्रपाल )\n३. श्री दत्त आधिष��ठान ( निर्गुणातीत सद्गुरु दत्ततत्व )\n१. श्री गणपती आधिष्ठान ( ब्रम्हाण्डीय द्वारपाल )\nमाघ व भाद्रपद महीन्यात सक्रीय सभासदांच्या योगसंधानातुन स्थापित होणाऱ्या श्री भस्म गणपतीचे महत्व सर्वांगीण आध्यात्मिक प्रगती बरोबरच मानसिक, शारीरिक, आर्थिक व सामाजिक स्तरावर अनुभवण्यात येते. दोन्ही पक्षात येणाऱ्या गणेश चतुर्थी निमित्ताने दत्तप्रबोधिनी योगतत्वाच्या आधारावर आपण स्वगृही श्री भस्म गणपतीची स्थापना करत आहोत. संबंधित दैवत स्थापनेला अनुसरुन सद्गुरु आधिष्ठानाची तात्त्विक नियमावली पुर्ण करणे बंधनकारक आहे ज्यायोगे देवतेच्या निष्ठा व आस्थेचे शाश्वत रक्षण होऊ शकेल. संबंधित श्री गणेशाची स्थापना पद्धती गुप्त असुन त्याचे शिवलिंगातील विसर्जनही गुप्तरुपातुन केले जाते. ज्या तत्वाची वाच्यता कुठेही करण्यात येत नाही.\nश्री नग्न भैरव व महाबुद्धी माता कृपादानाच्या संयुक्त विद्यमानाने श्री मयुरेश्वर गजाननाचे आवाहन श्री भस्म गणपतीत होऊन सद्गुरुकृपेचा अनुभव आज निवडक सक्रीय दत्तप्रबोधिनी साधक घेत आहेत. त्यायोगे त्यांची सर्वांगीण अभीव्यक्ती जनमानसात प्रभावीकारक आत्मस्थितीत उठुन दिसणे तर स्वाभाविकच आहे. गुप्त व शांतरितीने स्थापले जाणारे भस्म गणपती संधान ; सोबत त्याचे आपल्या घरातील माघ व भाद्रपद महीन्यातील सान्निध्य चैतन्यात अनपेक्षितपणे भर करुन देते त्याचा आपल्या सुक्ष्म अभीव्यक्तीवर फार मोठा होकारार्थी परीणाम दिसुन येतो. देवाचे विसर्जनही गुप्त व शांत पद्धतीने संबंधित साधनेच्या अंतर्गत केले जाते ज्यायोगे दैवत आवागमनाचा अभ्यास दत्तप्रबोधिनी सभासदांना होऊ लागतो.\n२. श्री काळभैरव आधिष्ठान ( ब्रम्हाण्डीय क्षेत्रपाल )\nशिवब्रम्ह वाचक श्री भस्म गणपतीचा ब्रम्हाण्डीय द्वारपाल म्हणुन तात्विक संबंध श्री काळभैरव आधिष्ठानाशी जोडलेला आहे. अद्वैत सिद्धांताच्या आधारावर सगुणरुपाने पाहता सर्व विविध रुपाने नटलेले आहे पण निर्गुण रुपाने सर्व सगुणरुप धारण करण्यापुर्वी निर्गुण व निर्गुणातीत आहेत हेच जाणुन घेण्यासाठी श्री काळभैरव आधिष्ठानाच्या माध्यमातुन श्री गणपतीचा राखणदार असणाऱ्या श्री नग्नभैरवाचे आवाहन स्थापनेपुर्वी करण्यात येते. जेणेकरुन दत्तप्रबोधिनी साधकाला स्वस्वरुपाची खरी ओळख पटेल व त्यातुन श्री गणेशाचे सद्गुरुंना अपेक्षित असलेले सगुण व निर्गुणरुप निदर्शनास येईल.\nश्री काळभैरवनाथ आधिष्ठानाद्वारे चौसष्ठ भैरव ; चौसष्ठ योगिनी माता ; सव्वा लाख वेताळ व सव्वा कोटी किर्ती मुख व ईतर दैत्य आणि अनंत पिशाच्च शक्तींचे ब्रम्हाण्डीय योजन अमलात येते. यापैकी चौसष्ठ भैरवांचे प्रत्येकी आठ गणांचे आठ अष्ट भैरव त्यातील नग्न भैरव देवता एक असे अध्ययन केले पाहीजे. नग्न भैरवनाथांचे दिगंबरस्वरुप व सद्गुरुमय अनुभुती येण्याहेतुने श्री गणेशाची भस्म धारणेतुन अभिव्यक्ती प्रकट झाली पाहीजे. आपल्या आयुष्यात १२ ही महीने श्री गणेशाचे सत्व सतत आत्मसंधानातुन प्रकट होणेसाठी श्री काळभैरव आधिष्ठानांतर्गत आत्म सक्रीय असणाऱ्या श्री नग्न भैरवनाथांना अनन्य भावाने ; कोणत्याही अटी व मानसिक फटी न ठेवता शरण गेले पाहीजे. तरच परीपक्व व योग्य आत्मिक मार्ग प्रकृतीला अनुसरुन योग्य वेळी मिळु शकतो.\n३. श्री दत्त आधिष्ठान ( निर्गुणातीत सद्गुरु दत्ततत्व )\nश्री दत्त आधिष्ठानाचा आत्मिक संबंध श्री महाबुद्धी मातेला अनुसरुन आहे. त्यायोगे आपल्या बुद्धीत प्रकट होणाऱ्या सद्गुरुंच्या आत्मसंवेदनांचे अंतरीक प्रभावकारक विश्लेषण दत्तप्रबोधिनी साधक करतात. शाश्वत सद्बुद्धी येण्याच्या दृष्टीकोनातून सद्गुरुंच्या महाबुद्धी शक्तीचे आवाहन श्री भस्म गणपतीच्या स्थापनेत पुजीले जाणाऱ्या श्री महाबुद्धी मातेकडून करण्यात येते. जेणेकरुन मनाची निर्रथक चंचलता कमी होऊन देवाच्या सेवेत आपलं मन, काया व वाचा सहज जाणीवपूर्वक स्थिर होऊ शकेल. त्यायोगे दत्तप्रबोधिनीतील श्री दत्त आधिष्ठानाचे प्रार्थमिक आकलन होण्याची पुर्व तयारी अनुभवास येते.\nश्री भस्म गणपतीतील महाबुद्धी मातेच्या चरणकृपेने साधकाचे दुरबुद्धीतुन बुद्धीकडे; बुद्धीतुन महाबुद्धीकडे; महाबुद्धीतुन सद्बुद्धीकडे व सद्बुद्धीतुन आत्मबुद्धीकडे अमावस्या ते पौर्णिमेला कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रकलेप्रमाणे बौद्धिक वाढ होते. ह्या बौद्धिक वृद्धीला अनुसरुन श्रीगुरु महाराज साधकाचा आत्मोद्धार ठरवतात. आध्यात्मिक जीवनात सगुण व निर्गुणाच्याही पलिकडील असणाऱ्या बौद्धिक आत्मसंवेदनेची पार्श्वभूमी अपेक्षित असल्यास श्री दत्त आधिष्ठानांतर्गत दत्त जीवन + सुंदर चरित्र + परोपकारी वृत्ती आत्ममार्ग अनुसरुन श्री भस्म गणपतीचे सर्वांगीण आवाहन केले पाहीजे.\nअनंत ब्रम्हाण्डात जे कधीही भस्म होऊ शकत नाही ते तत्व सर्वत्र भस्माच्याच निर्गुण रुपात प्रकट झालेले आहे. असे भस्म माहात्म्य अनुभव घेण्याहेतुन दत्तप्रबोधिनी शिवब्रम्हवाचक श्री भस्म गणपतीचे सक्रीय सभासदांनी यथा शीघ्र आवाहान करुन स्वतःचे व आपल्या घरातील ईतर कृतज्ञ सदस्यांचे आत्मप्रगतीकारक दत्त आधिष्ठानाद्वारे भैरवोत्थान आवश्य करवुन घ्यावे...\nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nदत्तप्रबोधिनी शिवब्रम्ह वाचक श्री भस्म गणपती रहस्य \nश्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील प्रत्यक्ष डोळस भेद कसा करावा...\nआत्मरत्न ( Soul Gem ) म्हणजे काय \nअंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे \nगणपती अथर्वशीर्षातुन ( Ganapati Atharvshirsh ) गजाननाचे आवाहन कसे करावे \nमहाकालेश्वर भस्म आरती ( Mahakaleshwar Bhasma Aarti ) आध्यात्मिक महत्व.\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nEmbed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 10\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 24\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now\nनवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step\nपितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained\nपितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...\nअंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे - Step by step\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/elections/lok-sabha-elections/news/congress-defeated-our-candidates-in-lok-sabha-election-says-prakash-ambedkar/articleshow/69512184.cms", "date_download": "2019-09-17T16:03:53Z", "digest": "sha1:3DHVVU5OFZIJHGUTVXP562Q2IVZKJAWZ", "length": 16485, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Prakash Ambedkar: काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच आमच्या उमेदवारांचा पराभव: आंबेडकर - काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच आमच्या उमेदवारांचा पराभव: आंबेडकर | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nकाँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच आमच्या उमेदवारांचा पराभव: आंबेडकर\nलोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याची चर्चा असतानाच वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच त्यांचे उमेदवार पराभूत झाल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच आमच्या उमेदवारांचा पराभव: आंबेडकर\nमुंबई: लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याची चर्चा असतानाच वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच त्यांचे उमेदवार पराभूत झाल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.\n'नवभारत टाइम्स'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा केला आहे. विदर्श, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वंचितच्या उमेदवारांना घसघशीत मतं मिळाली आहेत. अनेक ठिकाणी आमचे उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचले होते. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने आमची मतं खाल्ल्याने आमचे उमेदवार पराभूत झाले. मुंबईत आम्हाला जास्त मतं खेचता आली नाही. आम्ही मुंबईत प्रचारात कमी पडलो हे खरं आहे. पण, विधानसभेत असं होणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.\nआगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. भारिप-बहुजन महासंघ, एमआयएम आणि जनता दल मिळून वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली विधानसभा लढवेल. आम्ही महाराष्ट्रात कमीत कमी ५५ जागांवर विजय मिळवू, असंही ते म्हणाले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्यासाठी तुमच्याशी चर्चा करणार आहेत, त्याबाबत तुमचं काय मत आहे असा सवाल केला असता, ज्यांची नावं तुम्ही घेत आहात, त्यांची त्यांच्या पक्षात कोणीच दखल घेत नाहीत. ते आमच्याशी काय चर्चा करणार असा सवाल केला असता, ज्यांची नावं तुम्ही घेत आहात, त्यांची त्यांच्या पक्षात कोणीच दखल घेत नाहीत. ते आमच्याशी काय चर्चा करणार असा प्रतिसवाल आंबेडकरांनी केला. राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस मागे पडली आहे. आगामी काळातही हेच चित्र असेल. पण तरीही काँग्रेस दुसऱ्या पक्षांना पुढे येऊ देत नाही. ��म्ही राष्ट्रीय राजकारणात असतो तर भाजपला नाकीनऊ आणले असते, असंही त्यांनी सांगितलं.\nभाजपची बी टीम म्हणून तुमच्यावर काँग्रेसकडून आरोप केला जातोय असा प्रश्न आंबेडकरांना विचारण्यात आला. त्यावर आम्ही भाजपची बी टीम नाही. हा आमच्याबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीने चालविलेला अपप्रचार आहे. कारण काँग्रेस स्वत:च चोरांचा पक्ष आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतही नाही आणि भाजप-शिवसेनेसोबतही नाही. या निवडणुकीतील काँग्रेसची भूमिका अत्यंत धोकादायक होती. त्यामुळेच आम्ही या निवडणुकीत आमचं अस्तित्व दाखवून दिलंय आणि येणाऱ्या निवडणुकीच्याही कामाला लागलोय, असं आंबेडकर म्हणाले.\nसुप्रिया सुळेंशी गैरवर्तणूक; टॅक्सी चालक अटकेत\nगिर्यारोहक अर्जुन वाजपेयीने स्वीकारले #GoMonster वन चार्ज चॅलेंज: एकदाच बॅटरी चार्ज करून करणार दोंग व्हॅली ते कच्छपर्यंत प्रवास\n'एका जातीचा मोहरा म्हणून उदयनराजेंचा वापर झाल्यास शिवरायांचा अपमान'\n1 स्वार, 1 बॅटरी चार्ज. 1 डोंगराळ प्रदेश. अभिनेता अमित साधने स्वीकारले खडतर चॅलेंज\nlive: मुंबई: २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nभविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही: जेडीयू\nसीतारामन देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री\nमहाराष्ट्राला मिळाली ४ कॅबिनेट, ३ राज्यमंत्रिपदं\n'हे' प्रमुख चेहरे 'मोदी सरकार-२' मध्ये नाहीत\nसरकार २: मोदींनी घेतली शपथ; गडकरी, जा���डेकर, सावंत मंत्रिमंडळात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकाँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच आमच्या उमेदवारांचा पराभव: आंबेडकर...\nयंदा ४७५ खासदार कोट्यधीश, ४११ खासदारांवर गुन्हे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5587429381291135211&title=Inauguration%20of%20Water%20Project%20in%20Shahapur&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-09-17T14:55:48Z", "digest": "sha1:GKSX5NG47DGUTP4DQFWBCWTOKLK3SWIF", "length": 9343, "nlines": 123, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘महिंद्रा’तर्फे ठाण्यात दुसऱ्या जल प्रकल्पाचे उद्घाटन", "raw_content": "\n‘महिंद्रा’तर्फे ठाण्यात दुसऱ्या जल प्रकल्पाचे उद्घाटन\nमुंबई : महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून शहापूरनजीकच्या टेंभा गावातील जांभूळपाडा येथे दुसरा जल प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\nशहापूर हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून, या तालुक्यात उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई असते. ही स्थिती बदलण्यासाठी महिंद्रा लॉजिस्टिक्सने टेंभा दत्तक घेतले आहे. या गावात ‘महिंद्रा’मार्फत पायाभूत सुविधा विकास, शिक्षण, आरोग्य व व्यावसायिक मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवले जातात.\nया वर्षी सुरुवातीला कंपनीने पाणीपुरवठा व्यवस्था स्थानिक पंचायतीच्या ताब्यात दिली. या उपक्रमाचा लाभ ७५ कुटुंबांना झाला असून, त्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे. ठाकूरपाडा जल प्रकल्पाचा विस्तार म्हणून आता जांभुळपाड्याला पाइपद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.\nयाबाबत बोलताना महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिरोजशा सरकारी म्हणाले, ‘महिंद्रा लॉजिस्टिक्समध्ये, चांगले काम करण्यावर कटाक्षाने भर देतो. हा प्रकल्प म्हणजे याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. आम्ही मानवतावादी, पर्यावरणविषयक व शैक्षणिक उपक्रमांद्वारे गावकऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल आणण्याचा प्रयत्न करत आहोत.’\nटेंभा गावच्या सरपंच रेशम आंबळे म्हणाल्या, ‘आमच्या गावातील सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आम्हाला मदत करत असल���याबद्दल आम्ही महिंद्रा लॉजिस्टिक्सचे ऋणी आहोत. आम्हाला पाणी आणण्यासाठी तीन किलोमीटर जावे लागत होते. या जल प्रकल्पामुळे आम्हाला निश्चित फायदा होईल. आगामी वर्षांतही आम्हाला असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.’\nTags: मुंबईठाणेमहिंद्राशहापूरएमएलएलमहिंद्रा लॉजिस्टिक्सपाणीरेशम आंबळेपिरोजशा सरकारीLMLThaneShahapurMumbaiWaterMahindraJambhulpadaResham AmblePirojasha SarkariMahindra Logisticsप्रेस रिलीज\n‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’च्या उत्पन्नात वाढ ‘छोटी मालकीण’च्या सेटवर चाहत्यांची हजेरी महिंद्रा लॉजिस्टिक्सने आणले टेंभा गावात पाणी ‘लॉरिअल’ची ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’शी भागीदारी ‘महिंद्रा’ करणार चालकांना प्रशिक्षित\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nविद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका\nभगवद्गीतेच्या योग्यतेचा ग्रंथ - अष्टावक्र गीता\nपरभणी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश\nविद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\nहवे आहेत मराठी भाषेचे मेकॅनिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Belgaon/Two-young-men-drown-in-a-lake-at-Betgeri-belgaon/", "date_download": "2019-09-17T14:44:11Z", "digest": "sha1:TDEVLHJUXZ3Y6TJZFG4233INLGKLOALW", "length": 5963, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " बेटगेरी येथे दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेटगेरी येथे दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू\nबेटगेरी येथे दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू\nगणेश विसर्जनाची सर्वत्र लगबग सुरू असताना घरगुती ‘श्री’ मूर्तींचे गावातील तलावात विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यु झाल्याची घटना बेटगेरी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथे सायंकाळी चारच्या सुमारास घडली. ओंकार रामलिंग सुतार (वय २२ वर्षे) आणि सागर बबन गुरव (वय१७, दोघेही राहणार बेटगेरी) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.\nगावातील कुस्ती आखाडा भरविण्यात येणाऱ्या तलावात घरगुती श्रींच्या मूर्तींचे विसर्जन केल��� जाते. आपल्या घरातील श्री मूर्ती घेऊन हे तरुण विसर्जनासाठी तलावाजवळ गेले होते. यावेळी पाण्यात उतरलेल्या सागरला खोलीचा अंदाज न आल्याने तो खाली घसरला. काही वेळातच तो पाण्यात बुडू लागला. हे पाहताच काठावरील नागरिकांनी आरडाओरड केला. त्याला वाचविण्यासाठी ओंकार सुतार याने तलावात उडी घेतली. मात्र सागरला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यालाही पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यावेळी नागरिकांनी तलावात उतरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. तासाभरानंतर दोघांचे शव बाहेर काढण्यात आले.\nसर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे बेटगेरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ओंकार हा उत्कृष्ट कराटेपटू म्हणून परिचित होता. गोव्यातील केरी या ठिकाणी त्याने स्वतःचा कराटे प्रशिक्षणाचा क्लास सुरू केला होता. तर सागर हा वेळवट्टी (ता. बेळगाव) येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. दोघांच्या या अकाली अपघाती निधनामुळे दोन्ही कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून शवचिकित्सेसाठी मृतदेह खानापुरातील सरकारी इस्पितळात हलविण्यात आले आहेत.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Chief-Minister-Fadnavis-was-honored-today-for-solve-Maratha-community-reservation-problem/", "date_download": "2019-09-17T14:29:56Z", "digest": "sha1:4MLEXKIM5WAKQY4VHSSQ7MXMBCJUPG5C", "length": 4563, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " मराठा समाजाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा समाजाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार\nमराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार\nगेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याने मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र क्रांती सेनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मानचिन्ह, शाल व तलवार देऊन सत्कार करण्यात आला.\nराज्यातील मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. तर सर्वोच्च न्यायालयात तो कायदेशिररित्या भक्कम राहावा, न्यायालयात हा कायदा टिकावा म्हणून चांगले वकील नेमले. त्यांच्या कार्यामुळे मराठा आरक्षणचा मुद्दा न्यायालयाच्या पातळीवर टिकवला आणि मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाले.\nसमाजातील मागासलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावल्याने हा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सर्वश्री प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, सरचिटणीस प्रणय सावंत, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष भरत पाटील, वंदना मोरे, चंद्रकांत साहु, रवींद्र साळुंके, ठाणे जिल्हाध्यक्ष रमेश खामकर, मनोज पाटील आदी उपस्थित होते.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'\n'भारताला एका शेजार्‍याकडून आगळा धोका'\nचिदंबरम यांच्याशी संबंधित खटले दुसर्‍या न्यायालयाकडे वर्ग\nतुमचा आशीर्वाद हाच आमचा जनादेश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/article/tomato-pinworm-tuta-absoluta-know-its-symptoms-and-management-5c9f5923ab9c8d862420762d?state=rajasthan", "date_download": "2019-09-17T15:26:44Z", "digest": "sha1:5FN3L7GAPAWQVA5NN6EGVNE46JXWI6MX", "length": 5869, "nlines": 74, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - टोमॅटोवरील टूटा ( टूटा अब्सुलुटा) किडीचे लक्षणे व व्यवस्थापन - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nसल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटोमॅटोवरील टूटा ( टूटा अब्सुलुटा) किडीचे लक्षणे व व्यवस्थापन\nटूटा अब्सुलुटा हा किडीचा प्रादुर्भाव टोमॅटोवर होतो. या वर्गातील बटाटा पिकांवरदेखील या किडीचा जीवनक्रम तयार होत असतो. टोमॅटो पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव होतो.\nकिडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे • कीडग्रस्त झालेल्या टोमॅटो��धील पानाच्या भागावर अनियमित रेषा तयार होतात. • लार्वाचा टोमॅटोमधील शेंडा व खोडावर प्रादुर्भाव होतो तसेच लाल व हिरव्या टोमॅटोवरदेखील या किडींचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भाव झालेल्या टोमॅटोवर लहान छिद्र दिसतात. • कोषामधील कीड हे माती किंवा वनस्पतीच्या पानावर व खोडावर आढळते. व्यवस्थापन – • प्रादुर्भावग्रस्त टोमॅटोची झाडे व फळे एकत्रित गोळा करून नष्ट करावेत. • शेतीमध्ये टोमॅटोच्या पीक काढणीनंतर त्याच वर्गातील भाजीपाला पिके घेणे टाळावीत. • टोमॅटो लागवडीसाठी नेहमी निरोगी रोपे वापरावी. प्रति एकरी १६ कामगंध सापळे पिकापेक्षा जास्त उंचीवर लावावेत.जेणेकरून सापळ्याकडे प्रौढ कीड आकर्षित होतात. त्यांना गोळा करून नष्ट करावेत. • क्लोरंट्रानिलिप्रोल १८.५% एस सी @६० मिली किंवा सायनट्रिनीलीप्रोल १०.२६% ओडी @६० मिली किंवा फ्लुबेंडामाईड २०% डब्लू जी @ ६० gm किंवा निमअर्क ५% @ ४००-६०० मिली प्रति एकर फवारणी करावी. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/elections/lok-sabha-elections/news/jdu-says-will-never-be-part-of-nda-cabinet/articleshow/69620696.cms", "date_download": "2019-09-17T15:46:56Z", "digest": "sha1:JFDW3Q7D5NG3WFW6SDUH7ADRGM2643F4", "length": 16126, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Modi government: भविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही: जेडीयू - भविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही: जेडीयू | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nभविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही: जेडीयू\nकेवळ एका मंत्रिपदावर बोळवण होणार असल्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये सहभागी न झालेल्या नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूची नाराजी अद्यापही दूर झालेली नाही. मोदी सरकारला आमचा केवळ बाहेरून पाठिंबा राहिल. आम्ही भविष्यातही मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असा इशारा जेडीयूने दिला आहे. त्यामुळे जेडीयू आणि भाजपमध्ये धूसफूस सुरू झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.\nभविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही: जेडीयू\nनवी दिल्ली: ���ेवळ एका मंत्रिपदावर बोळवण होणार असल्याचं माहीत झाल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये सहभागी न झालेल्या नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूची नाराजी अद्यापही दूर झालेली नाही. मोदी सरकारला आमचा केवळ बाहेरून पाठिंबा राहिल. आम्ही भविष्यातही मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असा इशारा जेडीयूने दिला आहे. त्यामुळे जेडीयू आणि भाजपमध्ये धूसफूस सुरू झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.\nकेंद्रात मोदी सरकार स्थापन होण्यापूर्वी नितीशकुमार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी शहा यांनी एनडीएच्या घटक पक्षातील प्रत्येक पक्षाला केवळ एकच मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यावर मंत्रिमंडळात सांकेतिक प्रतिनिधीत्वाची गरज नसल्याचं नितीशकुमार यांनी शहा यांना स्पष्ट केलं होतं. नितीशकुमार यांच्या या भूमिकेला जेडीयूनेही पाठिंबा दिला होता. त्यामुळेच एक मंत्रिपद घेण्यापेक्षा बाहेरून पाठिंबा देण्यावर नितीशकुमार यांनी अधिक भर दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nजेडीयूचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनीही एका मंत्रिपदाबाबतची पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपकडून आम्हाला केवळ एकच मंत्रिपद मिळत होतं. ते आम्हाला मंजूर नव्हतं, म्हणून आम्ही स्वीकारलं नाही. समान नागरी संहिता आणि कलम ३५-अ बाबतची आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. समाजात आधीच बरेच मतभेद आहेत. त्यामुळे हे मतभेद अधिक वाढू नये असं आम्हाला वाटतं. बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपसोबत कोणतीही तडजोड होणार नाही आणि आम्हीही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असं त्यागी यांनी स्पष्ट केलं आहे.\nपुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशावेळी सांकेतिक मंत्रिमंडळात सहभागी होणं हा बिहारच्या जनतेवर अन्यायच ठरेल. दोन जागा असलेला पक्ष आणि १६ जागा असलेल्या पक्षात काही तरी फरक असायला हवा, असं सांगतानाच आम्ही नाराजही नाही आणि असमाधानीही नाही, असंही ते म्हणाले. दरम्यान, जेडीयूला मोदी सरकारमध्ये दोन कॅबिनेट मंत्रिपदं आणि एक राज्यमंत्रिपद हवं होतं. त्यांची ही मागणी पूर्ण न झाल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं.\nसुप्रिया सुळेंशी गैरवर्तणूक; टॅक्सी चालक अटकेत\nगिर्यारोहक अर्जुन वाजपेयीने स्वीकारले #GoMonster वन चार्ज चॅलेंज: एकदाच बॅटरी चार्ज करून करणार दोंग व्हॅली ते कच्छपर्यंत प्रवास\n'एका जातीचा मोहरा म्हणून उदयनराजेंचा वापर झाल्यास शिवरायांचा अपमान'\n1 स्वार, 1 बॅटरी चार्ज. 1 डोंगराळ प्रदेश. अभिनेता अमित साधने स्वीकारले खडतर चॅलेंज\nlive: मुंबई: २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nभविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही: जेडीयू\nसीतारामन देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री\nमहाराष्ट्राला मिळाली ४ कॅबिनेट, ३ राज्यमंत्रिपदं\n'हे' प्रमुख चेहरे 'मोदी सरकार-२' मध्ये नाहीत\nसरकार २: मोदींनी घेतली शपथ; गडकरी, जावडेकर, सावंत मंत्रिमंडळात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही: जेडीयू...\nसीतारामन देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री...\nमहाराष्ट्राला मिळाली ४ कॅबिनेट, ३ राज्यमंत्रिपदं...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2019-09-17T15:40:01Z", "digest": "sha1:RJGXQAZKLD543YPUL6CE3NWBUK6JSOYE", "length": 2945, "nlines": 61, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "ऑफिस अ‍ॅक्शन - Wiktionary", "raw_content": "\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:कार्यालयीन कृती\nसुचवलेला मराठी शब्द मन��गती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २००९ रोजी १६:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2017.blog/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2019-09-17T15:18:22Z", "digest": "sha1:2TGBBNRWV6FBOX3XGDRWE4A6PQJUTTU2", "length": 16162, "nlines": 69, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "प्रवासकथा – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\nकीर्तीनगर स्टेशनवरून लोकल पकडून आम्ही नवी दिल्ली स्टेशनवर पोचलो. पाहतो तो संपूर्ण स्टेशन शीख लोकांनी खचाखच भरलेलं... बाहेर गावच्या सगळ्या गाड्यांमधून आलेल्या शिखांना रेल्वे प्रशासनाने स्टेशनवर आश्रय दिला होता. बाहेर त्यांची कत्तल चाललेली होती. एरवी आपल्या कुर्रेबाज मिशा पिळत दमदार आवाजात बोलणारा उमदा शीख तिथे भेदरलेल्या अवस्थेत बघून खरंच हृदयात कालवाकालव झाली. फलाटावर जिकडे तिकडे शिखांची कुटुंबं, लहान लहान मुलं, बायका चादरी टाकून बसलेली. रेल्वेच्या कॅन्टीनमधून त्यांना जेवण पुरवलं जात होतं. खाली माना घालून बसलेले घाबरलेले 'सरदार' बघवत नव्हते.\nसंदीप कलभंडे ७ नोव्हेंबर २०१७ ह्या दिवशी रशियन बोल्शेव्हिक राज्यक्रांतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. (त्या काळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरले जात असल्यामुळे ही घटना २५ ऑक्टोबर ची म्हणून नोंदली गेली होती. म्हणून ह्या क्रांतीला ऑक्टोबर क्रांती म्हटले जाते.) बोल्शेव्हिक राज्यक्रांतीबद्दल आजवर फारसे अलिप्तपणे बोलले गेलेले नाही. देशोदेशींच्या कम्युनिस्टांमध्ये ही क्रांती हा एक प्रेरणेचा स्रोत … Continue reading एका झंझावाताची शतकपूर्ती →\nप्रवासाला कुठे जातोय हे लक्षात घेऊन नेहमीच पॅकिंग करावं लागतं. पण काही ठिकाणी विशेष काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ गुरूद्वारात जाणार असाल तर डोक्यावर ओढणी किंवा स्कार्फ घ्यावा लागतो. किंवा काही अरब देशांमध्ये जाताना डोक्यावर स्कार्फ घालणं सक्तीचं असतं. तेव्हा हेही लक्षात ठेवा\nगंमत म्हणजे डोंगरावर एक दोन ठिकाणी वाटेत बांबू टाकून रा���्ता रोको केलेला. मी विचारले तिकीट कसले, तो म्हणाला नो तिकिट, डोनेशन. आता इथवर चढून आलोय तर टाकू पैसे व पुढे जाऊ. पुढे गेलो. मग कळले की ती जागा खाजगी मालकीची आहे. इथे टुरिस्टांना फिरण्यास परवानगी दिली, त्याचे डोनेशन. अधिकृत तिकीट नाही. जागा छान होती, थोडं डोनेशन दिलं तरी वाईट वाटले नाही. पुढे ‘गोआ गजाह’ म्हणजे गुहेतल्या गणपती मंदिरापाशी पोहोचलो. मंदिरात प्रवेश करताना गुडघे झाकलेले नसतील तर सराँग म्हणजे कमरेभोवती लुंगीसारखे कापड गुंडाळायचे, समोर किंवा साइडला गाठ. मंदिरात प्रवेशाचे तिकीट घेऊन सराँग त्यावेळी वापरण्यापुरता मिळतो किंवा बाहेत विकत.\nदोन बॅग आणि एक लॅपटॉप इतके सामान घेऊन या देशात, अनोळखी प्रदेशात पाऊल टाकल्यावर काय वाटते हे खरे तर शब्दात सांगता येणार नाही. नोकरीसाठी येणाऱ्या लोकांचे तसे बरे असते त्यांना आल्याआल्या महिन्याचा पगार चालू होतो, बरेचदा भारतात घेऊन ठेवलेले फ्लॅट असतात. इथे आधी ऑफिसमधून आलेली माणसे असतात. विद्यार्थी म्हणून आले की सगळेच अवघड असते. कधी स्टुडन्ट लोन घेऊन आलेली मुले, तर कधी अगदी घर गहाण ठेवून आलेली मुले असतात. डोळे विस्फारून जातील इतके नवे रोज बघायला मिळते. नवीन संस्कृती, वातावरण, या सगळ्यात स्वत:ला सामावून घेत असताना, सतत आपण भारतीय आहोत ही गोष्ट पाठ सोडत नाही.\nपरकेपण सरता सरत नाही\nअचानकपणे माणसेच काय, पण एकही झाड, पक्षी, माणसांची नावे, दुकाने काहीही ओळखीचे नाही. इतके दिवस खोलवर रूजलेलं आणि रूतलेलं, हे सगळं माझं आहे, आणि हे असंच राहाणार आहे ह्या सगळ्या समजूती एका फटकार्‍यात मूळापासून उखडून निघाल्या आणि असुरक्षित वाटू लागलं. देश-वेश-भाषा यानं तर परकेपण जाणवलंच. पण त्याबरोबरच त्रास झाला तो तो इथल्या एकाही झाडाला अन पक्षाला नावानं हाक न मारता यावी याचा. सह्याद्री बघितल्यावर मनात जी तार झंकारत असे तीच इथलाही डोंगर बघताना झंकारत नाही, याचाही. कित्येक दिवस रस्त्यावरच्या खाणाखुणा आणि माणसांच्या चेहऱ्यामध्ये दिलासा शोधायचा निष्फळ प्रयत्न करत राहिले. स्वतःचीही ओळख विसरायला लावणारी, एक परकेपणाची जाणीव आतपर्यंत खोलवर पोचली.\nहोलोकॉस्ट म्युझियम बघताना आपल्या मनात संताप, दुःख, असहायता, वेदना आणि सुन्नपणा अशा वेगवेगळ्या भावना उमटत राहतात. हे इतकं भयानक वास्तव आहे याची मनाला पुन्हापुन्हा जाणीव करून द्यावी लागते. जेरूसलेममध्ये असलेलं हे म्युझियम बघायला जगभरातून लोक येत असतात. हे सगळे लोक एका समान भावनेनं जोडले जातात. तो काळ रिवांइड करून बदलता आला तर किती बरं असं प्रत्येकाच्या मनात येत असणार...ज्यू लोकांच्या शरीर वैशिष्ट्यांचं वर्गीकरण करून हिटलरनं ज्यू शोधण्यासाठी काही मोजमापं तयार केली होती. म्हणजे डोक्याचा विशिष्ट आकार, उंची, हाडांची रचना हे बघून ज्यूंना शोधून काढण्याची एक पद्धत त्यानं तयार केली होती. त्यासाठी काही उपकरणं तयार केली होती. ती या म्युझियममध्ये मांडलेली आहेत. ती बघताना आपल्या जीवाचा संताप होतो. कुणी माणसाशी असं वागू शकतं हा विचार आपला पिच्छा सोडत नाही.\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090218/vishesh.htm", "date_download": "2019-09-17T14:48:01Z", "digest": "sha1:K525XGQOEWE3AFISXWOFZ4LI4MBZSW4L", "length": 19710, "nlines": 35, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, १८ फेब्रुवारी २००९\nगेल्या शतकात असाधारण बुद्धिमत्तेचे जे दोन महापुरुष झाले, त्यांच्यापैकी चार्ल्स डार्विन हे एक होते. कार्ल मार्क्‍सचे सहकारी फ्रेड्रिक एंगल्स यांनी एके ठिकाणी लिहिले आहे की, डाíवन व मार्क्‍स हे आजच्या काळातील दोन क्रांतिकारक आहेत. डार्विन यांनी सजीव निसर्गसृष्टीच्या विकासाचा सिद्धांत मांडला तर मार्क्‍स यांनी मानवी इतिहासाच्या विकासाचा सिद्धांत मांडला\n२७ डिसेंबर १८३१ रोजी बिगल बोटीवरून चार्ल्स डार्विन निसर्गवादी म्हणून जगप्रवासास निघाले. डार्विन यांच्याकडे पाहून कॅप्टन फिट्झरॉय म्हणाले, ‘या माणसाच्या नाकाचा आकार असा आहे की त्यावरून चांगला संशोधक होण्यास आवश्यक ती मनोवृत्ती असल्याचे दिसत नाही.’ पुढे कॅप्टन फिट्झरॉय यांनी आपले मत बदलले आणि डार्विन यांना आपल्या बोटीवर घेतले. अन्यथा जग मानववंशाच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतासारख्या युगप्रवर्तक कार्याला मुकले असते\nडार्विन यांचे वडील रॉबर्ट पेशाने डॉक्टर तर आई गृहिणी होती. चार्ल्स चिंतनशील होते. सभोवतालच्या वातावरणाचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची त्यांना सवय होती. लहानपणापासूनच ते निसर्गातील दगड, गारगोटय़ा, शंख, पक्ष्यांची अंडी, फुले वगैरे गोळा करून त्यासंबंधी विचार करीत. आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण चार्ल्स यांना डॉक्टरकीत अजिबात रस नव्हता. विशेषत: शस्त्रक्रिया पाहण्याचे त्यांना धाडस होत नसे. एकदा एका लहान मुलावर शस्त्रक्रिया चालू असताना ते खोलीबाहेर पसार झाले. आपल्या मुलाला डॉक्टर होण्यात रस नाही, हे कळल्यावर रॉबर्ट डार्विन यांनी चार्ल्सना धर्मोपदेशक करण्याचे ठरविले. स्वत: चार्ल्ससुद्धा लहानपणी धार्मिक वृत्तीचे होते. दररोज शाळेला जाण्यापूर्वी ते प्रार्थना करीत. त्यांनी सुमारे तीन वर्षे केंब्रिज येथील ख्राइस्ट कॉलेजमध्ये धर्मशास्त्राचा अभ्यासही केला. त्यांची प्रख्यात शास्त्रज्ञ प्राध्यापक हेन्स्ली यांच्याशी तिथेच भेट झाली. त्यांच्या शिफारशीमुळे डार्विन यांना बिगल बोटीवरून निसर्गवादी म्हणून प्रवास करण्याची संधी मिळाली होती.\nबिगल बोटीने डार्विन यांनी पाच वर्षे प्रवास केला. या काळात त्यांनी जगातील अनेक नैसर्गिक रहस्ये व जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचे अवलोकन केले. इतकेच नव्हे, तर परत येताना त्यांनी निसर्गातील अनेक गोष्टींचा उत्कृष्ट संग्रह आणला. तसेच, या प्रवासामुळे भूगर्भशास्त्र व प्राणिशास्त्राविषयी त्यांना बरीच माहिती मिळाली. या प्रवासासंबंधी स्वत: डार्विन एकदा म्हणाले, ‘या प्रवासामुळे माझे जीवनच बदलून गेले. मला खरेखुरे शिक्षण मिळून माझ्या निरीक्षणशक्तीत खूप सुधारणा झाली.’\nसन १८४२ मध्ये डार्विन यांनी नैसर्गिक उत्क्रांतीच्या सिद्धांतासंबंधी ३५ पृष्ठांचा प्रबंध तयार केला. पुढे त्यांनी त्यात आणखी भर घालून एकंदर २३० पृष्ठांचे हस्तलिखित तयार केले. सन १८५६ मध्ये त्यांचे भूगर्भशास्त्रज्ञ मित्र लायल यांनी डार्विन यांना आपल्या पाहणीचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्याची सूचना केली. डार्विन यांनी त्यांचे म्हणणे मान्य करून आपल्या प्रबंधाच्या प्रसिद्धीची तयारी सुरू केली. त्यानुसार, २४ नोव्हेंबर १८५९ रोजी डार्विन यांनी आपला सिद्धांत ‘ओरिजिन ऑफ स्पिसिज’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केला. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १२५० प्रतींची होती आणि या सर्व प्रती प्रसिद्धीच्या दिवशीच संपल्या. प्राण्यांची प्रत्येक जात कशी बदलत गेली व त्यांचा नैसर्गिक रीतीने कसा विकास होता गेला, हे डार्विन यांनी या पुस्तकात विशद केले आहे. तोपर्यंत अनेकांचा असा समज होता की, मानव व इतर सर्व प्राणी परमेश्वराने वेगवेगळे निर्माण केले असून, त्यांचे वेगव��गळे अस्तित्व आहे. तसेच, प्राण्यांच्या या सर्व नैसर्गिक जाती अपरिवर्तनीय आहेत. डार्विन यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले की, एका नैसर्गिक जातीची उत्क्रांती दुसऱ्या जातीत होते व हा विकासाचा एक सामान्य नियम आहे.\n‘ओरिजिन ऑफ स्पिसिज’नंतर डार्विन यांनी १८७१ मध्ये आपले ‘डिसेंट ऑफ मॅन’ हे दुसरे पुस्तक प्रसिद्ध केले. अनेकांचा असा समज आहे की, मनुष्य प्राणी हा वानराचा वंशज आहे, असा सिद्धांत डार्विन यांनी मांडला. वस्तुत: डार्विन यांनी असे कधीच म्हटले नव्हते. त्यांनी एवढेच सांगितले की, मनुष्य व वानर हे आता नामशेष झालेल्या इतिहासपूर्व काळातील एका सचेतन प्राण्याचे वंशज आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे, वानर हा माणसाचा पूर्वज नसून, त्याचा दूरचा भाऊबंद आहे. डार्विन यांच्या मते मनुष्य प्राणी हा पृथ्वीवरील प्राणिजीवनाचा सर्वोच्च आविष्कार आहे. मनुष्य प्राण्याने ‘सर्वात लायक तोच टिकाव धरतो’ या सिद्धांतानुसार इतर प्राण्यांवर वर्चस्व मिळविले आहे. अर्थात सर्वात ‘लायक’ याचा अर्थ सर्वात ‘समर्थ’ असा नव्हे; तर ‘जगण्याची कुवत असलेला’ असे डार्विनच्या सिद्धांतात अभिप्रेत आहे.\nडार्विन यांच्या सिद्धांतामुळे खळबळ उडाली व वादंग माजले. सर्व प्राणीमात्र परमेश्वराने स्वतंत्रपणे निर्माण केले आहेत, असे मानणाऱ्या धार्मिक लोकांनी डार्विन यांच्यावर जोरदार आक्षेप घेतला, तर वैज्ञानिकांनी डार्विन यांना जोरदार पाठिंबा दिला. अखेर या दोन्ही पक्षांनी संयुक्त सभा घेऊन आपापली बाजू मांडली. या सभेला स्वत: डार्विन हजर नव्हते. धार्मिक लोकांची बाजू मांडण्याचे काम ऑक्सफर्डचे बिशप विल्बरफोर्स यांच्याकडे होते, तर डार्विन यांच्या बाजूने हुकर व हक्सले हे दोघे वैज्ञानिक हजर होते. या सभेला स्त्रियाही मोठय़ा संख्येने हजर होत्या.\nप्रथम धार्मिक लोकांची बाजू मांडण्यासाठी बिशप विल्बरफोर्स उठले. त्यांनी बायबलमधील वचनांचा आधार देत सांगितले की, हे जग व जगातील प्राणी परमेश्वराने निर्माण केले आहेत. पण एकंदरीत त्यांनी आपले भाषण पाठ केले होते आणि त्यांना जगाची अद्ययावत माहिती नव्हती, हे उघड होते. परंपरावाद्यांचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी एक्सले यांना व्यंगोक्तीपूर्ण आवाजात विचारले, ‘काय महाशय, तुम्ही पितामहांच्या बाजूने की मातामहांच्या बाजूने की माकडाचे वंशज आहात\nडार्विन यांच्या सिद्धांताचे समर्थन करण्यासाठी वैज्ञानिक हक्सले उभे राहिले. ते म्हणाले, ‘केवळ विज्ञानावरच्या प्रेमामुळे व विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी मी बोलत आहे. बिशप यांनी डार्विन यांचा सिद्धांत खोडून काढणारा एकही मुद्दा मांडलेला नाही. एकंदरीत अशा चर्चेत भाग घेण्याची बिशप यांची पात्रता नाही. ज्याने आपली संस्कृती व वक्तृत्व पूर्वग्रह व असत्य यांच्या कारणी लावले आहे, अशा माणसाचे वंशज होण्यापेक्षा एखाद्या माकडाचे वंशज होणे मी जास्त पसंत करीन’ हक्सले यांच्या भाषणाचा सभागृहावर प्रभाव पडला. सभा संपण्याच्या सुमारास बिगल बोटीचे कॅप्टन फिट्झरॉय उभे राहिले. आपल्या कपाळावर हात मारून ते म्हणाले, ‘या सगळ्या प्रकाराला मीच जबाबदार आहे. मी जर डार्विन यांना बिगल बोटीवरून नेले नसते तर त्यांचा सिद्धांत तयार होण्याचा प्रश्नच आला नसता.’\nअशात डार्विन मात्र शांतपणे आपल्या घरात बसले होते. ‘मी जर या वादविवादात भाग घेतला तर लागलीच मरण ओढवले असते.’ असे ते यावर म्हणाले. डार्विन यांची प्रकृती नाजूक होती. त्यांना किंचितही गडबड सहन होत नसे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या कामासाठी शांतता व मानसिक स्वास्थ्य आवश्यक वाटायचे.\nकादंबऱ्या वाचणे हा त्यांच्यासाठी विरंगुळा होता. ते स्वभावाने अत्यंत नम्र होते. एकदा ब्रिटनचे पंतप्रधान ग्लॅडस्टन त्यांना भेटायला गेले. ते परत गेल्यावर डार्विन म्हणाले, ‘ग्लॅडस्टन यांना आपण किती थोर आहोत याची कल्पना आहे, असे वाटत नाही. एखाद्या सामान्य माणसासारखे ते माझ्याशी बोलत होते.’ ग्लॅडस्टन यांच्या कानावर हे शब्द गेले तेव्हा ते म्हणाले,‘डार्विन यांची माझ्याविषयी जी भावना आहे तीच माझी त्यांच्याविषयी आहे.’\n१९ एप्रिल १८८२ रोजी या महापुरुषाचे निधन झाले. आपला दफनविधी साध्या रीतीने व्हावा, अशी इच्छा त्यांनी मरणापूर्वी व्यक्त केली होती, पण त्यांचा दफनविधी त्यांच्या कीर्तीला साजेशा रीतीने करण्यात आला. त्यांच्या शवपेटीला हक्सले, वॉलेस, जेम्स रसेल यांच्यासारख्या थोर वैज्ञानिकांनी खांदा दिला होता. खगोलशास्त्रज्ञ सर ऐझ्ॉक न्यूटन यांच्या शेजारीच त्यांचे दफन करण्यात आले. ‘निर्मितीची सारी कल्पनाच बदलून टाकणारा महान विचारवंत’ अशी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.\nधार��मिक क्षेत्रातील लोकांनी मात्र ‘हा माणूस नरकात जाणार’ अशी ग्वाही दिली. इंग्लंडमधील एक म्हातारी म्हणाली, ‘परमेश्वराचे अस्तित्व डार्विनने नाकारले असले तरी परमेश्वर दयाळू आहे. तो डार्विनला क्षमा करेल.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/stop-the-construction-on-the-highway/", "date_download": "2019-09-17T14:16:28Z", "digest": "sha1:KRYOQPD5PVXNGCGFI42IVPVU3HE7PHXN", "length": 11222, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महामार्गावर सुरु असलेले बांधकाम थांबवा | Dainik Prabhat", "raw_content": "\nमहामार्गावर सुरु असलेले बांधकाम थांबवा\nसातारा – भुईंज ता. वाई येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या क्षेत्रात गट क्रं 2378 मध्ये सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबवावे आणि वाई पंचायत समितीच्या सभापतींवर पदाचा गैरवापर केल्याबदद्‌ल कारवाई करावी अशी मागणी भुईंज ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nनिवेदनावर ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य अशा पंचवीस जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात नमूद आहे की सर्वे नं 2378 मध्ये प्रताप भोसले यांच्या मालकीची जमीन असून येथे विनापरवाना वाणिज्य इमारतीचे बांधकाम बेकायदेशीरपणे सुरू आहे. भोसले यांच्या सून वाई पंचायत समितीच्या सभापती आहेत. राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने हे काम बिनबोभाटपणे सुरू आहे. वाणिज्य वापराची इमारत अगदी महामार्गालगत असून तशी परवानगी ग्रामपंचायतीला देता येत नाही. तरीसुध्दा भुईंज ग्रामपंचायतीला अर्ज करण्यात आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nवाणिज्य वापराची इमारत ही 75 मीटरच्या आत नसावी अशा स्पष्ट सूचना अध्यादेशित असताना सदर गट क्रमांकात वाणिज्य रहवास कसा सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गाने संपादित केलेल्या जागेत या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. शासनाने या जमिनीचे मूल्य सुध्दा अदा केले आहे. अद्यापही या इमारतीवर रस्ते विकास महामार्ग यंत्रणेची कारवाई झालेली नाही. ही इमारत तातडीने पाडून वाई पंचायत समितीच्या सभापती यांना अपात्र करावे अशी मागणी करण्यात आली आहे.\nपृथ्वीबाबांमुळे आघाडीची वाईट अवस्था\nउदयनराजेंच्या विरोधात उमेदवार कोण\nसत्यजित देशमुखांच्या भाजप प्रवेशाने शिराळ्यातून कॉंग्रेस हद्दपार\nवाठार स्टेशन येथे महाबॅंकेची शाखा गैरसोयीच्या ठिकाणी\nलिम्फोमातून बरे झालेल्यांनी शारीरिक तपासण्य�� चुकवू नयेत\nमाण-खटावमध्ये महिला मेळाव्यानिमित्त भगवे वादळ\nसभासदांना अक्रियाशील ठरवणारच नाही\n“आमचं ठरलंय” टीमची निघाली हवा\nघिरट्या घालणाऱ्यांना जनता धडा शिकवेल : आ. पाटील\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nबारामतीत काय 370 लागू आहे का\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nपावसाअभावी वाटाणा पिकावर रोगराईचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/sanjay-parab-lekh-suddha/124144/", "date_download": "2019-09-17T14:46:51Z", "digest": "sha1:2GATB6QCSXUCOUTQ7ECHDXOMX2ZZD3UH", "length": 29275, "nlines": 103, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sanjay parab lekh suddha", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nगणपतीत आरतीला मालती आणि सुधाच्या घरी गेलो की, त्यांचे हात पटपट वेण्या, हार बनवत असतात. सुधाचा हात वेण्या बनवत असतो आणि तोंडात तिचे आवडीचे पान. \"गो बायलानू, किती काम करशात. गणपतीक आरतीक तरी उभी रवा\". सुधाचे पान गिळून उत्तर तयार, \"रे, चाकरमान्या. तुझा बरा आसा. तुमका भर पगारी सुट्टे गावतत. आमका मि��नत नाय. पाऊस गिम काम करूचा लागता, तेवा दोन पैसे मिळतत. पण, गणपतीच्या कृपेनं आता बरा चललाहा. आरती झाल्यावर जाव नको. काळ्या वाटण्याची उसळ बनवलंय आसय, काजू घालून. बरोबर रेडकराचे चौकोनी पाव असत. चाय आसा\".\nगणपतीचे दिवस आले की वेंगुर्ल्यात गावाच्या घराबरोबर दोन माणसांशी हमखास आठवण येते… आणि त्यांना भेटायला मन धावते. एक मालती आणि दुसरी तिची बहीण सुधा. वेंगुर्ल्यात आमच्या परबवाडा गावात शिरताना मोठे तळे लागते. हे तळे म्हणजे निसर्गाने आमच्या गावावर दोन्ही हातांनी केलेली मुक्त बरसात होय. या तळ्यात विविध वनस्पती आणि त्यांच्या साथीने डोलणारी लाल, सफेद कमळे बघितली की मन प्रसन्न होते. अनेक प्रकारचे पक्षी, मासे, वेंगुर्ल्याला कुशीत घेऊन समुद्राकडे धावणारी मानसीची खाडी आणि पुन्हा समुद्राकडून भरतीचे पाणी घेऊन तळे भरून टाकण्याचा तिचा निसर्गक्रम नुसता बघत राहावा असा… फक्त माणसेच नाही तर मोरपिशी रंगाचा खंड्या पक्षीही जणूकाही हा निसर्ग उत्सव ध्यानस्थ होऊन पाहत असतो, असे हे दृष्य. या तळ्याच्या काठी मी अनेकदा बसून हा देखावा पाहिला आहे, पण गणपतीला येताना या तळ्यात आजही माझी नजर मालती आणि सुधाला शोधत असते. तळ्यातून जलपरीसारख्या बाहेर येऊन त्या मला कमळे देतील, असे आजही वाटते… आता त्या दोघी तळ्यात उतरत नाहीत, आपापल्या संसारात फुले आणि काटे कुटे वेचत त्या चालल्या आहेत… आणि ” रे संज्या, बरो असंय मा”, ही काही वर्षांपूर्वीची हाक माझ्या कानात अजून घुमत आहे.\nआमच्या वाडीतच या दोघींचे घर. त्या तीन बहिणी आणि तीन भाऊ. घरची शेती आणि पोटापुरते आंबे आणि नारळ. बाकी वर खर्चासाठी घरातील प्रत्येक माणूस छोटी मोठी कामे करून जीवन जगवणारा. कोण पिठाच्या गिरणीवर, कोण मजुरी करणारा. आईही कोणाच्या शेतात कामाला. टुकटुक करून संसाराचा गाडा ओढण्यात सर्वांचा दिवस जाई. खरेतर आमच्या आजुबाजूच्या सर्व घरातील एक माणूस मुंबईला असल्याने त्या घरांना मोठा आधार असे, पण सुधाच्या घरातील एकही माणूस मुंबईत नसल्याने या घराला जगण्याला गावात राहून झुंजावे लागले. सुधाच्या सहा भावंडांपैकी एक महेंद्र पदवीधर होऊन बाहेर पडला आणि महाडला नोकरीला लागला इतकाच काय ते या घराला आधार, पण त्याला तिकडे जगताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने भावंडे सुखी झाली, असे दिसले नाही. मोठी बहीण वासंती कुठल्या तरी आजाराने तरुणपणीच वारली. मालती आणि सुधाने कमळे काढून वेंगुर्ल्याच्या बाजारात विकताना छोटा मोठा व्यवसाय करायचा याचे धडे गिरवले होते. दिवसभर कष्ट करण्याची तयारी असणार्‍या या बहिणी दिसायला बर्‍या होत्या, पण मालतीच्या तुलनेत सुधा सुंदर होती. वयानुसार या दोघींची लग्न व्हायला हवी होती, पण घरात पुढे होऊन त्यांची लग्ने करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. स्कर्ट आणि शर्टवजा ब्लाऊज घालून डोक्यावर कमळांची टोपली घेऊन जगायला बाहेर पडलेल्या या बहिणी आपण आजुबाजूच्या मुलींसारखा संसार करण्याचे स्वप्न विसरल्या होत्या. मालतीचे लग्न होत नाही म्हणून दिसायला अभिनेत्री आशा काळेसारखी असूनही सुधा लग्न करायला तयार नव्हती. तिला आपणहून मागणी घालणारी खूप स्थळे येत होती, पण मालतीला सोडून तिला स्वतःला सुखाच्या गादीवर बसायचे नव्हते. गोरापान वर्तुळाकार चेहरा, हसरी जिवणी, टपोरे डोळे, लांबसडक केस, केसात सुरंगी, आबोली नाही तर बकुळीचा गजरा आणि लालचुटुक ओठ असणार्‍या सुधाला पान खायची सवय होती. पान खाल्यानंतर तिचे हे लालचुटुक ओठ आणखी लालसर होत…आम्ही खळ्यात गजाली मारताना ती दोन एक तासात सहज दोन तीन पाने खाई… तिचे ते पान खाणं बघितलं की मी बोलून जाई, ” गो, सुधग्या किती म्हशीसारखी पाना खातंय. घोवाकडे गेलंय की सासू वरात काढीत, इतकी पाना खालंय तर”. माझ्या या चिडवण्यावर गप्प बसेल ती सुधा कसली. ” रे संज्या, सासू काय माका बाहेर काढीत. मीच तिका माझ्याबरोबर पाना खावक नाय लावलंय तर नावाचा सुधग्या नाय”. खरे होते ते या दोघी बहिणी बाईमाणसे असूनही पुरुषालाही एक क्षण मागे टाकतील असा जगण्याचा खमकेपणा त्यांच्या अंगी होता…\nवय उलटून गेल्यावर मालतीचे लग्न ठरले. परबवाड्यातील प्रत्येक घराला आनंद झाला. साध्या पद्धतीत लग्न झाले खरे, पण त्या लग्नात गावातील प्रत्येक माणूस आपल्या घरातील लग्न म्हणून सहभागी झाला. वेंगुर्ले बाजारातून मोठ्या संख्येने माणसे लग्नाला आली होती. स्कर्ट ब्लाऊजमधली मालती साडीत बघण्याचा आनंद सर्वांच्या चेहर्‍यावरून वाहत होता… मानसी खाडी समुद्राला भेटण्यासाठी ज्या आनंदाने धावत असते तो हा आनंद होता, पण तो फार काळ टिकला नाही, लग्नात कमळासारखी फुललेली मालती कोमजलेल्या गुलाबासारखी घरी परतली तेव्हा सर्वांच्या काळजाला चर्रर्र झाले… तिला विश्वासात घेऊन ��ाय झालं अशी विचारणा केली तेव्हा तिने सांगितलेली कहाणी या पोरीच्या नशिबी कायम दुःख असावं का, या विचाराने डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. एका आश्रमात कामाला असणारा तिचा नवरा दिसायला बरा होता. घरची परिस्थितीही बरी होती. मालतीप्रमाणे त्याचे वयही उलटून गेले होते, पण तो तिच्याबरोबर नवर्‍यासारखा रहायला तयार नव्हता. एकदोनदा मालतीने त्याची समजूत काढली, आपण डॉक्टरला दाखवू असे सांगितलेही, पण तो तयार नव्हता. शेवटी तिचे भाऊ आणि आजुबाजूच्या लोकांनी तिच्या सासरी जाऊन झाला प्रकार त्यांच्या कानी टाकला, पण त्यांनी कानावर हात ठेवले. कदाचित त्यांनाही तो प्रकार माहीत नसावा. त्याच्या लग्नासाठी ते खूप आधीपासून मागे लागले होते, पण तो तयार नव्हता. शेवटी तो घरच्यांच्या दररोजच्या कटकटीला कंटाळून तयार झाला, पण तो मालतीचा नवरा होऊ शकला नाही. तो पुरुष नव्हता मालती ही भलभळती जखम घेऊन माहेरी परतली. तिच्या जीवनात फरक पडला तो म्हणजे ती आता स्कर्ट ब्लाऊजऐवजी साडीत आली आणि कमळे विकण्याऐवजी तिने वेंगुर्ल्याच्या बाजारात फुलांचे दुकान सुरू केले.\nमाझ्या आधीच्या कथेत मालतीवर सविस्तर लिहिले आहे. या कथेच्या भागातही मालती येते त्याचे कारण म्हणजे सुधाच्या जीवनावर तिचा मोठा प्रभाव आहे. हताश न होता जगण्याच्या लढाईशी दोन हात कसे करायचे याचे तिला धडे मिळाले ते मालतीकडूनच. मालती मोडक्या संसाराची लाज टाकून ताठ मानेने बाजारात उभी राहिली तेव्हा मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटच्या धर्तीवर डचांनी उभारलेली वेंगुर्ले नगर परिषद मार्केटच्या इमारतीची मानही अभिमानाने उंचावली होती…\nबाजारात मालतीबरोबर फुले विकता विकता सुधा महिला बचत गटात कार्यरत झाली होती. बचत गटांबरोबर वेगवेगळ्या गावांच्या जत्रांमध्ये, प्रदर्शनात घरगुती पदार्थांचे स्टॉल ती लावत होती. तिच्या हाताला चव होती. सुधाच्या हातचे बटाटेवडे, भजी, वडे सागोती आणि माशाचे तिखले ज्यांनी खाल्ले तो तिला नंतर शोधत येणारच… अशाच जत्रांमध्ये तिला तो भेटला. आमच्या वेंगुर्ल्याच्या शेजारच्या गावचा होडावड्याचा. त्याचे गावात चहा भजीचे दुकान होते. पण, तो वयाने मोठा होता. वयस्कर असला तरी मेहनती असल्याने सुधा लग्नाला तयार झाली. मालतीच्या संसाराचे स्वप्न पूर्ण झाले नाही, किमान सुधा तरी सुखी व्हावी, ही इच्छा आमच्या सर्वांच्या मनात होती. कदाचित नियतीने उशिरा का होईना सुखाचे दान सुधाच्या पदरात टाकले. सुधाबरोबर तिचा नवराही कष्टकरी असल्याने दोघेही रात्रंदिवस मेहनत करत होते. आता होडावड्याला जागा घेऊन सुधाने स्वतःचे स्वतंत्र घर बांधले, शिवाय बागायती केली. तिच्या संसार वेलीवर दोन मुलेही फुलली.\nखरेतर सुधाच्या जागी दुसरी कोण असती तर ती समाधानी राहिली असती, पण गरिबीचा शिक्का तिला साफ पुसून काढायचा होता. गणपतीच्या दिवसात ती मालतीला मदत करायला येते. रात्री वेण्या, हार, गजरे बनवत दिवसभर ते विकण्याचे काम सुरू असते. गणपतीत आरतीला त्यांच्याकडे गेलो की मालती आणि सुधाचे हात पटपट वेण्या, हार बनवत असतात. सुधाचा हात वेण्या बनवत असतो आणि तोंडात तिचे आवडीचे पान. “गो बायलानू, किती काम करशात. गणपतीक आरतीक तरी उभी रवा”. सुधाचे पान गिळून उत्तर तयार, “रे, चाकरमान्या. तुझा बरा आसा. तुमका भर पगारी सुट्टे गावतत. आमका मिळनत नाय. पाऊस गिम काम करूचा लागता, तेवा दोन पैसे मिळतत. पण, गणपतीच्या कृपेनं आता बरा चललाहा. आरती झाल्यावर जाव नको. काळ्या वाटण्याची उसळ बनवलंय आसय, काजू घालून. बरोबर रेडकराचे चौकोनी पाव असत. चाय आसा”. एक वेळ अशी होती की सुधाच्या घरात बिन दुधाची फुटी चाय मिळत असे. आता मात्र या दोन बहिणींनी आपल्या घराला इतर घरांच्या जोडीला आणले आहे. खाऊन पिऊन हे घर सुखी असून मालतीने भावाच्या संसारात आपला अडथळा नको म्हणून वेगळी चूल मांडली असून आईच्या सोबतीने ती सुखाने राहते. घरात आई आणि बाहेर सुधा तिला मदतीला.\nगणपतीनंतर सुधाची दुसरी हमखास घटकाभर भेटण्याची जागा म्हणजे आमच्या सातेरी देवीची जत्रा. जत्रेत सुधा चहा, भजीचे दुकान लावते. तिच्या हाताची चव आणि लोकांना आपलेसे करण्याच्या कलेने तिचे दुकान नेहमीप्रमाणे हाऊसफुल्ल असते. तिचे सासरचे आणि माहेरचे कुटुंब या दुकानात संध्याकाळपासून पहाटेपर्यंत उभे असते. भजी काढता काढता तिचे दुकानात प्रत्येकाकडे लक्ष असते. नावानिशी ती प्रत्येकाला ओळखते आणि बिन ओळखीचा माणूस आल्यानंतर ती उठून स्वतः ओळख काढणार, त्याला आपणहून भजी खायला घालणार आणि पान खाता खाता, “येवा हा दादानू पुढच्या येळेक. ईसरा नको”. गावची ओळख निघाली आणि त्या गावी सुधाचे दुकान असले तर त्या दादाला सांगणार, “माझा खानोलीच्या जत्रेतही दुकान असता. येवा हा”. तो आता ओळखीचा झालेला माणूस पुढच्���ा वेळेस सुधाला शोधत येणार म्हणजे येणार…मी जत्रेच्या दिवशी देवीची पालखी रात्री १२ ला निघाल्यावर आरामात थोडे दशावतार नाटक बघून रात्री एक दीडच्या सुमारास सुधाच्या दुकानात जाणार आणि “गो, सुधग्या”, अशी हाक द्यायची खोटी की ती “रे संज्या, ये मरे. दिसाक नाय तो. बस गरम भजी दितय”. असे सांगणार्‍या सुधाच्या बाजूला खुर्ची घेऊन बसलो की आमच्या गप्पांची मैफल दशावतार रंगत जाईल तशी रंगून जाई. तिला आपण करत असलेले कष्ट आणि त्याला येत असलेले फळ यावर भरभरून सांगायचे असते आणि मला तिच्या प्रचंड आशावादी स्वभावाचे कौतुक ऐकायचे असते. चुलाण्याच्या समोर बसून लालबुंद झालेला सुधाचा चेहरा कष्टकरी महिलेच्या यशाची प्रकाशमय कहाणी सांगणारा असतो. तिच्या अंगावर उंची साडी आणि भरपूर दागिनेही असतात, पण या बहरून आलेल्या यशाचा कैफ तिला चिकटण्याचे धैर्य करणारा नसतो. ती चुलीत लाकडे टाकते तेव्हाच तिने त्या कैफाला जाळलेले असते…\nपरिस्थितीशी दोन हात करताना माणसे हताश होतात किंवा सुखात लोळत असतानाही निराशेच्या खोल खाईत स्वतःला घेऊन जाणारी माणसे आजुबाजूला दिसतात. अशी जीवनाची लढाई हरलेली माणसे फास आवळून जगणे संपवतात त्यावेळी माझ्यासमोर सुधा उभी राहते. तिची मेहनत, गोड बोलणे, जीवन सुंदर आहे, हे तर सांगतेच, पण आपल्या अंगभूत देखणेपणाचा मस्तवालपणा तिच्या वागण्या बोलण्यातून कधी दिसत नाही. उलट, जीवन खूप सुंदर आहे हे तिच्याकडे बघताना मला नेहमी वाटते…\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्ध्वयू\nहा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला\nकारवाईचा केवळ दिखावा नको\nवशीकरणाचे समर्थक आणि वेड्यांचे हॉस्पिटल\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/driverless-metro/", "date_download": "2019-09-17T14:57:43Z", "digest": "sha1:DHKOZW5AOJTFBZ7BWY2KFD33TLQNID27", "length": 4249, "nlines": 47, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Driverless Metro Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nदिल्लीत चालणार चालकाविना मेट्रो भारत टाकणार विकासाकडे अजून एक पाऊल…\nमेट्रोच्या तिसऱ्या फेजमध्ये भारतामध्ये पहिल्यांदाच ड्रायव्हरलेस तंत्रज्ञान येईल, पण जगभरामध्ये कितीतरी देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रायव्हरलेस मेट्रो पहिल्यापासून चालवण्यात येत आहे.\nस्मशानातील खरे भूत “अंनिस”च…\nशेवटपर्यंत खिळवून ठेवणारा थरार अनुभवायचा असेल तर ‘हे’ दुर्लक्षित चित्रपट नक्की पहा\n“शिवशाही” बसला अपघातांचे ग्रहण लागण्याची ही पडद्यामागची कारणे काळजीत टाकणारी आहेत\nजाणून घ्या मासिक पाळीबद्दल काय सांगतात जगातील प्रमुख धर्म\nनियमित मासे खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल\nगेल्या अकरा वर्षात भारतात २००० अब्ज रुपयांचे बँक फ्रॉड्स झालेत- RBI ची आकडेवारी\nपेट्रोल पंपावर मोबाईल फोन्स वापरण्यावर बंदी का आहे नियम काय सांगतात\nमहागुरू सचिन, नव्या व्हिडीओमुळे ट्रोल: त्यांचं त्यावरील उत्तर वाचलंत का\nसिगरेट न पिणाऱ्यांना फुफुसांचा कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत चाललंय आणि त्यामागे ही कारणं आहेत\nरामप्यारी, ४० हजार शूर महिला आणि तैमूरला घडवलेली अद्दल: अभिमानास्पद अज्ञात इतिहास\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-metro-funds-one-per-cent-increase-in-stamp-duty/", "date_download": "2019-09-17T14:11:40Z", "digest": "sha1:NUVTWNAMJT4QO47JYML77RSO6E5SGSVA", "length": 13177, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे मेट्रोसाठी नागरिकांच्या खिशात ‘हात’ | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे मेट्रोसाठी नागरिकांच्या खिशात ‘हात’\nमुद्रांक शुल्कामध्ये एक टक्‍के वाढ : घरे आणखी महाग होणार\nपुणे – मेट्रो प्रकल्पासाठी नागरिकांच्या खिशातून पैसे काढण्यास राज्य शासनाने सुरुवात केली आहे. मेट्रो प्रकल्पास निधी उभारण्यासाठी शासनाने मुद्र���ंक शुल्कामध्ये एक टक्‍का अतिरिक्त शुल्क वाढ केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास नोंदणी व मुद्रांक विभागाने सुरुवात केली आहे. याचा परिणाम घरांच्या किमतींवर होणार असून घरे आणखी महाग होणार आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nनागपूर मेट्रोच्या होणाऱ्या प्रकल्पासाठी होणाऱ्या खर्चासाठी तरतूद करण्यासाठी राज्य शासनाने एक टक्‍का अतिरिक्त शुल्क आकारण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी राज्य शासनाने अधिसूचना काढली असून त्याची अंमलबजावणी मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. त्याच धर्तीवर पुणे मेट्रोसाठी एक टक्‍का अतिरिक्त शुल्क आकारण्याची मागणी पुणे महानगरपालिकेकडून नोंदणी विभागाकडे करण्यात आली होती. महापालिकेची ही मागणी मान्य करीत शासनाने मुद्रांक शुल्कात एक टक्‍का वाढ केली आहे.\nसध्या पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये दस्त नोंदणीवर 5 टक्‍के, मुद्रांक शुल्क व 1 टक्‍का सेस भरावा लागत होता. त्याचबरोबर 30 लाखांपर्यंतच्या व्यवहारावर आणखी एक टक्‍का म्हणजेच जास्तीत जास्त 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरावे लागते. तर 30 लाखांवरील व्यवहारावर सहा टक्‍के मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क 30 हजाराच कायम होते. मेट्रो प्रकल्पासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत आणखी एक टक्‍का अतिरिक्त मुद्रांक शुल्क आकारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता दोन्ही महानगरपालिकेच्या हद्दीत तीस लाखांपर्यंतच्या दस्त नोंदणीवर 7 टक्‍के ऐवजी (नोंदणी शुल्क धरून) 8 टक्‍के मुद्रांक शुल्क आकारले जात आहे.\nअतिरिक्‍त शुल्कातून वर्षाला 300 कोटी मिळणार\nपुणे महानगरपालिका आणि नोंदणी विभागाची यापूर्वी प्राथमिक चर्चा झाली होती. या बैठकीत शहरात एक टक्‍का अतिरिक्त शुल्क वाढविल्यास वर्षाकाठी किती रक्‍कम गोळा होईल, याचा अंदाज महापालिकेकडून घेण्यात येत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सदनिका, जमीन, दुकाने खरेदी-विक्रीचे व्यवहार, दान, गहाणखत, मोबदला किंवा कर्ज रक्‍कम जी जास्त असेल त्या किमतीवर एक टक्‍का कराची रक्‍कम आकारली जाणार आहे. एक टक्‍का अतिरिक्त शुल्कातून शासनाला वर्षाला सुमारे 300 कोटी रुपये मिळणार असल्याचा अंदाज आहे.\nपिंपरी-दापोडी मार्ग दि.26 जानेवारीपर्यंत सुरू होणार\nहोर्डिंग्ज कारवाईप्रकरणी तोंडावर बोट\nवाद टाळण्यासाठ��� पुस्तकांचे परीक्षण\nकोऱ्या कागदावर मिळणार बिल भरणा पावती\nकोणत्याही शिक्षकाचे वेतन थांबवू नका\n“ज्युबिलंट’ विरोधात पुन्हा आंदोलन\n#फोटो : बहरलेली रानफुले…\nडेक्‍कन क्‍वीनच्या डायनिंग ठेकेदारास दंड\nनिवडणुकीत मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर राहणार लक्ष\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nबारामतीत काय 370 लागू आहे का\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nपावसाअभावी वाटाणा पिकावर रोगराईचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/galleries/maratha-morcha-images-newyork/", "date_download": "2019-09-17T15:15:11Z", "digest": "sha1:GZW7S53W3YG3W3OBVWVBCJL7PO7MZDAH", "length": 2780, "nlines": 75, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा क्रांती मूक मोर्चा – न्यूयॉर्क - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मूक मोर्चा – न्यूयॉर्क\nमराठा क्रांती मूक मोर्चा – न्यूयॉर्क\nमराठा क्रांती मूक मोर्चा – चंद्रपूर\nमराठा क्रांती मूक मोर्चा – खुल्ताबाद\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरका���चा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://vijaymane.blog/2018/07/07/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2/", "date_download": "2019-09-17T15:42:06Z", "digest": "sha1:RHVYA5I4M2WFXILDUXDN7CVL6QWOPHLI", "length": 22524, "nlines": 91, "source_domain": "vijaymane.blog", "title": "बायको आणि तिचा मोबाईल | लेखकाची डायरी", "raw_content": "\nबायको आणि तिचा मोबाईल\nपरवा पेपरात बायकोने नवर्‍याला मारायची सुपारी दिल्याची बातमी वाचल्यावर माझे होश उडाले. कारण होते नवरा सतत वॉट्सअॅप आणि फेसबुकवर असायचा. मलाही वॉट्सअॅप आणि फेसबुकचा वापर जरा कमी करायला हवे याची प्रकर्षाने जाणीव झाली. हल्ली लोकांची सहनशीलता खूपच कमी झालेली आहे कशावरून काय करतील याचा नेम नाही\nतसे सांगायचे म्हटले तर माझा फोन हा सार्वजनिक फोन आहे, म्हणजे घरात गेल्यावर बायकोपासून लपवणे वगैरे भानगड नाही. तिला माझा पासवर्ड माहित असतानाही फोन ज्यावेळी तिला पासवर्ड विचारतो त्यावेळी तिला तो अपमान वाटतो आणि ती उगाचच माझ्यावर चिडते. मग फोन उघडायला बंड्या तिला मदत करतो आणि ते दोघे मिळून माझे फेसबुक, वॉट्सअॅपचे चॅट बघत बसतात. त्यात काहीही संशयास्पद आढळल्यास सेन्सॉरप्रमाणे स्पष्टीकरणही मागतात. शेवटी मोबाईल कंपन्यानी लॉकिंग पॅटर्न किंवा पासवर्ड हे नेमके कुणासाठी काढलेत याचा आता संभ्रम होउु लागला आहे. आता बायकोशीच पासवर्ड शेअर केल्यावर त्या फिचरचा तसा फारसा उपयोग रहात नाही हे ज्याला समजले त्याला काय नाही उमगले\nव्यक्तिस्वातंत्र्य जपायला हवे म्हणून मी कधीही तिचा फोन बघत नाही पण तिला माझा फोन पाहू नकोस म्हटले की डाउुट येतो. “असे काय आहे की मी पाहिले तर चालणार नाही” हे जेव्हा ती विचारते त्यावेळी माझ्याकडून काय उत्तराची अपेक्षा असते हे समजण्यापलीकडचे आहे. त्यात मला वस्तू जपून वापरायची सवय आहे. म्हणजे लहान मुलगी बाहुली पडली तर तिला उचलून “तुला लागलं तल नाही ना” हे जेव्हा ती विचारते त्यावेळी माझ्याकडून काय उत्तराची अपेक्षा असते ह�� समजण्यापलीकडचे आहे. त्यात मला वस्तू जपून वापरायची सवय आहे. म्हणजे लहान मुलगी बाहुली पडली तर तिला उचलून “तुला लागलं तल नाही ना” अशी विचारते, तसे माझा फोन पडला तर मी त्याला पटकन उचलून बाजूला ठेउुन देत नाही. त्याला कुठे लागले ते पहातो आणि तो व्यवस्थित आहे याची खात्री झाल्यावरच हळूच बाजूला ठेवतो.\nहिचे मात्र फोनबद्दलचे निकष एकदम वेगळे आहेत. म्हणजे हातातून पडला तरी फोनला काहीही होता कामा नये हा पहिला. शिवाय भांडी घासत असताना हाताचे पाणी पुसूनही फोन उचलता येतो यावर तिचा विश्वास नाही. हात पुसेपर्यंत फोन कट झाला तर हा तिचा सवाल असतो. बरं हिला येणारे फोनही काही हिलरी क्लिंटन किंवा सुषमा स्वराज असल्या मंडळींचे असायचे कारणच नाही. एवढ्या मोठया व्हीआयपीने फोन केल्यावर नाही उचलला तर पुन्हा त्या काही फोन करणार नाहीत वगैरे. फोन बाजूच्याच कुठल्यातरी बिल्डींगमधला असतो. तो ही “केक किती वेळ ओव्हनमध्ये फिरवत ठेवायचा हा तिचा सवाल असतो. बरं हिला येणारे फोनही काही हिलरी क्लिंटन किंवा सुषमा स्वराज असल्या मंडळींचे असायचे कारणच नाही. एवढ्या मोठया व्हीआयपीने फोन केल्यावर नाही उचलला तर पुन्हा त्या काही फोन करणार नाहीत वगैरे. फोन बाजूच्याच कुठल्यातरी बिल्डींगमधला असतो. तो ही “केक किती वेळ ओव्हनमध्ये फिरवत ठेवायचा” किंवा “अहो, काल मला यायला जमलं नाही, यावेळची भिशी कुणाला लागली” किंवा “अहो, काल मला यायला जमलं नाही, यावेळची भिशी कुणाला लागली\nएकदा चुकून मी वात्रटपणा केला होता. “तुम्हांला जोपर्यंत जळका वास येत नाही तोपर्यंत फिरवा.” असे मी तोंडातल्या तोंडात बोललेले असतानाही समोरच्या पक्षकारास कसे ऐकू गेले देव जाणे तेव्हापासून तिच्या फोनला हात लावायचा नाही असा माझ्यावर निर्बंध आहे. वास्तविक माझी अवस्था उत्तर कोरियाप्रमाणे आहे. माझ्यावर खूप सारे निर्बंध आहेत. त्याची यादी किचनमध्ये एंट्री घेण्यापासून सुरु होते.\n“माझ्या फोनला अजिबात हात लावायचा नाही,” असे ती एका बाजूने सांगते आणि फोन मिळेना झाला की “माझा फोन शोधून द्या ना हो” असे टुमणे मागे लावते. ऐनवेळी हिचा फोन कुठे ठेवलाय ते सापडत नाही. हिच्या फोन ठेवण्याच्या जागाही अगदी विवक्षित असतात. देव्हार्‍यात देवाकडे डिस्प्लचे तोंड करून लोक वायरलेस चार्जिंग करतात की कुठल्या पौराणिक सिरीयलचा एपिसोड ड��उुनलोड करतात हे मला तरी अजून समजलेले नाही. आपल्याला कुणीतरी “अमके कुठाय, तमके कुठाय” असे टुमणे मागे लावते. ऐनवेळी हिचा फोन कुठे ठेवलाय ते सापडत नाही. हिच्या फोन ठेवण्याच्या जागाही अगदी विवक्षित असतात. देव्हार्‍यात देवाकडे डिस्प्लचे तोंड करून लोक वायरलेस चार्जिंग करतात की कुठल्या पौराणिक सिरीयलचा एपिसोड डाउुनलोड करतात हे मला तरी अजून समजलेले नाही. आपल्याला कुणीतरी “अमके कुठाय, तमके कुठाय” असे विचारायला लागल्यावर आपण जसे “गळयात घालून फिर” असे विचारायला लागल्यावर आपण जसे “गळयात घालून फिर” म्हणतो तशाही सुचना देउुन पाहिल्या पण काहीही उपयोग होत नाही. गुगलवाल्याने बहुतेक बायकांचे फोन शोधायलाच ‘फाईंड माय फोन’ नावाची कन्सेप्ट शोधून काढली असावी. कुणाचा फोन घरच्या घरी हरवला असल्यास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर चालू करून तो लगेचच्या लगेच शोधता येतो. (गुगलवर याची सविस्तर माहिती दिलेली आहे. कसा म्हणून विचारायला फोन करू नये. आणि हो, मी पुण्याचा नाही” म्हणतो तशाही सुचना देउुन पाहिल्या पण काहीही उपयोग होत नाही. गुगलवाल्याने बहुतेक बायकांचे फोन शोधायलाच ‘फाईंड माय फोन’ नावाची कन्सेप्ट शोधून काढली असावी. कुणाचा फोन घरच्या घरी हरवला असल्यास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर चालू करून तो लगेचच्या लगेच शोधता येतो. (गुगलवर याची सविस्तर माहिती दिलेली आहे. कसा म्हणून विचारायला फोन करू नये. आणि हो, मी पुण्याचा नाही (पुणेकरांचा मान ठेउुन – ठाण्याचा आहे (पुणेकरांचा मान ठेउुन – ठाण्याचा आहे\nऐनवेळी तिच्या फोनच्या चार्जिंगचे बारा वाजलेच पाहिजेत हा दुसरा एक नियम आहे. कोंबडीचे पिल्लू आई हरवल्यावर जसे ‘चिऽव चिऽव’ करून ज्या आर्ततेने ओरडते, त्याप्रमाणे फोनमधून तसा आवाज आल्यावरच ही त्याला चार्जर लावते. त्याच्या आधी फोन चार्ज केला तर तो फुटेल अशी तिची समजूत आहे. चार्जिंगला लावलेल्या फोनला ती कधीही डायरेक्ट स्पर्श करत नाही. नाही नाही, गैरसमज करून घेउु नका. सेफ्टी प्रिकॉशन म्हणून नाही तर खाली वाकून तो उचलायचा कंटाळा म्हणून पूर्वीच्याकाळी विहीरीतून किंवा आडातून लोक जसे पाणी शेंदायचे तसे त्या चार्जरच्या वायरला धरून ती चार्ज होत असलेला मोबाईल वर खेचते आणि तो हातात आला की आतापर्यंत मोबाईलला चार्ज करत असलेल्या बिचार्‍या पिनला काढून टाकते.\nमी फोन केला की ती कधीही उचलत नाही. मग त्यानंतर तिला वेळ मिळाला, हातात फोन घेतल्यावर माझा मिसकॉल दिसला, तिचा मूड असला आणि तिला अगदीच बोअर होत असेल असे साडेतीन मुहुर्त जुळून आले तरच मला तिचा परत फोन येतो. तिने मात्र फोन केला की मी उचललाच पाहिजे अशी तिची इच्छा असते. नाही उचलला तर मिटींग असो किंवा काहीही, ही फोन करणे चालूच ठेवते. तिला “आय वुईल कॉल यू लॅटर ” वगैरे केलेल्या मेसेजवर अजिबात विश्वास नसतो.\nआजकाल समोरासमोर भेटूनही तोंडातून चकार शब्द न काढणारे समाजसुधारणा, व्यक्तिमत्व विकास, अमक्यापासून सावध रहा आणि तमक्यापासून सांभाळा वगैरे मेसेज पाठवून भंडावून सोडत असतात. तसे काही मेसेज आल्यावर त्याचा आडोसा घेउुन “उजव्या कानाला मोबाईल लावून सतत बोलल्याने कॅन्सर होण्याचा जास्त धोका असतो. मेंदूला त्याने इजा व्हायची शक्यता असते, जरा डाव्या कानानेही बोलत जा.” असे सांगितले तरी त्याच्यावर विश्वास बसणार नाही. का तर मी सांगतोय म्हणून विजा चमकत असताना खिडकीत जाउुन फोनवर बोलू नको म्हटलं तरी ऐकणार नाही. आता वीज सगळं सोडून माझ्यावर पडेल काय विजा चमकत असताना खिडकीत जाउुन फोनवर बोलू नको म्हटलं तरी ऐकणार नाही. आता वीज सगळं सोडून माझ्यावर पडेल काय या प्रश्नाला तुमच्याकडे काय उत्तर आहे\nचार्जिंगला फोन लावून गेम खेळत बसणे हा तर तिचा आणि पोरांचा छंद झाला होता. खूप सांगून झाले पण उपयोग नव्हता. असे केल्यास फोन फुटतो त्याचे व्हिडीओ इंटरनेटवरून शोधून काढून दाखवावे लागले. फोनचा स्फोट होउुन घरे जळतात ह्यासारख्या बातम्या दाखवल्यावर त्यांना पटलं की नाही माहित नाही, पण मी उगाच कटकट करतो म्हणून आता माझ्यासमोर तरी ते खेळत नाहीत.\nसगळी जेवणे वगैरे झाल्यावर दिवसभर थकल्या भागल्या जीवाला आराम म्हणून डोके अंथरुणाला लावतोय की नाही तो पर्यंत ही फोन घेउुन बेडरुममध्ये येते. त्यानंतरचा साधारण अर्धा ते पाउुणतास हा वेळ केवळ तिचा आणि त्या मोबाईलचा असतो. मध्ये डिस्टर्ब केलेले तिला अजिबात आवडत नाही. कुणाला छंदही काय असतील ते सांगणे कठीण आहे. लोकांच्या वॉट्सअॅपची स्टेटस बघणे हा तिला छंद आहे. आजकाल तर स्टेटस म्हणून ते गाणे ठेवणारेही लोक आहेत. ही माझ्या एका मित्राचे स्टेटस वरचेवर चेक करत असते. आणि तो ही लेकाचा लग्न झाले आहे तरी “दिल दिवाना बिन सजना के माने ना…” अशी क्युट कार्टुन्सवाली स्टेटस ठेवतो. आमचे स्टेटस पहाल तर एक स्मायली चेहरा. हल्ली हल्ली तो तरी येतोय. पूर्वी तर “कान्ट टॉक, अर्जन्ट कॉल्स ओन्ली,” अशी असायची\nहिचा फोन हँग व्हायला लागला की ही माझ्यामागे “अहो हा बघा कसा करतोय,” म्हणून टुमणे लावते. म्हणजे फोननेही आमच्यासारखे वागायला पाहिजे अशी तिची अपेक्षा असते. बरं त्याची बिचार्‍याची काय चूक तो ही मुद्दाम तसे करत नाही. त्याच्या वापराच्या ज्या काही कमाल आणि किमान अशा मर्यादा असतात त्या मर्यादेपर्यंत तो फोन खरोखर चालतो की नाही हे पाहिले जाते. म्हणजे त्याचे काम करण्याचे कमाल तापमान पंचावन्न अंश सेल्सिअस असले तर तो फोन कँडी क्रश किंवा तसलाच कुठलातरी खेळ खेळून एवढा गरम करायचा की बिघडलेले पोट किंवा पाठ शेकायला त्याचा वापर आरामात करता यावा. ड्रॉप टेस्टला तर हिशेबच नाही तो ही मुद्दाम तसे करत नाही. त्याच्या वापराच्या ज्या काही कमाल आणि किमान अशा मर्यादा असतात त्या मर्यादेपर्यंत तो फोन खरोखर चालतो की नाही हे पाहिले जाते. म्हणजे त्याचे काम करण्याचे कमाल तापमान पंचावन्न अंश सेल्सिअस असले तर तो फोन कँडी क्रश किंवा तसलाच कुठलातरी खेळ खेळून एवढा गरम करायचा की बिघडलेले पोट किंवा पाठ शेकायला त्याचा वापर आरामात करता यावा. ड्रॉप टेस्टला तर हिशेबच नाही एवढे सगळे अत्याचार होउुनही तो बिचारा येईल त्यांचे कॉल वाजवत असतो.\nपरवा ती “मला नवीन फोन हवा.” म्हणून संप करायच्या मूडमध्ये दिसली. मी लगेच “माझा नवीन (म्हणजे मागच्या वर्षी घेतलेला) तू घे आणि तुझा मला दे. वापरतो मी.” म्हणालो. मला माहित आहे, एकदा फोनची सवय झाली की मग दुसरा नवीन आलेला फोनही सुरवातीचे काही दिवस वैताग वाटतो. अशावेळी बॅक बटन दाबले की नवीन मेनू उघडतो आणि काहीतरी चुकले म्हणून अनडू करायला सर्वात डाव्या बाजूचे बटन दाबले की भरपूर सार्‍या खिडक्या उघडतात. सेटींगमध्ये घुसल्यावर तर आपला अभिमन्यूच होतो.\nअचानक माझा असा बदललेला पवित्रा बघून तिने नवीन फोन घ्यायचा बेत तात्काळ रद्द केला त्यावेळी तिच्या फोनच्या स्क्रीनवर मला डोळा मारत असलेली मोठी स्मायली दिसल्यासारखी झाली.\nAbout Vijay Manehttps://vijaymanedotblog.wordpress.comआजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, भेटणारे लोक, त्यांच्या सवयी आणि अज्ञानातून उद्भवणारे विनोदी प्रसंग लिहायला मला आवडते. बहुतेकदा स्वत:चा अनुभवही मोठा गंमतीदार असतो, तो लिहायला खूप मजा येते. माझ्या पहिल्या ‘एक ना धड’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्याचा २००८ चा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ हा राज्यपुस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माझा ‘एक गाव बारा भानगडी’ हा कथासंग्रह व ‘ऑल आय नीड इज जस्ट यू’ ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरंच, आयुष्य सुंदर आहे – लिहीत आणि वाचत रहा. लिखाणाबद्दल तुमचे अभिप्राय अवश्य कळवा. संपर्क : vijay_s_mane@yahoo.co.in\nपिशव्या बघायची खोड →\n2 thoughts on “बायको आणि तिचा मोबाईल”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/faith/", "date_download": "2019-09-17T14:27:59Z", "digest": "sha1:AIXV3ZRV46EIYJV7B2KEU743V445E3SD", "length": 4358, "nlines": 52, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Faith Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीयांचं श्रद्धास्थान असलेल्या ह्या देवीचं मूळ मंदिर आजही पाकिस्तानात यात्रा घडवून आणतंय\nअशी मान्यता आहे की हिंगलाज देवी येथे दररोज सकाळी आंघोळ करायला येते.\nस्मशानवासी गूढ आणि रहस्यमयी अघोरींविषयी काही विचित्र पण सत्य गोष्टी\nसाधा ताप असो वा एड्ससारखा जीवघेणा रोग असो. सर्व रोगांवर या अघोरींकडे औषध असते, असे म्हणतात.\nह्या प्रसिद्ध ब्रँड्सचा ‘उच्चार’ आपण चुकीच्या पद्धतीने करतो\nइच्छाशक्तीच्या बळावर आपण काहीही साध्य करू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण : “Karoly Takacs”\nबेटी बचावचा नवा सुपर हिरो : एक ड्रायव्हर\nचक्क मधमाश्यांसाठी सुरु झालाय जगातलं सर्वात छोटं “मॅक्डोनाल्ड रेस्टोरंट”\n“रॉकस्टार” : हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं सहा वर्ष जुनं स्वप्न\nफक्त मैदानावरच नाही, खऱ्या आयुष्यातही त्याचा संघर्ष तितकाच खडतर आहे\nदुपारी जेवण केल्यावर सुस्ती का येते त्यावर काही उपाय आहे का त्यावर काही उपाय आहे का\nएका लहान मुलीने दिलेल्या विचित्र सल्ल्यामुळे अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष झाले होते\nभाऊ कदमांची माफी, आंबेडकरी बौद्ध, त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि २२ प्रतिज्ञा\nMi-26 : मानव आणि यंत्र यांची परिसीमा गाठणारे मूर्त रूप\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4697820943867365351&title=Guidence%20on%20'Tantamukt%20Gruhnirman%20Society'&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-09-17T14:12:57Z", "digest": "sha1:EXCNE2LXJLG6EMEWB6C6BYS6L56PVCL7", "length": 11157, "nlines": 125, "source_domain": "bytesofindia.com", "title": "‘सहकारी गृहनिर्माण संस्था लोकचळवळ व्हावी’", "raw_content": "\n‘सहकारी गृहनिर्माण संस्था लोकचळवळ व्हावी’\nपुणे : ‘सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सभासद, अन्य सदस्यांबरोबर दीर्घ काळ वास्तव्यास असतात. सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांमध्ये शांतता नांदावी आणि सौहार्दपूर्ण संबंध असावे, यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था लोकचळवळ व्हावी,’ अशी अपेक्षा पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.\nपुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघातर्फे ‘तंटामुक्त गृहनिर्माण सोसायटी’ या विषयावर पत्रकार भवन येथील सभागृहात आज एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.\nया वेळी फेडरेशनच्या सिंहगड रोड शाखेचेही उद्घाटन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनासकर, नगरसेविका मंजुषा खर्डेकर, महासंघाच्या सिंहगड रोड शाखेचे अध्यक्ष विकास वाळुंजकर, सचिव मनिषा कोष्टी उपस्थित होते.\nया प्रसंगी पालकमंत्री बापट म्हणाले, ‘तंटामुक्त गाव या योजनेच्या धर्तीवर तंटामुक्त सोसायटी उपक्रम राबविण्यात यावा. सुमारे अठरा हजार सहकारी गृहनिर्माण संस्था शहराच्या विकासामध्ये योगदान देत आहेत. पूर्वीच्या काळातील वाडा संस्कृती जाऊन आता त्याची जागा गृहनिर्माण संस्थांनी घेतली आहे. त्यातून सभासदांमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत. सर्व सभासदांनी एकत्र येऊन सहकार्याने समस्या सोडवाव्यात.’\n‘सार्वजनिक उत्सवांमध्ये संस्थांमधील सभासद मोठया संख्येने एकत्र आल्यास आपापसातील मतभेद दूर होण्यास मदत होईल. संचालक मंडळामध्ये महिलांचे प्रमाण वाढल्यास संस्थेचे कामकाज अधिक चांगल्याप्रकारे होईल. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे करांसंबंधी विविध प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील. विकास वाळुंजकर यांनी तंटामुक्त सोसायटी या संकल्पनेची माहिती दिली. सहकार खात्याने पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर तंटामुक्त सोसायटी योजना राबविल्यास उपनिबंधक पातळीवरील कामाचे ओझे निम्याने कमी होईल,’ असा दा���ा त्यांनी केला.\n‘संस्थांमधील प्रश्न संस्थांनीच सोडवावे, यासाठी सहकार खात्याने तयार केलेल्या आदर्श उपविधीचा प्रभावी वापर करावा,’ असेविद्याधर अनासकर यांनी सांगितले.\nमंजुश्री खर्डेकर, रवींद्र सिन्हा, दादासाहेब पवार, विजय सागर, बाळासाहेब तावरे हे या परिसंवादात सहभागी झाले होते. समीर रूपदे यांनी सूत्रसंचालन केले. मनिषा कोष्टी यांनी आभार मानले. या परिसंवादाला जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nTags: पुणेसहकारी गृहनिर्माण संस्थागिरीश बापटतंटामुक्त गावतंटामुक्त गृहनिर्माण सोसायटीGirish BapatPuneCo-Operative Housing SocietyTantamukt Gruhnirman SocietyTantamukt Gaonप्रेस रिलीज\n‘तंदुरुस्त जीवनशैली विषयाचा अभ्यासक्रमात समावेश’ लोहगाव विमानतळावरील ‘कार्गो’चे स्थलांतर ‘सर्व माध्यमांमध्ये सकस आणि दर्जेदार लेखन व्हायला हवे’ हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी 'बाप्पामुळे चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते'\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nनंदादीप फाउंडेशनतर्फे कल्याणमध्ये अनाथाश्रम\nहवे आहेत मराठी भाषेचे मेकॅनिक\n‘विद्यार्थिदशेतच समाजभान निर्माण व्हावे’\nविद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\nहवे आहेत मराठी भाषेचे मेकॅनिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/elections/lok-sabha-elections/news/president-kovind-invites-narendra-modi-to-form-new-govt/articleshow/69498926.cms", "date_download": "2019-09-17T15:52:17Z", "digest": "sha1:26SEWF4S7ON7SYNRMZMTO3KSBRJLRGIC", "length": 13668, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Narendra Modi: सत्तास्थापनेसाठी राष्ट्रपतींचं मोदींना पाचारण - सत्तास्थापनेसाठी राष्ट्रपतींचं मोदींना पाचारण | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nसत्तास्थापनेसाठी राष्ट्रपतींचं मोदींना पाचारण\nएनडीए नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भ���नात भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यावर राष्ट्रपतींनी मोदींना नवं सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं आहे. याबाबत मोदी यांनी नंतर माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, मोदी ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.\nसत्तास्थापनेसाठी राष्ट्रपतींचं मोदींना पाचारण\nएनडीए नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यावर राष्ट्रपतींनी मोदींना नवं सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केलं आहे. याबाबत मोदी यांनी नंतर माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, मोदी ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.\nएनडीएची बैठक संपल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. शिष्टमंडळात राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, नितीन गडकरी, रामविलास पासवान, के. पलानीस्वामी व एनडीएच्या अन्य नेत्यांचा समावेश होता.\nएनडीएने नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली असल्याचे नमूद करत एनडीएतील सर्व पक्षांच्या पाठिंब्याचं पत्र शिष्टमंडळाने राष्ट्रपतींकडे सुपूर्द केलं. त्यानंतर काही वेळातच मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आता जराही वेळ वाया न घालवता जनतेसाठी कामाचा धडाका लावणं यालाच आमचा प्राधान्यक्रम असल्याचे मोदींनी सांगितले.\nसुप्रिया सुळेंशी गैरवर्तणूक; टॅक्सी चालक अटकेत\nगिर्यारोहक अर्जुन वाजपेयीने स्वीकारले #GoMonster वन चार्ज चॅलेंज: एकदाच बॅटरी चार्ज करून करणार दोंग व्हॅली ते कच्छपर्यंत प्रवास\n'एका जातीचा मोहरा म्हणून उदयनराजेंचा वापर झाल्यास शिवरायांचा अपमान'\n1 स्वार, 1 बॅटरी चार्ज. 1 डोंगराळ प्रदेश. अभिनेता अमित साधने स्वीकारले खडतर चॅलेंज\nlive: मुंबई: २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nभविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही: जेडीयू\nसीतारामन देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री\nमहाराष्ट्राला मिळाली ४ कॅबिनेट, ३ राज्यमंत्रिपदं\n'हे' प्रमुख चेहरे 'मोदी सरकार-२' मध्ये नाहीत\nसरकार २: मोदींनी घेतली शपथ; गडकरी, जावडेकर, सावंत मंत्रिमंडळात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसत्तास्थापनेसाठी राष्ट्रपतींचं मोदींना पाचारण...\nयूपीत काँग्रेसनं पाडल्या सपा-बसपाच्या १० जागा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://isha.sadhguru.org/in/mr/wisdom/Amavasya-Journey-from-Untruth-to-Truth", "date_download": "2019-09-17T14:42:19Z", "digest": "sha1:S7YTELU3QLLMNPW2GERVUOCR24PA6H6H", "length": 16344, "nlines": 230, "source_domain": "isha.sadhguru.org", "title": "अमावस्या - यात्रा असत्याकडून सत्याकडे! | ड्रुपल", "raw_content": "\nअमावस्या - यात्रा असत्याकडून सत्याकडे\nअमावस्या - यात्रा असत्याकडून सत्याकडे\nया लेखात सद्गुरू, अमावस्येचा मानवी रचनेवर होणाऱ्या परिणामांविषयी बोलत आहेत.\nप्रश्नकर्ता: सद्गुरू, अमावस्येचे महत्व काय आहे\nसद्गुरू: अमावस्या म्हणजे चंद्र उगवत नाही तो दिवस. जेंव्हा एखादी व्यक्ती किंवा गोष्ट अनुपस्थित असते, तेंव्हा त्या अनुपस्थितीद्वारे त्यांच्या उपस्थितीला महत्व प्राप्त होते. तुमचा एखादा मित्र किंवा आवडती व्यक्ती तुमच्यासोबत असते तेंव्हा तुम्हाला त्यांच्या उपस्थितीची जाणीव नसते. परंतु ते ज्या क्षणी तुमच्या पासून दूर होतात, तेंव्हा त्यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवते – होय ना भावनिक पातळीवर सुद्धा हे खरं आहे. ते तुमच्या बरोबर असताना तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवत नाही. त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी त्यांच्या उपस्थितीपेक्षाही अधिक मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्याच प्रमाणे, चंद्राच्या बाबतीत सुद्धा त्याची अनुपस्थिती त्याच्या उपस्थितीपेक्षा अधिक प्रकर्षाने जाणवून येते. इतर कोणत्याही दिवशी, अगदी पौर्णिमेला सुद्धा तो आकाशात असतोच, परंतु अमावस्येला मात्र त्याची अनुपस्थिती अधिकच जाणवते.\nअमावस्येला पृथ्वी विश्रांती घेत असते; पृथ्वीवरील जीवन प्रक्रिया मंदावलेली असते, ही एक फार मोठी संधी आहे; कारण या दिवशी जीवनाचे समाकलन अधिक चांगल्या प्रकारे घडते. जेव्हा सृष्टीची गती थोडीफार मंदावते, तेंव्हाच तुमचे लक्ष तुमच्या शरीराकडे जाते. जेंव्हा सर्वकाही सुरळीत चाललं असतं आणि तुम्ही व्यस्त असता, तेंव्हा तुमच्या शरीरात काय घडते आहे याकडे तुमचे लक्ष नसते; तुम्ही म्हणजे जणू फक्त शरीरच आहात असं तुम्हाला वाटतं. पण थोडं सुद्धा आजारपण आलं, तर अचानक शरीर ही एक समस्या बनते आणि तुम्हाला शरीराकडे लक्ष द्यावेच लागते. शरीर जेव्हा व्यवस्थित कार्य करत नाही, तेंव्हाच तुमच्या लक्षात येते, “हे शरीर म्हणजे मी नाही. हे केवळ माझे शरीर आहे जे मला त्रास देत आहे.” स्पष्ट असा वेगळेपणा निर्माण होतो.\nअमावस्येच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला ‘मी म्हणजे काय आणि मी म्हणजे काय नाही’ याची जाणीव सहजरीत्या होते. आणि मग तेंव्हापासून, असत्याकडून सत्याकडचा प्रवास सुरू होतो.\nतर अमावस्येचे हे महत्व आहे. या दिवशी पंचमहाभूतांचा विशिष्ट प्रकारचा विलय होत असल्याने, सर्वकाही संथगतीने घडत असते. तुम्ही जर स्वास्थ्य आणि कल्याणाच्या प्राप्तीचे इच्छुक आहात तर पौर्णिमेचा दिवस पवित्र आहे, आणि जर मुक्तीच्या शोधात असाल तर अमावस्येचा दिवस पवित्र आहे. या दोन पैलूंना अनुसरून विविध प्रकारची आचरणे आणि साधना आहेत. या दिवशी एखाद्या व्यक्तीला ‘मी म्हणजे काय आणि मी म्हणजे काय नाही’ याची जाणीव सहजपणे होते. आणि मग तेंव्हापासून, असत्याकडून सत्याकडचा प्रवास सुरू होतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत प्रत्येक महिन्यात ह्या संधी नैसर्गिकरीत्या निर्माण झालेली असतात. जे याबद्दल पूर्णतः अनभिज्ञ आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येक अमावस्येपासून ही संधी उपलब्ध असते.\nबहुतांशी पौर्णिमा ईडा नाडी किंवा स्त्रीस्वरूप आहे. पण अमावस्या मात्र अगदी अपक्व आहे. अमावस्येच्या आधीच्या दिवसाला शिवरात्री म्हणतात, कारण ही शिवाची रात्र आहे. तीचे स्वरूप ब्रम्हांड उत्पतीचे आहे. जेव्हा घनघोर अंधार असतो, तेंव्हा सृष्टी जणू विरघळून जात असते. अमावस्येत एक विनाशकाची छटा आहे. सामान्यतः, अमावस्येच्या रात्री स्त्रीउर्जा एकतर विक्षुब्ध होऊ शकते, कारण या रात्री तिच्या मनात एक विशिष्ट प्रकारची भीती आणि अस्वस्थता निर्माण होतो, किंवा ती पुरुषांप्रमाणे कठोर होऊ शकते.\nपौर्णिमा स्त्रीउर्जेसाठी अधिक उपयुक्त आहे. म्हणून स्त्रिया पौर्णिमेचा उपयोग करून घेतात, त्या सहज रमतात. पण एक पुरुष जो विरक्तीच्या शोधात आहे, त्याला पौर्णिमा काही उपयोगाची नाही. पण तो स्वास्थ्यप्राप्तीचा इच्छुक असेल तर पुरुष सुद्धा पौर्णिमेचा उपयोग करून घेऊ शकतात, पण जर तो विरक्ती किंवा मुक्तीच्या शोधात असेल तर अमावस्या अधिक चांगली. ज्या कोणाला संपूर्ण विरक्ती हवी आहे, त्यांच्यासाठी अमावस्या सर्वोत्तम आहे\nआपण कदाचित हे ऐकले असेल, की मानसिकरित्या थोड्या असंतुलित असणाऱ्या व्यक्ती पौर्णिमा आणि अमावस्येला अधिक असंतुलित होतात. याचे कारण म्हणजे, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव पृथ्वीवर पडत असतो. आणि ती शक्ती सर्वकाही वर खेचून घेत असते. सगळे समुद्र, महासागर वर उठायचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे तुमच्या शरीरातील रक्त सुद्धा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे वर खेचले जात असते. याच कारणास्तव, तुम्ही जर मानसिकरित्या थोडे असंतुलित असाल, तर त्या दिवशी तुमच्या मेंदूत होणाऱ्या अतिरिक्त रक्तप्रवाहामुळे, तुम्ही जरा जास्तच असंतुलित व्हाल. तुम्ही जर आनंदी असाल, तर अधिक आनंदी व्हाल; जर दुखीः असाल, तर अधिकच दूखीः व्हाल. तुमचा जो काही गुण असेल, त्या दिवशी त्यांचे प्रमाण जरा वाढते कारण शरीरातील रक्त मेंदूच्या दिशेने वर खेचले जात असते. म्हणजेच तुमची संपूर्ण ऊर्जाच एक प्रकारे वरच्या दिशेने खेचली जात असते. एक आध्यात्मिक साधक, जो सतत शक्य तितके सर्वकाही आपली ऊर्जा वरच्या दिशेने प्रवाहित करण्याच्या प्रयत्नात असतो, अशा लोकांना हे दोन दिवस म्हणजे निसर्गाने दिलेले एक वरदानच आहे.\nशरीर काहीही विसरत नाही\nया लेखात सद्गुरू म्हणतात; आजची वाढती अस्वस्थता, असुरक्षितता आणि नैराश्य, याचे कारण आपली शरीरे संभ्रमात पडलेली आहेत.\nकॉपीराइट ईशा फाउंडेशन 2019 | नियम और शर्तें | गोपनीयता नीति\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/page/2/", "date_download": "2019-09-17T14:13:40Z", "digest": "sha1:RRDW7M4NMKNTHO6BP2YEDH6JU42MGFJK", "length": 17625, "nlines": 188, "source_domain": "policenama.com", "title": "अशोक चव्हाण Archives - Page 2 of 13 - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nविधानसभा उपसभापती ठेकेदारांकडून कमिशन घेतात, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप\nअशोक चव्हाणांचा प्रदेशाध्यपदाचा राजीनामा मंजूर ; प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘या’ नेत्याच्या…\nदिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसने त्यांचा राजीनामा स्विकारला असून त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.…\nमुंबईकर आता ‘रामभरोसे’ ; ‘या’ नेत्याने डागली तोफ\nमुंबई : वृत्तसंस्था - अतिवृष्टीमुळे मुंबईत हाहाकार माजलेला असताना ,आता त्यावरून राजकीय आखाड्यात एकमेकांना ' पाण्या'त पाहण्याचे डावपेच रंगले आहेत. मुंबईत नालेसफाई व्यवस्थित न झाल्यानेच मुंबई बुडाली असा आरोप करताना काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण…\nअशोक चव्हाणांना जे ८ वर्षांत जमले नाही ते मी १ महिन्यात केले ; खासदार चिखलीकर\nनांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - खासदार चिखलीकर द्वारा म्हटले की कार्यकर्ते मध्ये उत्साह द्विगुणित झाला. भोकर मध्ये चिखलीकर यांच्या खासदार झाल्यानंतर ३ भेटी झाल्या आहेत. ह्या भेटी मध्ये त्यांनी अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या घरी भेटी दिल्या. त्याच…\nसुधा प्रकल्पाची उंची असो, पिंपळढव तलावाचा प्रश्न खासदार चिखलीकर यांनी सोडवला का अशोक…\nभोकर(माधव मेकेवाड) : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव झाला. त्या पराभवांतर अशोक चव्हाण यांचे अनेक निकटवर्तीय लोक राजीनामा दिले. भोकर मतदार संघाला असो का नांदेड जिल्ह्याला ओळख अशोक चव्हाण यांच्या मुळे मिळाली. पण…\nआघाडीसाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा – काँग्रेस\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस नेत्यांच्या आज ��ालेल्या बैठकीत विधानसभा तयारीबाबात चर्चा झाली. या चर्चेत 'काँग्रेस वंचितसोबत जाण्यास तयार आहे मात्र त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा' असं मत काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त…\nविधानसभा : आता काॅंग्रेस – राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये ‘काडीमोड’ \nमुंबई : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करणाऱ्या काँग्रेसने आता राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. आघाडी धर्म पाळण्यापेक्षा राष्ट्रवादीने सोईचे गणित जुळविण्यासाठी काँग्रेसचा आधार घेतला मात्र काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाच्या…\n‘फोन’ करण्याची गरज नाही ; भाजपमध्ये येण्यासाठी ‘रांग’ : गिरीश महाजनांचा…\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असण्याचा दावा करण्याऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी…\nआघाडीच्या बैठकीत ‘एकजुटी’वर भर ; दुष्काळावर आक्रमक भूमिका घेणार\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विरोधकांना खडबडून जाग आली असून त्यांनी विधानसभेच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. याचाच भाग म्हणून काल सर्व विरोधी पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मुंबईत…\nआंबेडकर यांच्या हट्टापायी काँग्रेस-राष्ट्रवादीचं मोठं नुकसान : अशोक चव्हाण\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मात्र काँग्रेसने आपल्या पराभवाचे खापर वंचित बहुजन आघाडीच्या माथी फोडले आहे. 'वंचित बहुजन आघाडी ही बी टीम आहे. त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी उमेदवार…\nपराभवानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…\nनांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदार संघात काँग्रेसची जागा येणारच असे मानले जात होते मात्र काँग्रेसचे…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\n‘या’ 5 राज्यांनी देशाला दिले सर्वाधिक सुपरस्टार,…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता अंगद बेदी आणि नेहा धुपियाचे लग्नाच्या चर्चा चालूच राहतात. त्याचप्रमाणे अंगद आणि…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वाढदिवसाच्या…\nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेत पीएम मोदींनी आपल्या कार्यक्रमात HOWDY MODI साठी आता नमो अ‍ॅपवर लोकांकडून सल्ले…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे ने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’, ‘या’…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’,…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली …\n‘या’ दोन सरकारी कंपन्या होणार बंद, वाणिज्य मंत्रालयाने…\nफक्त 2 दिवसात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजणार \n शिक्षण मंडळात कनिष्ठ लिपिक…\nज्या कायद्यान्वये फारूक अब्दुला अटक झालेत तो त्यांच्याच वडिलांनी बनवला…\nप्रयागराजमध्ये सापडला महाभारताच्या काळातील बोगदा, ‘पांडव’ येथूनच बाहेर पडल्याचा ‘दावा’\n RBI ची मोठी घोषणा, ‘या’ पेमेंट सिस्टीममधून भरता येणार मुलांची फीस, विम्याचा हप्‍ता आणि सर्व बीले,…\n‘CISF’मध्ये 914 जागांवर ‘भरती’, ‘या’ उमेदवारांना ‘सुवर्ण’संधी, जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mar.mu.ac.in/portal/useful-link/naac/", "date_download": "2019-09-17T14:22:26Z", "digest": "sha1:JJJWBPVOBXH3KWQXK5RT2JUPN3L66BFF", "length": 3730, "nlines": 67, "source_domain": "mar.mu.ac.in", "title": "Mumbai University – English » NAAC", "raw_content": "\nविद्यापीठाविषयी दूरस्थ आणि मुक्त शिक्षण रत्नागिरी उपकेंद्र कर्मचारी लॉग-इन संपर्क साधा\n— Main Menu —मुखपृष्ठ अधिकारी\t- माननीय कुलपती - माननीय कुलगुरू - माननीय प्रो कुलगुरू - रजिस्ट्रार - वित्त व लेखा अधिकारी - परीक्षा नियंत्रक - विद्यापीठ अधिकारी संलग्नीकरण\t- ऑनलाईन संलग्नीकरण - संलग्न महाविद्यालये - संलग्न सशोधन संस्था विद्याशाखा\t- कला - वाणिज्य - कायदा - विज्ञान - तंत्रज्ञान - खेळ - इतर विभाग - वेगवेगण्या शाखेतील सदस्य सेवा आणि साधने\t- वास्तविक वर्ग - केंद्रीय संगणकीय सुविधा - विद्यापीठ संगणकीकरण केंद्र - वसतिगृह - ग्रंथालय - कर्मचारी स्वयं सेवा - विद्यार्थी स्वयं सेवा - शिष्यवृत्ती विद्यार्थी\t- प्रवेश - पुस्तिका - परीक्षा - निकाल - शिष्यवृत्ती - पदवीदान - माजी विद्यार्थी\nवित्त व लेखा अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/maharashtra-youth-congress-president-satyajeet-tambe-comments-on-urmila-matondkar-resignation/", "date_download": "2019-09-17T15:02:40Z", "digest": "sha1:FDVQSIHK7PXYXYMBKMYPYK2JTYQXHIL6", "length": 7098, "nlines": 37, "source_domain": "pudhari.news", "title": " 'उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसमधील गटबाजी सहन झाली नाही' | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसमधील गटबाजी सहन झाली नाही'\n'उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसमधील गटबाजी सहन झाली नाही'\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nउर्मिला मातोंडकर यांनी काल, मंगळवारी आपल्या काँग्रेसच्या सदस्यात्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचे कारण पुढे आले आहे. यावर आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी देखील पक्षातील गटबाजीवर बोट ठेवले आहे.\nउर्मिला मातोंडकर पक्षांतर्गंत गटबाजीला कंटाळल्या. सर्वच पक्षामध्ये गटबाजी असते. मात्र, मातोंडकर राजकीय व्यक्ती नसल्याने त्यांना पक्षातील गटबाजी सहन झाली नाही, असे तांबे यांनी म्हटले आहे. त्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेल्या व्यक्ती आहेत. त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देताना आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे त्यांची वैचारिक एकनिष्ठता दिसून येते. मातोंडकर आता काँग्रेसमध्ये नसल्या तरी युवक काँग्रेस ��्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उर्मिला मातोंडकर यांनी तत्कालीन मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्र लिहून आपली नाराजीही व्यक्त केली होती. या पत्रात त्यांनी संजय निरूपम यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. लोकसभेतील आपल्या पराभवासाठी काँग्रेसमधीलच काही नेते जबाबदार असल्याचेही उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले होते.\nलोकसभा निवडणुकीपूर्विच मार्चमध्ये उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती.\nदरम्यान, युवक काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी ६० जागांची मागणी केली असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज दिल्लीतील युवक काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली, असेही त्यांनी सांगितले.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-09-17T14:48:29Z", "digest": "sha1:GNFHIFYS7NKLZVAG76IILLMLRYPCRP7V", "length": 3607, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धरमशाला Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडू��� मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\n#SurgicalStrike2: देशभरात हाय अलर्ट; सीमेवर गोळीबार सुरू\nटीम महाराष्ट्र देशा – पुलवामा येथील सीआरपीएफ हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. यामध्ये आता भारताकडून...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A2%E0%A5%87/", "date_download": "2019-09-17T14:42:56Z", "digest": "sha1:CRI4XXAF7OLCNAN2OUONC4LGTJQFIXWQ", "length": 3618, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मर्ढे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nग्रामपंचायतीमध्ये एप्रिलपासून सुरू होणार डिजीटल कामकाज\nसातारा : 1 एप्रिलपासून जिल्हा व ग्रामपंचायतीत हाताने लिहिले जाणारे रेकॉर्ड बंद होऊन संगणकीकृत कामकाज सुरू होणार आहे. यापुढे ग्रामपंचायतीमधून 400 हून अधिक...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/writter/", "date_download": "2019-09-17T14:49:01Z", "digest": "sha1:SQ7TJDFF5LELWZP7XZ2H6K5LOUKZWMFK", "length": 3584, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "writter Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nलेखक शब्दांसोबत खेळत नाहीत – डॉ. माधवी वैद्य\nटीम महाराष्ट्र देशा- लेखकाच्या मनात श्वासासोबत शब्दांचा रियाज दिवसरात्र सुरू असला पाहिजे. शब्दांसोबत खेळणे गरजेचे आहे. ग.दि.माडगूळकरांना शब्द सरीप्रमाणे सूचत...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/pune-local-news/we-are-facing-a-serious-threat-to-our-health/articleshow/70668077.cms", "date_download": "2019-09-17T15:56:58Z", "digest": "sha1:2IDZIFG2TENRL2AMVEV6ZBKATMYIAJJX", "length": 9258, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune local news News: We are facing a serious threat for our health - we are facing a serious threat to our health | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nबावधनजवळील विज्ञान नगर भागात मोरया बॅसिल या सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ लोकांनी कचरापेटी केली आहे. लोक भिंतीशेजारी कचरा फेकतात. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते, प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधितांवर कार्यवाही करावी. - शैलेल जे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसुविधांचे वाजले बारा, मग मेट्रो चे काय होणार\nतुम्हा��ाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:रस्ता, पाणी आणि पायाभूत सुविधा|Pune\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nकाम पूर्ण कधी होणार \nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nरिफ्लेकटर नसल्यामुळे असा अपघात होऊ शकतो...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/virat-kohli-surpassed-sachin-tendulkar-as-the-batsman-with-most-century-in-a-winning-cause-in-odi/articleshow/70653663.cms", "date_download": "2019-09-17T15:43:15Z", "digest": "sha1:A7JRMLRBYLEWPSVO5SLSYGIIIWQQQMHR", "length": 14557, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Virat Kohli Surpassed Sachin Tendulkar: विराट कोहलीने सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे - Virat Kohli Surpassed Sachin Tendulkar As The Batsman With Most Century In A Winning Cause In Odi | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nविराट कोहलीने सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे\nभारतीय संघाचा कर्णधार आणि 'रन मशीन' विराट कोहलीला आता 'रेकॉर्ड ब्रेक मशीन' म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जावेद मियाँदाद, सौरव गांगुलीनंतर त्यानं आता सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं आहे. विजयी सामन्यांत तब्बल ३४ शतके त्याने ठोकली आहेत. सचिनच्या नावावर ३३ 'विनिंग' शतके होती.\nविराट कोहलीने सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे\nविराट कोहली 'रन मशीन' नव्हे तर 'रेकॉर्ड ब्रेक मशीन'\nविजयी सामन्यांत ३४ शतके झळकावण्याचा विक्रम\nमहा��� क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे\nवनडेमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत सौरव गांगुलीलाही टाकले मागे\nवेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक धावांच्या बाबतीत जावेद मियाँदादलाही टाकले मागे\nभारतीय संघाचा कर्णधार आणि 'रन मशीन' विराट कोहलीला आता 'रेकॉर्ड ब्रेक मशीन' म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जावेद मियाँदाद, सौरव गांगुलीनंतर त्यानं आता सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकून त्यानं आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. विजयी सामन्यांत तब्बल ३४ शतके त्याने ठोकली आहेत. सचिनच्या नावावर ३३ 'विनिंग' शतके होती.\nवेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने शतकी खेळी केली. यात १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने डकवर्थ लुइसनुसार, वेस्ट इंडीजवर ५९ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यावेळी विराटनं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. विजय मिळालेल्या सामन्यांत सर्वाधिक शतके ठोकण्याचा मान त्यानं मिळवला. त्याने एकदिवसीय कारकिर्दीत एकूण ४२ शतके केली आहेत. त्यात ३४ वेळा भारतीय संघाला विजय मिळाला आहे. याबाबतीत त्यानं सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले. सचिनच्या नावावर २३४ सामन्यांत ३३ 'विनिंग' शतके होती. विराटनं केवळ १४५ सामन्यांमध्येच हा विक्रमी टप्पा गाठला.\nविजयी लढतींमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग तिसऱ्या स्थानी आहे. त्याने २६२ विजयी सामन्यांत २५ वेळा शतक ठोकलं आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाने १०८ सामन्यांत तब्बल २४ शतके झळकावली आहेत. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्यानंही २३३ सामन्यांत २४ शतके तडकावली आहेत.\nविराटचे धोनीबाबतचे ट्विट व्हायरल; सारे चक्रावले\nकसोटी संघः राहुलला डच्चू; शुभमनला संधी\n...तर परिणाम भोगावे लागतील; शास्त्रींचा पंतला इशारा\nरोहितने माझी झोप उडवली होती: गंभीर\nगेलचं शतक वाया; इतिहास रचूनही हरली टीम\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फड��ावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nपाक क्रिकेटपटूंना आता बिर्याणी मिळणार नाही\nक्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्याची मागणी\nश्रीलंकन क्रिकेटपटूंवर जावेद मियाँदाद भडकला\nस्मिथचे विक्रम अद्भुत, मात्र विराट सर्वश्रेष्ठ: गांगुली\n...तर परिणाम भोगावे लागतील; शास्त्रींचा पंतला इशारा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविराट कोहलीने सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे...\nऋषभपेक्षा श्रेयस बरा; गावस्करांचे मत...\nविराटने सौरव गांगुलीला मागे टाकले\nविराट शतकासाठी आतूर होता...\nश्रेयस अय्यरचा आत्मविश्वास दुणावला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/loksabha-election-2019-sharad-pawar-on-pm-narendra-modi-criticism/", "date_download": "2019-09-17T14:20:04Z", "digest": "sha1:EYZY7BYJNC6P2OLORQ6OJFDQT5MV4AFG", "length": 14058, "nlines": 180, "source_domain": "policenama.com", "title": "मोदींच्या घरात कोणी आहे की नाही हे देशालाच माहित नाही : शरद पवार - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nविधानसभा उपसभापती ठेकेदारांकडून कमिशन घेतात, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप\nमोदींच्या घरात कोणी आहे की नाही हे देशालाच माहित नाही : शरद पवार\nमोदींच्या घरात कोणी आहे की नाही हे देशालाच माहित नाही : शरद पवार\nबारामती : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीतील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार हे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी साहेब आमचं घर भरलेल आहे. त्यांच्या घरात कोण आहे की नाही हेच देशाला माहित नाही, त्या��नी इतरांच्या घराबद्दल बोलू नये असा टोला शरद पवारांनी नरेंद्र मोदींना लगावला.\nमोदींवर निशाणा साधताना शरद पवार पुढे म्हणाले, मोदी इतरांच्या घरात डोकावतात मात्र त्यांच्या घरात कोणी आहे की नाही, हेच देशाला माहित नाही. मोदी इतर वेळी ठीकठाक असतात, मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येते अशी टीका त्यांनी मोदींवर केली.\nकार्य़कर्त्यांची संवाद साधताना व्यक्तिगत टीका करू नका कारण व्यक्तिगत टीका करण्याची जबाबदारी पंतप्रधानांनी घेतली आहे. येत्या १० तारखेला ते बारामतीत येणार आहेत, त्यावेळी ते टीका करतील. वर्ध्यात त्यांनी माझ्यावर टीका केली. त्यामुळे टीका करण्याचे काम त्यांच्याकडे दिले असल्याचा, टोला देखील शरद पवारांनी लगावला.\nमोदी आणि माझे संबंध चांगले आहेत. मी कुणावर व्यक्तिगत टीका करत नाही हे त्यांनाही माहित आहे. मोदी पंतप्रधान होणार नाहीत मात्र ते खासदार तरी होतील. आमची भेट झाल्यावर त्यांना आमच्या कुटुंबाची माहिती आवश्य देईन असेही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले.\nपुणे : चप्पल उगारल्याच्या रागातून ज्येष्ठ नागरिकाचा खून\nपक्षादेश डावलणारे ‘बाहुबली’ पवारांना आपलेसे का वाटले \n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’, अमेरिकेचे…\nभगवे वस्त्र नेसून मंदिरात बलात्कार होतात, ‘या’ काँग्रेस नेत्याचे संतापजनक…\nPoK लवकरच भारताचा भाग असेल, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितलं\n‘मी कधी तुरुंगात गेलो नाही’, शरद पवारांची अमित शहांवर नाव न घेता टीका\nअमित शहा यांनी नाकारली NSG सुरक्षा\nविधानसभा उपसभापती ठेकेदारांकडून कमिशन घेतात, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\n‘या’ 5 राज्यांनी देशाला दिले सर्वाधिक सुपरस्टार,…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता अंगद बेदी आणि नेहा धुपियाचे लग्नाच्या चर्चा चालूच राहतात. त्याचप्रमाणे अंगद आणि…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री फडणवीस य���ंच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वाढदिवसाच्या…\nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेत पीएम मोदींनी आपल्या कार्यक्रमात HOWDY MODI साठी आता नमो अ‍ॅपवर लोकांकडून सल्ले…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे ने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून…\nभगवे वस्त्र नेसून मंदिरात बलात्कार होतात, ‘या’…\nPoK लवकरच भारताचा भाग असेल, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’, ‘या’…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’,…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली …\nराज्यात ‘या’ ठिकाणी ‘मुसळधार’ पावसाची शक्यता,…\n कपडयांच्या उंचीचं मोजमाप घेऊनच विद्यार्थीनींना कॉलेजात…\nपाहा : ‘अंगारकी चतुर्थी’चं ‘मनोभावे’ व्रत करा…\n‘या’ कारणामुळं शेअर बाजार 670 अंकांनी कोसळला, जाणून घ्या\n ‘आधार’कार्डवरील फोटो ‘खराब’ झालाय मग ‘नो-टेन्शन’, अपडेट करण्याची…\n‘हा’ पाकिस्तानी हिंदू मुलींचा जबरदस्तीने धर्म बदलतोय, नंतर धर्मांतर घडवतोय\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’ सोनाक्षी सिन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/lekhmala.html?page=3", "date_download": "2019-09-17T15:26:32Z", "digest": "sha1:IHK4YNKMRCPBWBPTZXA2R7PCZLIBV2N6", "length": 8814, "nlines": 146, "source_domain": "www.misalpav.com", "title": "लेखमाला २०१७... | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवरील २०१७ मधील सर्व लेखमालेतील लेख येथून बघता येतील.\nलेखमाला पृथ्वी थिएटर: गोष्ट एका स्वप्नपूर्तीची विशाखा राऊत Thu, 19/01/2017 - 07:50 31 स्रुजा Fri, 28/04/2017 - 03:30\nलेखमाला आपला आवाज आपली ओळख - (कांचन कराई) गोष्ट तशी छोटी... Thu, 19/01/2017 - 04:30 27 पिलीयन रायडर Thu, 02/02/2017 - 09:15\nलेखमाला चलत्चित्रणाची तोंडओळख एस Wed, 18/01/2017 - 08:08 42 जयन्त बा शिम्पि Sun, 12/02/2017 - 22:37\nलेखमाला \"लीके\"(एक माध्यम धार्मिक शिकवणीचं) बाजीप्रभू Wed, 18/01/2017 - 07:49 25 स्रुजा Fri, 28/04/2017 - 03:35\nलेखमाला विंगेत गलबला - अप्सरेचा पदन्यास - अर्चना जोगळेकर रोशनी Wed, 18/01/2017 - 07:16 35 पिलीयन रायडर Tue, 07/02/2017 - 21:09\nलेखमाला गोष्ट गरम.. गोष्ट गरम.. गोष्ट गरssssम\nलेखमाला सिनेमा नावाचे हत्यार पिंपातला उंदीर Tue, 17/01/2017 - 08:11 29 रेवती Tue, 31/01/2017 - 18:25\nलेखमाला विशेषांक - गोष्ट : आजची आणि आत्तापर्यंतची गोष्ट तशी छोटी... Mon, 16/01/2017 - 08:25 40 पिलीयन रायडर Sat, 04/03/2017 - 08:50\nलेखमाला विंगेत गलबला - पुष्कर श्रोत्री आले बरं का \nलेखमाला Mise en scene - सिनेमाची भाषा\nलेखमाला चित्रपटव्यवसायाचं अर्थकारण आदूबाळ Tue, 10/01/2017 - 06:25 31 वाल्मिकी Mon, 27/02/2017 - 02:35\nलेखमाला विंगेत गलबला - प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रभाकर भावे सूड Tue, 10/01/2017 - 05:17 22 टर्मीनेटर Sun, 17/06/2018 - 10:52\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nश्रीगणेश लेखमाला २०१९ येथे वाचा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/galleries/maratha-kranti-morcha-khultabad-images/", "date_download": "2019-09-17T14:22:11Z", "digest": "sha1:OT6NZUPZSEEDEU6BGV2EXNKE35QFLSGO", "length": 2777, "nlines": 75, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा क्रांती मूक मोर्चा – खुल्ताबाद - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मूक मोर्चा – खुल्ताबाद\nमराठा क्रांती मूक मो��्चा – खुल्ताबाद\nमराठा क्रांती मूक मोर्चा – न्यूयॉर्क\nमराठा क्रांती मूक मोर्चा – सिल्लोड\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-09-17T14:50:00Z", "digest": "sha1:RFDA7SYFJGQK3PHTZJQBDP7EEFLZAGQP", "length": 3626, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अजय खेडेकर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - अजय खेडेकर\nडिपीडीसीसाठी पुणे महापालिकेच्या 28 नगरसेवकांचे अर्ज दाखल\nपुणे : जिल्हा नियोजन समितीवरील (डिपीडीसी) सदस्यपदाच्या 21 जागांसाठी महापालिकेच्या 28 नगरसेवकांनी अर्ज भरले आहेत. अर्ज माघारीची मुदत आठ सप्टेंबर असून 18...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-2/", "date_download": "2019-09-17T15:14:32Z", "digest": "sha1:GNP4BV7QXFYKGDP6FQ6EBENSQQEN5UMX", "length": 3700, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जळगाव- 2 Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नद���जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\n५५७ ग्रामपंचायतींसाठी २४ मार्च रोजी मतदान, सरपंचपदांच्या 82 रिक्त जागांसाठीही मतदान\nमुंबई : राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 24 मार्च2019 रोजी मतदान होणार...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2019-09-17T15:17:44Z", "digest": "sha1:GTZ53ZL54ZCZBTARJENKJDZO5K2HYKTW", "length": 4310, "nlines": 58, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिक्षण मंत्रालय Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - शिक्षण मंत्रालय\nमंत्रालयाबाहेर विद्यार्थाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई: धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी जमीन दिली होती मात्र जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या...\n…तर पेपर देता येणार नाही – शिक्षण मंत्रालय\nटीम महाराष्ट्र देशा- १०वी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ‘कोणत्याही कारणानं परीक्षेला जायला उशीर झाला, तर पेपर देता येणार नाही...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/international/page/10/", "date_download": "2019-09-17T15:45:40Z", "digest": "sha1:QI5TU7V3HPHO67SXDBZIQFQ6KOAFN4Z4", "length": 27526, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest International News | International Marathi News | Latest International News in Marathi | आंतरराष्ट्रीय: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संत���ष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विर���धकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nस्वराज, जेटलींनंतर आता नरेंद्र मोदींचा नंबर; ब्रिटिश मुस्लिम खासदाराच्या वादग्रस्त ट्विटने खळबळ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्रज्ञा सिंह यांच्या 'काळ्या जादू'च्या विधानावर टिप्पणी करताना त्यांचा तोल सुटला आहे. ... Read More\nNarendra Modi Arun Jaitley Sushma Swaraj Atal Bihari Vajpayee BJP नरेंद्र मोदी अरूण जेटली सुषमा स्वराज अटलबिहारी वाजपेयी भाजपा\nकाश्मीर मुद्दा द्विपक्षीय, इतर देशांनी नाक खुपसू नये - नरेंद्र मोदी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nNarendra Modi नरेंद्र मोदी\n बाल्कनीत योगाभ्यास करताना ८० फुटावरून खाली पडली तरूणी, तब्बल ११ तास चालली सर्जरी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n२३ वर्षीय एलेक्साची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ... Read More\nMexico Accident मेक्सिको अपघात\n‘मोदी चांगलं इंग्रजी बोलतात, पण आता त्यांना बोलायचं नाही’\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nNarendra Modi Donald Trump नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प\nअ‍ॅमेझॉन जंगलासाठी ब्रिटनचे १० दशलक्ष पौंड\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआगीमुळे ज्या भागांचे नुकसान झाले त्यांच्यासह जंगल निर्माण करण्यासाठी ताबडतोब हा पैसा उपलब्ध केला जाईल ... Read More\n'या' मुस्लिम राष्ट्रांनी आतापर्यंत केलाय पंतप्रधान मोदींचा सन्मान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nNarendra Modi नरेंद्र मोदी\nइम्रान खान यांची पुन्���ा दर्पोक्ती; भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. ... Read More\nImran Khan Narendra Modi इम्रान खान नरेंद्र मोदी\nकाश्मीरप्रश्नी मध्यस्थीची गरज नाही; ट्रम्प यांच्यासमोरच मोदींनी पाकला ठणकावलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबेलारित्झ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी 7 संमेलनात भेट झाली आहे. ... Read More\nDonald Trump Narendra Modi Jammu Kashmir डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीर\nनरेंद्र मोदींचे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून स्वागत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nNarendra Modi France नरेंद्र मोदी फ्रान्स\nआता चहा-बिस्किटासाठीही पैसे नाहीत; पाकिस्तान सरकारवर काय वेळ आलीय बघा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारताने जम्मू- काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले होते. ... Read More\nPakistan Imran Khan Jammu Kashmir पाकिस्तान इम्रान खान जम्मू-काश्मीर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मॅच फिक्सिंग बिग बॉस 13 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका शेअर बाजार आयफा अॅवॉर्ड अफगाणिस्तान चांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तप��साचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/2019/08/prayogbhumi/", "date_download": "2019-09-17T15:21:33Z", "digest": "sha1:QU3GCYL25RAYL4PZC6XKPYPTT5PNX6T6", "length": 3446, "nlines": 82, "source_domain": "kalamnaama.com", "title": "प्रयोगभूमी!!! – Kalamnaama", "raw_content": "\nसहयाद्री कपारीत, कोकणातील आदिम कातकरींसाठी\nप्रयोगभूमाी कार्यरत आहे. काय आहे ही प्रयोगभूमी\nPrevious article ती राजकीय धर्मांध गिधाडं, त्यांचे देव कुठं आहेत\nNext article तिन्ही सैन्य दलांचा समन्वयक आणि सैन्याची पुनर्रचना …\nकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या उद्या मुंबईत बैठका\nयुती सरकारच्या जाहीरातबाजीमध्येही थापा\nआंतरजातीय संबंधामुळे दलित तरुणाला जाळलं\nखड्यात गेले लोक, भ्रष्टाचाराचे रस्ते\nदलित खासदाराला गावात ���्रवेश नाही\nविदेशी कलाकार मोदींना मिळणाऱ्या पुरस्कारा विरोधात\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra-assembly-election-2019/vaijapur-assembly-constituency/117614/", "date_download": "2019-09-17T14:12:02Z", "digest": "sha1:XWXMIV7FJMJ4F3TDJLZCSHG6IXEDFVFP", "length": 9451, "nlines": 116, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Vaijapur assembly constituency", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महा @२८८ वैजापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ११२\nवैजापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ११२\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर (विधानसभा क्र. ११२) विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\nवैजापूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ११२\nवैजापूर हा औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. २०१४ पूर्वीच्या विधानसभा निवडणूकीपर्यंत वैजापूर विधानसभा मतदार संघावर सलग १५ वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व होते. त्यानंतर २०१४ मध्ये या मतदारसंघातील विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी शिवसेनेकडून आर. एम. वाणी यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार भाऊसाहेब चिकटगावकर यांना शिवसेनेच्या वाणींविरुद्ध उभे केले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाऊसाहेब चिकटगावकर यांचा प्रचार केला. भाऊसाहेब चिकटगावकर यांनी शिवसेनेच्या वाणींचा पराभव करत शिवसेनेच्या वर्चस्वाला सुरूंग लावला.\nमतदारसंघ क्रमांक – ११२\nमतदारसंघ आरक्षण – खुला\nविद्यमान आमदार – भाऊसाहेब रामराव पाटील–चिकटगावकर\nविद्यमान आमदार – भाऊसाहेब रामराव पाटील-चिकटगावकर\nऔरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे भाऊसाहेब रामराव पाटील–चिकटगावकर हे विद्यमान आमदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत भाऊसाहेब चिकटगावकर यांनी शिवसेनेच्या रंगनाथ वाणी यांचा दारूण पराभव करत वैजापूर विधानसभा मतदार संघावरील शिवसेनेचे वर्चस्व संपुष्टात आणले. भाऊसाहेब रामराव पाटील–चिकटगावकर यांना वाचन आणि धार्मिक प्रवचनांची आवड आहे. वैजापूर विधानसभा मतदार संघात ��िद्यमान आमदार विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असतात.\nविधानसभा निवडणूक २०१४ निकाल\n१) भाऊसाहेब रामराव पाटील–चिकटगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस – ५३,११४\n२) रंगनाथ वाणी, शिवसेना – ४८,४०५\n३) डॉ. दिनेश परदेशी, काँग्रेस – ४१,३४६\n४) एकनाथ जाधव, भाजप – २४,२४३\n५) रामहरी जाधव, शेकाप – १२,६४८\nहेही वाचा – औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०७\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nगंगापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १११\nकल्याण परिमंडळाची १०२ कोटीची वीज थकबाकी\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nधुळे शहर मतदारसंघ – म.क्र. ७\nशिंदखेडा मतदारसंघ – म.क्र. ८\nचोपडा मतदारसंघ – म.क्र.१०\nचाळीसगाव मतदारसंघ – म.क्र.१७\nअमळनेर मतदारसंघ – म.क्र.१५\nचांदवड – देवळा विधानसभा मतदारसंघ क्रमांक : ११८\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nहर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचंच होतं, उगीच आमच्या नावाने बोंब –...\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0/", "date_download": "2019-09-17T14:45:03Z", "digest": "sha1:HARMHMUD5CPWCUJPZU7BIE2OT7YHOHEX", "length": 3677, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उदय आहेर Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप��नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - उदय आहेर\nभाजपकडून प्रतिसाद न मिळाल्यास शिवसंग्राम स्वबळावर लढणार\nसार्वत्रिक निवडणुकांसाठी शिवसंग्राम आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेत भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-09-17T14:45:28Z", "digest": "sha1:FEJVZ4CTI4TM3O5CS5YMBEQO5SOESZG6", "length": 3655, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माळीण गाव Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - माळीण गाव\nआजही माळीणच्या त्या माय-लेकराची ‘घर देता का घर’ची हाक\nवेबटीम / माळीन : ३० जुलै २०१४ माळीण गावावर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेने अनेकांना सुन्न करून सोडले होते. साखरझोपेत असलेले संपूर्ण गाव अवघ्या काही क्षणांमध्ये...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-09-17T14:47:14Z", "digest": "sha1:OKT2EC5CJVOWA774US5AMGHN53ZSMYZY", "length": 3653, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सर्वसामान्य जनता Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - सर्वसामान्य जनता\nगॅसच्या दरांचा पुन्हा एकदा भडका…\nटीम महाराष्ट्र देशा : आंतरराष्ट्रीय बाजारात पेठेत गॅस सिलेंडरच्या किंमतीत मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली. अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत २.७१ रुपयांनी,तर...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2019-09-17T14:46:09Z", "digest": "sha1:Z7VXZ27NFTWBCH5R62EAQOREKYVPWFY6", "length": 5226, "nlines": 62, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सार्वजनिक शौचालय Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - सार्वजनिक शौचालय\nVideo: भांडूपमध्ये सार्वजनिक शौचालय खचले; प्रातविधीस���ठी गेलेल्या दोघांचा मृत्यू\nमुंबई: भांडुपच्या टँक रोड परिसरात असणाऱ्या साईसदन चाळीत सार्वजनिक शौचालय खचल्याची घटना घडली आहे. या शौचालयाचा संपूर्ण ढाचा जमीनदोस्त झाला असून यामध्ये...\nLet’s talk – मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र खरंच हगणदारीमुक्त झाला आहे यावर व्यक्त होणारी तरुणाई\nटीम महाराष्ट्र देशा – ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत राज्यात गेल्या तीन-साडेतीन वर्षांत तब्बल ६० लाख शौचालये बांधण्यात आली असून आता संपूर्ण राज्य...\nसार्वजनिक शौचालयामध्ये तरुणीचे चित्रीकरण करणारा अटकेत\nमुंबई : सार्वजनिक शौचालयामध्ये चोरुन तरुणींचे चित्रीकरण करणा-या इसमाला वाकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इंद्रजीत लाखन असे या तरुणाचे नाव आहे. वाकोला येथील...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/film-shala/", "date_download": "2019-09-17T14:43:43Z", "digest": "sha1:UUAOKZ5HO2C3ZZSYVYFXKH4XYHJTOJC6", "length": 3681, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Film shala Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\n‘फिल्म शाला’ द्वारे विद्यार्थी करणार ‘पिप्सी’ चित्रपटाचे समीक्षण\nटीम महाराष्ट्र देशा : आशयसमृध्द कथानकांमुळे आज प्रादेशिक चित्रपट सातासमुद्रापार झळकत आहेत. मराठी चित्रपटसृष्टी देखील त्यात मागे नसून, मराठीतही आज विविध प्रयोग...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागति�� बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-09-17T15:42:24Z", "digest": "sha1:4XT6MYRHHHGLKAS25T4L3IGB4TPGII7E", "length": 2903, "nlines": 61, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "इलॅस्टिक - Wiktionary", "raw_content": "\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:प्रत्यास्थी\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २००९ रोजी ०७:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-movie-ek-albela-1237402/", "date_download": "2019-09-17T14:56:52Z", "digest": "sha1:6MQWBVTSUHPM3EMCZZRYNKEMXS4SOT4B", "length": 11328, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "marathi movie ek albela | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\n‘एक अलबेला’ २४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस\n‘एक अलबेला’ २४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस\nभगवान दादांची भूमिका मंगेश देसाई साकारत आहे.\n‘शोला जो भडके दिल मेरा धडके… दर्द जवानी का सताये बढबढ के’ म्हणत सगळ्यांनाच साध्या सरळ नृत्याकडे आकर्षित करणाऱ्या भगवान दादांच्या जीवनावर चित्रपट येऊ घातला आहे. भगवान आबाजी पालव म्हणजेच भगवान दादा यांचा जीवनपट ‘एक अलबेला’… गेले कित्येक दिवस विविध कारणांनी चर्चेत आहे. भगवान दादांची भूमिका मंगेश देसाई साकारत आहे. त्यांनी आत्मसात केलेला भगवान दादांचा लूक, अभिनय आणि त्यांची नृत्यशैली याची चर्चा सिनेसृष्टीत सुरू आहे. या चित्रपटाचा अजून एक चर्चेचा विषय म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन… ‘एक अलबेला’च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.\nबऱ्याच यशस्वी हिंदी चित्रपटांचे यश गाठीला घेऊन ‘दगडी चाळ’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी मंगलमूर्ती फिल्म्स ही चित्रसंस्था ‘एक अलबेला’ हा जीवनपट घेऊन येत आहे. प्रसिध्दीपासून लांब असलेल्या या नटाची जादू प्रेक्षकांच्या मनात नक्की घर करेल असा आशावाद मंगलमूर्ती फिल्म्स च्या संगीता अहिर यांनी व्यक्त केला. तर भगवान दादांसारख्या दिग्गज कलाकाराचा जीवनपट आताच्या पिढीसमोर उलघडण्याची संधी मिळाल्यामुळे आनंदी असल्याचे त्या म्हणाल्या. शेखर सरतांडेल यांच्या दिग्दर्शनाने सजलेला ‘एक अलबेला’ चित्रपट येत्या २४ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n.. म्हणून विद्याने मराठी चित्रपटात काम केले\nVidya Balan: मला मराठी येतं, पण मी बोलणार नाही- विद्या बालन\nसेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पहलाज निहलानींची उचलबांगडी; प्रसून जोशी नवे अध्यक्ष\nReema Lagoo VIDEO : रिमा लागू यांचे चित्रपटांतील गाजलेले काही सीन\nVIDEO: भोली सुरत दिल के खोटे .. गाण्यातील विद्या आणि मंगेशची अदा\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2019/07/02/lasuni-alu-palak/", "date_download": "2019-09-17T14:15:09Z", "digest": "sha1:K3VRM6U3L6CA42XB4EIX4QILZ7BN2GDG", "length": 10498, "nlines": 174, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Lasuni Alu Palak (लसूणी आलू पालक)– Garlic Spinach Potatoes | My Family Recipes", "raw_content": "\nलसूणी आलू पालक मराठी\nआलू पालक खूप लोकप्रिय भाजी आहे. बरेच वेळा घरी बनवली जाते. लसूणी आलू पालक ही आलू पालक पेक्षा थोडी वेगळी भाजी आहे – त्यापेक्षा सोपी आहे. यात कांदा आलं, गरम मसाला घालत नाहीत. फक्त हिरवी मिरची, लसूण आणि जिरं घालून केलेली ही भाजी चवीला अप्रतिम लागते. मी पालक आधी मायक्रोवेव्ह मध्ये शिजवून घेते. अर्धा पालक मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि अर्धा चमच्याने कुस्करून (मॅश ) करून घेते. त्यामुळे भाजीचं टेक्सचर छान येतं. नक्की करून बघा.\nबारीक चिरलेला पालक २.५ कप\nउकडलेले बटाटे २ मध्यम\nसाजूक तूप १ टेबलस्पून\nठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा\nचिंचेचा कोळ अर्धा चमचा\nसाखर अर्धा – १ चमचा\n१. पालक निवडून, धुवून बारीक चिरून घ्या. पालकचे कोवळे देठ असतील तर तेही चिरून घ्या.\n२. एका मायक्रोवेव्ह च्या भांड्यात पालक घालून मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ४ मिनिटं शिजवून घ्या. पाणी घालू नका. झाकण ठेवू नका.\n३. पालक गार होऊ द्या.\n४. लसूण सोलून मध्यम आकाराचे तुकडे करा.\n५. काजू १० मिनिटं कोमट पाण्यात भिजवून ठेवा.\n६. अर्धा पालक मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. अर्धा चमच्याने चुरडून घ्या. असं केल्याने भाजीचं टेक्सचर छान येतं.\n७. एका कढईत तूप गरम करून जिरं, हिंगाची फोडणी करा.\n८. फोडणीत लसूण घालून मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत परता.\n९. मिक्सर मध्ये बारीक केलेला पालक आणि चमच्याने चुरडलेला पालक दोन्ही कढईत घाला.\n१०. हिरवी मिरची, चिंचेचा कोळ, जिरेपूड, मीठ, साखर घालून मिक्स करा.\n११. बटाटे सोलून मध्यम आकाराचे तुकडे करा. कढईत घाला.\n१२. काजू थोडं पाणी घालून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. कढईत घाला.\n१३. ३–४ मिनिटं शिजवा.\n१४. स्वादिष्ट, क्रिमी लसूणी आलू पालक तयार आहे. पोळी / भाकरी बरोबर अप्रतिम लागते.\n१. मायक्रोवेव्ह नसेल तर चिरलेला पालक एका कढईत पाणी न घालता आणि झाकण न ठेवता शिजवून घ्या. पालकाला पाणी सुटतं आणि त्या पाण्यात पालक छान शिजतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://cryptocoinpravda.com/19711.html", "date_download": "2019-09-17T14:42:23Z", "digest": "sha1:TUXOR2HDM7VAZTJNRFCWTJRIJRY5VSEL", "length": 15377, "nlines": 135, "source_domain": "cryptocoinpravda.com", "title": "मेटोकन - सोशल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म", "raw_content": "\nमेटोकन – सोशल ट्रेडिंग प्लॅटफॉर्म\nसंपूर्ण समुदायाला शुभेच्छा, मी कल्पित नाणी आणि चांगले प्रकल्प अनुयायी एक तापक बद्दल तापट आहे. या नवीन प्रकाशनामध्ये मी तुम्हाला मेटन प्रकल्प प्रकल्पाचा परिचय करून देऊ इच्छितो. मला खात्री आहे की आपण ब्लॉकचैन, विकिपीडिया, Ethereum, Crytocurrencies, ICO बद्दल बरेच ऐकले आहे … परंतु मीटोकन ब्लॉकचान हा छान आहे आणि अधिक तपशीलासाठी आम्ही खालील विषयांवर जात आहोत:\nआदिवासी समाजातल्या आदिवासी समाजात आम्ही एका वेगळ्याच सामाजिक रचनाकडे वळलो आहोत जेथे लोक विशिष्ट पद्धतीने काम करतात आणि ते जागतिक वातावरणात, तंत्रज्ञानाच्या घटनेमुळे जगात कुठेही येऊ शकतात. आणि इंटरनेट\nद मे टोकनचे उद्घाटन प्लॅटफॉर्म Style.me असेल, एक फॅशन-फोकस्ड सामाजिक कॉमर्स प्लॅटफॉर्म जे विकसित केले गेले आहे आणि टोकन विक्री कार्यक्रमापूर्वी लॉन्च केले जाईल. Style.me च्या स्पर्धात्मक फायदा फॅशन ईकॉमर्स जागा एक आभासी फिटिंग खोली तंत्रज्ञान इमारत अनुभव वर्षे समाविष्ट. आता आम्ही आमच्या पुढच्या विकासाच्या टप्प्यात जाण्यासाठी तयार आहोत आणि ईआरसी -20 प्रमाणित टोकनसह Ethereum ब्लॉकचॅनचा वापर समाकलित करतो जे स्टाईल.मी सामाजिक वाणिज्य बाजार चालवतील.\nStyle.me सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मचे अनुसरण करून, मी टोकन विविध उभ्या ओळींमध्ये अतिरिक्त प्लॅटफॉर्मवर विस्तार करेल जेथे प्रभावकारी, खरेदीदार आणि वाणिज्य प्लॅटफॉर्ममध्ये समान संबंध लागू केले जाऊ शकतात. मी टोकन कंपनी प्रथम मी टोकन्सची बीइंग करून इतर प्लॅटफॉर्मस प्रोत्साहित करेल आणि नवीन प्लॅटफॉर्म्सला सध्याच्या मेटाकॉन वापरकर्ता बेसमध्ये टॅप करण्याची संधी देत ​​असेल.\nआमचे व्यापक दृष्टीकोन EconoMe तयार करणे हे आहे जे जगातील प्रथम व्यापक सामाजिक व्यापाराचे बाजार असेल ज्यात विविध प्रकारचे ब्रॅण्ड आणि प्रभावकारी आहेत ज्यांचेकडे लाखो अतिरिक्त डिजिटल क्रेतांसह जोडण्यासाठी सामाजिक लाभ आहे.\nपारंपारिक ईकॉमर्सपेक्षा सोशल कॉमर्सची वाढ वेगाने होत आहे\n93% ग्राहक त्यांच्या खरेदीचे निर्णय घेण्यासाठी प्रयोक्त्याने तयार केलेल्या सामग्रीवर अवलंबून असतात\n2017 मध्ये सोशल मीडिया मार्केटिंग खर्च 36B $ असावा\n2013-2017 पासून सामाजिक मीडिया विपणन खर्च मध्ये 3x वाढ\nसामाजिक प्लॅटफॉर्म त्यांच्या सामग्रीच्या प्रभावांमधून त्यांचे सर्व मूल्य प्राप्त करतात त्यांच्या योगदानांच्या बदल्यात त्यांना काहीही न देता तयार करतात.\nसामाजिक मीडियाची वर्तमान रचना डिस्कवरी आणि विक्री रुपांतरणामधील दरी भरून काढण्यात अपयशी ठरते.\nसामाजिक प्लॅटफॉर्मद्वारे त्यांचा डेटा कसा वापरला जातो यावर वापरकर्त्यांचा कोणताही नियंत्रण नाही\nडिजिटल सामग्री निर्मितीसाठी EconoME एक नवीन विकेंद्रीकृत मॉडेल आहे. द मे टोकन, एक ईआरसी -20 टोकन, एमई द्वारा सामाजिक व्यापाराच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून समुदाय चलन म्हणून काम करते. सर्व वापरकर्त्यांसाठी ऑप्टिमाइझ केले आहे, Style.me एक शॉपिंगबल आहे, Instagram- सारखी फॅशन अनुभव. लक्ष्यित जाहिराती प्राप्त करण्याकरिता वापरकर्त्यांना फायद्याचे ठरविताना Style.me मोबदल्यात प्रभावकारी आणि ब्रँडमधून दर्जेदार सामग्री निर्मितीची उन्नती करते.\nमंच फॅशन प्रभावधारक, ग्राहक आणि ब्रॅण्डला जोडतो आणि बक्षीस देते उदाहरणार्थ, Influencers प्लॅटफॉर्मवर ब्रँडच्या वस्तू पोस्ट करण्यास सक्षम आहेत. वापरकर्ते अशा पोस्ट्स आवड आणि सामायिक करू शकतात, तर दोन्ही पक्षांना सामग्री निर्मिती आणि प्रतिबद्धतेसाठी पुरस्कृत केले जाते. Style.me च्या पेटंट व्हर्च्युअल फिटींग रूमचा वापर करून, खरेदीदार या संघटनेवर प्रयत्न करू शकतात आणि थेट खरेदीही करू शकतात.\nफॅशन ब्रॅण्ड्स समाधानी ग्राहक आणि मूल्यवान इन्फ्लोएन्डरमुळे आनंदी आहेत.\nबक्षीस नफ्याचे वर्गीकरण प्रणाली\nवाजवी आणि पारदर्शक सामग्री वितरण\nडेटा सामायिक करण्यासाठी टोकन भरपाई\nपूर्णपणे खरेदी करता येण्याजोगा सामग्री\nडिजिटल फिटिंग कक्ष, शैली सल्ला आणि बरेच काही\nStyle.me स्थापना केली आहे 2015 सीरियल उद्योजक जोनाथन लेओंग द्वारे\nतज्ञांचे फॅशन, तंत्रज्ञान आणि सामाजिक व्यापार संघ\nस्थापना फॅशन उद्योग नेटवर्क\nआर्ट प्रतिमा ओळख सॉफ्टवेअर स्टेट\nStyle.me ची मूलभूत कार्यक्षमता वापरकर्त्याच्या वैयक्तिक पसंतीस भेट देण्यासाठी युनीस-व्युत्पन्न, खरेदी-विक्रीयोग्य आणि प्रेरणादायक फॅशन सामग्रीची कालक्रमानुसार फी असते. आगामी घटकांमध्ये प्रत्येक घटक पुढे स्पष्ट केला आहे.\nप्रेरणा देणारे फॅशन सामग्री\nStyle.me वर प्रदर्शित केलेली सामग्री वापरकर्त्यांना नवीन फॅशन कल्पना, ट्रेन्ड आणि दिसण्यास आणि शोधण्यास प्रेरणा देईल. म्हणूनच, वापरकर्त्यांना स्टाझ.मे वर फॅशन संबंधित सामग्री सापडेल जे लोकप्रिय सोशल नेटवर्क्स आणि सोशल कॉमर्स प्लॅटफार्म जसे की Instagram, Pinterest, Wanelo, Open Sky इत्यादी वर आधारित आहे परंतु फॅशनवर लक्ष केंद्रित करते.\nसा��ाजिक कॉमर्स क्रांतीटोनी विक्री ऑगस्ट 2018 मध्ये चालू आहे\nआमच्या कार्यसंघामध्ये सामील व्हा आणि आपल्या टोकन मीटोकन विकत घ्या आणि बाजारात सर्वात फायद्याचा प्लॅटफॉर्म देऊ लाभांचा आनंद घ्या. आणखी वेळ वाया घालवू नका आणि आमच्या टेलीग्राम समुहात सहभागी होऊ नका जेणेकरून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आपले कोणतेही प्रश्न स्पष्ट करा. मेट्टन प्रकल्पाद्वारा प्रदान केलेली ही उत्तम संधी गमावू नका.\nपूर्व-विक्रीच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपलब्ध बोनसचा लाभ घ्या. (आयसीओ). आमच्या WEBSITE ला भेट द्या म्हणजे आपण या महान प्रकल्पाच्या फायद्यांबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.\nअधिक माहितीसाठी आम्ही आपल्याला खालील दुवे भेट देण्यासाठी आमंत्रित करतो:\nमाझा विकिपीडिया प्रोफाइल दुवा:https://bitcointalk.org/index.php\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95", "date_download": "2019-09-17T14:15:46Z", "digest": "sha1:YJ3BSHTPLYVULMFKK4VOUKISTD66NHNX", "length": 4166, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अश्मकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अश्मक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nगांधार ‎ (← दुवे | संपादन)\nअंग (प्राचीन राज्य) ‎ (← दुवे | संपादन)\nशूरसेन ‎ (← दुवे | संपादन)\nकोसल ‎ (← दुवे | संपादन)\nअवंती ‎ (← दुवे | संपादन)\nवत्स ‎ (← दुवे | संपादन)\nकाशी (महाजनपद) ‎ (← दुवे | संपादन)\nवृज्जी ‎ (← दुवे | संपादन)\nमल्ल ‎ (← दुवे | संपादन)\nचेदी ‎ (← दुवे | संपादन)\nकुरू ‎ (← दुवे | संपादन)\nपांचाळ ‎ (← दुवे | संपादन)\nमत्स्य ‎ (← दुवे | संपादन)\nकांबोज ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:महाजनपदे ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:धूळपाटी/महाराष्ट्राच्या इतिहासाची कालरेषा ‎ (← दुवे | संपादन)\nमहाजनपदे ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(���ॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A4%9F_%E0%A4%AC_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3", "date_download": "2019-09-17T14:19:06Z", "digest": "sha1:PPVDAHDFC3ZA22WOBFFFUUUO5RYTA3QD", "length": 3361, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:२०१८-१९ विजय हजारे चषक गट ब गुण - विकिपीडिया", "raw_content": "साचा:२०१८-१९ विजय हजारे चषक गट ब गुण\nछत्तीसगड ० ० ० ० ० ० +०.०००\nदिल्ली ० ० ० ० ० ० +०.०००\nआंध्रा ० ० ० ० ० ० ०.०००\nकेरळ ० ० ० ० ० ० ०.०००\nहैदराबाद ० ० ० ० ० ० ०.०००\nसौराष्ट्र ० ० ० ० ० ० ०.०००\nउत्तर प्रदेश ० ० ० ० ० ० ०.०००\nओडिशा ० ० ० ० ० ० ०.०००\nमध्य प्रदेश ० ० ० ० ० ० ०.०००\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१८ रोजी २०:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/diwali-magazine-2-1161730/", "date_download": "2019-09-17T15:13:01Z", "digest": "sha1:LZNNKZXIDZSCO2LAPZMSPJHTBQ2IDZS7", "length": 14696, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दिवाळी अंकांचे स्वागत.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\nबऱ्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर ‘शब्दालय’ने या वर्षी अंकाचा डोलारा उभा केला आहे. त्याचा विषयही जिव्हाळ्याचा आहे.\nबऱ्याच वर्षांच्या विश्रांतीनंतर ‘शब्दालय’ने या वर्षी अंकाचा डोलारा उभा केला आहे. त्याचा विषयही जिव्हाळ्याचा आहे. प्रसारमाध्यमांविषयी चर्चा करणारा. तंत्रज्ञानामुळे प्रसारमाध्यमांनी विविध रूपे घेतली तसेच समाजमनाचा अक्षरश: ताबा घेतला, परिणामी प्रसारमाध्यमांचे समाजजीवनावर होणारे परिणाम, त्याची कार्यपद्धती, या क्षेत्रात काम करणाऱ्यांची मानसिकता व दृष्टिकोन आदीचा मागोवा घेताना मुख्यत: या क्षेत्रात क���म करणाऱ्यांना लिहिते केल्याने ‘शब्दालय’चा हा अंक विविध पैलूंची मीमांसा करतो. प्रसारमाध्यमांचे बदलते स्वरूप (जयंत पवार), आव्हाने आणि संधी (राजीव साबडे), कृषी पत्रकारिता- विनोद आणि शोकांतिका (अशोक तुपे) आदी उल्लेखनीय लेखांसह दीपक करंजीकर, विजय चोरमारे, अरुण खोरे, अभिनंदन थोरात, दिलीप ठाकूर, श्रद्धा बेलसरे, महावीर जोंधळे, सुधीर देवरे, प्राजक्ता थोरात, मंगेश कश्यप आदींनीही प्रसारमाध्यमाच्या व्याप्तीचा आणि त्यातील बऱ्या-वाईटाचा आढावा घेतला आहे. कथा विभाग मनस्विनी लता रवींद्र, शार्दूल सराफ, वसुधा देव, चिन्मय पाटणकर आदींच्या लेखनाने वाचनीय ठरला आहे. रंगभूमी, टीव्ही मालिका आणि चित्रसृष्टीतील कलावंतांच्या संघर्षांचा रवींद्र पाथरे यांनी परामर्ष घेतला आहे. अभिनेता सयाजी शिंदे, किशोर कदम यांच्या मुलाखती हेदेखील यंदाचे वैशिष्टय़ आहे. याशिवाय दिल्लीस्थित पत्रकार प्रीथा चॅटर्जी यांनी निर्भया बलात्कार व हत्येच्या प्रकरणात ती असाहाय्य युवती दवाखान्यात दाखल झाली तेव्हा तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची मनोवस्था सांगणाऱ्या इंग्रजी वृत्तलेखाचा रंगनाथ पठारे यांनी आवर्जून केलेला अनुवाद या अंकात वाचायला मिळतो. कविता विभाग संतोष पवार, प्रकाश होळकर, इंद्रजित भलेराव, नारायण काळे, सिसिलिया काव्‍‌र्हालो आदींच्या कवितांनी सजला आहे.\nशब्दालय, संपादक : सुमती लांडे, किंमत : १५० रुपये\nदर्जेदार आणि सकस मजकुराची पर्वणी देण्याची परंपरा लोकमत दीपोत्सवने यंदाही जपली आहे. संपत्तीनिर्माणातही मूल्याधिष्ठित व्यवस्था अंगीकारणाऱ्या नारायण मूर्ती यांची सविस्तर मुलाखत आहे. रूढार्थाने नटीला साजेसे रूप तसेच पाश्र्वभूमी नसतानाही परिस्थितीशी टक्कर घेत यशोशिखर गाठणाऱ्या कंगना रनौटची कहाणी प्रेरणादायी आहे. पोर्नस्टार ते बॉलीवूड अभिनेत्री हे ध्रुवीकरण प्रत्यक्षात साकारणाऱ्या सनी लिओनीची मुक्ता चतन्य यांनी घेतलेली मुलाखत अडल्ट इंडस्ट्री, कार्यपद्धती, लोकांचा दृष्टिकोन याविषयी अंतर्मुख करणारी आहे. कुस्तीसारखा मातीतला खेळ ते दमसासाची परीक्षा पाहणारी नाजूक बासरी असा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा प्रवास जाणून घेणं अवश्य वाचनीय आहे. ‘दंगल’ चित्रपटाच्या निमित्ताने कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या लेकींचा प्रवाहाविरुद्ध वाटेवरला प्रवास सचिन जवळकोटे यांनी सुरेख उलगडला आहे.\nसंपादक : अपर्णा वेलणकर\nकिंमत : २०० रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nदिवाळी अंकांचे स्वागत शब्दस्पर्श\nभोई प्रतिष्ठानतर्फे अग्नीशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी\nभारतीयांसोबत परदेशी क्रिकेटपटूही रंगले दिवाळीच्या रंगात\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/4273", "date_download": "2019-09-17T14:53:47Z", "digest": "sha1:WDYXNAQNJNSHLN4X5DDYKOVWGBXGIAR7", "length": 32036, "nlines": 285, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१५ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nदिवाळी अंकासाठी आवाहन - २०१५\nगेल्या तीन वर्षांची परंपरा पाळत यंदाही ’ऐसी अक्षरे’च्या दिवाळी अंकाबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी ’ऐसी अक्षरे’च्या सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.\nइथे दर्जेदार लेखन प्रकाशित व्हावं, नवीन वाचक-लेखकांना संस्थळाबद्दल जिव्हाळा निर्माण व्हावा, त्यातून लेखन-वाचन संस्कृतीमध्ये, लहानशी का होईना, भर पडावी असा प्रयत्न नेहेमीच केला जातो. दिवाळी अंक हा या प्रयत्नांचाच एक वैशिष्ट्यपूर्ण भाग. गेल्या अंकांत सरस लिखाण आलं, तसंच - किंबहुना त्याहूनही सरस - लिखाण यंदाच्या दिवाळी अंकात यावं अशी आमची इच्छा आहे. उत्कृष्ट दर्जाचं लिखाण करणं सोपं नाही, त्यासाठी लेखकांना कष्ट करावे लागतात. वाचक��ंच्या केवळ प्रतिसादांतूनच त्या कष्टाचं चीज करण्याची या माध्यमाची शक्ती आहे खरी. पण आमच्या मते तेवढं पुरेसं नाही. त्यामुळे याही दिवाळी अंकातल्या लेखनासाठी काहीतरी मानधन देण्याची इच्छा आहे.\nदिवाळी अंकासाठी येणाऱ्या लेखनापैकी सगळंच्या सगळं अंकात समाविष्ट करणं दुर्दैवानं शक्य नसतं. एखादा लेख घ्यायचा की नाही हा निर्णय लिखाणाच्या दर्जावर तर अवलंबून असतोच. पण त्या प्रकारचं आलेलं इतर लेखन, एकंदरीत अंकासाठी आलेल्या लेखांची संख्या, अंकाचं आर्थिक अंदाजपत्रक हेही निर्णायक घटक असतात. लिखाण आमच्या हाती कधी येतं हेही महत्त्वाचं ठरतं. या सगळ्या गोष्टींमुळे काही चांगलं लेखनही नाकारलं जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राग मानू नये ही विनंती. काही लेख काही कारणानं ’ऐसी’च्या दिवाळी अंकात घेणं शक्य नसेल, तर लेखकापाशी तो लेख दुसऱ्या अंकात पाठवण्याचा रस्ता खुला असला पाहिजे, तितका वेळ त्याच्यापाशी उरला पाहिजे - यावरही आमचा कटाक्ष असतो. म्हणून साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१५ ठेवलेली आहे. तुमचं लिखाण आमच्या हाती जितक्या लवकर पोचेल, तितका जास्त वेळ आम्हांला मिळेल. स्वीकृतीचा निर्णय घ्यायला, संस्करण करायला, शक्य झाल्यास लेखासाठी अनुरूप रेखाचित्रं-छायाचित्रं मिळवायला हा वेळ अतिशय मोलाचा आहे. तेव्हा ही तारीख कसोशीने पाळावी ही आग्रहाची विनंती.\nदिवाळी अंक अधिकाधिक वाचकांना आपलासा वाटावा असा आमचा प्रयत्न दर वर्षीच असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे अंकात नेहेमीच्या लेखनाप्रमाणेच घनगंभीर() माहितीपूर्ण लेखन असावंच; शिवाय उत्तम दर्जाचं ललित लेखन, विनोदी लेखन, व्यक्तिचित्रं, समीक्षा, नवीन विषयांची ओळख करून देणारं, निरनिराळ्या शैलींमधलं आणि घाटांमधलं, प्रयोगशील लेखनही असावं, असं मनापासून वाटतं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या लेखनाचं, माध्यमसंबंधी - घाटासंबंधी - शैलीसंबंधी प्रयोगांचं, आणि हो, रेखाटनांचं आणि छायाचित्रांचंही स्वागत आहे. सदस्यांनी काढलेले आणि त्यांना आवडलेले फोटो, चित्रं, व्यंगचित्रं दिवाळी अंकात सामील करायला आम्ही उत्सुक आहोत. आपल्या अंकावर छापील अंकांवर असणारी पृष्ठमर्यादा नाही, हा आपल्या पथ्यावर पडणारा भाग. त्यामुळे तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणाऱ्या चित्रफिती, संवादफिती, संगीत, चलच्चित्रं, एकाहून अनेक शे‌वटांच्या शक्यता प्रत्यक्षात आणणारं ललित... अशा सगळ्याच प्रकारच्या साहित्याचं मन:पूर्वक स्वागत आहे.\nशब्दांच्या जोडीला छायाचित्रं, रेखाचित्रं, रंगचित्रं असावीत, अशी इच्छा आहे; पण आपण चित्रकार / छायाचित्रकार नाही, म्हणून घोडं अडतं, अशी अडचण असेल तर मनमोकळेपणानं संपर्क साधा. समजा, लिखाण पूर्ण झालेलं नसलं, तरीही विषयाबाबत थोडी पूर्वकल्पना दिलीत, तर चित्रांचा अंदाजअंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल. लेख व कथांसाठी चित्रं रेखाटण्याची ज्यांची इच्छा असेल, अशा रेखाटनकारांना, चित्रकारांना आणि छायाचित्रकारांनाही आम्ही आग्रहाचं आमंत्रण देत आहोत.\nआता अंकाच्या ’विशेष संकल्पने’बद्दल. दिवाळी अंकाच्या निमित्तानं काही विशिष्ट विषयांवर चर्चा घडावी असा आमचा प्रयत्न असतो. मात्र अंकाचा आवाका त्या संकल्पनेपुरताच मर्यादित असत नाही. अंकातील सुमारे वीस-पंचवीस टक्के भाग ह्या विषयाला दिला जाईल असा अंदाज आहे. उर्वरित अंकात सर्व प्रकारचं आणि विषयांचं साहित्य असेलच.\nयंदाची विशेष संकल्पना आहे ’नव्वदोत्तरी’. त्याबद्दल खाली विस्तारानं लिहितो आहोत.\nदिवाळी अंकासाठी भरपूर आणि विविध लेखन पाठवा. खास संकल्पनेबद्दल लिहा, पण संकल्पनाबाह्यही लिहा. तेव्हा विषयाचं बंधन आहे असं कृपया समजू नका. तुमचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो आहोत.\nकालमर्यादा - १५ सप्टेंबर २०१५\nलिखाण 'ऐसी अक्षरे'ला व्यक्तिगत निरोपाने पाठवावे.\nलेखन लवकरात लवकर पाठवावं ही विनंती.\nप्रत्येकच कालखंड आपापली वैशिष्ट्यं घेऊन येतो. विसाव्या शतकाचा पहिला अर्धा भाग भारताची स्वातंत्र्यप्राप्तीची वाटचाल, शहरीकरणाची सुरुवात, दोन महायुद्धं यांनी भरला होता; तर साधारण दुसऱ्या अर्ध्यासमोर स्वातंत्र्य, फाळणी, नवनिर्माणाची सुरुवात, आणि त्याचबरोबर लोकसंख्यावाढ व भुकेकंगालीला तोंड देण्यासाठीची हरितक्रांती अशी आव्हानं होती.\nएकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही काही बदल झालेे आहेत. १९९१ साली भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल झाले. त्यापुढच्या बदलांमध्ये यातून आलेल्या जागतिकीकरणाचा मोठा हातभार असल्याने बदलांचा आढावा घेण्यासाठी तो एक सोयीचा सुरुवातीचा बिंदू म्हणून पाहता येतो. आजच्या घटकेला हा बसल होऊन सुमारे पंचवीस वर्षं पूर्ण झाल्यामुळे काळाचा पुरेसा मोठा आवाकाही झ��लेला आहे. तर प्रश्न असा आहे की नव्वदोत्तरी काळात भारतात, महाराष्ट्रात नक्की काय बदल झाले कसे झाले आणि त्यातून सामान्य माणसाचं आयुष्य कसं बदललं\nबदल कुठे कुठे घडले असं विचारण्यापेक्षा कुठे घडले नाहीत, असंच विचारण्यासारखी परिस्थिती आहे, इतका व्यापक फरक आपल्या आसपास दिसतो. पंचवीस वर्षांत सातत्याने वाढलेली सुबत्ता झकपक मॉल्स, आलीशान गाड्या आणि उंची हॉटेलांमधून दिसते. घरांच्या किमती प्रचंड वाढल्या तरी त्याचबरोबर त्या परवडणारेही वाढताना दिसतात. तरीही दारिद्र्यरेषेखाली जगलं जाणारं भयाण आयुष्य शिल्लक आहेच.\nतंत्रज्ञानातले बदल डोळे दिपवून टाकणारे आहेत. साठ वर्षं सरकारी टेलिफोन जेमतेम दहा-वीस टक्के लोकांपर्यंत पोचला, तर मोबाईल क्रांतीमुळे अवघ्या दहाबारा वर्षांत संपूर्ण भारत फोनमय झाला. इंटरनेटही आता गावोगावी पोचतं आहे. संवाद वाढला, त्याचबरोबर कोलाहलही. माणसामाणसातले संबंध बदलले. ते सुधारले की बिघडले\nकलाकृतींमध्येदेखील या नव्वदोत्तरी बदलांचं प्रतिबिंब उमटलं असं म्हणायला जागा आहे. मासिकं संपली, दिवाळी अंक शिल्लक राहिले. वर्तमानपत्रं बदलली, टीव्हीचा राबता वाढला. सिनेमांमध्ये आधुनिक सफाईदार तंत्र आलं - याने दर्जा सुधारला किंवा कसं हा मुद्दा वेगळा. फेसबुक आणि स्वस्त कॅमेरांमुळे चित्रांचा प्रसार झाला. फक्त शब्दांऐवजी संवादात चित्रभाषेचा अधिकाधिक शिरकाव झाला.\nया सर्व विषयांवर प्रबंध लिहिता येऊ शकेल इतकी त्यांची व्याप्ती आहे. 'ऐसी'च्या यंदाच्या दिवाळी अंकासाठी थीम म्हणून हा विषय निवडताना आम्हांला याची कल्पना आहे. तरीही आज थोडंसं मागे वळून आणि आसपास नजर फिरवून दिसणारी काही चित्रं वाचकांसमोर मांडण्याचा आमचा मानस आहे. तुम्हांला हे चित्र कसं दिसतं, या बदलांचे काय परिणाम घडलेले दिसतात, येत्या काही दशकांत काय घडेल, त्याचं कल्पनाचित्र आशादायक दिसतं का काळजीलायक\nमला स्वतःला तरी नव्वदोत्तरी\nमला स्वतःला तरी नव्वदोत्तरी जे इलेक्ट्रीक टूथ-ब्रश आले तो शोध फार थोर वाटतो\nडीओडस मध्येही क्रांती घडतेय जे की आश्वासक आहे\nविषय अतिशय रोचक आहे. अर्थात याची व्याप्ती बरीच विस्तृत आहे. तरीही काही ठळक बाबींवर अतिशय दर्जेदार लेखन या अंकाच्या निमित्ताने होईल (व ते आपल्याला वाचायला मिळेल) अशी आशा करतो.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nदिवाळी अंकाची थीम चांगली\nदिवाळी अंकाची थीम चांगली आहे.\nही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.\nही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.\nकाही जणांनी विचारणा केल्याने\nकाही जणांनी विचारणा केल्याने 'लिखाण 'ऐसी अक्षरे'ला व्यक्तिगत निरोपाने पाठवावे.' हे पुन्हा सांगत आहोत. (व या निमित्ताने आठवण असावी म्हणून धागाही वर निघेल )\nज्या ऐसीबाह्य/जालबाह्य लोकांना व्यक्तिगत निरोप म्हणजे काय माहिती नसेल त्यांच्यासाठी:\nव्यक्तिगत निरोप ही ऐसीवरील सर्व सदस्यांना दिली जाणारी निरोप पाठवण्याची सोय आहे. थोडक्यात ऐसीपुरते व ऐसीवरून अ‍ॅक्सेस करता येणारे इमेल आहे.\nइथे सदस्यत्त्व घेतले नसेल तर ते घेताच ही सुविधा आपोआप प्राप्त होतील.\nबाकी ऐसीकरांनो, डेडलाईन जवळ येतेय. आणखी भरपूर लेखन येऊ दे प्रत्येक लेखन विषयाशी संबंधित हवे असे अजिबात नाही.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nतुम्ही आधी मराठी तर\nतुम्ही आधी मराठी तर लिवायला=टायपायला शिका\nखंत करत बसु नका मोहीतराव, आता\nखंत करत बसु नका मोहीतराव, आता एक वर्ष आहे तुमच्याकडे मराठीत टाईप करायला शिकण्यासाठी.\nमराठी जाऊ द्या हो, कमीत कमी इंग्लिश ची स्पेलिंग तरी बरोबर लिहा. accaunt\nआणि ऐसी अक्षरे ही कुठली side नाही.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nआधी लिहीणार नव्हते प्रतिसाद,\nआधी लिहीणार नव्हते प्रतिसाद साबळेसाहेबांना, पण शुचि नी लिहीला म्हणल्यावर आपल्याला लिहायला हरकत नाही असे वाटले.\nअनु तू लिहीतेयस का एखादा लेख\nअनु तू लिहीतेयस का एखादा लेख दिअं साठी तुला वाटलं तरच सांग.\nप्रयत्न करा. हळूहळू सरावाने जमेल. ऐसीवर लेख लिहिण्यासाठी दिवाळीअंकच पाहिजे, असे नाही. तुम्ही एरवीपण लेख लिहू शकाल.\nसमजा लेखन तयार असेल तर ते देवनागरीत लिहिलेले लेखन 'ऐसी अक्षरे' या आयडीवर व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवलेत तर पुढील संवाद साधता येईल\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nमागील अंकांप्रमाणे या वर्षीचा\nमागील अंकांप्रमाणे या वर्षीचा दिवाळी अंक देखिल दर्जेदार होईलच.\nतैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेतच्छिथिल बन्धनात |\nमूर्खहस्ते न दातव्यं एवम वदति पुस्तकम ||\nज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : स्त्रियांसाठी वैद्यकीय क्षेत्र खुले करणारी मर्सी जॅक्सन (१८०२), गणितज्ज्ञ बर्नहार्ड रिमान (१८२६), कार अभि���ंता, बुईक कंपनीचा जनक डेव्हीड डनबार बुईक (१८५४), कादंबरीकार शरदचंद्र चॅटर्जी (१८७६), द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार रामस्वामी (१८७९), समाजसुधारक, पत्रकार, वक्ते प्रबोधनकार ठाकरे (१८८५), चित्रकार गगनीन्द्रनाथ टागोर (१८६७), चित्रकार एम. एफ. हुसैन (१९१५), 'अमर चित्र कथा'कार अनंत पै (१९२९), व्हायोलिनवादक लालगुडी जयरामन (१९३०), पटकथाकार जाँ-क्लोद कारिएर (१९३१), अभिनेत्री अॅन बँक्रॉफ्ट (१९३१), लेखक केन केसी (१९३५), कवी सीताकांत महापात्र (१९३७), साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे (१९३८), पंतप्रधान नरेंद्र मोदी (१९५०)\nमृत्यूदिवस : मानववंशशास्त्रज्ञ रुथ फुल्टन बेनिडिक्ट (१९४८), सिनेकलावंत लीला चिटणीस (१९८२), गीतकार हसरत जयपुरी (१९९९), कवी वसंत बापट (२००२)\nराष्ट्रीय श्रम दिवस, विश्वकर्मा जयंती\n१८२२ : इजिप्शिअन संकेतलिपीची उकल.\n१९०८ : विमान अपघातामधला पहिला मृत्यू: वैमानिक ओरव्हिल राईट आणि प्रवासी थॉमस सेल्फ्रीज असणारे विमान कोसळले.\n१९४८ : निजामाचे समर्पण, हैद्राबाद संस्थान भारतात विलीन.\n१९७८ : इस्राइल आणि इजिप्तदरम्यान कॅम्प डेव्हिड करार.\n१९८० : पोलंडमध्ये 'सॉलिडॅरिटी' चळवळीची स्थापना.\n१९८३ : व्हनेसा विल्यम्स ही पहिली कृष्णवर्णीय स्त्री मिस अमेरिका बनली.\n१९९१ : लिनक्स कर्नलची पहिली आवृत्ती आंतरजालावर उपलब्ध.\n२०११ : 'ऑक्युपाय वॉल स्ट्रीट' नावाच्या जनआंदोलनास अमेरिकेत सुरुवात.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 5 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=CRPF", "date_download": "2019-09-17T14:27:10Z", "digest": "sha1:R5GSUBNEA2JDS6SOG4WHD2O4CUK6LXAH", "length": 3828, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\n‘‘१०८’ रुग्णवाहिका महाराष्ट्राची जीवनदायिनी’\nडॉ. आंबेडकर महाविद्यालयात आविष्कार कार्यशाळा\nनंदादीप फाउंडेशनतर्फे कल्याणमध्ये अनाथाश्रम\nविद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारता���ी सांस्कृतिक बंध दृढ’\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\nहवे आहेत मराठी भाषेचे मेकॅनिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2019-09-17T14:13:38Z", "digest": "sha1:MURVJMJNBXADLI5FCOWNKZ2VBALEHAET", "length": 9933, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रलंबित मागण्यांसाठी महापालिकेवर सफाई कामगारांचा मोर्चा | Dainik Prabhat", "raw_content": "\nप्रलंबित मागण्यांसाठी महापालिकेवर सफाई कामगारांचा मोर्चा\nपिंपरी-कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या साफसफाई कामगार महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि.26) पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले येथील पुतळ्यापासून दुपारी तीन वाजता महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत कष्टकरी कामगार पंचायत वतीने हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सफाई कामगार महासंघाचे अध्यक्ष संदिपान झोंबाडे , कष्टकरी कामगार पंचायत कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, शहराध्यक्ष संभाजी गोरे, अमर जयस्वाल, सविता लोंढे, माया कांबळे, रेणुका तोडकर, मंगल जाधव, अनिता सोनवणे, आशा पठारे, मंगल कसबे , कविता लोखंडे, सविता घाडगे, शरद पवार आदी उपस्थित होते.\nकंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावे.त्यांना सामान आणि किमान वेतन मिळावा. प्रॉव्हिडंट फंड मिळावा. पंतप्रधान आवास योजनेमध्ये सफाई कामगार महिलांना प्राधान्य देण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयावेळी बाबा कांबळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्यातील साफ सफाई कामगारांचे पाय धुऊन त्यांचे पूजन केले. त्याचा आदर्श घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या साफसफाई कामगार महिलांचे प्रश्‍न सोडवावेत.\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात म���ळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nबारामतीत काय 370 लागू आहे का\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nपावसाअभावी वाटाणा पिकावर रोगराईचे संकट\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/water-logging-in-nagpur-263766.html", "date_download": "2019-09-17T14:45:54Z", "digest": "sha1:GOIW2ZSKIPJAJNGZGQNYAYYEQGCYJZNH", "length": 10742, "nlines": 173, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपूरमध्ये सखल भागात पावसाचं पाणी शिरलं | Video - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nनागपूरमध्ये सखल भागात पावसाचं पाणी शिरलं\nनागपूरमध्ये सखल भागात पावसाचं पाणी शिरलं\nसेनेच्या नगरसेवकांची भाजपच्या आमदाराला शिवीगाळ; महापालिकत तुफान राडा\nVIDEO: जयराम रमेश यांनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक\nVIDEO: पंतप्रधान मोदींच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचं उद्घाटन\nVIDEO: पुराच्या विळख्यात अडकली शाळा; पत्त्यांसारखी कोसळली इमारत\nविधानसभेआधी पवार काका-पुतण्यात भगवा वाद\nVIDEO: चकाचक बाईक वापरणाऱ्या तरुणानं चोरलं हेल्मेट\nDRDOचा रुस्तम-2 ड्रोन कोसळला, पाहा VIDEO\nभाजपमध्ये आल्यानंतर उदयनराजेंची 'कॉलर स्टाईल' बंद होणार\nविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंकडून पुन्हा 'राम नामाचा जप'\nहेल्मेटचा जुगाड: हेल्मेट म्हणून चक्क डोक्यावर ठेवलं स्टीलचं पातेलं VIRAL VIDEO\nCCTV VIDEO: ठाण्यात लिफ्टवरून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी\nVIDEO: मनसेचं इंजिन कुठे अडकलं, राज निर्णय घेत नस��्याने मनसैनिक अस्वस्थ\nयुतीच्या चर्चेवर काय म्हणाले गिरीष महाजन, पाहा VIDEO\nVIDEO: उद्धव आणि फडणवीसांमध्ये चढाओढ, कोण रचणार राम मंदिराची पहिली वीट\nशाई झाली आता मुख्यमंत्र्यांवर जिवंत कोंबड्या फेकल्या, पाहा VIDEO\nVIDEO: आघाडीचा फॉर्म्युला ठरला; 'एवढ्या' जागांवर राष्ट्रवादी दाखवणार करिश्मा\nVIDEO: 'या' कारणामुळे मनसेला आघाडीमध्ये जागा नाही, शरद पवारांनी केलं स्पष्ट\nVIDEO: आज दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट\nबेशिस्तपणाच्या आरोपावर उदयनराजेंचं कॉलर स्टाईल उत्तर, पाहा VIDEO\nभाजपच्या दबावाला शिवसेना झुगारणार, पाहा SPECIAL REPORT\nVIDEO: म्हाडा कोकण मंडळाची 100 घरांची लवकरच सोडत; इतर टॉप 18 बातम्या\nVIDEO: भाजपची फसलेली ऑफर पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला किस्सा\nपाकच्या कुरापतीचा VIDEO; जवानांनी असं वाचवलं नागरिकांना\nबंगल्यात घुसून बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार; पाहा VIDEO\nVIDEO: तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं, PUBGमुळे बडबडतो 'पुढं हेडशॉट मारतो मी'\nVIDEO: '...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही कलम 370ला विरोध होता'\nSPECIAL REPORT: आदित्य ठाकरे लढणार उस्मानाबादमधून निवडणूक\nVIDEO: भाजपच्या मंचावर उदयनराजेंनी पहिल्यांदा उडवली कॉलर आणि म्हणाले...\nमॅच फिक्सिंगची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानं घेतले विराट आणि धोनीचे नाव\nलढत विधानसभेची : वसई विधानसभेत हितेंद्र ठाकुरांचं वर्चस्व कायम राहणार का\n'इलाका हमारा धमाका भी हमारा' आदित्य ठाकरेंचं ठाकूरांना थेट आव्हान\nSEX नंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर...\nहार्ट अटॅकच्या रुग्णांनो व्हा आता टेंशन फ्री, तुमच्यासाठी हे व्हिटामिन आहे वरदान\n'या' आहेत बॉलवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप 10 अभिनेत्री\nआईने दिलेल्या 'या' अमूल्य भेटीने गहिवरले पंतप्रधान नरेंद्र मोदी\nपोहायला गेलेल्या मुलीच्या डोक्यात घुसला अमीबा, मृत्युशी झुंज अपयशी\nमॅच फिक्सिंगची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानं घेतले विराट आणि धोनीचे नाव\nलढत विधानसभेची : वसई विधानसभेत हितेंद्र ठाकुरांचं वर्चस्व कायम राहणार का\nलढत विधानसभेची : मंत्री जयकुमार रावल हॅटट्रिक करणार का\nशरद पवार भडकले, पक्ष सोडून गेलेल्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात जावून हल्लाबोल\nलढत विधानसभेची : अक्कलकुवामध्ये काँग्रेसचे के. सी. पाडवी पुन्हा बाजी मारणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/2195", "date_download": "2019-09-17T14:45:09Z", "digest": "sha1:CEUPSWBFX2TX3ZEXJMO6NHK6CSJMUQMW", "length": 20282, "nlines": 290, "source_domain": "aisiakshare.com", "title": " काव्यातली सृष्टी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\n(तीनही व्हीडीओ एकाच कवितेचे आहेत. वाचनाच्या वेगानुसार व्हीडीओ निवडता येईल.)\nएकदा 'वाचली'. खरंतर पाहिली,\nएकदा 'वाचली'. खरंतर पाहिली, किंवा अनुभवली असं म्हणता येईल. अजून अनेक वेळा अनुभवण्याची इच्छा आहे.\nछापिल दिवाळी अंकापेक्षा वेगळ्या प्रकारचे माध्यम असल्याने, वेगळ्या प्रकारची, दर्जाची अनुभुती मिळावी अशी अपेक्षा आंतरजालावरील दिवाळी अंकांकडून असते. धनंजय यांचे असे प्रयोग अंकाला केवळ वाचनीय न ठेवता, प्रक्षणीय / अनुभवणीय करून ठेवतात.\nमस्त प्रयोग आणि कविता\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nहापिसातून काहिच दृक -श्राव्य प्रकार जमणार नाहिये.\nघरी जाइपर्यंत धीर धरावा लागेल बहुतेक.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nकविता किंवा दृश्य लघुनिबंध\nकविता किंवा दृश्य लघुनिबंध, असे काहीही म्हणता येईल. कुठल्या विवक्षित नावाबाबत माझा आग्रह नाही.\nअनुक्रमणिकेच्या सोयीसाठी \"कविता\" यादीखाली हा धागा घातला, ते चालण्यासारखेच आहे.\nवर्गीकरणाबाबत फार मूलगामी चर्चेत जाऊ नये... म्हणजे जरूर जावे, पण माझ्याशी नव्हे\nसांगायचे राहिले - संकल्पनाविषयक\nसांगायचे राहिले - ही कृती दिवाळी अंकाकरिता संकल्पनाविषयक आहे.\nपहिल्यांदा शब्द मुंग्यांसारखे चालतांना वाटले. नंतर यंत्रातून पास्ता बाहेर पडत आहे असे वाटले. यांत्रिक-कंटाळवाणे. पण मग आणखी नंतर शब्द वाचल्यावर मजा आली.\nआधीच कविता, त्यात प्रयोग , त्यावर धनंजय... अवघड आहे....\nकृपया मुळ कविता नेहमी सारखी कोष्टकातपण देणार का नाहीतर अवघड आहे आमच्यासारख्या दहा वेळा वाचून १ वेळा समजले असे वाटणार्‍या व पाव वेळा लक्षात रहाणार्‍याला\nदृश्य लय, गती आहे पण आवाज नाही आहे ना व्हिडिओ ला का आमचे स्पीकर्स आज बगावत पे उतर आये है\nरुंद कोष्टक बनवणे कठिण गेले\nपुढचे शब्द वाचताना मागची ओळ लक्षात नाही रहात, त्याकरता मूळ कविता दिसली पाहीजे ना माझ्यासारख्या वाचकाला.\nशिवाय अती जलद गतीत वाचून पडलात, चक्कर आली, दुखापत झाली तर कवी तसे ऐसीअक्षरे जबाबदार नाहीत हा वैधानिक चेतावनी इशारा नको अमेरीकेत कोणी स्यू केले म्हणजे\nम्हणून कविता ऐकण्याआधीची प्रतिक्रिया:\nअमेरीकेत कोणी स्यू केले म्हणजे\n'स्यू'कर मेरे मन को, किया तूने क्या इसा१रा, बदला ये मौसम, इ.इ.इ.\n१उच्चारसौजन्यः वसंते(कार्टे) रंग दे(बघू).\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nआताच पाहिला पहिला विडियो. हे असे सुचण्याचे कौतुक वाटते.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\n ४-५ दा पाहिला. अजून बऱ्याचदा बघेन. सुंदर कल्पना.\nधनंजय _/\\_ कसं काय सुचत हे\nधनंजय _/\\_ कसं काय सुचत हे तुम्हाला मस्त प्रयोग\nगेल्यावर्षीपण ज्या शब्दावर क्लिक केलय त्यानुसार पुढची ओळ येण्याची कल्पना भारी होती.\nआधीच कविता, त्यात प्रयोग , त्यावर धनंजय... अवघड आहे.... >> +१\nछान च प्रयोग आहे\nवेगळ्या माध्यमामुळे, जे म्हणायचे आहे, ते 'दाखवून' देता येते, हे किती छान जमलंय, आणि विषयाची निवडही 'दाखवण्याजोगी', थोडी सुगम, थोडी दुर्गम अशी आहे.\nआवाज येणे अपेक्षित आहे का\nतांत्रिकदृष्ट्या कसे साध्य करावे हे मला माहिती नाही, पण सध्या संपूर्ण पटलाच्या केवळ मध्यभागातील चौकोनात शब्द दिसत आहेत. जर ते जास्त दूरपर्यंत रांगेत दिसले असते, तर जास्त आवडले असते असे म्हणू का कि एकावेळी ओळीतले केवळ ३-४ च शब्द दिसणे हाही कवितेचा एक भाग आहे\nएखादे वाक्य, एखादी तान, आपल्यासमोर उलगडतांना, पुढे काय आहे, ह्या विचारात श्रोत्यांना/वाचकांना गुंगवून ठेवणे, हे कलाकाराचे मोठेच कौशल्य आहे. तुम्ही तसे मुद्दाम दाखवले आहे, का नाही, हाही एक चर्चेचा विषयच होईल\nकलाकृतीचा 'संपूर्ण' अर्थ कळण्यात मजा नाही.\nकुठल्याही कलाकृतीतली हीच मजा मला फार भावते, की कलाकाराला काय म्हणायचे असते, त्याकरता कलाकार कुठले निर्णय घेतो/घेते, पण बरेचदा अनवधानाने घेतलेले निर्णयही कलाकृतीला अधिक समृद्ध करून जातात.\nधन्यवाद - (आवाज नाही)\nचित्रफितीत आवाज नाही - दृश्यमाध्यमच आहे या फितीत.\nअगदी बाजूपासून आल्यास बरे दिसले असते, मान्य. काही नव्हे, तर मध्ये एक जाडसर रेषांची चौकट तरी हवी होती,आणि त्या चौकटीच्या कडेतून शब्द येऊ शकले असते.\nतीन चारच शब्द दिसण्यामागील हेतू असा, की फक्त एकच आडवी ओळ वाचत जाण्याची नेहमीची क्रिया न होता सर्व ओळी वाचणे प्राथमिक व्हावे.\nज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : स्त्रियांसाठी वैद्यकीय क्षेत्र खुले करणारी मर्सी जॅक्सन (१८०२), गणितज्ज्ञ बर्नहार्ड रिमान (१८२६), कार अभियंता, बुईक कंपनीचा जनक डेव्हीड डनबार बुईक (१८५४), कादंबरीकार शरदचंद्र चॅटर्जी (१८७६), द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार रामस्वामी (१८७९), समाजसुधारक, पत्रकार, वक्ते प्रबोधनकार ठाकरे (१८८५), चित्रकार गगनीन्द्रनाथ टागोर (१८६७), चित्रकार एम. एफ. हुसैन (१९१५), 'अमर चित्र कथा'कार अनंत पै (१९२९), व्हायोलिनवादक लालगुडी जयरामन (१९३०), पटकथाकार जाँ-क्लोद कारिएर (१९३१), अभिनेत्री अॅन बँक्रॉफ्ट (१९३१), लेखक केन केसी (१९३५), कवी सीताकांत महापात्र (१९३७), साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे (१९३८), पंतप्रधान नरेंद्र मोदी (१९५०)\nमृत्यूदिवस : मानववंशशास्त्रज्ञ रुथ फुल्टन बेनिडिक्ट (१९४८), सिनेकलावंत लीला चिटणीस (१९८२), गीतकार हसरत जयपुरी (१९९९), कवी वसंत बापट (२००२)\nराष्ट्रीय श्रम दिवस, विश्वकर्मा जयंती\n१८२२ : इजिप्शिअन संकेतलिपीची उकल.\n१९०८ : विमान अपघातामधला पहिला मृत्यू: वैमानिक ओरव्हिल राईट आणि प्रवासी थॉमस सेल्फ्रीज असणारे विमान कोसळले.\n१९४८ : निजामाचे समर्पण, हैद्राबाद संस्थान भारतात विलीन.\n१९७८ : इस्राइल आणि इजिप्तदरम्यान कॅम्प डेव्हिड करार.\n१९८० : पोलंडमध्ये 'सॉलिडॅरिटी' चळवळीची स्थापना.\n१९८३ : व्हनेसा विल्यम्स ही पहिली कृष्णवर्णीय स्त्री मिस अमेरिका बनली.\n१९९१ : लिनक्स कर्नलची पहिली आवृत्ती आंतरजालावर उपलब्ध.\n२०११ : 'ऑक्युपाय वॉल स्ट्रीट' नावाच्या जनआंदोलनास अमेरिकेत सुरुवात.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/manikarnika-shooting-video-viral/", "date_download": "2019-09-17T14:59:40Z", "digest": "sha1:RXQVEMTZLCI7S35CTM4R42ON5WCR66U4", "length": 11517, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“मणिकर्णिका’च्या शुटिंगचा व्हिडिओ व्हायरल | Dainik Prabhat", "raw_content": "\n“मणिकर्णिका’च्या शुटिंगचा व्हिडिओ व्हायरल\nबॉलीवूडमध्ये नववर्षात प्रदर्शित झालेल्या कंगना राणावतच्या “मणिकर्णिका’ चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटातील कंगनाच्या कामाचे गोड कौतुकही करण्यात आले. तसेच चित्रपटातील युद्धाच्या सीनची चर्चाही झाली. सध्य�� कंगनाचा युद्धाच्या सीनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nयात कंगना ब्रिटीशांविरुद्ध दोन हात करताना दिसत आहे. हे दृश्‍य युद्धाचे असले तरी व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही. व्हिडिओ नीट पाहिल्यावर कळतं की कंगना एका खोट्या घोड्यावर बसली आहे. हा खोटा घोडा ट्रॉलीवर अर्थात मशीनवर आहे. त्यावर बसून कंगना तलवारबाजी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या घोड्याला पाय आणि शेपटीही नाही. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. यामुळे सध्या कंगना चांगलीच ट्रोल होत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nएका युझरने लिहिले की, “लकडी की काठी, काठी का घोडा’. तर दुसऱ्या युझरने लिहिले की, “घोडा छाप, एकाहून एक कमेंट तिच्या या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. अजून एका युझरने या व्हिडिओला कमेंट करताना लिहिले की, डोंगर पोखरून निघाली उंदरीण. कंगनाल ट्रोल करण्याचं मुख्य कारण म्हणजे मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशनवेळी कंगनाने मुलाखतीत मी एक वर्ष ती घोडेस्वारी शिकत होती, असे सांगितले होते.\nप्रिन्स नरुला आणि युविका चौधरीची कोरिओग्राफर “नच बलिये’मधून बाहेर\nजाणून घ्या आज ( 9सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nराजकुमार रावच्या वडिलांचे निधन\nजाणून घ्या आज (५ सप्टेंबर) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nजाणून घ्या आज (1सप्टेंबर) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\n…आणि दबंग 3 च्या सेटवर सलमान खान भडकला\nभूल भुलैया-2 ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित\n१५ ऑगस्ट १९४७ ला किशोर कुमार यांचा ‘हा’ चित्रपट झाला होता प्रदर्शित\nमणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसणार ऐश्‍वर्या\n“महाजनादेश’मध्ये गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा\nचाकण-तळेगाव दाभाडे रस्त्या “खड्ड्या’त\nचिखल तुडवत स्मशानभूमीत जाण्याची वेळ\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचा��� बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/the-poison-is-rising-every-year-in-mumbai/122108/", "date_download": "2019-09-17T14:36:50Z", "digest": "sha1:3HSWM5RWVV7MEORY3ZRB5OHGYKPV3GRD", "length": 9634, "nlines": 102, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "The poison is rising every year in Mumbai", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महामुंबई मुंबईत दरवर्षी वाढतंय हवेतील विष\nमुंबईत दरवर्षी वाढतंय हवेतील विष\nपावसाळ्यानंतर येणारी थंडी पर्यावरणासाठी हानिकारक; पर्यावरणातील प्रदूषणाची पातळी वाढल्याने निर्माण होते विष\nमुंबईत दरवर्षी वाढतंय हवेतील विष\nपावसाळा संपत नाही तेवढ्यात मुंबईकरांना वेध लागतात थंडी ऋतूचे. या ऋतूमध्ये भलेही मुंबईकरांची उन्हापासून सुटका होत असेल पण, ही थंडी पर्यावरणासाठी हानिकारक असल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या अनेक वर्षांच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर थंडीच्या दिवसांमध्ये पर्यावरणातील प्रदूषणाची पातळी वाढलेली दिसेल. मुंबई, पुणे आणि सोलापूरमध्ये कार्बन मोनोऑक्साईडच्या गॅसचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये ठरवण्यात आलेल्या सुरक्षा मानकांपेक्षा दर वर्षी मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे.\nहेही वाचा: उन्हात चालल्याने होणार मधुमेहापासून सुटका\nकार्बन मोनोऑक्साईडसाठी आठ तासांमध्ये प्रति क्यूबिक मीटर २ मिली हे प्रमाण ठरवलं गेलं आहे. यातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१५-१६ साली कार्बन मोनोऑक्साईडचा दर सुरक्षा मानकांपेक्षा ७ टक्के अधिक आहे. तर, २०१६ – १७ मध्ये याचा दर १० टक्क्यांवर जाऊन पोहोचला. २०१७- १८ वर्षात हाच दर २५ टक्के पाहायला मिळाला. तर, २०१८-१९ मध्ये हा दर ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.\nयामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतोय परिणाम\nयामध्ये सर्वात जास्त कार्बन मोनोऑक्साईडचा दर ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत पाहायला मिळाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांमुळे वातावरणातील प्रदूषणाची पातळी वाढलेली दिसते. शरीरात कार्बन मोनोऑक्साईडची अधिक पातळी हिमोग्लोबिनचा ऑक्सिजनमधील प्रवाहावर परिणाम करतो. सोबतच मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. ट्रॅफिक पोलीस, सफाईकर्मचारी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही समस्या जास्त पाहायला मिळते.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nचिंतामणीच्या दरबारात नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराचा देखावा\nभिवंडी शहरात डेंग्यु, मलेरीयाने हाहाःकार\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nआठवलेंच्या आरपीआयला हव्यात १० जागा\n‘भाजप-शिवसेना सरकारची जाहिरातबाजीमध्येही ‘बनवाबनवी’\nकल्याणच्या तिसऱ्या पत्री पुलाला एमएसआरडीसीकडून मंजुरी\nगुंदवली ग्रामस्थांची पूर्णा ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राऊंड हटवण्याची मागणी\nमेट्रो प्रकल्पामुळे आरेमधली जीवसृष्टी धोक्यात – जयराम रमेश\nआरेतील मेट्रो कारशेडला बिग बी यांचा पाठिंबा\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/18.237.227.235", "date_download": "2019-09-17T14:34:03Z", "digest": "sha1:KCIXCSZT7YDKEELDGHBCKENCMKNGBLJW", "length": 7353, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 18.237.227.235", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 45.5235 (45 ° 31 '24.6 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-122.676 ° 122' 40\").\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह विंडोज डेस्कटॉप, विंडोज एक्सएमएक्स (10) वर चालत, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले. वापरलेला ब्राउझर आहे Chrome आवृत्ती 0 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 18.237.227.235 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी ���ंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 18.237.227.235 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 18.237.227.235 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 18.237.227.235 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/story/marathi/tg2orkde/mobaaiil-ttc/detail?undefined", "date_download": "2019-09-17T15:26:48Z", "digest": "sha1:3YTOXBHMYUEBFJRPRCPF4IZZTQXUWNVZ", "length": 8359, "nlines": 139, "source_domain": "storymirror.com", "title": "मराठी कथा मोबाईल टच by Swapnil Kamble", "raw_content": "\nमोबाईल हा माणसांची अंगवळणी झाला आहे.एक घरचा सदस्य म्हणून त्याकडे पाहिले जाते.प्रत्येक व्यक्तींची ती एक गरज बनत जात आहे.\nहल्ली मोबाईलचा बझर कानी ऐकू आला की झोपेतून जाग येते. मोबाईचे दर्शन सकाळी झाले की धन्य मानणारी एक तरुण पिढी, लहान थोर, नवरा बायको, म्हातारे, भिकारी, व्यापारी, कामगार, साहेब, घरापासून ते ऑफिसपर्यंत. हा लाडला दुल्हेरा बनला आहे.\nएखाद्याला फिट चक्कर आली तर, मोबाईलचा स्पर्श झाला की, ठिक होतो.\n'मोबाईल टच'मना मनात, माणसा मानसात ,एखाद्या दुधात पाणी मिसळता तसे भिनले गेले आहेत.\nहल्ली पेनाचं आणि बोटांचं मिलन होत नाही.\nवहीच्या पानाचा व पेनाचा संबंध हल्ली येत नाही.\nमोबाईलच्या किबोर्डमध्ये, व्हाट्सअप व फेसबुकमध्ये झिरपून गेलाय तो स्पर्श.ईबुक सुविधा ,ऑनलाईन पुस्तके, वाचता मिळताच.त्यामुळे कोरा करकरीत पुस्तकांचा, वहींचा सुगंध दरवळत नाही.शालेय पाठ्यपुस्तके मिळ्यावर कित्येक तास त्या पुस्तकांचा पानात रमायचो.त्या पुस्तकाच्या पानात असलेला सुगंध मातीचा पहिल्या पावसासारखा नाकात दरवळायचा.\nधरतीचा मातीला, पहिल्या पावसात सुगंध येत नाही.\n\"मोबाईल टच\"आल्यापासुन कोऱ्या करकरीत वहीला छपाईचा रंग दरवळत नाही.\n'देईल का तो स्पर्श जो पहिला प्रेयसीची आपल्या प्रेयसीला केलेला स्पर्श, जो मोबाईल देईल का,आजकाल माणूस स्पर्श विसरला आहे. मायेचा स्पर्श देईल का ममतेचा हुंदका... मोबाईल वर....\nमोबाईलवर टाईप करताना अक्षरांना येईल का गंध पेनाने लिहिताना वहीचा पानावर, ती जाणीव बोटांना येईल का.\nआजकाल भावना, स्पर्श निर्जिव झाल्यात, त्यांना \"भुल\"देली गेली आहेत.\nहाताची बोटं सुन्न झालित...\nमोबाईलचा बटणावर टाईप करुन ..\nआजकाल विसरत जात आहोत .नातं...पेनाच हाताचा बोटांशी असलेला,व संवाद.\nकागदाचा पेनाशी असलेला...संबंध....दुरावले जात आहेत.\nचिरडल्या जात आहेत, स्पर्श भावना...सिमेंटच्या भिंतीखाली..गाडल्याजात जाआहेत...जाणिवा...आणि..डोकं वर काढीत चंगवाद, परजिवीआपल्याच...भिंतीवरती....आपल्यात...छतावर..त्यांचीच अस्तित्वाची होर्डींग लावली जात आहेत, व फस्त केले जात आहे मानवी हक्क.\nपाऊसाचा स्पर्श, सरी वर सरी कोसळतात तेव्हा होणार्या हातांना स्पर्श अंड्राँईड मोईलच्या क्रिन वर उमटेल का, पहिला स्पर्शाची आस , चातक पक्षाला असते ती आस , महागड्या मोबाईल मध्ये कैद करता येईल का,\nआईची माया मोबाईलकर टाईप करता येईल का\nस्पर्शाची. भाषा फक्त हातांना समजते ....त्वेचेला समजते\nकोणतीही जाणिव इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस वर उमटता येत नाही.ती कैद करता येत नाही...त्यासाठी संवेदना मोबाईल मध्ये अजून आल्या नाही.\nमाणूस फक्त नविन टेक्नालॉजीचा चहेता दिवाना झालाय..पण मनाचा तो परका झालाय.\nस्वतःचाच घराचा वासा आज इन्टरनेटचा पॅक झालाय. संवाद नावाची चर्चा आता बाद झालाय\nबॅटरी मोबाईची लो झाली आहे.. माणूस मोबाईलचा फॅन झालाय\nशरीराचा व मनाचा हा किती मोठा गॅप झालाय\nनवोदित लेखक/कवीस आपल्या पहिल्या लेखनाचा वर्तमान पत्रात छापिल पाहून जितका आनंद मनाला होतो.. त्या क्षणाला आपण मोबाईलच्या टचशी साम्य तुलना करु नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/oxygen/page/10/", "date_download": "2019-09-17T15:47:53Z", "digest": "sha1:M36G3B6EB6RGVE4MZB66CCH6XA2HFUCY", "length": 28658, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Oxygen News | Oxygen Marathi News | Latest Oxygen News in Marathi | ऑक्सिजन: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nऑलिम्पिकला ‘पात्र’ ठरलेल्या सरडे गावच्या प्रवीण जाधवची गोष्ट.\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशेतमजूर आईवडिलांचा मुलगा. घरी अत्यंत गरिबी मात्र त्याची जिद्द अशी की, त्यानं ‘लक्ष्यभेद’ करायचं ठरवलं. ... Read More\nसह्याद्रीच्या रांगात जगणारी आदिवासी पोरं थेट एव्हरेस्ट करून येतात तेव्हा. ...\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमनोहर, अनिल आणि हेमलता, या एव्हरेस्ट सर करून आलेल्या आदिवासी मुलांच्या गावांत, घरात जाऊन पाहिलं तर काय दिसतं चित्रत्याचाच हा एक खास रिपोर्ट. ... Read More\nगरीबीच्या दावणीला बांधलेले आईबाप मुलींना कुपोषणाच्या दुष्टचक्रात ढकलतात, तेव्हा..\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलातूर-उस्मानाबाद पट्ट्यात मुलगी दहावी होते न होते तोच तिचं लग्न उरकलं जातं. का - तर वयात आलेली मुलगी घरात नको आणि शेतीच्या कामाने काळवंडली तर मग कोण पत्करणार तिला - तर वयात आलेली मुलगी घरात नको आणि शेतीच्या कामाने काळवंडली तर मग कोण पत्करणार तिला लग्नानंतर शिक्षण थांबतं, वर्षाच्या आत पाळणा हलतो आणि कोवळी पोर कुपोषित मुलाची आई होत ... Read More\nपाडय़ावरची पोरं का म्हणतात, शिकायची इच्छाच मेली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nठाणे-पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी तरुण मुलांना पुढे शिकावंसं वाटतं; पण दगडावर डोकं आपटणं काही सुटत नाही\nरॅगिंगच्या नावाखाली आपल्याच सहकार्‍यांना गुलाम ठरवणं ही कुठली संस्कृती \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nज्युनिअर माजले आहेत म्हणून रॅगिंग होत नाही, आपण सिनिअर असल्याचा इगो असतो म्हणून रॅगिंग केलं जातं. रॅगिंग ही शिस्त नसून गुलामिगरी आहे . ... Read More\nसे NO टू Ragging- इण्टर्न डॉक्टर्सच्या जगात रॅगिंगच्या जीवघेण्या वेदना नक्की काय आहेत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतोंड दाबून बुक्क्यांचा मार अनेकजण खातात, कुणाचा जीव जातो तेव्हा फक्त यासार्‍याची चर्चा होते. एरव्ही मात्र फ्रेण्डली रॅगिंगच्या नावाखाली सर्रास ज्युनिअर्सना धारेवर धरलं जातं, हे थांबायला हवं. म्हणून आजच्या अंकात ही रॅगिंगविरोधी चर्चा.. ... Read More\nमाहितीची लाइट, सत्ताधार्‍यांची टाइट \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n ग्रामसभेत जा, प्रश्न विचारा. पण हवेत बॅट मारू नका, दांडी उडेल. अभ्यास करून जा, तो कसा करायचा, सांगतो, फोन तर घ्या तुमचा हातात. ... Read More\n#RaiseTheWage- अमेरिकेची तरुण सिनेटर जेव्हा वेतनासाठी लढते.\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n29 वर्षाची अमेरिकन सिनेटर अ‍ॅलेक्झाण्ड्रिया. तिनं आता रेस्टॉरण्ट कर्मचार्‍यांच्या सन्मानजनक वेतनासाठी तिनं मोहीम उघडली आहे. ... Read More\nप्रेमाचा हार्मोनल लोचा नेमका कसा होतो\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआपण प्रेमात पडलोय, शारीरिक आकर्षण आहे, असं कितीही वाटलं तरी जरा जपून, कारण\nग्रॅव्हिटीलाइट- गावखेडय़ात दिवे लावणारं एक अनोखं तंत्रज्ञान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगुरुत्वाकर्षणाच्या शक्तीवर वीज तयार होऊ शकते आणि दिवे लागू शकतात, विश्वास नाही बसत पण हे खरंय \nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मॅच फिक्सिंग बिग बॉस 13 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका शेअर बाजार आयफा अॅवॉर्ड अफगाणिस्तान चांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेव�� कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/tag/?tagname=Museums.%201857", "date_download": "2019-09-17T14:50:33Z", "digest": "sha1:J5KTVU4NQSTOEQR3I6WHIT5JJSCXZNXW", "length": 3945, "nlines": 105, "source_domain": "bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nविद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका\nभिवंडीतील अंकुश ठाकरे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार\nहवे आहेत मराठी भाषेचे मेकॅनिक\nविद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\nहवे आहेत मराठी भाषेचे मेकॅनिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/2019/08/fire-of-amazon/", "date_download": "2019-09-17T14:24:56Z", "digest": "sha1:RRO4X4KODQMIAPRW4SP2UDAQEBI27PNV", "length": 5915, "nlines": 92, "source_domain": "kalamnaama.com", "title": "अमेझॉनची आग – Kalamnaama", "raw_content": "\n3 weeks agoIn : कव्हरस्टोरी\nअमेझॉन जंगल म्हणजे पृथ्वीची फुफ्फुसे होती आता ती बाद झाली. जगाला २०% प्रायवायू पुरवणारी जंगले होती ती. तेथील सरकारने आधीच कॉर्पोरेटच्या फायद्यांसाठी जंगले तोडण्याचा सपाटा लावला होता, त्यात ही आग लागली फोफाट्याने पसरली… अवकाशातून संपुर्ण ब्राझील धुरात लोटलेला दिसला. पण ब्राझीलचा राष्ट्रपती बोलसोनारो (हा पण फेकू आहे) उलट्या बोंबा मारतो आहे, तिथे लोकांसाठी काम करणारी स्वयंसेवी संस्थांनी आग लावली असा कांगावा करतो आहे. वरून ते म्हणतात कि, आग विझवणे त्यांना परवडणारे नाही. ह्यामाणसाने अमेझॉनच्या आदिवासी जमाती विरूद्ध अनेक वाईट कमेंट्स केलेले आहेत. हि आग म्हणजे त्या जंगलात राहणाऱ्या आदिवाश्यांची कत्तलच आहे.\nपर्यवरणाची सुरक्षा आत्यवश्यक असताना अशी जंगले बाद होणे म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी…\nहे जग अतिशय विकृत होत चालले आहे.\nमानव जमात या पृथ्वीवर जगण्याच्या लायकीचा राहीला नाही.\nहे जग लवकर नष्ट होवो…\nमानव जमात पूर्णपणे नष्ट होवो…\nमग पृथ्वी पुन्हा फुलो… आणि\n१००% प्राणवायु घेवून मानवा शिवाय\nइतर प्राणी सुखाने जगो…\nलाज वाटत आहे मानवांच्या क्रुरतेची…\nPrevious article संत रविदासांचे मंदिर जमीनदोस्त; ‘ईडी’ मुळे दिल्लीतील आंदोलन झाकोळले \nNext article महिला बांगड्या भरतील म्हणून राम कदमांची दहीहंडी रद्द; मनसेने उडवली खिल्ली\nकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या उद्या मुंबईत बैठका\nयुती सरकारच्या जाहीरातबाजीमध्येही थापा\nआंतरजातीय संबंधामुळे दलित तरुणाला जाळलं\nखड्यात गेले लोक, भ्रष्टाचाराचे रस्ते\nदलित खासदाराला गावात प्रवेश नाही\nविदेशी कलाकार मोदींना मिळणाऱ्या पुरस्कारा विरोधात\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Solapur/One-lakh-farmers-deprived-of-crop-loans/", "date_download": "2019-09-17T14:43:43Z", "digest": "sha1:P4YDAAF4RLIXDAOCSCUAE2JDKU3KJ2WK", "length": 8622, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " एक लाख शेतकरी पीक कर्जापासून वंचित! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › एक लाख शेतकरी पीक कर्जापासून वंचित\nएक लाख शेतकरी पीक कर्जापासून वंचित\nसोलापूर : संदीप येरवडे\nखरीप हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्याप जिल्ह्यातील बँकांनी केवळ 52 टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. वास्तविक पाहता जिल्ह्यातील 1 लाख 52 हजार 573 शेतकर्‍यांना पीक कर्ज देण्याचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले होते. तथापि, केवळ 53 हजार 558 शेतकर्‍यांनाच पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची धक्‍कादायक माहिती हाती आली आहे. तब्बल एक लाख शेतकर्‍यांना पीक कर्जच न मिळाल्याने त्यांना सावकारांच्या दारांत जावे लागले आहे. पीक कर्ज वाटपाबाबत राज्य सरकारने स्पष्ट आदेश देऊनही बँकांनी या आदेशाला हरताळ फासला असल्याचे उघड झाले आहे.\nखरीप पीक कर्ज वाटप करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील सहकारी व खासगी बँकांच्या 533 शाखांना देण्यात आली होती. त्यातील राष्ट्रीयीकृत 232, खासगी 58, जिल्हा सहकारी बँक 208 व विदर्भ कोकण बँक 35 अशा बँकांच्या शाखांचा समावेश होता. खरीप पीक कर्ज वाटप करण्यासाठी जिल्ह्यासाठी 1 हजार 411 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यांपैकी आतापर्यंत 736 कोटी 6 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकांनी आतापर्यंत 52 टक्के पीक कर्ज वाटप केले. परंतु, निम्म्या शेतकर्‍यांनादेखील अद्याप पीक कर्जाचा लाभ मिळाला नाही. अगोदरच जिल्ह्यातील शेतकरी मागील वर्षाचा दुष्काळ आणि यंदाही पावसाने दडी मारल्यामुळे हवालदिल असताना बँकांकडून शेतकर्‍यांना ठेंगा दाखविला जात आहे. खासगी बँकांनी शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पीक कर्ज वाटप केले आहे. परंतु, राष्ट्रीयीकृत बँकांना मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट देऊनदेखील केवळ 45 टक्केच पीक कर्जाचे वाटप केले गेले आहे.\nशेतकर्‍यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनीदेखील 43 टक्केच पीक कर्ज वाटप केले आहे. 68 हजार शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ 17 हजार शेतकर्‍यांना पीक कर्जाचे वाटप केले आहे. शेतकरी बँकांकडे पीक कर्ज मागणीसाठी गेल्यानंतर अगोदरच बँक अडचणीत आली असल्याची उत्तरे शेतकर्‍यांना देण्यात येत आहेत. त्यामुळे डीसीसी बँकेनेदेखील निम्म्या शेतकर्‍यांनाही पीक कर्ज वाटप केले नाही. एकंदरीत पाहता सर्वच बँकांनी नव्या एकाही शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटप केले नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खासगी सावकारांकडून खरीप हंगामासाठी पैसे काढण्याची वेळ आली आहे.\nकर्जमाफीमुळे नवीन पीक कर्ज मिळण्यास अडचणी\nराज्य सरकारने शेतकर्‍यांची कर्जमाफी केली असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, नव्या एकाही शेतकरी सभासदाला बँकांनी कर्ज दिले नाही. वर्षानुवर्षे त्याच त्या शेतकर्‍यांना कर्ज दिले जात आहे. नव्या शेतकर्‍यांना कर्ज मिळत नसल्यामुळे अशा शेतकर्‍यांची कुंचबणाच केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.\n* पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट : 1 हजार 411 कोटी रुपये\n* प्रत्यक्षात कर्ज वाटप : 736 कोटी रुपये\n* राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जवाटप : 420 कोटी रुपये\n* खासगी बँकेकडून कर्जवाटप : 159 कोटी रुपये\n* डीसीसी बँकेकडून कर्जवाटप : 133 कोटी रुपये\n* विदर्भ कोकण बँकेकडून कर्जवाटप : 22 लाख रुपये\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/match-the-series-by-winning-the-match-krunal-pandya/", "date_download": "2019-09-17T15:04:03Z", "digest": "sha1:7WSY5HEXQF2ZQ4XLNR34CRJBELXGMQFM", "length": 11845, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सामना जिंकून मालिका बरोबरीत करू – कृणाल पांड्या | Dainik Prabhat", "raw_content": "\nसामना जिंकून मालिका बरोबरीत करू – कृणाल पांड्या\nबेंगळुरू: मागील टी- 20 सामना भारतीय संघाने सांघीक कामगिरी करत जवळजवळ जिंकलाच होता, परंतु अखेरच्या षटकात मॅक्‍सवेलने तो सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवाला. त्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला. खरे सांगायचे झाले तर क्रिकेट हा अनिश्‍चिततेचा खेळ आहे. यामध्ये एखादा संघ जिंकेल असे भाकीत करता येत नाही. असे असले तरी भारतीय संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत करेल आणि एकदिवसीय मालिकेतही चांगली कामगिरी करेल. याची मला खात्री आहे. भारतीय संघ हा चांगला खेळ करत आहे. त्यामुळे भारतीय संघाने सामना जिंकण्याच्या संधी जास्त आहे, असे मत भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने दुसऱ्या टी- 20 सामन्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे.\nचिनास्वामी मैदानाच्या खेळपट्टी विषयी बोलताना म्हणाला, ही खेळपट्टी कोरडी आणि सपाट असल्याने येथे जास्त धावा जमवता येतील. मागील सामन्यात आम्ही मोठी धावसंख्या उभारण्यात कामी पडलो होत���. या सामन्यात चित्र वेगळे असेल. या मैदानावर खेळण्याचा अनुभवही असल्याने आम्ही याचा फायदा घेणार आहोत. पहिल्या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. तर त्याचे काही फलंदाज मोक्‍याच्यावेळी धावबाद झाल्याचाही आम्हाला फायदा झाला होता. परंतु, अखेरच्या षटकात आम्हाला सामना गमवावा लागला. आम्ही सांघिक खेळाच्या जोरावर हा सामना जिंकू. संघाचे हीत लक्षात घेत मी कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यास तयार आहे. ही मालिका विश्वचषकात भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे, असेही तो यावेळी म्हाणाला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nहोशिंगाबाद-भोपाळमध्ये अंतिम लढत रंगणार\nबारामती आता क्रिकेटच्या नकाशावर\nवर्षभराच्या बंदीनंतरही स्मिथच टॉपर\nअमेरिकन खुली टेनिस स्पर्धा: नदालचे पाचवे विजेतेपद\nअ‍ॅशेस ऑस्ट्रेलियाकडेच; इंग्लंडवर सहज विजय\nआफ्रिकेच्या फलंदाज प्रशिक्षकपदी अमोल मुजुमदार\nगोल्डन किंग, द बिशप्स चेक, 7 नाईट्‌स विजय\nक्रिकेटपटू मोहम्मद शमी विरोधात अटक वॉरंट जारी\n“महाजनादेश’मध्ये गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा\nचाकण-तळेगाव दाभाडे रस्त्या “खड्ड्या’त\nचिखल तुडवत स्मशानभूमीत जाण्याची वेळ\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/sbi-rules-changes-for-atm/", "date_download": "2019-09-17T14:50:55Z", "digest": "sha1:U7D3S3SHLQWXLNS5UHOEKHYRRDZT5ODJ", "length": 14699, "nlines": 184, "source_domain": "policenama.com", "title": "SBI ने एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nSBI ने एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले\nSBI ने एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या अनेक सेवांमध्ये बदल करत आहे. काही दिवसांपूर्वीच एसबीआयने जुने एटीएम बंद करून नवीन एटीएम सुरु केले आहे. त्यानंतर आता एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहे.\nएसबीआय ग्राहकांसाठी क्लासिक, ग्लोबल इंटरनॅशनल, गोल्ड इंटरनॅशनल आणि प्लॅटिनम इंटरनॅशनल डेबिट कार्ड या चार प्रकारचे डेबिट कार्ड जारी करते. हे डेबिट कार्डे जारी करण्यासाठी बँक काही शुल्क आकारते. पैसे काढण्याचे नियम या सर्व प्रकारच्या डेबिट कार्डावर लागू होतील.\nपैसे काढण्यासाठी एटीएमने बदललेले नियम\nएटीएमने पैसे काढता येण्याची दैनिक मर्यादा आणि वार्षिक शुल्क यांमध्ये बदल केले आहेत.\nपैसे काढता येण्याची दैनिक मर्यादा\nएसबीआय बहुतेक ग्राहकांना क्लासिक डेबिट कार्ड व ग्लोबल इंटरनॅशनल डेबिट कार्ड हे दोन कार्डच जारी करते. क्लासिक डेबिट कार्ड धारक एटीएममधून दररोज २० हजार रुपये काढू शकतात. ग्लोबल इंटरनॅशनल डेबिट कार्ड धारक दररोज ४० हजार रुपये काढू शकतात.\nक्लासिक डेबिट कार्डवर बँक १२५ रुपये (जीएसटी अतिरिक्त) वार्षिक शुल्क देखील आकारते. त्याच वेळी कार्ड हरवल्यावर ३०० रुपये (जीएसटी अतिरिक्त) आकारते. इंटरनॅशनल डेबिट कार्डवर १७५ रुपये, प्लॅटिनम डेबिट कार्डवर १७५ रुपये आणि प्रीमियम व्यवसाय कार्डवर ३५० रुपये शुल्क घेते.\nबाप-लेकाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण\nअखेर महाआघाडीकडून उत्तर मिळालं ; शरद पवारांसह पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये ‘यांची’ नावं\nPF खात्यात पैसे आले की नाही, घर बसल्या जाणून घ्या काही सेकंदात\n आता रिटेलर्स आपल्याला ‘उल्‍लू’ बनवू शकणार नाही, UMANG APP नं घर…\n RBI ची मोठी घोषणा, ‘या’ पेमेंट सिस्टीममधून भरता येणार मुलांची…\n‘या’ दोन सरकारी कंपन्या होणार बंद, वाणिज्य मंत्रालयाने केली घोषणा\n6 कोटी PF खातेधारकांसाठी खुशखबर आता मिळणार 8.65 % व्याज, जाणून घ्या\nLIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 8000 जागांची भरती, जाणून घ्या प्रक्रिया\nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली \nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक\nवृत्तसंस्था - राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या…\nविधानसभा 2019 : भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंचा मोठा…\nसिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण…\nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या…\n 50 पैशांपेक्षा कमीमध्ये मिळणार 10 लाखाचा…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्याच्या महागाईच्या काळात, २१ व्या शतकात पन्नास पैसे देऊन तुम्ही काय खरेदी करू शकता \n ‘या’ पध्दतीनं तयारी करून ”गल्‍ली…\nजोधपूर : वृत्तसंस्था - एके काळी जोधपूर मधील गल्ली-बोळांमध्ये क्रिकेट खेळणारा तसेच अभ्यासात साधारण असणारा एक मुलगा…\nPF खात्यात पैसे आले की नाही, घर बसल्या जाणून घ्या काही…\n आता रिटेलर्स आपल्याला ‘उल्‍लू’ बनवू…\n RBI ची मोठी घोषणा, ‘या’ पेमेंट…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरव��े हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक\nविधानसभा 2019 : भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंचा मोठा ‘खुलासा’\nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली कार्यक्रमादरम्यान घडली ‘ही’ चूक\n 50 पैशांपेक्षा कमीमध्ये मिळणार 10 लाखाचा विमा,…\n ‘या’ पध्दतीनं तयारी करून ”गल्‍ली बॉय’ बनला…\nजान्हवीनं शेअर केले एकदम ‘टंच’ फोटो, यूजर्सनीं…\nधुळे : बस आणि मोटरसायकलच्या धडकेत तरुण ठार\n‘ये पुलिस स्टेशन है, तेरे बाप का घर नही’, पोलिसांचा…\nपाहा : ‘अंगारकी चतुर्थी’चं ‘मनोभावे’ व्रत करा…\nविद्यार्थीनीसोबत ‘अश्लील’ चाळे करणारा शिक्षक चांगलाच ‘गोत्यात’ \nप्रयागराजमध्ये सापडला महाभारताच्या काळातील बोगदा, ‘पांडव’ येथूनच बाहेर पडल्याचा ‘दावा’\nBlackbuck Case : सैफ, सोनाली, नीलम आणि तब्बू यांच्या अडचणीत वाढ आता राजस्थान हायकोर्टात चालणार खटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/metroman/", "date_download": "2019-09-17T14:30:27Z", "digest": "sha1:PYDTSGDK3FGRIQCWJ2YDQHIMH6TOZA4I", "length": 3635, "nlines": 47, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "MetroMan Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nपडद्यामागचा सूत्रधार : मेट्रोमॅन ई श्रीधरन\nवेळेच्या भानाचे श्रीधरन यांच्यापेक्षा दुसरे सर्वश्रेष्ठ उदाहरण आढळणार नाही. १\nकॉम्प्यूटरच्या Local Disk चं नाव A, B ने सुरु न होता C पासूनच का सुरु होतं\nसर्वोच्च न्यायालयाचे किमान अर्धे न्यायाधीश भ्रष्ट\n“…मग तुम्हीच छत्रपती व्हा” : छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मण पुजाऱ्यावर खवळतात तेव्हा..\n“जय श्रीराम” विरुद्ध “जय भीम” : भारत विरोधी लोकांचं युद्ध पेटविण्याचं षडयंत्र\nइस्लामिक स्टेट ऑफ अमेरिका अँड सौदी अरेबिया\nहुकूमशाहीचं चित्र – गडद राजकीय पार्श्वभूमीचा ‘V For Vendetta’\nFlipkart वरच्या “डिस्काऊन्ट्स” चा परिणाम – २,००० करोडचा वार्षिक तोटा\nभारतासाठी निघालेला कोलंबस अमेरिकेत कसा गेला मोठ्या “घोळाची” रंजक कथा\nभारताप्रमाणेच या १० देशांतही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या कमी आहे\nकोरियन युद्धात अनेक लोकांचे प्राण वाचवणाऱ्या शूर भारतीय सैनिकांची थरारक कहाणी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/2197", "date_download": "2019-09-17T14:50:33Z", "digest": "sha1:DH23LMZXBMKEE4APMN6R2OJCJI7M6Y54", "length": 30115, "nlines": 329, "source_domain": "aisiakshare.com", "title": " Somehow I want to die | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\n माझं नाव सुमुख धोंडे. मला मरायचं होतं, त्याची ही कथा.\n'मी कसा जगलो', असं सगळे लिहतात म्हणून आपलं मी ठरवलंय, की मी कसा मेलो, ते लिहायचं. वाचा नाहीतर चावा. काहीजण हसतील पण. त्यांनी हसा. आपल्याला काय फरक पडतो\nतर मी कसा मेलो.\nमला आपलं मरायचंच होतं. बरोबर आहे, माझ्यासारखी विलक्षण वेगळी इच्छा असलेल्या माणसाला जसं वागवलं जातं तसंच मला वागवयाला लागले लोक.\nपुस्तकी शिक्षण वगैरे आपल्याला फारसं काही जमेना. आमच्या घरात थोडी अध्यात्माची परंपरा आहे. आई त्याला 'भिकेचे डोहाळे' म्हणते पण माझ्या अप्पांनी कायम त्याचं महत्त्व सांगितलं.\nअप्पा म्हणजे माझा बाप. एक अवलिया.\nअर्थात ते स्वतः काही उद्योगधंदा न करता दिवसेन् दिवस गायब होत. सिगारेटींच व्यसन कायमचंच.\nमाझी आईच आमचे घर चालवते आणि त्याचा तिला कोण अभिमान होता. असणारंच म्हणा अप्पा म्हणायचे, 'सहन करायचा तिचा अभिमान, गोंजारायचं तिला. म्हणजे निमूट आपल्याला हवं ते करत जगता येतं'. ते स्वतः त्यांची मर्जी आली की महिनोन् महिने गायब होत. मला त्यांच्यासारखं गायब व्हावं असं कधी नाही वाटलं, पण मला मरावं असं वाटू लागलं. त्याचं काय आहे, की जन्माला आलेला प्रत्येक जीव जगायच्याच मागे असतोय. एक माणूस हाच प्राणी असा आहे, ज्याला आत्महत्येची निवड करावीशी वाटते. ही माणसाचीच विशेषता आहे. हे सालं काय गूढ आहे, ते मरूनच बघायला पाहिजे.\nहे विचार आले तेंव्हा मी अप्पांच्या गुरूंच्या तसबिरीकडे बघत होतो. म्हणजे मला साक्षात्कारच झाला, असं मी समजतोय. हे गुरू तरुण असतानाच गेले. मग आपण ठरवलं की मरून बघायचं.\nतर त्या प्रयत्नांची ही कथा.\nपहिल्यांदा मी नदीकिनारी गेलो... मला नं पाणी फार फार आवडतं. आमच्या घरात करंगळीधार स्नानं करून करून कंटाळा आला होता.\nतेंव्हा म्हटलं मरताना तरी मस्त ऐशमध्ये भरपूर पाणी अंगभर, अंगात आणि अंगाबाहेर असेल, असं मरावं.\nअस्मादिक बद्द्कन दगडावर आपटले. अहो नदीत गुडघाभर पाणी होते. दर वर्षीप्रमाणेच या वर्षी पण पुरेसा पाऊस कुठे झाला होता \nपलीकडे चार पाच बाया धुणी धूत बसल्या होत्या. त्या लगबग आल्या, भरपूर कालवा केला... एक आजीबाई होती, तिने मुस्काडीत मारून वर धोपटले.\nघरी आणून सोडले. आईने वर दोन थोबाडीत दिल्या आणि रडत बसली.\nयावेळी बाहेर जाऊन काही तमाशा करण्याची रिस्क नको होती.\nआमच्याकडे बाहेरच्या एकुलत्या एक खोलीत पंखा आहे. त्याचाच वापर करूया, असे ठरवले.\nमाळ्यावरून दोर काढला, पंख्याला बांधला. खाली स्टूल ठेवले.\nया वेळी तरी नक्की मरणार मी. कोरडं कोरडं का होईना, पण मरण येणार.\nधाप्पकन आवाज आला. अस्मादिक खाली जोरदार आपटले.\nदोर तुटला होता. गळ्याला थोडेसे खरचटले बस्, बाकी काही झाले नाही.\nया वेळी कुणी पहिले नाही त्यामुळे काही तमाशा झाला नाही, हे भाग्यच.\nया वेळी तरी नक्की...\nबिल्डींगमध्ये दुसर्‍या मजल्यावरच्या शहांच्या ग्रिल्-बाल्कनीमध्ये चढलो. टेरेसवर जायचा रस्ता आमच्याकडे बंद करून ठेवलाय त्यामुळे असं - एक बाल्कनी चढूबाई दोन बाल्कनी चढू - करतच टेरेसवर जावं लागणार होतं.\nशहांची मुलगी बाल्कनीत आली, तिने एकदम किंकाळी फोडली.\nतिच्या त्या भयानक किंकाळीला घाबरून मी एकदम हात सोडून दिले.\nवॉचमनला वाटलं चोर आला आहे. तो पळत मागे आला.\nयावेळेस मोठ्ठा धप्प खाली पडलो, ते वॉचमनच्या अंगावर.\nमाझा हात मोडला, वॉचमनचा पाय.\nआईला दोघांच्याही उपचारांचा खर्च करावा लागला. कधी कधी कीवच येते हो आईची. पण मी तरी काय करणार 'तिच्या नशिबी असा नवरा आणि मुलगा असणं, हा तिचा कर्मभोग 'तिच्या नशिबी असा नवरा आणि मुलगा असणं, हा तिचा कर्मभोग', असं अप्पांचं एक आवडतं वाक्य आठवलं.\nपण साला मला मरायचंय.\nया वेळी काहीही झाले तरी मी मरणार आहे.\nग्यास चालू केला. सगळ्या घरात वास भरला.\nकाडेपेटीतली काडी ओढू लागलो तर पेटेना. सादळली असावी.\nबाहेर कार्टी क्रिकेट खेळत होती, त्यांच्यापैकी कुणाला तरी सुगावा लागला. शेजारचे बापट आले. त्यांनी आधी बाहेरचं मीटर बंद केलं. ब्याटने खिडकीची काच फोडली. घरात घुसून ग्यास बंद केला... मला ओढत बाहेर आणलं.\nयावेळीही भरपूर मुस्काटीत खाल्ल्या. आधी बापटांकडून, मग आईकडून.\nसगळे बिल्डींगमधले आता म्हणायला लागलेत, की याला मेंटलमध्ये टाका. आईला काही कळत नाही काय करावं ते... एकटी बिचारी काय काय करेल. अप्पा आल्यावर टाकते म्हणाली.\nपण मला नाही जायचं, कारण मला मरायचंय. तिथे गेलो तर मरणार कसा\nसालं, अप्पा यायच्या आत काही ना काही करायला पाहिजे. अप्पा म्हणजे अवलिया. कधी उगवतील ह्याचा त्यांनाही पत्ता नसतो.\nकाहीही झालं तरी मी मरणार आज.\nअंधार पडायचा सुमार... आमच्या गावात रस्त्यावरचे दिवे असले आहेत, की अजूनच अंधार-अंधार वाटतं.\nआर्. जे. पुलाकडून आमच्या 'जुनी सह्याद्री'कडे वळणारं वळण डेंजर आहे.\nतिथे पडून राहिलो... निवांत... म्हटलं ट्रक येईल, एक बस तरी येईल.\nएक रिक्षा आली जोरदार भुर्र करत.\nदुर्दैव पाठ सोडायला तयार नाही. रिक्षावाल्याने पाहिलं. ह्यांडल् गर्रकन फिरवलं.\nरिक्षावाल्याने उतरून आधी चार थोतरीत हाणल्या. नशीब, त्याला काही लागलं नाही \nचार लोकं जमलेच. त्यांनी त्याला समजावलं, की आपला स्क्रू कसा ढिल्ला आहे ते.\nतर असे हे माझे मरायचे प्रयत्न.\nआता तुम्ही विचाराल, की शेवटी काय झालं मेला का नाही इतक्या वेळा फजिती होऊन जगला कसा \nतर जनहो, आपण मेलो बरं का एकदाचे \nपण कसे ते सांगणार नाही.\nआपल्यालाही इथे तेवढीच करमणूक आहे राव इथे लोचा झालाय हो फार. एकदा मेलं की परत मरता येत नाही नं. आता करावं काय \nत्या साधूबाबांची कॉपी करायला गेलो आणि जगायचा (सॉरी मरायचा) लोचा केला.\nशेवट(शेवटच्या सहा ओळी) समजला नाही.\nबाकी सर्व लिखाण बर्‍याचदा वाचणयत आलेलं आहे. नक्की कधी, कुठे ते आटह्वत नाही. ध़अलपत्रात, का अजून एखाद्या प्रसिद्ध आर्टिकलमध्ये वगैरे.\nपण वचण्यात आलं आहे.( \"माणूस जीव द्यायचा प्रयत्न करतो पण त्यात त्याची फजिती होते\" ह्या थीम्वर काहीतरी)\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nपण कसे ते सांगणार नाही. ते\nपण कसे ते सांगणार नाही. ते सस्पेन्सच ठेवणार. >> हे काही बरोबर नै. बाकी लिखाण मजेदार\nपण कसे ते सांगणार नाही. ते सस्पेन्सच ठेवणार.\n एकदा(चे) मेल्याशी (ब्याद टळल्याशी) कारण (म्हणजे पुन्हा असले काहीतरी रटाळपुराण ऐकावे लागणार नाही.)\nनेमके काय म्हणायचे आहे लेखातून हा आता लेखन हे काय नेहमी म्हणणे मांडण्यासाठी नसते त्यातील एक शब्दाची वीण / उठणारी आवर्तने बघायची, अनुभवायची असते, शब्दांच्या पलीकडे बघायचे असते. गोष्टीचा प्रवास पुढे आपल्या मनात सुरु करायचा असतो वगैरे युक्तीवाद असेल तर ठीक आहे आय एम व्हेरी सॉरी, आय आस्क्ड...\nपण ती बाहुलीची एक कविता आहे ना, पोळी केली करपून गेली, भात केला कच्चा झाला, वरण केले पातळ झाले. त्याचेच एक व्हेरीएशन वाटले. तर शेवट मिस्टर नटवरलाल म्हणतात तसे खुदा की कसम मजा आ गया मुझे मारकर बेशरम खा गया....\nत्याचे काय आहे. इतर वेळा लेख आला तर सोड्ता येते पण दिवाळी अंकातून आणला गेलाय म्हणजे त्या लेखात काह���तरी स्पेशल पाहीजे ना का सणाच्या दिवशी पण उगाच पोळी, जाम, फ्रिज मधली कालची बटाटा भाजी खायची\nकोणी जाणकार खुलासा करेल काय\nपोळी केली करपून गेली, भात केला कच्चा झाला, वरण केले पातळ झाले\n> पोळी केली करपून गेली, भात केला कच्चा झाला, वरण केले पातळ झाले\nहे लिखाण वाचुन जरा बुचकळ्यात\nहे लिखाण वाचुन जरा बुचकळ्यात पडलो. दोन वेळा वाचुन काही वेगळे प्रोफाईल्स दिसतात का ते पाहिले. पण पाराच तो, हाती कसा मिळावा 'आपला कलाव्यवहार आणि आपण' अशी जी या अंकाची थीम आहे, त्याच्याशी संगती लावणे मला काही जमले नाही.\nहे ललित विभागातील लेखन आहे\nसगळे लेखन 'थीम'वर आधारीत नाही. एकूण अंकातील काही भाग या थीमला वाहिलेला आहे.\nया पानावर लेखनाचं वर्गीकरण मिळेल.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nपण ललित म्हणूनही समजलेलं नाही. विशेषतः शेवट.\n(आता लेखकाल किम्वा इतर कुणाला हे उलगडून सांगावे लागणे म्हणजे \"अरसिकीषु कवित्व निवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख\" ह्या उक्तीप्रमाणेच थरेल. पण तरीही कुणीतरी शेवट नीट लोकांनी ते सांगावा असं मला वाटतं.)\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nनिवेदकाला शेवटी कळते की मरण्यापेक्षा प्रयत्नांतच आपली अधिक रुची आहे. परंतु तोवर एकदा कधीतरी मृत्यू आलेला असतो. मृत्यूनंतर प्रयत्न करणे आणि फसणे या चक्राची गंमत पुन्हा अनुभवता येत नाही.\nआयला असय होय हे.\n\"मंजि़ल से बेह़तर लगने लगे है यह रास्ते\nआओ खो जाए हम| हो लापता \"\nअसा भाव दर्शवायचा असेल, साध्यापेक्षा साधनाच्या मोहात गुंतून जाणं दर्शवायचं असेल तर पहिले काही परिच्छेद चाम्गले जमलेत.\nस्वामी समर्थांनी* अशाच एका साधकाला जो अर्ध्यामार्गावर अडकला होता, साधनेच्या मोहात इंटर मिजिएट लेवलला अडकला होता त्याला\n\"रंडीया छोडी की नही अबतक\" असे म्हटल्याची एक गोष्ट आठवली.\nसंगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही\nबिल मरेचा Groundhog Day पहा, ह्या लेखाने मला बिलच्या पात्राने सिनेमात मरायसाठी केलेल्या अनेक प्रयत्नांची आठवण करुन दिली.\nज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : स्त्रियांसाठी वैद्यकीय क्षेत्र खुले करणारी मर्सी जॅक्सन (१८०२), गणितज्ज्ञ बर्नहार्ड रिमान (१८२६), कार अभियंता, बुईक कंपनीचा जनक डेव्हीड डनबार बुईक (१८५४), कादंबरीकार शरदचंद्र चॅटर्जी (१८७६), द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार रामस्वामी (१८७९), समाजसुधारक, पत्रकार, वक्ते प्रबोधनकार ठाकरे (१८८५), चित्रकार गगनीन्द्रनाथ टागोर (१८६७), चित्रकार एम. एफ. हुसैन (१९१५), 'अमर चित्र कथा'कार अनंत पै (१९२९), व्हायोलिनवादक लालगुडी जयरामन (१९३०), पटकथाकार जाँ-क्लोद कारिएर (१९३१), अभिनेत्री अॅन बँक्रॉफ्ट (१९३१), लेखक केन केसी (१९३५), कवी सीताकांत महापात्र (१९३७), साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे (१९३८), पंतप्रधान नरेंद्र मोदी (१९५०)\nमृत्यूदिवस : मानववंशशास्त्रज्ञ रुथ फुल्टन बेनिडिक्ट (१९४८), सिनेकलावंत लीला चिटणीस (१९८२), गीतकार हसरत जयपुरी (१९९९), कवी वसंत बापट (२००२)\nराष्ट्रीय श्रम दिवस, विश्वकर्मा जयंती\n१८२२ : इजिप्शिअन संकेतलिपीची उकल.\n१९०८ : विमान अपघातामधला पहिला मृत्यू: वैमानिक ओरव्हिल राईट आणि प्रवासी थॉमस सेल्फ्रीज असणारे विमान कोसळले.\n१९४८ : निजामाचे समर्पण, हैद्राबाद संस्थान भारतात विलीन.\n१९७८ : इस्राइल आणि इजिप्तदरम्यान कॅम्प डेव्हिड करार.\n१९८० : पोलंडमध्ये 'सॉलिडॅरिटी' चळवळीची स्थापना.\n१९८३ : व्हनेसा विल्यम्स ही पहिली कृष्णवर्णीय स्त्री मिस अमेरिका बनली.\n१९९१ : लिनक्स कर्नलची पहिली आवृत्ती आंतरजालावर उपलब्ध.\n२०११ : 'ऑक्युपाय वॉल स्ट्रीट' नावाच्या जनआंदोलनास अमेरिकेत सुरुवात.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jointcontrols.net/mr/products/generator-monitoring/", "date_download": "2019-09-17T14:58:17Z", "digest": "sha1:IDWX2TCKOOWTHANEKMDCX3OA4Y23TFYP", "length": 4869, "nlines": 179, "source_domain": "www.jointcontrols.net", "title": "जनक देखरेख निर्माते - चीन जनक देखरेख फॅक्टरी आणि पुरवठादार", "raw_content": "कंपनी आपले स्वागत आहे\n7 9:00 पासून 7:00 एक आठवडा दिवस\nमोठ्या genset, मोबाइल genset, आणि नवीन ऊर्जा बॅटरी निरीक्षण सर्व झाकून.\nGenset देखरेख टर्मिनल मालिका जनरेटर रिमोट मॉनिटरिंग आणि व्यवस्थापन विविध गरज पूर्ण करू शकता.\n, आपण योग्य मॉडेल असेल ते विविध कंट्रोलर किंवा नाही कंट्रोलर आहे जरी.\nऔद्योगिक डिझाईन समर्थन मुख्य प्रवाहात नियंत्रण पॅनेल आणि ECU प्रोटोकॉल कॉन्फिगरे���न.\nसमर्थन मुख्य प्रवाहात नियंत्रण पॅनेल\nगोळा 37 प्रकारच्या काम घटके, 16 प्रकारच्या सूचना\nसमर्थन modbus प्रोटोकॉल आणि वापरकर्ता परिभाषित मापदंड\nइंधन डेटा गोळा करून वीज उत्पादन गणना\nबाह्य अनेक प्रकारच्या समर्थन काम साधने\nदररोज वितरित ताज्या बातम्या मिळवा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/galleries/maratha-kranti-morcha-latur/", "date_download": "2019-09-17T14:22:16Z", "digest": "sha1:YA6JBHJXXBA7MKW7FND4LREQXLMHNG6M", "length": 2710, "nlines": 75, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा क्रांती मोर्चा - लातूर - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चा – लातूर\nमराठा क्रांती मोर्चा – लातूर\nमराठा क्रांती मोर्चा - सोलापूर\nमराठा क्रांती मूक मोर्चा – जालना\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2019-09-17T15:38:41Z", "digest": "sha1:LCNE6WHVXNT6JF7EPDX3BJPCQNUSSNBI", "length": 8288, "nlines": 104, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "विक्शनरी:विक्शनरी साचे सुसूत्रीकरण प्रकल्प - Wiktionary", "raw_content": "विक्शनरी:विक्शनरी साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\n६ कार्यान्वित उपयोगी साचे\n७ हे सुद्धा पहा\nसाचे (Templates) हे अतिशय उपयोगी साधन आहे. त्यांचा वापर मुखपृष्ठ ते व्यक्ती येथपर्यंत केलेला आहे. नमुन्यादाखल [w:संत|संत] हा साचा व w:संत तुकाराम हा त्या साच्याचा वापर केलेला लेख आहे. अधिक माहिती साठी व व साचे कसे बनवावेत या साठी कृपया Help:विक्शनरी:साचे मदत पहा.नेहमी वापरल्या जाणा-या साच्यांच्या यादी साठी नेहमी उपयूक्त सूचना संदेश या पानावर पहा\nसध्या मराठी विक्शनरीवर उपलब्ध असलेले सर्व साचे या व���शेष पृष्ठावर आपोआप एकत्रित होतात.\nसाच्यांचा उद्देश/वापर या प्रमाणे वर्ग करत आहे.\nकाही सोपे साचे मी करु शकतो.\nConditional रकान्यांचे तंत्र माहितीचौकटींमध्ये वापरणे. सध्या \"व्यक्ति\" या माहितीचौकटीवर काम चालू आहे.\nCategory:साचे (किंवा Category:Templates) येथे साचे वापरणे आणि साचे तयार करणे या विषयी सर्व माहिती मिळायला हवी (इंग्रजी विकिपीडिया वर असे काहीसे आहे). त्यासाठी\nमाहितीपर लेख लिहावे किंवा भाषांतर करावे. असे लेख अस्तित्वात असतील तर ते Category:साचे मध्ये टाकावे.\nसाच्यांचे वर्गीकरण करावे. वापरासाठी साचे शोधणे त्यामुळे सोपे होईल.\nबहुतेक साच्यांच्या नावानुसार (index word) वर्गीकरण करून हवे आहे. साच्यांचा उद्देश/वापर या प्रमाणे वर्गीकरण चालू आहे.\nमराठी विक्शनरी करिता साचे\nमराठी विक्शनरीवरील साचे Category:साचे किंवा Category:Templates येथे पाहायला मिळतील.\nसंदर्भ उधृत करण्यासाठी साचे\nमार्गक्र्मण साच्यांप्रमाणेच सुचालन साचे एका संबधीत पानाकडून दुसऱ्या संबधीत पानाकडे सुलभ पद्धतीने जाण्या करिता(नॅव्हीगेशन करीता) आहेत. मार्गक्रमण साचे लेखांच्या तळाशी किंवा शिर्षश्स्थानी देता येतात.तर सुचालन साचे लेखाच्या उजवी कडे येतील. अशीच सुचालन साच्यांची रचना सुचालन प्रकल्प साच्यातही केली आहे.\nw:new:विकिपिडिया: देवनागरी टेम्प्लेट परियोजना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ एप्रिल २००७ रोजी १५:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=article&id=6269:2011-03-04-12-41-17&catid=477:2011-03-03-06-13-04&Itemid=631", "date_download": "2019-09-17T14:17:45Z", "digest": "sha1:2A3GG3X2NIYD2NMV2G2QNKVUDP6WQWFR", "length": 5427, "nlines": 23, "source_domain": "saneguruji.net", "title": "सोन्यामारुति ११९", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\nपहाटेची कोकिळा ओरडली, ''होय. आहे तुझ्यांत श्रध्दा.'' कोकिळा सांगत आहे असें त्याला वाटलें. वसंता तेथें घाटावर बसला. आकाशगंगेंत स्नानें करून निवालेल्या सप्तर्षीकडे तो पहात होता. ध्रुवाला प्रदक्षिणा घालणारे सप्तर्षि लहान बाळ ध्रुव परंतु सत्याचा, तपस्येचा, निश्चयाचा तो महामेरु होता. म��र्षि त्याच्याभोंवतीं प्रदक्षिणा घालूं लागले. नवीन तरुण जर नवध्येयानें पेटतील, निश्चयानें नटतील, त्यागाने शोभतील, अविरत अखंड श्रध्देनें झिजतील तर सारे लोक, म्हातारे म्हातारे पुढारीहि-त्यांच्याभोंवतीं प्रदक्षिणा चालूं लागतील. बाळ ध्रुवाचा विजय असो\nवसंता पहात राहिला. त्याच्या शेजारी येऊन कोण उभें राहिलें आहे वसंताचें लक्ष नव्हतें. आकाशांतील ध्रुवाकडे त्याचें लक्ष होतें. परंतु एकदम त्यानें वळून पाहिलें. दोघे एकमेकांकडे पाहात राहिले.\nवसंतानें हांक मारली ''भाऊ \n तूं खरेंच माझा भाऊ आहेस \n''होय. मी भाऊ आहें'' -तो म्हणाला.\n''एकोणीसशें सतरांतील तुझा जन्म -'' वसंतानें विचारलें.\n''हो. ''- तो आश्चर्यानें म्हणाला.\nवसंता या तरुणाकडे सारखा टक लावून पाहूं लागलां. शेवटीं तो एकदम उठला व त्यानें त्या तरुणाला मिठी मारली व ''भाऊ भाऊ वीस वर्षांनीं माझा भाऊ पुन्हा भेटला'' असें तो वेंडयासारखें बोलूं लागला. तो तरुण बुचकळ्यांत पडला.\n''तूं माझा भाऊ. १९१६ च्या सप्टेंबर महिन्यांत माझा भाऊ पुण्यास प्लेंगने मेला. त्याला लहानपणापासून मीं वाढवलें होतें. आई आजारी असे. मीं त्याच्यावर अपार प्रेम केलें. तो येथें पुण्यास मामांकडे आला होता. प्लेगनें त्याचा बळी घेतला. त्याच्या मरणाची वार्ता कळल्यावर दोन दिवस मी भ्रमिष्ट झालों होतों. मरतांना तो माझी आठवण करून मेला. तूंच तो. तो माझा भाऊ म्हणजेच तूं. तुझ्यासारखाच तो दिसे. तो तुझ्यासारखाच तेजस्वी व तरतरीत दिसे. असेच डोळे, सारें असेंच. तूं माझा तो भाऊ आहेस. संशयच, नाहीं. एकदम माझ्या हृदयांत एवढें प्रेम एकाएकीं कां उसळलें असतें ये, आपण पुन्हां भेटूं. वीस वर्षांचें भेटून घेऊं.'' वसंतानें त्याला पुन्हां घट्ट मिठी मारली. बारा वर्षांनीं रामहि भरताला इतक्या प्रेमानें भेटला नसेल \nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62197", "date_download": "2019-09-17T15:34:37Z", "digest": "sha1:22TY6E4AXMSAKPGN5KJKVEOVHFDC4HRJ", "length": 57540, "nlines": 276, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अर्थ विधेयक २०१७ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अर्थ विधेयक २०१७\nसारा देश उत्तरप्रदेशातील निवडणुकांच्या निकालाच्या चिकित्सेत मग्न असताना अर्थविधेयक २०१७ (Finance Bill 2017) लोकसभेत पारित झाले आहे. अर्थसंक��्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी अशा विधेयकांद्वारे सामान्यपणे केली जाते. त्या अनुषंगाने हे विधेयक मात्र थोडेसे अनोखे आहे. वित्तविषयक नसलेल्याही जवळपास २५ दुरुस्त्या (Amendments) ह्या विधेयकाद्वारे मंजूर करून घेण्यात आलेल्या आहेत. विधेयकातील एकूण दुरुस्त्यांची संख्या ४० आहे, त्यामुळे हे प्रमाण निश्चितच दुर्लक्षिण्याजोगे नाही.[१] भारतीय संविधानानुसार विधेयक वित्तविषयक (Money Bill) असेल, तर राज्यसभेत त्यावर मतदान होत नाही. राज्यसभेत त्यावर चर्चा होऊन सूचना केल्या जाऊ शकतात, परंतु लोकसभेतच त्यावर मतदान होते, आणि त्या सूचना पाळण्याचे कोणतेही बंधन लोकसभेवर नसते. सध्याच्या सरकारला लोकसभेत बहुमत असले, तरी राज्यसभेत ते नाही. त्यामुळे वास्तवात वित्तविषयक नसलेल्या दुरूस्त्या राज्यसभेच्या अडसराला वळसा घालून पारित करून घेतल्या जात आहेत की काय, अशी शंका अनेक माध्यमांतून व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी 'आधार' कार्डाबद्दलचा कायदादेखील असाच वित्तविषयक विधेयकाद्वारे संमत झाला होता. जयराम रमेश ह्यांनी ह्या संमतीस संवैधानिक आधारावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, व तो खटला अजून चालू आहे.\nह्या दुरूस्त्यांशिवाय अजूनही काही चिंताजनक वाटणार्‍या बाबी ह्या विधेयकात समाविष्ट आहेत. त्या सर्व इथे मांडण्याचा प्रयत्न करतो.\nआधार कार्ड कर भरण्यासाठी आणि पॅन कार्ड/नंबर मिळवण्यासाठी आवश्यक\n१ जुलै, २०१७ नंतर इन्कम टॅक्स रीटर्न भरण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. त्याचबरोबर पॅन नंबर मिळवण्यासाठीही ते आवश्यक आहे. 'पॅन कार्ड असताना आधार कार्डाची आवश्यकता काय' असा सवाल राज्यसभेत केला असता सरकारने 'एकापेक्षा अधिक पॅन कार्डे असतील तर ते रोखण्यासाठी' असे गुळमुळीत उत्तर दिले. ('एकापेक्षा अधिक आधार कार्डे असतील तर' असा सवाल राज्यसभेत केला असता सरकारने 'एकापेक्षा अधिक पॅन कार्डे असतील तर ते रोखण्यासाठी' असे गुळमुळीत उत्तर दिले. ('एकापेक्षा अधिक आधार कार्डे असतील तर' हा प्रश्न विचारला गेला की नाही, त्याची कल्पना नाही.) राज्यसभेत 'सरकारला जर हेच हवे असेल, तर त्यांनी वेगळा कायदा आणावा' अशी मागणी केली गेली, ज्याच्याशी मी सहमत आहे. आधीच आधार कार्डाचा दुरुपयोग व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो (Surveillance) - बायोमेट्रिक व इतर प्रकारे - अशी भीती व्यक्त होत अ���ताना त्याचा वापर वैयक्तिक जीवनात कुठल्याही तर्‍हेने आवश्यक करणे, हे अशा लोकसभेतील दुरुस्तीमार्फत करणे योग्य वाटत नाही. मला तर हा कायदाच फार योग्य वाटत नाही. भले तुम्हाला मोदी सरकार कितीही चांगले वाटत असेल, आणि ते अजिबात कोणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही, असे वाटत असेल, तरी हे कायदे फक्त ह्या सरकारच्या कालावधीपुरते राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. वैयक्तिक आयुष्यावर (कुठल्याही) शासनाचे नियंत्रण येनकेन प्रकारे वाढत जाणे, हे शेवटी देशाचे उदारमत (liberal values) कमी करणे होय. पक्षीय लठ्ठालठ्ठी बाजूला ठेवली, तर हा मुद्दा चिंतनीय आहे.\nखाजगी कंपन्या राजकीय पक्षांना देणग्या कशाप्रकारे देऊ शकतात, ह्यामध्ये ह्या अर्थविधेयकात मोठा बदल करण्यात आलेला आहे. ह्याआधी (सध्या अस्तित्वात असलेला) ह्याबद्दलचा नियम म्हणजे - गेल्या तीन आर्थिक वर्षांतील सरासरी नफ्याच्या ७.५% एवढी रक्कम (त्याहून जास्त नाही) खाजगी कंपनी राजकीय पक्षाला देणगी म्हणून देऊ शकते. परंतु ह्या विधेयकाद्वारे ही मर्यादा आता हटवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कंपनीने कुठल्या पक्षाला देणगी दिली, हे जाहीर करणे त्यांच्यावर ह्या विधेयकानंतर बंधनकारक असणार नाही. एकंदरीत आता खाजगी कंपन्या त्यांच्या स्वतःच्या इंटरेस्टसाठी भारतीय लोकशाहीमध्ये वारेमाप पैसा उधळून टाकण्यास मुखत्यार आहेत. आधीच राजकीय पक्ष माहिती अधिकाराखाली येत नाहीत. त्यातून ह्या कंपन्यांसाठी 'डोनर अ‍ॅनॉनिमिटी' ठेवण्यासाठी नाव नसलेले इलेक्टोरल बाँड्स पक्ष त्यांना विकू शकतील (देणगी घेऊन) अशी 'सोय' करण्यात आलेली आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. लोकशाहीत लोकांना असलेले अधिकार आता पैशाद्वारे खाजगी कंपन्यांना मिळतील. ह्या सरकारची सध्याच्या मोठ्या कंपन्यांशी असलेली जवळीक बघता हे अत्यंत संशयास्पद आहे. पुन्हा एकदा सांगतो, अगदी तुम्हाला मोदी सरकारच्या धुतलेपणावर कितीही विश्वास असला, तरी ही दुरुस्ती फक्त त्यांच्या कालावधीपुरती नाही. भारतीय लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला असलेली किंमत ह्या दुरुस्तीद्वारे कायमची कमी झाली आहे. एखाद्या व्यक्तीने २०००रु. पेक्षा जास्त देणगी दिली, तर ते जाहीर करावे लागते, पण कंपनीने काहीशे कोटींमध्ये देणगी दिली, तरी ते जाहीर करावे लागणार नाही, असा उरफाटा न्याय ह्यामुळे अस्��ित्वात येईल. त्याचबरोबर हा काही कर अथवा महसूल संबंधित मुद्दा नाही, त्यामुळे ह्याला वित्तविषयक विधेयकात का घुसवले, हा नेहमीचा प्रश्न आहेच.\nअर्थविषयक नसलेल्या काही दुरूस्त्या ह्या राष्ट्रीय लवादांशी निगडित आहेत. ही ट्रिब्युनल्स सेमी-ऑटोनॉमस (अर्ध-स्वायत्त) असतात, व शासनाच्या कार्यकारी (Executive) शाखेवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. ह्यांपैकी काही लवाद एकत्रित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी एकमेकांशी संबंधित लवादांचे एकीकरण झाले आहे, तर काही एकीकरणे मात्र दोन अत्यंत वेगळी उद्दिष्टे असलेल्या लवादांची आहेत. ही अशी का केली गेली, ती ह्या अर्थविधेयकात का केली गेली, ह्याचे कुठलेही उत्तर नाही. त्यात मोठी बाब, म्हणजे ह्या लवादांवर केल्या जाणार्‍या नेमणुका करण्याचे स्वैर अधिकार सरकारने स्वतःलाच दिले आहेत. त्यांचे पगार, रुल्स ऑफ सर्व्हिसेस (सेवानियम), अर्हता, इ.इ. सर्व गोष्टी सरकारच 'ऑन द गो' जसे मनाला येईल तसे ठरवणार. ह्या लवादांच्या स्वायत्ततेवर अंकुश ठेवण्याचा हा कार्यकारी शाखेचा प्रयत्न आहे, असे दिसते. अर्थमंत्री 'आम्ही स्टँडर्ड प्रॅक्टिस फॉलो करून सरन्यायाधीशांशी चर्चा करून मगच ह्या नेमणुका करू' असे सांगतात, पण कधी अडचणीचे असेल, तेव्हा त्या प्रॅक्टिसला वळसा घालण्याची ही पळवाट कायमची निर्माण झाली आहे, असे दिसते. ह्याही दुरुस्त्या वित्तविधेयकात का, ह्या प्रश्नाला 'राज्यसभेला वगळून जायचे आहे म्हणून' ह्याशिवाय दुसरे उत्तर दिसत नाही. सिस्टममधले 'चेक्स आणि बॅलन्सेस' हळूहळू अशा प्रकारे रोडावत आहेत की काय, अशी भीती वाटते.\nकरनिरीक्षकांना(Tax Inspectors) दिलेले अधिकार\nह्या विधेयकाद्वारे करनिरीक्षकांना कोणाच्याही घरावर कुठलेही कारण न दाखवता, न्यायालयाच्या आदेशाशिवाय धाडी घालण्याचे अधिकार दिलेले आहेत. एवढेच काय, तर ह्या कायद्यामध्येच अशा धाडींबद्दलच्या तक्रारी दाखल करण्यासाठी ज्या लवादाची तरतूद आहे, त्या लवादालाही तक्रार दाखल झाल्यावर कारण देणे त्यांना बंधनकारक नाही त्याचबरोबर १९६२ पर्यंतच्या कोणत्याही कालावधीबद्दल अशा धाडी घातल्या जाऊ शकतात. (Retrospective application of law) टोकाचे उदाहरण द्यायचे झाले, तर थिअरॉटीकली, तुमच्या आजोबांनी भरलेल्या टॅक्समध्ये अनियमितता आहे, असे कारण दाखवून (किंवा न दाखवून) तुमची झडती घेतली जाऊ शकते. शासनाने स्वतःलाच दिलेल���या अमर्याद ताकदीचे हे अजून एक उदाहरण. इन्कम टॅक्स फ्रॉड होतो आहे, आणि त्यासाठी निरीक्षकांना व्यापक अधिकार द्यावे, असे भूतकाळात मीही म्हटले असेल, परंतु असे स्वैर, अनियंत्रित, आणि अमर्याद अधिकार असणे हे चांगल्याबरोबरच वाईट ठरू शकते. ऑथोरिटेरियन रेजिम्समध्ये अशा स्वैर अधिकारांचा बडगा विरोधक, पत्रकार, अ‍ॅक्टिव्हिस्ट्स, सर्वांवर पडू शकतो, पडतो, हे सर्वांना चांगलेच माहीत आहे. हाही पक्षीय लठ्ठालठ्ठी करण्याचा मुद्दा नाही. कोणत्याही पक्षाच्या का असेना, पण शासनाला इतके अधिकार असणे, ही चिंताजनक बाब आहे. त्यांचा गैरवापर भयंकर प्रकारे करता येऊ शकतो.\nएकंदरीत हे सरकार सामाजिकदृष्ट्या डावे, उदारमतवादी (सर्व घटकांना सुरक्षितता व संधीची हमी, इ.) व आर्थिकदृष्ट्या उजवे (सबसिडी प्रकार कमी करणे, इ.) असे ठरले असते, तर बहुधा चांगले झाले असते. परंतु ह्या सरकारने नजीकच्या काळात घेतलेले निर्णय बघता ते सामाजिकदृष्ट्या उजवे, कट्टर घटकांना प्रोत्साहन देणारे, तर आर्थिकदृष्ट्या कम्युनिस्टांसारखे (सर्वाधिकार शासनाकडे एकवटलेले, इन्स्पेक्टर्सकडे अमाप ताकद, इ.) अशा मार्गावर चालले आहे, असे वाटते. एकंदरीत ह्यामुळे भारतीय नागरिकांच्या वैयक्तिक अवकाशाचा संकोच (reduction in personal space) विविध प्रकारे होत आहे, असे दिसते. हे प्रचंड चिंताजनक आहे. ह्यावर म्हणावी तशी चर्चाही कुठे झालेली नाही. येथे ती होईल का, हे माहीत नाही, पण झाल्यास उत्तम.\n[१] अशा विधेयकात एकूण ४० दुरुस्त्या असणे, हेही असाधारण आहे, असे वाचले.\n[२] लोकसभेत सुरवातीस सादर झालेल्या विधेयकाची प्रत - http://bsmedia.business-standard.com/advertisement/budget2017/FinanceBil... (राज्यसभेत सादर करताना ह्यात काही बदल झाले, असे समजते.)\nपार्टी फडिंग बद्दल मी जे वाचले ते\n\" राजकीय पक्ष आपल्या टोटल फडिंगच्या 20% किंवा 20 करोड जे जास्त आहे ,तितक्या देणग्या नावे जाहीर न करता कॅश मध्ये घेऊ शकतो.\"\nएका अर्थी हार्ड कॅश मध्ये देणग्या स्वीकारण्यावर निर्बंध आले आहेत.\nपण इलेक्टॉरील बॉण्ड्स मुळे प्रचंड मोठ्या देणग्या नावे जाहीर न करता देता येतील\nअर्थात आमचे लक्ष विकासाची आश्वासने आणि धार्मिक उन्माद यांनी भारून टाकल्याने आम्ही हा लेख छान छान म्हणून बाजूला ठेऊ.\nआजची गोड बातमी- NSC/PPF इत्यादींवरील व्याजदर ०.१ % कमी झाला आहे.\nप्रतिअर्थविधेयक असाच कमी झाला तर २०३० पर्यंत माझ्या स्चप्नातील भारत नक्कीच साकार होईल.\nभाचा लिंक टाकतात का\nभाचा लिंक टाकतात का\nत्याचबरोबर हा काही कर अथवा\nत्याचबरोबर हा काही कर अथवा महसूल संबंधित मुद्दा नाही, त्यामुळे ह्याला वित्तविषयक विधेयकात का घुसवले, हा नेहमीचा प्रश्न आहेच.>>> कारण मग त्यावर राज्यसभेत चर्चा करावी लागत नाही, तिथे राष्ट्रद्रोही लोकांची संख्या अजूनही जास्त आहे त्यामुळे त्यांची कटकट टाळण्याची ही चोर, सॉरी चाणक्यनिती आहे\nमाझी दुसरीकडची कमेंट चिकटवतोय.\nअर्थसंकल्पीय विधेयकात सरकारने केलेल्या सुधारणांत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा परिणाम या वर्षापुरता नाही, तर कायमस्वरूपी आहे.\nयापूर्वी अशा बदलांचा केवळ उल्लेख अर्थसंकल्पात असे. त्या त्या कायद्यात बदल करण्यासाठी वेगळे विधेयक मांडले जात असे, ज्याच्यावर स्वतंत्र चर्चा केली जाई.\nअसे अनेक बदल, अर्थसंकल्पात तेही सुरुवातीला नाही, तर सुधारणांच्या वेळी घुसडले गेले आहेत.\nमिसळपाववर याबद्दल धागा मी\nमिसळपाववर याबद्दल धागा मी काढला आहे. भास्कराचार्य यांनी अधिक विस्तृत लिहिले आहे.\nतिथल्या धाग्याचा थोडा भाग इथे डकवतोय.\nपक्षीय आवडीनिवडीच्या पलिकडे जाऊन सांप्रत बील हे एकूण भारतीय नागरिकांच्या हक्कांवर, स्वातंत्र्यावर गदा आणणारे ठरणार आहे की कसे याबद्दल मला जास्त जाणून घ्यायचे आहे. कारण भविष्यात कोणतेही सरकार आले तरी त्यांच्या हाती ह्या सुधारीत कायद्याचे कोलीत असणार. हे बील परत बदलण्यासाठी तसेच रा़क्षसी बहुमत व प्रामाणिक इच्छा संसदेत लागणार आहे. त्यामुळे आत्ता या क्षणाला, ह्या बिलामुळे भारतीय नागरिकांना काय भोगावे लागू शकते ह्याबद्दल चर्चा व्हावी हा हेतू आहे. तुम्ही कोणत्या पक्षाला, नेत्याला मानता याने काहीही फरक पडत नाही जेव्हा कोणी आयकर अधिकारी विनाकारण तुमच्या घरात घुसून बळजबरी करेल. हा कायदा इंग्रजांच्या त्या कायद्याची आठवण करुन देतो जिथे पोलिसांना विना-वारंट कोणाचेही घर हुसकण्याची, कोणालाही आत टाकायची परवानगी मिळाली होती. तसेच आता होईल असे वाटत आहे.\nबीफबंदी, अ‍ॅन्टीरोमिओ स्क्वाड, चप्पलमार प्रकरण याद्वारे माध्यमांकडून जनतेपुढे एक प्रकारचे स्मोकस्क्रीन तयार करुन त्यामागे असले निर्णय बिनबोभाट घेतले जाणे हे ह्या देशाचे दुर्दैव आहे. ज्या लोकपाल साठी आण्णा हजारे आणि मंडळीसह सर्व देशाने आकांडतांडव केले होते त्याच्या नेमणुकीसाठी सांप्रत सरकार अगदी बालीश अशा कारणाला पुढे करुन टाळाटाळ करत आहे. त्याबद्दल रान माजवणारे मात्र देवळाच्या मंडपात गाढ झोपी गेलेले दिसत आहेत. याचा अर्थ लोकपालची लढाई फक्त कॉन्ग्रेसविरोधात मतप्रवाह बनवण्यासाठी होती. असेच मतप्रवाह विरोधकांबद्दल बनवून सांप्रत सरकार एकाधिकारशाहीकडे वाटचाल करत आहे असे दिसते. ही एकाधिकारशाही स्वतःला त्रासदायक ठरली तरी जनसामान्य शुद्धीवर येत नाहीत असे नोटाबंदीप्रकरणातून कळलेच. आता फायनान्स बिलातूनही कळले आहे.\nपहिल्या दोन मुद्यात (कंपनी आणि ७.५% लिमिट हटवायचे सोडुन) काही गैर वाटत नाही. मात्र नंतरच्या दोन मुद्याची मात्र काळजी वाटते.\nआधार कार्डची गरज : पॅन कार्ड मध्ये बायोमेट्रीक डेटा नसल्याने एक माणुस कितीही पॅन कार्ड काढु शकतो. २० वर्षापुर्वी भारतात होतो तेव्हा १० पेक्षा जास्त पॅन कार्ड असलेली माणसे माहित होती. त्यावेळी एका पेक्षा जास्त कार्ड असणार्या माणसाला दंड न्हवता, ४-५ वर्षापुर्वी कायद्यात बदल करुन १०००० रुपयाचा दंड करण्यात आला आहे. पण एकापेक्षा जास्त पॅन कार्ड चे फायदे लक्षात घेता दंड खुप कमी आहे. तसेच एखाद्या व्यक्ती कडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड आहे हे संगणकाद्वारे चेक करता येत नाही. एक व्यक्ती दोन आधार कार्ड काढु शकत नाही.\nअमेरिकेत सोशल सिकुरिटी नंबर (यात बायोमेट्रिक डॅटा नसतो) , सिंगापुर मध्ये identity card (यात हाताचे ठसे , ब्लड ग्रुप सारखी माहिती असते) जे आधार कार्ड सारखे सरकारी मदत देण्यासाठी वारतात तोच नंबर कर भरण्यासाठी वापरतात. दोन्ही देशात कुठलेही मोठे पैश्याचे व्यवहार करताना, क्रेडिट कार्ड, बॅक, शेअर बाजारचे खाते उघडताना हाच नंबर वापरला जातो. ह्या देशासारखे जर जन्माला येणार्या प्रत्येक माणसाला जर PAN नंबर दिला तर हा प्रश्न सुटु शकेल . पण हे implement होउन त्याची फायदे मिळायला बरीच वर्ष जातिल\nप्रत्येक माणसला कर भरुन उरलेले पैसे कसे खर्च करावेत (कायद्याने बंदी घातलेल्या गोष्टी सोडुन, उदा बंदी घातलेले ड्रग) आणि त्याचा खर्च कसा केला हे गोपनिय ठेवायचा पुर्ण अधिकार आहे. मग तो आपले सगळे उत्पन्न दान करु शकतो किंवा विमान घेउ शकतो किंवा एखाद्या राजकिय पक्षाला देणगी देउ शकतो. इलेक्टोरल बाँड्स मुळे ती गोपनियता मिळते. बॅकेतर्फे व्यवहार झाल्याने ट्रेसेबिलिटी राहते.\nकंपनीची गो���नियता आणि ७.५% चे लिमिट का हटवले ते कळले नाही.\nप्रत्येक माणसला कर भरुन\nप्रत्येक माणसला कर भरुन उरलेले पैसे कसे खर्च करावेत (कायद्याने बंदी घातलेल्या गोष्टी सोडुन, उदा बंदी घातलेले ड्रग) आणि त्याचा खर्च कसा केला हे गोपनिय ठेवायचा पुर्ण अधिकार आहे. मग तो आपले सगळे उत्पन्न दान करु शकतो किंवा विमान घेउ शकतो किंवा एखाद्या राजकिय पक्षाला देणगी देउ शकतो. >> साहिल, राजकीय पक्षांना दिलेल्या देणग्या (Individual) व्यक्तीला एनीवे व्यक्तीशः उघड कराव्या लागतात. ती अट आधीपासूनच आहे, व असावी. राजकीय पक्षाला देणगी ही काही वैयक्तिक चैनीची बाब नाही. लोकशाहीत पैसा कुठल्या मार्गाने येतो, हे कळणे आवश्यक आहे.\nकालच २०१४ मधला केदारचा \"युपीए सरकारचा लेखाजोखा\" हा बाफ वाचत होतो.. त्यात बर्‍याच जणांचं असं म्हणणं होतं की मोदी/भाजपा जर सत्तेवर आले तर घटनेच्या कक्षेत राहूनच फक्त विकासाचं काम करतील. आणि विरोधातल्या लोकांचं हेच म्हणणं होतं की विकास हा फक्त एक मुखवटा असेल.. त्या बाफमधे लेखकाकडून अपेक्षिलेला विकास तर काही अजून जन्माला आलेला दिसत नाही पण दुर्दैवानं विरोधातल्या लोकांची भिती प्रत्यक्षात उतरत आहे असंच चित्र एकंदर दिसतंय..\nतुमचा प्रतिसाद अप्रकाशित केला आहे. आशा आहे कि तुम्ही या धाग्याच्या विषयाबद्दल आणि योग्य त्या भाषेत लिहाल. नाहीतर तुम्हाला परिणाम माहिती आहेच.\nमाहितीपूर्ण लेख, भा. अजून\nमाहितीपूर्ण लेख, भा. अजून माहिती वाचून लिहीतो.\nछान लेख, आता जी एस टी पण\nछान लेख, आता जी एस टी पण येतोय, त्यावर पण लिहा \nकुठल्याही कंपनीचा, कुठलाही खर्च ( अगदी तो टॅक्स साठी डिडक्टीबल नसला तरी ) शेवटी त्या कंपनीच्या वस्तू आणि सेवा यांच्या विक्रीतूनच वसूल केला जातो ( अपवाद खुप मोठा तोटा असलेल्या कंपन्या ) त्यामूळे या देणग्या, शेवटी भाववाढीच्या रुपाने आपणच देणार आहोत.\nअत्यंत चुकीचे पायंडे पाडले जात आहेत.\nअतिशय महितीपूर्ण व समयोचित\nअतिशय महितीपूर्ण व समयोचित लेख. इतर बातम्यांच्या गदारोळात दुर्दैवाने यावर व्हायला हवी होती तेवढी चर्चा झालेली नाही. मनी बिलाचा इतका दुरुपयोग करायचाच असेल तर मनमानी बील का म्हणू नय \nआयकर अधिकार्‍याकडे आलेले अमर्याद अधिकार कसे वापरले जातील याची झलक तिस्ता सेतलवाड प्रकरणात पाहिली आहेच.\nवास्तविक पहाता एकाधिकारशाही काय असते याचा अनुभव आज सत्तेवर असलेल्यांनी आणीबाणीत घेतला आहे. कित्येक लोक किंवा त्यांचे नातेवाईक तुरुंगत गेलेले आहेत. पण आताचे वर्तन पहाता शाळेत शिकलेला \"आतले व बाहेरचे\" हा धडा आठवतो.\nशिवाय लिमिटेड कंपन्यांचे उद्दीष्ट भागधारकांचा नफा हे असावे. राजकिय पक्षांना गुप्त देणग्या देणे म्हणजे \"हलवायाच्या घरावर तुळशी पत्र\nएखाद्या व्यक्तीने आपल्या पैशातून दिलेली देणगी एका मर्यादेपर्यंत गुप्त रहायला हरक्त नसावी.\n>>आधीच आधार कार्डाचा दुरुपयोग\n>>आधीच आधार कार्डाचा दुरुपयोग व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो (Surveillance) - बायोमेट्रिक व इतर प्रकारे - अशी भीती व्यक्त होत असताना त्याचा वापर वैयक्तिक जीवनात कुठल्याही तर्‍हेने आवश्यक करणे, हे अशा लोकसभेतील दुरुस्तीमार्फत करणे योग्य वाटत नाही.<<\nसर्वेलंस हा बायप्रॉड्क्ट आहे पण मुळ उद्देश डेटा इंटिग्रेशन असल्याने आधार किंवा एखाद्या युनिक आय्डीचा आग्रह सरकारी कामकाजात जस्टिफायेबल आहे. अमेरिकेत एसेसेन मध्ये बायोमेट्रिक्स्ची सोय नसली तरीहि डिएम्वी, आयेनेस सारख्या सरकारी संस्थांमार्फत तो डेटा मिळवता येतो...\n>>ह्या विधेयकाद्वारे करनिरीक्षकांना कोणाच्याही घरावर कुठलेही कारण न दाखवता, न्यायालयाच्या आदेशाशिवाय धाडी घालण्याचे अधिकार दिलेले आहेत. <<\nहा बदल थोडा स्केरी आहे. या नियमाचं वर्बेज किंवा रेफरंस तुम्ही दिलेल्या लिंक्मध्ये देउ शकाल काय\nभाचा, राजकिय पक्षाला देणगी\nभाचा, राजकिय पक्षाला देणगी देण्याबाबात..\nएखादा माणसाला ओवसीच्या पक्षाला किंवा विहप ला देणगी ( कायद्याचा चौकटीत कर देउन उरलेले उत्पन्न) द्यायची असेल तर त्याला पुर्ण स्वतंत्र हवे. ह्या पक्षावर आजपर्यन्त बंदी नाही आणि जोपर्यन्त बंदी नाही तोपर्यन्त ह्या पक्षाना देणगी देउ शकतो.\nजर ह्या पक्षाना देणगी दिली तर देणगीदार चा सुरक्षेसाठी त्याचे नाव गोपनिय ठेवणे आवश्यक आहे. इलेक्टोरल बाँड्स मुळे देणगीदारची माहिती गोपनिय राहते.\nपण मग त्या न्यायाने कोणत्या\nपण मग त्या न्यायाने कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला देणगी दिली (की पक्षांमध्ये गुंतवणूक केली) हे लोकांना कळायला हवे. या बॉण्ड्स मुळे हि माहिती समोर येणार नाही.\nडेंजर पायंडा पाडला जातोय. जो एकदा पडला की चाकं उलटी कोणी फिरवणार नाही.\nसाहिल, तुम्ही म्हटलेल्या पक्षाना देणगी देण्याचं स्वातंत्र्य आजही आहेच ना तसं केलं तर कायदा हातात घेणारे असतील तर त्यांच्यावर आळा / कारवाई केली पाहिजे. नावं गुप्त ठेवणे हे काही सोल्युशन नाही.\nराजकीय पक्षाना केलेली कोणतीही मदत पर्सनल किंवा कंपनीने गुप्त ठेवूच शकू नये. आणि मदत मर्यादाही हवीच हवी. कॉन्फ्लीक्ट ऑफ इंटरेस्ट असणं सहज शक्य आहे तिकडे.\nआणि परदेशी आस्थापने जर या\nआणि परदेशी आस्थापने जर या बॉण्ड्स मार्फत राजकीय पक्षांना पैसे देऊ शकत असतील तर परिस्थिती अजून बिकट होईल,\nएक तर फारसा जनाधार नसलेले पक्ष (अपवाद सोडता कॉमुनिस्ट) बाहेरून मिळणाऱ्या फँडिंग वर तग धरू शकतील,\nकिंवा बाहेरील कम्पन्या सरकार मध्ये गुंतवणूक करतील आणि सरकार ची ध्येय्य धोरणे ठरवतील.\nसाहिल शहा यांचा आधार कार्डची\nसाहिल शहा यांचा आधार कार्डची गरज हे पटले. आधार कार्डचा चुकीचा वापर होऊ शकतो हे जरी असले तरी त्याचे फायदे अधिक आहेत बॅकग्राऊंड चेक करणे, कर बुडव्यांना पकडणे, योजनांचा फायदा योग्य व्यक्तींना देणे वगैरे. अमेरिकेत सोशल सिक्युरिटी नंबर, युके मध्ये एनआयएन, बहुतेक प्रगत देशात कोणती ना कोणती तरी आयडेंटी कंपल्सरी आहे. भारतात सरकार कडे सगळ्या नागरिकांचा काही डेटाबेस नाही ही जास्त भयावह गोष्ट वाटत होती.\n<राजकीय पक्षाना केलेली कोणतीही मदत पर्सनल किंवा कंपनीने गुप्त ठेवूच शकू नये. आणि मदत मर्यादाही हवीच हवी. > हे अगदीच पटले.\nएक आधार कार्ड टॅक्स\nएक आधार कार्ड टॅक्स भरण्यासाठी वापरणे हा मुद्दा सोडल्यास इतर सर्व बाबतीत सरकारची वाटचाल एकाधिकारशाहीकडे चालली आहे असे स्पष्ट दिसते. त्यातून राज्यसरकारे बहुतेक याच पक्षाची येणार आहेत. तेव्हा पुढल्या २ वर्षात सरकारची पकड अजून घट्ट होईल.\nराजकीय पक्षांना व्यक्तींनी दिलेली देणगी एका मर्यादेपर्यंत गुप्तच रहायला हवी. बाळासाहेब ठकरेंच्या निधना नंतर बंद वर टीका करणार्‍या पोस्ट ला केवळ लाईक केले म्हणून दोन कॉलेज युवतींना आत टाकले व जमावाने घरावर हल्ला केला. एखाद्याने एम आय एम ला देणगी दिली हे शेजार्‍यांना कळले तर काय होईल \nविजयजी, आपले आयकरविवरणपत्र शेजार्‍याला दिसतील तसे नेमप्लेटखाली लावणार असतील तर शेजार्‍यांना नक्कीच कळेल...\nतसेच एमायमला देणगी देणार्‍याचे शेजारी कोण असतील असे वाटते\nखरेतर मलाच भीती वाटायला लागलीये, २०१४ मध्ये अच्छेदिनच्या आशेत भाजपला देणगी दिली होती मी... माझ�� शेजार्‍यांना कळले तर काय म्हणतील आता..\nइथे वैयक्तिक देणगीदारांबद्दल जास्त चर्चा होत आहे. प्रत्यक्षात कंपनीने राजकिय पक्षाला गुप्तदान करणे व ते कितीही करणे व ते समभागधारकांनाही न कळणे हे जास्त घातक आहे हा मुख्य मुद्दा आहे. कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्ट्स चा प्रश्न आहे. संपूर्ण पांढर्‍या पैशात जनतेच्या नाकावर टिच्चून कायदेशीर भ्रष्टाचार करणे सोयीचे झाले आहे.\n मला क्रेडिट कार्ड/होम लोन/ग्रीन कार्ड काढताना, जॉबसाठी बॅकग्राऊंड चेक करताना, स्टेट आयडी काढताना ssn लागला होता.\nचांगला लेख / विषय , पण थोड़ा\nचांगला लेख / विषय , पण थोड़ा एकांगी वाटला . साहिल शहांचे प्रतिसाद आवडले . वर काही पोस्ट्स मध्ये SSN सगळीकड़े मागितलं जात नाही म्हटलयं पण जवळपास सगळीकड़े फ़ोटो आयडी मागितला जातोच की आणि त्या फोटो आयडी साठी SSN लागतोच ना . भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात फायदे\nशेवटपर्यन्त पोहोचवय्चे असतील तर आधारकार्डच योग्य ठरेल .\nकोणालाही अमर्याद अधिकार हे चुकीचेच पण , ही भीती व्यर्थ वाटतेय < तुमच्या आजोबांनी भरलेल्या टॅक्समध्ये अनियमितता आहे, असे कारण दाखवून (किंवा न दाखवून) तुमची झडती घेतली जाऊ शकते. >\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jointcontrols.net/mr/solution/cold-chain-monitoring/", "date_download": "2019-09-17T15:08:08Z", "digest": "sha1:UJO3EFMRNMUUUBLKFUERUGYS4DQCBVNQ", "length": 5751, "nlines": 172, "source_domain": "www.jointcontrols.net", "title": "कोल्ड चेन देखरेख - शेंझेन संयुक्त तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड", "raw_content": "कंपनी आपले स्वागत आहे\n7 9:00 पासून 7:00 एक आठवडा दिवस\nथंड साखळी परिवहन आव्हाने\nRefrigerated वस्तू उच्च मूल्य आणि metamorphose सोपे आहेत. या स्टोरेज आणि वाहतूक जलद वाहतूक आणि स्थिर तापमान वातावरण आवश्यक आहे, पण सराव मध्ये खालील काही मुद्दे आहेत:\nतेव्हा अलार्म नाही तापमान बदल\nकेवळ एक तापमान सेंसर\nघटना साठी स्रोत लिहिणे करू शकत नाही\nलोड आधी आगाऊ नाही रेफ्रिजरेशन\nलीज्ड वाहने व्यवस्थापन अडचण\nसंपूर्ण प्रक्रिया सतत मल्टि-चॅनेल तापमान निरीक्षण, रेफ्रिजरेटर स्थिती देखरेख, असामान्य तापमान लवकर चेतावणी, अॅलर्ट वाहतूक रेफ्रिजरेटर मध्ये स���टॉप साठी, रेफ्रिजरेटर लोड आधी योग्य स्टोरेज तापमान याची खात्री करण्यासाठी आगाऊ सुरू करण्याची विनंती केली आहे, याची खात्री करण्यासाठी उघडा वेळ दार मर्यादित योग्य तापमान तेव्हा वस्तू लोड किंवा उलाढाल.\nपोर्टेबल तापमान देखरेख उपकरणे\nसह सुरवातीपासून-जा, सोयीस्कर, आऊटसोर्सिंग शून्य कार भाड्याने देणे युनिफाइड व्यवस्थापन असू शकते\nकंटेनर ट्रॅकर स्थापना आकृती\nस्मार्ट ट्रॅक लॉक प्रतिष्ठापन आकृती\nस्मार्ट ट्रॅक लॉक प्रतिष्ठापन आकृती\nपूर्ण रिमोट मॉनिटरिंग, ऑन-साइट तापमान लेबल ओळख, तापमान त्रुटी वास्तविक वेळ निरीक्षण पूर्वसूचना तंत्रज्ञान GPS वापरणे\nदररोज वितरित ताज्या बातम्या मिळवा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/water-conservation-department-of-the-bmc-will-study-the-to-move-overflow-water-of-mumbai-lakes-from-mithi-river/125295/", "date_download": "2019-09-17T14:24:18Z", "digest": "sha1:TEWLH3EV5YX2YLEXFXW332R4ZLWBZXSB", "length": 12033, "nlines": 102, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Water Conservation Department of the BMC will study the to move overflow water of mumbai lakes from mithi river", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महामुंबई विहार, तुळशी, पवई तलाव भरल्यानंतरच ‘मिठी’चा धोका\nविहार, तुळशी, पवई तलाव भरल्यानंतरच ‘मिठी’चा धोका\nतिन्ही तलाव भरल्यानंतर त्यातील पाणी ‘मिठी’मध्ये न सोडता आता थेट भांडुप कॉम्प्लेक्स येथे भूमिगत जलाशय बांधून त्यामध्ये जमा करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.\nमुंबईत सध्या मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आल्यानंतरही या मिठीची पूररेषा आता बदलत चालली आहे. मिठीमुळे वांद्र्यासह अनेक भागांमध्ये पाणी तुंबत असून पाण्याचा निचरा होण्यासही अडचण येत आहे. मात्र, विहार, तुळशी तसेच पवई तलाव भरल्यानंतरच ‘मिठी’च्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यास अडथळा येतो. परिणामी मुंबईतील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून तिन्ही तलाव भरल्यानंतर त्यातील पाणी ‘मिठी’मध्ये न सोडता आता थेट भांडुप कॉम्प्लेक्स येथे भूमिगत जलाशय बांधून त्यामध्ये जमा करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.\nसाचलेल्या पाण्याचा फटका ठाकरे कुटुंबीयांनाही\nमुंबईमध्ये मागील बुधवारी ‘मिठी’ नदीच्या पाण्याने पूररेषा पार केल्यामुळे वांद्र्यासह कुर्ला एलबीएस तसेच बामनदाया पाड्यांमध्ये पाणी जमा झाले. समुद्राला भरती आल्याने तसेच ‘मिठी’चे पाणी मागे फिरुन अनेक भागांमध्ये पाणी तुंबले. मात्र पंप लावूनही पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागत होता. ‘मातोश्री’ परिसरातही बुधवारी पाणी तुंबले आणि याचा फटका ठाकरे कुटुंबाला बसला. पाणी तुंबल्याने खुद्द युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना आपल्या वाहनातून उतरून चालत जावे लागले.\nहेही वाचा – रे रोड स्थानकांवरून जाणारा पूल वाकला; काही दिवसांसाठी वाहतूक बंद\nमहापालिकेच्या जलअभियंता विभागाच्यावतीने होणार अभ्यास\nमिठी नदीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या मागणीनुसार, महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सोमवारी तातडीने अतिरिक्त आयुक्त, सर्व सहायक आयुक्त, जलअभियंता, आपत्कालिन विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच पर्जन्य जल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यावर चर्चा केली. यावेळी पर्जन्य जलविभागाचे अधिकारी, विभागांचे सहायक आयुक्त तसेच आपत्कालिन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विहार, तुळशी आणि पवई तलाव भरल्याने त्यातील पाणी मिठी नदीत येत असल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याचे निरिक्षण नोंदवले. त्यानुसार आयुक्तांनी जलअभियंत्यांना सूचना करून तुळशी, विहार आणि पवई तलाव भरल्याने ओसंडून वाहणारे पाणी मिठी नदीत न सोडता, ते भांडुप कॉम्प्लेक्समध्ये भूमिगत जलाशय बांधून त्यामध्ये कशाप्रकारे वळवता येईल आणि त्याचा कशाप्रकारे वापर करता येईल, याचा अभ्यास करण्यास सांगितल्याचे समजते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रकल्प प्रविण दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही तलावांचे पाणी ओसंडून वाहणारे पाणी भांडुप कॉम्प्लेक्स येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये भूमिगत जलाशय बांधण्याचा अभ्यास केला जाणार आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nधनगर समाजाप्रमाणे आरक्षण देण्याची वंजारी समाजाची मागणी\nसह्याद्रीच्या बाप्पासाठी खास स्वामींचा मठ\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nआठवलेंच्या आरपीआयला हव्यात १० जागा\n‘भाजप-शिवसेना सरकारची जाहिरातबाजीमध्येही ‘बनवाबनवी’\nकल्याणच्या तिसऱ्या पत्री पुलाला एमएसआरडीसीक��ून मंजुरी\nगुंदवली ग्रामस्थांची पूर्णा ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राऊंड हटवण्याची मागणी\nमेट्रो प्रकल्पामुळे आरेमधली जीवसृष्टी धोक्यात – जयराम रमेश\nआरेतील मेट्रो कारशेडला बिग बी यांचा पाठिंबा\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nहर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचंच होतं, उगीच आमच्या नावाने बोंब –...\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2016/11/3saraw5.html", "date_download": "2019-09-17T15:43:05Z", "digest": "sha1:KZFQTPCGML6LKQGXMN3WQKC6MBFDIWAY", "length": 7722, "nlines": 144, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: इ. ३ री भाषा (मराठी) ऑनलाइन सराव प्रश्नसंच ५", "raw_content": "\nइ. ३ री भाषा (मराठी) ऑनलाइन सराव प्रश्नसंच ५\nनिर्मिती व संकल्पना : - संतोष दहिवळ\nसराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा\n1. गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला \n2. सोलापूर जिल्ह्यातील श्रीविठ्ठलांचे तीर्थक्षेत्र कोणते \n3. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्तांसाठी भोजन व निवासाची मोफत व्यवस्था असते त्याला काय म्हणतात \n4. लोकांनी चांगले वागावे म्हणून डेबू त्यांना ............ तोडून सांगत होता.\n5. रंजल्या-गांजलेल्यांची ......... हीच बाबांची देवपूजा \n6. गरीब याच्या विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता \n7. खालीलपैकी सुका कचरा कोणता \n8. खालीलपैकी ओला कचरा कोणता \n9. स्वत:ला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल \nसकाळी दात घासणार नाही\nस्वच्छ धुतलेले कपडे घालणार\nखेळून आल्यावर हात-पाय धुणार नाही\n10. प्रकाशातले तारे तुम्ही या कवितेचे कवी कोण आहेत \n11. कवी मुलांना काय म्हणत आहे \n12. आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे काय \nउंच शिखरावर जाऊन बसणे\nखूप मोठा आनंद उपभोगणे\n13. मुलांना कोण खुणावत आहे \n14. मुलांनी कशाची चिंता करु नये असे कवीला वाटते \n15. अंधार याला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता \n16. मागचा याला विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता \n17. प्रकाशातले तारे तुम्ही ...............\nमनी उमटू दे ठसा\n18. लहाणपणीचे डेबू हे नाव कोणाचे होते \n19. लोकांनी ........ शिकावे माझ्या पाया पडून उपयोगाचे नाही\n20. ॠण काढून सण करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता \nसण साजरा करण्यासाठी दुसर्याला पैसे देणे\nऐपत नसताना कर्ज काढून उत्सव साजरा करणे\nया सर्व सराव प्रश्नसंचांचे गुगल प्ले स्टोअरवरील ऑफलाईन अँड्राॅइड अॅप डाउनलोड करा.\nया सर्व सराव प्रश्नसंचांचे गुगल प्ले स्टोअरवरील ऑफलाईन अँड्राॅइड अॅप डाउनलोड करा.\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2017.blog/tag/%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-09-17T15:21:24Z", "digest": "sha1:PUWVDZBXGX6DV2GVCQXVJEQNUAUZVKXD", "length": 5144, "nlines": 45, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "जर्मनीमाहिती – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\nतेजल राऊत गेल्या जवळपास चार वर्षांपासून जर्मनी ही आमची, म्हणजे माझ्या नवऱ्याची आणि माझी कर्मभूमी आहे. ह्या चार वर्षांचा प्रवास तर रंजक आहेच पण त्याचबरोबर जर्मनीला जाण्याचा प्रवासही गंमतीशीर आहे. कारण तो म्हणावा तसा ´प्लॅन्ड´ नाहीये. मी मुंबईची. २००६ ते २००८ दरम्यान मुंबईतल्या वेलिंगकर कॉलेजमधून मी MBA केलं. MBA संपायच्या ६ महिने आधी, म्हणजे डिसेंबर … Continue reading प्रवास जर्मनीचा…जर्मनीतला →\nयुरोपमध्ये बहुधा सगळीकडेच भारतीयांना येत असलेली अडचण म्हणजे इथली भयाण शांतता आणि एकटेपणा हे विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये जास्त जाणवतं. कारण दिवसभर थंडी असतेच आणि खिन्न, उदास वातावरणही असतं. मला इथं पहिल्या वर्षी जे घर मिळालं ते स्टुडंट-हाउसिंगमध्ये नव्हतं. मुख्य शहरापासून किंचित लांब होतं. माझ्या जवळपास मोजकेच विद्यार्थी राहत होते आणि बरेचसे माझ्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं बरेच मोठे आणि विचारांनी खूपच स्वतंत्र होते. माझ्यासारखी पदवी-शिक्षण झाल्या-झाल्या इथं आलेली समवयस्क मंडळी माझ्या जवळपास नव्हतीच. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी किंवा युनिव्हर्सिटीतून घरी आल्यावर मी एकटी-एकटीच असायचे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2019-09-17T14:26:16Z", "digest": "sha1:ZC3R4QQ663WAPFNDN47UYSNAL6ELDXOC", "length": 4481, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॉसिनराम - विकिपीडिया", "raw_content": "\nमॉसिनराम हे मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्हात असलेले खेडेगाव आहे. शिलाँगपासून ६५ किलोमीटरवर असलेले हे गाव जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. येथे वर्षाकाठी तब्बल ११८७२ मिलिमीटर ( ४६७.४ इंच) पाऊस होतो.[१]\nमॉसिनरामच्या पावसाच्या नोंदी विचारात घेतल्यानंतर मेघालयामधीलच चेरापुंजी गावाचा जगातील सर्वाधिक पावसाचा दावा संपुष्टात आला आहे.\nभारतातील जास्तीत जास्त पाऊस पडणारी ठिकाणे[संपादन]\n१. मॉसिनराम (वार्षिक पाऊस ११,८७२ मिलिमीटर)\n२. चेरापुंजी (वार्षिक पाऊस ९,३०० मिलिमीटर)\n३. अगुंबे-कर्नाटक (वार्षिक पाऊस ७,७२४ मिलिमीटर)\n४. आंबोली-महाराष्ट्र (वार्षिक पाऊस ७,५०० मिलिमीटर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2019-09-17T14:52:13Z", "digest": "sha1:DLGBRZFV6DAG5ZODNH7O4S2Z7KDIQK3O", "length": 17413, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "इस्लामपूर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nमहाजनादेश रॅली दरम्यान इस्लामपूरमध्ये ‘कडकनाथ’ कोंबड्या फेकल्या\nइस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन - कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान कडकनाथ कोंबड्या फेकल्या. महाजनादेश यात्रा आज सांगली मध्ये आली असून…\nजयंत पाटलांना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा ‘डाव’, ‘या’ बड्या…\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता भाजप विधानसभा निवडणुकीत देखील आघाडीला धक्का देण्याची तयारी करत आहे. या निवडणुकीत भाजपने २२० जागा असे लक्ष ठेवले असून त्यांच्या नेत्यांनी यादृष्टीने मोर्चेबांधणी देखील…\nभरधाव टँकरच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू\nइस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरची धडक दुचाकीला बसून झालेल्या अपघातात एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी अकराच्या सुमारास इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावरील प्रतीक पेट्रोल पंपासमोर घडला. अजय सुतार (वय-५१…\nसावकाराच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलाची आत्महत्या\nइस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन - इस्लामपूर येथील एका शाळकरी मुलाने सावकारी जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्याच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ११ जणांविरोधात सावकारी आणि आत्महत्येस…\nइस्लामपूरमध्ये जुन्या नोटांचं घबाड, तिघांना अटक\nइस्लामपुर : पोलीसनामा ऑनलाईन - सांगलीच्या इस्लामपूरमध्ये तब्बल एक कोटीच्या जून्या नोटांचं घबाड घेऊन आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक कोटी किंमतीच्या ५०० रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. दरम्यान…\nशरद पवार हे विश्वासघातकी नेते : उद्धव ठाकरे\nइस्‍लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन - हातकणंगले मतदारसंघातील युतीचे उमेदवार धैर्य़शील माने याच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. पवार हे विश्वासघातकी नेते…\nराजु शेट्टी शेतकऱ्यांच्या ऊसाला लागलेला कोल्हा\nइस्लामपूर (सांगली) : पोलीसनामा ऑनलाईन - हातकणंगले मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्य़शील माने यांच्या प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या ऊसाला लागलेले कोल्हे आ���ेत, या…\nजयंत पाटील, मी चांगलं काम करतो म्हणून इतका दुस्वास करता का \nइस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन - जयंत पाटील, मी चांगलं काम करतोय म्हणून का तुमच्या काळात तुम्हाला जमलं नाही म्हणून, इतका दुस्वास करता का, असा सवाल नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केला आहे. ते इस्लामपूरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी…\nराजू शेट्टी हे कारखानदारांनी पोसलेले नेतृत्व – रघुनाथ दादा पाटील\nइस्लामपूर : पोलीसानाम ऑनलाइन - राजू शेट्टी हे कारखानदारांनी पोसलेले नेतृत्व आहे.अशी जहरी टीका शेतकरी चळवळीचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे. एफआरपीचे तुकडे करणारे राजू शेट्टी आता एकत्रित एफआरपी मागू लागले आहेत. त्यांनी आता साखर…\nइस्लामपूर : एटीएम सेंटरवर १२ लाखांचा दरोडा\nइस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईनइस्लामपूर येथील कोल्हापूर रोडवर असलेल्या बँक ऑफ इंडीयाच्या एटीएम सेंटवर दरोडा टाकून ११ लाख ४५ हजार ६०० रुपयांची रोकड पळवून नेली. ही घटना आज (शनिवार) पहाटे घडली. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी…\nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली \nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\nखिशात क्रेडिट कार्ड असेल तर नक्‍की जाणून घ्या या गोष्टी, एकदम फ्री मिळतात…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - शॉपिंग, रोख रक्कम काढणे किंवा शिल्लक हस्तांतरण, ईएमआय इत्यादीसाठी सामान्यत: क्रेडिट कार्ड…\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी…\nवृत्तसंस्था - राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या…\nविधानसभा 2019 : भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंचा मोठा…\nसिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण…\nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या…\n 50 पैशांपेक्षा कमीमध्ये मिळणार 10 लाखाचा…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्याच्या महागाईच्या काळात, २१ व्या शतकात पन्नास प���से देऊन तुम्ही काय खरेदी करू शकता \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nखिशात क्रेडिट कार्ड असेल तर नक्‍की जाणून घ्या या गोष्टी, एकदम फ्री मिळतात…\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक\nविधानसभा 2019 : भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंचा मोठा ‘खुलासा’\nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली कार्यक्रमादरम्यान घडली ‘ही’ चूक\n 50 पैशांपेक्षा कमीमध्ये मिळणार 10 लाखाचा विमा,…\n‘Google Pay’शी एका पेक्षा जास्त बँक अकाऊंट…\n पुण्यात ‘फालुद्यात’ सापडले ‘ब्लेड’\n‘या’ कारणामुळं उदयनराजेंच्या पक्ष प्रवेशावेळी PM मोदी…\n नको ‘त्या’ अवस्थेत आढळलं जोडपं, पंचायतीने कापले…\nअमित शहा यांनी नाकारली NSG सुरक्षा\n शिक्षण मंडळात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 जागांवर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\n‘रेड बिकनी’ आणि ‘हॉट पॅन्ट’मध्ये ‘हर्ले’नं केला ‘कहर’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.e-aanjaneya.com/product-category/book/?add-to-cart=3910&display_mode=list&add_to_wishlist=3941&orderby=rating", "date_download": "2019-09-17T15:38:54Z", "digest": "sha1:35Y62A6VBN2LAK6Z4GM2GFHEQJ4KNVME", "length": 84629, "nlines": 559, "source_domain": "www.e-aanjaneya.com", "title": "Book – Aanjaneya eSHOP", "raw_content": "\n’कृपा’ मतलब आशिर्वाद और ’सिंधु’ मतलब सागर यह सागर जलसे भरा नही बल्की यह उस अनादिअनंत का है जिसका अस्तित्व विश्व निर्मिति से पेहेले भी था और प्रलय के पश्चात भी होगा यह सागर जलसे भरा नही बल्की यह उस अनादिअनंत का है जिसका अस्तित्व विश्व निर्मिति से पेहेले भी था और प्रलय के पश्चात भी होगा इस लिए यह सागर अनंत है. यह ’परमात्मा’, ’सद्गुरु’ है \n’कृपा’ म्हणजे आशिर्वाद आणि ’सिंधु’ म्हणजे समुद्र. हा समुद्र पाण्याचा नसून त्या अनादिअनंताचा आहे ज्याचे अस्तित्व ह्या विश्व निर्मितिच्या आधीही होते आणि प्रलया नंतर देखील असेल; आणि म्हणूनच हा समुद्र अनंत आहे. हा ’तोच’ आहे, ’परमात्मा’, ’सद्गुरु’….\nस्त्रियांसाठी आत्मबल हा परमपूज्य नंदाईच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला उपक्रम असून त्या अंतर्गत स्त्रियांचा विकास घडावा व त्यांना कुटुंब आणि समाज ह्या दोन्ही स्तरांवर आत्मविश्वासाने वावरता यावे ह्या हेतून��� प्रशिक्षित करण्यात येते. गृहिणी असो की व्यवसाय सांभाळणारी स्त्री, स्वयंपाकघराची जबाबदारी ती प्रेमाने व यशस्वीरीतीने पार पाडतच असते. हे सुलभ व्हावे आणि तिला आनंदही मिळावा ह्या हेतूने काही पौष्टिक पण चविष्ट अशा पदार्थांच्या कृती संकलित केल्या आहेत.\nनंदाईने आत्मबल वर्गाच्या स्त्रीयांना श्रीवर्धमान व्रताधिराजच्या काळात करता येतील अशा काही खास पाककृतींचा प्रोजेक्ट दिला होता. आईच्या मार्गदर्शनातून त्यांनी केलेल्या काही पाककृती या पुस्तकरूपाने प्रकाशित केल्या आहेत. सद्गुरु अनिरुद्ध बापूंवर जिवापाड प्रेम करणार्‍या प्रत्येक श्रद्धावानाला व्रताधिराजा़चे पालन करताना हे पुस्तक भोजनाची रूची व रसमयता चढत्या श्रेणीने देत राहील याची खात्री वाटते.\nश्रद्धावानांच्या प्रेमापोटी, त्यांच्या जीवनाला उचित दिशा मिळावी ह्या कळकळीपोटी सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्याला दिलेले आदिमातेच्या प्रेमकृपेचे आश्वासन. आई चण्डिकेची क्षमा, रक्षण आणि अर्थातच आधार ह्या ग‘ंथामधून आपल्यापर्यंत ते पोहोचवतात. श्रद्धावानाच्या मनातील सर्व प्रश्‍न, भय दूर करून भक्ती आणि सामर्थ्य दृढ करणारा हा सर्वश्रेष्ठ ग‘ंथ आहे. हा हितकारक बदल घडवणारा हा ग‘ंथ केवळ दिशादर्शकच नाही तर चण्डिकाकुलाच्या प्रेमामुळे ह्या दिशेने प्रवास करण्याची ताकदही देतो. आई चण्डिकेकडे नेणारा मार्ग सदैव खुला असतो, द्वार उघडे असते ही जाणीव करून देणारा हा ग‘ंथ आपल्या आतमधली अनेक बंद द्वारे अलगद उघडतो, आपल्या आतमधील अनेक अडथळे अलगद दूर करतो आणि ह्या आईच्या कृपेच्या मोकळ्या मार्गावर आणतो. असे जेव्हा घडते, तेव्हाच आईच्या जवळ नेणार्‍याखुल्या द्वाराची जाणीव होते. आणि हे कार्य हा ग‘ंथ, म्हणजेच सद्गुरुंचा कळकळीचा शब्द नक्कीच साध्य करतो.\nश्रद्धावानों के फलस्वरूप, उनके जीवन को उचित दिशा प्रदान करने की तीव्र उत्कंठा के फलस्वरूप सदगुरु श्री अनिरुद्ध बापू ने हमें आदिमाता की प्रेमकॄपा का आश्वासन दिया मां चण्डिका की क्षमा, रक्षण अर्थात आधार, वे इस ग्रंथ के माध्याम से हम तक पहुंचा रहे हैं मां चण्डिका की क्षमा, रक्षण अर्थात आधार, वे इस ग्रंथ के माध्याम से हम तक पहुंचा रहे हैं श्रद्धावानों के मन मे उठनेवाले सभी प्रश्नों को, भय को दूर करके भक्ती और सामर्थ्य को दृढ करनेवाला यह सर्वश्रेष्ठ ग्रंथ है श्रद्धावानों के मन मे उठनेवाले सभी प्रश्नों को, भय को दूर करके भक्ती और सामर्थ्य को दृढ करनेवाला यह सर्वश्रेष्ठ ग्रंथ है ऐसा हितकारक बदलाव लानेवाला यह ग्रंथ सिर्फ दिशादर्शक ही नहीं है बल्कि, चण्डिकाकुल की कृपा के फलस्वरूप, इस दिशा में प्रवास करनेवालों को ताकत भी प्रदान करता है ऐसा हितकारक बदलाव लानेवाला यह ग्रंथ सिर्फ दिशादर्शक ही नहीं है बल्कि, चण्डिकाकुल की कृपा के फलस्वरूप, इस दिशा में प्रवास करनेवालों को ताकत भी प्रदान करता है मां चण्डिका की ओर ले जानेवाला मार्ग सदैव खुला रहता है, द्वार खुला रहता है इसका आभास करवानेवाला यह ग्रंथ हमारे अंदर मे अनेको बंद दरवाजो को आसानी से खोल देता है, हमारे मन की अनेक बाधाओं की आसानी से दूर करता है और इस मां की कृपा के खुले मार्ग पर ले आता है मां चण्डिका की ओर ले जानेवाला मार्ग सदैव खुला रहता है, द्वार खुला रहता है इसका आभास करवानेवाला यह ग्रंथ हमारे अंदर मे अनेको बंद दरवाजो को आसानी से खोल देता है, हमारे मन की अनेक बाधाओं की आसानी से दूर करता है और इस मां की कृपा के खुले मार्ग पर ले आता है जब ऐसा होता है तब ही मां के नजदीक ले जानेवाले खुले द्वार का आभास होता है और यह कार्य यह ग्रंथ अर्थात सदगुरु की उत्कंठा के शब्द निश्चित रुप से संम्पन्न करता है\nतीसरा सह्स्त्रक शुरु होते – होते ही अर्थात ११ सितम्बर २००१ से विश्व का हर एक राष्ट्र अपनी अपनी रक्षा एवं भविष्याकालीन राजनीतिक रवैयों का नये से पुनर्विचार करने लगा विश्व के अधिकतर प्रमुख राष्ट्रों को आतंकवादी चेहेरे की अच्छी खासी पहचान ईससे पूर्व ही हो चुकी थी विश्व के अधिकतर प्रमुख राष्ट्रों को आतंकवादी चेहेरे की अच्छी खासी पहचान ईससे पूर्व ही हो चुकी थी अमरिका एवं रशिया ने तो आतंकवादी संगठनों को प्रोत्साहित कर एक दुसरे के खिलाफ़ ऊनका ईस्तेमाल भी किया था\nकिडामुंगीपासून प्रत्येक प्राण्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच भेद नाही. मीही असाच एक सर्वसाधारण जीव, ह्या सर्वांप्रमाणेच त्या मूल चैतन्याचा एक अंश. एका नीरव शांततेच्या महन्मंगल क्षणी, मी एक आवाज ऐकला आणि मग हळूहळू त्या आवाजाचा स्त्रोत अनाहत संदेश बनून लेखणीवाटे सहजगत्या आणि स्वधर्माने वाहू लागला. ते प्रागट्य म्हणजेच हे लेखन आणि आलेखन. ह्यात माझं आणि माझ्या ’मी’पणाचं काहीही नव्हतं, काहीसुध्दा नाही आणि कधीच नसावं, हीच सद्गुरुचरणी प्रार्थना.\nसद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे प्रभू श्रीरामांचे चरित्र तर आहेच परंतु केवळ चिरित्रकथन नव्हे.\nहा ग्रंथ श्रीरामांची कथा सांगताना अनेक पातळ्यांवर, अनेक युगांमध्ये व प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मानवी जीवनामध्येही घडतच असते. आपल्या जीवनामध्ये श्रीरामांचे प्रेम, कर्तव्यदक्षता असते, परमात्म्याशी जोडलेली व शांती व भक्तीस्वरूप सीतामाई असते परंतु तिचे हरण करणारा वाईट प्रारब्ध, भय निर्माण करणारा अशुभ रावणही असतो आणि कुतर्करूपी संशयी मंथराही असते. ‘प्रेमप्रवास’ ह्या ग‘ंथामध्ये ह्याचा उ‘ेख येतो. ‘श्रीरामरसायन’ ह्या ग‘ंथाचे पठण करताना श्रीरामावताराचे कार्यच नव्हे तर त्याच्या ह्या मानवी अवताराचे म्हणजेच पूर्णत: मानवी पातळीवर राहूनही आदिमातेच्या आशीर्वादाने संकटांवर, अशुभावर अलौकिक जीवनकार्य साध्य करणार्‍या परमात्म्याचे मानवासाठी मार्गदर्शक ठरणारे हे प्रेरणादायी गुणसंकीर्तन असल्याची जाणीव होते. श्रीहनुमंताचे प्रभुश्रीरामांवरचे भावपूर्ण प्रेम, त्यांची भक्ती ह्याबद्दल तर आपण वाचतोच परंतु रावणराज्यातच राहिलेल्या रावणबंधू बिभीषणाच्या ठाम विश्‍वासाबद्दलही वाचतो. आणि म्हणून हा ग‘ंथ ‘रसायन’ आहे – सतत ऊर्जा पुरवणारा, क्षालन करणारा.\n‘श्रीरामरसायन’ हे आम्हा श्रद्धावानांना वानरसैनिक बनण्याची प्रेरणा देते. एका बाजूने आमच्या जीवनामध्ये परमात्म्याचे मानवी पातळीवर राहण्याचा संकल्प पाळूनच केलेले हे मर्यादापालन आणि पूर्ण शुद्ध प्रेम आम्हाला लोभस वाटते आणि दुसर्‍या बाजूला त्याच्या ह्याच सर्वार्थाने मानवी रूप धारण करण्यामागचे आमच्यावरचे त्याचे अद्वितीय व शुद्ध प्रेम आम्हाला जाणवते.\nसद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात दत्तगुरुंच्या चरणी त्यांनी अर्पण केलेली ही श्रीरामगुणसंकीर्तनाची पुष्पांजली आहे. गुणसंकीर्तन नेहमीच आनंददायी आणि तृप्तीदायी असते. असा हा अनेकविध हिताचे पैलू असणारा सर्वार्थाने सुंदर असा ग्रंथ. ह्या ग्रंथाचे अनखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मधील चित्रे. अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीने रेखांकित केलेली ही चित्रे एखादा क्षणामध्ये किंवा घटनेमध्ये खोल उतरवतात; ती घटना किंवा तो क्षण परिणामकारकपणे अगदी सजीवपणे मनात उभा करतात. आणि आपण जसे त्या क्षणात प्रवेश करतो तसेच तो क्षण, ती घटना आणि त्याच्या संपूर्ण हेतूसहित हा ग्रंथ आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो.\n‘राम्रसायन’ सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी रचित भगवन श्रीराम की जीवणी है मगर यह केवल अनुवाद नहीं है ‘राम्रसायन’ भगवान श्रीराम की जीवनगाथा जरुर है, परन्तु कुछ हद तक यह घटनाएं हर युग में और सभी मानवों की जिंदगी में घटती हैं ‘राम्रसायन’ भगवान श्रीराम की जीवनगाथा जरुर है, परन्तु कुछ हद तक यह घटनाएं हर युग में और सभी मानवों की जिंदगी में घटती हैं हरएक की भूमिका – चाहे वे श्रीराम के सद्गुण हों या रावण की चरित्रहीनता हो, वे हर समय हमारे जीवन में घटते हैं हरएक की भूमिका – चाहे वे श्रीराम के सद्गुण हों या रावण की चरित्रहीनता हो, वे हर समय हमारे जीवन में घटते हैं इन बातों को ‘प्रेमप्रवास’ (श्रीमाद्पुरुशार्थ ग्रंथराज का दूसरा भाग) में समझाया गया है इन बातों को ‘प्रेमप्रवास’ (श्रीमाद्पुरुशार्थ ग्रंथराज का दूसरा भाग) में समझाया गया है पाठक इन बातों को अपने जीवन से जोड़कर इन से निरंतर मार्गदर्शन पाता है पाठक इन बातों को अपने जीवन से जोड़कर इन से निरंतर मार्गदर्शन पाता है यह केवल अपनी पत्नी सीता को दुष्ट रावण के चुंगल से छुड़ाने की बात नहीं है यह केवल अपनी पत्नी सीता को दुष्ट रावण के चुंगल से छुड़ाने की बात नहीं है हम भक्तों के लिए मानो भगवान की यह लड़ाई भक्ति को प्रारब्ध के चुंगल से छुड़ाकर वहीँ ले जाने के लिए है जहाँ से वह आई है – भगवान के पास हम भक्तों के लिए मानो भगवान की यह लड़ाई भक्ति को प्रारब्ध के चुंगल से छुड़ाकर वहीँ ले जाने के लिए है जहाँ से वह आई है – भगवान के पास भगवान एक सामान्य इन्सान की तरह जीवन व्यतीत करते हुए, उपलब्ध भौतिक साधनों की सहायता से और कठिन परिश्रम करते हुए पवित्र मार्ग पर चलकर बुराई पर विजय हासिल करते हैं भगवान एक सामान्य इन्सान की तरह जीवन व्यतीत करते हुए, उपलब्ध भौतिक साधनों की सहायता से और कठिन परिश्रम करते हुए पवित्र मार्ग पर चलकर बुराई पर विजय हासिल करते हैं यह हमारी प्रेरणा के लिए है यह हमारी प्रेरणा के लिए है यह पवित्र प्रेम, दृढ विश्वास और हनुमानजी के समर्पण के साथ साथ विपरीत परिस्थितियों में होते हुए बिभीषण के अटूट विश्वास के बारे में है यह पवित्र प्रेम, दृढ विश्वास और हनुमानजी के समर्पण के साथ साथ विपरीत प��िस्थितियों में होते हुए बिभीषण के अटूट विश्वास के बारे में है इस की वजह से यह एक ‘रसायन’ है – यह निरंतर पुनरुद्धार एवं वास्तविक शक्ति का जरिया है इस की वजह से यह एक ‘रसायन’ है – यह निरंतर पुनरुद्धार एवं वास्तविक शक्ति का जरिया है एक ओर, यह हमें वानर सैनिक बनने की प्रेरणा देता है, जो भगवान और राजा श्रीराम के भक्त थे, तो दूसरी ओर सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी कहते हैं कि यह रचना दत्तगुरु के चरणों में अर्पण रामगुणसंकीर्तन की पुष्पांजलि है\nऔर यही तो इस रचना की सुन्दरता है इस रचना में चित्र विस्तृत और गूढ़ हैं जो हमें उन घटनाओं की गहराई तक ले जाते हैं मानो वे घटनाएँ हमारे समक्ष, हमारी जिंदगी में घट रही हैं\n‘सत्यप्रवेश’ श्रीमाद्पुरुषार्थ ग्रंथराज का पहला खंड है और सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूजी के जीवनकार्य का अनुकरण करके गृहस्तजीवन बिताते हुए परमार्थ प्राप्ति का, अर्थात नरजन्म का सर्वश्रेष्ठ हेतु साधने का मार्ग निर्देशित करता है यह मार्ग है सामान्य जीवन में भक्ति एवं निष्काम कर्मयोग का, भक्ति एवं सेवा का सहज समावेश, प्रवेश करानेवाला, भगवंत के प्रेम के अहसास को हमेशा जागृत रखनेवाला यह मार्ग है सामान्य जीवन में भक्ति एवं निष्काम कर्मयोग का, भक्ति एवं सेवा का सहज समावेश, प्रवेश करानेवाला, भगवंत के प्रेम के अहसास को हमेशा जागृत रखनेवाला इसकी वजह से धैर्य, निर्भयता और पुरुषार्थ के मूल्यों को जीवन में उतारा जा सकता है इसकी वजह से धैर्य, निर्भयता और पुरुषार्थ के मूल्यों को जीवन में उतारा जा सकता है यह ग्रंथ भक्ति, पुरुषार्थ का सही और सच्चा अर्थ समझाकर समाज में प्रचलित गलत धारणाएं, अंध विश्वास और भय से मुक्ति दिलाता है तथा खुशहाल और विवेकपूर्ण गृहस्त एवं सामाजिक जीवन बनाता है यह ग्रंथ भक्ति, पुरुषार्थ का सही और सच्चा अर्थ समझाकर समाज में प्रचलित गलत धारणाएं, अंध विश्वास और भय से मुक्ति दिलाता है तथा खुशहाल और विवेकपूर्ण गृहस्त एवं सामाजिक जीवन बनाता है ‘सत्यप्रवेश’ एक ऐसे सुन्दर क्षेत्र का द्वार खोलता है जहां भगवान के प्रेम का निरंतर अहसास ही सर्वोच्च सत्य होता है और फिर प्रत्येक श्रद्धावान का इस सुन्दर क्षेत्र में प्रवेश ही ‘सत्यप्रवेश’ बनता है \nप्रत्येक जीव की, बल्कि इस समूचे विश्व की यात्रा…………यह विश्व जिस से निर्माण हुआ, जिस ही में इसका लय ह���ता है, ‘वही’ एकमात्र अंतिम सत्य, प्रेम का मूल स्रोत है, और आनंद का भी मानवजीवन का सर्वोच्च हेतु भी वो ही – भगवंत है मानवजीवन का सर्वोच्च हेतु भी वो ही – भगवंत है इस भगवंत की दिशा में गति करना यह यात्रा है और भगवंत – सदगुरु-परमात्मा अपना ध्येय इस भगवंत की दिशा में गति करना यह यात्रा है और भगवंत – सदगुरु-परमात्मा अपना ध्येय अपनी यह यात्रा भगवंत के ही प्रेम से प्रेरित होने से वह आनंदमय और परिपूर्ण होती है अपनी यह यात्रा भगवंत के ही प्रेम से प्रेरित होने से वह आनंदमय और परिपूर्ण होती है यह प्रेम ही सामर्थ्यदाई, पुरुषार्थ और निर्भयता देता है यह प्रेम ही सामर्थ्यदाई, पुरुषार्थ और निर्भयता देता है भगवंत के प्रेम का अहसास यात्रा को भक्तिमार्ग पर दृढ करता है भगवंत के प्रेम का अहसास यात्रा को भक्तिमार्ग पर दृढ करता है ‘प्रेमप्रवास’ ग्रंथ एक ऐसे ही सुन्दर यात्रा का आश्वासन है क्योंकि प्रत्येक की यात्रा भगवंत की (प्रेम) दिशा में और भगवंत के (प्रेम) सहवास में ही करनी होती है ‘प्रेमप्रवास’ ग्रंथ एक ऐसे ही सुन्दर यात्रा का आश्वासन है क्योंकि प्रत्येक की यात्रा भगवंत की (प्रेम) दिशा में और भगवंत के (प्रेम) सहवास में ही करनी होती है यह यात्रा प्रत्येक के जीवन में कैसे घट सकती है और उसके लिए कौनसे प्रयास घटने होते हैं यह सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूजी सहज-सरल शब्दों में हमें समझाते हैं यह यात्रा प्रत्येक के जीवन में कैसे घट सकती है और उसके लिए कौनसे प्रयास घटने होते हैं यह सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूजी सहज-सरल शब्दों में हमें समझाते हैं ‘पूर्वरंग’ में यह भगवंत कैसा अनंत, अपार है यह हम समझ लेते हैं ‘पूर्वरंग’ में यह भगवंत कैसा अनंत, अपार है यह हम समझ लेते हैं ‘श्रीरंग’ में इस अनंत भगवंत का बिलकुल हर जीव पर असीम प्रेम होता ही है, ताकि हम उसके पास जाएँ ‘श्रीरंग’ में इस अनंत भगवंत का बिलकुल हर जीव पर असीम प्रेम होता ही है, ताकि हम उसके पास जाएँ भक्ति बढ़ने के लिए कौनसे प्रयास करने चाहिएं इस बात को हम जान लेते हैं – अपना विकास होने के लिए आहार में बदलाव करने से लेकर जीवन में समय के, कार्य के नियोजन के बारे में भी मार्गदर्शन किया गया है भक्ति बढ़ने के लिए कौनसे प्रयास करने चाहिएं इस बात को हम जान लेते हैं – अपना विकास होने के लिए आहार में बदलाव करने से लेकर जीवन में समय के, कार्य के नियोजन के बारे में भी मार्गदर्शन किया गया है ‘मधुफलवाटिका’ यह तीसरा विभाग वानरवीरों का विश्रम्स्थान है जहाँ के फल ओज, सामर्थ्य तथा निश्चितरूप से आनंद प्रदान करते हैं ‘मधुफलवाटिका’ यह तीसरा विभाग वानरवीरों का विश्रम्स्थान है जहाँ के फल ओज, सामर्थ्य तथा निश्चितरूप से आनंद प्रदान करते हैं अर्थात, सदगुरु श्रीअनिरुद्धबापू जिस श्रीमद्पुरुषार्थ को जीस ‘मधु’ की मिसाल देते हैं वैसी ही औषधि एवं मधुरता से परिपूर्ण है \n‘सत्यप्रवेश’ हा श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाचा पहिला खंड असून सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या जीवनकार्याला अनुसरून गृहस्थजीवनामध्ये राहून परमार्थ प्राप्तीची म्हणजेच नरजन्माचा सर्वश्रेष्ठ हेतू साध्य करण्याचा मार्ग दिग्दर्शित करतो. हा मार्ग आहे सामान्य जीवनामध्ये\nभक्ती व निष्काम कर्मयोगाचा भक्ती व सेवेचा सहज समावेश, प्रवेश घडवून आणणारा; भगवंताच्या प्रेमाची जाणीव सतत जागृत ठेवणारा आणि म्हणूनच धैर्य, निर्भयता व पुरुषार्थ ही मूल्ये जीवनामध्ये बाणवणारा.\nभक्ती, पुरुषार्थ ह्यांचा नेमका व खरा अर्थ समजावून समाजामध्ये रुजलेल्या चुकीच्या समजुती, अंध विश्‍वास आणि भय ह्यांपासून मुक्त करणारा व आनंदी आणि विवेकी गृहस्थ व सामाजिक जीवन घडवणारा.\n‘सत्यप्रवेश’ एका अशा सुंदर क्षेत्राचे दरवाजे खुले करून देतो जिथे भगवंताच्या प्रेमाची सतत जाणीव हेच सर्वोच्च सत्य असतं व मग प्रत्येक श्रद्धावानाचा ह्या सुंदर क्षेत्री प्रवेश म्हणजेच ‘सत्यप्रवेश’ घडतो.\nप्रत्येक जीवाचा, किंबहुना ह्या सर्व विश्‍वाचाच प्रवास……… हे विश्‍व ज्याच्यामधून उद्भवले, ज्याच्यामध्येच ते लय पावते, ‘तो’च एकमेव अंतिम सत्य, प्रेमाचा मूळ स्रोत आणि आनंदाचाही. मानवजीवनाचा सर्वोच्च हेतूही तोच – भगवंत. ह्या भगवंताच्या दिशेने गती करणे हा प्रवास आणि भगवंत – सद्गुरु-परमात्मा आपले ध्येय.\nआपला हा प्रवास भगवंताच्याच प्रेमाने प्रेरित असल्यास तो आनंदी आणि परिपूर्ण होतो. हे प्रेमच सामर्थ्यदायी, पुरुषार्थ व निर्भयता देते. भगवंताच्या प्रेमाची जाणीव प्रवास भक्तीमार्गावर दृढ करते.\n‘प्रेमप्रवास’ हा ग‘ंथ ह्या अशाच सुंदर प्रवासाचे आश्‍वासन आहे कारण प्रत्येकाचा प्रवास भगवंताच्या (प्रेम)दिशेने आणि भगवंताच्या (प्रेम) सहवासातच करायचा असतो. हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसा घडू शकतो आणि त्यासाठी कोणते प्रयास घडावे लागतात ते सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सहज-सोप्या शब्दांत आपल्याला सांगतात.\n‘पूर्वरंगा’मध्ये हा भगवंत कसा अनंत, अपार आहे ते आपण समजून घेतो. ‘श्रीरंगा’मध्ये ह्या अनंत भगवंताचे अगदी प्रत्येक जीवावर असीम प्रेम असतेच, आपण त्याच्याजवळ जाण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी काय प्रयास घ्यावे हे आपण समजून घेतो. – आपला विकास घडण्यासाठी अगदी आहारामध्ये करण्याचे बदलही आणि जीवनामध्ये वेळेचे, कार्याचे नियोजन ह्याबद्दलही मार्गदर्शन आपल्याला मिळते. ‘मधुफलवाटिका’ हा तिसरा विभाग म्हणजे वानरवीरांचे विश्रामस्थान – जेथली फळे ओज, सामर्थ्य व अर्थातच आनंद देणारी आहेत – म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू ज्या श्रीमद्पुरुसार्थाला ज्या ‘मधा’ची उपमा देतात, तशीच औषधी व मधुर.\n‘प्रेमप्रवास’ आणि ‘सत्यप्रवेश’ हे एकेमेकांपासून वेगळे नाहीत आणि हे दोन्ही आनंददायीच आहेत.\n‘आनंदसाधना’ म्हणजे मर्यादामार्गावर परमेश्‍वरावर प्रेम करत वाटचाल करत असताना आनंद प्राप्त करून घेण्याचे विविध उपाय. ‘साधना’ म्हणजे खडतर जीवनपद्धती नसून ‘साधना’ म्हणजे उचित ध्येयाच्या दिशेने केलेले पुरुषार्थी प्रयास आणि ही अशी साधना नेहमीच सद्गुरुकृपेशी जोडणारी म्हणजेच सद्गुरुंच्या सोबत, त्यांच्या प्रेमासोबत जोडणारी – जीवनामध्ये सत्यप्रवेश घडणे म्हणजेच जीवनाचा प्रेमप्रवास आणि जीवनामध्ये आनंदसाधना.\n‘पूजन’, ‘व‘त’, ‘उपासना’, ‘तपश्‍चर्या’ हे सर्व भगवंताच्या अधिकाधिक जवळ नेणारेच असतात. ह्या खंडामध्ये सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सर्वसामान्यांना ह्या संकल्पनांचा खरा अर्थ समजावून सांगतात. शिवाय ‘पुरुषार्थगंगा’ ह्या विभागामध्ये सद्गुरु-परमत्म्याकडून म्हणजेच सर्वोच्च स्थानाकडून आपल्याकडे आलेला पवित्र व मंगल प्रेमगंगेचा असा प्रवाह, जो रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सामर्थ्य आणि आनंदाची प्राप्ती तर करून देतोच शिवाय मर्यादामार्गावर दृढ करून एका बाजूने सद्गुरुंबरोबर जोडलेले ठेवतो व दुसर्‍या बाजूने कुटुंब, समाज, ह्या संस्थांचे घटक म्हणूनही आपला विकास घडवून आणतो. ह्या प्रवाहाच्या तीर्थाचे सेवनम्हणूनच सर्वार्थाने हितकारी\nतेव्हा ‘आनंदसाधना’ म्हणजे प्रेमप्रवास करत असलेल्या श्रद्धावानांसाठी आनंदाची साधन��� व हेच सत्य.\nसुन्दरकाण्डाच्या अचिन्त्य, अपरंपार, अद्भुत सामर्थ्याबद्दल बापू म्हणतात-\nसुंदरकांडाचे प्रत्येक अक्षर न् अक्षर मंत्रमय आहे, प्रत्येक शब्द न् शब्द ज्ञानगर्भ आहे, प्रत्येक वाक्य दिशादर्शक आहे आणि प्रत्येक ओवी अनेक सूत्रांना पोटात सामावून असणारी आहे.\n सुंदरकांड वाचणाराच काय परंतु लिहितावाचता न येत असल्यामुळे केवळ ऐकणारा काय, जो अत्यंत प्रेमाने हे सुंदरकांड वाचेल किंवा ऐकेल, त्याच्यासाठी ह्या सुंदरकांडातील प्रत्येक अक्षर त्या मनुष्यास अर्थ माहीत नसतानाही मंत्रप्रभाव प्रगट करतेच, प्रत्येक शब्द जीवनातील कुठल्या ना कुठल्या अनुभवाशी आपोआप जोडला जाऊन त्याच्या गर्भातील अर्थ त्या मनुष्याच्या बुद्धीत व मनात उतरवतोच, प्रत्येक वाक्य त्यामागील संदर्भ माहीत नसले तरीही तसे संदर्भ त्या व्यक्तीच्या आजूबाजूस उत्पन्न करून त्या मनुष्यास दिशादर्शन करतेच आणि प्रत्येक ओवी कुठलेही भलेमोठे ग्रंथ व त्यांतील सूत्रे त्या मनुष्यास माहीत नसतानाही त्या मनुष्याकडून त्या सूत्रानुसार उचित कृती करवून घेतेच.\n‘सत्यप्रवेश’ हा श्रीमद्पुरुषार्थ ग‘ंथराजाचा पहिला खंड असून सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या जीवनकार्याला अनुसरून गृहस्थजीवनामध्ये राहून परमार्थ प्राप्तीची म्हणजेच नरजन्माचा सर्वश्रेष्ठ हेतू साध्य करण्याचा मार्ग दिग्दर्शित करतो. हा मार्ग आहे सामान्य जीवनामध्ये\nभक्ती व निष्काम कर्मयोगाचा भक्ती व सेवेचा सहज समावेश, प्रवेश घडवून आणणारा; भगवंताच्या प्रेमाची जाणीव सतत जागृत ठेवणारा आणि म्हणूनच धैर्य, निर्भयता व पुरुषार्थ ही मूल्ये जीवनामध्ये बाणवणारा.\nभक्ती, पुरुषार्थ ह्यांचा नेमका व खरा अर्थ समजावून समाजामध्ये रुजलेल्या चुकीच्या समजुती, अंध विश्‍वास आणि भय ह्यांपासून मुक्त करणारा व आनंदी आणि विवेकी गृहस्थ व सामाजिक जीवन घडवणारा.\n‘सत्यप्रवेश’ एका अशा सुंदर क्षेत्राचे दरवाजे खुले करून देतो जिथे भगवंताच्या प्रेमाची सतत जाणीव हेच सर्वोच्च सत्य असतं व मग प्रत्येक श्रद्धावानाचा ह्या सुंदर क्षेत्री प्रवेश म्हणजेच ‘सत्यप्रवेश’ घडतो.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 साली स्थापन झाला. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नव्वद वर्षांपूर्वी रोवलेल्या बीजाचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या शाखा कि��ी, पाने किती याची मोजदाद करणे अवघड आहे. पण ही संघटना भारतीय जनमानसात खूप खोलवर आपली मुळे रोवून समर्थपणे उभी आहे आणि वटवृक्षाच्याच गती आणि शैलीने विकास करीत आहे. केवळ देशातच नाही, तर जिथे जिथे म्हणून भारतीय आहेत, त्या त्या देशांमध्ये संघ कार्यरत आहेच. इतकेच नाही, तर परदेशातील भारतीयांना आपल्या देशाशी, संस्कृतीशी घट्टपणे जोडून ठेवणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना नाही, तर परंपरा बनलेली आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ की स्थापना सन 1925 में हुई डॉ. केशव बळीराम हेडगेवार ने नब्बे वर्ष पहले बोये हुए बीज का रूपान्तरण अब एक विशाल वटवृक्ष में हो चुका है डॉ. केशव बळीराम हेडगेवार ने नब्बे वर्ष पहले बोये हुए बीज का रूपान्तरण अब एक विशाल वटवृक्ष में हो चुका है इस वटवृक्ष की शाखाएँ कितनीं, पत्ते कितने इसकी गिनती करना मुश्किल है इस वटवृक्ष की शाखाएँ कितनीं, पत्ते कितने इसकी गिनती करना मुश्किल है लेकिन यह संगठन भारतीय जनमानस में बहुत ही दृढ़तापूर्वक अपनी जड़ें फ़ैलाकर समर्थ रूप में खड़ा है और वटवृक्ष की ही गति एवं शैली में विकास कर रहा है लेकिन यह संगठन भारतीय जनमानस में बहुत ही दृढ़तापूर्वक अपनी जड़ें फ़ैलाकर समर्थ रूप में खड़ा है और वटवृक्ष की ही गति एवं शैली में विकास कर रहा है केवल देश में ही नहीं, बल्कि जहाँ कहीं भी भारतीय हैं, उन सभी देशों में संघ कार्यरत है ही केवल देश में ही नहीं, बल्कि जहाँ कहीं भी भारतीय हैं, उन सभी देशों में संघ कार्यरत है ही इतना ही नहीं, बल्कि विदेशस्थित भारतीयों को अपने देश के साथ, संस्कृति के साथ दृढ़तापूर्वक जोड़कर रखनेवाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यह मात्र एक संगठन नहीं, बल्कि परंपरा बन चुका है\nप्रत्येक जीवाचा, किंबहुना ह्या सर्व विश्‍वाचाच प्रवास……… हे विश्‍व ज्याच्यामधून उद्भवले, ज्याच्यामध्येच ते लय पावते, ‘तो’च एकमेव अंतिम सत्य, प्रेमाचा मूळ स्रोत आणि आनंदाचाही. मानवजीवनाचा सर्वोच्च हेतूही तोच – भगवंत. ह्या भगवंताच्या दिशेने गती करणे हा प्रवास आणि भगवंत – सद्गुरु-परमात्मा आपले ध्येय.\nआपला हा प्रवास भगवंताच्याच प्रेमाने प्रेरित असल्यास तो आनंदी आणि परिपूर्ण होतो. हे प्रेमच सामर्थ्यदायी, पुरुषार्थ व निर्भयता देते. भगवंताच्या प्रेमाची जाणीव प्रवास भक्तीमार्गावर दृढ करते.\n‘प्रेमप्रवास’ हा ग‘ंथ ह्या अशाच सुंदर प्रवासाचे आश्‍वासन आहे कारण प्रत्येकाचा प्रवास भगवंताच्या (प्रेम)दिशेने आणि भगवंताच्या (प्रेम) सहवासातच करायचा असतो. हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसा घडू शकतो आणि त्यासाठी कोणते प्रयास घडावे लागतात ते सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सहज-सोप्या शब्दांत आपल्याला सांगतात.\n‘पूर्वरंगा’मध्ये हा भगवंत कसा अनंत, अपार आहे ते आपण समजून घेतो. ‘श्रीरंगा’मध्ये ह्या अनंत भगवंताचे अगदी प्रत्येक जीवावर असीम प्रेम असतेच, आपण त्याच्याजवळ जाण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी काय प्रयास घ्यावे हे आपण समजून घेतो. – आपला विकास घडण्यासाठी अगदी आहारामध्ये करण्याचे बदलही आणि जीवनामध्ये वेळेचे, कार्याचे नियोजन ह्याबद्दलही मार्गदर्शन आपल्याला मिळते. ‘मधुफलवाटिका’ हा तिसरा विभाग म्हणजे वानरवीरांचे विश्रामस्थान – जेथली फळे ओज, सामर्थ्य व अर्थातच आनंद देणारी आहेत – म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू ज्या श्रीमद्पुरुसार्थाला ज्या ‘मधा’ची उपमा देतात, तशीच औषधी व मधुर.\n‘प्रेमप्रवास’ आणि ‘सत्यप्रवेश’ हे एकेमेकांपासून वेगळे नाहीत आणि हे दोन्ही आनंददायीच आहेत.\nहा ग्रंथ म्हणजे आई महिषासूरमर्दिनी चण्डिकेच्या वात्सल्याचाच आविष्कार. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंद्वारा विरचित हा ग्रंथ तिच्या कार्याची, चरित्र व हेतूची ओळख तर करून देतोच पण ह्या आईच्या मायेची जाणीव करून देऊन, तिचा पदर धरून रहाणे शिकवतो. श्रद्धावानांना तिच्या छत्रछायेचे आश्वासन देतो.\nह्या आईचे प्रेम मानवी जीवनाला सामर्थ्य पुरवणारी शक्ती आहे. शुभ तत्त्वाला होकार आणि अहिताला वेळीच ओळखून नकार देण्याची शक्ती; भक्ती व नैतिकता ह्यांना दृढ करणारी शक्ती आणि साहजिकच तिच्या पुत्राचे -परमात्म्याचे प्रेम प्राप्त करण्याचा, त्याच्या जवळ जाण्याचा मार्ग. तिचे रूप सौम्य असो की उग‘, ती भक्तप्रेमापोटीच व कार्यहेतूप्रमाणे ते धारण करते व तिची सर्व रूपे शुभच असून भक्तकल्याणासाठीच असतात. अंतत: सत्याचा, शुभाचाच विजय ती घडवून आणते.\nगायत्रीमाता, आई महिषासूरमर्दिनी चण्डिका व अनसूया माता ह्या तीन स्तरावर कार्य करत असल्या तरी मूलत: एकच असतात.\nसद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात की हा ग‘ंथ आदिमातेचे गुणसंकीर्तनही आहे, ही ज्ञानगंगा आहे आणि भक्तीभागिरथीही आहे. सर्व श्रद्धावानांसाठी सर्व काळासाठी सद्गुरु श���रीअनिरुद्धबापूंनी दिेलेले आदिमातेच्या प्रेमाचे, रक्षणाचे आणि आधाराचे आश्‍वासन म्हणजे ‘मातृवात्सल्यविंदानम्’\nयह परमपावन कार्य, जैसे इसका नाम दर्शाता है, माँ चंडिका के वात्सल्य का प्रत्यक्षीकरण है सगुरु श्री अनिरुद्ध रचित यह कार्य भक्तों को केवल महिषासुरमर्दिनी माता चंडिका के आदर्श, कार्य और भूमिका से ही जोड़ने के लिए नहीं है, बल्कि उसके वात्सल्य से और उसकी हमारी संरक्षा के प्रति तत्परता से हमें अवगत कराना है\nवे चाहते हैं कि हम माता के प्रेम को जानें और उस शक्ति को पहचाने – वह शक्ति जो दुष्टता या बुराई से लड़ने की है, वह शक्ति जो नैतिक गुण और भक्ति के परिणामों से निश्चल आनंद की प्राप्ति कराती है वह भले ही उग्र दिखती हो, वही सच्ची भक्त की सुरक्षा करती है और दुष्टों का नाश करती है वह भले ही उग्र दिखती हो, वही सच्ची भक्त की सुरक्षा करती है और दुष्टों का नाश करती है उस ने अपने उद्देश्य के मुताबिक – सच्चाई, पवित्रता, प्रेम और आनंद के नियमों की सुरक्षा हेतु यह भूमिका अपनाई है और वह इसकी प्राप्ति करती ही है\nगायत्री माता, महिषासुरमर्दिनी चंडिका माता और अनसूया माता एक ही है विभिन्न स्तर के कार्यों के अनुसार माता रूप धारण करती है विभिन्न स्तर के कार्यों के अनुसार माता रूप धारण करती है जैसा कि सद्गुरु श्री अनिरुद्ध कहते हैं, यह कार्य माता की कीर्तियों का गुणसंकीर्तन है जैसा कि सद्गुरु श्री अनिरुद्ध कहते हैं, यह कार्य माता की कीर्तियों का गुणसंकीर्तन है यह एक ‘ज्ञान-गंगा’ है, और ‘भक्ति-भागीरथी’ है यह एक ‘ज्ञान-गंगा’ है, और ‘भक्ति-भागीरथी’ है यह कार्य ज्ञान एवं भक्ति के पथ पर चलकर भगवंत या यहाँ पर माता चंडिका के बोध के प्रति संतोष प्रदान करता है\nयह चिरकाल तक मार्गदर्शन करनेवाला यह ग्रन्थ सद्गुरु श्री अनिरुद्ध जी द्वारा लिखे गए उन के अन्य कार्यों की तरह भक्तों को प्रेम और आधार देता है\nडॉ. अनिरूद्ध जोशींच्या (बापूंच्या) अष्टपैलू व्यक्तीत्वाची ओळख सांगणारे, संक्षिप्त पद्धतीने संकलित केलेले एक आगळेवेगळे पुस्तक – मी पाहिलेला बापू\nडॉ. अनिरुद्ध जोशीजी (बापूजी) के हरफनमौला व्यक्तित्व की पहचान करानेवाली, संक्षिप्त में संकलित की गई एक अनोखी पुस्तक – मैंने देखे हुए बापू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/earning-of-artists-in-avengers-infinity-war/", "date_download": "2019-09-17T14:13:04Z", "digest": "sha1:QQZA4EX5UIM6MWQT7PROVIWCW5YFMNJF", "length": 14673, "nlines": 82, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "थॅनॉस ठरणार मैलाचा \"स्टोन\"? : इन्फिनिटी वॉरच्या कमाईचे डोळे दिपवणारे आकडे", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nथॅनॉस ठरणार मैलाचा “स्टोन” : इन्फिनिटी वॉरच्या कमाईचे डोळे दिपवणारे आकडे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nलेखक : पवन गंगावणे\n२७ एप्रिलला जगभरात प्रदर्शित झालेल्या अवेंजर्स इन्फिनिटी वॉरने पहिल्या दिवसापासूनच अनेक विक्रम मोडायला सुरुवात केली आणि या सिनेमाने दहा दिवसांतच एक बिलियन डॉलर्सचा पल्ला गाठत फास्टेस्ट वन बिलियन डॉलर्सचा विक्रम सुद्धा स्वतःच्या नावी केला. सिनेमा ९०० मिलियनवर असल्यापासून मी त्याच्या ग्लोबल रँकिंगवर लक्ष ठेवून होतो.\n९०० मिलियनवर असताना सिनेमाची रँकिंग ४८ होती.\nतिथून दर दिवशी हळूहळू सिनेमा रँकिंगची शिडी चढून वर येत राहिला पण मागच्या ३-४ दिवसांपासून इन्फिनिटी वॉर १.२९ बिलियन डॉलर्स कमवून ११ नंबरवर अडकून होता आणि ९ नंबरवर १.३३ बिलियन डॉलर्सवाला मार्व्हल स्टुडिओजचाच ब्लॅक पँथर होता पण या शुक्रवारी अवेंजर्स इन्फिनिटी वॉर चायनात प्रदर्शित झाला आणि २०० मिलियन डॉलर्सची विकेंड ओपनिंग घेत पुन्हा एकदा कलेक्शन्सला गती मिळवून दिली आणि परिणामी आता १.६ बिलियन डॉलर्सची टोटल घेऊन अवेंजर्स इन्फिनिटी वॉर हायेस्ट ग्रॉसिंग सिनेमांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोचली आहे.\nचायनातील ही दुसरी सर्वात मोठी ओपनिंग असून एक नंबरचा विक्रम मात्र अजूनही फेट ऑफ द फ्युरियसच्याच नावावर आहे. तीन दिवसातच इन्फिनिटी वॉरने द अवेंजर्स, अवेंजर्स एज ऑफ अलट्रॉन आणि कॅप्टन अमेरिका सिव्हील वॉरचे लाईफटाईम कलेक्शन्स मोडून काढलेत आणि हा सिनेमा चायनातील नववा हायेस्ट ग्रॉसिंग वेस्टर्न सिनेमा बनला आहे.\nतसेच इन्फिनिटी वॉर जागतिक स्तरावर १ बिलियन डॉलर्स क्रॉस करणारा पहिलाच सुपरहिरो सिनेमा बनलाय. सध्या सिनेमाची डोमेस्टिक टोटल ५४७ मिलियन डॉलर्स (३४.१ %) तर इंटरनॅशनल टोटल १.०५ बिलियन डॉलर्स (६५.%) इतकी आहे.\nभारतातही इन्फिनिटी वॉर द जंगल बुकचं १५७ कोटींचा विक्रम मोडून २१० कोटींची कमाई करत सर्वात जास्त कमाई केलेला हॉलिवूड सिनेमा बनलाय.\n१.६७ बिलियन डॉलर्सची कमाई केलेल्या अवेंजर्स इन्फिनिटी वॉरच्या वर आत��� फक्त चार सिनेमे आहेत.\n४. ज्यूरासिक वर्ल्ड- 1.67 बिलियन डॉलर्स. हा पल्ला गाठणं इन्फिनिटी वॉरसाठी फारसं अवघड नाही पण इथून पुढचा प्रवास मात्र कठीण असणार आहे. संपूर्ण जगात 2 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्तची कमाई केलेले फक्त 3 सिनेमे आहेत.\n३. स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्स- 2.06 बिलीयन डॉलर्स\n२. टायटॅनिक – 2.18 बिलीयन डॉलर्स आणि\n१. अवतार- 2.78 बिलीयन डॉलर्स\nया तीनमधले दोन सिनेमे टायटॅनिक आणि अवतार हे जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित आहेत.\nअवेंजर्स इन्फिनिटी वॉरचा २ बिलीयनचा प्रवास खडतर यासाठी होणार आहे की, अवतार, टायटॅनिक आणि फोर्स अवेकन्स हे तिन्ही सिनेमे डिसेंम्बरला रिलीज झाले होते. या काळात ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने एक्सटेंडेड विकेंड तर मिळतोच पण जानेवारी हा मुळातच प्रॉडक्शन इश्यूज मध्ये अडकलेल्या सिनेमांना क्लीयर करून रिलीज करण्याचा महिना असतो यामुळे जानेवारीत बराच काळ अडकून राहिलेले, हॉरर सिनेमे याव्यतिरीक्त काहीच प्रदर्शित होत नाही यामुळे या सिनेमांना पळण्यासाठी जवळपास दोन महिने मोकळं मैदान होतं. पण इन्फिनिटी वॉर समर ब्लॉकबस्टर सीजनमध्ये रिलीज झालाय.\nइथेही समर वॅकेशन्सचं औचित्य साधून या सिनेमांना पोजिशन केलेलं असतं पण समर सीजनमध्ये नेहमी एकापेक्षा जास्त मोठे सिनेमे रिलीज होतात.\nया आठवड्यात डेडपूल २ रिलीज होतोय जो इन्फिनिटी वॉरला चांगलीच टक्कर देणार आहे कारण २०१५ मध्ये आलेला डेडपूल रेटेड आर असूनही ८०० मिलियन्सच्या वर कमाई करून गेला होता आणि एकंदरीतच डेडपूलचं मार्केट खूप गरम असल्याने तो इन्फिनिटी वॉरची मागच्या तीन आठवड्यातली नंबर एकची पोजीशन मिळवेल याबद्दल काहीच शंका नाहीये आणि लगेच पुढच्या आठवड्यात २५ तारखेला सोलो: अ स्टार वॉर्स स्टोरी प्रदर्शित होतोय आणि स्टार वॉर्स शृंखलेतला सिनेमा असल्याने तो ही मोठी ओपनिंग घेणार.\nया दोन मोठ्या रिलीज इन्फिनिटी वॉरची गती नक्कीच मंदावतील यामुळे दोन बिलीयन डॉलर्सचा पल्ला काहीसा अवघड आहे. इन्फिनिटी वॉरकडे अजून ४ दिवस हातात आहेत. चायनातील प्रचंड ओपनिंग लक्षात घेता या चार दिवसात जर सिनेमाने आणखी दोनशे मिलियन डॉलर्सचा गल्ला जमवला तर एक महिन्याने अवेंजर्स इन्फिनिटी वॉर २ बिलीयन मार्क क्रॉस करू शकेल असे वाटते पण तरीही इतक्या कमी काळात इतकी मोठी कमाई करून खरंतर इन्फिनिटी वॉरने चमत्कारच क���ून दाखविलाय असे म्हणण्यास काही हरकत नाही.\n(मूळ फेसबुक पोस्टची लिंक)\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← कौन कम्बख्त ईव्हीएम हॅक कर सकता है\nसमुद्रमंथनातून मिळालेला लसूण – रोज अंशापोटी खाल्ल्याने होतात हे आश्चर्यकारक फायदे \nAvengers च्या ट्रेलर मधून सिग्नल मिळालेत : आपल्या आवडत्या पात्रांचा मृत्यू बघण्यास तयार रहा\nजाणून घ्या इंग्रजी महिन्यांना नावे कशी मिळाली\nराम रहीमचं पडद्यामागील सत्य : “डेरा” चे एवढे कट्टर समर्थक का तयार झाले\nDSLR कॅमेऱ्याच्या मॉडेल्सची नावं कशी ठरतात माहितीये\nआपण सर्वांनी “रिंगण” का पहायला हवा – सांगताहेत प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक गणेश मतकरी\n२०-२५ चं वय असताना सर्वांच्या ह्या ५ चुका होतात – आणि जन्मभर पश्चातापाची वेळ येते\nनोकरीच्या मुलाखतीमध्ये अपयश येत असले तर ‘ह्या’ गोष्टी नक्की करून पहा\n“कॉपी मास्टर”मोदींनी काँग्रेसच्याच योजना राबवल्यात का हे बघा सत्य काय आहे\n – सोप्या शब्दात महत्वाचं\nअभिनंदन सुखरप परतले, पण अशाच तब्बल ५४ वीरांच्या परतण्याची आपण अजूनही वाट बघत आहोत…\n११० दक्षलक्ष वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या ‘त्याचा’ शोध लागला आणि वैज्ञानिक जगतात खळबळ माजली\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2016/07/navnath.html", "date_download": "2019-09-17T14:27:47Z", "digest": "sha1:RBBFMXY23A7C2YTHNECHU3WFCICUPJYM", "length": 27062, "nlines": 244, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "नवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ? ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step", "raw_content": "\nHomeपारायणे संबंधितनवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step\nनवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step\nज्याप्रमाणे भक्ताची भक्ती ही निःसीम असेल तर त्याला भगवंताचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. श्री गुरुचरित्र, श्री ज्ञानेश्वरी, श्री दासबोध, श्री दुर्गा सप्तशती आदी धार्मिक ग्रंथांबरोबर श्री नवनाथ ग्रंथाचे अंतःकरण पुर्वक वाचन केल्यास अद्भुत व चमत्कारिक अनुभव येऊन संकट निवारणाचे आश्वासन नाथ महाराज आपल्याला प्रेमपुर्वक करवुन देतात.\nकविराज धुण्डीसुत मालू नरहरी यांनी १८१९ मध्ये ' श्री नवनाथ भक्तिसार ' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथराजात ४० अध्याय व ७६०० ओव्या आहेत. या ग्रंथातील कुठला अध्याय वाचल्यावर साधकाला त्याचे नेमके काय फलित आहे हे ४० व्या अध्यायात कविराजाने लिहुन ठेवले आहे. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटीनाथ, अडबंगनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ आणि चौरंगीनाथ अशा नवनारायणांचे नवनाथ रुपातील भक्तिसार ग्रंथ आहे. निःसीम भक्ती, तपश्चर्या, धर्माचरण, सद्गुरुनिष्ठा, वैराग्य, सन्मार्ग, भावसामर्थ्य व दत्त चरितरज आदि गुण असतील तर सर्वसामान्य माणसालाही भगवंताचे दर्शन घडू शकते या तत्वावर अलख दाखला नाथ महाराजांनी समाजाला मिळवुन दिला.\n नाथ ग्रंथ व ब्रम्ह ग्रंथी ह्यांचा काय संबंध \nबहुतेक साधक पारायण करतात, सर्व क्रीया यथाशक्ति व्यवस्थित होण्याचा कुशक प्रयत्नही करतात. परंतु आपण पारायण करताना सुक्ष्म गोष्टींचे अध्ययन विसरतो. निर्रथक घोकमपट्टी केल्यास ब्रम्ह अनुभव युक्त आध्यात्मिक आत्मानुभव येत नाही. फक्त मानसिक समाधान होते जे आत्मप्रचितीसाठी पुरेस नाही. पारायण, ग्रंथ, ग्रंथी, अंतर्मुखता, चित्तायाम, सुक्ष्मदृष्टी व मतीतार्थ ही सर्व तत्वे पारायणकाळात ऐकमेकांशी जोडलेली असतात. ह्या तत्वांचा अनुभव जोपर्यंत सामुहीक स्तरावर आपल्याला येत नाही तोपर्यंत कोणतेही वाचन काही उपयोगाचं नाही.आपल्या जीवनातील अनमोल क्षण निव्वळ अज्ञानाच्या आधारावर फुटक जाऊ नयेत त्याअर्थी ग्रंथ आचरणाची निवडक माहीती देत आहे.\nग्रंथ शब्द हा ग + रं + अथ या तत्वाचे सामुहीकीकरण आहे. ' ग्रंथ ' या शब्दब्रम्हात ग म्हणजे आदिपुज्यम् गणार्ध्यक्षम् अर्थात श्री गणपती, रं बीज हे शिव अथवा रुद्राचे मातृकाशक्ती बीज आणि अथ हे प्रकृतीची अभिव्यक्ती आहे. आपण सहजच कोणताही शब्द जीभ उचलुन बोलत असतो पण त्याचा मतीतार्थ जाणुन घेण्याचे कष्ट करत नाही. हेच तर भारतीय संस्कृतीचे दुर्दैव आहे. ' ग्रंथ ' ब्रम्हशब्दाचा मतीतार्थ ध्यानात घेता ग्रंथ म्हणजे शिवचरण अथवा सद्गुरुचरण असा अर्थ समजुन चित्ता रुजवुन घ्यावा. त्याअर्थी महात्म्यांनी भुतकाळत \" ग्रंथ हेच गुरु \" अशी आत्मबोधक तत्वनियती समजावुन दिली.\nग्रंथ आणि ग्रंथी हे फार गहन तत्व निरुपण आहे. थोडक्यात वस्तुस्थिती लिहीण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रंथाच्या वरील मतीतार्थाला अनुसरुन ग्रंथीचे अस्तित्व ग्रंथ पारायण करणाऱ्या साधकाच्या देहात गणले जाते. त्याअर्थी अनुक्रमे ब्रम्हग्रंथी, विष्णुग्रंथी व रुद्रग्रंथी आत्मवर्णित आहेत. ग्रंथ पारायण करत असताना दोन स्तरावर वाचन करण्यात येते ते खालीलप्रमाणे आहे.\n१. भौतिक कामनेसाठी पारायण विधी\n२. आध्यात्मिक प्रगतीसाठी पारायण विधी\n१. भौतिक कामनेसाठी पारायण विधी\nज्या साधकांना भौतिक प्रकारचे त्रास आहेत ते पारायण पाठ करत असताना वैखरी वाणीचा वापर करावा लागतो. वैखरी वाणी म्हणजे स्थुल वाणी जी सर्व सहज ऐकु शकतात. ह्याअर्थी आपल्या सभोवताली आणि आपल्या घरातील नकारार्थी असलेल्या स्पंदनांचा नायनाट केला जातो. अपेक्षित फलप्राप्ती होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला संबंधित पारायण सेवा करावीच लागते. हे सर्वस्वी संबंधित नकारात्मक उर्जेच्या तीव्रतेवर अवलंबुन आहे. ईतर सर्व विधी समान आहेत. त्यात विशेष फेरबदल नाही.\n२. आध्यात्मिक प्रगतीसाठी पारायण विधी\nनाथांनी या आत्महेतुवर विशेष भर दिला आहे. ज्या साधकांना सद्गुरु अनुग्रहाची प्राप्ती, पाप क्लेशाचा विध्वंस, अज्ञानाचा अंधकार नाहीसा करणे, दुरदृष्टी, ब्रम्हज्ञान, सद्गुरुतत्व ज्ञान, लोक परलोकाचे पारलौकीक अस्तित्व अनुभव व भ्रमण, जीवन्मुक्ती अवस्था प्राप्ती, शिवजीव ऐकता होणे. प्रकृतीपुरुषाचे ब्रम्हाण्डीयकरण होणे. देहबुद्धीतुन विदेही आत्मबुद्धीत मार्गक्रमण करणे आणि भुत, वर्तमान व भविष्यज्ञान प्राप्त होणे यासाठी अंतर्मुख पारायण करावे लागते.\nमुळात पारायण हा शब्द ' परायण ' या शब्दाचा अपभ्रंश आहे. परायण करणे म्हणजेच मुळात आध्यात्मिक प्रगतीसाठी अंतर्मुख होणे असा आहे. ग्रंथ तत्वाचे अंतर्मुखीकरण करुन ते आत्मसंयमाद्वारे पचवुन आचरणात आणल्यास ग्रंथीसमुहाचा ज्ञान आपल्याला सद्गुरु करवुन देतात. त्यासाठी सर्व दत्तभक्तांनी आपले चारित्र्य पवित्र आणि आचरण उत्तम ठेवले पाहीजे.\nनाथ शब्दाचा प्रादुर्भाव नाथृ धातुपासुन झाला. नाथृ म्हणजे तपातुन तापांची समाप्ती करुन दैवीसान्निध्य यथा ऐश्वर्थ प्राप्त करुन घेणे. अतः ज्यापासुन ऐश्वर्य, आशीर्वाद व कल्याण होते ते नाथा आहे. नाथ शब्दाचा सामान्य अर्थ स्वामी, प्रभु, मालक, सद्गुरु महाराज असा आहे. त्याचबरोबर न+ अथ अर्थात नाही म्हणजेच ज्याच्या पलिकडे काहीही नाही. कोण��ेही तत्व नाही. जर कोणी ह्या पुरुषप्रकृती आणि पिंडब्रम्हांडाच्या पलिकडे आहेत तर ते नाथ आहेत.\nमला बरेच साधक अर्थिक समस्येसाठी काही खात्रीचे साधन अथवा उपासना आहे का असे विचारत असतता. त्यासाठी नवनाथ ग्रंथातील दुसरा अध्याय अर्थिक चिंता दुर होण्यासाठी वाचावा. ज्यांना अर्थिक समस्या असेल मग ती स्त्री असेल, पुरुष असेल त्यांनी भक्तीभावाने किमान ६ महीने रोज हा अध्याय वाचावा. महिला वर्गाने फक्त मासिक पाळीच्यावेळी काहीही करु नये. फक्त मानसिक नामस्मरण चालु ठेवावेत. मुलामुलींचे विवाह लवकर जुळणेंहातु नवनाथ ग्रंथातील २८ वा अध्याय वाचावा. सर्व नियम आणि आचरण लक्षात ठेवुनच कृती करावी.\nसंपुर्ण ग्रंथ पारायण आध्यात्मिक प्रगतीसाठी करण्याची तीव्र ईच्छा असल्यास साधकांनी निःसंकोच संपर्क करावेत. सर्व माहीती येथे प्रकाशित करणे शक्य नाही.\nसंबंधित श्री नवनाथ साधनेच्या निवडक लिखाणाला अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nदत्तप्रबोधिनी चँनेल पार्टनरशीप संबंधित पोस्टस्\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्\nआध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्\nयोग साधना विशेष संबंधित पोस्टस्\nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nEmbed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below\nPopular पारायण पाठ व नामस्मरण संबंधित पारायणे संबंधित\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤न��कसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 10\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 24\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now\nनवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step\nपितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained\nपितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...\nअंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे - Step by step\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधि��\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/transgender-funeral/", "date_download": "2019-09-17T14:12:00Z", "digest": "sha1:AXKFRETK43X4TLFJ6N2NY2FJL6O3ICQ5", "length": 3865, "nlines": 47, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "transgender funeral Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतृतीय पंथीयांच्या अंत्यसंस्काराचा विधी दाखवून देतो की, त्यांची मृत्यूनंतर देखील हेटाळणी थांबत नाही\nया अंत्ययात्रेत तृतीयपंथी वगळता इतर लोकांना सामील करून घेतले जात नाही.\nसर्वत्र चर्चेत असणारं “बिटकॉइन” हे डिजिटल चलन आहे तरी काय\n‘त्यांचे’ कधीही न पाहिलेले विश्व रेखाटणारा चित्रपट : नानू अवनल्ला….अवलू \nअस्सल मच्छी खवय्यांसाठी ही जागा म्हणजे स्वर्ग आहे, कारण येथे पडतो माशांचा पाऊस\nजाणून घ्या ब्लाइंड क्रिकेट सामान्य क्रिकेटपेक्षा किती वेगळं आहे\nशेवटच्या मिनिटापर्यंत खिळवून ठेवणारा अप्रतिम थरारपट \nया १० महाघोटाळ्यांमुळे भारताची जगभरात “भ्रष्ट देश” अशी प्रतिमा झाली होती\n“AK47” या घातक बंदुकीबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या काही महत्वाच्या गोष्टी\nजाणून घ्या जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये कसे निवडले जातात राष्ट्रपती\nबॉक्स-ऑफिस म्हणजे काय, आणि त्याला बॉक्स-ऑफिसच का म्हणतात\nISRO चा अजून एक पराक्रम – एकाच वेळी प्रक्षेपित केले २० उपग्रह\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/google-select-artist-nayan-nagarkar-drawing-1177629/", "date_download": "2019-09-17T14:52:48Z", "digest": "sha1:CDDLECMJA3GXI7322ZJ73AOVQZEE5ZMF", "length": 11565, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘गुगल’कडून नयन नगरकर यांच्या रेखाचित्र दिनदर्शिकेची निवड | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\n‘गुगल’कडून नयन नगरकर यांच्या रेखाचित्र दिनदर्शिकेची निवड\n‘गुगल’कडून नयन नगरकर यांच्या रेखाचित्र दिनदर्शिकेची निवड\nचित्रकार नयन नगरकर यांनी वेगवेगळ्या रेखाचित्रांसह तयार केलेल्या दिनदर्शिकेची निवड केली आहे.\nनयन नगरकर यांनी २०१६ वर्षांच्या दिनदर्शिकेसाठी ���ुगलकडे पाठविली होती.\n२०१६ या वर्षांसाठी अमेरिकेतील मुख्य कार्यालयात ठेवण्याकरिता ‘गुगल’ने येथील चित्रकार नयन नगरकर यांनी वेगवेगळ्या रेखाचित्रांसह तयार केलेल्या दिनदर्शिकेची निवड केली आहे. ही दिनदर्शिका कशी आहे, इतर दिनदर्शिकांपेक्षा ती कशी वेगळी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे नगरकर यांचे रेखाचित्र न्याहाळण्याची संधी नाशिककरांना २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत मिळणार आहे.\nयेणाऱ्या प्रत्येक वर्षांत मनुष्याने निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, हा उद्देश ठेवून ‘इन्व्हॉल्व्हमेंट विथ गुगल’ या संकल्पनेवर आधारित निवडक १२ रेखाचित्रे नयन नगरकर यांनी २०१६ वर्षांच्या दिनदर्शिकेसाठी गुगलकडे पाठविली होती. नगरकर यांच्या या रेखाचित्र दिनदर्शिकेची अमेरिकेतील आपल्या मुख्य कार्यालयासाठी गुगलने निवड केली असून हा एक प्रकारे नाशिकचाही बहुमान आहे. एका नाशिककर युवा चित्रकाराने घेतलेली ही झेप कौतुकास्पद ठरली असून या रेखाचित्रांचे व दिनदर्शिकेचे प्रदर्शन शुक्रवारपासून गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये सुरू होत आहे. रविवापर्यंत दररोज सायंकाळी पाच ते साडेआठ या वेळेत हे प्रदर्शनपाहता येणार आहे. नाशिककर चित्र रसिकांनी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन नगरकर यांनी केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nFIFA World Cup 2018 – फुटबॉलच्या कुंभमेळ्यासाठी गुगलचं खास डुडल\nGoogle Plus : ‘गुगल प्लस’ बंद, पाच लाख लोकांचा डेटा धोक्यात\nएक चुकीचं स्पेलिंग आणि…; तुम्हाला Googleच्या नावामागची गोष्ट माहित्ये का\nHappy Birthday Google : ‘माहितीच्या बादशहा’ची २० वर्षे पूर्ण\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे प���णी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/17452", "date_download": "2019-09-17T15:32:51Z", "digest": "sha1:NMMK4W6NCMBX4QF5MABZYLG2ONEPGPST", "length": 4439, "nlines": 81, "source_domain": "www.maayboli.com", "title": "राजे शिवछत्रपती : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /राजे शिवछत्रपती\nयेथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिवछत्रपती\nजन्मताच मातेने त्यांना शिकविले शौर्य\nसळसळलं रक्त अंगी पाहून, सुलतानी क्रूर क्रौर्य\nक्रोधाग्नी भडकला, वळल्या हाताच्या मुठी\nयेथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिव छत्रपती\nबाटत होत्या आया बहिणी, विटली माय मराठी\nहिंदुत्वाची आग विजली, अन दिवसाढवळ्या लुटी\nगर्जला मराठा अशावेळी, जागल्या तलवारीच्या पाती\nयेथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिव छत्रपती\nआक्रोश होता दाही दिशा, कुठे दुष्काळी सावट\nपातशहांचे जुलूम वाढले, होते हिंदुत्वावर संकट\nपेटली ठिणगी एक, फुलली अभिमानाने छाती\nयेथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिव छत्रपती\nस्वराज्याचे तोरण बांधून, मावळा लढायास तयार\nकवी - गणेश पावले\nलेखक - गणेश पावले\nRead more about येथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिवछत्रपती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Sports/India-Not-Behind-sri-lankan-top-player-Boycott-Of-Pakistan-Tour-Says-Sri-Lanka-Sports-Minister/", "date_download": "2019-09-17T15:06:17Z", "digest": "sha1:PQEFVXIDGAZY3PQEMO7YY233JYSLR36G", "length": 6055, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " भारताचा काय संबंध? पाकला श्रीलंकेच्या मंत्र्याने खडसावले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sports › भारताचा काय संबंध पाकला श्रीलंकेच्या मंत्र्याने खडसावले\n पाकला श्रीलंकेच्या मंत्र्याने खडसावले\nकोलंबो : पुढारी ऑनलाईन\nश्रीलंकेच्या क्रिकेट संघातील जवळपास सर्वच प्रमुख खेळाडूंनी २७ सप्टेंबरपासून सुरु होण्याऱ्या पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. पण, भारताचे नाव घेतल्याशिवाय एकही घास घश्यातून उतरत नाही त्या पाकिस्तानने याचे खापर भारतावर फोडले. पाकिस्तानच्या मंत्र्याने भारताच्या धमकीमुळे या खेळाडूंनी माघार घेतल्याचा अजब कांगावा केला. याला आता श्रीलंकेचे मंत्री हरीन फर्नांडो यांनी खेळाडूंच्या माघारीत भारताचा काही संबध नाही असे सांगितले आहे.\nश्रीलंकेचा स्टार खेळाडू लसिथ मलिंगा याच्यासह १० प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली. त्यावर पाकिस्तानचे विज्ञान मंत्री फवाद हुसेन चौधरी यांनी भारताने धमकीमुळे लंकेचे खेळाडू माघार घेत आहेत असे वक्तव्य केले. यावर श्रीलंकेच्या क्रीडा मंत्री हरीन फर्नांडो यांनी 'लंकेचे खेळाडू पाक दौऱ्यातून माघार घेण्यामागे भारताचा हात आहे हे सत्य नाही.\nकाही खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये घडलेल्या २००९ च्या घटनेमुळे माघार घेतली आहे. त्यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. जे खेळाडू पाकिस्तानात जाण्यास तयार आहेत त्यांनी घेऊन श्रीलंकेचा संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. आमचा संघ ताकदवर आहे आणि आम्ही पाकिस्तानला पाकिस्तानात हरवण्याबाबत आशावादी आहोत.' असे ट्विट केले आहे.\n२००९ ला श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता त्यावेळी लंकेच्या खेळाडूंना घेवून जात असलेल्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात लंकेचे काही खेळाडू जखमी झाले होते. त्यानंतर कोणत्याही मोठ्या संघांनी पाकिस्तानचा दौरा करणे टाळले आहे. त्यामुळे पाकिस्तानला आपली होम सिरिज त्रयस्थ ठिकाणी म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळावी लागत आहे.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pankajz.com/2016/08/5-forts-in-2-days.html", "date_download": "2019-09-17T15:52:32Z", "digest": "sha1:5NDQGRJO3VLQXKV4U2NG6GJVJERZBT3T", "length": 35305, "nlines": 368, "source_domain": "www.pankajz.com", "title": "दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ) - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\n/ in bike ride Trek कावळ्य��� चांभारगड दासगाव पन्हळघर भटकंती मोहनगड रायगड प्रभावळ सोनगड\nआकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्याद्रीत विहरु लागते. मग काय आठवडाभर काड्या आणि वीकेंडला बुडाखाली गाड्या असल्यावर त्या मनाला देहाची जोड लागायला असा कितीसा वेळ लागणार पाऊस अजूनही म्हणावा तसा विसावला नसल्याने तो उंबर्‍यातून आतबाहेरच करत होता. रोज पेपरात कुठवर आलाय हे चाळण्यात आणि तो मनासारखा बरसल्यावर कायकाय करायचे याचे मनसुबे रचले जात होते. तो इकडे म्हणावा तसा घाटावर येत नाही म्हणूनच की काय त्याला भेटायला आपणच जराशी घाट उतरुन त्याचे स्वागत करावे, इतिहासाच्या पाऊलखुणा शोधीत किल्ले पालथे घालावेत असे मनाचे खेळ मांडीत ट्रेकचा बेत आखण्यात आला होता. उन्हाचा त्रास आता सरल्याने तसा जरासा ताणलेला बेत चालणार होता. म्हणून दोन-तीन दिवसांत वरंधच्या माथ्यावरले दोन आणि महाड-माणगाव परिसरातले दोनतीन अशी दुर्गांची पंचरंगी माळ ओवण्याचा प्लॅन तयार झाला. मोहनगड-कावळ्या-सोनगड-चांभारगड-दासगाव-पन्हळघर. माऊलींच्या वारीसाठी काढलेली सुट्टी आता ट्रेकला सत्कारणी लावायची हेही पक्के केले.\nदोन दिवस, चार भटके, पाच किल्ले \nया वेळी अमित आणि अजयसोबतच शतदुर्गवीर अनुप बोकीलबुवा बदलापूरकर हे नविन साथीदार होते. नुकताच त्यांनी हरिश्चंद्रगडावर इंद्रवज्राचा पराक्रम केला होता. शुक्रवारी पहाटे अमितच्या घरी पहिला चहा घेतच दिवसाचा प्लॅन आखला. बाईकवर भोरमार्गे निगुडघर आणि दुर्गाडी म्हणजे मोहनगडाच्या पायथ्याचे गाव. झाडून सार्‍या ट्रेकर्सचा नैवेद्य म्हणजे मिसळ-पाव. भोरच्या शिवाजी पुतळा चौकात स्वयंसेवा असलेल्या हॉटेलात मिसळपाव खातानाच बोकीलबुवांच्या व्यक्तिमत्त्वाच्या उंचीची खात्री झाली. टेबलाशी बसताच आले नाही. बसूनही गुडघे टेबलाच्या उंचीच्या वर. साडेसहा फूट ताडमाड असल्यावर ट्रेक करायला किती सोप्पे जात असेल असा विचार मी मिसळीवर ताव मारताना करत होतो. एका दूध डेअरीच्या ड्रायव्हरला रस्ता विचारुन घेतला आणि निगुडघर हे देवघर धरणाचे गाव गाठले. तिथून दुर्गाडीला दोन रस्ते जातात. एक थोडा कमी अंतर असलेला खराब रस्त्याचा रस्ता आणि दुसरा दहाबारा किलोमीटर जास्त अंतर असलेला पण रस्ता चांगला असलेला महाड रस्त्याने पुढे जाऊन शिरगावहून मागे फाटा येणारा. (©भटकंती अनलिमिटेड) साहजिकच दुसरा पर्याय स्वीकारुन आम्ही महाड रस्त्याला लागलो आणि शिरगावच्या अलीकडे दुर्गाडी फाट्याला जरासा ब्रेक घेतला.\nसमोर दोनतीन उंच डोंगर दिसत होते. त्यातला नेमका मोहनगड कुठला हे माहित नव्हते. बाईकवर दहाच मिनिटांत वळणावळणांच्या रस्त्याने दुर्गाडीत पोचलो. तिथे दुर्गाडी हा किल्ला आहे हे कुणालाच माहित नव्हते. मग दुर्गामातेच्या मंदिरात कसे जायचे हे विचारुन घेतले. दुरुन लोकांनी वाट सांगितली. नेमकी समजली नाही पण डोंगर तर पक्का झाला म्हणून आम्ही माना डोलावल्या. एका मावशींच्या घरी जड बॅगा टाकल्या, पाणी प्यायलो आणि जरुरीपुरते पाणी आणि काही खायचे सामान कॅमेरासह काखोटीला मारुन आम्ही वाटचाल सुरु केली. दहा-पंधरा मिनिटे चालत पायथ्याच्या देवीच्या मंदिराशी पोचलो. मंदिर मोठे सुरेख. गच्च झाडांच्या कौलारु गाभारा, पाषाणात घडवलेल्या सुबक मूर्ती, समोर काही वीरगळांची मांडणी. एखाद्या पाचसहा लोकांच्या मुक्कामास एकदम योग्य जागा. तिथून पुढे चाल सुरु केली आणि पहिल्याच खिंडीशी वाट चुकलो. दोन वाटा पुढे जाऊन पाहिल्या, पण त्या माथ्याशी घेऊन जातील असे वाटले नाही. म्हणून पुन्हा खिंडीतून डावीकडली वाट धरुन पुढे गेलो. तीही भरकटली. मग समोर दिसणार्‍या निसरड्या घसार्‍यावरुन माथा गाठला. पुढे रानातून जाणारी वाट घेत खड्या कातळाला बगलेतूनच वळसा घालत शेवटी एका रुळलेल्या वाटेवर येऊन पोचलो. पुढे कातळात खोदलेल्या पायर्‍या चढून माथावर पोचलो तर स्वागताला दुर्गेची प्रसन्न मूर्ती असलेले सुंदर मंदिर. (©भटकंती अनलिमिटेड) त्याआधीच डावीकडे खाली जाणारी वाट पन्नास पावलांवर पाण्याचे टाके. खूप मधुर पाणी. सगळा शिणवटा निघून गेला. मंदिरात जरासा विसावा घेतला. तेथून ढगांच्या घरट्यातला वरंध्याच्या माथ्यावरला कडा स्पष्ट दिसत होता. त्यातून डोकावणारा कावळ्याचा एक सुळका साद घालीत होता. पाठीमागे मंगळगड (कांगोरीचा किल्ला) आणि (बहुधा) रायरेश्वराचे पठार. त्यापलीकडे महाबळेश्वराचा पाठीराखा चंद्रगड. ते दृश्य डोळ्यांत साठवत गडाचा निरोप घेतला आणि परतीची वाटचाल सुरु केली.\nवाटेत अमितचा गुडघा चमकून दुखायला लागला. कसाबसा तासाभरात पायथ्याला आलो. मावशींनी जेवणाचा आग्रह केला. नको नको म्हणत असतानाच चहा केला. तो मग प्यावाच लागला. आम्ही सगळेच क्षुद्र विचारांचे लोक, पैसे किती झाले म्हणून विचारते झालो. पण त्यांनी पाहुण्यांकडून पैसे घेत नाही असे बजावून त्यास नकार दिला. मग घरातल्या चिल्यापिल्यांसाठी बॅगेतला मोठ्ठा बिस्किटांचा पुडा खाऊ म्हणून हाती दिला. तोही खूप आर्जवं केल्यावर घेतला. सह्याद्रीचा मोठेपणा या लोकांच्या मनामनांत भरला होता. असे डोंगरातल्या माणसांच्या निरपेक्ष स्वभावरंगाचे अनुभव घेण्यासाठीच तर ट्रेक करावेत.\nमावशींचा निरोप घेताना आता पुढला टप्पा होता कावळ्या किल्ला. अमितने गुडघ्याला जेल लावून जरा त्याला चालता केला. वरंध्यात खेकडा भजी खाऊनच पुढे जायचे म्हणून एका मामांच्या टपरीवर विसावा घेतला. भजी खात असताना़च मामांनी रस्ता सांगितला. जरा खाली पाहत जपून जा, पावसाचं किडूक मिडूक गारव्याला बाहेर आलेलं असतं असा प्रेमळ काळजीचा सल्लाही दिला. बॅगा त्यांच्याकडेच टाकून आम्ही पुन्हा जरुरीच्या सामानासह वरंध्याच्या खिंडीतल्या सुळक्याला वळसा घालून कारवीच्या रानातून घसार्‍याची वाट धरली. वाटला होता थोडा पण तसा कावळ्याने अपेक्षेपेक्षा अधिकच कस काढला. पट्टीचे चालणारेही फासफूस करु लागले. मामांनी सांगितलेले शिवरायांच्या नावे तयार केलेले एक वृंदावन दिसले. वाटेत साळिंद्राचा एक काटाही सापडला. कसाबसा टेकड्यांना उजवी-डावी घालत जरीपटका लावलेल्या निशाणाचा बुरुज गाठला.\nतेथून समर्थांची शिवथरघळ आणि तिथला सुंदरमठ दिसत होता. शिवथरनदीला अजून पाणी वाहते झाले नव्हते. समोरच्या रांगेतले मढे, शेवत्या, गोप्या घाट कोकणात उतरायची शर्यत खेळत होते. पलीकडे राजगड आणि तोरणा त्यांच्यावरुन डोकावून कावळ्याकडे पाहत होते. मावळतीला निघालेल्या सुर्याची किरणे ढगांमधून पाझरुन एक सुंदर सोनेरी पट खाली महाडच्या दिशेने उलगडला होता. तिथून परतताना पावसाची एक सर आली. पलीकडे शिवथर खोर्‍याच्या दरीत सुंदर इंद्रधनुष्य उमटले. ते डोळ्यांत आणि मनांत साठवत वरंध्यात परत आलो आणि पुन्हा एकदा मामांच्या हातचे लिंबू सरबत घेऊन ताजेतवाने झालो. मामांनीही आमचा उत्साह पाहून हा ग्लास माझ्यातर्फे म्हणत अजून एक लिंबूसरबत ऑफर केले. पुन्हा एकदा सह्याद्रीचा बुलंद मोठेपणा… बोलण्यात, त्यांना वाटणार्‍या किडूक-मिडूकच्या काळजीत. आता घळीत मुक्कामी जायचे होते. रस्त��� ओळखीचाच होता. पारमाचीमार्गे कुंभे शिवथर असे करत समर्थ रामदास स्वामींच्या सुंदरमठासमोर उभे ठाकलो.\nमठातल्या सेवेकर्‍यांना आमची ट्रेकर्स ही ओळख आणि निर्व्यसनीपणा पटवून देण्यासाठी अजयने प्रयत्नांची शिकस्त केली आणि नशिबाने त्याला यश आले. तिथल्या सेवकाने आम्हांस सगळी व्यवस्था दाखवली, जेवणाला काही तयार करु नका, आमच्यासोबतच करा असे सांगितले. शूचिर्भूत होऊन जमेल तेवढा वेळ दैनंदिन उपासनेला हजर राहण्याचा नियमही समजावला. हातपाय धुण्यास कडक गरम पाणी, लाईट-पंखा असलेली खोली, कॅमेरा चार्जिंगला पॉइंट्स, झोपायला स्वच्छ सतरंजी म्हणजे आम्हां भटक्यांची अगदीच चैन. सगळा दिवसाचा शीण नाहीसा झाला. प्रसन्न वातावरणात उपासना, मनाचे श्लोक, आरती करुन कसे एकदम पवित्र वाटले. जेवणाला साधीच पण सुग्रास सोय. भाजी-पोळी, भात आमटी आणि चक्क पुरण. आजवर ट्रेकमध्ये जिलेबी, बर्फी, पेठा, लाडू, गुलाबजाम खाल्ले होते. पुरणाची हौस तेवढी शिल्लक होती, तीही आज पूर्ण झाली. मस्तपैकी ताक प्यायल्यावर जमिनीला पाठ टेकल्याबरोबर झोप लागली तो जाग आली ती सुंदरमठाच्या सकाळच्या घंटेनेच. रोजचाच दिवस असा सुरु झाला तर किती भारी वाटेल असा विचार करतच आवरुन पुन्हा सकाळच्या काकडाआरतीच्या शेवटच्या चरणास आम्ही पोचलो आणि प्रसाद आणि चहा घेतला. पुढे जाऊन घळ पाहून आलो, दर्शन घेतले आणि पहिल्याच प्रहरी महाडच्या दिशेने चांभारगडास समोर ठेवून बाईक्स दामटवल्या.\nसकाळच्या पावसाळी कुंद हवेत महाडच्या रस्ता तसा निर्मनुष्यच होता. त्या रस्त्याने जाणार्‍या कदाचित पहिल्याच गाड्या आमच्या असल्याने तसा रस्ताही नुकताच झोपेतून उठला होता. शेतकरी नुकतेच पावसापूर्वीच्या मशागतीला शेतात पोचले होते. वाटेतच एका हरणाच्या पाडसानेही दर्शन दिले. आम्हाला पाहिल्याबरोबर ते आत रानात चौखूर उधळले. बिरवाडी फाट्याला पुन्हा एकदा नाश्त्याला मिसळ चापली आणि हायवेवरुन महाडच्या दिशेने चांभरखिंडीत पोचलो. पायथ्याला पोचलो, गावात रस्ता विचारुन घेतला आणि शाळेसमोरुन जातानाच शाळेतल्या बाईंनी “एवढ्या जड बॅगा कशाला घेऊन वर जाता, इथेच ऑफिसमध्ये ठेवा” असे हटकले. तीच पडत्या फळाची आज्ञा मानून पुन्हा एकदा जरुरीचे सामान घेऊन चांभारगडाची माची गाठली. तिथून पुढे पुन्हा एकदा वाट चुकली आणि घसार्‍यावरुनच वर चढाई सुरु केली. वरती थो���्याफार खोदीव पायर्‍या, किल्ल्याचे अवशेष, बरीचशी पाण्याची टाकी आहेत. सगळी पाहून दोनतीन तासांत पुन्हा पायथ्याला पोचलो. (©भटकंती अनलिमिटेड) पाणी पिऊन ताजेतवाने होऊन शाळेच्या शिक्षकांशी थोड्याफार गप्पा करुन पुढे दासगावचा रस्ता विचारुन घेतला. हायवेने अर्ध्या तासात दासगावात पोचलो. तिथेही बॅगा एका दुकानात ठेवून शाळेच्या मागचा दासगाव किल्ला चढायला सुरुवात केली. वर पोचताच पाठीमागे स्वप्नवत सुंदर दृश्य समोर ठाकले. पलीकडे कुठली तरी खाडीसदृश नदी, विस्तीर्ण पात्र, हिरवीगार झाडी, पाण्यात मध्येच तयार झालेली बेटं, मधूनच जाणारा कोकण रेल्वेचा पूल… एकदम टिपीकल कोकण. कदाचित या दृश्यासाठीच कुण्या ब्रिटिश अधिकार्‍याने या किल्ल्यावर बंगला बांधला. त्या बांधकामाच्या जोत्याचे अवशेष, एक दगडी घोडवाट, एक-दोन बुरुज, एक तलाव असे पाहून पायथ्याला आलो.\nपुढला किल्ला खरंतर सोनगड होता, पण अमितच्या दुखर्‍या गुडघ्यामुळे फक्त पन्हळघर किल्ला करुन पुण्याकडे परतण्याचा निर्णय घेतला. लोणेरेहून पन्हळघर गावाकडे जाणारा रस्ता घेऊन पन्हळघर गावात पोचलो. गावाशेजारीलच आदिवासीवाडीवरुन किल्ल्यावर वाट जाते. किल्ला तसा खड्या चढणीचा, त्यात कोकणातला. म्हणजे घाम काढणारच. वाडीत रस्ता विचारुन घेतला. अनुपने खालीच आराम करणे पसंत केले. आणि मी, अमित, अजय वर निघालो. मोहिमेतला शेवटचा किल्ला असल्याने अगदी “सुलतानढवा” करतच माथा गाठला. किल्ल्यावर पाण्याच्या काही टाक्यांव्यतिरिक्त बाकी काही अवशेष शिल्लक नाहीत. पुस्तकात दिलेले खोदीव पायर्‍या आणि बांधकामाची जोती झाडीत शोधण्याचा बराच प्रयत्न केला, पण ते काही सापडले नाही. माथ्यावरुन दुर्गराज रायगड, लिंगाणा यांचे दर्शन घडले. वरुनच एक नदी दिसली आणि शिरस्त्याप्रमाणे ट्रेकचा शीण त्यात बुडवून टाकण्याचे नक्की केले. माघारी फिरलो. पायथ्याला आल्यावर त्या नदीच्या उथळ डोहात बराच वेळ डुंबलो आणि मग ताम्हिणीमार्गे परत येताना माणगावात जेवण करुन घेतले. ताम्हिणीत येताना पाऊस घाट आमच्यासोबतच चढला होता. अगदी पौडपर्यंत पावसानेही सोबत केली आणि आम्ही पुण्यात पोचल्यावर दुसर्‍याच दिवशी मागोमाग तोही पुण्यात दाखल झाला. पुढल्या भटकंतीचे बेत विचारात सध्या तो बाहेर कोसळतो आहे आणि मी ही मोहनगड-कावळ्या-चांभारगड-दासगाव-पन्हळघर पंचदुर्गांची मा��� माझ्या सह्याद्रीस समर्पित करत आहे.\nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nआपले वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ...\nआजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घर...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख\nलडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...\nभर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्‍यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज...\nआपला गेले कित्येक दिवसांचा स्नेह. म्हणूनच हे हक्काचे इ-निमंत्रण खास आपल्यासाठी डिझाईन केलंय मंगेशने. त्याबद्दल मंगेशचे लय लय आभार :-) A ne...\nगेल्या काही महिन्यांचे थोडेफार जमलेले धुकट प्रयत्न... खूप वेगळी लोकेशन्स. बहुतेक लोकांना माहित नसलेली... घ्या गोड मानून \nकुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...\nये रे ये रे पावसा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/article-248195.html", "date_download": "2019-09-17T14:33:16Z", "digest": "sha1:5NLOL65OZ6WZ74N7G5WOUA6CSTLVKZD6", "length": 10506, "nlines": 173, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अखेर माहिरा 'रईस'च्या प्रमोशनमध्ये | Entertainment - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nअखेर माहिरा 'रईस'च्या प्रमोशनमध्ये\nअखेर माहिरा 'रईस'च्या प्रमोशनमध्ये\nSPECIAL REPORT: रानू यांच्या आवाजाने सलमानला अश्रू अनावर, केली 'ही' मदत\nशाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT\nVIDEO पूरपरिस्थितीत तारतम्य न बाळगणाऱ्या ट्रोलर्सना सई ताम्हणकरनं 'असं' खडसावलं\nSPECIAL REPORT : प्रिया वारिअरच किस झाला मिस, असं काय घडलं\nSPECIAL REPORT : सलमान म्हणतोय, 'बारामतीकर, स्वागत नहीं करोगे हमारा'\nSPECIAL REPORT : श्रीदेवीचा खून झाला असेल तर तो का आणि कशासाठी\nSPECIAL REPORT : 'द लायन किंग' शाहरुखसाठी का आहे महत्त्वाचा\nVIDEO : 'जंग का वक्त आ गया है', असा आहे सेक्रेड गेम्स 2 चा ट्रेलर\nSPECIAL REPORT : कंगनाने घेतला आता पत्रकारांशी पंगा, बघा काय घडलं नेमकं\nSPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे\nSPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक\nSPECIAL REPORT : 'दंगल' गर्लची बॉलिवूडमधून एक्झिट\nSPECIAL REPROT : सफाई कामगार ते बिग बॉस, बिचुकलेला उदयनराजेंही घाबरतात\nVIDEO : बिचुकले पुन्हा जाणार का बिग बाॅसच्या घरात सई आणि मेघाचा खुलासा\nVIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल\nVIDEO: World Cup: IND vs PAK; नंदेश उमप यांनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा\nSPECIAL REPORT : आदित्य ठाकरेंसोबत डिनर डेट, दिशाने ट्रोलकऱ्यांना फटकारलं\nBig Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री ऐका काय म्हणाला भाईजान\nVIDEO : 'राणादा'ला बेदम मारहाण, मालिकेतून घेणार एक्झिट\nSPECIAL REPORT : बाॅलिवूडची फिटनेस क्वीन ठाकरेंच्या रिअल 'टायगर'सोबत\nराज्यात आजपासून गायीच्या दुधाचे नवे दर, यासोबत टॉप 18 बातम्या\nVIDEO: थायलंडध्ये अनुपम खेर यांची स्कूटरवारी\nVIDEO : सलमानचा असाही दिलदारपणा, 'त्या' जबरा फॅनला बोलावलं घरी\nमहापालिकेत अमोल कोल्हेंनी मांडला प्रलंबित कामांचा लेखाजोखा\nरणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग\nSPECIAL REPORT : अशा सेलिब्रिटींची हिंमतच कशी होते\nसलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE\nSPECIAL REPORT: वाघांच्या साम्राज्यात...स्मिता गोंदकरसोबत अनोखी जंगल सफारी\n'इलाका हमारा धमाका भी हमारा' आदित्य ठाकरेंचं ठाकूरांना थेट आव्हान\nलढत विधानसभेची : मंत्री जयकुमार रावल हॅटट्रिक करणार का\nशरद पवार भडकले, पक्ष सोडून गेलेल्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात जावून हल्लाबोल\nSEX नंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर...\nहार्ट अटॅकच्या रुग्णांनो व्हा आता टेंशन फ्री, तुमच्यासाठी हे व्हिटामिन आहे वरदान\n'या' आहेत बॉलवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप 10 अभिनेत्री\nआईने दिलेल्या 'या' अ��ूल्य भेटीने गहिवरले पंतप्रधान नरेंद्र मोदी\nपोहायला गेलेल्या मुलीच्या डोक्यात घुसला अमीबा, मृत्युशी झुंज अपयशी\nलढत विधानसभेची : मंत्री जयकुमार रावल हॅटट्रिक करणार का\nशरद पवार भडकले, पक्ष सोडून गेलेल्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात जावून हल्लाबोल\nलढत विधानसभेची : अक्कलकुवामध्ये काँग्रेसचे के. सी. पाडवी पुन्हा बाजी मारणार\nमिसेस मुख्यमंत्र्यांचं ट्वीट चर्चेत, मोदींचा उल्लेख 'राष्ट्रपिता'\nलढत विधानसभेची : ठाण्यात ओवळा माजिवडामध्ये प्रताप सरनाईक यांची प्रतिष्ठा पणाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/38844", "date_download": "2019-09-17T15:36:37Z", "digest": "sha1:BRZZYFJRWWEOERGGH5QFDJJLO5PP6UFR", "length": 40963, "nlines": 211, "source_domain": "www.misalpav.com", "title": "स्वराली - नंदिनी सहस्रबुद्धे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nस्वराली - नंदिनी सहस्रबुद्धे\nभरगच्च भरलेला सायंटिफिक सोसायटीचा हॉल, पायर्‍यांवर व व्हरांड्यात उभे असलेले श्रोते असं चित्र आता नागपूरकरांसाठी नवीन नाही. हे असं चित्र वर्षातून तीनदा नक्कीच, कधीकधी चार-पाच वेळा दिसत आलं आहे गेली तेवीस वर्षं दर्दी रसिकांची गर्दी म्हणजे ‘स्वराली' हे समीकरण आता पक्कं झालंय\nस्त्रियांनी, स्त्रियांसाठी तर आहेच पण फक्त स्त्रियांसाठी नाही, तर दर्दी, रसिक, संगीतप्रेमी श्रोत्या व कानसेनांना तृप्त करण्याचा ध्यास घेतलेली संस्था म्हणजे ‘स्वराली’ ह्या संस्थेच्या वाटचालीला तेवीस वर्षं पूर्ण झाली व आता तिचे डोळे लागले आहेत ते रौप्यमहोत्सव साजरा करण्याकडे, आजवरच्या जपलेल्या परंपरेला साजेसे, दर्जेदार कार्यक्रम देण्याकडे ह्या संस्थेच्या वाटचालीला तेवीस वर्षं पूर्ण झाली व आता तिचे डोळे लागले आहेत ते रौप्यमहोत्सव साजरा करण्याकडे, आजवरच्या जपलेल्या परंपरेला साजेसे, दर्जेदार कार्यक्रम देण्याकडे 'ये स्वराली, है निराली'... स्वरालीचं निराळेपण काय आहे, ते जाणून घेऊ या ह्या संस्थेच्या संचालिका सौ. नंदिनी सहस्रबुद्धे ह्यांच्याकडून.\nप्रश्नः आपण सुरुवात एकमेवाद्वितीय ‘स्वराली’च्या स्थापनेपासूनच करू\nनंदिनीताई: मी धरमपेठेतील शेवाळकर संगीत महाविद्यालयातून (पूर्वीचे बुटी संगीत महाविद्यालय) एकोणीसशे पंचाऐंशीमध्ये सतार विशारद झाले. त्या वेळेला नागपुरातल्या एकमेव दिलरुबा वादक पेंढारकरबाई शिकवायला यायच्या धंतोलीतून. त्यांना दूर पडायचं, तर त्यांनी म्हटलं की आता तू शिकवत जा आणि मी ही गुर्वाज्ञा मानून सतार शिकवू लागले काही अनुभव नसताना विद्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम दर वर्षी असतो आणि वाद्यवृंदांचा कार्यक्रम बसवणं व उत्तम तर्‍हेने सादर करणं ह्यात पेंढारकरबाई भाग घेत असता मी त्यांना बघत आले होते. हे करायची माझ्यावर जेव्हा वेळ आली, तेव्हा मी घाबरलेच. पण प्राचार्य पं. प्रभाकर देशकर - हेही माझे गुरूच - माझ्या पाठीशी उभे राहिले व म्हणाले, \"तू सुरुवात तर कर…\" आणि सुरुवात केली अन मग मागे वळून बघायची वेळच आली नाही. हे करत असताना लक्षात आलं की वादिका स्वतंत्रपणे वाजवताना घाबरतात, आत्मविश्वास कमी पडतो, पण समूहात वाजवताना त्या उत्तम तर्‍हेने वाजवतात आणि गायिकांना वाटायचं की आम्हालाही असंच व्यासपीठ मिळालं, तर….\nमुली गाणं, वाद्य, शिकतात, डिग्र्या घेतात, लग्न होतं आणि डिग्र्या फाइलमध्ये बंद होतात, गवसणीबंद वाद्य दिवाणखान्याची शोभा वाढवतात , गाण्याचा संबंध अंगाई गीत गाण्यापुरता उरतो. विवाहित मुलींना बऱ्याचदा घरच्यांची साथ नसते किंवा कधी त्यांची इच्छाशक्ती कमी पडते. मीही एक संसारी स्त्री, गृहिणी असल्यामुळे ही व्यथा समजू शकत होते. हे चित्र बदलावं, ह्या माझ्यासारख्या संगीतप्रेमी गृहिणींना व्यासपीठ मिळवून द्यावं, असं तीव्रतेने वाटू लागलं. माझ्याकडे शिकायला येणाऱ्या मैत्रिणी हेमा पंडित व नंदा सोमण ह्यांच्याजवळ ही कल्पना बोलून दाखवली. त्यांनी ती लगेच उचलून धरली व अशा तर्हेने, लग्न झालेल्या स्त्रियांकरिता १९९३मध्ये गोकुळाष्टमीच्या सुमुहूर्तावर 'स्वराली' स्थापन झाली.\nसुरुवातीला कुणाकडे सत्यनारायणाच्या, वाढदिवसाच्या निमित्ताने वाद्यवृंदवादनाचा कार्यक्रम करू लागलो. गाणाऱ्या मुलींनाही वाटायला लागलं की असं व्यासपीठ मिळालं, तर....हम तीन निकल पडे और कारवां बनता गया ... पेटी, तबला, व्हायोलिन वादिकाही आमच्या जथ्यात सामील होत गेल्या.\nआता आमच्याकडे पंचवीस जणी वाद्यवृंद वादिका आहेत. शास्त्रीय, सुगम व नाट्यसंगीत अशा वेगवेगळ्या प्रकारांत पारंगत पंचवीस-तीस गायिका आहेत. आज स्वरालीच्या कुटुंबाची सदस्यसंख्या साठच्या जवळपास आहे.\nप्रश्नः स्वरालीच्या अनेक सांगीतिक वैशिष्ट्यांविषयी खूप जाणून घ्यायचंय, पण त्याआधी स्वरालीच्या कुटुंबाविषयी दोन बायका एकत्र नांदणं कठीण दोन बायका एकत्र नांदणं कठीण स्वरालीच हे स्त्री कुटुंब गेली तेवीस वर्षं गुण्यागोविंदाने नांदतंय, हे एक आश्चर्यच आहे स्वरालीच हे स्त्री कुटुंब गेली तेवीस वर्षं गुण्यागोविंदाने नांदतंय, हे एक आश्चर्यच आहे डॉक्टर, व्यावसायिक, गृहिणी, कलाकार, नोकरदार अशा ह्या साठ जणींचा समा कसा काय बांधता\nनंदिनीताई: आम्ही ही संस्था फक्त आणि फक्त विवाहित मुलींसाठीच काढणार असं ठरलं, त्या वेळी आम्हाला पूर्ण कल्पना होती ह्या मुलींना येणाऱ्या अडचणींची, त्यांना समजून घ्यावं लागणार आहे ह्याची त्या अडचणी वेळोवेळी समजून घेत गेलो, तसे तसे कुटुंबाची वीण घट्ट व मजबूत होत गेली आणि त्याला कारण म्हणजे आमच्यात असलेला समान धागा आणि तो म्हणजे निरपेक्ष 'संगीतप्रेम'.\nकुटुंब आणि तेही फक्त बायकांचं म्हटलं की रुसवे-फुगवे, हेवे-दावे, ईर्ष्या- मत्सर असणार. पण आश्चर्य वाटेल, ह्याचं गालबोटही आजपर्यंत लागलेलं नाही. कुठल्याही संगीत कार्यक्रमात ज्याप्रमाणे वाद्यांचा मेळ बसवावा लागतो, तसाच इथे गायिकांच्या, वादिकांच्या मनाचा ‘मेळ’ बसला की रसिकांसमोर उत्तम ‘भेळ’ येते. ‘सतार लावताना ’काही तारा आवळायच्या काही सैल सोडायच्या, तसंच काही जणींच्या बाबतीत कठोर, शिस्तप्रिय राहावं लागतं, तर काहींच्या बाबतीत मृदू, मवाळ. प्रत्येकीच्या घरातील वातावरण, प्राधान्य हे वेगवेगळं असणारच ना ते समजून घेतलं की बास.\nप्रश्नः आता सांगीतिक वैशिष्ट्यांविषयी सविस्तर सांगा.\nनंदिनीताई: आम्ही दर वर्षी आपल्या खर्चाने तीन कार्यक्रम करतो. नि:शुल्क. स्वतःला व श्रोत्यांना आनंद व समाधान देणं हीच आमची कमाई प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात अर्ध्या तास वाद्यवृंद वादनानेच करतो, हे आजतागायत कटाक्षाने पाळत आलोय, हे सर्वात मोठं व मुख्य वैशिष्ट्य आहे स्वरालीचं. वादनानंतर प्रत्येक कार्यक्रमाची संकल्पना असेल त्याप्रमाणे गाणी म्हणतो. माणिक वर्मा, व्ही. शांताराम, शांता शेळके, ए.आर. रेहमान, हृदयनाथ मंगेशकर अशा अनेक कवी, गायक, संगीतकारांवर आधारित कार्यक्रम केले. ‘मावळतीचे रंग’ ह्यात संध्याकाळी गायले जाणारे राग, ‘ केशरी पहाट’, बंदिशींची अंताक्षरी, फक्त नाट्यसंगीत, भैरव प्रकार आणि त्यावर आधारलेलं एखादं गाणं वाद्यवृंदांवर वाजवायचं किंवा रागांवर आधारित कार्यक्रम असेल तर धून वादन करू लागलो. पण त्यापूर्वी जयोस्तुते, वंदेमातरम अशी गाणी वाजवायचो. प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रयोग करत गेलो, तशा नवनवीन कल्पनाही सुचत गेल्या, रसिकांनीही त्या उचलून धरल्या. रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या. त्या पूर्ण करण्यासाठी उत्साहाने, जोमाने कामाला लागायचो, अशी एक छान झंकारित शृंखला तयार होत गेली.\nप्रश्नः स्वरालीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वक्तशीरपणा....\n हो, आहे खरं हे वैशिष्ट्य आपल्या देशात तरी आमच्या कुणाकडेही नोटेशनचा कागद नसतो, त्यामुळे खूप सराव करावा लागतो. सगळ्या जणी वेळेवर आल्या नाहीत, तर सराव कसा काय होणार सोलो गाणाऱ्यांच्या वेळा मागेपुढे झाल्या, तरी चालवून घेऊ शकते, पण वादकांसाठी शक्य नाही, ही झाली आमची अंतर्गत शिस्त.\nदुसरी शिस्त म्हणजे जर आम्ही पत्रिकेवर वेळ छापतोय, तर ती पाळली गेली पाहिजे ही आमची जबाबदारी ना कमीत कमी पंचवीस जण व त्यांची वाद्यं स्टेजवर असतात. प्रत्येक जण प्रेक्षकांना व्यवस्थित दिसायला पाहिजे. हे सगळं लक्षात घेऊन रचना करायला फार वेळ लागतो. एवढ्या सतारी लावणं हे एक वेळखाऊ पण अतिशय महत्त्वाचं काम असतं. त्याप्रमाणे वेळेचं नियोजन करतो आणि ते कसोशीने पाळतो. लोकांनाही आता सवय लागली आहे वेळेच्या आधी येऊन, जागा पकडून वाद्यवृंद ऐकण्याची\nप्रश्नः तुमचा प्रवास 'गल्ली ते दिल्ली' त्याबद्दल सांगा.\nनंदिनीताई: गल्ली ते दिल्लीमध्ये गोंदिया, बिलासपूर, रायपूर, चंद्रपूर असे थांबे वाटेत होते. नागपुरातच संस्कार भारतीचा कार्यक्रम होता. तिथे दिल्लीचे लोक आले होते. वनिता समाज संस्थेचा रौप्यमहोत्सव होता, त्यासाठी तिथून बोलावणं आलं. ही महाराष्ट्रीय लोकांचीच संस्था. त्यामुळे तिथे वाद्यवृंद व मराठी गाणी असा कार्यक्रम केला.\nतिथून मुरादाबादला गेलो संस्कार भारतीच्या कार्यक्रमासाठी. खूप मोठी रिस्क घेऊन आमच्या मनासारखा पूर्ण सतारवादनाचा विविधतेने नटलेला कार्यक्रम केला. रसिक अत्यंत खूश झाले. विशेष म्हणजे दोनशे लोकांनी दोन तास चुळबुळ न करता तो तन्मयतेने ऐकला. मुलींनी तबला, वाद्यांवर लावणी वाजवली, तर रसिक अतिशय खूश झाले. गंमत म्हणजे तिथल्या बायकांना अप्रूप वाटलं होतं एवढा मोठा चमू गाण्यांसाठी बाहेर पडलेला बघून\nपुण्याला आमचे कार्यक्रम झाले. अक्कलकोटचा अनुभव तर खूपच छान होता. लोकसत्तेतला लेख वाचून त्यांनी बोलावलं होतं. जाण्या-येण्याचा खर्च व राहण्याची सोय एवढीच आमची माफक अपेक्षा असते अशा संस्थांकडून, त्यांनी ती पूर्ण केली. पण तिथल्या भाविकांनी जी दाद दिली, त्याने आम्ही भारावून गेलो.\nआमची वाद्यं पाहून लोकांना वाटतं की आम्ही ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम करतो की काय तशी बोलावणी आम्हाला चिक्कार येतात. पण मुळात आमचा पिंड (जॉनर)च नाही ऑर्केस्ट्राचा तशी बोलावणी आम्हाला चिक्कार येतात. पण मुळात आमचा पिंड (जॉनर)च नाही ऑर्केस्ट्राचा ' स्वान्त सुखाय:' आणि मुळात पैसे कमावणे, खूप कार्यक्रम करणे हा आमचा उद्देश नाहीचे. आम्ही केवळ आणि केवळ स्वानंदासाठी गातो, वाजवतो. एकटीने आनंद घेण्यापेक्षा मला गुणाकारित घ्यायला आवडतो. अमेरिकेत मुलाकडे जाते, तेव्हा कुणाच्या तरी घरी आग्रहास्तव केला, तरच तेवढाच सोलो असतो. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ\nप्रश्नः श्री श्री रविशंकरांच्या सतारवादनातला सहभागाबद्दल सांगा.\nनंदिनीताई: हो, तो खूपच छान अनुभव होता. तिथे खूप शिकायला मिळालं. सहस्र सतारवादनाचा कार्यक्रम होता. आमची पंचवीस-तीस जणींना सांभाळताना दमछाक होते, त्यांनी हजार जणांना..... काय काय पापड बेलावे लागले असतील तिथलं मॅनेजमेंट कळलं, समजून घेतलं, शिकता आलं.\nप्रश्नः तुम्ही देशभरात पोहोचलात ते 'इंडियाज गॉट टॅलेंट'मधून. एवढ्या मोठ्या मंचावर पोहोचता, तेव्हा ती एक मोठी जबाबदारी असते तुम्हाला सिद्ध करण्याची, हो ना\nनंदिनीताई: हो, अगदी खरंय आम्हाला चॅनेलवाल्यांकडून बोलावणं आलं. नागपुरात पहिली फेरी झाली आणि निवडले गेलो. नंतर शेवटच्या सहापर्यंतही पोहोचलो. जवळपास महिनाभर मुंबईला राहावं लागलं आणि त्यात गौरी-गणपतीचे दिवस आम्हाला चॅनेलवाल्यांकडून बोलावणं आलं. नागपुरात पहिली फेरी झाली आणि निवडले गेलो. नंतर शेवटच्या सहापर्यंतही पोहोचलो. जवळपास महिनाभर मुंबईला राहावं लागलं आणि त्यात गौरी-गणपतीचे दिवस नोकरी करणाऱ्यांची, गृहिणींची नुसती धावपळ. घरच्यांच्या, मुलांच्या पाठिंब्यामुळे तळ्यात मळ्यात करत होत्या ब��चाऱ्या विमानाने\nतिथे आम्हाला सिनेमातली गाणी वाजवावी लागली. ते ती बसवून देत होते, सरावही खूप करून घ्यायचे. त्यांना खूप समजावून सांगितलं की ही वाद्यं ह्या गाण्यांसाठी नाही म्हणून, पण त्यांची गणितं काही वेगळीच असतात. जे चित्रित केलंय तेच दाखवतील ह्याची काही शाश्वती नसते. शेवटच्या फेरीचाही सराव करून घेतला, पण ती वेळ आली नाही. आम्हा भोळ्या गृहिणींच्या ज्ञानात भर पडली - ‘राजकारण’ हाही ह्या स्पर्धांचा अविभाज्य भाग असतो.\nप्रश्नः काही खंत किंवा काही वाईट अनुभव आले का \nनंदिनीताई: नाही, खरंच अजिबात वाईट अनुभव नाही आले. पण निंदक भेटले. निंदक असावे शेजारी ... त्यातूनच आपण शिकत असतो, वृद्धिंगत होत असतो. एखादा जाणकार कार्यक्रमाच्या शेवटी सांगतो की तुमचा हात वर होता, पण कोपऱ्यातल्या वादिकेचा खाली होता.... मेघमल्हार वाजवताना लोकांच्या निरीक्षणशक्तीला दाद देऊन नम्रपणे कधी सांगावं लागतं की आज ती प्रथमच जाहीर कार्यक्रम करतेय म्हणून, तर कधी दुर्लक्ष करावं लागतं, हे अनुभवातून आता समजू लागलंय.\nप्रश्नः स्वरालीच्या सदस्यत्वासाठी काही निकष लावता का\nनंदिनीताई: काही निकष, नियम आहेत. मुख्य अट म्हणजे निवेदिका सोडून गायिका/वादिका संगीतशिक्षित विवाहित असाव्या. पण तबला, ऑक्टोपॅड अशा वाद्यांकरिता अविवाहित मुलींना किंवा पुरुषांना घेतो. मेंबर झाल्याबरोबर चान्स मिळेलच असं नाही, वाट पाहावी लागेल, संपर्कात राहावं लागेल, मानधन मिळणार नाही, लग्न, मुंज, हॉटेलात कार्यक्रम करणार नाही इ. इ. हे सगळे नियम, निकष पाळत आलो आहोत. आमच्यापैकी जुन्या काही बदलून गेल्या, काही हे जग सोडून गेल्या, काही वयपरत्वे इच्छा असूनही सहभागी होऊ शकत नाहीत. आमच्यातली एक तरुण गायिका नुकतीच अपघातात गेली. येणे आणिक जाणे येताना स्वरसुमने घेऊन येती, जाताना नादमय आठवणी ठेवुनी जाती येताना स्वरसुमने घेऊन येती, जाताना नादमय आठवणी ठेवुनी जाती अजून मी निवृत्तीचा विचार नाही केला, पण आमची दुसरी फळी तयार आहे. सुमेधा मारावार - जी आमची सदस्या आहे, तिनेच आमची साईट www.swaraleesangeet.org बनवली आहे. सध्या ती मुलं, संसार, नोकरीत व्यग्र असल्यामुळे ताजी नवीन माहिती त्यात चढवली गेलेली नाही.\nनंदिनीताई: नागपूरला जागतिक संस्कृत दिन झाला होता. त्या वेळी वसंतराव देशपांडे हॉलमध्ये कार्यक्रम केला देशविदेशातून आलेल्या लोकांसमो���. कवयित्री शांता शेळके , रवींद्र साठे व सुधीर मोघे यांची गाणी त्यांच्यासमोर सादर केली. मल्हार शास्त्रीय संगीत वाजत असताना पेंटिंग्ज, नृत्य केलं. आमचा बायकांचा संगीताचा व एक बायकांचाच नृत्याचा ग्रूप असा एकत्र कार्यक्रम केला होता.\nप्रश्नः काही बक्षिसं, पारितोषिकं, सत्कार वगैरे \nनंदिनीताई: स्थानिक पातळीवरच सत्कार, सन्मान झाले. जेसीज, हर्णे महिला समाज, विरंगुळा इ. संस्थांनी सन्मानित केलं.\nप्रश्नः तुम्हाला घरून बिनशर्त व सक्रिय पाठिंबा होता ह्यात शंकाच नाही. त्याबद्दल व तुमच्याबद्दल सांगा.\nनंदिनीताई: लहान वयात, म्हणजे मी पदवीधर होण्यापूर्वीच माझं लग्न झालं. अकरा भावंडांचं कुटुंब. पोहणं, बेस बॉल इ खेळ खेळायचे, गाणं शिकले नव्हते. मला गाण्याची आवड होती. रेडिओवर ऐकलेलं गाणं जसंच्या तसं म्हणायचे. लग्नानंतर मी पदवी घेतली. गायन वर्गात जागा नव्हती, म्हणून सतार शिकू लागले व त्यातच विशारद केलं ते केवळ घरच्यांच्या पाठिंब्यामुळे, जो आजतागायत अविरत सक्रिय मिळतोच आहे. आमच्या पंचवीस-तीस जणींची आसन रचना करायची आणि मग ती बदलून पुढचा कार्यक्रम, त्यात बराच वेळ जातो. माझे पती इंजीनियर. त्यांनीआपली कल्पकता व ज्ञान वापरून त्यांनी सरकता मंच करून माझा स्त्री हट्ट पुरवला. तो एक आमचा अभिनव प्रयोग झाला. हॉल बुक करणं, परवानग्या काढणं, परिनिरीक्षण मंडळाची परवानगी वगैरे कामातही ह्यांची मदत होते. माझी मुलगी सोनाली लग्नापूर्वी मदत करायची, तबला वाजवायची. तिला सहा वाद्यं वाजवता येतात, गाण्याची जाण आहे, पण मुलाला नाही. पाठिंबा मात्र असतो.\nप्रश्नः सवाई गंधर्वला, सातासमुद्रापलीकडे जावं, एखादा रेकॉर्ड (विक्रम) करावा असा कधी प्रयत्न केला नाही का \nनंदिनीताई: खरं सांगू आम्ही सगळ्या जणी गाण्यात पक्क्या आहोत, पण अर्थकारण, राजकारणात तर कच्च्या आहोतच, त्याशिवाय प्रसिद्धीचा हव्यास, ध्यास, अट्टाहास नाहीये कुणालाच. रौप्यमहोत्सवी वर्षात दर महिन्याला एक, एका वेगळ्या संकल्पनेसह असे बारा कार्यक्रम करायचा मानस आहे. पंडित रविशंकर, शाहीद परवेझ, अमेरिकेत ज्यांच्यासमोर सतार वादन केलं होतं, त्यांच्यासमोर एखादा कार्यक्रम झाला तर खूपच आनंद होईल... अर्थात हे प्रत्यक्षात उतरेल आर्थिक पाठबळ मिळालं, तर आपण कशासाठी गातोय, वाजवतोय हे प्रत्येकीला उमजतंय, सूर गवसलाय. आजपर्यंत जे कमा��लं त्यात तृप्त, कृतार्थ आहोत आम्ही\nस्वरालीच्या मनोकामना पूर्ण होवोत व तुमची कीर्ती तुमच्यासह सातासमुद्रा पार जावो\nमहिला दिन विशेषांक २०१७\nयांचे व्हिडिओ पहिले आहेत. खूप अभिमानास्पद काम करत आहेत.\n Igt मधे मी त्यांना\n Igt मधे मी त्यांना आवर्जून बघत असे. त्यांची कलेचा आनंद घेण्याची आणि देण्याची वाटचाल अशीच अविरत सुरु राहो.\nखूप छान काम करताहेत.\nखूप छान काम करताहेत.\nछान संकल्पना आहे स्वरालीची\nसगळ्या जणींना घरच्यांचाही चांगला पाठींबा मिळत आहे ही कौतुकस्पद गोष्ट आहे.\nस्वरालीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\nफार आवडली संकल्पना. इतकी वर्ष\nफार आवडली संकल्पना. इतकी वर्ष हा मेळ जमवुन ठेवणे किती कठीण काम.\nछान लेख. स्वरालीला पुढच्या\nछान लेख. स्वरालीला पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा\nस्वराली ला अनेकोत्त शुभेच्छा\nमुलाखत खूप आवडली​. स्वरालीला\nमुलाखत खूप आवडली​. स्वरालीला पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा\nमुलाखत आवडली. फार सुंदर श्ब्दांत उत्तरे दिली आहेत.\n\"येताना स्वरसुमने घेऊन येती, जाताना नादमय आठवणी ठेवुनी जाती \" - फार आवडले.\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nश्रीगणेश लेखमाला २०१९ येथे वाचा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2019-09-17T14:44:27Z", "digest": "sha1:QH4U6MTJZT6WXRZELPMBQX6O5EKEM52J", "length": 3772, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कार्तिक चंद्रेश गुप्त Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोल���सांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - कार्तिक चंद्रेश गुप्त\nजेईई मेन्स या परीक्षेमध्ये पुण्याच्या राज अगरवालने पटकावला देशात दुसरा रँक\nटीम महारष्ट्र देशा : देशात अवघड मानल्या जाणाऱ्या जेईई या इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेमध्ये पुण्याच्या राज आर्यन अगरवाल याने १०० पर्सेन्टाइल मिळवून देशात...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2019-09-17T14:47:19Z", "digest": "sha1:DLDNDHUKORMJAVWQJ6WXH6K5FORIWTII", "length": 3678, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राबडीदेवी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nतेजप्रताप, ऐश्वर्या अडकले विवाहबंधनात; नितीशकुमार यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती\nपाटणा – बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडीदेवी यांचे पुत्र तसेच बिहारचे माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादव यांचा विवाह काल संपन्न झाला...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडक��ाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/diwali13_tracker?order=comment_count&sort=asc", "date_download": "2019-09-17T14:46:56Z", "digest": "sha1:BHFB5IQFIQEX6WELMUNJYI6RRLFMWVVL", "length": 11820, "nlines": 101, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंक २०१३ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nविशेष प्रिय श्रीरंजन आवटे 1 बुधवार, 06/11/2013 - 20:18 3,208\nविशेष आपला कलाव्यवहार आणि आपण ऐसीअक्षरे 1 मंगळवार, 05/11/2013 - 10:21 2,855\nविशेष पाखी नंदिनी 4 रविवार, 12/10/2014 - 18:55 4,234\nविशेष दोन कविता श्रीरंजन आवटे 4 बुधवार, 21/01/2015 - 21:19 5,351\nविशेष कथकगुरू मनीषा साठे यांच्याशी एक संवाद सानिया 4 बुधवार, 23/07/2014 - 00:19 5,701\nविशेष कविता अनिरुध्द अभ्यंकर 6 शुक्रवार, 01/11/2013 - 22:39 3,422\nविशेष आधार नको स्नेहदर्शन 6 बुधवार, 30/10/2013 - 18:32 4,383\nविशेष अर्थनिर्णयनाच्या विरोधात मिलिंद 6 शनिवार, 09/11/2013 - 01:55 4,722\nविशेष हमारी याद आयेगी प्रभाकर नानावटी 7 गुरुवार, 31/10/2013 - 21:45 5,505\nविशेष विरक्तरसाची मात्रा सर्व_संचारी 7 शनिवार, 02/11/2013 - 22:29 4,131\nविशेष भूमिकेतल्या आयांच्या गोष्टी कविता महाजन 7 मंगळवार, 07/01/2014 - 11:59 9,692\nविशेष त्रेमिती द्वीपे - ठिपक्यांच्या झाल्या आठवणी ऋता 7 सोमवार, 18/11/2013 - 11:14 5,628\nविशेष प्रेम - दोन कविता सुवर्णमयी 7 गुरुवार, 31/10/2013 - 23:44 4,070\nविशेष माझा परिसर, माझा कलाव्यवहार सचिन कुंडलकर 8 शनिवार, 02/11/2013 - 22:05 5,419\nविशेष फोटोग्राफी सोडलेल्या लेखकाबद्दल - 8 गुरुवार, 21/11/2013 - 23:59 8,893\nविशेष डब्लिनर रुची 10 रविवार, 10/11/2013 - 22:27 5,322\nविशेष अरुण खोपकर, कलाव्यवहार आणि आपण चिंतातुर जंतू 11 गुरुवार, 17/12/2015 - 21:27 7,316\nविशेष सिस्टर मरिया, स्कार्लेट ओ'हॅरा आणि एलायझा डूलिट्ल मनीषा 11 मंगळवार, 17/11/2015 - 10:55 6,375\nविशेष १८६४ चा शेअर मॅनिया, बँक ऑफ बाँबे आणि प्रेमचंद रायचंद अरविंद कोल्हटकर 11 मंगळवार, 07/01/2014 - 12:02 6,433\nविशेष गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट मेघना भुस्कुटे 13 शनिवार, 20/06/2015 - 00:42 7,350\nविशेष सतीश तांबे, एक बातचीत : \"करमण्यातून कळण्याकडे\" ऐसीअक्षरे 13 गुरुवार, 31/10/2013 - 10:31 8,398\nविशेष कलाजाणिवेच्या नावानं... शर्मिला फडके 14 बुधवार, 06/11/2013 - 16:09 9,200\nविशेष चौसष्ट्तेरा जयदीप चिपलकट्टी 15 गुरुवार, 07/11/2013 - 11:34 6,306\nविशेष काव्यातली सृष्टी धनंजय 15 शनिवार, 18/02/2017 - 01:50 7,585\nविशेष पासष्टाव्या कलेच्या विळख्यात उसंत सखू 16 शनिवार, 16/08/2014 - 05:44 9,605\nविशेष आवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त मुक्तसुनीत 17 रविवार, 10/11/2013 - 00:28 9,885\nविशेष डॉ. रखमाबाई - एक दीपशिखा मस्त कलंदर 17 गुरुवार, 23/11/2017 - 12:41 10,237\nविशेष कला: एक अकलात्मक चिंतन उत्पल 19 रविवार, 10/11/2013 - 21:41 9,054\nविशेष कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - १ शैलेन 19 शुक्रवार, 29/11/2013 - 15:32 14,358\nविशेष दुसरा सिनेमा अवधूत परळकर 25 बुधवार, 06/11/2013 - 16:19 9,494\nविशेष अर्थांच्या विविध शक्यता शोधताना - शुभा गोखलेंशी संवाद ऐसीअक्षरे 26 सोमवार, 27/01/2014 - 16:53 11,719\nविशेष कलानुभवाचं संक्षिप्तीकरण/विखंडीकरण राजेश घासकडवी 30 बुधवार, 06/11/2013 - 17:28 10,538\nविशेष मराठी चित्रपटसृष्टी प्रगल्भ झाली आहे म्हणे... परिकथेतील राजकुमार 32 शुक्रवार, 24/01/2014 - 09:31 14,214\nविशेष दोन शब्द ऐसीअक्षरे 32 बुधवार, 20/11/2013 - 00:01 11,144\nविशेष तीन म्हाताऱ्या शहराजाद 37 शुक्रवार, 15/11/2013 - 12:40 13,156\nविशेष तेरा ट्रेडीसनल अत्याचार ३_१४ विक्षिप्त अदिती 61 रविवार, 28/02/2016 - 14:32 18,061\nज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : स्त्रियांसाठी वैद्यकीय क्षेत्र खुले करणारी मर्सी जॅक्सन (१८०२), गणितज्ज्ञ बर्नहार्ड रिमान (१८२६), कार अभियंता, बुईक कंपनीचा जनक डेव्हीड डनबार बुईक (१८५४), कादंबरीकार शरदचंद्र चॅटर्जी (१८७६), द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार रामस्वामी (१८७९), समाजसुधारक, पत्रकार, वक्ते प्रबोधनकार ठाकरे (१८८५), चित्रकार गगनीन्द्रनाथ टागोर (१८६७), चित्रकार एम. एफ. हुसैन (१९१५), 'अमर चित्र कथा'कार अनंत पै (१९२९), व्हायोलिनवादक लालगुडी जयरामन (१९३०), पटकथाकार जाँ-क्लोद कारिएर (१९३१), अभिनेत्री अॅन बँक्रॉफ्ट (१९३१), लेखक केन केसी (१९३५), कवी सीताकांत महापात्र (१९३७), साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे (१९३८), पंतप्रधान नरेंद्र मोदी (१९५०)\nमृत्यूदिवस : मानववंशशास्त्रज्ञ रुथ फुल्टन बेनिडिक्ट (१९४८), सिनेकलावंत लीला चिटणीस (१९८२), गीतकार हसरत जयपुरी (१९९९), कवी वसंत बापट (२००२)\nराष्ट्रीय श्रम दिवस, विश्वकर्मा जयंती\n१८२२ : इजिप्शिअन संकेतलिपीची उकल.\n१९०८ : विमान अपघातामधला पहिला मृत्यू: वैमानिक ओरव्हिल राईट आणि प्रवासी थॉमस सेल्फ्रीज असणारे विमान कोसळले.\n१९४८ : निजामाचे समर्पण, हैद्राबाद संस्थान भारतात विलीन.\n१९७८ : इस्राइल आणि इजिप्तदरम्यान कॅम्प डेव्हिड करार.\n१९८० : पोलंडमध्ये 'सॉलिडॅरिटी' चळवळीची स्थापना.\n१९८३ : व��हनेसा विल्यम्स ही पहिली कृष्णवर्णीय स्त्री मिस अमेरिका बनली.\n१९९१ : लिनक्स कर्नलची पहिली आवृत्ती आंतरजालावर उपलब्ध.\n२०११ : 'ऑक्युपाय वॉल स्ट्रीट' नावाच्या जनआंदोलनास अमेरिकेत सुरुवात.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/10/animkee.html", "date_download": "2019-09-17T15:37:39Z", "digest": "sha1:JUWKIDQ5H2YS7T6AA32Q5WMUDVP3LFV3", "length": 1996, "nlines": 34, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: दुसरी वेलांटी - शब्द", "raw_content": "\nदुसरी वेलांटी - शब्द\nदुसरी वेलांटी - शब्द\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/3.161.224.10", "date_download": "2019-09-17T15:01:34Z", "digest": "sha1:3WRVTD3VQLIORSYLFDQYDLIIHCTLZQGP", "length": 7094, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 3.161.224.10", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nआयएसपी: / अमेझॅन टेक्नोलॉजीज इंक\nLOC सिएटल युनायटेड स्टेट्स\nआरईजीः वॉशिंग्टन अमेरिका / लॉस_एन्जेल्स\nवापरलेले उपकरण एक आहे नावासह , (चालू), वर चालत आहे. वापरलेला ब्राउझर आहे आवृत्ती by .\nमाझे आईपी काय आहे\nमा��प वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 3.161.224.10 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 3.161.224.10 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 3.161.224.10 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nआयएसपी: / अ‍ॅमेझॉन टेक्नोलॉजीज इंक.\nएलओसीः सिएटल युनायटेड स्टेट्स\nआरईजीः वॉशिंग्टन अमेरिका / लॉस_एन्जेल्स\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 3.161.224.10 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Ambekarsavita", "date_download": "2019-09-17T15:09:23Z", "digest": "sha1:NS7RH2NJHWQWL3JLHCE4HHWKPK3NTKZO", "length": 3102, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Ambekarsavita - विकिपीडिया", "raw_content": "\nमी रोज व्यायाम् करते.\nमाझा आवड्ता कलर निळा आहे.\nमला समाज सेवेत करायला आवडते.\nमाझा आवडता विशय हिदि आहे\nमला क्कुकिग् येते .\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाह���)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१९ रोजी १३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-orchard-landowners-peth-taluka-22285", "date_download": "2019-09-17T15:20:04Z", "digest": "sha1:34ZHAMSGAQA6F4LWMDRJMZ7M7J7NQ5UQ", "length": 13671, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi; Orchard landowners in Peth taluka | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपेठ तालुक्यात फळबागा जमीनदोस्त\nपेठ तालुक्यात फळबागा जमीनदोस्त\nबुधवार, 14 ऑगस्ट 2019\nनाशिक : पेठ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान फळबागांचे झाले आहे.\nनाशिक : पेठ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान फळबागांचे झाले आहे.\nयात गावंधपाडा येथील प्रयोगशील शेतकरी यशवंत गवांदे यांच्या शेतातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुसान झाले आहे. गवांदे यांनी निवृत्तीनंतर आदिवासी पट्ट्यात फळबागा विकसित करून कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग साकारले आहेत. त्यांनी सघन पद्धतीने फळबाग लागवड केली होती. तीन वर्षांपासून जवळपास अडीच लाख रुपये खर्च करून तयार केलेल्या बागेत या वर्षी पेरूच्या झाडांना बहर आला होता. मात्र, मुसळधार पावसाने शेतातील सर्व बांध फुटल्याने पेरू, आंबा, काजू, बदाम, जांभूळ, लिंबू आदी अनेक झाडे वाहून गेली. शिवाय काढणीसाठी आलेला पेरू गळून पडला.\nयासह परिसरातील भात, नागलीसह टोमॅटो लागवडीचे नुकसान झाले. याबरोबर भोपळे, कारले यांचे मांडव जमीनदोस्त झाले. या पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे. कृषी विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून भरपाईसाठी अहवाल सादर करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.\nफळबाग पेरू सामना कृषी विभाग विभाग\nअन्नद्रव्यांचा वा��र हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nनाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nऔरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...\nमानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...\nअकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...\nग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...\nहिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...\nनरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...\nरेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...\nपरभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\n‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...\nपुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...\nमोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍या���...\nनाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...\nसीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...\nवर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...\nअतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://arvindtelkar.yolasite.com/index/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2019-09-17T14:14:53Z", "digest": "sha1:TVV5INM74S46COBJEG6H5KIOTRY2MSLC", "length": 12294, "nlines": 55, "source_domain": "arvindtelkar.yolasite.com", "title": "हिरवाईतील केट्‌स पॉइंटची चढाई", "raw_content": "\nहिरवाईतील केट्‌स पॉइंटची चढाई\nपावसाळा सुरू झाला आणि सह्याद्रीतील डोंगरशिखरं खुणावू लागली. हिरवीकंच हिरवळ आणि हिरवाईतून फिरण्याचा हा मोसम भटक्‍यांच्या विशेष आवडीचा. बालकवींच्या कवितेतील निर्झर खळाळता ओढा होऊन बेभान धावत असतो तो याच दिवसांत. तृषार्त जमिनीतून गवतांचे भाले उगवतात ते याच दिवसांत आणि निसरड्या पाऊलवाटांवरून पाठींवर सॅक घेतलेले भटके माणसाळलेल्या किंवा निर्मनुष्य गड-कोट-किल्ल्यांवर दिसू लागतात तेही याच दिवसांत.\nवाई तालुक्‍यातील धोम धरणाच्या बाजूने जायचं आम्ही ठरवलं. डोंगरांत पाऊस असेल, असा अंदाज बांधत वाई गाठली. वाईच्या ढोल्या गणपतीचं दर्शन घेऊन पुढे निघालो. या भागात चांगला पाऊस झाला होता. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं होतं. असे पाणीभरले खड्डे चुकवत आम्ही पुढे जात होतो. अखेर उजव्या बाजूला धोम धरण दिसलं. बाजूलाच गाडी लावून आम्ही गोळेवाडी नावाच्या 15-20 घरं असलेल्या वाडीत शिरलो. दुपारच्या जेवणाची काही सोय होते का याची चाचपणी करायची होती. रस्त्याने जाताना एक गोळेवाडीकर भेटला. त्याला महाबळेश्‍वराच्या केट्‌स पॉइंटकडे जाण्याचा रस्ता विचारतानाच \"जेवणाची सोय होईल का' याचीही चौकशी केली. त्याच्याच घरी सोय होणार हे समजताच आम्ही लगेच \"ऑर्डर'ही देऊन टाकली.\nगोळेवाडीपासून साधारण एक ���िलोमीटर चालल्यानंतर एका वळणावर मोरी दिसते. तिथूनच वर केट्‌स पॉइंटकडे जाणारी पायवाट आहे- सहजासहजी न दिसणारी. चढणीच्या सुरुवातीलाच दाट झाडी लागते. त्यामुळे सरळसोट वाटेचा फारसा त्रास झाला नाही. पहिल्या टप्प्यावर हिरव्यागार कुरणाने प्रफुल्लित करणारं मातीचं एक टेंगूळ लागलं. थोडा वेळ दम खाऊन वरच्या झाडीच्या टप्प्याकडे पुन्हा वाटचाल सुरू झाली. उजव्या हाताला चार-पाच किलोमीटर लांबीचा उभा कातरलेला कडा दिसत होता. त्यावरून एक मोठा धबधबा खाली कोसळत होता. देखावा तर उत्साह अधिक वाढवणारा होता. झाडीचा टप्पा सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. इथून पुढची वाट घळीतून जाणारी होती. अधूनमधून पाऊस पडतच होता. मुसळधार पाऊस पडू नये असा धावा करतच आम्ही घळीत शिरलो. माथ्यावर पडणारं पावसाचं पाणी याच घळीतून येतं. दैवाने खैर केली आणि वरुणराजाच्या कृपेने केवळ शिडकाव्यावरच निभावलं.\nटप्पा बरा म्हणावा असा शेवटचा टप्पा होता. सरळ खडकातली उभी चढण. दगडांमधल्या खाचाखोचांवर हात-पाय रोवूनच वर चढावं लागलं. घळीचा हा अत्यंत चिंचोळा मार्ग होता. खाली जाणाऱ्या पाण्याचा जोर किती असेल याचा अंदाज बांधता येत होता. धबाधबा कोसळणाऱ्या पाण्यापुढे आमचा काही टिकाव लागला नसता हे नक्की. ही खतरनाक दरड चढून विजयी वीरांच्या अविर्भावात आम्ही अखेर केट्‌स पॉइंटवर पोचलो आणि तिथली गर्दी पाहून खचलो. कारण...\nकारण आमचा अवतार. घामाने थबथबलेले चेहरे, चिखलाने बरबटलेले बूट. तिथल्या \"सॉफिस्टिकेटेड क्राऊड'ने आमच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी आणि वासलेल्या तोंडाने पाहिलं नसतं तरच नवल\nकेट्‌स पॉइंटवर बांधलेल्या रेलिंगवर रेलून आम्ही खालचा देखावा न्याहाळला. महाबळेश्‍वरचया नेहमीच्या मार्गाऐवजी अडखळत, ठेचकाळत का होईना, आम्ही या वाटेने आलो, येऊ शकलो याचा अभिमान आणि आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आम्ही परतीच्या वाटेला लागलो. खाली उतरताना पुन्हा त्याच हिरव्यागार टेंगळावर थांबलो. तिथे एकाचा \"पुरानी जीन्स' गाण्याचा कार्यक्रम झाला. गोळेवाडीत पोचलो. सायंकाळचे साडेचार वाजत आले होते. पोटात कावळ्यांनी कलकलाट सुरू केला होता. गोळेगावच्या त्या गोळेवाडीकराने दाखवलेल्या घरात शिरलो. घरातील लोक हबकलेच. हे कोण आगंतुक शिरले हे पाहण्यासाठी घरातील कर्ता पुरुष दारापाशी धावत येऊन आमची व��ट अडवून उभा राहिला. आमच्या जेवणाचं इथेच सांगितलंय ना, या प्रश्‍नाला \"इथे जेवणाची सोय होणार नाही' असं ठणकावून सांगण्यात आलं. पडेल चेहरे करून, पोटातील आर्त टाहोकडे दुर्लक्ष करत आम्ही पुन्हा वाटेला लागलो. वाईजवळच्या एका ढाब्यात जेवून रात्री पुण्यात परतलो. पुढच्या वेळी गोळेगावातून जाणाऱ्या वाटेने क्षेत्र महाबळेश्‍वराचं दर्शन घेऊनच परतायचं, असा निर्धार मात्र गोळेवाडी सोडतानाच केला.\nपाचूच्या डोंगरातून कोसळत्या धवलधारा...\nताम्हिणीच्या रस्त्यावरील महत्त्वाचा टप्पा. सरळ रस्ता ताम्हिणी घाटाकडे, तर दुसरा उजवं वळण घेऊन लोणावळ्याकडे जातो. रविवारचा दिवस म्हणजे ताम्हिणीच्या रस्त्यावर मरणाची गर्दी. निसर्गाचा आनंद द्विगुणित होण्याऐवजी 'शतवजा'च होण्याची शंभर टक्के गॅरंटी शिवाय आम्हाला ज्या वाटेने जायचंच नव्हतं त्या वाटेकडे फिरकावंच कशाला शिवाय आम्हाला ज्या वाटेने जायचंच नव्हतं त्या वाटेकडे फिरकावंच कशाला आम्ही रस्त्याला उजवी घेतली. छोटासा घाटरस्ता चढून वर आल्यानंतर उजवीकडे आपोआप नजर वळली आणि अहाहा आम्ही रस्त्याला उजवी घेतली. छोटासा घाटरस्ता चढून वर आल्यानंतर उजवीकडे आपोआप नजर वळली आणि अहाहा खोऱ्यात खाली दिसणारी भातशेती, कौलारू घरं आणि हिरवाईने नटलेली, जलप्राशन करून तृप्त झालेली धरित्री. संपूर्णपणे नागमोडी रस्त्याने जात असताना काय पाहू आणि काय नको असं होऊन गेलं. धबधबे तर असंख्य कोसळत होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/266?page=10", "date_download": "2019-09-17T14:36:08Z", "digest": "sha1:RKGLQVBO3QAOT3PHYSHMCMZTAL2HB7P3", "length": 9268, "nlines": 229, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पारंपारीक मराठी : शब्दखूण | Page 11 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पारंपारीक मराठी\nघोळाण्याची भाजी अर्थात हरभर्‍याच्या ताज्या पानांची भाजी\nRead more about घोळाण्याची भाजी अर्थात हरभर्‍याच्या ताज्या पानांची भाजी\nRead more about ताकातली भेंडी\nRead more about पिकलेल्या पेरुचा मेथांबा\nRead more about हिरव्या टमाट्याची चटणी\nविपुतल्या रेसिप्या ७ पाटवडी रस्सा\nRead more about विपुतल्या रेसिप्या ७ पाटवडी रस्सा\nनैवेद्यं समर्पयामि , ---- ''उपवासाची पंचामृत टिक्की '' ----\nRead more about नैवेद्यं समर्पयामि , ---- ''उपवासाची पंचामृत टिक्की '' ----\nअशी ही अदलाबदली --पा. क्रु. क्र. ५ --''ओट्स चे मोदक ''-- बदलून --''ओट कोकोनट स्वीट बॉल ''\nRead more about अशी ही अदलाबदली --पा. क्रु. क्र. ५ --''ओट्स चे मोदक ''-- बदलून --''ओट कोकोनट स्वीट बॉल ''\nअशी ही अदलाबदली --पा. क्रु. क्र. १-- '' गाजर आणि चणाडाळ वडी '' बदलून ''खजूर शेंगदाणा रोल ''\nRead more about अशी ही अदलाबदली --पा. क्रु. क्र. १-- '' गाजर आणि चणाडाळ वडी '' बदलून ''खजूर शेंगदाणा रोल ''\nअशी ही अदलाबदली --पा. क्रु. क्र. १-- '' गाजर आणि चणाडाळ वडी '' बदलून ''खजूर शेंगदाणा रोल ''\nRead more about अशी ही अदलाबदली --पा. क्रु. क्र. १-- '' गाजर आणि चणाडाळ वडी '' बदलून ''खजूर शेंगदाणा रोल ''\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pune-252-squads-watch-on-hsc-examinations/", "date_download": "2019-09-17T14:28:34Z", "digest": "sha1:5KLAQVVTRZSNC4PCHDK6IA37JTGVGGM7", "length": 21556, "nlines": 183, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – बारावीच्या परीक्षेवर 252 भरारी पथकांचा ‘वॉच’ | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – बारावीच्या परीक्षेवर 252 भरारी पथकांचा ‘वॉच’\nगैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न\nविद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक, केंद्रसंचालक आणि शिक्षकांना मोबाइल वापरण्यास बंदी\nपुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यात एकूण 252 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांमार्फत परीक्षा केंद्रावर “वॉच’ ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक, केंद्रसंचालक, शिक्षक या सर्वांनाच मोबाइल वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.\nबारावीची परीक्षा गुरुवार पासून सुरू होणार असल्याने पारदर्शकपणे परीक्षा व्हाव्यात यासाठी आवश्‍यक ती सर्व तयारी विभागीय मंडळासह राज्य मंडळाने ठेवली आहे. कॉपीसारखे संभाव्य इतर सर्व गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. भरारी पथकामधील जुने शिक्षक यंदा बदलण्यात येणार आहेत. या पथकाला पेपरच्या दिवशी सकाळी कोणत्या कोणत्या परीक्षा केंद्रांना भेटी द्यायच्या याबाबतचे नियोजन विभागीय मंडळाच्या स्तरावरून निश्‍चित करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पथकाला मनमानी कारभार करता येणार नाही. विभागनिह���य संवेदनशील केंद्रे निश्‍चित करून या केंद्रांवर बैठे पथक सज्ज ठेवण्यात येणार आहेत. या केद्रांच्या परिसराचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथक, विशेष महिला भरारी पथकही नेमण्यात आलेली आहेत. विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारीही परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपरीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना सर्वच परीक्षा केंद्रांना देण्यात आलेल्या आहेत. मात्र, यासाठी कोणतीही सक्‍ती राज्यमंडळाकडून लागू करण्यात आलेली नाही. मोबाइल वापरण्यास सर्वांनाच बंदी घालण्यात आलेली आहे. परीक्षा केंद्रावर अधिकाऱ्यांनाही मोबाइल ऐवजी लॅंडलाइन फोनचा वापर करावा लागणार आहे.\nपरीक्षेच्या 9 भाषा विषयांसाठी कृतिपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्‍नपत्रिकांचा आराखडा बदललेला आहे. उत्तरपत्रिका व पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये यासाठी दोन्हींवर बारकोडची छपाई करण्यात आलेली आहे.\nवेळापत्रकानुसार सकाळच्या सत्रात 11 ते 2 तर, दुपारच्या सत्रात 3 ते 6 यावेळेत पेपर होणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात पेपरच्या आधी अर्धा तास उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिकेचे वाचन व आकलन व्हावे यासाठी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी 10 मिनिटे आधी प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.\nपरीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी एकूण 60 समुपदेशकांच्या नियुक्‍त्या करण्यात आलेल्या आहेत. राज्यमंडळाच्या स्तरावर 10, प्रत्येक विभागीय मंडळामध्ये 1, जिल्हानिहाय एक समुपदेशक नेमण्यात आलेले आहेत. सकाळी 8 ते रात्री 8 यावेळे समुपदेशक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विभागीय मंडळाच्या हेल्पलाइनद्वारेही विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील अडचणी सोडविण्यात येणार आहेत.\nपरीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गासाठी 25 प्रश्‍नपत्रिकांचे स्वतंत्र सिलबंद पाकीट देण्यात येणार आहे. दोन परीक्षार्थ्यांची स्वाक्षरी घेऊनच पर्यवेक्षकांना हे पाकीट उघडावे लागणार आहे. परीक्षा केंद्रावरील परीक्षेसाठीची आवश्‍यक ती तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. परीक्षांचे बैठक क्रमांक टाकण्यात आले असून परीक्षाबाबतच्या महत्त्वाच्या सूचनांचे फलकही आवारात लावण्यात आलेले आहेत. परीक्षा केंद्रावर जाऊन बहुसंख्य विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्था व सूचनांचे वाचनही केल्याचे चित्र पहायला मिळाले.\nयंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या छायाचित्रासह गुणपत्रक उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत, असेही राज्यमंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले आहे.\nमुंबईच्या एका विद्यार्थीनीला परीक्षेसाठी आयपॅड वापरण्यास खास परवानगी\nराज्याच्या मुंबई विभागीय मंडळातील मुंबई येथील सोफिया कनिष्ठ महाविद्यालयातील निशका नरेश हसनगडी या राज्यातील एकमेव विद्यार्थीनीला परीक्षेसाठी आयपॅड वापरण्यास खास परवानगी राज्य मंडळाने दिली आहे. ही दिव्यांग विद्यार्थींनी अध्ययन अक्षम असल्याबाबत डॉक्‍टरांचे प्रमाणपत्रही मिळालेले आहे. तिने परीक्षेची तयारी आयपॅडवर केली आहे. त्यामुळे तिला परीक्षेसाठी आयपॅड वापरण्यास परवानगी देण्यात आली असून तिला स्वत:चा आयपॅड आणावा लागणार आहे. या आयपॅडची तपासणी करूनच तो तिला परीक्षेला वापरण्यासाठी देण्यात येणार आहे. तिला आवश्‍यकता भासल्यास रायटरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यमंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली आहे.\nसुपरव्हिजनसाठी पर्यायी व्यवस्था तयार ठेवणार\nमहाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विविध मागण्यांसाठी बारावीच्या परीक्षा कालावधीत असहकार आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, त्यांनी सुपरव्हिजन करणार नाही, असे लेखी राज्यमंडळाला कळविलेले नाही. दरम्यान, सुपरव्हिजनसाठी पर्यायी व्यवस्थाही तयार ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा सुरळीत पार पडेल, असा विश्‍वास राज्यमंडळाकडून व्यक्‍त करण्यात आला आहे.\n– परीक्षेसाठी पारदर्शक व्यवस्था\n– विद्यार्थ्यांना 30 मिनिटे आधीच केंद्रांवर उपस्थित राहवे लागणार\n– विद्यार्थ्यांना 10 मिनिटे आधीच प्रश्‍नपत्रिका मिळणार\n– उत्तरपत्रिका व पुरवण्यांवर बारकोडची छपाई\n– केंद्रांवर सीसीटिव्ही कॅमेरे लावावे लागणा���\n– संवेदनशील केंद्रांवर खास यंत्रणा\n– वरिष्ठ अधिकारीही केंद्रांना भेटी देणार\n– विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समुपदेशकांच्या नियुक्‍त्या\n– विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाइन\n– व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार\nपिंपरी-दापोडी मार्ग दि.26 जानेवारीपर्यंत सुरू होणार\nहोर्डिंग्ज कारवाईप्रकरणी तोंडावर बोट\nवाद टाळण्यासाठी पुस्तकांचे परीक्षण\nकोऱ्या कागदावर मिळणार बिल भरणा पावती\nकोणत्याही शिक्षकाचे वेतन थांबवू नका\n“ज्युबिलंट’ विरोधात पुन्हा आंदोलन\n#फोटो : बहरलेली रानफुले…\nडेक्‍कन क्‍वीनच्या डायनिंग ठेकेदारास दंड\nनिवडणुकीत मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर राहणार लक्ष\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/viral-picture-of-justin-trudeau-and-melania-trump-from-g7-summit-creates-meme-fest-heres-why/121486/", "date_download": "2019-09-17T15:05:39Z", "digest": "sha1:YKDFNXPWCCXDJKFUDH2PCJ4VXNMWMKED", "length": 11985, "nlines": 129, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Viral picture of Justin Trudeau and Melania Trump from G7 Summit creates meme fest. Here's why", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर ट्रेंडिंग ट्रम्प यांच्या पत्नीचा ‘हा’ किसींग फोटो व्हायरल; पण किस केलं कुणाला\nट्रम्प यांच्या पत्नीचा ‘हा’ किसींग फोटो व्हायरल; पण किस केलं कुणाला\nट्रम्प यांच्या पत्नीचा 'हा' किसींग फोटो व्हायरल; पण किस केलं कुणाला\nफ्रान्समध्ये नुकतंच जी-७ किंवा ग्रुप ऑफ सेव्हन ही परिषद पार पडली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील सहभाग होता. या परिषदेत भारत आणि पाकिस्तान मधल्या काश्मीर प्रश्नासंबंधी तिसऱ्या देशला मध्यस्थी करण्याची आमची इच्छा नाही, असं मोदी नमूद केलं होतं. तसेच पर्यावरण रक्षणाच्या उपायोजनांचे मोदींनी या परिषदेत सादरीकरण केलं होतं, अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. पण या परिषदेच्या दरम्यानचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या फोटोचे मीम्स देखील व्हायरल होत असून जगभरात खळबळ उडाली आहे.\nहा फोटो आहे अमेरिकेची पहिली महिला मेलानिया ट्रम्प आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा. हा फोटो रविवारी संध्याकाळच्या वेळेस जेव्हा देशातील सर्व नेते मंडळी आपल्या कुटुंबासह फोटो काढत होते. त्याच दरम्यान अमेरिकेची पहिली महिला मेलानिया ट्रम्प या कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची किस घेताना या फोटोत दिसून येत आहे. पण त्याचवेळी मेलानिया यांचे पती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या शेजारी डोळे बंद करून उभे आहेत.\nया फोटोमुळे नेटकऱ्यांमध्ये असलेल्या क्रिएटिव्हिटीला उधाण मिळाले आहे. सोशल मीडियावर या फोटोच्या मीम्सचा वर्षाव सुरू झाला. तर पाहुयात हे व्हायरल झालेले मीम्स\nयापूर्वी देखील जी-७ या परिषदेतील एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल यांच्या होता.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nमराठी अभिनेत्री क्रांती रेडकर झाली बिझनेसवुमन\nतामिळनाडू: कोईंबतूरमध्ये एनआयएचे पाच ठिकाणी छापे\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\n‘मला सिंधूशी लग्न करू द्या, नाहीतर तिल��� किडनॅप करेन’; ७० वर्षीय वृद्धाची मागणी\nपाकिस्तानी मंत्र्याची बौद्धिक दिवाळखोरी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\nमोदींच्या जन्मदिनी बॉलिवूड कलाकारांनी दिल्या अशा शुभेच्छा\nपाकिस्तानात हिंदू मुलीची गळा आवळून हत्या\nजन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर\nपंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2018/02/solution4.html", "date_download": "2019-09-17T14:13:34Z", "digest": "sha1:PR747YMHANQNAEYNLEGYYSPG27FYSU5T", "length": 21444, "nlines": 291, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "उष्णता व कफ ( पित्त ) व्यथा जाण्यासाठी उपाय : ३ दिवसात अनुभव जाणवेल.", "raw_content": "\nHomeकवच प्रयोगउष्णता व कफ ( पित्त ) व्यथा जाण्यासाठी उपाय : ३ दिवसात अनुभव जाणवेल.\nउष्णता व कफ ( पित्त ) व्यथा जाण्यासाठी उपाय : ३ दिवसात अनुभव जाणवेल.\nमानवी देहाचे स्थुलस्तरीय सुत्रसंचलन अत्यंत जटील व अनपेक्षितरित्या कार्यरत असते. आध्यात्मिक साधना साध्य व समाधी अवस्था प्राप्ती हेतु स्थुल देहाचे प्रारंभिक स्वरूपात सुस्थिर असणे स्व - स्वरुपाची ओळख होण्यासाठी अतिमहत्वाचे आहे.\nजसजसे स्थुल देहाचे वयोमान वाढत जाते तसेतसे आधी व्याधींचेही अस्तित्व तयार होते. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सहनशीलतेचा अंत झाल्यावरच मानव स्वतःला सावरण्यासाठी हात पाय मारु लागतो अन्यथा नाही.\nसर्वसामान्यपणे मानवाला खालीलप्रमाणे तीन गोष्टींची पदोपदी गरज असतेच..\n१. संसार करायला लागते - वित्त\n२. अन्न पचवण्यासाठी लागते - पित्त\n३. आध्यात्म साधायला लागते - चित्त\nयापैकी १ व ३ क्रमांकाचे लिखाण दत्तप्रबोधिनी ब��लाँगवर तत्पुर्वीच केले गेले आहे. आज क्रमांक २ वर महत्वाचे दोन उपाय देतो.\nशारीरिक उष्णता व कफ यांचा परस्पर आपल्या प्रकृतीशी घनिष्ठ संबंध असतो. काही वेळा वैद्यकीय सल्लामार्फत शरिरातील व्याधी निराकरण होत नाहीत त्यासाठी खालीलप्रमाणे उपाय अतिउपयुक्त ठरेल.\nशरीरातील उष्णता कमी होण्यासाठी\nमंत्र : गंगाय गुंगवा गुंगवा ॐ\nहा गंगामातेचा मंत्र आहे\nदररोज एक माळ १०८ जपाची रोज फिरवावीत व अनुभव कळवावा.\nज्यांना वारंवार कफ होतो व औषधे घेऊनही तो कमी होत नाही अशांना श्री समर्थ रामदास स्वामींनी रचलेले पुढील स्तोत्र श्रीं चरणांचे स्मरण करुन मनोभावे वाचावे.\nसमर्थांना एकदा कफाची व्यथा झाली त्यावेळी त्यांनी हे अष्टक रचुन मारुतीचा धावा केला आणि त्यानंतर त्यांची ही व्यथा मारुतीकृपेने नष्ट झाली. अर्थात सद्गुरुंच्या अनन्य भक्तांना या अष्टकाचा शीघ्र अनुभव येईल.\nहे अकरा श्लोकांचे अष्टक पुढीलप्रमाणे आहे -\nफणिवर उठवीला वेग अद्भुत केला\nत्रिभुवनजनलोकी कीर्तीचा घोष केला\nरघुपति उपकारें दाटले थोर भारें\nपरम धिर उदारें रक्षिले सौख्याकारें ll १ ll\nसबळ दळ मिळालें युध्य ऊदंड जालें\nकपिकटक निमालें पाहतां यश गेलें\nपरदळशरघातें कोटिच्या कोटि प्रेतेँ\nअभिनव रणपातें दुःख बीभीषणातें ll २ ll\nकपिरिसघनदाटी जाहली थोर आटी\nम्हणउनि जगजेठी धांवणी च्यारि कोटी\nमृत्यविर उठवीले मोकळे सीध जाले\nसकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ll ३ ll\nबहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणनाथा\nउठवि मज अनाथा दूरी सारुनि वेथा\nझडकरि भिमराया तूं करी दृढ काया\nरघुविरभजना या लागवेगें चि जाया ll ४ ll\nतुजविण मज पाहे पाहतां कोण आहे\nम्हणउनि मन माझें रे तुझी वास पाहे\nमज तुज निरावीलें पाहिजे आठवीलें\nसकळिक निजदासांलागि सांभाळवीलें ll ५ ll\nउचित हित करावें उधरावें धरावें\nअनुचित न करावें तां जनीं येश घ्यावें\nअघटित घडवावें सेवकां सोडवावें\nहरिभजन घडावें दुःख तें वीघडावें ll ६ ll\nप्रभुवर विरराया जाहली वज्रकाया\nपरदळ निवटाया दैत्यकूळें कुटाया\nगिरिवर उतटाया रम्य वेशें नटाया\nतुज चि अलगटाया ठेविलें मुख्य ठाया ll ७ ll\nबहुत सबळ साठा मागतों अल्प वांटा\nन करित हितकांटा थोर होईल तांठा\nकृपणपण नसावें भव्य लोकीं दिसावें\nअनुदिन करुणेचें चिन्ह पोटी वसावें ll ८ ll\nजळधर करुणेचा अंतरामाजि राहे\nतरि तुज करुणा हे कां न ये सांग पाहे\n��ठिण ह्दय जालें काय कारुण्य गेलें\nन पवसि मज कां रे म्यां तुझे काय केले ll ९ ll\nवडिलपण करावें सेवकां सांवरावे\nअनहित न करावें तुर्त हाती धरावें\nनिपट चि हटवादें प्रार्थिला शब्दभेदें\nकपि घन करुणेचा वोळला रामवेधें ll १० ll\nबहुत चि करुणा या लोटली देवराया\nसहज चि कफकेतें जाहली वज्रकाया\nपरम सुख विळासे सर्व दासानुदासें\nपवनमुज तोषें वंदिला सावकाशें ll ११ ll\nदररोच सकाळी होणाऱ्या त्रासाच्या तीव्रतेच्या आधारावर ५, ११, २१ अशी अवर्तने करावीत.\nसंबंधित त्रासावर अधिक प्रभावकारक उपाय मिळवण्यासाठी Subscribe करा.\nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nदासबोध काव्य आणि निरुपण...समास पहिला - ग्रंथारंभलक्षण\nदासबोध निरुपण...समास दुसरा - गणेशस्तवन\nदत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी\nश्री गुरुचरित्राच्या सप्ताहवाचनाच्या पद्धती व संक्षिप्त रसग्रहण\nदासबोध परमतत्वाचे आत्मनिरुपण कसे करावे\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nEmbed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below\nअष्टकम आरोग्य उपाय कवच प्रयोग\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 10\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 24\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now\nनवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step\nपितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained\nपितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...\nअंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे - Step by step\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/celebration-for-the-birth-anniversary-of-veer-durgadas-rathod/articleshow/70664158.cms", "date_download": "2019-09-17T15:55:27Z", "digest": "sha1:QUKYFNGXLKALSMY2M2KWZFJD53Q6AZW2", "length": 11913, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: वीर दुर्गादास राठोड जयंतीनिमित्त मिरवणूक - celebration for the birth anniversary of veer durgadas rathod | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nवीर दुर्गादास राठोड जयंतीनिमित्त मिरव���ूक\nश्री वीर दुर्गादासजी राठोड यांची ३८१ वी जयंती राठोड समाजातर्फे येथे उत्साहात साजरी करण्यात आली य़ानिमित्ताने शहरातून मिरवणूक काढण्यात आली...\nवीर दुर्गादास राठोड जयंतीनिमित्त मिरवणूक\nनगर : श्री वीर दुर्गादासजी राठोड यांची ३८१ वी जयंती राठोड समाजातर्फे येथे उत्साहात साजरी करण्यात आली. य़ानिमित्ताने शहरातून मिरवणूक काढण्यात आली. पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून समाजाच्या वतीने २१ हजार रुपयांचा धनादेश शहर शिवसेनेकडे देण्यात आला.\nश्री वीर दुर्गादासजी राठोड यांच्या मिरवणुकीला सकाळी उत्साहात सुरुवात झाली. भाविकांनी डोक्यावर फेटे बांधले होते. महिलांचा सहभागही लक्षणीय होता. तेलीखुंट येथील राठोड मंगल कार्यालयात जयंती सोहळा झाला. शिवसेना उपनेते अनिल राठोड, अखिल भारतीय राठोड समाज युवक अध्यक्ष विक्रम राठोड, उपाध्यक्ष राजेंद्र राठोड, कांचन राठोड, सचिव दुर्गाप्रसाद राठोड, महेंद्र राठोड, गणेश राठोड, शामकुमार राठोड, ओमप्रकाश राठोड, रुबी राठोड, सूचिता परदेशी उपस्थित होते. यानिमित्ताने चित्रकला व निबंध स्पर्धा झाल्या. समाजाद्वारे आरोग्य निदान शिबिरे घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.\nबैलाने घेतला मंगळसूत्राचा घास अन्...\nकिर्तनकार इंदुरीकर महाराज विधानसभा लढवणार\nसुजय विखेंनी माझी माफी मागावी: दीपाली सय्यद\nनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक\nराजकारणात कधीही जाणार नाही; इंदुरीकर महाराजांचा खुलासा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nऔरंगाबादः नदीजोड योजनेसाठी समिती नेमली\n३० सप्टेंबरपर्यंत आरेतील एकही झाड कापू नका: कोर्ट\nनाणार प्रकल्पाचा पुनर्विचार करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nजळगावः बोरी नदीत बुडून दोघांचा मृत्यू\n'बेअर नेसेसिटी'; मुंबईत छायाचित्रांचे प्रदर्शन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nवीर दुर्गादास राठोड जयंतीनिमित्त मिरवणूक...\nपूरग्रस्तांसाठी शिर्डी संस्थानाची एकूण बारा कोटींची मदत...\nभंडारदऱ्यात चोख बंदोबस्त; सलग तीन दिवस एकेरी वाहतूक...\nपूर कमी होण्यासाठी नगरला रुद्र पूजा...\nहजारहून अधिक मद्यधुंद वाहनचालकांविरूद्ध...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/Talathi-Ganesh-Shinde-was-arrested-for-taking-a-bribe-of-six-hundred-rupees/", "date_download": "2019-09-17T14:14:46Z", "digest": "sha1:JHDSD56ZCRDX26VAY2XZKTJBG5KPKHKL", "length": 5830, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " कोल्हापूर : सहाशे रुपयाची लाच घेताना तलाठी जाळ्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर : सहाशे रुपयाची लाच घेताना तलाठी जाळ्यात\nकोल्हापूर : सहाशे रुपयाची लाच घेताना तलाठी जाळ्यात\nविहिरीची नोंद ऑनलाईन सातबाऱ्यावर करण्यासाठी ६०० रुपयाची लाच घेताना तलाठी गणेश शिंदे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज (ता.११) रंगेहात पकडले. गणेश शिंदे हा करवीर तालुक्यात दऱ्याचे वडगाव आणि कोगील बुद्रुकचा तलाठी आहे.\nदऱ्याचे वडगाव या गावात तक्रारदाराची वडिलोपार्जीत शेती आहे. या शेत जमिनीमध्ये जवाहर अनुदान योजने अंतर्गत तक्रारदाराने विहीर खोदली आहे. या विहिरीची नोंद हस्तलिखीत सातबाऱ्यावर घेतली आहे. परंतु, ऑनलाईन सातबाऱ्यावर घेतलेली नाही. या नोंदीसाठी तक्रारदाराने तलाठी गणेश शिंदे याची वेळोवेळी भेट घेवून ऑनलाईन नोंदीसाठी अर्ज देण्याबाबत विचारणा केली होती. परंतु, अर्जाची काही आवश्यकता नाही असे उत्तर तलाठी शिंदे याने देवून अर्ज स्वीकारला नाही.\n७ सप्टेंबर रोजी तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी विभागात जाऊन गणेश शिंदे याची भेट घेतली आणि ऑनलाईन नोंदीबाबत चर्चा केली. यावेळी गणेश शिंदे याने ६०० रुपयाची मागणी नोंदीसाठी केली. त्याबाबत तक्रारदाराने आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ग���ेश शिंदेविरुध्द तक्रार दाखल केली. ६०० रुपयाची लाच मागितल्याचे आज पडताळणीमध्ये सिध्द झाले. एनआयसी विभागात ऑनलाईन सातबाऱ्याची प्रत तक्रारदाराला देवून ६०० रुपयाची लाच स्वीकारताना तलाठी गणेश शिंदे हा रंगेहात सापडला. त्याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nपोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहायक फोजदार शाम बुचडे, पोलिस नाईक शरद कोरे, नवनाथ कदम, हवलदार मयुर देसाई, रुपेश माने, विष्णू गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'\n'भारताला एका शेजार्‍याकडून आगळा धोका'\nचिदंबरम यांच्याशी संबंधित खटले दुसर्‍या न्यायालयाकडे वर्ग\nतुमचा आशीर्वाद हाच आमचा जनादेश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसट्टा कायदेशीर करा, BCCI भ्रष्टाचार विरोधी विभाग प्रमुखांची अजब मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/elections/lok-sabha-elections/news/raj-thackeray-meet-ncp-sharad-pawar/articleshow/69565830.cms", "date_download": "2019-09-17T15:57:48Z", "digest": "sha1:KEVGYN3T23O4I2JCU2OSJW4NFPFP4Y4E", "length": 14163, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Sharad Pawar: राज-पवार भेट; मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली? - राज-पवार भेट; मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली? | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nराज-पवार भेट; मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आज सायंकाळी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास खलबतं चालली. देशासह महाराष्ट्रातील निकाल, आगामी विधानसभा निवडणूक आणि मनसेला काँग्रेस आघाडीत घेण्याच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nराज-पवार भेट; मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली\nमुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आज सायंकाळी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास खलबतं चालली. देशासह महाराष्ट्रातील निकाल, आगामी विधानसभा निवडणूक आणि मनसेला काँग्रेस आघाडीत घेण्याच्या अनुषंगाने या भेटीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nराज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीनंतर राज आणि पवार यांची पहिल्यांदाच भेट झाल्यानं या भेटीकडं राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं होतं. या भेटीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालावर चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेने आघाडीत येण्याबाबतही चर्चा झाली. काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यास नकार दिल्यास दुसऱ्या पर्यायावरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं.\nकालच स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि शेट्टी एकत्र येण्याचे कयासही वर्तवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राज यांनी पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांनी या भेटीबाबत काहीही भाष्य न केल्याने या भेटीबाबत राजकीय निरीक्षक तर्क-वितर्क लढवत आहेत.\nसुप्रिया सुळेंशी गैरवर्तणूक; टॅक्सी चालक अटकेत\nगिर्यारोहक अर्जुन वाजपेयीने स्वीकारले #GoMonster वन चार्ज चॅलेंज: एकदाच बॅटरी चार्ज करून करणार दोंग व्हॅली ते कच्छपर्यंत प्रवास\n'एका जातीचा मोहरा म्हणून उदयनराजेंचा वापर झाल्यास शिवरायांचा अपमान'\n1 स्वार, 1 बॅटरी चार्ज. 1 डोंगराळ प्रदेश. अभिनेता अमित साधने स्वीकारले खडतर चॅलेंज\nlive: मुंबई: २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:शरद पवार|राज ठाकरे|एनसीपी|Sharad Pawar|raj thackeray|NCP|MNS\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nभविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही: जेडीयू\nसीतारामन देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री\nमहाराष्ट्राला मिळाली ४ कॅबिनेट, ३ राज्यमंत्रिपदं\n'हे' प्रमुख चेहरे 'मोदी सरकार-२' मध्ये नाहीत\nसरकार २: मोदींनी घेतली शपथ; गडकरी, जावडेकर, सावंत मंत्रिमंडळात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nराज-पवार भेट; मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली\nमोदींच्या शपथविधी सोहळ्याला सोनिया, राहुल गांधी उपस्थित राहणार...\nउत्तर प्रदेशात काँग्रेसमुळे सपा-बसपाला ९ जागांवर फटका...\nव्होटबँकेचं राजकारण केलं असतं तर तिथे राहिलो असतो: मोदी...\nनोकरीच्या शोधात होती, खासदार झाली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/computer/google-privacy-settings-you-should-enable-right-now/articleshow/70361904.cms", "date_download": "2019-09-17T15:42:02Z", "digest": "sha1:I2QHH5QYOEDWJJDEZNUNRJ6EEJD7WDYW", "length": 15884, "nlines": 174, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "google privacy setting: तुमच्या गुगल अकाउंटमध्ये 'या' सेटिंग सुरू कराच! - google-privacy-settings-you-should-enable-right-now | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nतुमच्या गुगल अकाउंटमध्ये 'या' सेटिंग सुरू कराच\nऑनलाइनच्या काळात इंटरनेटफ्रेंडली असणे चुकीचे नाही. मात्र, आपली माहिती सर्वांकरीता, त्रयस्थांसाठी आहे असे बिलकूलच नाही. आपल्या माहितीचा, डेटाचा दुरुपयोग होत असल्याच्या अनेक बातम्या समोर येतात. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून काही गोष्टी करणे आवश्यक आहे.\nतुमच्या गुगल अकाउंटमध्ये 'या' सेटिंग सुरू कराच\nऑनलाइनच्या काळात इंटरनेटफ्रेंडली असणे चुकीचे नाही. मात्र, आपली माहिती सर्वांकरीता, त्रयस्थांसाठी आहे असे बिलकूलच नाही. आपल्या माहितीचा, डेटाचा दुरुपयोग होत असल्याच्या अनेक बातम्या समोर येतात. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून काही गोष्टी करणे आवश्यक आहे. गुगलमधील काही सेंटिंग्जमध्ये बदल केल्यास आपली माहिती खासग�� राहू शकते. जेणेकरून डेटा ट्रॅकिंगला काही प्रमाणात रोखता येईल.\n>> ई-मेल ट्रॅकिंग ब्लॉक करा\nतुमच्या जीमेल अकाउंटवर जा. उजवीकडे वरील बाजूस सेटिंग्स पर्याय निवडा. त्यानंतर तिथे इमेज यामध्ये जाऊन \"Ask before displaying external images.\" हा पर्याय निवडा आणि बदल सेव्ह करा. यातून आपला मेल ट्रॅक होणे बंद होईल.\n>> लोकेशन ट्रॅकिंग थांबवा\nगुगलमध्ये लोकेशन हिस्ट्री मध्ये आपण कधी, कुठे, केव्हापर्यंत होतो आदीबाबतची सगळी इत्यंभूत माहिती उपलब्ध होते. त्याशिवाय आपण निवडलेले ठिकाण, हॉटेल, जेवण, वस्तू यांच्या आधारे पुढील वेळी आपल्याला गुगल काही ठिकाणे, हॉटेल्स सुचवतो. एकप्रकारे गुगलचे आपल्या आवडीनिवडीवरही लक्ष असून अप्रत्यक्ष हस्तक्षेप असतो.\nगुगल होम पेजवर वर्तुळाकार मध्ये असलेल्या गुगल अकाउंटवर क्लिक करा. त्यानंतर Google Account > Data & personalization> Location History> वर जा. त्यानंतर टुगलवरील Paused पर्यायावर क्लिक करा व सेव्ह करा.\n>> व्हाइस रेकोर्डिंग थांबवा\n- गुगलला सर्व माहिती असते. गुगल अस्टिटंट वापरताना गुगल आपल्याकडून आपला आवाज आणि इतर ऑडिओ रेकोर्ड करण्यात येतात.\nगुगलने तुमचा आवाज रेकोर्ड करून सेव्ह करणे थांबवावे असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही थांबवू शकता. Data & personalization या पर्यायावर पुन्हा जा. तिथे Voice & Audio Activity वर क्लिक करा आणि पुन्हा टूगल Paused करा.\n- गुगलच्या गुगल प्ले स्टोर, गुगल एक्स्प्रेस, गुगल अस्टिटंट आदींचा वापर आपण करत असतो. यामध्ये आपण काय केले, याची माहिती नमूद असते. ही माहिती आपण डिलीट करू शकतो.\n>> गुगलला करा बाय बाय\n- गुगल हे सर्च इंजिन छोट्यामोठ्या गोष्टींसाठी वापरले जाते. त्यामध्ये आपली माहिती सेव्ह होत असते. ही माहिती गुगलने वापरू नये यासाठी गुगल वापरणं सोडून द्या. गुगलऐवजी DuckDuckGo हे सर्च इंजिन वापरा. यामध्ये तुमची कोणतीही माहिती ट्रॅक केली जात नाही. गुगल अकाउंटशिवाय इतर कामासाठी वापरण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.\n>> टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करा\n- तुमचे अकाउंट हॅक होऊ नये, यासाठी हा चांगला पर्याय आहे. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करण्यासाठी Security > 2-Step Verification > re-enter your password > असा पर्याय निवडून पुढे दिलेल्या सूचनांनुसार क्लिक करा.\nअॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये होणार वनप्लस टीव्हीचा सेल\n२२ वर्षांपासून माणूस बेपत्ता; गुगलने शोधले\nरिलायनस जिओ फायबर लाँच; हे आहे खास\nएअरटेलचा स्मार्ट सेट-टॉप बॉक���स; जिओला टक्कर\nप्रतीक्षा संपणार; जिओ गिगाफायबर आज होणार लाँच\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nशाओमीनं भारतात लाँच केले चार टीव्ही\nFact check: वाहतूकीचे नियम मोडले म्हणून पोलिसांकडून मारहाण\nवनप्लस ७टी सिरीज आणि वनप्लस टीव्ही २६ सप्टेंबरला होणार लाँच\nउरले फक्त ५ दिवस; 'विक्रम'शी संपर्क होणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nतुमच्या गुगल अकाउंटमध्ये 'या' सेटिंग सुरू कराच\nट्वीट गायब झाल्यास स्पष्टीकरण देणार ट्विटर...\nआता यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऑडिओ मोडवर ऐका\n गुगल, फेसबुकची तुमच्यावर नजर...\nचंद्रावर मानवाचे पाऊल, गुगलचे खास डूडल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-importance-weather-infomation-19533?tid=127", "date_download": "2019-09-17T15:19:47Z", "digest": "sha1:JAWDBSPWDGXZ5IZEABMHGI5JY2QV2RQH", "length": 22828, "nlines": 169, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, importance weather infomation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍त\nशेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍त\nशेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍त\nमंगळवार, 21 मे 2019\n���ृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग शेतकऱ्यांच्याबरोबरीने पर्यटन, पाणी व्‍यवस्‍थापन, जलविद्युतनिर्मिती प्रकल्‍प, दळणवळण, संरक्षण आणि आपत्ती व्‍यवस्‍थापन या क्षेत्राबरोबरच, क्रीडा, सांस्‍कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रमांना होत आहे.\nकृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग शेतकऱ्यांच्याबरोबरीने पर्यटन, पाणी व्‍यवस्‍थापन, जलविद्युतनिर्मिती प्रकल्‍प, दळणवळण, संरक्षण आणि आपत्ती व्‍यवस्‍थापन या क्षेत्राबरोबरच, क्रीडा, सांस्‍कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रमांना होत आहे.\nभारतामध्‍ये १९३२ साली भारतीय हवामान विभागांतर्गत कृषी हवामानशास्‍त्र हा विभाग स्‍थापन झाला. भारत सरकारने विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्‍या अंतर्गत सन १९८८ मध्‍ये ‘मध्‍यम हवामान अनुमान केंद्राची’ स्‍थापना केली. या केंद्राची सुरवात करण्‍यामागे प्रामुख्‍याने मध्‍यम स्‍वरूपाचा (३-१० दिवस अगोदर) हवामान अंदाज देता यावा हा उद्देश होता. यामध्‍ये राष्‍ट्रीय कृषी आयोगाने सन १९७१ मध्‍ये निश्चित केलेल्‍या १२७ कृषी विभागातील शेतकऱ्यांसाठी ‘हवामान आधारित कृषी सल्‍ला सेवा’ सुरू करणे हे प्रमुख उद्दीष्‍ट आखले. या उपक्रमामध्‍ये राज्‍यातील कृषी विद्यापीठे, भारतीय हवामान विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि संलग्‍न संस्‍था इत्‍यादी संस्‍था प्रारंभी एकत्रितपणे काम करत होत्‍या.\nराज्यातील कृषी हवामान सल्‍ला सेवा\nप्रथमत: ही योजना प्रायोगिक तत्त्वावर काही कृषी हवामान विभागासाठी सुरू करून नंतर टप्‍याटप्‍याने १३० केंद्रामार्फत संपूर्ण देशामध्‍ये ही योजना राबविली जाते.\nमहाराष्‍ट्रात या योजनेअंतर्गत महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत चार केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत दोन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाअंतर्गत दोन केंद्र आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीअंतर्गत एका केंद्रामार्फत कृषी हवामान सल्‍ला सेवा देण्याचे काम चालते.\nप्रकल्‍पांतर्गत प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर राज्‍य कृषी विद्यापीठे येथे कृषी हवामान सल्‍ला सेवा योजना कार्यान्वित करण्‍यात आली. या योजनेमार्फत संबंधित केंद्राआखत्‍यारित असणाऱ्या भागासाठी आठवड्याच्‍या प्रत्‍येक मंगळवारी आणि शुक्रवारी कृषी हवामान सल्���ला पत्रिका आकाशवाणी आणि विविध प्रसार माध्‍यमे यांच्‍यामार्फत प्रसारित करण्‍यात येत होती. यानंतर २००७ मध्‍ये या योजनेचे नाव बदलून ‘‘एकात्मिक कृषी हवामान सल्‍ला सेवा’’ असे करण्‍यात आले.\nसन २००८ पासून या योजनेमार्फत कृषी हवामान विभाग याप्रमाणे कृषी हवामान सल्‍ला पत्रिका काढणे बंद करून प्रत्‍येक जिल्ह्यासाठी स्‍वतंत्र जिल्‍हा हवामानावर आधारित कृषी सल्‍ला पत्रिका तयार करून ती सर्व प्रसार माध्‍यम आणि माहिती तत्रंज्ञान सुविधाच्‍या आधारे शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जाऊ लागली. सन २०१३ मध्‍ये या योजनेचे नाव बदलून ‘ग्रामीण कृषी मौसम सेवा’ असे करण्‍यात आले.\nयोजनेमधून दिल्‍या जाणाऱ्या कृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग शेतकऱ्यांच्याबरोबरीने पर्यटन, पाणी व्‍यवस्‍थापन, जलविद्युतनिर्मिती प्रकल्‍प, दळणवळण, संरक्षण आणि आपत्ती व्‍यवस्‍थापन या क्षेत्राबरोबरच, क्रीडा, सांस्‍कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रमांना होतो.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांमध्‍ये संपूर्ण मराठवाड्यासाठी प्रथमपासून एकच केंद्र कार्यरत आहे. १ जून २००८ पासून या केंद्रामार्फत मराठवाड्यातील आठही जिल्‍ह्यांकरिता प्रत्‍येक जिल्‍ह्याच्‍या हवामान आधारित आठवड्याच्‍या प्रत्‍येक मंगळवारी आणि शुक्रवार रोजी स्‍वतंत्रपणे ‘कृषी हवामान सल्‍ला पत्रिका’ तयार केली जाते.\nकृषी हवामान सल्‍ला पत्रिकेत पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज व त्‍यानुसार शेतातील पिके, पिकाची अवस्‍था आणि हवामानानुसार करावयाची शेतातील कामे (उदा. जमिनीची निवड, पूर्वमशागत, जमीन व प्रकारानुसार वाणांची निवड, बियाणे प्रमाण व आंतर, बीजप्रक्रीया, पिकांची पेरणीची वेळ, आंतरमशागत, खत देणे, पाणी देणे, तण नियंत्रण, कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, पिकांची काढणी अथवा तोडणी करणे, कृषी माल वाहतूक, साठवण आणि विपणन) याची माहिती दिली जाते. या बरोबरच फळबाग, फूलशेती, भाजीपाला, पशुधन, रेशीम उद्योग, कृषी अभियांत्रिकी, मृ‍द व जलसंधारण आणि शेती अवजारांचा वापर व देखभाल आणि निगा याची माहिती दिली असते. विविध संस्था तसेच आकाशवाणीच्या माध्यमातून हा सल्ला दिला जातो.\nकृषी हवामान सल्‍ल्‍याचे लाभधारक दरवर्षी वाढत आहेत. गेल्‍या वर्षांत (२०१८-२०१९) विविध माध्‍यमांद्वारे या केंद्रामार्फत एकूण लाभधारक शेतकऱ्यांची संख्‍या सुमारे पन्नास लाखांवर पोचली\nमोबाईल आणि संकेतस्थळावर कृषी सल्ला\nमराठवाड्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांच्‍या सहकार्याने शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश स्‍वरूपामध्‍ये (एसएमएस) सल्ला दिला जातो. याबरोबरच मोबाईलवर भ्रमणध्‍वनी संदेशामार्फत कृषी हवामान सल्‍ला शेतकऱ्यांपर्यंत पोचविला जातो.\nभारतीय हवामान विभाग, नवी दिल्‍ली www.imd.gov.in\nकृषी हवामान विभाग, भारतीय हवामान विभाग, पुणे www.imdagrimet.gov.in\nजनसंपर्क अधिकारी, वनामकृवि, परभणी promkvparbhani.blogspot.com\n- डॉ. कैलास डाखोरे,९४०९५४८२०२\n- प्रमोद शिंदे, ७५८८५६६६१५\n(ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची...लुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी...\nयंत्रांच्या साह्याने सकस गोळीपेंड...नंदूरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके)...\nजलरोधक ई कपड्याची निर्मिती लेसर...भविष्यामध्ये अंगावर वापरता येणाऱ्या उपकरणे,...\nभट्टीशिवायही लेसरने जोडता येईल सिरॅमिक सध्या सिरॅमिकच्या जोडणीसाठी भट्टी किंवा अधिक...\nझेंड्याद्वारे मिळवता येईल ऊर्जा वाऱ्यावर फडकणाऱ्या झेंड्यांनी आजवर अनेकांना...\nट्रॅक्‍टर देखभालीसह अवजारांची निवड...ट्रॅक्‍टरच्या निवडीच्या वेळी जमीनधारणा, मातीचा...\nअतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांनी स्विकारले...खरिपात भात व पुढे डिसेंबरच्या सुमारास भुईमूग अशा...\nभातासोबत मत्स्यशेती करण्याचे तंत्र भात पिकामध्ये साचणाऱ्या पाण्यामध्ये मासेपालन...\nपशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या...\nदेवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण,...नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान...\nहळद पिकातील महिलांच्या कामांसाठी...हळद पिकातील लागवडीपासून काढणीपश्चात कामांतील...\nदुधी भोपळ्यापासून गर, रस निर्मितीदुधी भोपळ्याचे आरोग्यदायी गुणधर्माविषयी अलीकडे...\nसौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल...\nस्वयंचलित सेन्सर मोजेल जमिनीतील ओलावा विज्ञान आश्रम (पाबळ, जि. पुणे) येथील फॅब-लॅबमध्ये...\nट्रॅक्टरची बाजारपेठेची आशादायक वाटचालशेतीमध्ये यंत्र असा उल्लेख जरी झाला तरी आपल्या...\nऊर्जाबचत करणारे सौर वाळवणी यंत्र,...पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी...\nपोषक आहारात हवी फळे, भाज्यांची स्मुदीआरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा...\nपिकानुसार प्लॅस्टिक आच्छादन ठरेल...आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी झाल्याने पिकाची...\nखवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...\nयंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/my-mahanagar-blog/editorial-articles-33/119972/", "date_download": "2019-09-17T14:15:43Z", "digest": "sha1:DAPFVOSYXO65ARAJIT3YCTN4LWHSQXX2", "length": 21721, "nlines": 99, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Editorial articles", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर फिचर्स मायमहानगर ब्लॉग कुठे गेले ‘ते’ रात्रेकर\nकुठे गेले ‘ते’ रात्रेकर\nआज देशभर अनेक मान्यवरांच्या भोवती ईडी आणि सीबीआयने कारवाईचा फास आवळला जात असताना सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणून ज्या नोटबंदीचा बोलबाला होतो आहे, ज्या भ्रष्टाचारात अनेकांची नावं उघडपणे घेतली जात असताना ईडी आणि सीबीआयकडून त्यांची जराही विचारपूस होत नाहीए. या दोन्ही संस्थांमधील अधिकार्‍यांच्या या डोळेझाकीमुळेच या संस्था म्हणजे सरकारच्या बटीक असल्याचा आरोप होतो आहे. सरकारकडून या घटनेची दखल न घेतल्याने ईडी आणि सीबीआयकडून या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होणं कदापि शक्य नव्हतं. नोटबंदी जाहीर झाल्यावर डिसेंबर महिन्यात एका रात्री बेलापूरच्या टाकसालमध्ये राहुल रात्रेकर नावाचा इसम उघडपणे नोट बदलण्याचा व्यवहार करत होता. हा रात्रेकर पंतप्रधान कार्यालयातील कॅबिनेट सेक्रेटरीएटमधील फिल्ड ऑफिसर होता.\nकाल सहज टीव्हीवर नजर गेली आणि आपले पंतप्रधान पॅरीसमध्ये भाषण देत असल्याचं पाहायला मिळालं. भाषणात नेहमीप्रमाणे सत्तेची भलामण होतीच, पण सर्वाधिक हसण्याचा विषय होता तो भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी न घालण्याचा. देशभरात सुरू असलेल्या ईडी, सीबीआयच्या कारवाईचा संदर्भ मोदी देत असावेत. कोण्या अनिवासीला भ्रष्टाचाराविरोधी भारतात खूप काही सुरू असल्याचा भास झाला तर आश्चर्य नाही. आज सुरू असलेल्या कारवाया या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील म्हणजे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील आहेत. आजचे सत्ताधारी म्हणजे मोदींचं सरकार काँग्रेस आघाडीच्या नेत्यांवर ईडी आणि सीबीआयचा फास टाकत आहे. हे करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने भ्रष्टाचार करू देणार नाही, म्हणजे ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असं सांगत आहेत, पण त्यांच्याच कार्यकाळात झालेल्या एका भ्रष्टाचाराकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. नव्हे, ते या भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालत आहेत. म्हणूनच या भ्रष्टाचाराकडे त्यांचं लक्ष नाही. या भ्रष्टाचाराची माध्यमांच्या आशीर्वादाने कुठलीही चर्चा नाही. हा भ्रष्टाचार म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर झालेली नोटबंदी. देश सध्या आर्थिक संकटात आहे. हे संकट दोन कारणांनी देशावर लादण्यात आलं. त्यातील एक म्हणजे नोटबंदी आणि दुसरी म्हणजे जीएसटी. नोटबंदी जाहीर झाल्यापासून देशाच्या आर्थिक परिस्थितीची झालेली दुरावस्था हळूहळू डोकं वर काढू लागली आहे. नोटबंदी हा या देशातील आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप विरोधक करत होते. हा आरोप करताना भाजपच्या अहमदाबादमधील मुख्यालयापासून राज्याच्या मंत्रालयात तत्कालीन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या कार्यालयाबरोबरच ट्रायडंट हॉटेलात झडलेल्या चर्चांचा फड उघड करण्यात आला. भाजपशी संबंधितांच्या चर्चांचा हवाला आणि रिझर्व्ह बँकेच्या बेलापूर टाकसालमधून बाहेर काढण्यात आलेल्या नोटांचं चित्रीकरण पुरेसं होतं. याशिवाय फो���्टमधील इंडसईंड बँकेतून काढण्यात आलेले पैसे यातील एकाही घटनेची माध्यमांनी जराही दखल घेतली नाही. सरकारकडून दखल घेण्याची अपेक्षा नव्हतीच. कारण हा भ्रष्टाचारच सरकारप्रणित होता.\nआज देशभर अनेक मान्यवरांच्या भोवती ईडी आणि सीबीआयने कारवाईचा फास आवळला जात असताना सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणून ज्या नोटबंदीचा बोलबाला होतो आहे, ज्या भ्रष्टाचारात अनेकांची नावं उघडपणे घेतली जात असताना ईडी आणि सीबीआयकडून त्यांची जराही विचारपूस होत नाहीए. या दोन्ही संस्थांमधील अधिकार्‍यांच्या या डोळेझाकीमुळेच या संस्था म्हणजे सरकारच्या बटीक असल्याचा आरोप होतो आहे. सरकारकडून या घटनेची दखल न घेतल्याने ईडी आणि सीबीआयकडून या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश होणं कदापि शक्य नव्हतं. नोटबंदी जाहीर झाल्यावर डिसेंबर महिन्यात एका रात्री बेलापूरच्या टाकसालमध्ये राहुल रात्रेकर नावाचा इसम उघडपणे नोट बदलण्याचा व्यवहार करत होता. हा रात्रेकर पंतप्रधान कार्यालयातील कॅबिनेट सेक्रेटरीएटमधील फिल्ड ऑफिसर होता. थेट पंतप्रधानांच्या कार्यालयाचा हस्तक्षेप रात्रेकराच्या रूपाने रिझर्व्ह बँकमध्ये सुरू होता हे उघड असल्याने बँकांच्या अधिकार्‍यांसमक्ष नोटा बदलून दिल्या जात असाताना ते जराही बोलू शकत नव्हते. आपले हात वरपर्यंत पोहोचल्याची रात्रेकरला खात्री होतीच. यातूनच तो व्यवहार सुरू असताना उघडपणे बोलत होता. नोट बदलून देणारं मुंबई हे एक केंद्र असून, तिथे २२ पुरष आणि स्त्रिया काम करत असल्याचं तो सांगत होता. मुंबई हे असं एक केंद्र असलं तरी देशभरात आणखी २५ केंद्र नोट बदलून देत असल्याची माहिती त्याने यावेळी दिली. हा बदल अर्थातच भाजपसाठी सुरू असल्याचं त्याच्या सांगण्यावरून स्पष्ट कळत होतं. त्याच्या या स्पष्टोक्तीचा पर्दाफाश झाल्यावर याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने या राहुल रात्रेकरला सेवेतून निलंबित केलं आणि १७ वर्षांच्या सेवेनंतर रात्रेकरला तडकाफडकी घरी बसवण्यात आलं.\nरात्रेकरवर निलंबनाची कारवाई झाल्याचा अर्थ नोटबंदीतील घालमेल असल्याचं स्पष्ट होतं. तरीही निलंबनानंतर रात्रेकरवर कुठलीही कारवाई झाली नाही. मुंबईत पैशांच्या होत असलेल्या अदलाबदलीची दखल न घेणं याचा अर्थ नोट बदलण्याच्या उद्योगाला पाठीशी घालण्यासारखं होतं आणि हा उद्योग सीबीआय आणि ईडीच्या अधिकार्‍यांनी पध्दतशीर केला हे उघड आहे. रात्रेकर याला निलंबित करण्याचं कारण काय, याचा खुलासा झाला नसला तरी नोटांच्या अदलाबदलीत त्याचा हात असल्याचं स्पष्ट दिसत असल्यानेच पीएमओ सेक्रेटरीएटने त्याला घरी पाठवलं, हे उघड सत्य स्वीकारायला सीबीआयचे अधिकारी कोणाची वाट पाहात आहेत. साधी एफआयआर या रात्रेकरविरोधी नोंदली गेली नाही. विरोधकांवरील कथित आरोपाचं निमित्त करत त्यांच्याविरोधात एफआयआरचा धडाका लावणार्‍या सीबीआयची रात्रेकरबाबतची भूमिका केवळ बोटचेपीच नव्हे तर भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारी आहे, हे उघड आहे. एकट्या बेलापूरच्या टाकसालमधून ३२० कोटींच्या जुन्या नोटा बदलण्यात आल्या. यातील कित्येक कोटी हे भाजप नेत्यांचे तर इतर प्रमुख उद्योजकांचे होते. उद्योजकांच्या नोटा बदलण्यासाठी १५ टक्क्यांपासून ४० टक्क्यांपर्यंतचं कमिशन लाटण्यात आलं, हे रात्रेकर आणि संबंधितांच्या चर्चेवरून स्पष्ट झालं. बेलापूरच्या टाकसालबरोबरच फोर्टच्या इंडसईंड बँकेतूनही २५ हजार कोटींच्या नोटा बदलण्यात आल्याची माहिती रात्रेकरकडून आल्याने या बँकेचे व्यवस्थापक संजय शहाणेही अडचणीत आले होते, पण त्यांचंही स्पष्टीकरण घेण्यात आलं नाही.\nअहमदाबादमधील भाजपच्या मुख्यालय कमलममधील नोटबंदीची सुरू झालेली चर्चा मुंबईत मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. तत्कालीन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या कार्यालयात बसून नोटबंदीसाठीची भीती दूर केली जात होती. तेव्हा वाडेकर नावाचा पोलीस उपायुक्त, या उपायुक्ताचा सहकारी अनील राजगोर आणि एक शोधपत्रकार या चर्चेत उघडपणे नोटांच्या बदलाची कार्यपध्दती सांगत होते. बँक ऑफ इंडियाचा निवृत्त मुख्य व्यवस्थापक असलेला रुस्तम दारुवाला या सगळ्यांना नोटबंदीची पध्दत अवगत करून देत होता. या सगळ्याच म्होरक्यांची नोकरी गेली, पण त्याच्यासह इतर कोणावरच काहीच कारवाई झाली नाही. भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या आणाभाका मारणार्‍या पंतप्रधानांचा यासाठी हात का आखडलाय ते कळायला हवं. कितीही आणा कोणीही अडवणार नाही, चौकशी होणार नाही, अशी खातरजमा हे सगळे संबंधितांना कुठल्या अधिकारात देत होते एकदा तर संबंधित व्यक्ती भाजपच्या ‘त्या’ नेत्याची छबी दाखवून आमच्या मागे कोण आहे, याचे अंगुलीनिर्देष देत होती. याची माहिती सीब���आयचे अधिकार घेणार नसेल तर भ्रष्टाचार निपटून काढण्याचा तोरा केवळ दिखावू आहे, हे उघड आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nराशिभविष्य : शनिवार, २४ ऑगस्ट २०१९\nमेट्रो ३ कारशेड कांजुरमार्गमध्ये \nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nहा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला\nहा तर ‘पीओपी’ उत्सव\nमुंबईकर नावाचं मशीन आणि माणूस\nआ बैल मुझे मार \nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nहर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचंच होतं, उगीच आमच्या नावाने बोंब –...\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/official-statement-of-the-ministry-of-external-affairs-regarding-the-pakistan-air-strikes/", "date_download": "2019-09-17T14:12:28Z", "digest": "sha1:3FX65JBHIZFIWOIJN24OJTH42ZP3YTVR", "length": 12037, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत वक्तव्य | Dainik Prabhat", "raw_content": "\nपाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत वक्तव्य\nआज सकाळी पाकिस्तानच्या PAF F-१६ लढाऊ विमानाने भारतीय वायू सीमेमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय वायुसेनेद्वारे पाकिस्तानचे एक विमान पाडण्यात आले असून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाद्वारे आता पाकिस्तानच्या या कुरापतीबाबत अधिकृत वक्तव्य करण्यात आले आहे.\n“काल भारतातर्फे करण्यात आलेल्या दहशतवादी विरोधी कारवाईची माहिती भारतातर्फे जाहीर करण्यात आली होती. भारतातर्फे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर करण्यात आलेला कालचा हल्ला हा जैश-ए-मोहम्मद ही संघटना भारतावर दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांमार्फत मिळाल्याने करण्यात आला होता. भारतातर्फे करण्य���त आलेल्या या दहशतवादी विरोधी कारवाईला पाकिस्तानतर्फे भारतीय सैन्य दलांवर हल्ला चढवत प्रतिउत्तर देण्यात आले. भारताने दहशतवादाविरोधात कारवाई केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सुरक्षा दले सज्ज होती त्यामुळेच पाकिस्तानने आज केलेल्या हल्ल्याला भारतातर्फे अयशस्वी करण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nभारतीय वायुदलाला पाकिस्तानी वायुदलाच्या हल्ल्याची भनक लागताच भारतीय वायुदलातर्फे प्रतिउत्तर देण्यात आले. या हवाई लढ्यामध्ये भारताच्या मिग २१ बोसॉन या लढाऊ विमानाने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले. भारतीय सैन्याला पाकिस्तानचे हे विमान अवकाशातून पाकिस्तानी भागामध्ये कोसळताना दिसले. या हवाई कारवाईमध्ये भारतीय वायुसेनेचे एक मिग२१ विमान बेपत्ता झाले असून या लढाऊ विमानाचा वैमानिक देखील बेपत्ता आहे. पाकिस्तानतर्फे भारताचा एक वैमानिक त्यांच्या ताब्यामध्ये असल्याचा दावा करण्यात आला असून आम्ही याबाबत अधिक माहिती घेत आहोत.”\nगरज भासल्यास श्रीनगरची पाहणी – सरन्यायाधीश\nहिंदी महासागरात चिनी युद्धनौका\nमला 74 वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटते आहे\nमाजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांची आत्महत्या\nजम्मू-काश्‍मीरला जाण्याची आझाद यांना परवानगी\nकाश्मीर मधील जनजीवन सुरळीत करा\nपाकिस्तानच्या गोळीबारात 4 जवान जखमी\nफारुख अब्दुल्ला यांना सामाजिक सुरक्षा कायद्याखाली अटक\nजाणून घ्या आज (16 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nबारामतीत काय 370 लागू आहे का\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nपावसाअभावी वाटाणा पिकावर रोगराईचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra-assembly-election-2019/shirala-assembly-constituency/124640/", "date_download": "2019-09-17T14:15:48Z", "digest": "sha1:FL3XDVOPTG7IDUOEJ23HNQ3EK47ZRKWJ", "length": 8651, "nlines": 116, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Shirala assembly constituency", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महा @२८८ शिराळा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २८४\nशिराळा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २८४\nसांगली जिल्ह्यातील शिराळा (विधानसभा क्र. २८४) विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.\nशिराळा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २८४\nयंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघाविषयी भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागील निवडणूकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्याने भाजपचे शिवाजीराव नाईक यांनी या मतदारसंघात बाजी मारली. मागील निवडणूकीत या मतदारसंघात नाईक विरुद्ध नाईक विरुद्ध देशमुख अशी तिरंगी लढत रंगली होती. नाईक अधिक देशमुख हेच या मतदारसंघाचे समीकरण आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांना पक्षात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.\nमतदारसंघ क्रमांक – २८४\nमतदारसंघ आरक्षण – खुला\nविद्यमान आमदार – शिवाजीराव यशवंतराव नाईक\nविद्यमान आमदार – शिवाजीराव यशवंतराव नाईक\nशिराळा मतदारसंघाचे शिवाजीराव यशवंतराव नाईक हे विद्यमान आमदार आहेत. २ मार्च १९४५ रोजी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील तडवळे येथे त्यांचा जन्म झाला. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मानसिंगराव पाटील यांचा दारूण पराभव केला होता.\nविधानसभा निवडणूक २०१�� निकाल\n१) शिवाजीराव यशवंतराव नाईक, भाजप – ८५,३६३\n२) मानसिंगराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस – ८१,६९५\n३) सत्यजित देशमुख, काँग्रेस – ४५,१३५\n४) नंदकिशोर निळकंठ, शिवसेना – २,०६१\n५) मोहन आटवडेकर, अपक्ष – १,२४९\nहेही वाचा – इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २८३\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nइस्लामपूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २८३\nभरपावसात आशा, गटप्रवर्तकांचे जेलभरो\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nधुळे शहर मतदारसंघ – म.क्र. ७\nशिंदखेडा मतदारसंघ – म.क्र. ८\nचोपडा मतदारसंघ – म.क्र.१०\nचाळीसगाव मतदारसंघ – म.क्र.१७\nअमळनेर मतदारसंघ – म.क्र.१५\nचांदवड – देवळा विधानसभा मतदारसंघ क्रमांक : ११८\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nहर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचंच होतं, उगीच आमच्या नावाने बोंब –...\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090421/pvrt.htm", "date_download": "2019-09-17T14:58:17Z", "digest": "sha1:YUTG5D7RONBKMHJILFWWC6YDOKBKGLW3", "length": 37723, "nlines": 91, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, २१ एप्रिल २००९\nमहाराष्ट्रात ‘सोशल इंजिनिअिरग’ यशस्वी होईल- मिश्रा\nपुणे, २० एप्रिल/ प्रतिनिधी\n‘‘बहुजन समाज पक्षाच्या ‘सोशल इंजिनिअिरग’वर सध्या विरोधकांना बोलावे लागत असून, हा प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी होणार नसल्याचे ते म्हणत आहेत. याचाच अर्थ येथे पक्षाचे ‘सोशल इंजिनिअिरग’ नक्कीच प्रभावी ठरत असून, ते यशस्वी होईल,’’ असा विश्वास बसपचे राष्ट्रीय महासचिव व खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी आज येथे व्यक्त केला. पुणे लोकसभा मतदारसंघातील बसपचे उमेदवार डी. एस. कुलकर्णी यांच्या प्रचारार्थ रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित क��ण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.\nराजकीय नेतेमंडळींच्या प्रचारसभांसाठी कलावंतांची उपस्थिती ही काही नवीन नाही. केवळ प्रचारापुरतेच मर्यादित न राहता प्रत्यक्ष राजकारणामध्ये उतरलेल्या कलावंतांची यादीदेखील मोठी आहे. पण, भूमिका कोणतीही करीत असली, तरी कलावंतधर्म सोडला जात नाही, याचाच दाखला राज ठाकरे यांच्या सभेत मिळाला. लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांना भाषणासाठी पुकारण्यात आले. माईकचा ताबा घेताच त्यांनी ‘उपस्थित रसिक प्रेक्षकहो..’ असा प्रारंभ केला त्यानंतर काहीच वेळात राज यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्याचा उल्लेख करून जाधव म्हणाले..\nदुबई प्रवेशाच्या शर्यतीत अखेर ‘भारती’ची सरशी\nपुणे, २० एप्रिल/खास प्रतिनिधी\nसंयुक्त अरब अमिरातीमध्ये शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये सुरू असलेल्या शर्यतीत अखेर भारती विद्यापीठाने बाजी मारली आगामी शैक्षणिक वर्षांमध्ये बालवाडीपासून बीबीए-बीसीए, एमबीए हे उच्चशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, त्याच्या प्रवेश प्रक्रियेलाही प्रारंभ झाला आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुबई येथे नॉलेज सिटी हे शैक्षणिक विकास क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दुबईपासून ६० किलोमीटरवरील रसेलखेमा येथे खासगी शिक्षण संकुले उभारण्यात येत आहेत.\nमतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावण्याचे मान्यवरांचे आवाहन\nजगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण जो लौकिक मिळविलेला आहे. तो टिकवून ठेवणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशातील प्रत्येक नागरिकाने त्याला मिळालेला मतदानाचा बहुमोल हक्क बजावावा, असे आवाहन विद्यापीठांचे आजी माजी कुलगुरु व सर्व वृत्तपत्रांच्या संपादकांनी मतदारांना केले आहे. देशातील अनेक नागरिक त्यांना मिळालेला मतदानाचा अधिकार बजावण्याबाबत कचुराई करतात, असा आजवरचा अनुभव आहे. मतदान करून काय होईल असा नकारात्मक विचार करणारे अनेक मतदार आहेत.\nपुण्यात सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे ती वेगवेगळ्या कार्डाची. मराठा कार्ड, ब्राह्मण कार्ड, मुस्लिम कार्ड, दलित कार्ड.. त्यातच राजसाहेबांनी नुकतेच रेशनकार्डही चालवले आहे ते वेगळेच पण खरी चर्चा सुरू आहे ती आधीच्याच सगळ्या कार्डाची पण खरी चर्चा सुरू आहे ती आधीच्याच सगळ्या कार्डाची कोणते कार्ड ‘चालेल’ आणि ते क���णाच्या बाजूने ‘चालेल’ ते कोणालाच सांगता येत नाही, तरीही अगदी शिरा ताणून (स्वत:च्या घशाच्या) ठामपणाने या चर्चा सुरू आहेत. स्थळ- घोरपडे पेठेतील पानाचा एक ठेला. वेळ- सकाळी अकरा-साडेअकराची.\n‘ललितकलादर्श’च्या कार्याचा पुरस्कारातून सन्मान -पेंढारकर\nराजकीय उदासीनता, नियोजनाच्या अभावामुळे शहर बकाल - शिरोळे\nकलमाडींचे खेळ आता बंद पडणार - डी. एस. कुलकर्णी\nत्रुटी मान्य; पण ‘बीआरटी’ इज द बेस्ट\nविविध संस्था, संघटनांचा कलमाडी यांना पाठिंबा\n..प्रत्यक्षात मावळची निवडणूक रंगलीच नाही\nउमा प्रीसिजन कामगारांना दहा दिवस थांबण्याचे राज ठाकरे यांचे आवाहन\nसत्तेच्या दलालांना रोखा - स्वामी अग्निवेश\nविलास लांडे यांचा बालेकिल्ल्यात ‘ठिय्या’\nपानसरे यांच्या प्रचारार्थ कासारवाडी परिसरात कायकर्त्यांची पदयात्रा\n‘म्हणी कांचन’ म्हणजे सहजसोपी वाटणारी ज्ञानेश्वरी - डॉ. देखणे\nचाकण-शिक्रापूर रस्त्यावर विचित्र अपघातात दोन ठार\nशेतक ऱ्यांबद्दल कळवळा असल्याचा पवारांकडून नुसता भास - जयसिंग गायकवाड\nपैशांसाठी तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक\nपुरंदरमध्ये जनता दल व काँग्रेसच्या नाराजाची फायदा कोणाला\nजनता मुर्दाड बनली की ‘सरकार’ मुजोर होते - मनोहर जोशी\nविलेम कोल्फ - डायलिसीस तंत्राचा डॉक्टर\nपुणे २० एप्रिल/ विशेष प्रतिनिधी\nप्रचाराच्या शेवटच्या दिवशी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा कसून प्रयत्न लोकसभेच्या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार उद्या, मंगळवारी करणार आहेत. शहरभर मोठय़ा प्रचारफे ऱ्या काढून शहर िपजून काढण्याबरोबरच आपापल्या पक्षाचे स्टार प्रचारक आणून या निवडणुकीतील रंगत ते वाढविणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डी. एस. कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रणजित शिरोळे तसेच इतरही उमेदवारांनी निवडणुकीचा प्रचार हिरिरीने केला. कलमाडी यांनी प्रामुख्याने जीपयात्रा तर शिरोळे यांनी पदयात्रांवर भर दिला. अनेक मेळावे, सभा आदींनी प्रचारात रंगत आली.\nसभेत भाषण करणाऱ्या शिक्षकावर कारवाई\nपुणे, २० एप्रिल / खास प्रतिनिधी\nनिवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या शिक्षकाने राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत भाषण केल्याने त्याच्यावर कारवाई करण्य���चे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी दिले आहेत. तसे पत्र जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. रोहिदास केरू वेठेकर या पिंपरी पेंढारमधील सद्गुरू सीताराम महाविद्यालयाच्या शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई झाल्यास संबंधित शिक्षकाला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. यासंदर्भात दयानंद सखाराम कुटे यांनी जुन्नरच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.\nकलमाडी, निम्हण यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगप्रकरणी समन्स\nआचरसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपब्लिकन पक्ष युतीचे उमेदवार खासदार सुरेश कलमाडींसहित आमदार विनायक निम्हण आणि प्रमुख कार्यकर्त्यांना समन्स बजावण्याचे आदेश खडकी न्यायालयाने दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षात सध्या खळबळ माजली आहे.\nपुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी व रिपब्लिकन पक्ष युतीचे उमेदवार खासदार सुरेश कलमाडी यांच्या प्रचारार्थ मागील आठवडय़ात संचेती हॉस्पिटल ते मुळे रोड दरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीत नियमांपेक्षा अधिक गाडय़ांचा समावेश केल्याने खडकी पोलिसांच्या वतीने खासदार कलमाडींसहित आमदार विनायक निम्हण, महापालिकेतील सभागृह नेते अनिल भोसले व इतर १५० कार्यकर्ते यांच्या विरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी पोलिसांनी खासदार कलमाडी, आमदार निम्हण व सभागृहनेते भोसले यांना फरार दाखवून तर कार्यकर्ते धीरज आरगडे व राजेंद्र कांबळे यांना अटक करून खडकी न्यायालयात हजर केले. फरारी आरोपी दररोज प्रचाराकरिता शहरात फिरत आहेत व या संबंधीचे वृत्त प्रसिद्ध होत असताना खडकी पोलिसांनी त्यांना फरारी घोषित केल्याबाबत न्यायालयाने पोलिसांवर यावेळी ताशेरे ओढले. तसेच खडकी पोलिसांनी यावेळी सादर केलेला तपास अहवाल दाखल करून घेण्यास यावेळी नकार देण्यात आला. फरारी आरोपी खा. कलमाडी, आमदार निम्हण व भोसले विरुद्ध तातडीने समन्स बजावण्याचे आदेश यावेळी न्यायालयाच्या वतीने देण्यात आले.\nस्वातंत्र्यानंतर मुस्लिमांचा अपमान - अजहरी\nपुणे, २० एप्रिल/ प्रतिनिधी\n‘स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मुस्लिम समाजाचे योगदान फार मोठे होते. पण या स्���ातंत्र्याची फळे मिळणे दूरच राहिले आणि स्वातंत्र्यानंतर प्रत्येक ठिकाणी मुस्लिमांचा अपमान केला जातो आहे,’ असे प्रतिपादन मौलाना अब्दुल हमीद अजहरी यांनी केले. ते जनता दल सेक्युलर व युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे उमेदवार अमानुल्ला खान यांच्या प्रचारार्थ नाना पेठेतील दर्शन हॉलमध्ये आयोजित सभेत बोलत होते. या सभेला अ‍ॅड. एस. एम. सय्यद, प्रा. एच. एम. शेख, अ‍ॅड. शाहिद अख्तर, माजी विरोधी पक्षनेता नसरुद्दीन इनामदार आदी उपस्थित होते. अमानुल्ला खान आपल्या भाषणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेवर टीका करताना म्हणाले की, कुणा उमेदवाराला पाडण्यासाठी वा निवडून आणण्यासाठी उभा राहिलेलो नाही किंवा मुस्लिमांचा उमेदवार म्हणूनही उभा राहिलेलो नाही तर दलित व बहुजन समाजाचा उमेदवार म्हणून उभा आहे. या सभेत मौलाना अजहरी यांनी शहीद हेमंत करकरे व त्यांच्या दहशतवादविरोधी पथकाचे विशेष कौतुक केले. या सभेचे प्रास्ताविक अ‍ॅड. एस. एम. सय्यद यांनी केले, तर समारोप मौलाना अब्दुल हमीद अजहरी यांच्या भाषणाने करण्यात आला.\nपुणे, २० एप्रिल/ प्रतिनिधी\nपुण्यातील युवकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी इंडियन युथ फोरमतर्फे काढण्यात आलेल्या जनजागृती फेरीची सुरुवात जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते ध्वज फडकावून झाली. या प्रसंगी अविनाश बागवे, प्रफुल पटेल, उमेश गायकवाड, हनुमंत पाटील, अनिल पिल्ले, हर्षल महाजन, राहुल बालवनकर आदी उपस्थित होते. युथ फोरमच्या ‘जागो युथ जागो’ या उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून झाली. शहरातील अनेक महाविद्यालयांतील परिसरात तसेच चित्रपटगृह, वसतिगृह आदी ठिकाणी ही फेरी काढण्यात आली. मतदान का करावे, कसे करावे, याबाबत युवकांना प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात आली. फग्र्युसन महाविद्यालय, सिम्बायोसिस, पुणे विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय आदी ठिकाणी ही फेरी काढण्यात आली.\nअपंग, वयोवृद्ध मतदारांसाठी मोफत वाहनाची सोय\nअखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या मैत्र युवा विभागातर्फे मतदानाच्या दिवशी अपंग व वयोवृद्ध मतदारांसाठी शहराच्या विविध भागांतून मोफत वाहनाची सोय करण्यात आली आहे. इच्छुक मतदारांनी २२ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर��यंत आपली नावे संस्थेकडे नोंदवावीत. नोंदणी केलेल्या मतदारांना २३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वाहनांची सोय उपलब्ध करुन दिली जाईल. नावनोंदणीसाठी ९८९०४४४४२७ किंवा ०२०- ६५००७०७५ या क्रमांकावर सकाळी १०.३० ते दुपारी १ व सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत संपर्क साधावा.\nधनशक्तीच्या जोरावर लढणाऱ्यांना पराभूत करा - भगवान मनसुख\nपिंपरी, २० एप्रिल / प्रतिनिधी\nधनशक्तीच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना जनशक्तीने पराभूत करून गजानन बाबर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे अध्यक्ष भगवान मनसुख यांनी आज येथे केले. मावळ मतदारसंघातील युतीचे उमेदवार गजानन बाबर यांच्या प्रचरार्थ चिंचवड स्टेशन येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपाचे माजी शहराध्यक्ष मामनचंद आगरवाल यांच्या हस्ते मतदार स्लिपा वाटपाची सुरवात या वेळी करण्यात आली.प्रसिद्धिप्रमुख घन:शाम माने,तसेच दीपक सुनरिया, प्रणव बर्गे, सुरेश गादिया, कोरसन आगरवाल, वसंत देवी, प्रतीक गवस, रोहन बर्गे, नितीन कुर्लेकर, सुनील बाविस्कर,प्रकाश ऊबाळे, नितीन घोरपडे, संजय शेलार आदी या वेळी उपस्थित होते. मोहननगर येथेही स्लिपा वाटप समारंभ पार पडला. मतदारांना घरोघरी जाऊन स्लिपा देण्यात आल्या.भारतीय होलार समाजाने बाबर यांना पाठिंबा देणारे पत्रक काढले. रामनगर, विद्यानगर येथील बचतगटांनीही बाबर यांना पाठिंबा दिला.\nलग्नाचे आमंत्रण दिले नाही म्हणून तरुणास मारहाण\nपिंपरी, २० एप्रिल / प्रतिनिधी\nपिंपरी खराळवाडी येथे रविवारी रात्री एका तरुणाने लग्नाचे आमंत्रण दिले नाही म्हणून राष्ट्रीय मजूर युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष कैलास कदम व त्यांच्या दोघा भावासह पाच जणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर रेहमान सय्यद (वय २६, रा. जामा मशीदसमोर, खराळवाडी, पिंपरी) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी कैलास महादेव कदम, सद्गुरु महादेव कदम, सतीश महादेव कदम या तिघा भावांसह इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास खराळवाडी येथे समीरचा भाऊ अन्वर रहेमान सय्यद याला आरोपींनी रस्त्यात अडवून बहिणीच्या लग्नाचे आमंत्रण का दिले नाही या कारणावरून त्यास शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवा�� केली. यानंतर समीरलादेखील फोन करुन बोलवून घेण्यात आले. त्याला लाकडी दांडक्याने व पंचने मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या डोक्यामध्ये दारूची बाटली फोडून दोन दात पाडण्यात आले. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या हमीद नवाब शेख यांनादेखील मारहाण करून जखमी करण्यात आले. कैलास कदम हे हिंद कामगार संघटनेचे पदाधिकारी आहेत. या प्रकरणी कोणालाही सोमवारी रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती.\nपानसरेंचा उद्या फेरीने समारोप\nपानसरे यांच्या प्रचाराचा समारोप दापोडी ते पनवेल अशा रॅलीने होणार असल्याचे प्रचारप्रमुख शिरीष जाधव यांनी सांगितले. सकाळी दहा वाजता दापोडी येथील आंबेडकर पुतळ्यापासून ही रॅली सुरू होईल. पिंपळे गुरव, सुदर्शननगर, पिंपळे सौदागर, काळेवाडी, पिंपरी कॉलनी, हॉटेल गोकुळ, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी, देहूरोड, तळेगाव स्टेशन, वडगाव, कार्ला, मळवली, लोणावळा मार्गे खोपोली-पनवेल येथे समारोप होईल.\n‘पर्यटकांसाठी गाईड हा उदरनिर्वाहाचा उत्तम मार्ग’\nआकर्षक व्यक्तिमत्व घडवून ऐतिहासिक वास्तूचे गाईड होण्याचा व्यवसाय उदरनिर्वाहाचा उत्तम मार्ग ठरू शकतो. असे प्रतिपादन इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक निनाद बेडेकर यांनी किल्ले शिवनेरी येथे केले. येथील सह्य़ाद्री गिरीभ्रमण संस्थेच्या वतीने किल्ले शिवनेरीवरील गाईड प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यशाळेत श्री. बेडेकर बोलत होते.\nउत्तम गाईड होण्यासाठीची दशसूत्री त्यांनी यावेळी सांगितली, सह्य़ाद्री गिरीभ्रमण संस्थेचे कार्याध्यक्ष संजय खत्री, माजी अध्यक्ष राहुल जोशी, हाय प्लसेसचे जितेंद्र हांडे, वैद्यकीय व्यावसायिक डॉ. नीलिमा जुन्नरकर, सह्य़ाद्री गिरीभ्रमणचे उपाध्यक्ष गणेश कोरे, गणेश खत्री, राकेश पांडव आदी यावेळी उपस्थित होते. उत्तम गाईड होण्यासाठीची दशसूत्री सांगताना आकर्षक व्यक्तिमत्त्व, स्थल अभ्यास, समृद्ध भाषा, टिपणवहीची सवय, स्पष्टपणा, पर्यटकांशी समन्वय, वस्तू कार्ड आदी संग्राह्य़ वस्तूंची विक्री टाळणे इतर माहिती अवगत करणे, कामाचा निर्धार आणि विषय संपादन हे पैलू जोपासले पाहिजेत असे बेडेकर यांनी सांगितले.\nया कार्यशाळेतील एक सत्र व्याख्यानाच्या माध्यमातून तर दुसरे सत्र प्रत्यक्ष किल्ले भेटीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. हा एक अनोखा उपक्रम जुन्नरमध्ये होता अशी भावना यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थीनी व्यक्त केली.\n‘ कष्टकरी चळवळीला अहिल्याताईंनी प्रकाश दिला’\nपुणे, २० एप्रिल/ प्रतिनिधी\nअहिल्याताई रांगणेकर यांचे व्यक्तित्व अत्यंत प्रसन्न, साधे आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणरे होते. त्या अत्यंत स्फूíतदायक, त्यागी, तेजस्वी आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने कष्टक ऱ्यांच्या चळवळीला प्रकाश देणाऱ्या होत्या, अशा शब्दात कम्युनिस्ट पक्षाने रांगणेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. रांगणेकर या झुंजार कम्युनिस्ट नेत्या होत्या. त्यांनी महिलांच्या दास्यमुक्तीसाठी मोठे योगदान दिले. अत्याचारांना जन्म देणाऱ्या व्यवस्थेविरोधात त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. कम्युनिस्ट पक्षाचे सचिव अजित अभ्यंकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. व्यक्तिगत जीवनात अतिशय साधेपणा, कार्यकर्त्यांबद्दल जिव्हाळा आणि चळवळीबद्दलचा उत्साह व आशादायक दृष्टिकोन असा रांगणेकर यांचा स्वभाव होता. या शब्दात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.\nशुभम साहित्यतर्फे प्रदर्शनात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दालन\nशुभम साहित्यतर्फे आयोजित पुस्तक प्रदर्शनात उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त खास शालेय विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार मराठी, इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे स्वतंत्र दालन सुरू करण्यात आले आहे. भा. रा. भागवत, लीलावती भागवत, साने गुरुजी, ना. धो. ताम्हणकर, शांता शेळके, पु. ग. वैद्य, शांताराम कर्णिक, रमेश मुधोळकर अशा नामवंत बालसाहित्यकारांचे दर्जेदार साहित्य या दालनात उपलब्ध आहे. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे दालन विद्यार्थी व पालकांसाठी खुले आहे. तसेच पुस्तक खरेदीवर दहा ते पंचवीस टक्क्य़ांपर्यंत भरघोस सवलतही उपलब्ध आहे. अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे राजेंद्र ओंबासे यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/eco-friendly-bappa-contest/neeraj-digambar-narkar/125183/", "date_download": "2019-09-17T14:25:28Z", "digest": "sha1:HGFZVBTZSROMDKNJMUZJJ4LTFYJ6E4YP", "length": 6845, "nlines": 111, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Eco-friendly-bappa-contest/contestant Neeraj Digambar Narkar", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा नारकर कुटुंबियांनी पंढरी साकारत विराजमान केला क्युट बाप्पा\nनारकर कुटुंबियांनी पंढरी साकारत विराजमान केला क्युट बाप्पा\nनारकर कुटुंबियांनी आपल्या बाप्पाचा देखावा साकारताना पंढरपूरची संकल्पना घेतली आहे. गणपती बाप्पाच्य़ा मागच्या बाजूला विठ्ठल रखुमाई असून चंद्रभागेच्या देखावा तयार केला आहे. हा देखावा साकारण्यासाठी कार्डबोर्ड, पेपर, टेक्चर पेपर, गोल्डन पेपर, आईस्क्रिम स्टिक, टुथपिक या साहित्याचा वापर करण्यात आला आहे.\nयंदा नारकर कुटुंबियांनी इको-फ्रेंडली सजावट करत शाडूच्या मातीची मुर्ती बसवली आहे. दीड फूटाचा हा बाप्पा बालगणेश स्वरूपात आहे.\nनाव- नीरज दिंगबर नारकर\nपत्ता – C/402, आयरिस, हनुमान मंदिराजवळ, टिळक नगर, चेंबूर\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nजम्मू-काश्मीर: कुख्यात दहशतवाद्याला कंठस्नान\nहाताने तयार केलेल्या खोडके यांच्या बाप्पाची बातच न्यारी\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nश्रवण घोडके यांनी साकारला चिंध्यांपासून देखावा\nभादवणकर कुटुंबियांनी सजावटीमधून दिला सामाजिक संदेश\nसोनवणे कुटुंबियांनी केला इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा\nअविनाश कविश्वर यांनी सजावटीत साकारले शेतकऱ्यांचे जीवन\nकदम कुटुंबीयांचा निसर्गप्रेमी बाप्पा\nमिनल नेरकर यांचा विज्ञानवादी बाप्पा\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिःशुल्क गणेश विसर्जन करणाऱ्या तरुणांचा विमा काढला\nपरळच्या गणेशोत्सव मंडळाने उभारली चांद्रयान २ ची प्रतिकृती\nटिशू पेपरपासून साकारला ‘एल्फिन्स्टनचा एकदंत’\nलालबागच्या राजाच्या चरणी भक्तांची अजब पत्रं\nसतीश पवार यांनी स्वतःच्या हाताने साकारलेला बाप्पा\nडोंबिवलीत पारूल सचिन पाटणकर यांचा चॉकलेटचा गणपती\nमिनल नेरकर यांचा विज्ञानवादी बाप्पा\nशिरुडे कुटुंबियांनी पर्यावरणस्नेही वस्तूंपासून साकारला बाप्पाचा देखावा\nअमृतकर कुटुंबियाची ‘मंगलयान’ मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2016/07/goddess-mahakali.html", "date_download": "2019-09-17T15:07:22Z", "digest": "sha1:KTKZZSZJ6HPBAQOX46VTSHXPQUE2JLMZ", "length": 26131, "nlines": 241, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "भगवती महाकाली( Goddess Mahakali ) साधना सुमेरु तत्व विश्लेषण व शक्ति उपासना - १", "raw_content": "\nHomeशक्तीची उपासानाभगवती महाकाली( Goddess Mahakali ) साधना सुमेरु तत्व विश्लेषण व शक्ति उपासना - १\nभगवती महाकाली( Goddess Mahakali ) साधना सुमेरु तत्व विश्लेषण व शक्ति उपासना - १\nआदिशक्ति दुर्गामातेच्या परमतेजातुन उत्पन्न झालेल्या अनंत शक्ति स्तंभातील एकुण चार स्तंभाचे सुक्ष्म निरिक्षण भारतीय संस्कृतीत शक्ति उपासनेच्या स्वरुपात सर्व सामान्य स्तरावर पाहाण्यास येते. ही शक्ती उपासना एका वर्षात एकुण नऊ वेळा नवरात्र उत्सव स्वरुपात करण्यात येते. शारदीय नवरात्र ही इतर आठ नवरात्रींमधे प्रमुख मानली जाते. त्यायोगे शक्ति साधनेतील अपेक्षित मानसिक तयारी कशी करावी याबद्दल आज दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून प्रारंभिक स्वरुपातील महत्वाची योग अंगे प्रकाशित करत आहे.\nभारतीय संस्कृतीत अत्यंत रहस्यमय पद्धतीने आध्यात्मिक स्थुल, अंतरिक सुक्ष्म व ब्रम्हाण्डीय कारण शरीराचा शोध घेण्याची उत्कंठा असेल तर संबंधित साधकाने भगवान श्री काळभैरव कृपेला अनुसरुन भगवती माता महाकालीचे आत्मचिंतन करणें आवश्यक आहे. ह्या चिंतनाच्या माध्यमातून शांत, सात्विक व पावित्र्यतानुरुप जीवन कसे जगता येईल याचे महत्व पटु शकेल. महाकाली माता मुळ स्वभावाने शिवशंभु प्रमाणेच भोळी, शांत, सरळमार्गी, संयमी, भक्तवत्सल, पोषण भरण करणारी व मंगलमयी आदिशक्तीचे दुष्टांसाठी अवतरलेले अतिउग्र रुप आहे. हे रुप दुर्जनांचा नाश करणारे असले तरी सद्गुरुंच्या दासांसाठी परमामृताहुनही गोड असे आहे.\nआदिशक्ति दुर्गामातेचे एकुण चार स्तंभ योगी व सिद्ध महात्म्यांच्या साध्यक्षेत्रात येतात ते खालीलप्रमाणे आहे.\n४. चौसष्ठ योगिनी माता\nआज समाजात शक्तिची तत्वाच्या माध्यमातून उपासना करणाऱ्या साधकांची संख्या बोटावर मोजण्याईतकीही राहीली नाही. कालिका मातेशी चर्चा करणारे साधक माझ्या संपर्कात येऊन, घडणाऱ्या आध्यात्मिक संवादात बहुतांशी सहभागी होत. शक्ति उपासानेतील सुक्ष्म बारकावे व अंतरिक आत्मसंबंधावर तासनतास चर्चा होत असत. परंतु या चर्चेत जे सुमेरु तत्व आदिशक्तीला एका साधकाकडुन नियतीच्या नियमाप्रमाणे अपेक्षित आहे, ते तत्व जर साधक नामातुन साध्य करण्यास अपयशी ठरत असेल तर आदिमातेची कृपा होत नाही. या उलट साधकाच्या सद्बुद्धीलाच ग्रहण लागुन तो आध्यात्मिक आंधळा होऊन पतनाला कारणीभूत होतो.\nपतनाच्या मार्गावर अनपेक्षित आत्मक्रमण होऊ नये यासाठीच तत्वांच्या माध्यमातुन कशा प्रकारे भगवती साधना करावी ह्याचे निरुपण करुन देत आहोत. ���ोणतीही साधना करण्याची उत्सुकता असणं व संबंधित साधना प्रत्यक्षात होणे यातं भु - आकाशाचे अंतर असते. हे अंतर प्रारंभिक स्वरुपात कमी करता आलं पाहीजे. हे अंतर कमी करण्यासाठी भुमी - आकाश तत्वांना व्यापुन राहीलेल्या व परमात्मा व आत्मा यांना जोडणारा सुमेरु बंध अथवा सद्गुरु आपण विसरुन चालणार नाही. जगाच्या पाठीवर कोणताही शक्ति साधक सद्गुरु महाराजांच्या कृपेशिवाय कोणत्याही संप्रदायात, कोणत्याही साधनेत तीळमात्रही प्रगती करु शकत नाही. ही काळ्या दगडावरची शाश्वत रेघ आहे.\nआदिशक्ती माता महाकाली भगवान शिव महाकाल सोबत सर्वत्र विचरण करणारी आहे. परमसौभाग्य व परममांगल्याच्या आधिष्ठानातुन भगवान शिव जेथे स्वयंभु तत्वाने उपस्थित असतात त्याच स्थानाला भगवती महाकाली स्वगृह म्हणुन स्वीकार करते. ती ईतर कोणत्याही देह गृहाचा स्वीकार करत नाही. भगवान शिव ज्या देहात सद्गुरु महाराजांच्या चरणकमळांच्या कृपेने होणाऱ्या जीवब्रम्हाचे परिवर्तनशील तत्वाचरण अनुसरुन स्वतः सहज समाधी अवस्थेत स्थान बद्ध होतात. त्यांच देह गृहाचा आदिशक्ती तीच्या १६ विद्या व ६४ कलांचा अविर्भाव करुन स्वतः श्री विद्येच्या रुपात अवतरीत होते. तिच्या पतिचे घरच तिचे घर आहे अशी धारणा असल्याने साधकाचा ती स्वतःच्या अंतरंगात स्वीकार करते.\nशक्तिपात, कुंडलिनी शक्ती जागृती, चक्र जागृती होणे व इतर सर्व समज संसारीक व मुर्ख लोकांचे फक्त गोड गैरसमज आहेत. भगवती माता बावळटांमधे कधीही अवतरीत होत नाही. याउलट जोर जबरदस्तीने शक्तीला जागृत करणाऱ्यांनाच असहनीय असा जोरदार झटका देते अशी कित्येक उदाहरणे आम्ही बघितली आहेत. आदिशक्ती फक्त आणि फक्त शिवतत्वाद्वारेच नियंत्रण केली जाते. इतर गैरसमज दुर करावेत अन्यथा शक्तिपात, कुंडलिनीसारख्या अतिगुंतागुंतिच्या विषयात घुसमटून स्वतःचे जीवन संपवु नयेत. भगवान दत्त महाराजांना दयेची भिक मागाल तर ते माफही करतील पण भगवतीचे शक्ति मंडळ निर्दयी व घोर शासकात्मक आहे. तिथे ज्ञानी, अज्ञानी आणि भक्त, अभक्ताचा फरक होत नाही. जो चुकला त्यास शिक्षा भोगावीच लागते. ह्या सर्व गंभीरतेच्या आधारावर आपण अतिमहत्वाकांक्षी होऊन शक्तिपातसारख्या विषयांकडे लक्ष देऊ नये. अन्यथा पात ऐवाजी पतनच होते ह्याची खात्री होईल. वेळ निघुन गेल्यावर मग रडत बसण्यात काही अर्थ राहात नाही.\nज्याप्रमाणे \" दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट \" माध्यमातुन दत्त महाराजांना अपेक्षित असलेले आचरण कसे अमलात आणावे, महाराज व आपण अधिक निकट कसे येणार आणि आपल्यावर सद्गुरुकृपेचा हात कसा येईल. यासंबंधी प्रात्यक्षिक तत्वविश्लेषण करण्यात येते. त्याचप्रमाणे आदिशक्तीची उपासना कशी करावी आणि आपल्यावर सद्गुरुकृपेचा हात कसा येईल. यासंबंधी प्रात्यक्षिक तत्वविश्लेषण करण्यात येते. त्याचप्रमाणे आदिशक्तीची उपासना कशी करावी अशा प्रकारे सद्गुरुकृपे आपण भगवती महाकालीचा आशीर्वाद मिळवु शकतो याबद्दल अधिकाधिक आचरणात्मक संहीता प्रकाशित करणार आहोत.\nसर्वसामान्यपणे एका वर्षात एकुण नऊ नवरात्र असतात. एका वर्षातील ३६५ दिवसांचे प्रत्येकी ४० दिवसांचे शक्ति मंडळ असते. एका शक्ति मंडळाची एक नवरात्र असे एकुण नऊ नवरात्र उत्सव आहेत. या उत्सवातील आठवी माळ म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव. ह्या सर्व माळी एका वर्षाच्या बाराही महीने सुरु असतात.\nमहाविद्या व मातृका परमदुर्लभ बहुपयोगी साधना अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nगायत्री मंत्र व अर्थ\nब्रह्मास्त्र महा-विद्या श्री बगला स्तोत्र - Works Quikly\nपितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...\nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nEmbed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below\nउपासना पारायण पाठ व नामस्मरण संबंधित शक्तीची उपासाना\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले ��ुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 10\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 24\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now\nनवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step\nपितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained\nपितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...\nअंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे - Step by step\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nआध्यात्मिक ऊबंट�� सामुहीक नामस्मरण\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2019-09-17T15:43:27Z", "digest": "sha1:KZBQI4RVWVEUVV7JLV3ASZHADYG4W2WP", "length": 4784, "nlines": 100, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "आशीर्वाद - Wiktionary", "raw_content": "\n१ भाषा = मराठी\nशब्दाचा प्रकार : नाम\nस्त्रीलिंगी रूप : होत नाही.\nथोरांनी लहानांसाठी केलेली चांगली इच्छा / केलेल्या चांगल्या इच्छा\nblessings (ब्लेसिंग्ज); benediction (बेनिडिक्शन); benedictions (बेनिडिक्शन्ज)\nआशीर्वादाचे महत्त्व जाणणारे आणि मानणारे लोक नेहमी थोरांचा मान राखतात.\nमूळ शब्द : संस्कृत\nसमानार्थी शब्द : आशीर्वचन\nविरुद्धार्थी शब्द : शाप; तळतळाट\nसामर्थ्यशाली व्यक्तीने आशीर्वादाच्या रूपात दिलेल्या विशेष शक्तींना वरदान म्हणतात.\nहे देखील पाहा : आशिष\n४ अक्षरी मराठी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathisoil-management-climate-change-18953", "date_download": "2019-09-17T15:18:01Z", "digest": "sha1:XLDDQVBSD4UNICECA44UMKCAH27G76J7", "length": 24785, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi,soil management in climate change | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर होतो परिणाम\nहवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर होतो परिणाम\nहवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर होतो परिणाम\nहवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर होतो परिणाम\nशुक्रवार, 3 मे 2019\nजमिनीची निर्मिती हजारो वर्षांमध्ये होते. ती होताना त्यावर हवामान या घटकांचा मोठा सहभाग असतो. निरनिराळ्या हवामानाच्या प्रदेशातील जमिनींचे प्रकार व सुपीकता त्यामुळेच वेगवेगळे असतात. हवामानातील पाऊस, वारा, सूर्यप्रकाश, तापमा��� आणि आर्द्रता इत्यादी अनेक घटकांचा जमिनीवर सतत परिणाम होत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये तापमान बदलांचा मुद्दा सातत्याने पुढे येत आहे. हवामानातील या आकस्मिक बदलांचेही जमिनींच्या गुणधर्मांवर परिणाम होत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.\nजमिनीची निर्मिती हजारो वर्षांमध्ये होते. ती होताना त्यावर हवामान या घटकांचा मोठा सहभाग असतो. निरनिराळ्या हवामानाच्या प्रदेशातील जमिनींचे प्रकार व सुपीकता त्यामुळेच वेगवेगळे असतात. हवामानातील पाऊस, वारा, सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रता इत्यादी अनेक घटकांचा जमिनीवर सतत परिणाम होत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये तापमान बदलांचा मुद्दा सातत्याने पुढे येत आहे. हवामानातील या आकस्मिक बदलांचेही जमिनींच्या गुणधर्मांवर परिणाम होत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.\nहवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या विविध आपत्तींमुळे पिकाचे नुकसान होताना शेतकऱ्यांना दिसते. या बदलांमध्ये पावसाचे एकूण दिवस कमी होणे, अवर्षणाचे खंड वाढणे, तापमानातील बदल, वादळी वारे, गारपीट अशा अनेक बाबी पिकांवर, शेतीवर आणि शेतकऱ्यांवर परिणाम करतात. त्यातही कोरडवाहू शेतीमध्ये या घटकांचे तीव्र परिणाम त्वरित दिसून येतात. कारण, कोरडवाहू पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ओलावा हा केवळ पावसामुळे तयार होतो. त्यात अवर्षाणामुळे घट होते. ओलावा नसल्याने मातीतून पिकांना योग्य पोषक घटक घेता येत नाही, पर्यायाने पिकांची वाढ खुंटते. दाणे भरत नाहीत. शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे पिकांसंदर्भात त्वरित लक्षात येत असले तरी मातीवरील परिणाम जाणून घेणे आवश्यक आहेत.\nवातावरणातील बदलांमुळे कमी कालावधीत एकदम जास्त तीव्रतेने पाऊस होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशा पावसामुळे पाण्याचे प्रवाह जमिनीवरून वाहतात. पाण्यासोबत वरील थरातील सुपीक मातीचीही धूप होते. सोबतच राज्यामध्ये काही भागांमध्ये गारपीट, पाऊस आणि वारा इ. घटकांचेही प्रमाण वाढत आहे. या आकस्मिक येणाऱ्या आपत्तीमुळे शेतीचे व मातीचे प्रचंड नुकसान होते. त्यातही कोरडवाहू क्षेत्रामध्ये जमिनीवर पिके नसल्याने, बांधावर झाडांचे प्रमाण कमी असल्यामुळे मातीची धूप होण्याचे प्रमाण अधिक असते. गारपीट आणि पावसाच्या थेंबांमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील सुपीक मातीचे कण वेगळे होतात. ते वाहणाऱ्या पाण्यासोबत वाहून ���ातात. अशीच स्थिती उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळेही दिसून येते.\nअशी खालावते जमिनीची सुपीकता\nसेंद्रिय कर्ब, आवश्‍यक अन्नद्रव्ये, जिवाणूंचे प्रमाण उपलब्ध ओलावा आणि योग्य सामू इत्यादी बाबींच्या योग्य प्रमाणावर मातीची सुपीकता अवलंबून असते. हवामानातील अधिक किंवा कमी पावसाचे जमिनीच्या सुपीकतेवर निरनिराळे प्रभाव पडतात. कमी पाऊस आणि अवर्षण यामुळे सेंद्रिय कर्बाचे विघटन होऊन त्याचा ऱ्हास होतो. जास्त पावसाच्या परिस्थितीत हा सेंद्रिय कर्ब मातीच्या कणांना चिकटून पाण्यासोबत वाहून जातो. जमिनीतील कर्बाच्या ऱ्हासामुळे सुपीकतेचे मोठे नुकसान होते.\nसततच्या अवर्षणामुळे जमिनींचा सामू वाढत जातो. परिणामी, अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होत जाते. जास्त तापमान आणि वाढते अवर्षण यामुळे जमिनीत चुनखडीचे टणक खडे वाढत जातात. त्याचप्रमाणे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. जमिनी क्षारयुक्त होत जमिनीची सुपीकता आणखी खालावत जाते.\nजमीन सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पिके, पीक पद्धती, उतारास आडवी पेरणी, अतिरिक्त पाणी निघून जाण्यासाठी केलेली योग्य रचना, शेतांची बांधबंदिस्ती, जमिनीवर आच्छादनाचा वापर, कव्हर क्रॉप्स म्हणजे जमीन झाकून टाकणारी पिके, धूप होण्यास प्रतिबंध करणारी पिके यांचा फायदा होऊ शकतो. अशा पर्यायाचा वापर केल्यास नैसर्गिक संकटापासून होणारे मातीचे होणारे नुकसान कमी होईल. एकूणच जमिनीतील अन्नद्रव्यांचे संवर्धन आणि पुनर्भरण होईल. प्रत्येक भागातील स्थानिक परिस्थितीनुसार योग्य त्या उपाययोजना कराव्यात.\nकाही जमिनी मुळातच धुपीस संवेदनक्षम असतात तर काही जमिनींतून निचरा होत नाही; तर काही जमिनी मुळातच पाणथळ असतात. उतारावरील जमिनीस, घाटमाथ्यावरील जमिनी, खोऱ्यामधील सपाट जमिनी, गाळाच्या जमिनी अशा प्रत्येक भूपृष्ठावरील जमिनीसाठी निरनिराळ्या उपाययोजनांची गरज असते.\nशेती पद्धती, सिंचन, खते, मशागत, पीकपद्धती इत्यादींसोबतच नैसर्गिक आपत्तींचा परिणाम मातीच्या समस्यांवर होत असतो. मातीचे गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक गरजेनुसार संशोधन शिफारशींच्या स्वरूपात उपलब्ध असलेले सुधारित तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यानुसार वेळीच त्याची अंमलबजावणी केल्यास आपत्तीपासून होणारे नुकसान कमी ह��ईल. आपत्ती नियोजनासाठी फवारणीद्वारे अन्नद्रव्यांचा वापर, निचरा व्यवस्थापन, पेरणीच्या वेळा, सुधारित सिंचन, गरजेनुसार बांधबंदिस्ती, खतांच्या मात्रातील बदल, बियाण्यांतील बदल, पेरणीच्या अंतरातील बदल इ. आपत्ती व्यवस्थापन शिफारशी स्थानिक गरजेनुसार वापरण्याची गरज आहे.\nस्थानिक गरजेनुसार तज्ज्ञांच्या शिफारशींची अंमलबजावणी.\nशेताची बांधबंदिस्ती, चर खोदणे इत्यादी उपाययोजना.\nयोग्य पीक पद्धतीची निवड, फेरपालट गरजेची.\nरुंद वरंबा सरी पद्धतीमुळे ओलाव्याचे संवर्धन होण्यासोबतच अतिरिक्त पाण्याचा निचरा सुधारतो.\nधूप प्रतिबंधक पिकांचा वापर.\nभू सुधारकांचा गरजेनुसार वापर.\nआपत्कालीन पीक व्यवस्थापन शिफारशींची अंमलबजावणी.\nखतांच्या मात्रा, फवारणी, पेरणी इत्यादींबाबत गरजेनुसार करावयाच्या उपाययोजना.\nवरील उपाययोजनांमुळे सुपीकता जोपासण्याबरोबरच मातीचा ऱ्हास रोखता येतो. अन्नद्रव्यांची होणारी हानी, तूट भरून निघण्यास मदत होते.\n- दीपाली मुटकुळे, ९४२३२४६२१२\n(सहायक प्राध्यापक, सौ. के. एस. के. (काकू)\nहवामान शेती farming कोरडवाहू\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nनाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nऔरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...\nमानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तक���ंचे मानधन तिप्पट...\nअकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...\nग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...\nहिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...\nनरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...\nरेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...\nपरभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\n‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...\nपुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...\nमोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...\nनाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...\nसीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...\nवर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...\nअतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-44171792", "date_download": "2019-09-17T14:44:30Z", "digest": "sha1:EVICA5447MRRSZJINK64DUV7VHCYIHHE", "length": 18238, "nlines": 145, "source_domain": "www.bbc.com", "title": "बाप रे ! या देशात 'ब्रेक-अप' पडेल महाग - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n या देशात 'ब्रेक-अप' पडेल महाग\nकेरी एलन बीबीसी मॉनिटरिंग\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nह�� यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nया महिन्याच्या सुरुवातीला चीनमधल्या हांगझू शहरात एक वेगळाच प्रकार समोर आला. इथल्या एका बारमध्ये एक संशयित सूटकेस मिळाली आणि त्यानंतर पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली.\nया सूटकेसमध्ये 2.1 कोटी रुपये होते. कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य बदलण्यासाठी इतका पैसा पुरेसा आहे.\nपोलिसांनी या सुटकेसच्या मालकाला शोधून काढलं. या बारमध्ये ते त्यांच्या भूतकाळातल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आले होते, असं चौकशीत पोलिसांच्या लक्षात आलं.\nया सुटकेसमध्ये मिळालेला पैसा हा ब्रेक-अप फी होता. हीच गोष्ट आज चीनमध्ये ट्रेंड म्हणून समोर येत आहे.\nयाच वयात 'याड' का लागतं\n#HerChoice : नवऱ्यानं सोडल्यानंतर मी स्वत:च्या प्रेमात पडले\nविकलांगांचं प्रेम : 'कभी कभी' गाताना\nडेट किती खर्चिक असते हे कुणालाही माहिती नाही दरवेळी खाण्या-पिण्यावर, भेटवस्तू खरेदी करण्यासाठी आणि सुट्टीवर जायचं असल्यास त्यासाठी अधिकचा पैसा खर्च करावा लागतो.\nएकमेकांना भेटवस्तू देणं आणि एकमेकांसोबत जास्त वेळ घालवणाऱ्या टेडवर जाण्याचा ट्रेंड चीनमध्ये जोरात सुरू आहे. याला 'ब्रेक अप फीस' असं म्हणतात.\nयात खूप दिवस सोबत राहूनही नातं वर्क-आऊट होत नसेल तर त्याबदल्यात भरपाई दिली जाते.\nकायद्यानं या प्रकाराला मान्यता नसली तरी जोडीदाराला घटस्फोट दिल्यानंतर पोटगी देण्यासारखा हा प्रकार आहे.\nदोघांमधले नातेसंबंध संपुष्टात आणणाऱ्या व्यक्तीला ही भरपाई द्यावी लागते.\nआपल्या नात्याला किती वेळ द्यायचा, त्यासाठी किती प्रयत्न करायचे आणि नातं पुढे घेऊन जाण्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहोत या बाबींबद्दल दोघं जण मिळून विचार करतात.\nतसंच हे नातं टिकणार नसेल तर त्यासाठी समोरच्या व्यक्तीला किती भरपाई द्यायची हेही ठरवलं जातं.\nवाढत्या चंगळवादामुळे शहरांमध्ये हा ट्रेंड पाहायला मिळत आहे.\nपण काही जणांच्या मते, या बाबीचा संबंध चीनच्या भूतकाळाशी आहे. जेव्हा चीनी महिला आर्थिकदृष्ट्या पुरुषांवर अवलंबून असत.\nडेटिंगचा विचार केल्यास चीनमध्ये डेटिंगचं स्वरूप पारंपरिक राहिलेलं आहे ज्यात प्रेमी-प्रेमिका नंतर एकमेकांशी लग्न करतात.\nयामुळे 'ब्रेकअप फी'कडे पीडित व्यक्तीचं भावनिक नुकसान भरून काढण्यासाठी दिली जाणारी रक्कम म्हणून पाहिलं जाऊ शकतं. जेणेकरून पूर्वीच्या प्रेमाला विसरून व्यक्तीनं नव्यानं आपलं आयुष्य सुरू करू करावं.\nजास्त वय असलेल्या महिलांसाठी ही फी खूप मदत देणारी सिद्ध होते, असं काही रिपोर्टचं म्हणणं आहे. खासकरून त्या महिला ज्यांना आपण कमी वयात करिअर आणि प्रेमी यापैकी कुणा एकाची निवड करण्याची संधी गमावली आहे, असं वाटतं.\nमाध्यमांमध्येही 'ब्रेक अप फी' संबंधी बातम्या येतात. यातली काही प्रकरणं न्यायालयापर्यंत गेली आहेत. तर काही प्रकरणांकडे जोक्स म्हणूनही पाहिलं जातं.\nजसं की एप्रिल महिन्यात एका महिलेनं तिच्या एक्स-बॉयफ्रेंडला हॉटेलचं बिल पाठवलं. या महिलेनं एक्स-बॉयफ्रेंडवर केलेल्या सर्व खर्चाची यादी बनवली आणि भरपाईसाठी ती त्यांच्याकडे पाठवून दिली.\nजानेवारीत निंगबो शहरातल्या एका व्यक्तीनं गर्लफ्रेंडकडून भरपाई मागितली. डोक्यावरील सर्व केस गळून गेल्यामुळे गर्लफ्रेंडनं सोडल्याचा दावा त्या व्यक्तीनं केला होता.\nकाही प्रकरणं गंभीर आहेत. 2014च्या नोव्हेंबर महिन्यात एक प्रकरण समोर आलं ज्यात शिचुआन प्रांतातल्या एका व्यक्तीनं गर्लफ्रेंडकडून भरपाई मागितली. आपल्या गर्लफ्रेंडचे इतर पुरुषांशी संबंध आहेत, असं त्यांना माहिती झालं होतं.\nदोघांचंही लग्न झालं होतं. पण गेल्या 5 वर्षांपासून ते डेटिंग करत होते. यातल्या व्यक्तीनं कपडे खरेदी करण्यासाठी अनेकदा गर्लफ्रेंडला पैसे दिले होते. पण महिलेनं ब्रेक अप टॅक्स देण्यास मनाई केल्यानंतर तो पुरुष तिच्या घरी गेला आणि कुटुंबीयांवर अॅसिड हल्ला केला.\nहत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. एकमेकांपासून वेगळं होण्याबाबतीत दोघांमध्ये सामंजस्य झालं असतं तर असं घडलं नसतं असं त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच म्हणणं आहे.\nग्लोबल टाईम्सच्या मते, हांगझू शहरात जी सुटकेस सापडली होती त्या प्रकरणातल्या महिलेला वाटलं होतं की, भरपाई म्हणून सुटकेसमध्ये असलेल्या रकमेत काही लाख रुपये कमी होते, म्हणून ती महिला सुटकेस तिथंच सोडून गेली.\nमहिलेच्या मते, त्यांनी आपल्या एक्स-बॉयफ्रेंडला म्हटलं होतं की, \"मी ती सुटके��� घेतली नाहीये. तुम्ही ती सुटकेस परत घेऊन जा, मी ती बारमध्येच ठेवली आहे.\"\nपण बॉयफ्रेंड त्याआधीच बारच्या बाहेर गेला आहे, हे त्या महिलेला माहिती नव्हतं. पैसे चुकीच्या व्यक्तीच्या हाती जाऊ नयेत, या भीतीनं दोघंही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते.\nही सुटकेस संबंधित व्यक्तीला परत देण्यात आली. या पुढे काळजी घ्या, अशी ताकीदही पोलिसांनी त्या व्यक्तीला दिली आहे. पण जे काही पैसे भरपाई म्हणून गर्लफ्रेंडला दिले होते, ती रक्कम योग्य आहे की नाही, हा प्रश्न आजही त्याच्यासमोर आहे.\n\"सुटकेसमध्ये 2.1 कोटी रुपये होते. ही रक्कम योग्य नाही का\" त्या 20 वर्षीय तरुणाचा हा प्रश्न होता.\nचीनची सोशल मीडिया साईट सिना वीबोवर अनेक लोक या प्रकरणी त्यांची मतं लिहित आहेत. \"2.1 कोटी रुपयांमध्ये तुम्ही हांगझू शहरात चांगलं घर खरेदी करू शकता.\"\n\"आपल्या प्रियकराला सोडण्यासाठी तुम्हाला पैसे का हवेत,\" असं एका व्यक्तीनं विचारलं आहे.\nब्रेक अप फीमुळे चीनमधल्या पुरुषांवर मानसिक दबाव पडू शकतो, कारण देशात सेक्स रेशिओ एक मोठी समस्या आहे, असं सोशल मीडियावर काही लोकांचं म्हणणं आहे.\n\"पुरुषच नेहमी महिलेला पैसे आणि वस्तू देतो, असं का असतं महिला आणि पुरुष समान नाहीत का महिला आणि पुरुष समान नाहीत का\" असं काही लोक म्हणत आहेत.\nकाही लोकांच्या मते यासारख्या प्रकारामुळे चीनच्या गरीब लोकांना त्यांचा साथीदार शोधण्यात अडचणी निर्माण होतील.\nऔरंगजेबाच्या अधुऱ्या प्रेमाची कथा\nहा रोबो तुमच्यासाठी प्रेम शोधू शकतो का\nप्रेमाच्या जाळ्यात ओढणारी इस्राईलची महिला गुप्तहेर\nचुंबन स्पर्धेत भाग घेऊन म्हणे नवरा-बायकोत प्रेम वाढेल\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nराज ठाकरेंची मनसे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही\nमोदींना 'देशाचा पिता' म्हटल्यामुळे मिसेस मुख्यमंत्री टिकेच्या धनी\nहैदराबादच्या निजामाच्या अब्जावधी रुपयांवरून भारत-पाक संघर्ष\nतुम्हाला माहितीय आपण 'कोंबड्यांच्या जगात' राहतोय\nमोदींवर या निवडणुकांमध्ये किती अवलंबून आहे महाराष्ट्र भाजप\nहुथी बंडखोरांच्या हल्लांपुढे सौदी अरेबिया हतबल आहे कारण...\nमहाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर व्हायला उशीर होतोय का\nसौदी अरामक��वरील हल्ल्यांमुळे भारतात पेट्रोल डिझेल महागणार\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/2019/09/golden-festival-board/", "date_download": "2019-09-17T15:26:21Z", "digest": "sha1:O7AZ6VNHZNRKMH5HJTO2BUWTBI5H3MBT", "length": 3287, "nlines": 84, "source_domain": "kalamnaama.com", "title": "सुवर्ण महोत्सवी मंडळ – Kalamnaama", "raw_content": "\nPrevious article मुंबईत काँग्रेस २५ जागांवर लढणार\nNext article राज्यात नवीन मोटार परिवहन कायद्याला तूर्तास स्थगिती\nकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या उद्या मुंबईत बैठका\nयुती सरकारच्या जाहीरातबाजीमध्येही थापा\nआंतरजातीय संबंधामुळे दलित तरुणाला जाळलं\nखड्यात गेले लोक, भ्रष्टाचाराचे रस्ते\nदलित खासदाराला गावात प्रवेश नाही\nविदेशी कलाकार मोदींना मिळणाऱ्या पुरस्कारा विरोधात\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/alerts-nationwide-after-air-strikes-begin-firing-on-the-border/", "date_download": "2019-09-17T15:09:51Z", "digest": "sha1:CMYDOQVUQHDS56EZ2ZDVFJLFB7JFUK7Q", "length": 11429, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एअर स्ट्राइकनंतर देशभरात अलर्ट; सीमेवर गोळीबार सुरू | Dainik Prabhat", "raw_content": "\nएअर स्ट्राइकनंतर देशभरात अलर्ट; सीमेवर गोळीबार सुरू\nनवी दिल्ली – हवाई दलाने एअर स्ट्राईक केल्यानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबमधील पठाणकोट, बनासकांठा, भोपाळ, धरमशाला हवाई तळांवरही अलर्ट जारी करण्यात आला असून आवश्‍यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nपाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मूच्या कनाचक आणि सांबा सेक्‍टरमध्ये दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एक पाकिस्तानी रेंजर ठार झाला आहे. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सकाळी 6 वाजता जम्मू कश्‍मिरच्या राजौरी आणि पूंछ भागात गोळीबाराला सुरुवात केली. सकाळपासून दोन्ही बा��ूंकडून थोड्या थोड्या वेळाने गोळीबार सुरू आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर लष्कर, हवाई दल आणि नौदलाला सर्तक राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या कोणत्याही कुरघोडींना प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचे तिन्ही दलांकडून सांगण्यात आले. देशातील हवाई तळांवर कोणत्याही कारवाईसाठी हवाई दलाला सज्ज ठेवण्यात आले आहे. अरबी समुद्रात नौदलही सज्ज असून जवान परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पोरबंदरसह इतर समुद्रकिनाऱ्यांवर योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.\nगरज भासल्यास श्रीनगरची पाहणी – सरन्यायाधीश\nहिंदी महासागरात चिनी युद्धनौका\nमला 74 वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटते आहे\nमाजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांची आत्महत्या\nजम्मू-काश्‍मीरला जाण्याची आझाद यांना परवानगी\nकाश्मीर मधील जनजीवन सुरळीत करा\nपाकिस्तानच्या गोळीबारात 4 जवान जखमी\nफारुख अब्दुल्ला यांना सामाजिक सुरक्षा कायद्याखाली अटक\nजाणून घ्या आज (16 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\n“महाजनादेश’मध्ये गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा\nचाकण-तळेगाव दाभाडे रस्त्या “खड्ड्या’त\nचिखल तुडवत स्मशानभूमीत जाण्याची वेळ\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/huge-response-maratha-kranti-morcha-paithan/", "date_download": "2019-09-17T14:36:59Z", "digest": "sha1:CUI7OBPMPRSTWDQ7T34O5AFOUQCDWZ76", "length": 7181, "nlines": 110, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पैठणमध्ये - मोर्चाला प्रचंड प्रतिसाद - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पैठणमध्ये – मोर्चाला प्रचंड प्रतिसाद\nमराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पैठणमध्ये – मोर्चाला प्रचंड प्रतिसाद\nदिवाळीच्या विश्रांतीनंतर परत एकदा मराठवाड्यात मराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पहायला मिळाली. यावेळी मोर्चाचे ठिकाण होते औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण.\nकोपर्डी बलात्कार घटनेतील आरोपींना फाशी यासह मराठा आरक्षण, अट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराला आळा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, इत्यादि. वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन साधारण अडीच ते तीन लाख मराठा समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. महिला व मुलींची संख्या लक्षणीय होती. तालुक्याच्या ठिकाणीही इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात यावरुन कडाक्याच्या थंडीच्या मोसमातही मराठा क्रांती मोर्चाची धग अजिबात कमी झाली नसल्याचे दिसुन येते.\nमराठा क्रांती मोर्चा पैठण ड्रोन फोटो\nमोर्चासाठी कावसानकर स्टेडियम या ठिकाणी सकाळपासुन लोक जमा होत होते. सकाळी ११ वाजता मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चाच्या पहिल्या फळीत महिला व मुली होत्या. मध्यभागी युवक,पुरुष व शेवटी स्वछता करणारे मराठासेवक होते. मोर्चा छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर मुलींनी मोर्चाच्या मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले. यावेळी मुलींनी उत्स्फुर्तपणे मनोगते व्यक्त केली. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. आतापर्यंतच्या मोर्चात पहायला मिळालेली शिस्त, शांतता आणि स्वच्छता याही मोर्चात पहायला मिळाली.\nमराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर\nमराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर\nमर��ठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर\nमराठा आमदारांची नागपूरात गोलमेज परिषद\nमराठों को आरक्षण देने की मांग को लेकर मुंबई निकली बाइक रैली\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/trending/saaho-movie-these-funny-memes-viral-on-social-media/122269/", "date_download": "2019-09-17T14:15:16Z", "digest": "sha1:WE5E4BQ4547QVUHRMZL7N6GTKRXDIGWD", "length": 9431, "nlines": 125, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Saaho movie these funny memes viral on social media", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर ट्रेंडिंग ‘साहो’ चित्रपटावरील ‘हे’ धमाल मीम्स पाहून तुम्हाला हसू होईल अनावर\n‘साहो’ चित्रपटावरील ‘हे’ धमाल मीम्स पाहून तुम्हाला हसू होईल अनावर\n'साहो' चित्रपटावरील 'हे' धमाल मीम्स पाहून तुम्हाला हसू होईल अनावर\nनुकताचं ‘साहो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री श्रध्दा कपूर यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘साहो’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ६८ कोटी रुपये कमावले आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटामध्ये चंकी पांडे, नील नितीन मुकेश, महेश मांजरेकर आणि मंदिरा बेदी याचा देखील समावेशा आहे.\nया दरम्यान सोशल मीडियावर ‘साहो’ची चर्चा सुरू असून या चित्रपटाचे मीन्स तुफान व्हायरल होत आहेत. हे मीन्म पाहून तुम्हाला हसू अनावर होईल. पाहुयात हे व्हायरल झालेले भन्नाट मीम्स.\n‘बाहुबली’ या चित्रपटच्या दोन वर्षानंतर प्रभास हा ‘साहो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता ‘बाहुबली’ सारखा पुन्हा एकदा प्रभास प्रेक्षकांची मन जिंकून घेतो की नाही हे येत्या काळात कळेल.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप ड��ऊनलोड करा\nकिडण्या खराब झालेल्या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू\nकृत्रिम तलाव निर्मितीकडे महापालिकेचे दुर्लक्ष; १२ वर्षांत फक्त १७ तलाव वाढले\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\n‘मला सिंधूशी लग्न करू द्या, नाहीतर तिला किडनॅप करेन’; ७० वर्षीय वृद्धाची मागणी\nपाकिस्तानी मंत्र्याची बौद्धिक दिवाळखोरी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n‘आई कुठे काय करते’ याची स्मृती इराणी यांना भुरळ\nमोठ्याने पादणार तो जिंकणार; सुरतमध्ये होतेय ‘पाद स्पर्धा’\nसावधान…कलर्ड टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक\nमहिलेने दुधात तयार केली मॅगी; रेसिपी पाहून लोक झाले हैराण\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nहर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचंच होतं, उगीच आमच्या नावाने बोंब –...\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/most-beautiful-offices-around-india/", "date_download": "2019-09-17T14:13:09Z", "digest": "sha1:3EEJK5Y3WGLQD5YX5GKUZTJN3GHWBBFR", "length": 15594, "nlines": 109, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पाहताक्षणी पर्यटन स्थळं वाटावीत अशी आहेत ही भारतातील सुंदर कार्यालये!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nपाहताक्षणी पर्यटन स्थळं वाटावीत अशी आहेत ही भारतातील सुंदर कार्यालये\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nजगभरात निरनिराळ्या वास्तुशिल्पांचे नमुने आढळतात, यातील काही पुरातन वास्तू असतात तर काही आधुनिक युगातील.\nपुरातन असो वा आधुनिक, मानवाला पूर्वीपासूनच क्रियेटीव्ह वास्तूंची रचना करण्याची आवड जडलेली पाहायला मिळते. म्हणूनच जसजशी माणसाची प्रगती होतेय तसतशी त्याच्यातील या कलेचीही वाढ होतेय.\nआज आपण जगभर काही अशा मानवनिर्मित वास्तू बघू शकतो ज्या आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतात. पण कार्यालय म्हणजेच Office देखील एवढं आकर्षकअसू शकतं का.. ए���ादं office एवढं अद्भुत असू शकतं की त्याला बघण्यासाठी दूरन दुरून पर्यटक येतील\n असे offices देखील असतात.\nजगात अश्या कितीतरी office buildings आहेत ज्या त्यांच्या वास्तुशिल्पामुळे प्रसिद्ध झाल्या आहेत.\nअश्याच काही office buildings आपल्या देशात देखील आहेत… चला तर मग जाणून घेऊ अश्याच १० कार्यालयांबद्दल…\n१) नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड\nही इमारत हैद्राबाद येथे असून ती एक सरकारी कार्यालयीन इमारत आहे.\nतसं बघायला गेलं तर आपल्या देशातील जवळजवळ सर्वच सरकारी इमारती या एक सारख्याच रटाळ पद्धतीच्या असतात. पण हैद्राबादची ही इमारत त्याला अपवाद आहे.\nनॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड हैद्राबादचे हे मुख्यालय चक्क माशाच्या आकाराचे बनविण्यात आले आहे. चार मजल्यांची ही इमारत २०१२ साली बांधली गेली होती.\n२) पटनी नॉलेज पार्क मुंबई\nमुंबईच्या ऐरोली भागातले हे आयगेट नॉलेज पार्क आहे. देशाच्या आर्थिक राजधानीतील बड्या सॉफ्टवेअर पार्कमध्ये याची गणना केली जाते.\nयेथील इमारतीत १७ हजार लोक एका वेळी बसू शकतात. या दोन बिल्डींगमध्ये एक उंच स्ट्रक्चर बनविले गेले असून याला एक उत्तम दर्जाच्या वास्तूरचनेचा नमुना मानलं गेलं आहे.\n३) इन्फोसिस कॅम्पस, मैसूर\nआपल्या देशातील आयटी क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिसचे हे कँपस तब्बल ३३७ एकरात पसरलेले आहे.\nते पहिल्यांदा पाहताक्षणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवासाशी म्हणजे व्हाईट हाऊसची आठवण करून देते. अधिकाधिक सूर्यप्रकाश आत यावा या पद्धतीने ही इमारत बांधली गेली आहे.\nयेथे रेन वॉटर हार्वेस्टींगच्या सुविधेमुळे १५ हजार लोकांची पाण्याची गरज पूर्ण होते. तर वापरलेले पाणी रिसायकल करून पुन्हा वापरले जाते.\nदेशातले हे सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र असून येथे १५ हजार लोकांना एकाचवेळी प्रशिक्षण देण्याची सोय आहे. येथे १६ हजार सॉफ्टवेअर डेव्हलपर सीट, १० हजार खोल्या व ट्रेनींगसाठी १४५०० बेडस अशा सुविधाही आहेत.\nपुणे येथील आयटी हब हिंजेवाडी येथे असलेले इन्फोसिसचे हे ऑफिस. याचे डिझाईन दिसताना एखाद्या रग्बी बॉलसारखे दिसते. मात्र प्रत्यक्ष पाहताना ही इमारत एखाद्या स्पेसशीप सारखी आहे.\nइन्फोसिसचं हे ऑफिस हायटेक टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असं आहे.\n५) आयफ्लेक्स सोल्युशन लिमिटेड\nबंगळूरू मधील आयफ्लेक्स सोल्युशनच्या कार्यालयाची ही इमारत एखाद्या बॉक्सच्या आका���ाची वाटते. १ लाख ४४ हजार चौरस फूट जागा असलेल्या या इमारतीत तब्बल १५०० कर्मचारी काम करतात.\nनवी दिल्लीच्या पॉश कॅनॉट प्लेसमध्ये सर्व इमारतीत वेगळेपणाने उठून दिसणारी इमारत म्हणजे ‘स्टेटसमन हाऊस’. ही इमारत लक्षपूर्वक बघितली तर ती एखाद्या गॅसच्या सिलींडरच्या आकाराची वाटते.\n७) कॅपिटल कोर्ट मुनिर्का\nदिल्लीच्या जुन्या पालम रस्त्यावरची ही इमारत आहे. येथे अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांची कार्यालये आहेत. चारी बाजूंनी हिरवाईने नटलेली ही इमारत तिच्या डिझाईनमुळे आणखी खास बनली आहे.\nया इमारतीवर बसविली गेलेली तिरकी उतरती काच या इमारतीच्या सौंदर्यात भर घालते.\n८) आय टी पार्क चंदिगड\nचंदिगड हे मुळातच अगोदर कागदावर आखून वसविले गेलेले शहर. या शहरात अनेक वैविध्यपूर्ण इमारती आहेत. त्यातीलचं आयटी पार्क ही एक इमारत. या इमारतीचा आकार एखाद्या प्रचंड जहाजासारखा आहे.\n९) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस\nसिरूसेरी चेन्नईमधली हे टीसीएस पार्क ७० एकर परिसरात पसरलेले आहे. या इमारतीचे डिझाईन कारलेस ओट फर्मने तयार केले असून ते फुलपाखरासारखे आहे.\nदोन्ही बाजूला ६ विंग व मध्ये पाठीच्या कण्यासारखा आकार अगदी फुलपाखराची आठवण करून देणारा आहे.\nगुडगांव येथील सेक्टर १८ मध्ये असलेली बाटाची ही इमारत. या अनेक मजली इमारतीचे डिझाईन जरा वेडेवाकडे म्हणावे असेच आहे. मात्र तेच तिचे वेगळेपण ठरले आहे.\nयात वाकविलेल्या रंगात काचांची जी कलाकारी केली गेली आहे, त्यामुळे पाहणार्‍यांचे डोळे खिळून जातात. या काचांनीच तिला आकर्षक बनविले आहे.\nतर या होत्या भारतातील काही खास आणि वेगळ्या office buildings…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← अतिप्राचीन काळापासून पृथ्वीवरील अस्तित्वात असलेला चमत्कार : ‘गिळकृंत करणारी गुहा’\nखूप प्रयत्न करूनही साखरझोपेतून उठणे शक्य होत नाहीये या गोष्टी तुम्हाला नक्की मदत करतील या गोष्टी तुम्हाला नक्की मदत करतील\nवाहन क्षेत्रात मंदीच्या बातम्या वाचल्या आता वाचा- ‘टाटा-इसरो’च्या प्रदूषणमुक्त हायड्रोजन बसबद्दल\n“Horn OK Please” : शब्दप्रयोगाच्या जन्ममागची कथा\nMay 2, 2018 इनमराठी टीम 0\nजाणून घ्या ‘नेमकं’ कारण ज्यांमुळे विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या सीईओ पदाला रामराम केला\nते शिक्षा देतील, म्हणतील तुझे कवित्व इंद्रायणीत बुडीव : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३४\n“शिवाजीचा मावळा मी, तुझा कौल हवाय कुणाला: दिलेरखानाला धूळ चारणाऱ्या योद्ध्याची शौर्यकथा\nपरिवर्तनाचा आणखी एक दुवा निखळला\n मग तुमचं प्रेम ही वेबसाईट शोधून देईल\nबुलेट ट्रेनवरील वाद – विरोधकांचा सेल्फ गोल\n“माही” धोनीच्या नावे एक असा रेकॉर्ड होऊ शकतो, जो जगातील कोणत्याच क्रिकेटरने नोंदवलेला नाही\nपाकिस्तानचा बंदोबस्त कधी (आणि कसा\nफाटक्या चपलेतील स्टुडिओ वाऱ्या ते जीव देण्याचा प्रयत्न: कैलास खेरांच्या संघर्षाची कथा\nअमेरिकेतील असं भव्य हिंदू मंदिर जे पुढील कमीत कमी १०,००० वर्षे भक्कम उभं रहाणार आहे\nदेवाला भक्तांचा आणि गुरुला शिष्यांचा कधी त्रास होत नसतो : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १३\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/young-girl-death-due-to-jaundice-in-bhiwandi/125362/", "date_download": "2019-09-17T14:43:03Z", "digest": "sha1:L6K4ITZOWMXLMQJJIUPXK5R5RRBCRBGR", "length": 9352, "nlines": 103, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Young girl death due to jaundice in bhiwandi", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महामुंबई भिवंडीत कावीळच्या आजाराने तरुणीचा मृत्यू\nभिवंडीत कावीळच्या आजाराने तरुणीचा मृत्यू\nभिवंडी मंगळवारी २० वर्षीय आदिवासी तरुणीचा कावीळच्या आजाराने मृत्यू झाला आहे. या तरुणीच्या मृत्यूमुळे भिवंडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे.\nभिवंडीत कावीळच्या आजाराने तरुणीचा मृत्यू\nमंगळवारी भिवंडी तालुक्यातील जुनांदूर्खी (सातवीपाडा) येथील २० वर्षीय आदिवासी युवतीचा कावीळच्या आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कविता रघुनाथ सातवी असे कावीळच्या आजाराने मृत झालेल्या युवतीचे नाव आहे. या आदिवासी युवतीच्या मृत्यूने भिवंडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे. सदर युवती वडपे बायपास येथील गोदामात नोकरी करून आपल्या कुटूंबाला हातभार लावत होती.\nगेल्या पाच दिवसांपासून तिला उलट्या होऊ लागल्याने उपचारासाठी प्रथम तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तात्काळ मुंबईच्या जे.जे रुग्णालयात हलवण्यात येऊन उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र, काल रात्री उपचार सुरु असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.\nसद्या पावसाळ्याचे दिवस असतानाही भिवंडी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या जात नाहीत. आदिवासी पाड्यांवर असलेल्या पाणवठ्यांचे शुद्धीकरण केले जात नाही. त्यामुळे नागरिकांना मृत्यूला कवटाळावे लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्या प्रमिला प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली आहे.\nहेही वाचा – प्रविण आष्टीकर यांनी स्विकारला भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nसरसंघचालकांच्या ताफ्यातील कारने दुचाकीला उडवले; सरपंचाच्या नातवाचा मृत्यू\nखाजगी रूग्णालयातील प्रसुती सेवा सुधारण्यासाठी ‘लक्ष्य मान्यता उपक्रम’\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\n‘हा’ वैयक्तिक वाद असून गुजराती समाजाचा संबंध नाही\nआठवलेंच्या आरपीआयला हव्यात १० जागा\n‘भाजप-शिवसेना सरकारची जाहिरातबाजीमध्येही ‘बनवाबनवी’\nकल्याणच्या तिसऱ्या पत्री पुलाला एमएसआरडीसीकडून मंजुरी\nगुंदवली ग्रामस्थांची पूर्णा ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राऊंड हटवण्याची मागणी\nमेट्रो प्रकल्पामुळे आरेमधली जीवसृष्टी धोक्यात – जयराम रमेश\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2016/07/kushasan.html", "date_download": "2019-09-17T14:58:26Z", "digest": "sha1:DYE56REFWHCNMVPNBMJ264GL7ZCR3KIB", "length": 24634, "nlines": 255, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "बैठकीचे आसन ( Spiritual Sitting Mat ) म्हणजे काय ? आध्यात्मिक आसनाचे प्रकार...!", "raw_content": "\nHomeपारायण पाठ व नामस्मरण संबंधितबैठकीचे आसन ( Spiritual Sitting Mat ) म्हणजे काय \nऐसी बात बोल l जो कभी कोई न कहें झूठ llऐंसी जगह बैठ l जो कभी कोईं न बोले उठ़ ll\nआध्यात्मिक साधनेत एकाच ठिकाणी बसुन अथवा उभे राहुन साधनारत होण्याची ईच्छा असणाऱ्या साधकांसाठी आसनाचें दिग्बंधन व आध्यात्मिक आसनाचा कायापल्प समजावुन घेणे महत्त्वाचे आहे.\nबरेच आध्यात्मिक साधक पारायण, ध्यान व नामजपावेळी एकाच ठिकाणी बसुन साधना करण्यासाठी प्रवृत्त होतात पण काही क्षणांतच झोप येणे, अंगाला खाज सुटणे, शिंका येणे, जखडल्यासारखे वाटणे, मानेवर अचानक भार येणे, जांभई येणे, खोकला येणे व सर्दी सुरु होणे ईत्यादी सारखे अनेक प्रकार घडतात. या सर्व प्रकारांचा काही प्रमाणात भोतिकवादाशी तर बहुतांशी आध्यात्मवादाशी अतिनिकटचा संबंध असतो. या बैठक प्रयत्नात साधनारत होण्यास सुरु झाल्यास अनेक अनपेक्षित अडचणीं उद्भवतात. आपण या सर्व गोंष्टींचे जो पर्यंत कृतिशील विचारात्मक आचरण करणार नाही तोपर्यंत सर्व वरील लक्षणांच्या आधारावर अनुभव येतच राहाणार...\nआपण कोणत्या देवतेची उपासना, कोणत्या कार्यासाठी करणार आहात यासाठी वेगवेगळ्या आसनांचे आध्यात्मिक दिशानिर्देशने आहे. संसारीक लोकांसाठी बैठकीचे आसन ऊनी वस्त्राचे असायला हवे. ब्रम्हाण्डीत क्षेत्रात निरंतर होणाऱ्या उर्जेचा प्रवाह पारायण, ध्यान, नामजप, होमहवन व मंत्रजपाच्या माध्यमातून आपल्या पंचभुतात्मक देहात प्रवाहीत व्हावा, ही ऊर्जा स्वदेहात प्रवाहीत होत असताना सप्तपाताळात आकर्षली जाऊ नये म्हणुन तिला अवरोध होणे हेतु आसनाचा वापर केला जातो. ही चैतन्य ऊर्जा निरंतर अंतरंगात प्रवाहीत होत राहावी जेणेंकरुन पुढील नामसाधनेत या ऊर्जेचा वापर होऊन पुन्हा नवीन ऊर्जा आधिक तीव्रतेने संक्रमित करता यावी यासाठी योगी पुरुष आसनाबरोबरच काही ईतर विशिष्ट आत्मपरीवलनें वापरात आणत असतात. त्यांसंबंधी काही निवडक माहीती खालीलप्रमाणे मांडत आहे.\nआध्यात्मिक आसनाची पुर्वतयारी का व कशी करावी \nआपण स्थुल ऊनी वस्राला सरासरी जास्तीतजास्त २ इंच ऊंची होईल ईतके जाड स्थुल आसन तयार करायला पाहीजे. हे आसन ईतर कोणत्याही व्यक्तीने वापरात आणु नये. एक आसन एक साधक असे शास्त्र वचन पाळणे. स्थुल आसनाचा रंग संंबंधित नामजप कर्माशी जोडलेला आहे. मंगलमय कर्म करणें हेतु आसन रक्तवर्णिय अथवा ला�� रंगाचे असायला हवे. साधना पुर्ण झाल्यावर जागेवरुन उठल्यावर लगेच आसनाची व्यवस्थित घडी घालुन ते झाकुन ठेवावेत.\nआध्यात्मिक आसन म्हणजे स्थुल आसनासाठी तयार करण्यात आलेले अदृश्य चुंबकीत व नकारात्मक ऊर्जेला प्रतिकारात्मक अशी आध्यात्मिक नामस्पंदने... ही स्पंदने तयार होण्यासाठी सुरवातीस बराच कालावधी द्यावा लागतो. एकदा की स्पंदनांची कार्यप्रणाली आपल्या सभोवताली अनुभवास आली असं समजावं की, आपल्या अंतरीत यथाशक्ति ब्रम्हाण्डीय उर्जेचा प्रवाह होण्यास सुरुवात झाली आहे. आध्यात्मिक आसन जो पर्यंत जागेत होत नाही तोपर्यंत त्रासदायक चुळबुळ चालुच राहाणार. त्यायोगे आपण आसनाधिष्ठ कवच दैव ग्रहण केले पाहीजे. ह्या कवचप्राप्तीने आपण २४ तास १२ महीने एका सुसरक्षित अशा आत्मसंवेदनात्मक आभा मंडळात वावरत असतो. ते आभामंडळ सर्वसाधारण सुक्ष्म मंडळाच्या तुलनेत अनेक पटीने शक्तिशाली असते. ह्या आत्मसंवेदनात्मक आभामंडळाच्या सुक्ष्म शक्ती आपले मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक स्थैर्य वाढवुन आणि संरक्षण करतात.\nआध्यात्मिक आसनांची अभिव्यक्ती खालीलप्रमाणे...\n१. सर्व प्रथम सचैल स्नान करुन भस्म धारण करणें. ( हे सर्व साधारण भस्म नसुन नाथपंथीय भस्मावर व भस्मसंस्कारावर चांगल्या प्रकारे प्रतिसाद देणारे आहे ) यासंबंधी अधिक माहीतीसाठी संपर्क करावा.\n२. भस्म संस्कारानंतर आसनाचे भस्माने पुजन करणें\n३. आसनाधिस्थ होण्यापुर्वी आसनाला सर्व बाजुने मंत्रोच्चाराने बांधुन घेणे. जेणेकरुन कोणतीही नकारात्मक उर्जा आसनाच्या आवारत प्रवेश करणार नाही.\n४. आसनाचे सदेह दिग्बंधन करणे. आसनाचा आपल्या सुक्ष्मदेहाशी संबंध प्रस्थापित करणे.\n५. संबंधित साधनेच्या अंती ' केलेल्या साधनाफळाचा अंगीकार करवुन घेणे ' जेणेंकरुन ईंन्द्रआदी देव अथवा राक्षस आपले कर्मफळ चोरु शकत नाहीत.\n६. आसनावरुन उठताना संबंधित आध्यात्मिक आभामंडळ आपल्यासोबत व्यापुन घेणे.\n७. आसनाला प्राणोपासनेतुन वंदन करुन पुन्हा पुर्ववत घडी करुन झाकुन ठेवणे.\nआध्यात्मिक आसनांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.\n१. संसारीक लोकांसाठी स्थुल वस्त्रासन.\n२. योगी जनांसाठी शाबरी सुप्तदर्भासन.\n५. परमसिद्ध महापुरुषांसाठी सहस्त्रारासन.\nआसनासंबंधीत काय करु नये...\n१. आपल्या आसनाला ईतरांनी स्पर्श करु नये याची काळजी घेणे\n२. आसनावर मासिक पाळीच्या महीलेची सावली पडु देऊ नये.\n३. सोयरे सुतकात आसनाला स्पर्श करु नये.\n४. ऊनी आसना व्यतिरिक्त कोठेही बसुन जप करु नये.\nबैठकीचे आसन लिखाणाला अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nसंसारीक लोकांसाठी अनुभवसिद्ध व सोपी साधना - २\nनाथपंथातील प्रसिद्ध ध्यानयोग साधना - १\nआध्यात्मिक उपासनेची सुरवात कशी करावी - Step by step\nअर्थ प्राप्तीसाठी अनुभवसिद्ध दैवी साधना - भाग १ - Works Quikly\nदत्त संप्रदाय व साधन, साध्य, समाधी\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nEmbed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below\nउपासना नामस्मरण संबंधित पारायण पाठ व नामस्मरण संबंधित\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 10\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 24\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now\nनवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step\nपितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained\nपितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...\nअंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे - Step by step\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/mtdc-summer-vacation-booking-fulled/", "date_download": "2019-09-17T14:45:05Z", "digest": "sha1:TRGDCF6JFPLI7TGQDGX75FSIEFUGLQA6", "length": 11697, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एमटीडीसीचे उन्हाळी सुट्ट्यांचे बुकिंग फुल्ल | Dainik Prabhat", "raw_content": "\nएमटीडीसीचे उन्हाळी सुट्ट्यांचे बुकिंग फुल्ल\nपुणे – महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने उन्हाळी सुट्ट्यांसाठी सुरू केलेल्या बुकिंगला अपेक्षेपेक्षाही अधिक प्रतिसाद मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यंतरातच जवळपास 90 टक्‍के पर्यटकांनी त्यांचे बुकिंग केले आहे. विशेष म्हणजे, महाबळेश्‍वर, पाचगणी आणि माथेरान या थंड हवेच्या ठिकाणांचे शंभर टक्‍के बुकिंग झाले आहे. तर यंदाही कोकण पर्यटनालाही बहुतांशी पर्यटकांनी प्रतिसाद दिला आहे.\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांना दर्जेदार आणि उत्तम सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पर्यटकांना खासगी हॉटेल चालक आणि व्यावसायिकांच्या तुलनेत सवलतीच्या दरात या सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यामुळे महामंडळाचे बुकिंग फुल्ल होत आहेत. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचे प्रमाण वाढले आहे. या प्रकाराची महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार राज्यभरात खासगी आणि स्थानिक नागरिकांना न्याहारी आणि निवास केंद्राचे ठेके दिले आहेत. त्यांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी महामंडळ स्वत: लक्ष देत असून त्यांचा न्याहारी, निवास आणि जेवणाचा दर्जा तपासून घेतला जात आहे. अशा प्रकारे राज्यभरात पाच हजार ठेके देण्यात आले आहेत. त्याचाही महामंडळ आणि पर्यटकांना लाभ होत आहे, अशी माहिती महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nत्यामुळे पर्यटकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा जानेवारी महिन्यातच उन्हाळी सुट्ट्यांचे बुकिंग सुरू करण्यात आले होते. या बुकिंगला पर्यटकांनी अपेक्षेपेक्षाही अधिक प्रतिसाद दिला आहे, अशी माहितीही हरणे यांनी दिली.\nपिंपरी-दापोडी मार्ग दि.26 जानेवारीपर्यंत सुरू होणार\nहोर्डिंग्ज कारवाईप्रकरणी तोंडावर बोट\nवाद टाळण्यासाठी पुस्तकांचे परीक्षण\nकोऱ्या कागदावर मिळणार बिल भरणा पावती\nकोणत्याही शिक्षकाचे वेतन थांबवू नका\n“ज्युबिलंट’ विरोधात पुन्हा आंदोलन\n#फोटो : बहरलेली रानफुले…\nडेक्‍कन क्‍वीनच्या डायनिंग ठेकेदारास दंड\nनिवडणुकीत मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर राहणार लक्ष\nचाकण-तळेगाव दाभाडे रस्त्या “खड्ड्या’त\nचिखल तुडवत स्मशानभूमीत जाण्याची वेळ\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/2019/09/fadnavis-is-the-true-heritor-of-shivaji-maharaj-and-babasaheb/", "date_download": "2019-09-17T14:37:09Z", "digest": "sha1:J3FKUSWXAS3XVR2AOZ2DUUZYBRIWODFQ", "length": 5212, "nlines": 83, "source_domain": "kalamnaama.com", "title": "फडणवीसच शिवाजी महाराज, बाबासाहेबांचे खरे वारसदार – Kalamnaama", "raw_content": "\nफडणवीसच शिवाजी महाराज, बाबासाहेबांचे खरे वारसदार\n4 days agoIn : कव्हरस्टोरी\nदेवेंद्र फडणवीस हे शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार आहेत. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका, असं रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.\nराष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सोलापूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या चार जागा मागणार आहे. त्यामुळे या जागांवर तयारी सुरू करा, असा आदेश जानकारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.\nभाजप-सेना महायुतीच्या जागावाटपामध्ये रासप,शिवसंग्राम, आरपीआय, रयत क्रांती संघटना यांच्यासाठी १८ जागा देण्याचं ठरलं आहे, असं जानकर म्हणाले. राज्यात रासपचं बळ वाढलं आहे. त्यामुळे या १८ जागांपैकी दहा ते बारा जागा लढवणार असल्याचं जानकारांनी म्हटलं आहे.\nPrevious article भाजपमध्ये आल्यावर नेते बनले सदाचारी\nNext article श्रीकांत��ा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडतंय.\nमुख्यमंत्र्यांच्या यात्रेचं ‘कडकनाथ’ स्वागत\nवंचित आणि एआयएम यांच्यात पुन्हा चर्चा\nमुख्यमंत्र्यांची रोजगाराची आकडेवारी फसवी\nराम मंदिर आणि आरे संदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट\nमुख्यमंत्र्यांच्या रॅलीत कडकनाथ कोंबड्या सोडणार\nविक्रम लँडरसाठी वेतोबाचा कौल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/my-mahanagar-blog/a-place-of-strength-and-tribute/121408/", "date_download": "2019-09-17T14:26:57Z", "digest": "sha1:X3KPTNA3GQJAMNHHDLGFO5NVPTIHPFCP", "length": 38225, "nlines": 103, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "A place of strength and tribute", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर फिचर्स मायमहानगर ब्लॉग शक्तीस्थळ आणि श्रद्धांजली\nसध्या शिवसेनेत जे इन्कमिंग सुरू आहे त्याची सूत्रं प्रामुख्यानं सचिव मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. सर्वाधिकार उद्धव ठाकरेंचा असला तरी त्याच्या प्राथमिक बैठका कराव्याच लागतात. अहीर यांची बैठक झाल्याचा तपशील दिसत नाही; पण त्यांच्या भाजप नेत्यांशी बैठका सुरू होत्या. अहीर यांच्या आलिशान घरात नार्वेकर यांची मैत्रीपूर्ण उठबस आहे. या बैठका अगदी भल्या सकाळीही होतात; पण तरीही अहीर हे नार्वेकरांपेक्षा वेगळ्या रस्त्याने सेनेत पोहोचलेत. आदित्य यांची मर्जी त्यांनी संपादन केली आहे. आदित्य ठाकरे यांना खेळ, बॉलिवूड आणि फॅशन आवडते. तसंच त्यांना सेनेच्या रावडी भाषेपेक्षा गोड-मधाळ बोलणारी मंडळी अधिक भावतात.\nठाण्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्व.आनंद दिघे यांची १८वी पुण्यतिथी २६ ऑगस्टला होती. खारकर आळीतील दिघेंच्या समाधीस्थळावर-शक्तीस्थळावर जाऊन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिघेंना श्रद्धांजली वाहिली. गेल्या दीड दशकात ठाकरे परिवारातील कुणा सदस्याने ठाण्याच्या शक्तीस्थळावर जाण्याची ही पहिली वेळ होती. आदित्य खरंतर ठाण्यात दुसर्‍या एका कार्यक्रमासाठी आले होते तो कार्यक्रम आटोपल्यावर त्यांनी शक्तीस्थळावर जाऊन दिघे यांच्या समा��ीचं दर्शन घेतलं आणि निवडणुकीच्या वर्षात ठाणेकरांवर आजही असलेलं आनंद दिघेंचं गारुड मान्य केलं. गेल्या अठरा वर्षांत ठाणं विलक्षण बदललंय. सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक दृष्ट्याही ठाण्यानं कात टाकली आहे. ठाण्यापासून सुरुवात केल्यानंतर अगदी पालघरपर्यंत आणि दुसर्‍या बाजूला सीबीडी बेलापूरपर्यंत एकूण 23 आमदारांची कुमक महाराष्ट्राच्या विधिमंडळाला देण्याची क्षमता या पट्ट्यात आहे. या संपूर्ण पट्ट्यावर कधी एकेकाळी आनंद दिघे या नावाची जादू चालायची. आता या संपूर्ण भागात अनेक नेत्यांच्या सुभेदार्‍या वाटल्या गेल्यात. कुणी रेती बळकावलीय, तर कुणी केबल…मात्र गेल्या काही काळात या सगळ्या सुभेदारांचा मुखिया म्हणून एकनाथ शिंदे नावारूपाला आले. स्वर्गीय आनंद दिघे यांचा चेला असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकौशल्याने या संपूर्ण पट्ट्यावर आपलं शासकीय आणि गैरशासकीय ही प्रभुत्व मिळवलेलं आहे. आनंद दिघे यांचं वैशिष्ट्य हे त्यांच्या योग्य निवडीत असायचं. मग ती निवड एखाद्या घटनेच्या आंदोलनाची असो अथवा एखाद्या शाखाप्रमुखाच्या निवडीची. दहापैकी आठ वेळा आनंद दिघे आपल्या निवडीत बिनचूक ठरायचे आणि त्यामुळेच खूप कमी वेळातच मातोश्रीने दिघेंच्या ‘साहेब’ बनण्याचा धसका घेतला होता.\nअपघाताचं निमित्त झालं आणि दिघे अकाली निघून गेले. त्यानंतर दिघे यांच्या मृत्यूच्या अनेक सुरस कथा दबक्या आवाजात चर्चिल्या गेल्या. मात्र त्यात काही तथ्य नसल्याचं समोर आलं. नारायण राणे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या मंडळींनीही त्यांचं जाणं हे आकस्मिक तरीही नैसर्गिक असल्याचं मान्य केलंय. जी गोष्ट आनंद दिघे यांची तीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची. त्यांची माणसांची, घटनांची, आंदोलनांची निवड बर्‍याच अंशी बिनचूक असायची. आपण निवडलेल्या व्यक्ती घटना यांच्याशी ही मंडळी ठाम असायची आणि या नेत्यांच्या निवडीने त्यांना मोठ्या प्रमाणात यशच दिलंय. हे दोन्ही मोठे नेते स्वतःला हवा तो निर्णय घ्यायचे. मात्र त्या निर्णयाच्या आधी एक मंथनही करायचे. त्या मंथनातून कधीच हे जाणवायचं नाही की त्यांनी केलेल्या मंथनातून हा निर्णय घेतला गेलाय. पण केलेला विचारविनिमय अत्यंत हळूवारपणे बाजूला सारत हा निर्णय आपण एकाधिकारशाहीने घेतलाय हे जनमानसावर बिंबवण्यात या दोन्ही नेत्य��ंचा हातखंडा होता. हे सांगण्याचं कारण इतकंच की १८ वर्षांनंतर दिघे यांच्या शक्ती स्थळावर पोहोचलेल्या आदित्य ठाकरेंना भविष्यात काही निर्णय घ्यायचेत. जे मराठी माणसांच्या संघटनेसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात; पण त्याच वेळी ते शिवसेना नावाच्या कार्यकर्त्यांच्या मोहोळला महत्त्वपूर्णही ठरू शकतात. तर दुसर्‍या बाजूला महाराष्ट्राच्या सत्तेत परिणामकारक ठरू शकणार्‍या संपूर्ण भागाचा सुभेदार असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आता त्यांच्या पक्षाचं आणि एका मोठ्या राजकीय वर्गाचं लक्ष लागलेलं आहे. कारण या पट्ट्यातून शिवसेना यशस्वी ठरली तर त्याची रणनीती ही शिंदे यांच्या थंड डोक्यात शिजलेली असेल. त्यामुळे आदित्य काय किंवा शिंदे काय या दोघांनाही आपल्या निवडीचे निकष तपासून घ्यावेच लागतील.(शिंदेंनाही वागळे इस्टेट बाहेरची मंडळी पालिकेच्या सत्तेत आपलीशी करावीच लागतील)कारण सत्तेत या दोन्ही पक्षांकडे सध्या सत्तापिपासू मंडळींचे इन्कमिंग सुरू आहे. त्यामुळे फायद्याचा आणि तोट्याचा कोण हे शिवसेनेकडून ज्या मंडळींना ठरवायचं आहे त्यात प्रामुख्याने हे दोघे आहेत.\n१९९६ साली आनंद दिघे यांनी एका शाखाप्रमुखाची नियुक्ती करण्यासाठी काही मंडळींची मतं जाणून घेतली. त्यात रघुनाथ मोरे, मनोहर गाढवे आणि महापौर विजया देशमुख या मंडळींना आनंदमठात मध्यरात्री बोलावण्यात आलं. तिथे हेमंत पवार या तरुणालाही बोलावण्यात आलं. दिघेंनी पवार याची शाखाप्रमुख होण्याची इच्छा या नेत्यांना बोलून दाखवली. त्यानंतर या सगळ्यांनीच दिघे यांच्या प्रस्तावाला विरोध केला. रघुनाथ मोरे यांनी स्पष्ट शब्दांत कडाडून विरोध केला. देशमुख आणि गाढवे यांनी मोरेंची हलकेच का होईना पण री ओढली. दिघेंनी हे सगळं ऐकून घेतलं. तेव्हा ते धोबी आळीत राहायचे. मध्यरात्रीही त्यांच्याकडे पत्रव्यवहाराचं काम चालायचं. ज्ञानेश्वर गायकवाड या कार्यकर्त्यावर ही टायपिंगची जबाबदारी असायची. दिघेंनी त्याला फर्मान सोडलं. हेमंत पवारच्या शाखाप्रमुख होण्याचं नियुक्तीपत्र त्याला बनवायला सांगितलं आणि मध्यरात्री हेमंत पवार शाखाप्रमुख झाला. नेत्यांनी आपलं मत मांडलं होतं; पण दिघेंनी आपला निर्णय घेतला होता.\nदुसर्‍या घटनेत सध्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबावर एक खूप मोठा कठीण प्रसंग आला होता. राजकारण, समाजकारण सोडून शिंदे विषण्ण अवस्थेत गेले होते. त्यांनी सारं काही गमावल्यासारखी मनस्थिती होती. तेव्हा आनंद दिघे स्वतः शिंदे यांच्या घरी गेले. त्यांनी शिंदे यांच्या आई-वडिलांची, पत्नीची समजूत काढली आणि एकनाथ शिंदे यांना घरातून आणून पुन्हा सेनेच्या सामाजिक आणि राजकीय कामाला जुंपलं. तेव्हा जर दिघे यांनी पुढाकार घेऊन शिंदेंना तयार केलं नसतं तर त्यांनीच बांधलेला गड आज कदाचित राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या हाती असता. ठाणे जिल्ह्याची परिषद पन्नास वर्षे शिवसेनेला जिंकता आली नव्हती. अगदी दिघेंचा शब्द सबकुछ असतानाही… स्व.आनंद यांचा चेला असलेल्या शिंदे यांनी आपल्या डोक्याने तिथे भगवा फडवून दाखवला. या दोन संक्षिप्त गोष्टींतून आपल्याला कळू शकेल आनंद यांना ‘दृष्टी’ काय होती. त्यांच्या शक्तीस्थळावर जाऊन श्रध्दांजली वाहणार्‍या आदित्य आणि एकनाथ या दोघांनीही अशी दृष्टी आपल्याला मिळो अशी प्रार्थना करण्याची गरज आहे.\nमुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुखिया असलेल्या सचिन अहीर यांना शिवसेनेत घेण्यात आलं. पंधरा वर्षे अहीर आमदार आणि राज्यमंत्री होते, कामगार नेते आहेतच. २०१४ साली सेनेच्या सुनील शिंदे यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर ते विजनवासात गेले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाची त्यांच्या नेतृत्वाखालील कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची होती. राष्ट्रवादीला दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. गेल्या पाच वर्षांत अहिरांना मुंबईत पक्षाच्या झेंड्याखाली एकही मोठं आंदोलन करता आलं नव्हतं. त्यामुळे मुंबईत नेता बदलावा अशी राष्ट्रवादीत जोरदार मागणी होती तरी शरद पवारांच्या असलेल्या मर्जीमुळेच अहिरांना पुन्हा अध्यक्षपद मिळालं. पण संघटना उभारण्यापेक्षा संसदीय पदांमध्ये त्यांना अधिक स्वारस्य दिसत होतं. दुसर्‍या बाजूला विधानसभेत जाण्यासाठी आदित्य ठाकरे यांना वरळी आणि शिवडी या दोन मतदारसंघांचा विचार करायचा आहे. अहिर वरळीतून निवडणूक लढतात. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊन प्रतिस्पर्धी आव्हान संपवून टाकावं ही खेळी मातोश्रीकडून खेळली गेली. विद्यमान आमदार सुनील शिंदे यांना दमदार कामगिरी करूनही दुसर्‍या मतदारसंघात वळतं करून आदित्य यांच्यासाठी जागा बनवण्यात येत आहे. खरंतर या भागातील सेनेची ताकद पाहता लोप पावलेली लोकप्रियता आणि शक्तीपात झालेले अहीर सेनेला आणि त्यातही आदित्य ‘ठाकरे’ यांना मुळीच आव्हानात्मक नव्हते. पण तरीही स्थानिकांना विचारात न घेताच अहीर पक्षात आले. असाच प्रकार राणेंबरोबर गेलेल्या रविंद्र फाटक यांच्याबाबत झाला होता. त्यांनी उध्दव यांना लंडन प्रवासात सेनेत घेण्याबाबत गळ घातली होती. तेव्हा उध्दव यांनी फाटकांना ठाण्यात एकनाथ शिंदेंबरोबर चर्चा करण्याच्या सूचना केल्या. शिंदेंना फाटक नको होते; पण तेव्हा फाटकांकडे १२ नगरसेवक होते. अहिरांकडे असं काहीच नाहीय.\nसध्या शिवसेनेत जे इन्कमिंग सुरू आहे त्याची सूत्रं प्रामुख्यानं सचिव मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. सर्वाधिकार उद्धव ठाकरेंचा असला तरी त्याच्या प्राथमिक बैठका कराव्याच लागतात. अहीर यांची बैठक झाल्याचा तपशील दिसत नाही; पण त्यांच्या भाजप नेत्यांशी बैठका सुरू होत्या. अहीर यांच्या आलिशान घरात नार्वेकर यांची मैत्रीपूर्ण उठबस आहे. या बैठका अगदी भल्या सकाळीही होतात; पण तरीही अहीर हे नार्वेकरांपेक्षा वेगळ्या रस्त्याने सेनेत पोहोचलेत. आदित्य यांची मर्जी त्यांनी संपादन केली आहे. आदित्य ठाकरे यांना खेळ, बॉलिवूड आणि फॅशन आवडते. तसंच त्यांना सेनेच्या रावडी भाषेपेक्षा गोड-मधाळ बोलणारी मंडळी अधिक भावतात. अहीर जरी डॉन अरुण गवळीचे भाचे असले तरी अत्यंत गोड बोलणे हा त्यांचा स्वभाव आहे. ते जाहीरपणे कुणालाच दुखावत नाहीत; पण त्यांना जे घडवायचं असतं ते कसं घडवतात हे वरळीतल्या शिवसेनेच्या शाखेत डोकावलं की आपल्या लक्षात येईल. अहिरांच्या प्रवेशाला ३८ दिवस उलटून गेलेत. मात्र त्यांनी डिलाईल रोडची शाखा सोडून उरलेल्या सहा शाखांच्या उंबरठ्यालाही स्पर्श केलेला नाही. सेनेत आल्यावर त्यांनी एका रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. हा रोजगार मेळावा ज्या एनएससीआयमध्ये आयोजित केला होता. त्याचं दिवसाचं भाडं 25 लाख रुपये आहे आणि इथे दिल्या गेलेल्या नोकर्‍यांमध्ये प्रामुख्याने कुरिअर बॉय, डिलिव्हरी बॉय आणि सुरक्षारक्षक अशाच पदांचा भरणा होता. त्यामुळे शिवसैनिकांनी आणि शिवसेनेला मानणार्‍यांनीही या मेळाव्याकडे पाठ फिरवली. त्यांच्याबरोबर काही मोजकी मंडळी पक्षात आलीत. त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी सेना भवनात एक बैठक बोल���वली होती. या बैठकीकडे सर्व शाखाप्रमुखांनी पाठ फिरवली. आमदार आणि विभागप्रमुख यांना शेवटच्या क्षणाला निरोप मिळाला ते धापा टाकत पोहोचले. यावरून संघटना समजूनच न घेता कामकाज सुरू आहे.\nपरवाच मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची निवडणूक पार पडली. दोन्ही बाजूला शिवसेनेचं प्राबल्य होतं. सचिन अहीर आणि भाई जगताप हे दोन कामगार नेते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. जगताप यांच्या पॅनेलमध्येही जवळपास नव्वद टक्केे शिवसैनिकांचा भरणा आहे. अहीर यांनी या निवडणुकीत उडी घेतली आणि आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण संघटना सचिन अहिर यांच्यासाठी मैदानात उतरवली. मात्र सचिन अहिर यांची भिस्त ज्या राजेश पाडावे या माजी खेळाडू आणि कबड्डी प्रशिक्षकावर होती त्याची कार्यशैली खूपच वादग्रस्त असल्याचं कबड्डी वर्तुळात बोललं जातं. या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मैदानातल्या मंडळींशी चर्चा न करता शिवसेनेने शहरातले आपले सगळे नगरसेवक विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख या निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरवले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. सचिन अहिर यांचं पॅनल सपशेल धारातीर्थी पडलं. त्यांचे सगळेच्या सगळे २५ उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीत ४९५ मतदारांचा प्रश्न होता तिथे अहिरांना सपशेल अपयश आलं. खरंतर खेळ आणि राजकारण यांची गल्लत करू नये असं म्हणतात; पण मातोश्रीकडून अशी गल्लत दुसर्‍यांदा झाली. काही वर्षांपूर्वी दिलीप वेंगसरकर यांच्यासाठी एमसीएमध्ये अध्यक्षपदासाठी शिवसेनेनं रान उठवण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही तो अपयशी ठरला. वेंगसरकर आणि अहीर यांची तुलना होऊच शकत नाही. क्रिकेटच्या मक्केमध्ये म्हणजेच इंग्लंडमधील लॉर्ड्सवर लागोपाठ तीन शतकं झळकावण्याचा विक्रम दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर आहे.ते भारताचे माजी कर्णधार आहेत; पण तरीही त्यांनी शिवसेना आणि एमसीए यांची केलेली गल्लत अनेकांना आवडली नव्हती. आणि त्याची किंमत त्यांनी चुकवली.\nअहिर यांनी एखाद्या स्पर्धेचे आयोजन सोडलं तर विशेष काही खेळासाठी केल्याचं गेल्या २५ वर्षांत पाहिलेलं, ऐकलेलं आणि वाचलेलंही नाही. त्यामुळे साहजिकच जे झालं ते होणारच होतं. इथे मुद्दा हा आहे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाचा आणि लोकप्रियतेचा. ते तिशीच्या उंबरठ्यावर आहेत. स्वतः फुटबॉल आणि क्रिकेट या दोन खेळांच्या संघटनांमध्ये ठळकपणे कार्यरत आहेत. त्यांच्या पक्षात त्यांचा शब्द प्रमाण आहे. त्यामुळेच सेनेचा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे आता काहींनी बघायला सुरुवात केली आहे. त्यांच्या कुटुंबात योग्य-अयोग्यतेची निवड करण्याची उत्तम जाण आहे. त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे सेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्यावर त्यांचे विरोधक वेगवेगळ्या पध्दतीने टीका करत असतात; पण जे उद्धव यांच्या वडिलांना शिवसेना प्रमुखांना जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं… मुंबई, महाराष्ट्र आणि दिल्ली याठिकाणी सत्तेतला वाटा शिवसेनेकडे आहे याचं कारण उद्धव यांनीही काही अपवाद वगळता योग्य गोष्टींची आणि व्यक्तींची निवड केलेली आहे. सचिन अहिर यांच्यावर इथे व्यक्तिगत कोणताही दोषारोप किंवा सूडभाव व्यक्त करायचा नाही. तर शिवसेनेसारख्या पक्ष नुकत्याच साम-दाम-दंड-भेद यांनी प्रबल झालेल्या भाजपबरोबर मुकाबला करतोय. अशावेळी भावनेच्या आहारी जाऊन किंवा क्षणिक फायद्याचा विचार करून सेनेला चालणार नाही. शिवसेनेसाठी आदित्य ठाकरे यांच्याआधी ज्या दोन नेत्यांची नेतेपदी निवड करण्यात आली त्यामध्ये दिल्लीतले संजय राऊत आणि शिवसैनिकांमधल्या एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापल्या मोहिमेवर लढाई फत्ते केलेली आहे. त्यानंतरच त्यांना सेनेचे नेते पद देण्यात आलेलं आहे. तळाच्या शिवसैनिकांचा सत्तेच्या दिवसांत छळ करून आपलं नेतेपद टिकवणार्‍या सचिन अहिर यांच्यासारख्या नेत्यांना सत्तेच्या दिवसांत पायघड्या घालताना आदित्य ठाकरे, शिंदे आणि नार्वेकर यांच्यासहित उद्धव यांनाही विचार करावाच लागणार आहे. सत्तेसाठी येणारी मंडळी हे पूर्णत: कमर्शिअल आहेत आणि म्हणूनच सुप्रिया सुळे म्हणतात,” ते पंधरा वर्षे आमच्याकडे वेगवेगळ्या मंत्रीपदावर होते आता सेना-भाजपमध्ये जाऊनही तेच मंत्रिपदावर असणार आहेत तर सत्ता खर्‍या अर्थाने आमचीच असणार आहे.” सुळे यांच्या विधानात खोलवर खूप मोठा अर्थ आहे. हा अर्थ जर आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर आणि त्यांचे ‘सुप्रीमो’ उद्धव ठाकरे यांनी शोधला तर ते शिवसेनेच्या फायद्याचेच आहे. आणि त्यांनी तो अर्थ शोधावा हीच स्वर्गीय आनंद दिघे यांच्यासारख्या एका कडवट शिवसेना नेत्याला श्रद्धांजली होऊ शकेल…\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nमुंबईतील गणेशोत्सवाचा कोटींचा विमा\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nहा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला\nहा तर ‘पीओपी’ उत्सव\nमुंबईकर नावाचं मशीन आणि माणूस\nआ बैल मुझे मार \nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nहर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचंच होतं, उगीच आमच्या नावाने बोंब –...\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2017/11/4.html", "date_download": "2019-09-17T15:07:16Z", "digest": "sha1:STSOTXU2N57VIQAWDUT7M7D275R7N3MP", "length": 21930, "nlines": 245, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "मुळांक 4 च्या व्यक्ती...", "raw_content": "\nHomeअंकशास्त्रमुळांक 4 च्या व्यक्ती...\nमुळांक 4 च्या व्यक्ती...\n4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 4 असतो. या मुळांकाचा प्रतिनिधी केतु व हर्षल ग्रह आहेत. हर्षल ग्रहाचे प्रत्यक्ष संबंध सुर्य ग्रहाशी असल्याने हर्षलचेही गुणधर्म सुर्य ग्रहाप्रमाणेच आहे.\nहर्षल ग्रह मुळांक 4 चा स्वभावानुरुप मुख्य कारक ग्रह आहे. मुळांक 4 असलेल्या व्यक्तींच्या जीवनात मोठी उलथापालथ होत असते. अश्या व्यक्तींच्या जीवनात येणाऱ्या अडचणींना प्रत्युत्तर देण्याहेतुने बरेच कष्ट करावे लागतात पण अंत कधीही समाधानकारक होत नाही. कोणत्याही कामात अनपेक्षित संघर्ष करावा लागतो. सातत्य व चिकाटीमुळे कार्यसिद्धी प्राप्त करतात.\nमुळांक 4 असलेल्या व्यक्तींना नशीबाला लागलेले ग्रहण अनुभवावे लागते. क्वचितच स्वभाव उग्रतेला येऊन ; बहुतांशी मार्गस्थ कामे बिघडवुन टाकतात. जितका राग जास्त ; तितकेच शांतही त्वरीत होतात. क्रोध उद्रेक शमन झाल्यावर पश्चात्ताप करत बसतात.\nसौम्य स्वभाव असल्यामुळे स्वकिय व परकीय जनें अशा व्यक्तींचा गैरफायदा उचलतात. याची त्यांना अनुभुती होऊनही सहनशीलता व्यक्त करतात.\nआ���स्मिकता हा त्यांच्या जीवनातील विशेष गुणधर्म आहे. अनाकलनिय व अनियोजीत घटनांची वर्णी यांच्या जीवनात सुरु राहाते. कितीही सुव्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला तरीही ; ऐन वेळेवर विपरीत घटना घटीत असतात.\nमुळांक 4 असलेल्या व्यक्तींचा सुस्पष्ट स्वभाव कधीही हमीपुर्ण व्यक्त केला जाऊ शकत नाही. सकाळी केले गेलेले नियोजन संध्याकाळ पर्यंत बदललेले असते. अनायाचे वैचारित व परिस्थिती अनुरुप कायापालट होतो. यांच्या जीवनात असामान्य उलटापालट असते. संधी सर्वांनाच मिळतात. ते आपल्यावर आहे कसा फायदा उचलायचा...\nसरळ मार्गी स्वभाव असतो. कोणाच्याही विषयात अनावश्यक ढवळाढवळ करत नाहीत. कटकारस्थानी अथवा फसवेगिरी वृती नाही. जे काही बोलायचय ते चेहऱ्यावर बोलतात. काही वेळा विचार ईतके कडवट असतात पण मानसिकता प्रामाणिक व पारदर्शक असते. कोणाचाही अपमान करत नाहीत. हाच त्यांचा मुळ स्वभाव निदर्शनास येतो.\nअशा व्यक्ती ईतरांच्या गोपनीयता सुरक्षित ठेवतात अर्थात कुठेही वाचा फोडत नाहीत व विषय भांडवलही करत नाहीत. कोणालाही उघड्यावर पाडण्याची कामे असे व्यक्ती करत नाहीत.\nअशा व्यक्तींना शत्रुभय नेहमी असते. एका शत्रुला परास्त जरी केले तरी नवीन 4 शत्रु तयार होतात. शत्रु नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात पण नुकसान त्यांच्या शत्रुंचेच होते. योगायोगाने त्यांच्या शत्रुचे गर्व हरण अनायासे सहजच होते. परिश्रम घ्यावे लागत नाही.\nमैत्री करणे यांची विशेष कला आहे. उच्च स्तरीय अधिकारी यांचे मित्र बनतात. काही जिवलग तरकाही फक्त नावा पुरते असतात. अगदी कमी वेळेत समोरच्या व्यक्तीचे विश्लेषण करुन त्याची क्षमता तपासतात. स्वतःच्या कामाबद्दल सतर्क असतात. निर्णायक भुमिका नसल्याने कामानुरुप निर्णय घेण्यासाठी बराच काळ लावतात. मित्रांचे आदर्श मानतात.\nअशा व्यक्ती स्वतः जगात एकलकोंडे समजतात. त्यांच्या सहकार्याला कोणीही नाही असा त्यांचा समज असतो. वडीलोपार्जित संपत्तीतुन बेदखल केले जाते. भावंडे व नातलगांकडुन क्वचितच मदतीचा हात मिळतो. शैक्षणिक अडचणी जीवनात येतात.\nअशा व्यक्तींना जर आयुष्यात स्वतःचे स्थान मिळवायचे असल्यास अधी \" नाही \" म्हणण्याचे शिकायला पाहीजे. अशा व्यक्ती स्वताचे\nनियोजन कोणालाही सांगत नाहीत. मनातील द्वंद्व कोठेही, कोणासोबतही बोलुन व्यक्त करत नाहीत.\nस्वतःच्याच गोष्टींना सतत प्राधान्य देऊन याचा त्रास त्यांनाच होतो. वृद्धावस्थेत स्मृतीभ्रंश होतो. अनायासे काही अनोळखी व्यक्तीद्वारा मदत होऊन काही प्रश्न सुटतात. तशी पारख करवुन घ्यावी.\nकोणाचीही टिका करु नका. लोकांचे कौतुक करा. ईतरांची दिशाभुल करु नका. पारदर्शक व प्रामाणिक मते व्यक्त करावी. त्यात सन्मान वाढला जाईल.\nमृगजळवादी भोगी विलासापासुन अलिप्त राहावेत. जितकी ऐपत तितकेच पाय पसरावेत. स्वतः ची तुलना ईतरांशी करु नये.\nसंबंधित मुळांकधारी व्यक्तींनी कष्ट अथवा त्रास निवारण हेतु दत्तप्रबोधिनी संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क करावा.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nदत्तप्रबोधिनी चँनेल पार्टनरशीप संबंधित पोस्टस्\nत्राटक विद्या संबंधित पोस्टस्\nआध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्\nसंबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.\nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nEmbed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤नुकसानदायक वास्त��� दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 10\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 24\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now\nनवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step\nपितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained\nपितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...\nअंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे - Step by step\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/mauli-samvad-adesh-bandekar-shiv-sena-abn-97-1956528/", "date_download": "2019-09-17T14:50:33Z", "digest": "sha1:ESMNECZOAKQJ2C2MANSFAHJI23YYW3BF", "length": 14884, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mauli Samvad adesh bandekar shiv sena abn 97 | उखाणे आणि ‘होम मिनिस्टर’मध्ये ‘माऊली संवाद’ हरवला! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुना��णी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\nउखाणे आणि ‘होम मिनिस्टर’मध्ये ‘माऊली संवाद’ हरवला\nउखाणे आणि ‘होम मिनिस्टर’मध्ये ‘माऊली संवाद’ हरवला\nस्थानिक समस्या मांडताच आल्या नसल्याची महिलांची तक्रार\nशिवसेनेच्या ‘माऊली संवाद’ कार्यक्रमाप्रसंगी आदेश बांदेकर यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली (छाया- यतीश भानू)\nशिवसेनेच्या वतीने तळागाळातील महिलांना बोलतं करण्यासाठी ‘गप्पा मनातल्या, शेतातल्या, गावातल्या’ माऊली संवाद यात्रा सध्या संपूर्ण राज्यात सुरू आहे. या अंतर्गत शुक्रवारी येथील माऊली लॉन्स परिसरात ‘माऊली संवाद’ झाला. परंतु, उखाणे आणि ‘होम मिनिस्टर’मध्ये संवाद हरवून गेला. कार्यक्रमात स्थानिक समस्या, सामाजिक प्रश्न यापेक्षा आदेश भाऊजींचं गारूड आणि स्थानिक नगरसेवकांचा बोलबाला दिसून आल्याने स्थानिक समस्यांविषयी बोलताच आले नसल्याची तक्रार काही महिलांनी केली.\nआदेश बांदेकर होम मिनिस्टरमुळे घरोघरी पोहचले आहेत. त्यामुळेच ‘माऊली संवाद’ हा कार्यक्रम पैठणीच्या खेळासारखाच काही असेल अशा संभ्रमात अनेक महिला होत्या. शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी प्रारंभीच प्रशासन आणि तुम्ही यांच्यात दुवा म्हणून आपण आलो असून तुमचे प्रश्न निर्भयपणे मांडा, असे आवाहन केले. त्यानंतर अनेक महिलांचे हात वर झाले. परंतु, बहुतांश महिलांनी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे गुणगान गायले. तुमच्या कार्यक्रमात आम्हाला सहभागी व्हायचे आहे.. मला उखाणा घ्यायचा आहे.. तुम्ही पैठणी आणाल असे वाटले होते, अशा संवादाने कार्यक्रमाचा सूर हरवत गेला. बहुतांश महिलांनी स्थानिक नगरसेवक आपल्या प्रभागात किती छान काम करतात, प्रभागात सर्व सुविधा कशा उपलब्ध आहेत, त्यांच्यामुळे तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली, अशी स्तुती सुरू केल्यावर बांदेकर यांनी ‘सर्व तुमचीच माणसे बोलावली की काय’ असा टोला नगरसेवकांना लगावला. काही महिलांनी सक्षमीकरणासाठी काय उपाययोजना सुरू आहेत, प्रभागातील खुले रोहित्र आणि लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे निर्माण झालेला धोका, उंटवाडी ते डीजीपी नगर परिसरातील निकृष्ट रस्ता, ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्ती वेतन वाढवून देण्याची गरज, शिक्षणासाठी ‘डोनेशन’च्या नावाने होणारा अवास्तव खर्च, विद���यार्थी सुरक्षा आदी विषयांकडे लक्ष वेधले. या प्रश्नांच्या सोडवणुकीची जबाबदारी तेथील शिवसेनेच्या नगरसेवकांवर सोपवीत हे प्रश्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचविले जातील, असे आश्वासन बांदेकर यांनी दिले.\nतुम्ही सभासद होणार का\nआदेश बांदेकर यांची छबी कॅमेऱ्यात टिपण्यासाठी महिलांनी भ्रमणध्वनी बाहेर काढल्यावर पक्ष नोंदणीत तुमच्यापैकी किती महिला सहभागी होणार शिवसेनेचे धनुष्य किती जणी हाती घेणार, असे प्रश्न बांदेकर यांनी उपस्थित केले. महिलांचे हात वर होताच यांच्याकडून तातडीने पक्षाचे सभासद अर्ज भरून घ्या, या आपल्या अग्रदूत आहेत, असे बांदेकर यांनी सांगितले.\nमाऊली संवादात बालभिक्षेकऱ्यांच्या शिक्षणाविषयी मुंबई येथील श्री सिद्धिविनायक न्यासने पुढाकार घेतला असल्याचे बांदेकर यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची यादी मागविली आहे. त्यांच्या कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी ‘के.जी. टू पी.जी.’ शिक्षणाची जबाबदारी न्यासने उचलली आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trekit-news/trek-diary-66-1092840/", "date_download": "2019-09-17T14:57:27Z", "digest": "sha1:LUG2RO4PBKSKXMT6GVZL6ODVM3OEFIM4", "length": 15470, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ट्रेक डायरी: बांधवगड दर्शन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\nट्रेक डायरी: बांधवगड दर्शन\nट्रेक डायरी: बांधवगड दर्शन\nधकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता\n‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या २ ते ६ जून दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. परंतु या राजेशाहीच्या काळातच झालेल्या मोठय़ा शिकारीनंतर महाराज मरतडसिंह यांनी शिकारीवर बंदी घातली. या जंगलाचे एका राखीव वनामध्ये रूपांतर केले. वन्यप्राण्यांना संरक्षण दिले, त्यांच्यासाठी जागोजागी लहानमोठे बांध घातले. हे संपन्न जंगल पुढे १९७५ साली व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाले. एकूण ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. अशा या जंगलात हत्ती आणि जीपमधून हे प्राणी दाखवण्याची सोय आहे. या सहलीमध्ये बांधवगडच्या जोडीनेच जबलपूरमधील भेडा घाटलाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.\nनगर शहर अभ्यास सहल\nअहमदनगर शहर म्हटले, की इतिहासातील निजामशाहीची आठवण होते. या शहराचा संस्थापक अहमद निजामशहाचा मकबरा आणि तालिकोटच्या लढाईच्या परिसरात येत्या शनिवारी (१८ एप्रिल) ‘सिटी वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सर्वासाठी मोफत खुला आहे. अधिक माहितीसाठी भूषण देशमुख (९८८१३३७७७५) यांच्याशी संपर्क साधावा.\n‘नोमॅड्स’ तर्फे येत्या १ ते २ मे\nदरम्यान ७ ते १४ वयोगटातील मुलांसाठी निसर्ग साहस शिबिराचे आयोजन केले आहे. या शिब��रामध्ये कोस्टल ट्रेक, जंगल ट्रेक, बोटिंग, वाळूच्या\nटेकडीवर चढाई आदी साहसी\nउपक्रमांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.\n‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे १७ ते २० जून दरम्यान ताडोबा जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी, तसेच २५० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.\nधकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nएसटी संपाला हिंसक वळण, जाणून घ्या कुठे काय स्थिती\nकोकणातील धरणे तुडुंब; मराठवाड्यात सर्वात कमी पाणीसाठा\nमहाराष्ट्रात शाळेच्या किचनमध्ये सापडले ६० विषारी साप\nशेतकऱ्यांना प्रति लिटर तीन रुपये दरवाढ मिळणार – रणजीत सिंह नाईक निंबाळकर\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hengweihoseclamp.com/mr/news/chamber-of-commerce-to-participate-in-three-rows-shen-wei-zhou-minghua-chen-xueming-calligraphy-exhibition", "date_download": "2019-09-17T14:25:39Z", "digest": "sha1:UR6XXSYDWL4CVW75UQ3SIUHYTUZY6CKC", "length": 10202, "nlines": 229, "source_domain": "www.hengweihoseclamp.com", "title": "चेम्बर ऑफ कॉमर्स तीन पंक्ती मध्ये सहभागी - शेन वेई हाँगकाँगला Minghua चेन Xueming कॅलिग्राफी प्रदर्शन - चीन Yuyao Hengwei रबरी नळी पकडीत घट्ट", "raw_content": "\nजंत ड्राइव्ह रबरी नळी, clamps\nजंत ड्राइव्ह रबरी नळी पकडीत घट्ट पाडलेली भोके\nजंत ड्राइव्ह रबरी नळी पकडीत घट्ट मिनी प्रकार\nजंत ड्राइव्ह रबरी नळी पकडीत घट्ट 10mm\nरबरी नळी पकडीत घट्ट संच\nरबरी नळी पकडीत घट्ट सेट-12.7\nरबरी नळी पकडीत घट्ट सेट-14.2\nरबरी नळी पकडीत घट्ट सेट-मिनी प्रकार\nपॉवर गियर रबरी नळी, clamps\nजलद प्रकाशन पकडीत घट्ट\nजलद प्रकाशन पकडीत घट्ट\nजलद प्रकाशन पकडीत घट्ट-बॅण्ड आणि वळणे कंस\nजलद प्रकाशन पकडीत घट्ट-स्नॅप लॉक\nवायर अर्धा पकड clamps\nहवाई अट रबरी नळी पकडीत घट्ट\nडबल बॅण्ड हवाई अट रबरी नळी clamps\nजंत ड्राइव्ह रबरी नळी clamps-नाही अशी पाडलेली भोके\nजंत ड्राइव्ह रबरी नळी clamps-नाही अशी पाडलेली भोके\nजंत ड्राइव्ह रबरी नळी clamps-नो-पाडलेली भोके\nजंत ड्राइव्ह रबरी नळी clamps-वसंत ऋतु\nबोल्ट संरचना रबरी नळी पकडीत घट्ट\nजहाज पकडीत घट्ट टी प्रकार\nटी-बोल्ट रबरी नळी clamps\nटी-बोल्ट वसंत ऋतु लोड clamps\nहेवी योग्य प्रकारे रबरी नळी clamps\nहेवी ड्यूटी रबरी नळी clamps\nव्ही-बॅण्ड रबरी नळी clamps टी प्रकार\nव्ही-बॅण्ड रबरी नळी clamps-जंत गियर प्रकार\nवायर रबरी नळी clamps\nमिनी रबरी नळी clamps\nइंधन रबरी नळी clamps\nजड कर्तव्य रबरी नळी clamps-डबल प्रमुख\nस्टील बेल्ट पकडीत घट्ट\nवसंत ऋतु बॅण्ड पकडीत घट्ट\nलवचिक Coupling- प प्रकार\nलवचिक Coupling- W1 प्रकार\nलवचिक Coupling- सी प्रकार\nलवचिक Coupling- डी प्रकार\nलवचिक Coupling- FB प्रकार\nदरिद्री / लवचिक Qwlk सापळे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nशेन वे हाँगकाँगला Minghua चेन Xueming कॅलिग्राफी प्रदर्शन - चेम्बर ऑफ कॉमर्स तीन प���क्ती मध्ये सहभागी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nशेन वे हाँगकाँगला Minghua चेन Xueming कॅलिग्राफी प्रदर्शन - चेम्बर ऑफ कॉमर्स तीन पंक्ती मध्ये सहभागी\nएप्रिल 29, 2014, चेम्बर ऑफ कॉमर्स आणि Tongxiang चित्रकार जिक्सिंग असोसिएशन च्या \"तीन ओळी - शेन वे, चेन Xueming, हाँगकाँगला Minghua\" चित्रकला प्रदर्शन, ड्रम टॉवर टॉवर येथे आयोजित.\nकार्यक्रम दोन कलाकार काम प्रोत्साहन आणि संप्रेषण संपूर्ण माध्यमातून, अशी आशा आणि कला दोन संस्कृतींचा दरम्यान परस्पर समन्वय प्रोत्साहन, मैत्री, आणि चांगले भविष्य तयार करण्यासाठी काम उद्दिष्ट\nचेम्बर ऑफ कॉमर्स जियांग लान महासचिव, मी प्रदर्शन उपस्थित होते.\nआम्हाला आपला संदेश पाठवा:\n* आव्हान: कृपया निवडा चषक\nपोस्ट केलेली वेळ: नोव्हेंबर-21-2017\n2015 मध्ये, वसंत ऋतु उत्सव संध्याकाळी पक्ष\nफेब्रुवारी 11, 2015 चार ओ 'दुपारी घड्याळ रोजी कंपनी एक 2015 वसंत ऋतु उत्सव संध्याकाळी पक्ष, स्थान राहिले कंपनी मिस व्यवसाय प्रशासन depa प्रतिनिधित्व पक्ष महान हॉल ...\nनिँगबॉ, हंग्झहौ व्या बाराव्या अध्यक्ष ...\nमे 6, 2014 16:00 वेळी, निँगबॉ, Hangzhou, निँगबॉ गुंतवणूक कंपनी, लिमिटेड लान हाऊस येथे आयोजित चेम्बर ऑफ कॉमर्स कार्यालय बैठक बाराव्या अध्यक्ष, मिंग फेंग वे उपाध्यक्ष, Xie Guorong, Do. टेलीफोटो होईल ..\nचेम्बर ऑफ कॉमर्स thr सहभागी ...\nएप्रिल 29, 2014, चेम्बर ऑफ कॉमर्स आणि Tongxiang चित्रकार जिक्सिंग असोसिएशन च्या \"तीन ओळी - शेन वे, चेन Xueming, हाँगकाँगला Minghua\" चित्रकला प्रदर्शन, ड्रम टॉवर टॉवर येथे आयोजित. गु ...\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/salim-khan-congratulates-shaharukh-khan/", "date_download": "2019-09-17T14:36:36Z", "digest": "sha1:UV6VUDUMQAHQTSMWZQG2CS26AAHU76NA", "length": 19191, "nlines": 104, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "सलमानचे वडील कटिंग करायला गेले आणि तिथे शाहरुखच्या पहिल्या पिच्चरचं गाणं वाजत होतं..", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसलमानचे वडील कटिंग करायला गेले आणि तिथे शाहरुखच्या पहिल्या पिच्चरचं गाणं वाजत होतं..\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\n९० च्या दशकातील हिरो म्हटलं की, तीन चेहरे आपोआपच डोळ्यांसमोर येतात. शाहरूख खान, सलमान खान आणि अमीर खान. या तीन खानांनी फिल्म इंडस्ट्रीत धमाल उडवून दिली. रोमँटिक हिरो अशी तिघांची इमेज होती.\nत्यांची गाणी, त्यांचे पिक्चर आजही लोकं विसरू शकत नाहीत.\nतर आज आपण शाहरूख खान या हिरोच्या पहिल्या पिक्चरमध्ये झालेल्या गंमतीजमती पाहुया. शाहरूख खान खरंतर गाजला तो त्याच्या टी.व्ही सिरीयल मुळे. सर्कस सिरीयलमधील त्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.\nपण असा कोणता असा पिक्चर होता की जो काहींनी नाकारला आणि शाहरूखने स्वीकारला आणि तो स्टार झाला, तरुणींच्या हृदयाची धडकन बनला आणि मुलांचा स्टाईल आयकॉन बनला. पाहू त्याची कहाणी.\n२६ जून १९९२ साली म्हणजेच २७ वर्षांपूर्वी शाहरूख खान ची पहिली फिल्म दिवाना रिलीज झाली. खरंतर हा पिक्चर शाहरूखला देण्याआधी खूप जणांनी नाकारला होता, त्यामुळे त्याच्या यशाचं श्रेय त्यांना दिलं तरी हरकत नाही.\nहिंदी पिक्चरची ‘ड्रीम गर्ल’ टीव्ही सिरीयल ‘नूपुर’ च्या दिग्दर्शनानंतर एक पिक्चर तयार करण्याचे स्वप्न पुरं करण्याच्या विचारात होती. शूटींग पण चालू केलं होतं. पण पिक्चरसाठी हिरो मिळत नव्हता.\nतिने त्याच वेळी टीवी सिरियलमधील शहारूख खानला पाहिलं होतं.\nत्याला लगेच बोलावलं ऑडिशन घेतली गेली आणि अखेर शाहरूख खानला या पिक्चरचा हिरो म्हणून घेतलं, पण शूटींगला मात्र खूपच विलंब होत होता. त्यामुळे त्या पिक्चरच्या आधी दुसराच पिक्चर तयार झाला.\nइकडे त्याच वेळी शाहरूख खानला एका पिक्चरसाठी घेतलं गेलं. पिक्चरचं नाव होतं ‘दिवाना’.\nपहिल्यांदा सनी देओलला या पिक्चरसाठी ऑफर दिली गेली, पण त्याने ती नाकारली. मग ती फिल्म राजकुमार कोहलीचा मुलगा अरमान कोहलीला दिली होती.\nशूटिंगचं थोडं काम पण सुरू झालं होतं, पण त्याचवेळी अरमान आणि प्रोड्युसरमध्ये काही वादविवाद झाले आणि त्याने तो पिक्चर सोडला.\nत्याच्यानंतर धर्मेंद्रने त्याच्या भावाला म्हणजेच पिक्चरच्या प्रोड्युसरला शाहरूख खानचं नाव सुचवलं आणि त्याला दिवाना पिक्चरसाठी घेतलं.ज्यात शाहरूखची एंट्री मध्यंतरानंतर आहे. त्या पिक्चरमध्ये त्याच्याबरोबर ऋषीकपूर आणि दिव्या भारती काम करत होते. त्या पिक्चरचं शूटिंग भराभर केलं गेलं.\n‘कोई न कोई चाहिए’ या सुंदर गाण्यावर शाहरूखची एंट्री होती आणि हेच गाणं त्याच्या करियरची सुरुवात आहे.\nत्या दोघांनी ही फिल्म नाकारली याचा फायदा शाहरूख खानला झाला.\nपुढेही असे किस्से शाहरूखच्या बाबतीत झाले. अमीर खानने ‘डर’ नाकारला, सलमान खानने ‘बाजीगर’ नाकारला आणि ते दोन्ही पिक्चर शाहरूखने केले आणि त्याच पिक्चरमुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली की तो सुपरस्टार झाला.\nतर दिवाना रिलीज झाला आणि तो हिट झाला. ही गोष्ट शाहरूख खानला कशी कळली याची एक गंमत आहे, शाहरूख खानने त्याच्या एका इंटरव्ह्यूच्या वेळी ही गोष्ट सांगितली.\nत्याने सांगितलं, पिक्चर हिट झाला ही बातमी मला राकेश रोशन ने सांगितली, पण तो स्टार झालो ही बातमी मला सलीम-जावेद या जोडीतील सलीम खान कडून कळली.\nसलीम खान म्हणजे सलमान खानचे वडील. शाहरूख खान ने सांगितलं की राकेश रोशनना भेटून तो सलमान खानच्या घरासमोरून जात होता, तेव्हा सलीम खाननी त्याला आपल्या बाल्कनीतून आवाज दिला आणि सांगितलं,\n‘‘तुझा पिक्चर चांगला हिट झाला. मी आत्ता न्हाव्याकडून आलो, तर तिथे कोणी शाहरूख खान सारखे केस कापा असं सांगत होतं.’’\nतेव्हा शाहरूख खानला कळलं की पिक्चर तर हिट झालाच आहे,पण आपणही स्टार झालो आहोत.\nकिती आनंदाचा क्षण असेल ना तो कोणीतरी आपली कॉपी करतोय म्हणजे आपण प्रसिद्ध झालो आहोत हे नक्की. लोकांना आपली स्टाईल, आपलं काम आवडलं असणार हे नक्की.\nएका हिरोच्या वडिलांकडून हि गोष्ट कळणे हीच एक मोठी गोष्ट होती.\nतरीही दिवानाच्या बाबतीत अशी एक गोष्ट आहे की जी ऐकून आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहात नाही ती म्हणजे शाहरूख खानने आपला पहिला रिलीज झालेले पिक्चर ‘दिवाना’ अजूनही पाहिला नाही.\nतो का नाही पाहिला असं त्याला एका मुलाखतीत विचारल्यावर तो म्हणाला, की ‘ज्या पिक्चरमधील काम करताना त्याला मनापासून आनंद होत नाही तो पिक्चर तो बघत नाही.\nअगदी तो पिक्चर हिट झाला तरी. कारण एवढंच आहे की, जर तो तो पिक्चर बघायला बसला तर त्याला तो पिक्चर तयार होतानाचे प्रसंग आठवतील, जे त्याच्या दृष्टीने सुखकारक नव्हते.\nदिवाना पिक्चर करताना त्या प्रोसेस मध्ये त्याला फारसा आनंद झाला नाही असे शाहरूख म्हणतो. कदाचित नवीन हिरो असल्याने त्याला फारसे चांगले अनुभव आले नसावे.\nशाहरुखने आपल्या त्या बोलण्यावर पांघरूण घालण्यासाठी असेही सांगितले की तो त्याचा पहिला आणि शेवटचा पिक्चर बघणार नाही.\nत्या पिक्चरला तो त्याचं करियर रूपी पुस्तकाचं कव्हर मानतो आणि बाकीचे सिनेमे ही आतली कहाणी आहे.’ असो त्याचं कारण काही असो पण या पिक्चरने त्याला स्टार बनवलं आणि लोकांना एक चांगला हिरो दिला हे नक्की.\n२६ जून २०१९ ला या सिनेमला २७ वर्ष पूर्ण झाली. त्याचं औचित्य साधून शाहरूख ने एक व्हिडिओ तयार केला. त्यात तो स्लोमोशनमध्ये बाईक चालवत आहे आणि बॅकग्राऊंडला ‘कोई न कोई चाहिए’ हे त्याचं पहिलं गाणं वाजत आहे.\nशाहरूख खानने ‘जिरो’ पिक्चरच्या अपयशानंतर सहा महिन्यात कोणताही पिक्चर साईन केला नाही. त्यामुळे त्याने बाइकवरचा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केल्यावर लोकांचं म्हणणं असं आहे की तो ‘धूम ४ ’ मध्ये काम करण्याची हिंट देत आहे.\nखरंतर असं काही नाहीये. हे लोकांच्या मनातले विचार आहेत असंच आपण म्हणू जोपर्यंत तो काही अनाऊंस करत नाही.\nतर अशा या ९० च्या दशकातील सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणार्‍या शाहरूख खानच्या करिअरची २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. अलीकडे त्याचे चित्रपट फारसे चालले नाहीत तरी त्याने आधी केलेलं काम अप्रतिम आहे यात शंकाच नाही.\n‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘मोहब्बते’, ‘दिल तो पागल है’ हे आणि असे अनेक चित्रपट आजही लोक आवडीने बघतात यातच त्याची लोकप्रियता जाणवते.\nआता त्याच्या सध्याच्या इमेजला साजेसे नवीन पिक्चर त्याला मिळोत आणि नवीन, चांगलं काहीतरी बघण्याची आपल्याला संधी मिळो हीच अपेक्षा.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← मोदी सरकारमुळे या बलाढ्य कंपन्यांच्या मालकांना एका झटक्यात कोट्यवधींचा दणका बसलाय\nएका डॉक्टरचे पत्रकाराला खुले पत्रं- “ब्रेकिंग न्यूजच्या नशेत पत्रकारिता करताय की नुसता राग काढताय\nसलमानचा “भारत”: पाहावा की पाहू नये, हे वाचा आणि ठरवा\nसिनेस्टार्सच्या विविध कार्यक्रमांमधील “हजेरी” मागचं ‘अर्थपूर्ण गणित\nबिग बॉसचं हे गुपित जाणून घेण्यासाठी आजही भलेभले उत्सुक आहेत- जाणून घ्या ते गुपित\nया एका मॅचने धोनीचं नशीब पालटलं आणि पुढे तो झाला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार \nनासाच्या भारतीय वंशाच्या महिला शास्त्रज्ञांचा नवा प्रकल्प : भारताची मान अभिमानाने उंचावणार\nतुमच्या मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्यापूर्वी हे नक्की वाचा\n – जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ४\nजेव्हा राजस्थानात चक्क एका टरबूजावरून युद्ध पेटलं…\n‘गांधी’ घडवणारा अज्ञात व्यक्ती जो तुम्हाला माहित नाही\nमाउंट एव्हरेस्ट नाही तर ‘हा’ आहे जगातील सर्वात उंच पर्वत – एक माहित नसलेलं सत्य\nनिकोला टेस्लाची भविष्यातील तंत्रज���ञान प्रगतीविषयीची ही पाच भाकिते तंतोतंत खरी ठरली आहेत\nसंतांच्या पायीची धूळ माझ्या माथी येऊ दे देवा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३६\nप्रजासत्ताक दिनासाठी २६ जानेवारी ही तारीख निवडण्यामागचे तुम्हाला माहित नसलेले कारण\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090407/mood.htm", "date_download": "2019-09-17T15:16:02Z", "digest": "sha1:IHZMNEIBIH5MDX3MPLZTUCUQ7OWX53HU", "length": 15661, "nlines": 52, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, ७ एप्रिल २००९\nमुंबईसारख्या महानगरात काही वर्षांपूर्वी सुमारे १५० लहान-मोठे तलाव होते, असं आज कोणालाही सांगितल्यावर आश्चर्याचा मोठा धक्काच बसेल. आज मात्र मुंबईत ४५ तलाव दिसून येतात. त्यातील काही भर टाकून बुजवले गेले आहेत, काही प्रदूषित झाले आहेत. मुंबई शहर व उपनगरांतील तळ्यांची ही समस्या लक्षात घेऊन रूपारेल महाविद्यालयाच्या पर्यावरणप्रेमी तरुण विद्यार्थ्यांनी २००६ साली ‘मॉब’ (मेंबर्स ऑफ ब्रदरहूड) ही संस्था सुरू केली. गिरीश डोके, अमित जठार, कल्पेश भोसले, गोपाळ पालव, दर्शन जाधव यांनी स्थापन केलेल्या ‘मॉब’चे प्राधान्यक्रम आहेत पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण आज तरुण सर्व क्षेत्रांत काम करतात; वेगवेगळ्या समाजकार्यात हातभार लावतात. मग पर्यावरण क्षेत्रात त्यांचं योगदान काय, या प्रश्नाला ‘मॉब’ हे एक उत्तर आहे.तलावांच्या प्रश्नांवर काम करताना मॉबने २५ तलावांचा ‘सॅम्पल सव्‍‌र्हे’ केला.\nजीवनातले ‘ते’ विलक्षण क्षण अनुभवताना\nकट्टय़ावरती जगभरातल्या गप्पा मारताना\nमित्रांच्या सहवासात माझे अस्तित्व टिकवताना\nस्वत:ची फिलॉसोफी इतरांसमोर मांडताना\nकँटिनच्या गरम वडय़ांचा आस्वाद घेताना\nकरियरचे मैलाचे दगड साकारताना\nत्या गर्दीत स्वत:चे शोध घेताना\nते अनुभव काव्यामध्ये रूपांतर करताना\n एक्झाम फीव्हर उतरला का तुमच्या परीक्षा चालू असताना राष्ट्रीय वसंत नाटय़ोत्सव पार पडला याची माहिती असेलच तुम्हाला.. (परीक्षा चालू असतानाही तुम्ही नाटय़ महोत्सव पाहिला आहे हे मला माहीत आहे बरं का तुमच्या परीक्षा चालू असताना राष्ट्रीय वसंत नाटय़ोत्सव पार पडला याची माहिती असेलच तुम्हाला.. (परीक्षा चालू असतानाही तुम्ही नाटय़ महोत्सव पाहिला आहे हे मला माहीत आहे बरं ���ा) मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टसला पहिल्या व दुसऱ्या वर्षांला निवडक २५-२५ विद्यार्थ्यांची बॅच असते. संपूर्ण देशभरातून निवड चाचणी होऊन हे विद्यार्थी इथपर्यंत पोहोचतात. आजची तरुण पिढी वसंत नाटय़ोत्सवाकडे कोणत्या अंगाने पाहते हे जाणून घेण्यासाठी थिएटर अ‍ॅकॅडमीने सादर केलेल्या ‘हृदय’ या नाटकाच्या टीमशी आम्ही खास बातचीत केली. शेवटच्या दिवशी होणाऱ्या प्रयोगाची रंगीत तालीम चालू असतानाच आम्ही तिथे पोहोचलो त्यामुळे सगळी टीम एकत्रच भेटली आणि गप्पांना पूर आला.\nतुझं पत्र मिळालं. थँक्स.. परीक्षा पद्धतीची जी चीड माझ्या मनात होती ती अगदी करेक्ट शब्दांत माझ्यापुढे मांडलीस तू. प्रॉब्लेम असा आहे की, या ‘चेंज’ची निकड जे ही शैक्षणिक पद्धत ठरवतात, त्यांना जाणवतच नाही. मला माहित्येय की कुठलाच बदल एका रात्रीत घडून येत नाही. ती एक प्रोसेस असते. ते रिझल्टस् प्रत्यक्ष दिसण्यासाठी कित्येक वर्षं जावी लागतात, पण त्या बदलासाठी आपण इनिशिएटिव्ह घ्यावा असंच कोणाला वाटत नाही. आणि वाटलं तरी त्या दृष्टीने पावलं उचलली जात नाहीत आणि हेच खटकतं. असो..\nपप्पू पास हो गया\nमाझी परीक्षा बऱ्याचदा कठीणच जाते आणि नंतर दिवस येतो तो म्हणजे ‘द आर डे’ म्हणजेच रिझल्टचा दिवस. मग सारखं वाटत राहतं की, या वेळी आपली दांडी गुल होणार; पण नोटीस बोर्डवर नावापुढे ‘पास’ असतं आणि त्या क्षणी मी जगातला सर्वात खूश माणूस असतो. आपल्यापैकी ज्यांची अवस्था माझ्यासारखी होते त्यांना वोडाफोनची नवी जाहिरात आणि त्यातील तो मुलगा आठवत असेल. अचानक पास झाल्यावर तो ज्या रिअ‍ॅक्शन्स देतो त्या फारच अपीलिंग’ आणि ‘दिल को छू लेने वाल्या’ आहेत. हा एक्स्प्रेसिव्ह चेहरा म्हणजे नमित दास.\nएम. जी. एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कामोठे, नवी मुंबई यांचा ‘क्रिसॅलिस’ हा वार्षिक तांत्रिक महोत्सव २८ ते ३० मार्च या दिवसांत संपन्न झाला. इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर्स (आयईईई)तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रोबो गेमिंगचे वैविध्यपूर्ण इव्हेन्टस येथे पहावयास मिळाले. ‘रोबोट्रिक्स’मध्ये ‘पायथन पिरॅमिड’ या कठीण ट्रॅक्सवर स्पर्धकांनी आपले रोबोटस हाताळले. सुमो रेसलिंगमध्ये आखाडय़ात रोबोटसची ताकद पणाला लागली. ‘सॉकर’ ही रोबोटसची फुटबॉल मॅच रोमांचक होती. सर्वात लांब ��ेप घेणारा रोबोट ‘लॉन्ग जम्प’चा विजयी ठरला. कार्यक्रमात सर्वाचे लक्ष वेधत होता तो जमीन व पाणी या दोघांवर लीलया चालणारा रोबोट- ‘अ‍ॅम्फीकार’. ‘काऊंटर स्ट्राईक’ एनएफएस मोस्ट वॉन्टेड या लॅन गेम्सवर आकर्षक पारितोषिके होती. व्हच्र्युअल स्टॉक मार्केट, टेक्निकल क्विज, सुडोकू, ट्रेजर हंटसारख्या इव्हेन्टसमध्येही विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले. संगणक, सिव्हिल, बायोमेडिकल, केमिकल या शास्त्रांमधील विविध विषयांवरील टेक्निकल पेपर प्रेझेन्टेशन्सना विद्यार्थ्यांचा उत्स्फ्रू्त प्रतिसाद मिळाला.\nमुंबई येथील ‘सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स’च्या ३० एन.सी.सी. कॅडेट्सनी २४ मार्च रोजी डोंबिवली येथील शहीद कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास भेट दिली. हे स्मारक डोंबिवली येथील एम.आय.डी.सी. परिसरात उभारलेले आहे. सर्व कॅडेट्सनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना दिली. कॅप्टन सचान हे डोंबिवलीच्या के. व्ही. पेंढारकर कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. या कॅडेट्सनी केवळ स्मारकालाच भेट दिली असे नाही तर पेंढारकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचीही भेट घेतली. एन.सी.सी. कॅडेट्सबरोबर लेफ्टनंट सुनील कांबळेही उपस्थित होते. लेफ्टनंट कांबळे डोंबिवलीचे रहिवासी आहेत. लेफ्टनंट कांबळे यांनी पेंढारकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. आपल्या देशाला तरुण शूरवीरांची किती आवश्यकता आहे हे त्यांनी पटवून दिले. त्यांनी सैन्याची माहिती देणारी काही पत्रकेही वाटली. भूदल, नौदल व हवाईदल यांचे महत्त्व व देशाच्या सुरक्षिततेत त्यांचा मोलाचा वाटा यावर लेफ्टनंट कांबळे यांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे त्यांनी निरसन केले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन कॅप्टन सचान यांच्यासारखे देशसेवेत सामील व्हावे. असे झाल्यास तीच कॅप्टन सचान यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. अशा प्रकारे कॅप्टन सचान यांना दिलेली मानवंदना सर्व विद्यार्थ्यांना स्मरणात राहील.\nकॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक’ करणं फार थोडय़ांना जमतं. आपमे हैं वह बात तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी ��णि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूड’शी मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूड’शी मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/category/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3/", "date_download": "2019-09-17T14:18:50Z", "digest": "sha1:6YULAYJVE3LNNGCUKBC3HSJV5UENIHPQ", "length": 4659, "nlines": 90, "source_domain": "kalamnaama.com", "title": "खेळ – Kalamnaama", "raw_content": "\nअफगाणिस्तानचा बांगलादेशवर मोठा विजय\nटिम कलमनामा 1 week ago\nचितगाव येथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्\nजगजेत्त्या इंग्लंड चे हार्दीक अभिनंदन करतांना…\nटिम कलमनामा July 15, 2019\nतीन बॉल पाच रन…त्यानंतर एक बाँल तीन रन असे आ\nशास्त्रींच्या व्यवस्थापनेवर ‘दादा’ चा आक्षेप\nटिम कलमनामा July 12, 2019\n२०१९ विषवचषक स्पर्धेतील भारताचं आव्हान उपांत्य साम\nटिम कलमनामा July 10, 2019\nभारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने इटलीमध्ये स\nहिमा दासची ‘सुवर्ण’ कामगिरी\nटिम कलमनामा July 5, 2019\nधावपटू हिमा दासने पोलंड येथे पार पडलेल्या पोन्जान\nधोनीला भेटण्यासाठी फॅन स्पेनहून थेट इंग्लंडला\nटिम कलमनामा July 4, 2019\nयंदाच्या विश्वचषक खेळाबरोबर इतर अनेक कारणांसाठी चर\nटिम कलमनामा July 1, 2019\nविषवचषकमधील भारताच्या भगव्या जर्सीवर बरीच चर्चा हो\n“मेन इन ब्ल्यू” आता “मेन इन ऑरेंज” मध्ये\nटिम कलमनामा June 29, 2019\nभारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भगव्या रंग\nपाकसाठी आज करो या मरो\nटिम कलमनामा June 26, 2019\nविश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी उर्व\nअफगाणी गोलंदाजांपुढे भारताचे लोटांगण\nटिम कलमनामा June 22, 2019\nआज अफगाणिस्तानच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजांनी शरण\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/editorial/approach-even-though-there-desert-agriculture-gdp-must-rise/", "date_download": "2019-09-17T15:45:36Z", "digest": "sha1:Z6OYGZX3H7RQ5BB5HZLR46SEG3KDLSJR", "length": 36067, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Approach: Even Though There Is A Desert Of Agriculture; Gdp Must Rise! | दृष्टिकोन: शेतीचे वाळवंट झाले तरी चालेल; जीडीपी वाढला पाहिजे! | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर ��ाँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nदृष्टिकोन: शेतीचे वाळवंट झाले तरी चालेल; जीडीपी वाढला पाहिजे\n | दृष्टिकोन: शेतीचे वाळवंट झाले तरी चालेल; जीडीपी वाढला पाहिजे\nदृष्टिकोन: शेतीचे वाळवंट झाले तरी चालेल; जीडीपी वाढला पाहिजे\n‘देशाचा जीडीपी कार किती विकल्या जातात यावर ठरतो. कारण कार विक्री झाल्याने केवळ रोजगाराचाच प्रश्न मिटत नाही, तर पेट्रोलच्या विक्रीत भर पडते. कारसाठी बँकांकडून कर्ज घ्यावे लागते.\nदृष्टिकोन: शेतीचे वाळवंट झाले तरी चालेल; जीडीपी वाढला पाहिजे\nवाहनांचा बाजार झपाट्याने घसरत आहे. सर्व श्रेणींतील वाहनांच्या विक्रीत ऑगस्टमध्ये तब्बल २३.५५ टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे आता अर्थव्यवस्थेचे काय होईल, या चिंतेने सर्वांना झपाटले आहे. त्याचवेळी भारतात अनेक वेळा, नव्हे नेहमीच शेतमालाचे भाव गडगडले. एवढेच नव्हे, तर भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल रस्त्यावर फेकून द्यावा लागला. अशा स्थितीतही शेतकºयाची-शेतमालाची एवढी चिंता कधीच कोणी केली नाही.\nम्हणजेच देशातील ७० टक्के लोकसंख्या अवलंबून असलेल्या शेतीपेक्षा इतर बाजारपेठा आमच्या अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्वाच्या आहेत. हे असे का या प्रश्नाचे उत्तर पंजाबमधील कृषीतज्ज्ञ आणि अन्न व व्यापार धोरण विश्लेषक देविंदर शर्मा यांनी नवी दिल्लीत गेल्या आठवड्यात सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट (सीएसई)ने आयोजित केलेल्या ‘ग्लोबल साऊथ मीडिया ब्रिफिंग डेझर्टिफिकेशन’ कॉन्फरन्समध्ये दिले. ते म्हणाले, ‘देशाचा जीडीपी कार किती विकल्या जातात यावर ठरतो. कारण कार विक्री झाल्याने केवळ रोजगाराचाच प्रश्न मिटत नाही, तर पेट्रोलच्या विक्रीत भर पडते. कारसाठी बँकांकडून कर्ज घ्यावे लागते. इन्शुरन्स, अ‍ॅक्सेसरीज, गॅरेज अशा अनेक पातळींवर उलाढाल वाढते. याशिवाय प्रदूषणात भर पडते. त्याचा दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो आणि रुग्णालयांचाही बाजार जोरात चाल��ो. एक कार जीडीपीवाढीला अशा प्रकारे मदत करते. असे अनेक घटक जीडीपीला वर नेत असतात. अशा सर्वांगाने शेतकरी वा त्याचा कुठला शेतमाल जीडीपीवाढीला मदत करतो या प्रश्नाचे उत्तर पंजाबमधील कृषीतज्ज्ञ आणि अन्न व व्यापार धोरण विश्लेषक देविंदर शर्मा यांनी नवी दिल्लीत गेल्या आठवड्यात सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट (सीएसई)ने आयोजित केलेल्या ‘ग्लोबल साऊथ मीडिया ब्रिफिंग डेझर्टिफिकेशन’ कॉन्फरन्समध्ये दिले. ते म्हणाले, ‘देशाचा जीडीपी कार किती विकल्या जातात यावर ठरतो. कारण कार विक्री झाल्याने केवळ रोजगाराचाच प्रश्न मिटत नाही, तर पेट्रोलच्या विक्रीत भर पडते. कारसाठी बँकांकडून कर्ज घ्यावे लागते. इन्शुरन्स, अ‍ॅक्सेसरीज, गॅरेज अशा अनेक पातळींवर उलाढाल वाढते. याशिवाय प्रदूषणात भर पडते. त्याचा दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो आणि रुग्णालयांचाही बाजार जोरात चालतो. एक कार जीडीपीवाढीला अशा प्रकारे मदत करते. असे अनेक घटक जीडीपीला वर नेत असतात. अशा सर्वांगाने शेतकरी वा त्याचा कुठला शेतमाल जीडीपीवाढीला मदत करतो’ एकीकडे जग वाळवंटाच्या म्हणजेच नापिकीच्या दिशेने प्रवास करीत आहे. ‘सीएसई’ने या विषयावर ‘अर्थ\nडेझर्टिफाइड’ हा अहवाल याच कार्यक्रमात प्रसिद्ध केला. जगातील तब्बल ६० टक्के लोकांना दुष्काळ आणि वाळवंटाच्या प्रवासाचा फटका बसत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणीय कार्यक्रमाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पुष्पम कुमार यांनी याच कार्यक्रमात दिली. जगाच्या लोकसंख्येत आशियाचा वाटा तब्बल ६० टक्के इतका आहे. त्यातील ७० टक्के लोक खेड्यात राहतात आणि ते शेती किंवा शेतीशी निगडित व्यवसायावर अवलंबून आहेत. या सर्व लोकांना जमिनीची अधोगती, वाळवंटाच्या दिशेने सुरू असलेला प्रवास आणि दुष्काळाचा फटका बसत आहे. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जीडीपीत सर्वात कमी १५.४ टक्के वाटा शेती क्षेत्राचा आहे. त्यानंतर औद्योगिक क्षेत्राचा २३ टक्के, तर सर्वात जास्त ६१.५ टक्के वाटा हा सेवा क्षेत्राचा आहे.\nआपल्या देशातील १० राज्यांमध्ये वाळवंट झालेले म्हणजे नापीक होत चाललेले क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या ६५ टक्के इतके आहे. या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून, आपले नापिक जमिनीचे क्षेत्र ४४.९३ टक्के इतके आहे. युरोपियन कमिशनमधील संयुक्त संशोधन केंद्राच्या ‘वर्ल्ड अ‍ॅटलास आॅफ डेझर्टिफिकेशन’ अहवालात ही स्पष्ट नोंद करण्यात आली आहे. अधिकाधिक उत्पन्न घेण्याच्या हव्यासातून संकरित बियाणे, भरमसाट रसायने आणि कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. त्याचवेळी वातावरणातील बदलामुळे अनियमित झालेला पाऊस, एकीकडे कोरडा, त्याचवेळी बाजूला ओला दुष्काळ अशी स्थिती वारंवार निर्माण होत आहे. शिवाय पडणाºया पाण्याच्या नियोजनाचा प्रचंड अभाव आहे. म्हणजे देशात ८७६० तासांत पडणारा पाऊस आता केवळ १०० तासांत पडत आहे. एकूण पडणारा पाऊस तेवढाच असला तरी तो कमी काळात होत असल्याने हे पाणी अडवणे, मुरविणे आणि त्याचा वापर करणे हे मोठे आव्हान आहे. वातावरणाच्या बदलामुळे गेल्या १७ वर्षांत देशातील ६५ दशलक्ष हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून, तब्बल ३७ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.\n२०५० पर्यंत भारतातील ६०० दशलक्ष लोकांना वातावरणातील बदलाचा फटका बसेल, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. त्यामुळे आपल्या शेतजमिनीचे १०० टक्के वाळवंट होण्याआधी वातावरण बदल, पाण्याचे नियोजन आणि शेतजमिनीचा वापर या तीन गोष्टींवर चिंतन करून तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. वाळवंटातील राजस्थानने यावर अलीकडे खूप मोठे काम केले. त्याचे सकारात्मक परिणाम त्यांना मिळत आहेत. इकडे आपण आणि आपली यंत्रणा मात्र वाहनांचा बाजार वाढला पाहिजे यावर चिंतन करताना दिसते आहे. यामुळे हा बाजार वाढेलही. परिणामी जीडीपीमध्ये चांगलीच वाढ नोंदली जाईल; पण वाळवंट आपल्या आणखी जवळ येईल, त्याचे काय\n(लेखक लोकमतचे उपवृत्तसंपादक आहेत)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nफुलोऱ्यावरील धानाला पावसाचा फटका\nसोयाबीन पिकावर नवे संकट; शेंगांची गळती\nमूग-उडिदाचे उत्पादन बुडाले; रब्बी पेरणीचे आव्हान\nचिखलमय पांदण रस्त्यामुळे शेतकऱ्यांची दमछाक\nनुकसान टाळण्यासाठी हिरव्या उडिद पिकाची तोडणी\nफवारणीतून विषबाधा : केवळ ४६८ शेतकरी-शेतमजुरांची आरोग्य तपासणी\nबहुविध व्यक्तिमत्त्व, अद्वितीय नेतृत्व अमित शहांनी नरेंद्र मोदींवर लिहिलेला लेख\nचीनशी मुकाबला करण्यासाठी रशिया व अमेरिका यांची मैत्री व विश्वास वाढविणे आवश्यक\nराजकीय काळोखाच्या पटलावर चमकणारा काजवा\nजिकडे तिकडे 'व्हॅकन्सी' मोरूची चु���ली 'फ्रिक्वेंसी'\nशत्रुत्व असले तरी सभ्यता सोडून चालणार नाही\n वाहन उद्योगातील मंदीला ओला आणि उबेर जबाबदार \nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमॅच फिक्सिंगबिग बॉस 13भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशेअर बाजारआयफा अॅवॉर्डअफगाणिस्तानचांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4652114939211714962&title=Appeal%20To%20Take%20EMV%20Chip%20base%20ATM%20cum%20Debit%20Card&SectionId=5003950466321844063&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-09-17T14:12:27Z", "digest": "sha1:X7XG2DGBXMH7URMFJLLBRKRVSRDHYRWR", "length": 8874, "nlines": 122, "source_domain": "bytesofindia.com", "title": "ईएमव्ही चिपबेस एटीएम कार्ड घेण्याचे ‘महाबँके’चे आवाहन", "raw_content": "\nईएमव्ही चिपबेस एटीएम कार्ड घेण्याचे ‘महाबँके’चे आवाहन\nपुणे : बँक ग्राहकांचे जुने मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड, नव्या ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाने बदलून देण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे ३१ डिसेंबर २०१८पूर्वी जुनी मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कार्ड नवे ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाद्वारे बदलायचे आहे. नव्या ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाच्या दर्शनी भागाच्या डाव्या बाजूस चिप बसवली गेलेली आहे.\n३१ डिसेंबर २०१८नंतर सर्व जुनी मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड निष्क्रिय केली जाणार असल्याने त्याचा वापर ग्राहकांना करता येणार नाही.\nरिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे पालन करण्याच्या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्रने त्यांच्या सर्व ग्राहकांना त्यांचे जुने मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड बँकेत जमा करून त्या बदल्यात ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड घेण्याचे आवाहन केले आहे. हे नवे कार्ड ग्राहकांना नि:शुल्क बदलून दिले जाईल. नवे चिप आधारित कार्ड घेण्यासाठी ग्राहक बँक ऑफ महाराष्ट्रच��या कोणत्याही सोईस्कर शाखेत जाऊन नवे कार्ड प्राप्त करू शकतात त्यामुळे ग्राहकांना त्यांचे खाते असणार्‍या शाखेतच जाण्याची आवश्यकता नाही.\nनवे ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड जुन्या मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाच्या बदल्यात घेण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने त्यांच्या ग्राहकांना एसएमएसद्वारे तसेच एटीएममध्ये पोस्टर्सच्या प्रदर्शनाने आणि एटीएम स्क्रिन्सवरील संदेशाद्वारे कळविले आहे.\nTags: पुणेबँक ऑफ महाराष्ट्रमहाबँकभारतीय रिझर्व्ह बँकएटीएम कार्डरिझर्व्ह बँकएटीएमPuneBank Of MaharashtraRBIMahabankReserve Bank of IndiaATMATM Cardप्रेस रिलीज\nएक जानेवारीपासून जुने एटीएम कार्ड वापरातून बंद होणार ‘नजीकच्या काळात व्याजदराबाबत पुनरावलोकन करू’ ‘महाबँके’कडून व्याजदराचे सुसूत्रीकरण ‘महाबँके’ची ‘माइंड सोल्यूशन्स’सोबत भागीदारी ‘महाबँके’च्या ८४व्या स्थापनादिनी ७५ कॅश रिसायकलर्स सुरू\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nनंदादीप फाउंडेशनतर्फे कल्याणमध्ये अनाथाश्रम\nहवे आहेत मराठी भाषेचे मेकॅनिक\n‘विद्यार्थिदशेतच समाजभान निर्माण व्हावे’\nविद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\nहवे आहेत मराठी भाषेचे मेकॅनिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/suhas-warke-the-new-commissioner-of-kolhapur/", "date_download": "2019-09-17T14:12:39Z", "digest": "sha1:ZBW2LKSJAOLVU2BQXUW26TVOYLHWP2TI", "length": 10759, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सुहास वारके कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे पोलीस महानिरीक्षक | Dainik Prabhat", "raw_content": "\nसुहास वारके कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे पोलीस महानिरीक्षक\nमुंबई – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची बदली आता नाशिकला झाली आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांचा कार्यकाळ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाला असल्याने नवे आयुक्त म्हणून नांगरे-पाटील यांची निवड झाली आहे. तर ��ोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके असणार आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बदल्या करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद महानिरीक्षकपदी डॉ. रवींद्र सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर औरंगाबादचे महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांची नांदेडला बदली करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षक एफ. के. पाटील यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे. सुनील रामानंद यांची मुंबईच्या पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. पुणे वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची सातारा अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nस्वाभिमान म्हणजे काय असतो पवारसाहेब \nसत्ता आल्यास आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5 हजार रुपयांची वाढ\nदोन दिवसांत निवडणूकीची घोषणा\nभिडे गुरुजींविरोधात तपासास मुदतवाढ\nआरेचे नाणार होणार – उद्धव ठाकरे\nदुसऱ्यावर अंवलुबून राहण्यापेक्षा स्वत: तपास करा\nअंगारकी संकष्टीनिमीत्त राज्यातील गणपती मंदीरांमध्ये भाविकांची गर्दी\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nबारामतीत काय 370 लागू आहे का\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भ��नमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nपावसाअभावी वाटाणा पिकावर रोगराईचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshow/2579488.cms", "date_download": "2019-09-17T15:46:44Z", "digest": "sha1:E23UJESI6GH4HGBQCC26N3U4KOLAGZL6", "length": 8632, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News: मटा ऑनलाइन दिवाळी अंक - | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nमटा ऑनलाइन दिवाळी अंक\nमराठीतला पहिला संपूर्ण ऑनलाइन दिवाळी अंक. ऑनलाइन मराठी मराठी फुटकळपणा हा समज खोडून काढणारं, चोखंदळ वाचकांनी गौरवलेलं दर्जेदार पाऊल.\nमटा ऑनलाइन दिवाळी अंक\nसुप्रिया सुळेंशी गैरवर्तणूक; टॅक्सी चालक अटकेत\nगिर्यारोहक अर्जुन वाजपेयीने स्वीकारले #GoMonster वन चार्ज चॅलेंज: एकदाच बॅटरी चार्ज करून करणार दोंग व्हॅली ते कच्छपर्यंत प्रवास\n'एका जातीचा मोहरा म्हणून उदयनराजेंचा वापर झाल्यास शिवरायांचा अपमान'\n1 स्वार, 1 बॅटरी चार्ज. 1 डोंगराळ प्रदेश. अभिनेता अमित साधने स्वीकारले खडतर चॅलेंज\nlive: मुंबई: २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राज���'ला मंदीचा फटका\nतांबड्या भोपळ्याची पौष्टिक खीर\nचटपटीत आणि चविष्ट चणा डाळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/elections/lok-sabha-elections/news/will-not-bow-in-front-of-congress-says-prakash-ambedkar/articleshow/69502878.cms", "date_download": "2019-09-17T15:56:04Z", "digest": "sha1:456TMU5NTJSI26P3DALL72OPCUETBMYS", "length": 14999, "nlines": 184, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Prakash Ambedkar: काँग्रेसशी यापुढं समान पातळीवर चर्चा: प्रकाश आंबेडकर - काँग्रेसशी यापुढं समान पातळीवर चर्चा: प्रकाश आंबेडकर | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nकाँग्रेसशी यापुढं समान पातळीवर चर्चा: प्रकाश आंबेडकर\nलोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढून काँग्रेसला अनेक जागांवर धक्का देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यापुढंही स्वाभिमानी बाणा कायम ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. 'यापुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला आमच्यासोबत चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल,' असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.\nकाँग्रेसशी यापुढं समान पातळीवर चर्चा: प्रकाश आंबेडकर\nलोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढून काँग्रेसला अनेक जागांवर धक्का देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यापुढंही स्वाभिमानी बाणा कायम ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. 'यापुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला आमच्यासोबत चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल,' असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.\nएमआयएमसह छोट्या पक्षांची मोट बांधून प्रकाश आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ लाखांहून अधिक मतं खेचली आहेत. इम्तियाज जलील यांच्या रूपानं 'वंचित'चा एक खासदार निवडून आला आहे. तर, या आघाडीला मिळालेल्या मतांमुळं महाराष्ट्रात काँग्रेसला नऊ जागांवर पराभव पत्करावा लागला आहे. आघाडीचा प्रभाव काँग्रेसनंही मान्य केला आहे.\nया पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी आज ट्विट केलं असून यापुढंही काँग्रेसशी स्वत:च्या अटींवर चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे. 'काँग्रेसचे राजकीय गुलाम होऊन राहण्याची वेळ गेली आहे. आता त्यांना आमच्याशी समसमान पातळीवर येऊन चर्चा करावी लागेल,' असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी चर्चा करण्याची वेळ आल्यास प्रकाश आंबेडकर १४४ जागांची मागणी करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nकाँग्रेसला या पुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण कॉंग्रेससो… https://t.co/v1GEpo5L41\nपुढील मतदारसंघात 'वंचित'नं घेतली लाखमोलाची मतं\n>> लातूर : ११२२५५\n>> नाशिक : १०९९८१\n>> उस्मानाबाद : ९८५७९\n>> परभणी : १४९९४६\n>> रावेर : ८८३६५\n>> सांगली : ३००२३४\n>> सोलापूर : १७०००७\n>> यवतमाळ-वाशिम : ९४२२८\nसुप्रिया सुळेंशी गैरवर्तणूक; टॅक्सी चालक अटकेत\nगिर्यारोहक अर्जुन वाजपेयीने स्वीकारले #GoMonster वन चार्ज चॅलेंज: एकदाच बॅटरी चार्ज करून करणार दोंग व्हॅली ते कच्छपर्यंत प्रवास\n'एका जातीचा मोहरा म्हणून उदयनराजेंचा वापर झाल्यास शिवरायांचा अपमान'\n1 स्वार, 1 बॅटरी चार्ज. 1 डोंगराळ प्रदेश. अभिनेता अमित साधने स्वीकारले खडतर चॅलेंज\nlive: मुंबई: २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nभविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही: जेडीयू\nसीतारामन देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री\nमहाराष्ट्राला मिळाली ४ कॅबिनेट, ३ राज्यमंत्रिपदं\n'हे' प्रमुख चेहरे 'मोदी सरकार-२' मध्ये नाहीत\nसरकार २: मोदींनी घेतली शपथ; गडकरी, जावडेकर, सावंत मंत्रिमंडळात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकाँग्रेसशी यापुढं समान पातळीवर चर्चा: प्रकाश आंबेडकर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/competition-competition-festival-from-18-to-20-june/articleshow/69190107.cms", "date_download": "2019-09-17T15:37:49Z", "digest": "sha1:GG5IHBVNEK6M2QNGKMTFNQVI6WFEOW5R", "length": 16242, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: स्पर्धा परीक्षा महोत्सव१८ ते २० जूनदरम्यान - competition competition festival from 18 to 20 june | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nस्पर्धा परीक्षा महोत्सव१८ ते २० जूनदरम्यान\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि इतर सरकारी विभागांच्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी सृजन फाउंडेशन आणि एमपीएससी स्टुडंट्स राइट्स यांच्यातर्फे 'स्पर्धा परीक्षा महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. 'स्पर्धा परीक्षा : वास्तव, भवितव्य व दिशा' या विषयावरील हा महोत्सव स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे १८ ते २० जून दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होईल.\nस्पर्धा परीक्षा महोत्सव१८ ते २० जूनदरम्यान\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि इतर सरकारी विभागांच्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी सृजन फाउंडेशन आणि एमपीएससी स्टुडंट्स राइट्स यांच्यातर्फे 'स्पर्धा परीक्षा महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. 'स्पर्धा परीक्षा : वास्तव, भवितव्य व दिशा' या विषयावरील हा महोत्सव स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे १८ ते २० जून दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होईल.\nसृजन फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित पवार, एमपीएससी स्टुडंट्स राइट्सचे महेश बडे व किरण निंभोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी साई डहाळे, श्रीकांत कदम, प्रतीक धुमाळ, विजय मते आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या तीन दिवसांत विविध सत्रांमध्ये लोकसेवा आयोग��चे माजी अध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, शैक्षणिक, उद्योग, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रांतील तज्ज्ञ विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. 'प्रशासनात जाऊन जनसेवा करण्याची इच्छा मनाशी बाळगणारा तरुण वर्ग आज स्पर्धा परीक्षेच्या मृगजळात अडकला आहे. अशा वेळी त्याला वास्तव समजावून देऊन, भवितव्य सुकर करण्यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा आहे,' असे पवार म्हणाले. महोत्सवात मार्गदर्शन सत्रांसह उमेदवारांसाठी समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध असेल. या महोत्सवात अभ्यासासाठीची संकेतस्थळे, व्यवसाय मार्गदर्शनही केले जाईल, असे बडे यांनी सांगितले.\nविद्यार्थी आणि पालकांनी नोंदणी व अधिक माहितीसाठी ९१५८२७८४८४, ८४८४०८६०६१ या मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा www.spardhaparikshamahotsav.com या वेबसाइटला भेट द्यावी. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी 'कॉम्पिटेटिव्ह अ‍ॅस्पिरेन्टस नेव्हिगेटर' हे अ‍ॅप आणि वेबसाइट तयार करण्यात आले आहे. राज्यातील उमेदवारांच्या समस्या या अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे जाणून घेऊन त्या एमपीएससी आणि राज्य सरकार यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे बडे यांनी यांनी सांगितले.\nसृजन फाउंडेशन व एमएसआरची उद्दिष्टे\n- दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांसाठी अभ्यासिका\n- जिल्हा/ तालुक्याच्या ठिकाणी वाचनालय\n- प्रशासकीय, सामाजिक व राजकीय मान्यवरांचे व्याख्याने\n- अंध व अपंगांसाठी विशेष सवलती, व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम\n- मानसोपचारतज्ज्ञांची व्याख्याने व समुपदेशन\nउदयनराजेंनी घेतली शरद पवारांची भेट\nअस्थीरोग तज्ज्ञ डॉ. खुर्जेकर यांचा अपघातात मृत्यू\nमान्सून परतीचा प्रवास लांबणार\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं; प्रत्येकी १२५ जागा, मित्रपक्षांना ३८ जागा\nपुण्यात फालूद्यात सापडले ब्लेड\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:स्पर्धा परीक्षा|महाराष्ट्र लोकसेवा आयोग|पुणे|गणेश कला क्रीडा|केंद्रीय लोकसेवा आयोग\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्य�� चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nनाणार प्रकल्पाचा पुनर्विचार करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nजळगावः बोरी नदीत बुडून दोघांचा मृत्यू\n'बेअर नेसेसिटी'; मुंबईत छायाचित्रांचे प्रदर्शन\nपोलिसाने गुन्हेगारावर ओवाळले पैसे; व्हिडिओ व्हायरल\nएमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू, दहा लाखाची भरपाई मिळणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nस्पर्धा परीक्षा महोत्सव१८ ते २० जूनदरम्यान...\nकुत्र्याचे पिल्लू वाचविताना विहिरीत पडलेल्या तरुणाची अग्निशमन दल...\nपुणेकरांनी शनिवारी अनुभवला गारठा...\nदेशातील १५ टक्के मुलांना ‘डिस्लेक्सिया’चा धोका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chilli-rate-quintal-rs-1500-rs-6000-state-19865?tid=161", "date_download": "2019-09-17T15:16:20Z", "digest": "sha1:FVC2UKRIY73CTILKYL6BXQXBSAH7LR7D", "length": 27137, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Chilli rate per quintal Rs 1500 to Rs 6000 in the state | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल १५०० ते ६००० रुपये\nराज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल १५०० ते ६००० रुपये\nशुक्रवार, 31 मे 2019\nनाशिकमध्ये प्रतिक्विंटल ५००० ते ६००० रुपये\nनाशिकमध्ये प्रतिक्विंटल ५००० ते ६००० रुपये\nनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २९) हिरवी मिरचीची आवक १०१ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २८) हिरवी मिरचीच�� आवक १०० क्विंटल झाली. तिला ५००० ते ६५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ६००० रुपये होता. सोमवारी (ता. २७) हिरवी मिरचीची आवक १०० क्विंटल झाली. तिला ४००० ते ५००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४५०० होता. रविवारी (ता. २६) हिरवी मिरचीची आवक १२८ क्विंटल झाली. तिला ५५०० ते ६५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६००० होता. शनिवारी (ता. २५) हिरवी मिरचीची आवक ३१२ क्विंटल झाली. तिला ४४०० ते ५५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० होता. शुक्रवारी (ता. २४) हिरवी मिरचीची आवक १४५ क्विंटल झाली. तिला ४५०० ते ५५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४८०० होता. गुरुवारी (ता. २३) हिरवी मिरचीची आवक ११५ क्विंटल झाली. तिला ४२०० ते ६५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६००० होता. मागील आठवड्यापासून बाजार समितीत हिरवी मिरचीची आवक कमी जास्त होत आहे. गेल्या तीन दिवसांत आवक मंदावल्याचे दिसून आले. आवकेप्रमाणे बाजारभाव काढले जात आहेत.\nऔरंगाबादेत प्रतिक्‍विंटल ४५०० ते ५५०० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ३०) हिरव्या मिरचीची १७५ क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला ४५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये ८ मे रोजी १८४ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११ मे रोजी मिरचीची आवक २२३ क्‍विंटल तर दर ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १६ मे रोजी २०७ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ४००० ते ५२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २२ मे रोजी हिरव्या मिरचीची आवक १७२ क्‍विंटल तर दर ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २९ मे रोजी २०२ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ३००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nसाताऱ्यात प्रतिक्विंटल ५००० ते ६००० रुपये\nसातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ३०) हिरव्या मिरचीची १६ क्विंटल आवक झाली असून क्विंटलला ५००० ते ६००० असा दर मिळाला आहे. मागील तीन सप्ताहांच्या तुलनेत मिरचीचे दर तेजीत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. २३ मे रोजी हिरव्या मिरचीची २३ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ४००० ते ५००० असा दर मिळाला आहे. नऊ मे रोजी हिरव्या मिरचीची १६ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ३००० ते ५००० असा दर मिळाला आहे. या तुलनेत गुरूवारी मिरचीस क्विंटलमागे एक हजार रुपये वाढ झाली आहे. कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यातून मिरचीचे आवक होत आहे. हिरव्या मिरचीची किरकोळ विक्री ७० ते ८० रुपये प्रतिकिलो प्रमाणे केली जात आहे.\nअकोल्यात प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये\nअकोला : येथील जनता भाजी बाजारात गुरुवारी (ता. ३०) हिरवी मिरची ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. मिरचीची आवक दोन टनापेक्षा अधिक झाली होती, अशी माहिती व्यापारी सूत्रांकडून देण्यात आली. सध्या येथील बाजारात मिरचीचे दर गेल्या काही दिवसांपासून वाढलेले आहेत. मिरचीची आवक प्रामुख्याने अकोला जिल्हा वगळता इतर भागांतून होत आहे. गेल्या काही दिवसांत मिरचीचा दर वाढत आहे. साधारणतः महिनाभरापूर्वी मिरचीचा दर हा ३००० रुपयांपर्यंत क्विंटलला मिळत होता. गुरुवारी मिरचीची आवक दोन टनापेक्षा अधिक झाली होती. घाऊक विक्रीचा दर प्रतिकिलो ६० ते ८० रुपये किलोपर्यंत होता. आणखी काही दिवस मिरचीच्या दरांमध्ये स्थिरता राहण्याची शक्यता व्यापारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.\nपरभणीत प्रतिक्विंटल ३००० ते ६००० रुपये\nपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ३०) हिरव्या मिरचीची ४५ क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीचा प्रतिक्विंटल ३००० ते ६००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील मार्केटमध्ये कर्नाटकातील बेळगाव, तेलंगणातील सिद्धीपेठ येथून हिरव्या मिरचीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी हिरव्या मिरचीची ३५ ते ४५ क्विंटल आवक होती. त्या वेळी प्रतिक्विंटल ३००० ते ६००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ३०) हिरव्या मिरचीची ४५ क्विंटल आवक असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ८० ते १०० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.\nजळगावात प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये\nजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची आवक मागील महिनाभरापासून स्थिर असून, दरात मागील १५ दिवसांत काहीशी सुधारणा झाली आहे. गुरुवारी (ता. ३०) प्रतिक्विंटल २००० त��� ४००० रुपये दर मिळाला. आवक जामनेर, औरंगाबादमधील सिल्लोड, पाचोरा आदी भागांतून होत आहे. या महिन्याच्या सुरवातीला दर २००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. नंतर दरात सुधारणा होत गेली. सध्या दर व आवक स्थिर आहे.\nचिपळूणमध्ये प्रतिक्विंलट ४००० ते ६००० हजार रुपये\nचिपळूण, जि. रत्नागिरी ः येथील बाजारात हिरवी मिरचीची आवक वाढली आहे. त्यामुळे होलसेल बाजारात ४००० हजार ते ६००० हजार रुपये प्रतिक्विंटल हिरव्या मिरचीचा दर होता. मध्यंतरी हिरवी मिरचीच्या दरात तेजी नोंदविण्यात आली होती. कमी आवकेमुळे मिरचीचे दर वाढले होते. पंधरा दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांना प्रतिक्विंटल ८ हजार ते ९ हजार रुपये दराने मिरची मिळाली होती. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही मिरचीचे दर वाढले होते. दररोज २०० क्विंटल मिरचीची आवक होते. होलसेल व्यापाऱ्यांना दुय्यम दर्जाची मिरची मिळत असल्यामुळे त्यांनी मिरचीची उचलही थांबवली होती. चार दिवसांपासून मिरचीची आवक वाढली आहे. चांगल्या दर्जाची कमी किमतीत मिरची मिळत असल्यामुळे दरही स्थिर झाले आहेत.\nसोलापुरात प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० रुपये\nसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरचीला चांगली मागणी राहिली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची रोज ३० ते ५० क्विंटलपर्यंत आवक होती. मिरचीची सर्व आवक स्थानिक भागातूनच राहिली. या सप्ताहात हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात हिरव्या मिरचीची आवकही तशी जेमतेमच राहिली. रोज २० ते ३० क्विंटलपर्यंत राहिली. पण उठाव चांगला राहिला. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १८०० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि सर्वाधिक ३२०० रुपये दर मिळाला. मे महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या पंधरवड्यातही आवक अशीच राहिली. पण दर पुन्हा तेजीतच राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. त्यात पुढे वाढच होत गेली. सध्या मिरचीला मागणी आणि दरही चांगला आहे.\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nश���तकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nऔरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nपितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nसांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...\nपरभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nनाशिकमध्ये गवार २५०० ते ४५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजळगावात डाळिंब २१०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....\nकेळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट;...जळगाव : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील...\nसोलापुरात वांगी, गवार, भेंडीच्या दरांत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादमध्ये लिंबू २५०० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nकोल्हापुरात नवीन गुळाला साडेतीन ते सहा...कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शाहू...\nराज्यात घेवडा प्रतिक्विंटल ८०० ते ५५००...सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४५०० रुपये...\nनाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nसोलापुरात वांगी, घेवडा, गवारीच्या दरात...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nउत्तम दर्जाच्या मुगाला ६२५० पर्यंत दरजळगाव ः खानदेशातील धुळे, जळगाव, साक्री,...\nकळमणा बाजा���ात कांद्याच्या दरात सुधारणानागपूर ः मागणी वाढल्याने कळमणा बाजार समितीत कांदा...\nगुलटेकडीत कांदा, लसूण, कोबीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादमध्ये शेवगा ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nराज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपयेपुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/galleries/maratha-kranti-morcha-satara-photo-gallery/", "date_download": "2019-09-17T14:22:48Z", "digest": "sha1:XH4GYOYL3M3GTQ5P7AXJF6FBSGRMIKMV", "length": 2772, "nlines": 75, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा क्रांती मूक मोर्चा – सातारा - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मूक मोर्चा – सातारा\nमराठा क्रांती मूक मोर्चा – सातारा\nमराठा क्रांती मूक मोर्चा – कोल्हापूर\nमराठा क्रांती मूक मोर्चा – बारामती\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2017.blog/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-09-17T15:17:23Z", "digest": "sha1:M2FNIA3PLV4ZFZQCW3URVPTDCBWTM6JQ", "length": 16124, "nlines": 69, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "प्रवासातलं ललित – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\nकराडला प्रयोग होता आमचा कुठल्यातरी नाटकाचा. ”कुठल्यातरी” शिवाय त्या नाटकाला दुर्दैवाने दुसरं विशेषण मला चटकन सापडत नाहीये, हे माझं मराठी कमकुवत असल्याचं चिन्ह नसून त्या संहितेचा दुबळेपणा आहे, इतकी नोंद वाचकहो तुम्ही करून घ्या. तरीही ते नाटक दोन तीन वर्ष चालू होतं. आता ही रसिकांच्या दुबळ्या रसिकतेची खूण आहे याची गाठही वाचकांनी मनाशी ���ांधावी ही नम्र विनंती (ही विनंती बरोबर कायम नम्रला का घेऊन फिरतेतसेच निमंत्रण हे सुद्धा कायम आग्रहाचेच असते.)\nमेरे देस की इडली…..\nतरच्या बारातेरा वर्षांत हाँगकाँग आणि जर्मनीत राहताना, अठरापेक्षाही जास्त पगड देशांना कामासाठी भेटी देताना, संस्कृतींमध्ये मिसळताना मुद्दाम नाही, पण आपोआपच खूप बदललो. जगात आपणच एकमेव महान नाही आहोत, हे अनेक पातळ्यांवर शिकताना खाण्यापिण्याच्या बाबतीतही, मूळ भारतीय शाकाहारी पिंड तसाच ठेवूनही पुष्कळसा उदारमतवादी झालो. आपण कधीही न घेतलेल्या चवींतसुद्धा काही चांगले स्वाद सापडू शकतात हे शिकलो. विशेष करून, हे करताना अफाट मजा आली, त्यातले काही अनुभव मांडीन म्हणतो\nआणि अचानक, रस्त्याच्या उजवीकडे, क्रेमलिनच्या एका टॉवरवरील लाल तारा दिसला. 'दोन भाऊ' या पुस्तकात लेखकाने केलेले वर्णन आठवले - \"संबंध जगात तेवढे सुंदर शहर कुठेही नव्हते. त्या शहरातल्या मनोऱ्यांच्या टोकांवर दिवसरात्र लाल तारे चमकत होते. आणि अर्थातच, त्या शहराचे नाव मॉस्को होते.\" बस पुन्हा सुरू होण्यापूर्वी घाईने काढलेल्या फोटोत तांत्रिक सफाई बिलकुलच नव्हती, पण तरीही तो क्षण जादुई होता, आणि फोटोतून जपलेली त्याची आठवण अजूनही जादुई भासते.\nग्रीस – माझी मिथाका\nतेच हे सुबक देलोस. इथंच लेतोनं अर्तेमीस आणि अपोलो ह्या जुळ्या मुलांना जन्म दिला. अपोलो हा अतिशय देखणा, प्रकाशाचा देव. देलोसमधला लायन स्ट्रीट – सिंहाच्या शिल्पाकृतींनी नटलेला मार्ग केवळ बघण्यासारखा. देलोस हे बेट ऐतिहासिक, पौराणिक पुरातत्त्वकालीन संशोधनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं स्थान. इथे वस्ती जवळपास नाहीच. आणि तेच मला इतकं लोभस वाटलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणसांचा जुलूस इथली शांतता ढवळून काढतो आणि मावळतीनंतर मात्र समुद्राच्या कुशीत आपल्या भूतकाळाचा खजिना शांतपणे जपत डहुळत्या पाण्यात स्वतःला बघणारं हे बेट. शब्दावीण लिहिलं गेलेलं नितांत एकांताचं उपनिषद.\nयुरोपमध्ये राहण्याची हीच मजा आहे. ऐनवेळी कुठेही पटकन जात येतं. व्हिसा किंवा तिकिटं काढायचा व्याप नाही जेव्हा माझं त्या बॉनच्या रस्त्यांवर दोन तास घालवून दीडेकशे फोटो काढणं बिलने सहन केलं, त्याचा सोशिकपणा तेवढा टिकलेला पाहिला, तेव्हा मला माझी प्रवाससोबत्याची निवड योग्य आहे हे जाणवलं. प्रवाससोबती असल्याचा आणखी एक ��ायदा म्हणजे आपलाकडे आपला सोलो फोटो काढायला हक्काचं माणूस असतो. सेल्फी किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला विनंती करून आपला फोटो काढावा लागत नाही. आणि फोटो चांगला आला नाही तर तो पुन्हा काढायला सांगताना दडपण येत नाही. अगदी हवे तसे वेडेवाकडे चेहरे करून, पोजेस घेऊन निःसंकोच फोटो काढता येतात\nअलास्का – एक अनुभव\nनिसर्गाचे ते आगळे-वेगळे व्यक्तित्व बघत ती बसून राहिली. सूर्यास्ताच्या बुडणार्‍या किरणांनी हिमनदीच्या स्फटिकाला सोनेरी झळाळी आणली, पाहता-पाहता सारा आसमंत काळोखात बुडून गेला. तिने एक दीर्घ श्वास घेऊन डोळे मिटले आणि चैतन्याची एक लहर एकदम तिच्या आरपार पोचली. तिने डोळे उघडले तर चंद्राच्या प्रकाशाखाली चमकणारी ती पाण्यावरची लखलख - त्या प्रकाशाखाली स्वतःच्या सौंदर्यावर खूश होऊन पहुडलेला समुद्र. पहाडातल्या सुख-दु:खाचा सुक्ष्म गंध तिने भरभरून घेतला. लाटेच्या हिंदकळण्याबरोबर तिने आपली श्वासाची लय गुंफली. आता तिचा आणि समुद्राचा श्वास एकाच लयीत मिसळला. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणार्‍या सामन माशाच्या बरोबरीने दिशा आणि गती पकडत आता ती प्रवाहात असूनही स्थिर झाली\nही वाट दूर जाते…\nआज इम्प्रेशनिस्ट चित्रकारांच्या चित्रांचे विषय पाहिले तर कदाचित खूप आश्चर्य वाटणार नाही. वास्तविक एका लाकडी पुलाचे आणि त्याच्या चित्राचे पायपीट करून पाहायला जाण्याइतके काय महत्त्व आहे, असे वाटू शकते. पण ज्या काळात केवळ बायबलमधील प्रसंगांची चित्रे रंगवली जात होती, ती चौकट मोडताना या चित्रांचे फार महत्त्व आहे. चित्राच्या विषयापेक्षा किंवा त्या वस्तूपेक्षा त्या चित्रकाराचा त्याकडे पाहण्याचा आणि कुंचल्यातून उतरवण्याचा दृष्टिकोण अधिक महत्त्वाचा, हे या इंप्रेशनिझम चळवळीचे फलित म्हटले पाहिजे. विचारांची चक्रे फिरवत, परतीच्या रस्त्याने पुन्हा चालत आणि समाधानात रूमवर परतलो.\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2019-09-17T15:39:30Z", "digest": "sha1:5557EACYEMT3TDOHKSO5LGWKHKGMMHTO", "length": 3223, "nlines": 72, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "अधिनियम - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nइतर भाषेत उच्चार :\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन ख���ते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2016/07/pooja-god.html", "date_download": "2019-09-17T14:45:29Z", "digest": "sha1:BFBUIPID7X6SIYZ5D3TWFNGOXXADRTUT", "length": 26113, "nlines": 254, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "घरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २- Read right Now", "raw_content": "\nHomeवास्तुघरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २- Read right Now\nघरातील देवघर व देव पंचायतन आधिष्ठान - २- Read right Now\nवास्तु पुरुष, मुळ पुरुष व कुळातील देव पुरुष आपल्या आराध्य दैवतांसोबत ब्रम्हांण्डीय पंचायतन दैवी शिष्टमंडळाच्या नियमांतर्गत सद्गुरु महाराज कृपेने घरातील देवघर स्थापित केल्याशिवाय आध्यात्मिक सुक्ष्म स्पंदनांचा अविर्भाव होणे कठीणच आहे. घरातील देव्हारा संरचनात्मक पद्धतीनेच असणे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे चार भिंतींमध्ये वादविवाद, द्वेष, रोष असणे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे ब्रम्हाण्डीय लोकात देवतांमधेही वादविवादांची वर्णि सुरुच असते. त्यांचे प्रतिसाद प्रतिमा पुजनेच्या माध्यमातून संंबंधित घरात प्रभाव करतात.\nघरातील देवघर कसं असु नये \nदेव्हारा संरचनेचे शास्त्र आज लुप्त झाले आहे. माझ्या नजरेत फक्त बोटांवर मोजण्याइतकीच नियमांतर्त्मगत आत्मसंरचना असलेले देवघर पाहाण्यात आहेत. ज्याप्रमाणे आपल्या देहातील आत्मा व लिंगदेह स्थुलदेहाचे दैनंदिन कर्म ( निद्रा, अन्नपचन, विचारशक्ती, उर्जा संक्रमण ई. ) व्यवस्थितपणे बजावत असतात. त्याचप्रमाणे घरातील देवारा आपल्या चार भिंतीतील व्यवहार आपल्या कर्मविधानाला अनुसरुन नित्य सक्रिय असतो. ही सक्रीयता अनुभवास येणे व त्यात उत्तरोत्तर वाढ होणेसाठी देव्हारा योग संरचनात्मक असणे महत्वाचे आहे. आपल्या घरातील वातावरण, संबंधित सदस्य व वास्तु भारणे यांचा घनिष्ठ संबंध योग देव्हारा संरचनेत येतो. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेचा आपल्या घराच्या वास्तुशी असलेले ऋणानुबंध उत्तरोतर चांगले राहावेत यासाठी देवघराची जबाबदारी अत्यंत गंभीर आणि अवलोकनात्मक आहे.\nमाझ्या पाहाण्यात काही घरांमधे कमी जास्त प्रमाणात संचरनात्मक त्रुटी तर काही घरांमधे देवघरात अतिशयोक्ती पाहाण्यात आली. परिणामी घरात दारिद्रय, कटकट, अडचणीं, अशांती, घुसमट, काळी सावट, निराशावादी आचरण व चैतन्याचा अभाव अशाप्रकारचे अनूभव पाहाण्यात आले. संंबंधित अनुभवांची कारणे इतरही दोष असतील परंतु अंधार साम्राज्यात एकमात्र आशेचा किरण समल्याजाणार्या दिपज्योती प्रकाशाची मंद जाणीव अंधाराला स्वतःवर अधिराज्य स्थापित करवुन देते. त्यायोगे घरात दुःखांचा डोंगर साचायला लागतो. अशा परिस्थितीत देवघरासंबंधी कायं टाळावं याबाबत निवडक माहीती खालीलप्रमाणे देत आहे.\n१. लाकडी देवारा बसवु नये.\n२. देवघरास कधीही सहा कोपरे असु नयेत\n३. स्टील अथवा लोखंडी देवारा बसवु नये.\n४. बाहेरुन आणुन आवडत असलेली प्रतिमा अथवा मुर्ती देवघरात बसवु नये\n५. लाल रंगा व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्त्रांचा वापर करु नये.\n६. देवघरातील मुर्तीची उंची जास्तीतजास्त चार अंगुल असायला हवी.\n७. फोटोंचा व मुर्तींचा बाजार मांडु नये.\n८. देवघर भुमीशायी असल्यास जागृतीकरणाहेतु फारच सोपे असते.\n९. घरातील देवघरास कळसयुक्त छप्पर असु नयेत. वरील भाग मोकळा असावा.\n१०. देवारा भिंतीवर लटकवु नये.\nसंसारीक लोकांसाठी देवघर रचनेतील देवपंचायतन हा प्रमुख योग अंग समजावा. ह्या योग अंगात पाच देवतांचा समावेश विशिष्ट दिशा अनुसरुन होत असतो. संबंधित देवपंचायतन देवी देवता खालीलप्रमाणे आहेत.\n१. भगवान श्री गणपती\n२. भगवान शिव ( शिवलिंग )\n३. भगवान श्री कृष्ण\n४. भगवती अंबा अन्नपुर्णा मातेच्या रुपात\n५. भगवान श्री दत्तात्रेय स्वामीं महाराज\nह्या देव पंचायतन पैकी बाळकृष्ण व अन्नपुर्णा मातेची लहान धातु मुर्ती विवाह प्रसंगी महीला वर्गांना त्यांच्या माहेर पक्षाकडून मिळण्याची प्रथा आहे. आदिबुद्धीचा दाता श्री गणपती, चैतन्यमयी शिवलिंग व सद्गुरु महाराजांच्या सेवेचे अवलोकन सासरकडील पक्षाची भुमिका असायला हवी. हे एक प्रकारचे आत्म संतुलन प्रारंभिक अवस्थेतील महत्त्वाचे योग अंग आहे. भारतीय संस्कृतीत अशाप्रकारेच नवीन संसाराची सुरवात दैवी कृपेने होते. ईतर मनोमार्गी कारभार खड्यात पाडायला कारणीभुत होतात. याची दक्षता घेणे आवश्यक आहे.\nसमाजात संधीसाधु, पाखंडी आणि अतिशय धुर्त आध्यात्मिक आवरण घेतलेल्या समाज कटकांनी देवद्रव्य नावाची परिभाषा बदलुनच ठेवली आहे. त्य��योगे संबंधित देवद्रव्य सत्कर्म स्वतःच्या चार भिंतीतच करणे योग्य आहे. देवद्रव्य म्हणजे आपल्या कर्म फळाचा काही अंश भगवत् आधिष्ठानाला अर्पण करणे. देवाचा भाग हडप करुन स्वतःच्या कमाईतुन पक्वान्न बनवुन खात असेल तरी देखील तो पापच खातो. मग इतर धर्माच्या व आध्यात्मिक वचनाच्या नावाने गिळले जाणारे पाप श्री स्वामी समर्थ महाराज कधीही पचु देणार नाहीत. सुंदराबाईच्या द्युत कर्मामुळे जीवनअंती हातात बेड्याच पडल्या. त्यायोगे श्री स्वामी समर्थ नावाने आपण कितीही फसवेगिरी केली आणि डोळे बंद करुन नामस्मरण दाखवले, तरी महाराजांच्या कोपाने संबंधित पापकर्मी व त्यांचेसोबतचे लागेबांधे नरकातच पडणार यात काही दुमत नाही.\nमिळवले नाही ते मिळवण्याची ईच्छा ठेवली पाहीजे, जे प्राप्त केले आहे त्याचा क्षय होणार नाही ह्या रीतीने त्याचे रक्षण केले पाहीजे, रक्षिलेले वाढवले पाहीजे व वाढलेले तीर्थातच खर्च केले पाहीजे. तीर्थात म्हणजे पवित्र कार्यात. देवपंचायतनात्मक भगवत्कार्यासारखे पवित्र कार्य दुसरे नाही. जे आपण आपल्या घरातच करु शकतो. मंदिर, मठ अथवा इतर ठिकाणी जाऊन स्वामींना शोधत बसण्याची गरज नाही. कारण ' स्वामीं आहे तुजपाशी l परंतु तुच जागा चुकलाशी ll अशी संज्ञा स्वअंतरी विचारुन बघावी.\nघरातील देवघराची संरचना व देवपंचायतनाची विशिष्ट मांडणी कशी करावी यासंबंधी ' दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ' संस्थेत संपर्क करावा. देश, स्थान व कालाच्या माध्यमातून तात्त्विक मार्गदर्शन करण्यात येईल.\nघरातील देवघराचे विधीवत पंचायतनयुक्त आधिष्ठान अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व\nपितृदोषांवर दुर्लभ माहीती व रहस्य उजागर...\nनवनाथ ग्रंथ पारायण कसे करावे \nश्री यंत्र उपासना व फलश्रुती- Simple and Easy\nबाधिक वास्तुसाठी काय उपाययोजना कराल नवीन वास्तु विकत घेण्यापुर्वी काय खबरदारी घ्याल \nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nEmbed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below\nउपाय पारायण पाठ व नामस्मरण संबंधित वास्तु\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 10\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 24\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now\nनवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step\nपितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained\nपितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...\nअंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे - Step by step\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.eternal-friendship.com/mr/plumbing-tools-and-equipment.html", "date_download": "2019-09-17T15:27:40Z", "digest": "sha1:WTE6UDMRDKBEB6MZVQVSM3UMRTPCKIEP", "length": 5654, "nlines": 208, "source_domain": "www.eternal-friendship.com", "title": "नळ साधने आणि उपकरणे - चीन सनातन मैत्री Ptfe टेप", "raw_content": "\nखूप मोठ्या आकाराचा रोल\nPTFE थ्रेड सील टेप\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nखूप मोठ्या आकाराचा रोल\nPTFE थ्रेड सील टेप\nभारतात PTFE टेप आयात\nनळ साधने आणि उपकरणे\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nपॅकेज: 5PCS संकुचित, 100PCS अनेक पिशवी, 500PCS ctn\nमागील: पाईप teflone ​​टेप\nपुढील: PTFE चिकट टेप\nवाढविण्यात आली आहे Ptfe Teflon टेप\nसंयुक्त Sealant टेप Ptfe\nकेंदो + Ptfe टेप\nपाकिस्तान बाजार Ptfe टेप\nप्लंबर साहित्य Ptfe टेप\nPtfe लेपन चिकट टेप\nPtfe सील टेप साठी\nPtfe कडक पहारा ठेवला टेप\nPtfe Teflon फायबर ग्लास टेप\nPtfe Teflon शिक्का टेप\nPtfe थ्रेड कडक पहारा ठेवला टेप\nशुद्ध Ptfe Teflone सील टेप\nभारतात PTFE टेप आयात\nteflon थ्रेड सील टेप\nteflon शिक्का मारण्यात टेप\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: 55 Nanshan रोड, Langya टाउन, Wucheng क्षेत्र, जिन्हुआ, Zhejiang, चीन (मुख्य भूप्रदेश)\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/category/maratha-kranti-morcha/page/2/", "date_download": "2019-09-17T14:21:46Z", "digest": "sha1:25RNC2IXLJJPFTPPR5WVWCTNRU2VSGDD", "length": 41472, "nlines": 168, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "Maratha Kranti Morcha Archives - Page 2 of 4 - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पैठणमध्ये – मोर्चाला प्रचंड प्रतिसाद\nदिवाळीच्या विश्रांतीनंतर परत एकदा मराठवाड्यात मराठा क्रांती मोर्चाची भगवी लाट आज पहायला मिळाली. यावेळी मोर्चाचे ठिकाण होते औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण.\nकोपर्डी बलात्कार घटनेतील आरोपींना फाशी यासह मराठा आरक्षण, अट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराला आळा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, इत्यादि. वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन साधारण अडीच ते तीन लाख मराठा समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. महिला व मुलींची संख्या लक्षणीय होती. तालुक्याच्या ठिकाणीही इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात यावरुन कडाक्याच्या थंडीच्या मोसमातही मराठा क्रांती मोर्चाची धग अजिबात कमी झाली नसल्याचे दिसुन येते.\nमराठा क्रांती मोर्चा पैठण ड्रोन फोटो\nमोर्चासाठी कावसानकर स्टेडियम या ठिकाणी सकाळपासुन लोक जमा होत होते. सकाळी ११ वाजता मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चाच्या पहिल्या फळीत महिला व मुली होत्या. मध्यभागी युवक,पुरुष व शेवटी स्वछता करणारे मराठासेवक होते. मोर्चा छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर मुलींनी मोर्चाच्या मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले. यावेळी मुलींनी उत्स्फुर्तपणे मनोगते व्यक्त केली. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. आतापर्यंतच्या मोर्चात पहायला मिळालेली शिस्त, शांतता आणि स्वच्छता याही मोर्चात पहायला मिळाली.\nमराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर\nमराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर\nमराठा क्रांती मोर्चा पैठण जमलेला प्रचंड जनसागर\nमराठों को आरक्षण देने की मांग को लेकर मुंबई निकली बाइक रैली\nकोपर्डी सामूहिक दुष्कर्म कांड के आरोपियों को फांसी देने और मराठा समाज को आरक्षण देने की मांग को लेकर आयोजित हुई इस बाइक रैली को निकाला गया\n महाराष्ट्र में पिछले कुछ महीनों से निकलने वाले ‘मराठा क्रांति मूक मोर्चा’ का मौन आज मुंबई में खत्म हो गया है आयोजन कोपर्डी सामूहिक दुष्कर्म कांड के आरोपियों को फांसी देने और मराठा समाज को आरक्षण देने की मांग को लेकर आयोजित हुई इस बाइक रैली को सोमैया मैदान से छत्रपति शिवाजी टर्मिनस तक निकाला गया\nनियोजन समिति ने सोमैया मैदान से बाइक रैली निकाली जो सायन सर्कल, माटुंगा सर्कल, दादर, परेल, लालबाग और भायखला होते हुए सीधे छत्रपति शिवाजी महा��ाज टर्मिनस के सामने पहुंची यहां शिवाजी महाराज की प्रतिमा और कोपर्डी मामले की पीड़िता को श्रद्धांजलि देकर रैली को खत्म किया गया\nइस बाइक रैली में पर केसरिया झंडा दिखाई दिया\nबता दें कि मराठा समाज ने अपनी मांगों को मनवाने के लिए 14 दिसंबर को नागपुर में शीतकालीन सत्र के दौरान भी विधान भवन पर मोर्चा निकालने का निर्णय लिया हुआ है\nवर्धा-मराठा कुणबि क्रांती मोर्चाचे वादळ\nहातात भगवे झेंडे घेऊन आणि शिस्तबद्ध पद्धतीनं निघालेल्या मराठी-कुणबी मूक मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, तरुण मंडळी सहभागी झाली. दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास जुने आरटीओ मैदान येथून मोर्चाला प्रारंभ झाला.\nमोर्चाच्या सुरुवातीला तरुणी हातात एक मराठा लाख मराठा अशा घोषणा असलेले फलक घेऊन सहभागी झाल्या होत्या. तसेच कोपर्डी घटनेचा निषेध आणि संवैधानिक न्याय मागण्यांना मान्यता देण्याविषयीची मागणी या मूक मोर्चातून करण्यात आली. मोर्चाच्या प्रारंभी हजारोंच्या संख्येने तरुणी आणि महिला काळे कपडे परिधान करून सहभागी होत्या. यानंतर ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि सर्वात शेवट पुढारी यात सहभागी झाले होते.\nया मोर्चाची लांबी तब्बल दीड किमी होती. रखरखत्या उन्हातही मराठा-कुणबी मोर्चात सहभागी झालेल्या या मोर्चेकरांनी वर्ध्याच्या इतिहासात एक नवीन नोंद केली आहे.\nसिंधुदुर्गनगरीत मराठा क्रांती मोर्चाचे विराट दर्शन\nसळसळत्या उत्साहात अभिमानाने मिरवणारे भगवे झेंडे, भगव्या टोप्या , भगवे स्कार्फ आणि निःशब्द वातावरणात ” चालेन तर वाघासारखेच ‘ असे सांगत तमाम मराठ्यांनी आज मराठा क्रांती मोर्चासाठी वाघाची झेप घेतली . गर्दीचे सारे विक्रम मोडीत काढले .\nलाखोंच्या संख्येने निघालेल्या या विराट मोर्चातून कोपर्डी घटनेच्या विरोधातील चीड व्यक्तच झालीच. मोर्चात तरुणाई आणि महिलांची संख्या लक्षणीय राहिली . त्यांच्या हातातील विविध फलकांनी आपल्या न्याय्य मागण्या मांडतानाही अस्सलच सिंधुदुर्गनगरीचे दर्शन घडवले .\nसकाळी सातपासूनचच शहराच्या विविध ठिकाणांहून सुरू झालेला हा निःशब्द हुंकार साडेबाराच्या सुमारास महाएल्गारात रूपांतरीत झाला. आणि त्याने कोपर्डी घटनेतील नराधमांवर कठोर कारवाई , मराठा आरक्षणासह विविध मागण्यांची एकमुखी मागणी सुरू केली.\nरणरागिणी ताराराणींच्या वेशभूषेत ���ोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती . मात्र, शोभायात्रेपेक्षा ” हेच आमचे प्रेरणास्थान आहे . आम्ही पेटून उठलोय अन्यायाच्या विरोधात आणि न्याय मिळवूनच मागे हटणार , ‘ असे सांगण्याचाच प्रामाणिक प्रयत्न होता.\nडोक्यावर पांढऱ्या , भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, गळ्यात स्कार्फ, साड्या आणि कोपर्डी घटनेची चेहऱ्यावर दिसणारी तिडीक अशा वातावरणात मराठा क्रांती मोर्चातील महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला . शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठमोळ्या माता-भगिनींसह तरुणी लाखोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.\nसिंधुदुर्गाची लोकसंख्या अंदाज साडेआठ लाख, 34%मराठा समाज आहे आजच्या मोर्चात इत्तर समाजाचे लॉक सामिल होत आपला पाठिंबा दिला.\nशहरातील महिलांपेक्षा ग्रामीण भागातील दैनंदिनी जराच वेगळीच . पहाटे उठायचे . दुभत्या जनावरांची देखभाल , चारा – पाण्याची व्यवस्था करायची , धारा काढायच्या आणि शेताची वाट धरायची . आज या कामांना सुटी देत ऐतिहासिक ” मराठा मोर्चा ‘च्या साक्षीदार होण्यास आतुर झालेल्या महिलांचे लोंढेच्या लोंढे मिळेल त्या वाहनाने शहरात दाखल झाले .\nपहाटेपासूनच शहराच्या वेशीवर थंडीची तमा न बाळगता दिवसभर लागणारी न्याहरी सोबत घेऊनच त्या वाहनातून उतरल्या. तेथून थेट चालत मोर्चाच्या मार्गावर सहभागी झाल्या .\nघराला कुलूप ‘, चूल बंद करून मोर्चात सहभागी व्हा , या संयोजकांच्या व मराठा कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखोंच्या संख्येने महिला घराला कुलूप लावूनच मोर्चात उतरल्या. मोर्चात महिला , तरुण अग्रभागी राहिल्या . या महिलांना पुढे जाण्यासाठी वाट करून देण्यापासून ते रस्त्याच्या एका बाजूला त्यांना सहभागी करून घेण्यासाठी स्वयंसेवकांचीही धांदल उडाली.\n” ना नेता , ना घोषणा ‘ असे स्वरूप असलेल्या या मोर्चाबाबत ग्रामीण भागातील महिलांत मोठी उत्सुकता होती . राज्याच्या इतर जिल्ह्यांत निघालेल्या मोर्चाची माहिती त्यांच्यापर्यंत पोचल्याने सिंधुदुर्गच्या मोर्चात कधी सहभागी होतोय , अशाच काहीशा भावना या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या . त्यामुळे ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे महिला सहभागी झाल्या . अनेक महिलांच्या कडेवर लहान मूल, हाताचे बोट धरून चालणारी मुलं – मुली आणि ज्येष्ठ महिलांना सांभाळत निघालेल्या तरुण म��लींनी मोर्चा यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग घेतला आहेङा .\nकोपर्डी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी , मराठा समाजाला आरक्षण मिळावे , ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करावा , शेतीमालाला हमीभाव मिळावा व शेतकऱ्यांना च मिळावी या मोर्चाच्या मागण्यांचे महिलांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते . मोर्चात सहभागी झालेल्या महिलांना जागोजागी पाणी, खाऊ , फळे वाटप करणारे पाठबळ देत होते.\nसकाळी दहापासून सुरू झालेल्या फक्त एक मराठा लाख मराठा दिसू लागला. वैद्यकीय पथक , नाश्ता , चहा पाण्याची सोय आणि स्वयंसेवकांची नम्रता हे येथील ठळक वैशिष्ट्य दिसून येते होते.\nरविवारी सकाळपासूनच मोर्चाची वर्दळ सुरू झाली होती . दुचाकी, चारचाकींमधून येणाऱ्या सर्व वाहनांना नियोजनबध्द पार्किंगची सोय केली होती.तसेच वैंद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका तैनात होती.कसाल जैतापकर कॉलनी येथे स्वयंसेवकांनी पार्किंगसाठी योगदान दिले . येईल त्याचे आपुलकीने स्वागत करणारे शेकडो स्वयंसेवक ठिकठिकाणच्या मार्गावर थांबून होते.पोलीसांचा वॉच सुरूच होता. सिंधुदुर्गनगरीत येणाऱ्या लोकांना शेकडो स्वयंसेवक नम्रतेने मार्गदर्शन करीत होते.येथील शासकीय मैदानावर पार्किंगचे शिस्तबद्ध नियोजन होते . येणारा प्रत्येक जण शिस्तीचे पालन करीत होता .\nचारचाकी , दुचाकी, रुबाबदार बुलेटवर भगवा झेंडा , डोक्यावर भगव्या टोप्या घालून , ग्रामीण भागातील लोक टेम्पो , जीप भरून जथ्याजथ्याने येत होते.साधारण दहाच्या सुमारास सिंधुदुर्गनगरी गजबजू लागली होती. अबालवृद्धांचा सहभाग मोर्चात वेगळीच ऊर्जा निर्माण करीत होता . साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास मुख्य चौकात गर्दी वाढली . बघताबघता मुख्य चौक भगवा दिसू लागला. बहुतांशी लोकांच्या हातात भगवे झेंडे होते. ” एक मराठा लाख मराठा ‘ असे लिहिलेले टी शर्ट घालून राबणारे तरुण स्वयंसेवक सर्वांना नम्रतेने मार्गदर्शन करीत होते शिवाजी चौकात एका बाजूला घातलेल्या व्यासपीठावरील स्पीकरवरून सर्वांना मार्गदर्शक सूचना दिल्या जात होत्या. बघताबघता मोर्चाची वेळ होत होती.आणि एक मराठा लाख मराठा ‘ दिसत होता.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी द्यावी. यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे सुरू आहेत.सिंधुदुर्गातील मोर्चा ” न भूतो न भविष्यति ‘ असा असेल, अशी वातावरणनिर्मिती गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सुरू होती . आज प्रत्यक्षात सिंधुदुर्गवासियांना याची अनुभुती आली . ” ना नेता , ना घोषणा ‘ हे राज्यभरातील मोर्चांचे स्वरूप सिंधुदुर्गातही कायम होते . मोर्चात मोर्चाला अनेक समाजाने पाठिंबा देत मोर्चात काहीजण सहभागी झाले होते.\nचंद्रपूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाला प्रचंड प्रतिसाद \nराज्यभरातून मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येत असताना आज मराठा समाजाचा मूक मोर्चा चंद्रपूरात निघत आहे. चंद्रपूरातील या मोर्चाला म्हाडा कॉलनी मैदानापासून सुरुवात करण्यात आली.\nकोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी राज्यभरातून मराठा समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. चंद्रपूरातील या मोर्चाच्या आयोजकांच्या दाव्याप्रमाणे या मोर्चाला जवळपास तीन ते साडेतीन लाख लोक उपस्थित असतील असा अंदाज लावण्यात आला.\nचंद्रपूर मराठा क्रांती मोर्चा फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nमराठा क्रांति मोर्चाला जगभरातुन प्रतिसाद , न्युयॉर्क मधे मराठा क्रांती मोर्चा संपन्न\n१) “मराठा क्रांती मूक मोर्चा” Times Square, New York येथे १६ ऑक्टोबर रोजी संपन्न.\n२) न्यूयॉर्क, न्यूजर्सी व कनेक्टीकट या ३ राज्यांतील सकल मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद\n३) न्यूयॉर्क, न्यूजर्सी व कनेक्टीकट या ३ राज्यांतील ८ युवतींतर्फे निवेदन सादर\n४) न्यूयॉर्क सिनेटर मा. चक शुमर व भारताचे UN मधील दूत श्री सईद अकबरुद्दीन यांना निवेदन\n५) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे व भारताचे न्यूयॉर्क येथील राजदूत सौ दास यांना भेटून निवेदन सादर करण्यात येईल\n६) भारतीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी कुतूहलाने माहिती घेतली व अनेकांनी पाठींबा दर्शविला\n७) येत्या दिवसांत कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, कोलोरॅडो, विस्कॉन्सिन व वॉशिंग्टन येथे मोर्चाचे नियोजन\nकरविर नगरीत मराठा ऐकवटला\nभगव्या पताका, भगव्या टोप्या, शिस्त आणि शांतता याच्यासोबत ‘आपली एकी तुटायची नाही‘, ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणांनी दुमलेले कोल्हापूर शहर. अशा वातावरणात आज-शनिवारी करवीरनगरीत मराठा क्रांती मूकमोर्चाचे तुफान आले. लाखो मराठ्यांच्या या तुफानाने मराठा समाजाचे क्रांती पाऊल टाकले आहे.\nमोर्चाच्या माध्यमातून कोपार्डी बालात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि ॲट्रोसिटी कायद्यातील काही अटी शिथिल कराव्यात, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी सादर करण्यात आले. शहरातल ताराराणी चौक, गांधी मैदान, सायबर कॉलेज, पेव्हीलीयन ग्राऊंड या चार ठिकाणाहून मोर्चेकरी दसरा चौकात दाखल झाले. राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या ठिकाणी प्रतिनिधी स्वरूपात पाच तरूणींनी मनोगत व्यक्त केले. उन्हाचा कडाका आणि तापलेली जमीन, अशा आवस्थेतही दसरा चौकात शिस्तबध्दपणे मोर्चेकरी जमले होते. दुपारी एक वाजल्यानंतर शहराच्या चारी बाजूने दसरा चौकाच्या दिशेने मोर्चेकऱ्यांचा ओघ येत होता. कोणताही नेता नाही, नेतृत्व नाही अशा या शिस्तबध्द मोर्चाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली.\nलाखोंच्या संख्येने जमलेला मराठा बांधव (ड्रोन फोटो)\n‘स्‍वाभिमान वाटतो… मराठ्यांच्‍या एकजुटीचा’\nलाखोंच्‍या संख्‍येने आलेला मराठा समाज कोल्‍हापुरातील दसरा चौकात एकत्र आला आहे. यावेळी काही रणरागिणींनी छत्रपती शाहू महाराजांच्‍या पुतळ्याजवळ उभारण्‍यात आलेल्‍या व्‍यासपीठावर उत्‍स्‍फूर्तपणे भाषणे केली आहेत.\nरणरागिणी भाषणात म्‍हणाल्‍या, ‘मराठा समाज असाच वर्तमानातही एकवटला तर भविष्‍य बदलू शकते. आणि आताच त्‍याची सुरुवात झाली आहे. लाखो, कोटींचा जनसागर एकवटलेला आहेत. आम्‍ही आमच्‍या न्‍यायहक्‍कासाठी एकवटलेलो आहोत. आमच्‍या मागण्‍या पूर्ण झाल्‍या पाहिजेत. मराठी माणसाला आरक्षण मिळालेच पाहिजे. याशिवाय मराठ्यांची प्रगती होणार नाही. शिवबाचे मावळे आम्‍ही आता मागे हटणार नाही. न्‍यायहक्‍कासाठी आम्‍ही लढत आहोत. कोपर्डी घटनेचा आम्‍ही निषेध करतो. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. ॲट्रॉसिटी कायदा रद्‍द व्‍हावा, हा आमचा मुळीच हेतू नाही. ॲट्रॉसिटीचा गैरवापर होतो, त्‍यासाठी यात बदल झालाच पाहिजे. आता आम्‍ही सहन करणार नाही. आमच्‍या न्‍यायहक्‍कासाठी हा मूक मोर्चा काढण्‍यात आला आहे. आम्‍हाला स्‍वाभिमान वाटतो, मराठयांच्‍या एकजुटीचा.’\nकोल्हापूर मराठा क्रांती मोर्चा फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथ��� क्लिक करा.\nकोल्हापुर मोर्चाच्या रंगात रंगला ट्विटर #KolhapurMKM हॅशटॅग देशात न.1\nआज परत एक ट्विटर वर मराठ्यांनि विक्रम केला. संपुर्ण ट्विटर हे #KolhapurMKM या हँशटँग च्या रंगात रंगले होते.\nसंध्याकाळी ७ वाजता हा ट्रेंड सुरू करण्यात आला ११ वाजेपर्यत हा ट्रेंड चालला. या संपुर्ण वेळात ३०,००० ट्विटसह भारतात अनेक ठिकाणी हा ट्रेंड टॉप ५ मधे राहीला.\nएखाद्या प्रादेशीक विषयावर ट्रेंड गाजायचि हि पहीलीच वेळ होती. या ट्रेंड मधे मराठा युवक,युवतिंनी त्याच्या मनातील खदखद व्यक्त केली. सोबतच अनेक मराठ्यांचे वैशिष्ट्ये नमुद करण्यात आली.\nआपणास ह्या सर्व ट्विट पहायच्या असल्यास ट्विटर वर सर्च करा #KolhapurMKM\n#MarathaKrantiMorcha, #MarathaChanging या नंतर हा सुध्दा ट्रेंड भरघोस यश देऊन गेला.\nयानंतर ही अशेच निरनिराळे हँशटँग चालु राहतील असे आयटि टिम कडुन कळविण्यात आले.\nचला ट्रेंड करायच लागतय कोल्हापुर मोर्चाचा आवाज जगात पोहचवुया…\nसर्व मराठा बांधवाना आव्हान की,\nकोल्हापुर मराठा क्रांती मुक मोर्चा याकरीता ट्विटर वर परत ट्रेंड मोहीम करण्यात येत आहे.\nयाकरिता दिनांक १४ ऑक्टोबर शुक्रवार सायंकाळी ७ ते ११ या वेळेस जास्तित जास्त मराठा बांधवानी Twitter वर ऑनलाईन रहावे.\nहँशटँग कोणता वापरावा या बाबत माहीती आमचे Official Twitter Account @RtMaratha ,\nफेसबुक पेज मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यावर वेळेवर माहीती देण्यात येईल.\nजास्तित जास्त संख्येने समाज बांधवानी ट्विटर वर उपस्थित रहावे.\nट्रेंड करिता खालील काही गोष्टि ध्यानात ठेवाव्या\n१) जागतिक व राष्ट्रिय मिडीयाला ट्विट करतानी टँग करा.\n२) अर्वाच्य भाषेत ट्विट करु नये.\n३) ट्विट स्पष्ट शब्दात योग्य लिहावे.\n४) मोर्चातिल वैशिष्ट्यपुर्ण बाबी जगाला दाखवाव्या.\n५) ज्यांना ईंग्रजी जमते त्यांनी ईंग्रजित जास्तित जास्त ट्विट करावे.\n६) हँशटँग योग्य लिहावा व सोबत आपले विचार लिहावे.\n७) रिट्वीट पेक्षा ट्विट करण्यावर जास्त भर द्या.\nचला ट्रेंड करायच लागतय कोल्हापुर मोर्चाचा आवाज जगात पोहचवुया…\nमराठा क्रांति मोर्चा महाराष्ट्र\nमराठ्यांचा ट्विटरवर डंका,लाखो ट्विट्सचा पडला पाऊस\n09 ऑक्टोबर : राज्यभरात लाखोंच्या संख्येनं निघणाऱ्या मराठा मोर्च्याचं वादळ आता ट्विटरवरही धडकलंय. आज ट्विटरवरही एक मराठा लाख मराठाचा एल्गार पाहण्यास मिळालाय. ट्विटरवर #MarathaKrantiMorcha हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आला. 1 लाख ट्विटचा टप्पा पार करून *#MarathaKrantiMorcha* हा हॅशटॅग रविवारी सातव्या स्थानावर होता.\nमराठा क्रांती मोर्चा आयटी टिमकडून आज ट्विटरवर मराठा क्रांती मोर्चा या हॅशटॅगच्या रुपात मोर्चा काढण्याचं आयोजन केले होते. सकाळी 10 वाजेपासून या ट्विटर मोर्चाला सुरुवात झाली. पण दुपारी 1.30 च्या सुमारास अखेर मराठा क्रांती मोर्चा हा हॅशटॅग ट्रेडिंगला आला. आधी 10 व्या आणि नंतर सातव्या स्थानावर ट्विटरवर ट्रेंडिंगला येऊन रविवारी दिवसभर ट्विटरवर Top टेनमध्ये हा हॅशटॅग झळकत होता.कपिल शर्माच्या एका ट्विटला उत्तर देणारे मुख्यमंत्री आज एक लाख ट्विट असुनही कुठल्याही ट्विटला उत्तर देऊ शकले नसल्यामुळे नेटिझन्समधे संताप दिसुन आला.अश्याप्रकारे मोहिम भविष्यात ही राबविण्यात येणार आहे असे मराठा क्रांती मोर्चा आयटी टीम कडून कळवण्यात आले आहे. ट्विटरवरून आलेल्या अधिकृत माहीतीनुसार रविवारी सायंकाळपर्यंत या हॅशटॅगवर जवळपास 1 लाख 30 हजाराच्यावर ट्विट झाले होते.\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%AE%B5%E0%AE%B2%E0%AE%A4%E0%AF%81", "date_download": "2019-09-17T15:38:45Z", "digest": "sha1:7F7YV2JNKZX52CRUTBMZPFZV5GAYM7ED", "length": 3351, "nlines": 74, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "வலது - Wiktionary", "raw_content": "\nतमिळ शब्द ( हा शब्द तमिळ भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ :வலது = उजवी,उजवीकडे,उजवीबाजू\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/tricolor/", "date_download": "2019-09-17T14:11:48Z", "digest": "sha1:ZLKVEBUQ3ODZH23FI4LDFCSFE5DE5GCS", "length": 4494, "nlines": 52, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Tricolor Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय तिरंगा विरुद्ध अॅमेझॉन – via सुषमा स्वराज\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम === भारतीय राजकारणातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि असामान्य वक्तृत्वाचं,\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय तिरंग्याशी निगडीत ९ रोचक गोष्टी\nआपल्या या राष्ट्रीय प्रतीकाशी निगडीत अश्या काही अफलातून गोष्टी आहेत, ज्या अजूनही अनेकांना माहित नाहीत.\nजुन्या झालेल्या इलेकट्रोनिक वस्तू, मोबाईल फोनचं करायचं काय या कंपनीकडे आहे बिनतोड मार्ग\nपत्रकारितेत रस असणाऱ्यांना ह्या ११ वर्षीय चिमुकल्या पत्रकारकडून खूप काही शिकण्यासारखं आहे\nज्यू कत्तलीचा बदला: इजराईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास – भाग २\nइंग्रजांची आणखी एक कपटनीती आणि शेवटच्या मुघल सम्राटाचा मृत्यू\nमोदी – PNB घोटाळा : पडद्यामागच्या घडामोडी आणि अनुत्तरित करणारे बोचरे प्रश्न\nया विदेशी शहरांना देण्यात आली आहेत भारतीय शहरांची नावं\n“ऐतिहासिक गद्दार”: याच देशद्रोह्यांच्या विश्वासघातामुळे परकीय भारतावर राज्य करू शकले\nमराठी उद्योजकांसाठी ही धोक्याची घंटा\nलेजेंडरी नुसरत फतेह अली खानांच्या ह्या गजल हिंदी चित्रपटसृष्टीने निर्लज्जपणे चोरल्या आहेत\nविराट कोहलीच्या यशाचं रहस्य वाचून त्याच्याबद्दल आदर अधिकच वाढेल\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/2017/09/", "date_download": "2019-09-17T14:49:22Z", "digest": "sha1:KPT3T4AVNGBEPP2SYRLHTXBM3BQ77KYU", "length": 27906, "nlines": 108, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "September 2017 - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nआजच्या पहिल्या मराठा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जमलेल्या मराठा सेवकांनी खाली दिलेल्या समाजाच्या प्रश्नांवर विचार केला व ते सोडविण्यासाठी स्वतः प्रयत्न केले तरी बराच फरक पडु शकेल.\nशासनाकडुन ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्यासाठी आपला संघर्ष सुरुच आहे. पण पुढील गोष्टीची अंमलबजावणी मराठा समाजाने स्वतःच केली पाहिजे. मराठासेवक याकामी पुढाकार घेतील याची खात्री आहे.\n१) मराठा समाजातील लाखो विद्यार्थी आ��� उच्च व दर्जेदार शिक्षणापासुन वंचित आहेत. अशा वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची गगनभरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम समाजातील धनवंतांनी, ज्ञानवंतांनी करण्याचे नैतिक कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. यासाठी श्रीमंतांनी गरीब, होतकरु, शैक्षणिक पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी यासाठी मराठासेवकांनी प्रयत्न केले पाहिजेत.\n२) मराठा समाजातील हजारो गरीब कुटुंबे, निराधार व विधवा महिला, अर्धशिक्षित कुटुंबे विविध प्रश्नांमुळे शोषित होत आहेत. सध्याच्या स्थितीत समाजातील अनेक कुटुंबांना शैक्षणिक दिशा नसते, विमा पॉलिसी नसते, आर्थिक व्यवस्थापन फसते (उदा.३ ते १०% व्याजाने सावकारी कर्जाच्या विळख्यात फसलेला समाज, दामदुप्पट करुन देणाऱ्या फसव्या योजनेत गुंतवणुक), घरगुती प्रश्न, न्यायालयीन दावे अशा अनेकविध प्रश्नांनी ग्रासले आहेत. अशा कुटुंबांनी यशस्वी जबाबदार मार्गदर्शक व्यक्तीचे, संस्थेचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. यासाठी समाजातील सुशिक्षित, यशस्वी, जबाबदार मान्यवर व्यक्तींनी अशा कुटुंबांना मार्गदर्शनाची भुमिका बजावली पाहिजे. यासाठी मराठासेवकांनी अशा कुटुंबांना व मार्गदर्शकांना एकत्रित आणण्याचा कार्यक्रम राबविला पाहिजे.\n३) मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर होणारे विवाह सोहळे/ साखरपुडे/टिळे हा एक सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांचे वार्षिक, मासिक उत्पन्न मोठ्या प्रमाणावर आहे त्यांच्या भव्यदिव्य सोहळ्याचा प्रश्न नाही, पण जे लोक मध्यमवर्गीय आहेत, त्यांना दोन मुले, त्यांचे शिक्षण, घरांचे कर्ज यातच त्यांचे आयुष्य गेले आहे व भविष्य माहीत नाही. ज्यांनी जमिनी विकल्या त्यांच्या वाट्याला ५० लाख ते कोटभर रुपये आले आहेत. अशा कुटुंबांना “समाज काय म्हणेल” या दडपणापोटी लग्नामध्ये इच्छा असो वा नसो, लग्नामध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. अशा समारंभापोटी माफक व झेपेल तेवढा खर्च व्हावा यासाठी मराठासेवकांनी प्रबोधन केले पाहिजे.\n४) शैक्षणिक धोरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, शासकीय धोरणे, शासन निर्णय, न्यायालयीन निवाडे यांचा समाजावर चांगला वाईट परिणाम समाजावर होत असतो. यासाठी प्रत्येक क्षेत्रातील तज्ञांनी आपले योगदान, त्यांच्या चांगल्या वाईट बाजु समोर आणल्या पाहिजेत. मराठा समाजातील निवृत्त कर्मचारी अधिकारी, विविध कंपन्यांमधुन निवृत्त झालेले अधिकारी, अभियंते, संशोधक, अभ्यासक यांनी आपल्या अनुभवाचा फायदा समाजातील गरजुंना करुन दिला पाहिजे यासाठी आपले ग्रुप तयार करावेत व मार्गदर्शकाची भुमिका स्वीकारावी. याकरिता मराठासेवकांनी पुढाकार घेतला पाहिजे.\n५) मराठा समाजातील शेतकऱ्यांनी जमीन विकुन आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला पाहिजे. बऱ्याच लोकांनी तो बँकेत ठेवला आहे. अशा बांधवांनी नवीन उद्योग व्यवसाय सुरु करावेत. व्यवसाय धंद्यात गुंतवणुक करुन रोजगारनिर्मिती केली पाहिजे. रोजगार निर्मिती करणे सुद्धा देशाची अर्थ सेवा आहे. आपल्या उद्योगात बेरोजगारांना नोकऱ्या व पुरवठादारांना व्यवसाय दिला पाहिजे. याकरिता मराठा सेवकांनी जनजागरण केले पाहिजे.\n६) विविध विचारसरणीचे मराठा बांधव एकत्र आलेले आहेत. या मंचाचा वापर समाजाच्या उत्कर्षासाठी, एकीसाठी, प्रगतीसाठी, समस्या सोडवण्यासाठी, सामाजिक दबाव निर्माण करुन सरकारकडुन प्रश्न सोडविण्यासाठी करणे आवश्यक आहे. कोणाच्याही राजकीय भुमिकांसाठी सकल मराठा समाजाच्या मंचाचा वापर वापर कोणत्याही संघटनेने, व्यक्तींनी राजकारणासाठी करु नये.\n७) मराठा माध्यमातुन एकत्र झालेला समाज एकसंध ठेवण्यासाठी दरमहा विभागवार एकत्र येणे आवश्यक आहे. यासाठी कोणतेही नेतृत्व नसलेली व दरमहा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एक समिती प्रत्येक भागात तयार करावी असे आवाहन मराठासेवकांना करण्यात येत आहे.\n८) सोशल मिडीया हे दुधारी अस्त्र आहे. जसे चांगले तसे वाईटही. आपण त्याचा वापर कसा करतो त्यावर ते अवलंबुन आहे. यासाठी याचा योग्य व माफक वापर सर्वांनी केला पाहिजे. सोशल मिडीयाचा वापर खऱ्या व योग्य , उपयुक्त माहितीची देवाणघेवाण यासाठीच करावा. अफवा, मानहानीकारक, गुडमॉर्निंग, गुडनाईट पोस्ट ग्रुपवर टाळाव्यात असे आवाहन मराठासेवकांना करण्यात येत आहे.\n९) मराठासेवकांनी निर्व्यसनी राहुन समाजबांधव निर्व्यसनी राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.\n१०) छत्रपती शिवरायांनी दिलेला पर्यावरणविषयक संदेश आदर्श मानुन मराठासेवकांनी पर्यावरण या विषयावर कार्यशाळा घ्याव्यात. पाण्याचा अवाजवी वापर टाळावा. सेंद्रिय खतांचा वापर करावा. प्लास्टिकचा वापर टाळावा. जलसिंचनातुन जलसमृध्दी करावी. वृक्षतोड पुर्णतः बंद करावी. ��ुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या वाढदिवशी तसेच शिवजयंती, शंभुजयंती, शिवराज्याभिषेकदिन व इतर महत्वाच्या दिवशी वृक्षारोपण अवश्य करावे.\nएक मराठा लाख मराठा.\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमहाराष्ट्रात ५८ मराठा क्रांती मोर्चे संपन्न झाले. “मराठे कधी एकत्र येत नाहीत” हा जो न्युनगंड अनेक वर्षे मराठ्यांच्या मनात घर करुन बसला होता त्याला छेद देण्याचे काम मराठा क्रांती मोर्चांनी केले. मोर्चांमधुन श्रीमंत-गरीब, राजकारणी-समाजकारणी, आबालवृद्ध, पुरुष-स्त्रीया, शहरी-ग्रामीण, बहुभाषिक मराठे सर्व भेद विसरुन एकत्र यायला लागले. इतके की त्यांच्या एकत्र येण्याने गर्दीचे सगळे विक्रम मोडीत निघाले. मोर्चासाठी एवढ्या संख्येने समाजाला एकत्र आणणे, मोर्चा यशस्वी करणे आणि मोर्चातुन शिस्त, संयम, स्वच्छतेचा आदर्श उभा करणे या गोष्टी कितीही आदर्शवत वाटत असल्या तरी व्यावहारिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करणं हे कुठल्याही पक्ष, संघटना किंवा व्यक्तीला अशक्यप्राय आहेत. परंतु मराठा क्रांती मोर्चात ही अशक्यप्राय गोष्ट घडली आणि त्यासाठी प्रामाणिक कष्ट होते ते मराठासेवकांचे \nकोण होते हे मराठासेवक \n“माझ्या समाजाचं काम आहे आणि मला त्याच्यासाठी काम करायचे आहे” हे ब्रीदवाक्य समजुन त्याच एका समान धाग्यासाठी आपले पक्ष, संघटना, विचारधारा किंवा प्रादेशिक अस्मिता बाजुला ठेवुन एकत्र आलेला मराठा म्हणजे मराठासेवक. आपली जबाबदारी ओळखुन निस्वार्थपणे समाजाच्या कामासाठी झटणारा प्रत्येकजण मराठासेवक. मराठा क्रांती मोर्चात अंगावर पडलेलं कोणतंही काम ज्यांनी मार्गी लावले ते मराठासेवक. आपल्या लेखणीतुन, वाणीतुन, कलेतुन, कृतीतुन जिथं शक्य असेल तिथं प्रचार प्रसार करुन आपल्या लोकांना मोर्चासाठी एकत्र आणणारे ते मराठासेवक.\nमोर्चात शिस्त संयम रहावा, कुठलाही अनुचित प्रकार घडु नये, मोर्चामुळे सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मोर्चा संपन्न होईपर्यंत आपल्या जागेवर ठाम राहणारे आणि मोर्चाच्या मागे चालुन आपल्यामुळे झालेला कचरा उचलुन स्वच्छता ठेवणारे सर्वजण मराठासेवक. मराठा क्रांती मोर्चांतुन ज्या आदर्शवादी गोष्टी जगाने पाहिल्या, त्या गोष्टी घडवुन आणण्याच्या मुळाशी होते ते मराठासेवक. मराठा क्रांती मोर्चाचा कणा म्हणजे मराठासेवक.\nकोणत्याही प्��सिद्धी, फायद्याची अपेक्षा न ठेवता मराठा क्रांती मोर्चांना प्रसिद्ध करणारे हे मराठासेवक कोण होते आज कुठे आहेत या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे आजमितीला कुणाला गरजेचं वाटत नसले तरी ते महत्वाचे आहे. मोर्चे संपल्यावर सर्व मराठासेवक विखुरले गेले आहेत. आपापल्या जीवनात व्यस्त झाले आहेत. मोर्चांच्या काळात त्यांच्यात असणारा समन्वय आता कमी झाला आहे.\nया मराठासेवकांना परत एकत्र आणावे लागेल. त्यांच्यात परत एकदा समन्वय प्रस्थापित करावा लागेल. मराठा क्रांती मोर्चे संपले म्हणुन आपले काम संपले असे नाही. उलट काम करण्यास खुप संधी आहे. समाजाला आऊटपुट देणारे रचनात्मक आणि विधायक काम करुया. आपल्या विखुरलेल्या सर्व मराठासेवकांची मोट बांधुया.\nमराठासेवकांना एकत्र आणणारे विचारपीठ म्हणजे मराठा दसरा मेळावा. आता ना कुणी अध्यक्ष ना कुणी नेता असेल. मराठा दसरा मेळाव्यात फक्त एक मराठा लाख मराठा हाच विचार दिसेल. विचारांचं सोनं लुटण्यासाठी सर्व मराठासेवकांनी अवश्य या \n३० सप्टेंबर २०१७ सकाळी १०:३० वाजता\nस्थळ – समाजभुषण विठ्ठलराव सातव जिम्नॅशियम हॉल, सहकारनगर, पुणे.\nजय जिजाऊ जय शिवराय.\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमुंबई येथील ऐतिहासिक मराठा क्रांती मूक महामोर्चाला महिना लोटला तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. आता आम्हीही थांबणार नाही, मराठ्यांच्या मागण्या मान्य करा, असे सांगत जिल्ह्यातील मराठा समाजाने आज साताऱ्यात सरकारचा गोंधळ घातला. मराठ्यांची ताकद काय आहे, ते पुन्हा दाखविण्यासाठी मराठ्यांची राजधानी राहिलेल्या साताऱ्यातून पुन्हा एकदा क्रांतीची ज्वाला भडकवत “आता देताय का जाताय’ असा इशाराच सरकारला दिला.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनाबाबत आजपर्यंत शासकीय यंत्रणेने कोणतेही निर्णायक पाऊल टाकलेले नाही. शासनाने केवळ मागण्या मान्य केल्याचे दाखवत मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. मुंबई येथील महामोर्चाला एक महिना पूर्ण झाला. तब्बल 58 मोर्चे काढले तरीही मागण्यांनुसार दिलेल्या आश्‍वासनाबाबत कोणताही शासन निर्णय अमलात आणला नाही. मराठा समाजात शासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा मराठ्यांनी पेटून उठत आता थांबायचे नाही, असे ठरविले. त्याची ज्वाला साताऱ्यातून पेटविली असून, येथील गांधी मैदान येथे सायंकाळी सात वाजता शासनाचा निषेध करण्यासाठी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने जागरण व गोंधळ घालत अनोखे आंदोलन केले.\nबहिरे, आंधळे झालेल्या, सुस्त पडलेल्या राज्य सरकारला, देशाटन करण्यात गुंतलेल्या मोदी सरकारला जाग आणण्यासाठी हा जागरण, गोंधळ घालण्यात आला. महाविद्यालयीन युवकांनी गोंधळावेळी दिवट्या नाचविल्या. युवतींनी गोंधळ गीतावर नृत्य सादर करून मराठा समाजाचा रूद्रावतार दाखवून दिला. जिल्ह्यातील शेकडो मराठा समाज बांधव, युवक युवती यात सहभागी होत्या. या गोंधळ कार्यक्रमाने गांधी मैदानासह पुन्हा एकदा साताऱ्यातील वातावरण मराठामय झाले.\nफक्‍त आणि फक्‍त मराठा\nया कार्यक्रमास जिल्हाभरातील मराठा बांधव, भगिणी उपस्थितीत होत्या. संयोजकांनी सर्वांना खाली बसण्याची सूचना देताच सर्वच जण खाली बसले. मग, नगराध्यक्षा, जिल्हा परिषद सदस्या, नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य असो की उद्योजक, व्यवसायिक, नोकरदार सर्वजण सर्वसामान्य मराठ्यांप्रमाणे मांडीला मांडी लावून बसले. दरम्यान, प्रारंभी हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.\nया प्रसंगी “एक मराठा लाख मराठा, तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय, क्रांतीची ज्वाला भडकणार मराठा आता उजळणार, नुसती नको पोकळ चर्चा, आधी राडा मगच मोर्चा, मराठा शक्‍तीचे विराट दर्शन झुकेल नाही तर तुटेल सरकार, मराठ्यांचा इरादा पक्‍का या सरकारला धक्‍का, नको आता आश्‍वासनं पहिलं द्या आरक्षण, आता देताय का जाताय,’ अशा घोषणांनी गांधी मैदान दणाणून सोडले.\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/art-director-murdered-over-money-dispute/articleshow/70656700.cms", "date_download": "2019-09-17T15:36:10Z", "digest": "sha1:JCSQOEJAZGILIHUU2FMR6CCD2OU3IFXU", "length": 13062, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: पैशाच्या वादातून कला दिग्दर्शकाची हत्या - art director murdered over money dispute | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nपैशाच्या वादातून कला दिग्दर्शकाची हत्या\nपैशाच्या वादातून एका कारागिराने कला दिग्दर्शकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी फुरकान शेखला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.\nपैशाच्या वादातून कला दिग्दर्शकाची हत्या\nपैशाच्या वादातून एका कारागिराने कला दिग्दर्शकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी फुरकान शेखला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलादिग्दर्शक कृष्णेंदू चौधरी बुधवारी फुरखान शेखला त्याच्या वर्कशॉपमध्ये भेटायला गेला होता. फुरखान शेखने चौधरीकडून ८५००० रुपये उधार घेतले होते. ६ महिने झाले तरी शेखने ते पैसे परत केले नव्हते. पैशांच्या मुद्द्यावरून शेख आणि चौधरीमध्ये थोडीशी बाचाबाचीही झाली होती. सध्या व्यवसायात मंदी असल्यामुळे आपण पैसे चुकते करू शकत नाही असं फुरकान शेखने स्पष्ट केलं होतं. चौधरीने मात्र यावर चिडून शेखला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे भडकून आरोपीने चाकूने भोसकून त्याची हत्या केली. आपल्या दोन कामगारांच्या साहाय्याने चौधरीचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळला होता. नंतर हा मृतदेह मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील खानीवडे पूलावरून खाली फेकण्यात आला.\nहत्येचा आळ आपल्यावर येऊ शकतो हे लक्षात घेऊन दोन दिवसांनी शेखने पोलिसांत चौधरी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. नंतर चौकशीदरम्यान खूनाची कबुलीही शेखने दिली आहे. याप्रकरणी आरोपीची मदत करणारे दोन कामगार मात्र फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.\nसुप्रिया सुळेंशी गैरवर्तणूक; टॅक्सी चालक अटकेत\n'एका जातीचा मोहरा म्हणून उदयनराजेंचा वापर झाल्यास शिवरायांचा अपमान'\nlive: मुंबई: २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन\n'मातोश्री’वर आलेला डिलिव्हरी बॉय अटकेत\n२१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन र���पोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\n'बेअर नेसेसिटी'; मुंबईत छायाचित्रांचे प्रदर्शन\nपोलिसाने गुन्हेगारावर ओवाळले पैसे; व्हिडिओ व्हायरल\nएमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू, दहा लाखाची भरपाई मिळणार\nशिवसेना-भाजपमध्ये काहीही ठरो, माझा प्रवेश नक्की: राणे\nकोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही: उर्मिला मातोंडकर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपैशाच्या वादातून कला दिग्दर्शकाची हत्या...\nहे तुम्हाला तरी पटेल का...मुंबईत फक्त ४१४ खड्डे...\nभाज्यांचे दर तिप्पट; पूर, पावसामुळे आवक घटली...\nकोकणात संताप; पूरस्थितीकडे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष...\nरेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकात्मिक अॅप...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/5-best-snacks-weight-loss-summer/", "date_download": "2019-09-17T14:49:11Z", "digest": "sha1:7UINWF4RS2QC4LGGD2FMSMYMDZ5CD77K", "length": 15212, "nlines": 179, "source_domain": "policenama.com", "title": "उन्हाळ्यात वजन कमी करायचंय, मग हे आवश्य वाचा - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nउन्हाळ्यात वजन कमी करायचंय, मग हे आवश्य वाचा\nउन्हाळ्यात वजन कमी करायचंय, मग हे आवश्य वाचा\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उन्हाळ्यात तापमान वाढल्यानंतर भूक क���ी लागते, हे सर्वांचाच अनुभव असतो. तसेच द्रव पदार्थ घेण्याकडे सर्वांचा कल असतो. शरीरातील पाणी कमी होण्याची प्रकिया वेगाने होत असल्याने शरीराला आवश्यक तेवढे पाणी मिळावे यासाठी द्रव पदार्थ पिण्याची इच्छा होते. या दिवसात आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. पेय पदार्थांच्या मदतीने वजन कमी करणं सहज शक्य होतं. जर उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर यासाठी काही उपाय आहेत. कोणते ते पाहुयात.\nया दिवसात वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये हेल्दी स्नॅक्सचा समावेश केला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये फळभाज्यांचे सेवन केले पाहिजे. फळभाज्या पचण्यास हलक्या असतात. त्यांच्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन मुबलक असतं. अशा फळभाज्यांपासून न्हाळ्यामध्ये तयार करण्यात येणारं स्नॅक्स वजन कमी करण्यास मदत करतात. रोस्टेड चणे चिप्सप्रमाणे कुरकुरीत असतात. परंतु यामध्ये टीम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. हे तयार करण्यासाठी एक चमचा ऑलिव्ह ऑइल, एक चिमुटभर मीठ आणि जीरं बेक्ड करून घ्या. हे खाणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.\nसेच अंड्याचे सेवन केल्यास भूक वाढविणारे हार्मोन्स कमी होतात. अंड्यामध्ये हाय क्वालिटी प्रोटीन असतं. अंड्याचा डाएटमध्ये समावेश करू शकता. वजन कमी करण्याचं नियोजन असेल तर सर्वात आधी भूकेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. सर्वात आधी एक ब्राउन ब्रेड घेऊन त्यावर लो फॅट पनीरच्या चूऱ्याची एक लेयर तयार करा. त्यावर दालचीनी पावडर टाका. यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते. उन्हाळ्यात या स्नॅक्सचा आहारात समावेश करून तुम्ही वजन कमी करू शकता. तत्पुर्वी, आहारतज्ज्ञांचा सल्ला जरूर घेणं अत्यंत गरजेचे आहे.\nपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी १५ वर्षे दुरावलेले मायलेकाचे नाते पुन्हा जुळवले\nभाजप मंत्री राजवर्धन सिंह यांच्या विरोधात ‘ही’ महिला खेळाडू निवडणुक लढवणार\nजिल्ह्यात हत्तीरोगाचे 39 रुग्ण\nकामात लक्ष लागत नाही तर ‘नो-टेन्शन’, करा ‘हे’ 7 उपाय, जाणून…\nवातावरणात बदलामळे डेंगीच्या रुग्णात वाढ काळजी घेण्याचे आरोग्य खात्याची आवाहन\n गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांवर होत आहेत ‘हे’ 9 भयानक दुष्परिणाम\nजाणून घ्या, मलायकाच्या ‘फिटनेस’चे गमक, वयाच्या 45व्या वर्षीही दिसते एकदम…\n‘MDH’ सांभर मसाल्यासंबंधित मोठा ‘खुलासा’ \nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली \nलग्नान���तर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक\nवृत्तसंस्था - राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या…\nविधानसभा 2019 : भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंचा मोठा…\nसिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण…\nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या…\n 50 पैशांपेक्षा कमीमध्ये मिळणार 10 लाखाचा…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्याच्या महागाईच्या काळात, २१ व्या शतकात पन्नास पैसे देऊन तुम्ही काय खरेदी करू शकता \n ‘या’ पध्दतीनं तयारी करून ”गल्‍ली…\nजोधपूर : वृत्तसंस्था - एके काळी जोधपूर मधील गल्ली-बोळांमध्ये क्रिकेट खेळणारा तसेच अभ्यासात साधारण असणारा एक मुलगा…\nजिल्ह्यात हत्तीरोगाचे 39 रुग्ण\nकामात लक्ष लागत नाही तर ‘नो-टेन्शन’, करा…\nवातावरणात बदलामळे डेंगीच्या रुग्णात वाढ \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक\nविधानसभा 2019 : भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंचा मोठा ‘खुलासा’\nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली कार्यक्रमादरम्यान घडली ‘ही’ चूक\n 50 पैशांपेक्षा कमीमध्ये मिळणार 10 लाखाचा विमा,…\n ‘या’ पध्दतीनं तयारी करून ”गल्‍ली बॉय’ बनला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’ सोनाक्षी…\n‘NASA’ च्या ‘फोटो’ने उलगडू शकते ‘विक्रम…\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून…\n‘जैश-ए-मोहम्मद’कडून रेवाडी रेल्वे स्टेशन आणि मंदिर…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प देखील क��र्यक्रमात…\n15000 रुपयांची लाच स्विकारताना महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासह 2 कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nजिल्ह्यात हत्तीरोगाचे 39 रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/murder/page/50/", "date_download": "2019-09-17T14:49:22Z", "digest": "sha1:DYLINFXFL6FSFOT23MGOWIMG677VIBGF", "length": 8474, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "murder Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about murder", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\nझोपमोड झाल्याने शेजाऱ्याने केली बहीण-भावाची हत्या...\nपाटील फार्महाऊसवरील हत्याकांड पैशांच्या पावसासाठी\nमुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पित्यास जन्मठेप...\nदोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी दोन मुलींसह चौघे ताब्यात...\nमाजी गृहराज्यमंत्री म्हेत्रे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश...\nअनैतिक संबंधाला विरोध केल्यानेच तिला गमवावा लागला जीव.....\nखूनप्रकरणी हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठजणांना जन्मठेप...\nअनैतिक संबंधाला विरोध केल्यानेच तिला गमवावा लागला जीव.....\nचळवळ आणि साहित्य : स्त्रीभ्रूण हत्या व बालिकांच्या खुनांचे...\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/45207", "date_download": "2019-09-17T15:10:01Z", "digest": "sha1:3WT43TBOX6L4W6GNJCQAWM57E7DTZBGD", "length": 5742, "nlines": 137, "source_domain": "www.misalpav.com", "title": "पहाट | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nदिनेश५७ in जे न देखे रवी...\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nश्रीगणेश लेखमाला २०१९ येथे वाचा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Nashik/Do-not-miss-the-peace-dissolution-during-Ganesh-immersion-Mokshada-Patil/", "date_download": "2019-09-17T14:51:17Z", "digest": "sha1:QQBFR7T4XFS3SDAUHUZNTOWHCKJWMR2C", "length": 8320, "nlines": 37, "source_domain": "pudhari.news", "title": " शांतता भंग करण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका : मोक्षदा पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › शांतता भंग करण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका : मोक्षदा पाटील\nशांतता भंग करण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका : मोक्षदा पाटील\nसिल्लोड (नाशिक) : प्रतिनिधी\nयंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव सिल्लोड शहर व तालुक्यात अतिशय शांततेत व आनंदात साजरा करण्यात आला आहे. ही बाब अतिशय अभिनंदनीय असून (दि.१२) रोजी गणेश विसर्जन देखील शांततेत आणि सुरक्षितरीत्या साजरा करा. शांतता भंग करण्याची चूक कुणीही करू नये असे झाल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही. असे पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगीतले आहे. आज शहरातील नर्मदाबाई मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. ��ा बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, निवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, शांतता समितीचे हाजी शेख पाशुभाई, महावितरणचे अभियंता संतोष अधिकार यांची उपस्तिथी होती.\nयावेळी मोक्षदा पाटील म्हणाल्या, सिल्लोड शहर जरी पोलिस प्रशासनात एक सावेंदनशिल शहर म्हणून डाग लागला आहे. हा डाग पुसून काढण्याचे काम आपण केले पाहिजे. सर्व शहरवासियांनी यासाठी सहकार्य करावे तसेच प्रत्येक नागरिक सुखाने राहावे यासाठी आम्ही झटतो, आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू असे आवाहन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी वाटेल ते करू जर कोणी अळथळा निर्माण केला तर त्याची हयगय केली जाणार नाही असे खडे बोल पाटील यांनी सांगीतले.\nग्रामीण पोलिस दलाच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या मंडळाना पारितोषिक देण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळाना निकष पूर्ण करणे बंधनकारक आहेत. याचबरोबर गणेश मंडळांनी विसर्जन चांगल्यारित्या करावे, मिरवणुकित दारू प्राशन करणे आदी प्रकार टाळावे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमांवर लक्ष ठेवण्यात येणार असून आक्षेपार्ह पोस्ट टाळण्याचे आवाहन यावेळी पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.\nयावेळी शांतता समितीचे निवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, हाजी शेख पाशुभाई, विनोद मंडलेचा, शेख इमरान, कमलेश कटारिया ,कैसर आझाद, अब्दुल समीर यांनी सूचना मांडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदर्शन मुंडे सूत्रसंचालन प्रशांत जोशी तर आभार पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी मानले.\nनगर परिषद तर्फे विविध सुविधा........\nगणेश विसर्जन वेळी मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नए यासाठी नगर परिषदेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजून रस्ता दुरुस्त करण्यात आलेला असून विसर्जनाच्या ठिकाणी प्रकाशझोताची व्यवस्था केलेली आहे. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी शहरातील व गणेश मंडळा ठिकाणी स्वच्छता करावी असे आदेश देत विज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा मिरवणूक मार्गावरील लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा ओढून घ्यावयात.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या न���वाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahasamruddhimahamarg.com/mr/contact", "date_download": "2019-09-17T14:12:26Z", "digest": "sha1:VM4HV6B7CVOBGAK7PG77UWGDBWCBBHIY", "length": 8133, "nlines": 129, "source_domain": "www.mahasamruddhimahamarg.com", "title": "Maharashtra Samruddhi Mahamarg | Contact Us Maharashtra Samruddhi Mahamarg", "raw_content": "\nसरळ खरेदी जमिनींचे दर\nकार्यालयाचा नोंदणीकृत पत्ता -\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित\nनेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,\nमुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.\nदूरध्वनी : ९१ २२ २३६८५९०९.\nमहाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी नेमलेले अधिकारी\nनागपूर ते वर्धा विभाग\nअमरावती ते बुलढाणा विभाग\nअधीक्षक अभियंता श्रीमती. संगीता जयस्वाल 0721-2512800 9422142999 semsrdcamt@gmail.com\nकार्यकारी अभियंता श्री. उदय भरडे 9822117242 eemsrdcamt@gmail.com\nजालना ते औरंगाबाद विभाग\nअधीक्षक अभियंता श्री. एस. जी. देशमुख 0240-2485733 9987587599\nउप जिल्हाधिकारी आणि प्रशासक - नवीन शहरे (औरंगाबाद) श्री. एच. वी. अरगुंडे 0240-2485733 7030479333 hvargunde@gmail.com\nकार्यकारी अभियंता श्री. विक्रम जाधव (जालना, औरंगाबाद) 0240-2485733 9922952120\nअहमदनगर ते नाशिक विभाग\nअधीक्षक अभियंता श्री. विवेक नवले 022-26412219\nउप-जिल्हाधिकारी तथा प्रशासक नवनगर श्री. विठ्ठल सोनावणे 0253-2319844 8275591760 vgsona@gmail.com\nइगतपुरी ते आमने विभाग\nमुख्य अभियंता श्री. अनिलकुमार गायकवाड ०२२-२६४१२२१९ ०२२-२६५१७९०० एक्स्टेन्शन २१७२\nअधीक्षक अभियंता श्री. रवीशंकर घोडके 022-26517900 Extn. 2177 9890124750\nआणि प्रशासक - नवीन शहरे श्रीमती रेवती गायकर 022-25300454 8888282299 revati786@gmail.com\nमहाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसरळ खरेदी जमिनींचे दर\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित\nनेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,\nमुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.\nफॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.\n© आय.एम.ई.पी.एल २०१७ सर्व हक्क सुरक्षित.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090224/mood.htm", "date_download": "2019-09-17T14:50:16Z", "digest": "sha1:HXHWKIKOAL4MCTWQO2QYVOR4UKN2DP4U", "length": 14730, "nlines": 34, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, २४ फेब्रुवारी २००९\nग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस)ची आताच्या मोबाईल दुनियेत एक लहर पसरली आहे. जीपीएस सिस्टिमद्वारा नेटवर्कमधला कुठलाही माणूस त्या क्षणी कुठे आहे याची आपल्याला माहिती मिळू शकते. जीपीएस सॅटेलाईट ट्रान्समिशन्सद्वारा काम करतं. तुमच्या मोबाईलमध्ये जीपीएसची सुविधा असल्यास तुम्ही कुठल्याही क्षणी कुठलंही लोकेशन शोधून काढू शकता. जगाच्या पाठीवरील कुठलाही रस्ता, बिल्डिंग तुम्ही या जीपीएस सिस्टिमद्वारे शोधू शकता. पण हे सगळं तेव्हाच शक्य होऊ शकतं जेव्हा आपल्या मोबाईलमध्ये जीपीएसची सुविधा असते. सध्या तरी ही सुविधा फक्त नोकिया नेविगेटरसारख्या महागडय़ा फोनमध्येच उपलब्ध आहे.\nकेळवणी मंडळाच्या ‘उषा प्रवीण गांधी कॉलेज’ (यू.पी.जी.सी.) यांनी २० फेब्रुवारी रोजी उऌकढ- कळ नावाचे आयटीवर आधारित एक कार्यक्रम आयोजित केला होता. यू.पी.जी.सी.च्या मॅनेजमेंट विभागाचे हे फेस्ट फक्त मॅनेजमेंट कॉलेजेससाठी नसून सर्वासाठी खुले होते. मुंबई व नवी मुंबईतील ६५ कॉलेजेसनी यात भाग घेतला होता. एकंदरीत ५०० विद्यार्थी यात सहभागी झाले होते. या इव्हेंटचे उद्घाटन आयटी कंपनी ‘नासकॉम’चे उपाध्यक्ष राजीव वैष्णव यांच्या हस्ते झाले. राजीव यांनी एका परिसंवादात ‘आयटी क्षेत्रातील वर्तमान स्थिती व भविष्यातील संधी’ यावर माहिती दिली.\n‘ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च’च्या ‘मास्टर्स इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन डिपार्टमेंट’चा ‘विस्टा-२००९’ हा टेकफेस्ट १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान पार पडला. मुंबईतील ४० हून अधिक महाविद्यालये यात सहभागी झाली होती. ‘विस्टा’चं यंदाचं हे चौथं र्वष. तरुणांना कॉलेजमध्ये असतानापासूनच ग्रुपमध्ये काम करण्याची सवय लागावी, लहान-मोठय़ा इव्हेन्टस् स्वबळावर आयोजित करता याव्यात, समस्या कशा सोडवाव्यात, कोऑर्डिनेशन यासाठी हा फेस्ट म्हणजे भावी आयुष्यातील यशस्वी कार्यक्रमांची रंगीत तालीम आहे असं ‘विस्टा-२००९’चा स्टुडन्ट कोऑर्डिनेटर चेतन जागेटिआ म्हणाला. फेस्टिव्हलचं उद्घाटन रिलायन्स ग्रुपचे एच. आर. प्रमुख राजीव बधुरिया यांच्या हस्त��� झाले. इव्हेंटस् तर सर्वच कॉलेज फेस्टिव्हलमध्ये होत असतात पण ते तुम्ही किती वेगळ्या पद्धतीने आयोजित करता यावर त्याचं वेगळेपण अवलंबून असतं. आर्ट अटॅक, जंग-कि-जंग, कॉर्पोरेट टू डॉमिनेट, कोडिंग अँड डिबर्गिग, वेब डिझायनिंग, क्विझ, रिव्हर्स अँड मॅड, लॅन गेमिंग, बॅटल ऑफ ब्लड बाथ या आणि अशा अनेक इनोवेटिव्ह इव्हेंटस्मुळे ‘विस्टा-२००९’ इतर कॉलेज फेस्टिव्हलपेक्षा वेगळा ठरला. पठडीतल्या लिखाणाचा फॉरमॅट सोडून कल्पनेपलिकडील विनोदी लिखाणाला प्रोत्साहन देण्यासाठी एका विशेष स्पर्धेचं आयोजन यात करण्यात आलं होतं. तरुणाने आत्महत्या करण्याआधीचं पत्र, गर्लफ्रेंडबरोबर पळून जाण्याआधी आई-वडिलांना लिहायचं पत्र यांसारख्या विषयांवर तरुणांनी धम्माल नमुने लिहिले होते. कल्पनाशक्तीला वाव व बुद्धीला चालना देणारी ही कार्यशाळा यामुळेच वेगळी ठरली. फेस्टिव्हलमध्ये सौरभ अग्रवाल यांनी अ‍ॅक्टिंगचं वर्कशॉपही घेतलं. विजेत्यांना ४० हजारांहून अधिक रुपयांची बक्षिसे यावेळी दिली गेली. मंदीचा काळ चालू असूनही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात स्पॉन्सरशिप मिळवू शकलो यातच फेस्टिव्हलच्या यशाचं गमक लपलेलं आहे, असं चेतन पुढे म्हणाला. या तीन दिवसांच्या फेस्टिव्हलसाठी चेतन जागेटिया, पूर्ती चित्रे, साकेत समेळ, दिपेश बर्णे, करण मेहता, अतमान खन्ना, महेश जाधव यांच्याबरोबर १२० विद्यार्थ्यांची टीम दिवसरात्र मेहनत घेत होती. प्राध्यापक शुभिलाल अगरवाल यांचं विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलं.\n तुझं पत्र मिळालं.या वेळी एकाच आठवडय़ात तुझी दोन पत्रं हातात आली. इतकं मस्त वाटलं, काय रे तुम्ही.. कशाला छळलंत त्या बिचाऱ्याला अगदी व्हॅलेण्टाइन्सचा मुहूर्त साधून आणि तुमची ती मैत्रिण खरंच डेअरिंगबाज हं.. मानलं पाहिजे तिला; पण या सगळ्यात तुमचा हनुमानभक्त मित्र उगाचच रगडून निघाला. सॉलिड चिडला असेल ना तुमच्यावर आणि तुमची ती मैत्रिण खरंच डेअरिंगबाज हं.. मानलं पाहिजे तिला; पण या सगळ्यात तुमचा हनुमानभक्त मित्र उगाचच रगडून निघाला. सॉलिड चिडला असेल ना तुमच्यावर आणि त्याने उत्तर काय दिलं तिच्या प्रपोजलचं\nआपल्याकडच्या पॉलिटिकल ट्रान्स्फॉर्मेशनबद्दल तू इतका आशावादी आहेस, हे मला माहीत नव्हतं आता हा जे. एन. यू.च्या वातावरणाचा परिणाम आहे, का दिल्लीतल्या ‘पॉलिटिकल’वाल्यांचा ते मात्र कळत नाहीये. मला तर हल्ली खरंच असं वाटायला लागलंय, की तू अ‍ॅक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये जाणार. म्हणजे लिडरशिप क्वालिटीज तर तुझ्याकडे आहेतच मला आठवतंय ना, कुठल्याही कार्यक्रमात जर तू असशील, तर आपोआपच सगळे तू म्हणशील ते फॉलो करायचे. महत्त्वाचे निर्णय घ्यायची जबाबदारी तू सहज सांभाळायचास. अगदी कुचकट म्हणून फेमस असलेल्या लोकांकडूनही नेमकं काम गोड बोलून काढून घेण्यात तुझा हातखंडा आणि गंमत म्हणजे सगळे तुझं शांतपणे ऐकूनही घ्यायचे. लोकांना आपलं म्हणणं मोजक्या शब्दांत आणि ठामपणे पटवून द्यायचं तुझं कसब खरंच सॉलिड आहे. एनीवेज, मॉरल ऑफ द स्टोरी इज, अ‍ॅक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये लागणारा सर्वात महत्त्वाचा गुण तुझ्याकडे आहे. तू काही विचार केलायस याबाबतीत आता हा जे. एन. यू.च्या वातावरणाचा परिणाम आहे, का दिल्लीतल्या ‘पॉलिटिकल’वाल्यांचा ते मात्र कळत नाहीये. मला तर हल्ली खरंच असं वाटायला लागलंय, की तू अ‍ॅक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये जाणार. म्हणजे लिडरशिप क्वालिटीज तर तुझ्याकडे आहेतच मला आठवतंय ना, कुठल्याही कार्यक्रमात जर तू असशील, तर आपोआपच सगळे तू म्हणशील ते फॉलो करायचे. महत्त्वाचे निर्णय घ्यायची जबाबदारी तू सहज सांभाळायचास. अगदी कुचकट म्हणून फेमस असलेल्या लोकांकडूनही नेमकं काम गोड बोलून काढून घेण्यात तुझा हातखंडा आणि गंमत म्हणजे सगळे तुझं शांतपणे ऐकूनही घ्यायचे. लोकांना आपलं म्हणणं मोजक्या शब्दांत आणि ठामपणे पटवून द्यायचं तुझं कसब खरंच सॉलिड आहे. एनीवेज, मॉरल ऑफ द स्टोरी इज, अ‍ॅक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये लागणारा सर्वात महत्त्वाचा गुण तुझ्याकडे आहे. तू काही विचार केलायस याबाबतीत अर्थात, तुझे करिअर व्ह्य़ुज स्पष्ट आणि प्लॅण्ड असणारच. कारण आधी करून दाखवायचं आणि मग सांगायचं असाच स्वभाव आहे तुझा; पण मला तू आधी सांगू शकतोस अर्थात, तुझे करिअर व्ह्य़ुज स्पष्ट आणि प्लॅण्ड असणारच. कारण आधी करून दाखवायचं आणि मग सांगायचं असाच स्वभाव आहे तुझा; पण मला तू आधी सांगू शकतोस आणि तुझे प्लॅन्स मी हक्काने विचारूही शकते, नाही का आणि तुझे प्लॅन्स मी हक्काने विचारूही शकते, नाही का सध्या मला एक्झाम फिव्हर झालाय सध्या मला एक्झाम फिव्हर झालाय म्हणजे आता परीक्षेला आठच दिवस राहिलेत आणि पूर्ण वर्षभर धमाल, मजा, मस्ती करून झाल्यावर आम्ही खडबडून जागे झालो आहोत म्हणजे आता परीक्षेल�� आठच दिवस राहिलेत आणि पूर्ण वर्षभर धमाल, मजा, मस्ती करून झाल्यावर आम्ही खडबडून जागे झालो आहोत इकॉनॉमिक्स, हिस्टरी, पॉलिटिकल सायन्सने चारी बाजू, आठही दिशांनी आक्रमण करायला सुरुवात केली आहे आणि आमचा ‘चक्रव्युहातला अभिमन्यू’ झाला आहे इकॉनॉमिक्स, हिस्टरी, पॉलिटिकल सायन्सने चारी बाजू, आठही दिशांनी आक्रमण करायला सुरुवात केली आहे आणि आमचा ‘चक्रव्युहातला अभिमन्यू’ झाला आहे\n आणि नवीन काय सध्या चल, पत्र पुरे करते. ‘अभ्यासा’ला बसायचंय.. चल, पत्र पुरे करते. ‘अभ्यासा’ला बसायचंय..\nकॅम्पसवर ‘फ्रेम्स’ अनेक असतात, पण त्या ‘क्लिक्’ करणं फार थोडय़ांना जमतं. आप मे हैं वह बात तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूडशी’ मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो तर मग उचला कॅमेरा आणि तुम्ही काढलेले फोटोज् campusmood@gmail.com वर पाठवा. अट एकच. फोटो कॉलेजशी, कॉलेज जीवनातील ‘हट के प्रसंगांशी आणि एकंदरीतच ‘कॅम्पसच्या मूडशी’ मॅच होणारे हवेत. सवरेत्कृष्ट फोटोला ‘कॅम्पस मूड’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. आणि हो फोटोला शीर्षक तसेच फोटोबरोबर तुमचे नाव, कॉलेज व फोन नंबर पाठवण्यास विसरू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6", "date_download": "2019-09-17T15:00:59Z", "digest": "sha1:G4WGKVAITHICVKEDDPPWJQ5JDRE3LXQ6", "length": 11689, "nlines": 111, "source_domain": "aisiakshare.com", "title": " \"ऐसी अक्षरे\" संस्थळावरील मॉडरेटर्स ची यादी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\n\"ऐसी अक्षरे\" संस्थळावरील मॉडरेटर्स ची यादी\nनमस्कार. \"ऐसी अक्षरे\" या संस्थळावर आपले सगळ्यांचे स्वागत आहे.\nप्रस्तुत धागा या संस्थळावर मॉडरेशनची जबाबदारी स्वीकारलेल्या आयडीज् यांच्या संदर्भात घोषणा करण्याकरता काढलेला आहे. मॉडरेटर्स ची यादी येणे प्रमाणे :\nमॉडरेशनबद्दलची प्रस्तुत संस्थळाची धोरणं आदिंबद्दल एक वेगळी घोषणा करण्यात येईल.\nनवीन मॉडरेटर : आभार आणि अभिनंदन\nआम्हाला कळवायला आनंद होतो की, \"ऐसी अक्षरे\" वरील सभासद श्री. ऋषिकेश यांनी \"ऐसी अक्षरे\" वरील संपादनाची जबाबदारी स्वीकारली आहे. ऋषिकेश या संकेतस्थळाच्या स्थापनेपासून सभासद आहेत. अनेकविध विषयांतली त्यांची गती, नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि एकंदर अनुभव या त्यांच्या गुणांमुळे \"ऐसी अक्षरे\"ला त्यांचा अभिमान वाटतो. प्रस्तुत संस्थळाबद्दलची त्यांची आत्मीयता, विविध प्रकल्पांमध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार या सार्‍या गोष्टींमुळे ते या पदाला सर्वार्थाने भूषण ठरतील असा आम्हाला विश्वास वाटतो.\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nकाही वैयक्तिक कारणामुळे मला यापुढे संपादन व व्यवस्थापनाची जबाबदारी पेलणं शक्य नाही. तेव्हा मी व्यवस्थापक/संपादक हे पद मी आजपासून सोडले आहे.\nहे पद मी आजपासून सोडल्याचे इतर व्यवस्थापकांना आधीच कळवले आहे. आजपासून येथील कोणत्याही धोरणात्मक निर्णयात, व्यवस्थापकीय निर्णयात, अंकांच्या कामात/प्रकाशनात तसेच इतर कोणत्याही प्रकाशनात माझा सहभाग व जबाबदारी नसेल. माझे संपादकीय अधिकारही मी सरेंडर केले आहेत. अर्थात, एक सामान्य सदस्य म्हणून माझा येथील वावर कायम असेल.\nमला 'ऐसी अक्षरे'ने व्यवस्थापक म्हणून अनुभव घ्यायची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आजवरच्या या काळात मी व्यवस्थापन करताना अनेक गोष्टी शिकलो, त्याचा आनंद घेतला आणि सदस्यांचे तसेच व्यवस्थापनाचे खूप सहकार्य लाभले. त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. या दरम्यान व्यवस्थापकीय अधिकारात काही गोष्टी केल्याने कोणाची मने दुखावली असतील तर त्याबद्दल दिलगीर आहे.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nआम्हाला कळवायला आनंद होतो की, \"ऐसी अक्षरे\" वरील सभासद श्री. आदूबाळ‌ यांनी \"ऐसी अक्षरे\" वरील संपादनाची जबाबदारी स्वीकारली आहे\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : स्त्रियांसाठी वैद्यकीय क्षेत्र खुले करणारी मर्सी जॅक्सन (१८०२), गणितज्ज्ञ बर्नहार्ड रिमान (१८२६), कार अभियंता, बुईक कंपनीचा जनक डेव्हीड डनबार बुईक (१८५४), कादंबरीकार शरदचंद्र चॅटर्जी (१८७६), द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार रामस्वामी (१८७९), समाजसुधारक, पत्रकार, वक्ते प्रबोधनकार ठाकरे (१८८५), चित्रकार गगनीन्द्रनाथ टागोर (१८६७), चित्रकार एम. एफ. हुसैन (१९१५), 'अमर चित्र कथा'कार अनंत पै (१९२९), व्हायोलिनवादक लालगुडी जयरामन (१९३०), पटकथाकार जाँ-क्लोद कारिएर (१९३१), अभिनेत्री अॅन बँक्रॉफ्ट (१९३१), लेखक केन केसी (१९३५), कवी सीताकांत महापात्र (१९३७), साहित्य ��कादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे (१९३८), पंतप्रधान नरेंद्र मोदी (१९५०)\nमृत्यूदिवस : मानववंशशास्त्रज्ञ रुथ फुल्टन बेनिडिक्ट (१९४८), सिनेकलावंत लीला चिटणीस (१९८२), गीतकार हसरत जयपुरी (१९९९), कवी वसंत बापट (२००२)\nराष्ट्रीय श्रम दिवस, विश्वकर्मा जयंती\n१८२२ : इजिप्शिअन संकेतलिपीची उकल.\n१९०८ : विमान अपघातामधला पहिला मृत्यू: वैमानिक ओरव्हिल राईट आणि प्रवासी थॉमस सेल्फ्रीज असणारे विमान कोसळले.\n१९४८ : निजामाचे समर्पण, हैद्राबाद संस्थान भारतात विलीन.\n१९७८ : इस्राइल आणि इजिप्तदरम्यान कॅम्प डेव्हिड करार.\n१९८० : पोलंडमध्ये 'सॉलिडॅरिटी' चळवळीची स्थापना.\n१९८३ : व्हनेसा विल्यम्स ही पहिली कृष्णवर्णीय स्त्री मिस अमेरिका बनली.\n१९९१ : लिनक्स कर्नलची पहिली आवृत्ती आंतरजालावर उपलब्ध.\n२०११ : 'ऑक्युपाय वॉल स्ट्रीट' नावाच्या जनआंदोलनास अमेरिकेत सुरुवात.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 7 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-success-story-magla-dhonealegaondistakola-16469?tid=163", "date_download": "2019-09-17T15:25:04Z", "digest": "sha1:WPHODXE7URNVDBSKRU26UCGLXEJRV7XF", "length": 24500, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, success story of Magla Dhone,Alegaon,Dist.Akola | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मात\nशेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मात\nशेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मात\nरविवार, 10 फेब्रुवारी 2019\nआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश ढोणे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हार न मानता योग्य नियोजन करीत सव्वा एकर शेती नव्या जोमाने फुलविली आहे. शेती व्यवस्थापनाची तंत्रे शिकत प्रसंगी मुलांची मदत घेत शेती विकासाच्या दिशेने मंगलाताईंची वाटचाल सुरू आहे.\nआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश ढोणे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हार न मानता योग्य नियोजन करीत सव्वा एकर शेती नव्या जोमाने फुलविली आहे. शेती व्यवस्थापनाची तंत्रे शिकत प्रसंगी मुलांची मदत घेत शेती विकासाच्या दिशेने मंगलाताईंची वाटचाल सुरू आहे.\nएखाद्याच्या वाटेला संघर्ष यावा तरी तो किती. अल्पभूधारक कुटुंब. पतिच्या अाजारपणावर लाखोंचा खर्च करावा लागला. हा खर्च करूनही दुर्दैवाने पतिचा जीव वाचवता अाला नाही. पतीच्या निधनानंतर कुटुंबाचा अाधार बनण्यालायक झालेला मुलगा सुद्धा मनोरुग्ण झाला. अशा धक्क्यातून श्रीमती मंगला रमेश ढोणे परिस्थितीशी हरल्या नाहीत. धिरोदात्तपणे परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी सव्वा एकर शेतीमध्ये हंगामानुसार पीक लागवडीचे नियोजन बसविले आहे.\nमंगलाताईंचे लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार चालू झाला. ढोणे यांना अमोल, हर्षल आणि भारती ही मुले. पंधरा वर्षांपूर्वी मंगलाताईंच्या पतीचे अाजारपण सुरू झाले. दिवसेंदिवस प्रकृती ढासळत होती. अशा परिस्थितीत ठिकठिकाणी औषधोपचार केले. मंगलाताई लहान मुलांसह पतिला घेऊन अनेक दिवस मोठ्या रुग्णालयातही राहिल्या. मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले. रमेश यांचे २०१३ मध्ये निधन झाले. या दरम्यान त्यांच्या औषधोपचारावर लाखाेंचा खर्च झाला. शेतीकडेही दुर्लक्ष झालेले. पतिच्या अाजारपणामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून मंगलाताईच्या खांद्यावर कुटुंबाचा संपूर्ण भार आला. हा भार त्यांनी समर्थपणे पेलला आहे. अाज घरची कामे करून शेतीचीही जबाबदारी त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. घरचा कर्ता पुरुष अाता मंगलाताई झाल्या आहेत. मंगलाताईंच्या वाट्याला संकटे नवी नाहीत. मोठा मुलगा अमोल बारावीपर्यंत शिकला. सुंदर हस्ताक्षरासाठी त्याची अोळख होती. मात्र अचानक तो मनोरुग्ण झाला. या संकटांमध्ये कुटुंबीय, नातेवाइकांनी धीर दिला. तरीही ही लढाई त्यांनाच लढावी लागत अाहे. आता मंगलाताई दुसरा मुलगा हर्षल आणि मुलगी भारतीच्या सहकार्याने उभ्या अाहेत. शेती कामे आणि आर्थिक परिस्थितीमुळे हर्षलचे मध्यंतरी शिक्षण सुटले होते. अाता कुटुंब थोडे सावरल्यानंतर हर्षल आणि भारती पुन्हा पदवीचे शिक्षण घेत आहेत. दोघेही शिक्षण संभाळून शेतातील कामांसाठी मंगलाताईंना मदत करतात.\nअालेगाव शिवारात मंगलाताईंची सव्वा एकर शेती आहे. जमीन काळी कसदार, विहिरीला पुरेसे पाणी असल्याने वर्षभर हंगामानुसार पीक नियोजन करणे त्यांना शक्य झाले आहे. पीक नियोजनाबाबत मंगलाताई म्हणाल्या क���, मी खरिपात सोयाबीन, तूर लागवड करते. जमिनीची चांगली मशागत करून शेणखत, रासायनिक खतांची मात्रा देऊन सोयाबीनच्या दहा ओळी आणि तुरीची एक ओळ अशी पेरणी केली जाते. मी गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्याने कीड, रोग नियंत्रणाचे उपाय करते. दरवर्षी मी पीक व्यवस्थापनात बदल करत असते. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ मिळत आहे. यंदा मला एकरी अकरा क्विंटल सोयाबीन आणि चार क्विंटल तूर उत्पादन मिळाले. विक्री अकोला बाजारपेठेतच केली जाते. गरज असेल तरच मजुरांची मदत घेतली जाते. बहुतांश शेती कामे मुलांच्या सहकार्याने पूर्ण करण्यावर भर असतो. खर्च वजा जाता मला तीस हजारांचे उत्पन्न मिळाले.\nरब्बी हंगामात एका एकरामध्ये हरभऱ्याच्या जाकी जातीची लागवड करते. लागवडीपूर्वी पुरेसे शेणखत, रासायनिक खतांची मात्रा देऊन ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्राने हरभरा पेरणी करते. परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून पेरणी यंत्र घेतले जाते. एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर भर दिलेला आहे. यासाठी परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन मी पीक व्यवस्थापनाची सातत्याने माहिती घेत असते. हरभऱ्याला मी तुषार सिंचनाने पाणी देते. हा तुषार सिंचन संचदेखील मला शेजारील शेतकरी देतात. गेल्यावर्षी हरभऱ्याचे मला एकरी नऊ क्विंटल उत्पादन अाले. खर्च वजा जाता मला हरभऱ्यातून वीस हजार शिल्लक राहिले.\nजानेवारीमध्ये एक एकर कांदा लागवडीचे नियोजन करते. मी स्वतः गावरान लाल कांद्याचे बीजोत्पादन घेते. त्यामुळे दर्जेदार बियाणे उपलब्ध होत असल्याने पीकही चांगले येते. मी स्वतः रोपे तयार करून लागवड करते. कांदा पिकालाही पुरेसे शेणखत, रासायनिक खताची मात्रा देते. एकरी १०० क्विंटल कांद्याचे उत्पादन मिळते. बाजारपेठेतील दरानुसार टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करते. कांदा साठवणुकीसाठी ३०० क्विंटल क्षमतेची चाळ बांधलेली आहे. गेल्यावर्षी बाजारपेठेतील दरामुळे खर्च वजा जाता सरासरी ऐंशी हजारांचे उत्पन्न मिळाले होते.\nकुटुंबातील सर्व सदस्य पीक लागवड ते विक्रीच्या टप्प्यात सहभागी. कमीत कमी मजुरांचा वापर.\nजमिनीची सुपीकता जपण्यावर भर, तुषार सिंचन वापरातून पाणी बचत.\nगावातील महिला शेतकरी, नातेवाइकांना पीक व्यवस्थापनात मदत, त्यामुळे त्यांच्याकडूनही पेरणी ते काढणीपर्यंत चांगले सहकार्य.\nप्रयोगशील शेतकरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठातील तज्ज्ञांशी चर्चा करून पीक व्यवस्थापन.\nपरिसरातील शिवारफेरी, कृषी प्रदर्शनाला भेटी देऊन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब.\nपीक उत्पादन वाढीवर भर. बाजारपेठेचा अभ्यासकरून शेतमाल विक्रीवर भर.\nयेत्या काळात पशूपालनाचे नियोजन.\nवर्षभर मंगलाताई शेतीमध्ये राबत असतात. शेतीतील सर्व प्रकारची कामे त्या स्वतः करतात. आर्थिक कारणामुळे मध्यंतरी लहान मुलगा हर्षलचे चार वर्षे शिक्षण थांबले होते. परंतु आता त्याने पुन्हा एकदा पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. शेतीमध्ये मंगला ताईंना हर्षल आणि भारतीची मदत होते. मंगलाताईंचे शेतीमधील कष्ट आणि पीक उत्पादनातील वाढ लक्षात घेऊन गाव परिसरातील अल्प भूधारक शेतकरीदेखील शेतीमध्ये प्रयोग करू लागले आहेत.\n- मंगला ढोणे, ९७६६५३९१८२\nशेती farming सोयाबीन तूर यंत्र अकोला akola तुषार सिंचन सिंचन\nमंगला ढोणे यांनी केलेली कांदा लागवड.\nकांदा साठवणुकीसाठी उभारलेली चाळ.\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nकुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...\nशेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...\nप्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगतीछोटीशी सुरवात आर्थिक परिवर्तनाचे निमित्त ठरते,...\nरेशीम शेतीने दिली आर्थिक प्रगतीची दिशाशेतमाल दरातील अस्थिरतेमुळे सातत्याने आर्थिक...\nआवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...\nगोशाळेतून गवसली आर्थिक विकासाची वाटबीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांन��� मुनोत...\nपोषणमूल्ययुक्त आहारासाठी पाचशे... बालकांना सकस, पोषणमूल्ययुक्त आहार उपलब्ध...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथशेतीला पूरक उद्योगाची जोड देत वर्षभर उत्पन्नाचा...\nसामूहिक शेतीतून महिला गटाने वाढविली...वेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) गावामधील...\nमहिला गटाने तयार केला चटणी, मसाल्याचा...मंगळवेढा (जि. सोलापूर) गावातील आठ महिलांनी बचत...\nशेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...\nबिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...\nकन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...\nमुखवासनिर्मितीतून अर्थकारणाला बळ बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जळगावमधील अनिता दगा...\nप्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...\nमहिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...\nनंदाताईंनी मिळवली प्रक्रिया उद्योगात...पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा...\nप्रयोगशील शेतीतून थांबविले कुटुंबांचे...देवगाव, आंबेवंगण (ता. अकोले, जि. नगर) ही आदिवासी...\nनंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'...अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2017/12/8.html", "date_download": "2019-09-17T14:12:39Z", "digest": "sha1:2UJTGNAZGZWF567B666AV3OLNVIPTUWS", "length": 19924, "nlines": 240, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "मुळांक 8 च्या व्यक्ती...", "raw_content": "\nHomeअंकशास्त्रमुळांक 8 च्या व्यक्ती...\nमुळांक 8 च्या व्यक्ती...\n8, 17 व 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुळांक 8 असतो. या मुळांकाचा प्रतिनीधी ग्रह शनि आहे. हा ग्रह नियंत्रकवादी आहे.\nअत्यंत क्लिष्ट व अनाकलनिय फेरा हा ग्रह मनुष्याच्या जीवनात घेतो. अशा व्यक्तींच्या जीवनात अनपेक्षित उलटापाटल तीव्रतेची असते. कोणालाही त्यांच्या बद्दल कोणतीही शाश्वती नसते. मुळांक 8 असलेल्या व्यक्तींच्या आयुष्याच्या नाड्या शनि महाराजांकडे असतात. हा ग्रह ह्दय प्रदेशाचा मालक आहे.\nप्रसंग मालिका अनायासे घडते. जीवनात विचित्र संघर्ष असुनही ईतरांसमोर सांत्वनाची अपेक्षा करत नाहीत. शांत स्वभावानुरुप रहातात. अंतर्मूख मनोवृत्तीमुळे कोणीही त्यांना समजू शकत नाही.\nभक्कम पायाभुत योजना आखुन कार्यसिद्धी साधतात. त्यांच्या कार्य शैलीच्या प्रदर्शनाने लोकही आचंभीत होतात.\nअशा व्यक्ती गंभीर स्वभावाच्या असतात. बालीशपणा चेहेर्यावर व व्यक्तीमत्वातही नसतो. सर्व संवाद अनुभव व तत्वाच्या माध्यमातून करतात. लोकांना त्यांच्या शब्दाबद्दल हमी असते. ऐकलकोंड्या स्वभावामुळे समाजापासुन अलिप्त असतात. ह्या स्वभावाचा काही प्रमाणात त्रास ही होतो.\nशनि ग्रह वायुतत्वाचा कारक आहे. वायु जेव्हा समप्रमाणात नियंत्रणात असतो तेव्हा प्राणवायु, संजीवनी व जीवनवर्धक भुमिकेत असतो.पण जेव्हा याच वायुवरील नियंत्रण हरवते तेव्हा चक्रीवादळ व अत्याधिक जलद हवामानामुळे जीवीतहनी होते. तसेच अशा व्यक्तींचेही आहे. सौम्य असताना सर्वस्व अर्पण करुन इतरांना मदत करतील पण राग, द्वेष व मत्सरच्या आवेशात मोठे नुकसानही करतील.\nअशा व्यक्तींना मधली भुमिका नसते. नफा काळात मोठा नफा तर वाईट काळात मोठे नुकसान होते. काही काळात होणाऱ्या उलटापालटीवर काही प्रमाणात नियंत्रणही प्राप्त करतात.\nवेळ वाया घालवणे त्यांना आवडत नाही. प्रसिद्धी माध्यमांपासुन स्वतःला शक्य तितके अलिप्त ठेवतात.\nबाह्य रुपाने कडक तर अंतर्मनाने सौम्य असतात.\nमित्रांसाठी मित्र तर शत्रुंसाठी शत्रु असतात. मित्रांसाठी स्वतःच्या आवाक्याबाहेर असलेली सुद्धा कामे करतात ज्या कामात त्यांना धोकाही असतो. शत्रुंसाठी ईतके घातक असतात की, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सर्वनाशाकडे योजतात. त्यांचे मनही त्यांचा ( स्वतःचा ) सर्वनाश व्हावा अशीच समजुत घालते.\nनीच स्तरावरील कामे स्वीकारत नाहीत. नेहमी कौतुकाचे धनी होण्यासाठी झटतात. अशा व्यक्ती अतिशय बलवान व संवेदनशील असतात. जीवनात निराश होत नाहीत. तीर्व संघर्षात इतर नष्ट होतील पण अशा व्यक्ती अबाधीत राहातात. लवचिक व्यक्तीमत्वयुक्त अशा व्यक्ती जीवनाचा पाढा सरळ व सोप्या पद्धतीने समजुन देतात. मदतनीस युक्त अशा व्यक्ती दुःखी पीडीतांसाठी सहायक असतात.\nअशा व्यक्ती एक केंद्री असतात. एका कामात गुंतुन राहील्यास इतर परिस्थितीचे भान नसते. काम फत्ते करुनच विश्रांती घेतात. अशा व्यक्ती भोगी विलासी नसतात. सत्कर्मावर विश्वास असतात. कोणत्याही अनैतिक कार्यात कधीही गुंतत नाहीत. त्यांचा स्वभाव जबाबदारीयुक्त असतो.\nशनिग्रह दडपशाहीवादी आहे. अशा व्यक्ती यत्किंचितही अनैतिक मार्गावर प्रस्थापित झाल्या तर तामसी स्वभावांतर्गत नुकसानदायकच ठरतील\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nदत्तप्रबोधिनी चँनेल पार्टनरशीप संबंधित पोस्टस्\nत्राटक विद्या संबंधित पोस्टस्\nआध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्\nसंबंधित पोस्टबद्दल विशेष गोपनीय माहीती फक्त संस्थेच्या अधिकृत सभासदांनाच विनंतीवरुन कळवण्यात येते.\nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nEmbed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा ��्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 10\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 24\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now\nनवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step\nपितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained\nपितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...\nअंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे - Step by step\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2019-09-17T15:38:34Z", "digest": "sha1:QDQ6FJTFVWROZCHY7MXEJMV7YBU7TT2E", "length": 3073, "nlines": 68, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "कॅरम - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ :कॅरम= खेळाचा एक प्रकार\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०११ रोजी ०८:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vijaymane.blog/2019/07/07/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A5%AA/", "date_download": "2019-09-17T15:04:17Z", "digest": "sha1:Q3VXJHB2SV3EN4OAKL6ZMFHGKFA676K6", "length": 41732, "nlines": 99, "source_domain": "vijaymane.blog", "title": "तुझ्याविना # ४ | लेखकाची डायरी", "raw_content": "\nसुजोय बॅनर्जी नावाचा एखादा भलताच इसम माझ्या आयुष्यात येऊन धुडगूस घालेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. इलावियात सिलेक्ट झालो आणि नवस केल्यासारखा हा माणूस बॉस म्हणून माझ्या वाट्याला आला. मी ऑफिसमध्ये थोडेसे रुळून कामात जरा जास्त इंटरेस्ट घ्यायला सुरवात केल्यावर त्याने मला कामावर काम द्यायचा सपाटाच लावला. एक काम संपण्याआधी त्याच्याकडे लगेच दुसरे तयार असायचे. माझे हातातले काम कधी संपते आहे याची तो वाटच पहात बसलेला असायचा. सोपवलेली एक कामगिरी पूर्ण झाली की लगेच दुसर्‍या कामगिरीचे पेपर हातात पडायचे.\nइंडस्ट्रीत नवीन असल्याने मलाही शिकायला मजा येत होती. सुरवातीला काहीही माहित नसताना वेगवेगळी मॅन्युअल्स वाचून एखादी गोष्ट आपण समजून घ्यायची, त्याची एक प्रोसेस नोट लिहून काढायची. पुन्हा पुन्हा वाचून ती बरोबर आहे ते पडताळायचे आणि मग ती गोष्ट दोन किंवा तीन लोकांना समजावून त्यांच्याकडून ती करून घ्यायची, असे एकंदरीत काम होते. प्रॉडक्टचे डिझाईन फायनल करण्याआधी प्रोटोटाईप्सच्या थोड्या सॅम्पल साईझवर हव्या त्या टेस्टिंग करून त्याचे रिपोर्ट्स चेक करणे हे त्यापैकीच एक. ते रिपोर्ट दहा पंधरा दिवसासाठी नीट येताहेत की त्यामध्ये खूप फरक आहे हे पहावे लागायचे. रिडींगमध्ये बरेच चढउतार असतील तर ते कोणत्या कारणांनी आहेत हे शोधावे लागायचे आणि मग तसे होऊ नये म्हणून सर्किटमध्ये योग्य ती सुधारणा करायला लागायची. हे काम माझ्या चांगलेच अंगवळणी पडले होते.\nही सगळी कामगिरी चोखपणे पार पाडतोय ते पाहून बॅनर्जीने मला आणखी एक काम दिले. ते म्हणजे लॅबमध्ये काम करणार्‍या टेक्निशियन लोकांवर नजर ठेवायचे. त्यांच्यावर बॅनर्जीची काय खुन्नस होती समजायला मार्ग नव्हता. बिचारे जीव तोडून एवढी चांगली कामे करत होते तरी ते बॅनर्जीला दिसत नव्हते. शंभरातले एखादे काम जरी चुकले की तो त्याची वाटच पहात असायचा आणि उगाच त्यावरून त्यांचा जीव काढायचा. मी लॅबमधल्या चहाड्या त्याला सांगाव्यात अशी बॅनर्जीची अपेक्षा होती पण आमचे टेक्निशियन खूप चांगले होते. कुठे���ी तक्रार करायला जागा ठेवायचे नाहीत. चहाड्या सांगायचा तर प्रश्नच येत नव्हता. मी काही सांगत नाही हे लक्षात आल्यावर त्याला मी ही टेक्निशियन लोकांना सामील आहे की काय या शंकेचे निरसन करण्यासाठी डिटेक्टिव्ह म्हणून मल्लूची नेमणूक करावी लागली.\nऑफिसमध्ये बॅनर्जीने घालून दिलेले अनेक नियम होते, त्यापैकी पहिला म्हणजे तो ऑफिसमधून निघाल्याखेरीज कुणीही ऑफिस सोडायचे नाही. काम नाही केले तरी चालेल पण ऑफिसमधून निघायचे नाही. वास्तविक ऑफिसमध्ये रोज लेट थांबूनही हा कंपनीच्या फायद्याची कामे करायचाच नाही. त्याच्या बरोबर असणारी जी चांगली मंडळी कामे करायची त्यामुळे कंपनीला फायदा व्हायचा. ज्या कुठल्या इश्यूमध्ये बॅनर्जी असेल तिथला घोळ नेहमी ठरलेला असायचा.\nघड्याळात पाच वाजले की आमचे टेक्निशियन्स काम बंद करायचे आणि घरी जाण्याच्या परवानगीची वाट पहात बसायचे. पण परवानगी देईल तो बॅनर्जी कसला ऑफिसमध्ये पाचनंतर मान खाली घालूनच काम केले पाहिजे असा दंडक मात्र नव्हता. तो नियम पाचपर्यंत असे. पण पाच वाजून गेले की टेक्निशियन्स रिलॅक्स होऊन काम करायचे. त्यांच्या दृष्टीने महत्वाचे असेल तरच पूर्ण करायचे, नाहीतर गप्पा मारत बसायचे. टाईम झाला की बॅनर्जीसमोर जाऊन “घरी जाऊ का ऑफिसमध्ये पाचनंतर मान खाली घालूनच काम केले पाहिजे असा दंडक मात्र नव्हता. तो नियम पाचपर्यंत असे. पण पाच वाजून गेले की टेक्निशियन्स रिलॅक्स होऊन काम करायचे. त्यांच्या दृष्टीने महत्वाचे असेल तरच पूर्ण करायचे, नाहीतर गप्पा मारत बसायचे. टाईम झाला की बॅनर्जीसमोर जाऊन “घरी जाऊ का” अशी विचारायची कुणाचीही हिंमत नव्हती. जो तसे विचारायचे धाडस करेल त्याचे दिवस भरले म्हणून समजायचे. बॅनर्जीकडे एक अस्त्र होते, असे कोण विचारायला जाईल त्याला तो असे एखादे काम द्यायचा की ते गेल्या वर्षभरात झाले नसेल. तो नुसते कामच देऊन गप्प बसायचा नाही तर ते जरा लगेचच्या लगेच आणून दाखव म्हणून सांगायचा. सगळ्यांना असा अनुभव आल्यावर ह्यांनाही त्याचे सिक्रेट समजले होते.\nते न समजणारे आणि कधीच न होणारे काम करण्यापेक्षा गुपचूप बसून बॅनर्जी घरी जाण्याची वाट पहात बसणे केव्हाही चांगले हे त्यांना पटले होते. एकदा बॅनर्जी ऑफिसमधून निघाला की लहान मुले शाळा सुटल्यावर जशी खुश होतात तसे सगळे खुश होऊन आनंदाने घरी पळत असत. कधी कध��� पाच वाजता बॅनर्जी जागेवर नसेल तर ते मला घरी जाण्याबद्दल विचारायचे आणि मी त्यांना लगेच परवानगी देऊन टाकायचो. उगाचच त्यांना कशाला अडवून ठेवा पण दोनतीन दिवसात हे बॅनर्जीच्या लक्षात आले. एकदिवशी त्याने मला बोलवले आणि विचारले, “जाताना हे लोक मला का विचारत नाहीत पण दोनतीन दिवसात हे बॅनर्जीच्या लक्षात आले. एकदिवशी त्याने मला बोलवले आणि विचारले, “जाताना हे लोक मला का विचारत नाहीत तुला विचारतात का\n“हो. तुम्ही जाग्यावर नसता, त्यावेळी मला विचारतात.”\n“आणि तू त्यांना जा म्हणून सांगतोस\n“त्यांना सांग जायच्या आधी मलाच विचारावे लागेल, तुला नाही. आणि मी जागेवर नसेल तर वाट बघत थांबायचे. तसेच निघायचे नाही. डू आय मेक मायसेल्फ क्लिअर\n“हो सर, सांगतो त्यांना.”\n“तुझे काम झाले असेल तर तू जाऊ शकतोस आता.”\nतो असा बोलल्यावर त्यादिवशी मी आनंदाने पळालो. तशी त्याच्याआधी ऑफिस सोडायची वेळ आमच्यावर फारच क्वचित यायची. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता मी निघालो. निघायच्या वेळेबाबत मल्लू मात्र सर्वांना अपवाद होता. तो बॅकऑफिसचे सारे काम पहायचा. बॅनर्जीपेक्षा वयाने मोठा शिवाय थोड्याच वर्षात रिटायरही होणार होता. पाच वाजले की त्याचे कान बंद व्हायचे. अगदी डेस्कवर वाजणारा फोनही तो उचलायचा नाही मग बॅनर्जी तर लांबच राहिला. बॅनर्जीलाही त्याची जाणीव होती पण वयाचा फरक म्हणा किंवा काहीही म्हणा, बॅनर्जी मल्लूच्या बर्‍याच गोष्टी ऐकायचा. कधी कधी मल्लू तापला की बॅनर्जी थंड व्हायचा. मल्लूचे करियर आणि नोकरीची उरलेली वर्षे पहाता तो बॉसबरोबर घेत असलेली रिस्क समजण्यासारखी होती पण असले स्टंट्स आम्ही आमच्या करियरच्या सुरवातीलाच करू शकत नव्हतो.\nथोड्या दिवसांत मला बॅनर्जी ऑफिसमध्ये लेट थांबायचे कारण समजले. दोन वर्षापूर्वी त्याचा घटस्फोट झाला होता आणि वेळेवर घरी जायला त्याच्यासाठी विषेश असे काही कारण नव्हते. त्याला साधारण माझ्याच वयाची अतिशय सुंदर आणि देखणी मुलगी होती. त्याने तिचा दिलखुलास हसतानाचा एक फोटो त्याच्या टेबलावर ठेवला होता. ती नक्कीच आईवर गेली असावी कारण बॅनर्जी एवढा सुंदर नव्हता. घटस्फोटानंतर जाताना त्याची बायको बॅनर्जीला एकटा सोडून तिलाही घेऊन गेली होती. तिचा फोटो एवढा सुंदर होता की फोटोकडे पाहिल्यावर सध्या ती कुठे आहे आणि काय करते हे विचारण्याचा बर्��याचदा मोह व्हायचा पण प्रत्येकवेळी मी स्वत:ला आवरायचो.\nघटस्फोटानंतर त्याचा संपूर्ण स्त्रीजातीवरचा विश्वासच उडाला. एवढा की आमच्या डिपार्टमेंटमध्ये मुलींना घ्यायचेच नाही असा त्याने कायदाच करून टाकला. कामाचे जाऊ दे, रिसेप्शनलादेखील मुलगी नको असा त्याचा आग्रह होता. इतर कामे सांभाळत रिसेप्शनचे काम मल्लूला देण्यात आले होते. त्याचे कारण फार विनोदी होते. बॅनर्जीला कुठल्याही कामाबद्दल कुरबूर करणारे लोक नको होते. म्हणजे निमुटपणे देईल ते काम करायला हवे. मग एखादा माणूस टेक्निकल काम करण्यासाठी सगळ्या भारतभर फिरणारा असेल तरी मुंबईत ऑफिसमध्ये असेल त्यावेळी त्याने रिसेप्शनचेही काम पहायचे अशी त्याची अपेक्षा होती. दुर्दैवाने रिसेप्शनिस्टना टेक्निकल शिकवत नाहीत. त्यामुळे कोणतीही मुलगी आमच्या डिपार्टमेंटचा दरवाजा ओलांडून आत आली नाही. ऑफिसच्या इतर कामाबरोबर बॅनर्जी आणि त्याचे मूड सांभाळायला मल्लू एक्सपर्ट होता.\nकोण व्हिजीटर आले तर त्यांच्याशी बोलणे, त्यांची विचारपूस करणे, त्यांच्यासाठी चहा, कॉफी वगैरे मागवणे, कुणाचे फोन आले तर ते घेणे, त्याला उत्तरे देणे किंवा आमच्याकडे फॉरवर्ड करणे, आमच्यावर पाळत ठेऊन बॅनर्जीला बातम्या पुरवणे हे मल्लूचे मुख्य काम होते. आम्ही सर्वजण त्याला बॅनर्जीचा चमचा समजायचो त्यामुळे तो समोर असला की बॅनर्जीबद्दल काहीही बोलायचे नाही हा आम्हा सर्वांचा अलिखित नियम होता.\nवयाची पंचावन्न वर्षे झाली असली तरी मल्लूची पर्सनॅलिटी छान होती. एकमेकांना मॅचिंग असणारे महागडे कपडे, परफेक्ट इनशर्ट, रोज पॉलिश केलेले काळे लेदरचे शूज, व्यवस्थित भांग पाडलेला, आणि स्टायलिश चष्मा घातलेला मल्लू म्हणजे साक्षात जनरल मॅनेजर वाटायचा आणि त्याच्या बाजूला बसलेला बॅनर्जी त्याचा असिस्टंट प्रत्येक व्हिजीटर मल्लूलाच बॅनर्जी समजायचा. डिपार्टमेंटमध्ये आत येऊन अदबीने त्याला गुडमॉर्निंग वगैरे करून कामाचे बोलणे चालू करायचा. त्याला मध्येच थांबवत मग मल्लू विचारायचा, “तुम्हांला कुणाला भेटायचे आहे प्रत्येक व्हिजीटर मल्लूलाच बॅनर्जी समजायचा. डिपार्टमेंटमध्ये आत येऊन अदबीने त्याला गुडमॉर्निंग वगैरे करून कामाचे बोलणे चालू करायचा. त्याला मध्येच थांबवत मग मल्लू विचारायचा, “तुम्हांला कुणाला भेटायचे आहे\n“बॅनर्जी साहेबांना. तुम्हीच ना ते\n“नाही मी मल्लू, त्यांचा असिस्टंट.” बाजुच्या टेबलाकडे बोट दाखवत तो सांगायचा, “ते बघा बॅनर्जी साहेब लॅपटॉपवर बसलेत त्यांच्याशी बोला.” मग तो माणूस बॅनर्जीच्या पुढ्यात जाऊन कामाची बोलणी सुरु करायचा. हे नेहमीचेच चित्र होते. बाहेरून आलेले लोक आपल्याला भावच देत नाहीत अशी धारणा झाल्याने बॅनर्जीने त्याची बसायची जागा बदलण्याचा निर्णय घेतला. बाहेरून येणारा कुणीही पहिल्यांदा माझ्याकडे यायला हवा अशा बेताने ऑफिस लेआऊट बदलून घ्या असा त्याने हुकूम सोडला आणि मल्लू लगेच त्या कामाच्या मागे लागला.\nमल्लूने कुठेतरी फोन करून दुसर्‍यादिवशी कारपेंटरची फौजच बोलवली. त्यांनी एका दिवसात आख्खे ऑफिस लेआऊट बदलून टाकले. नवीन लेआऊट पाहून बॅनर्जी थोडा सुखावल्यासारखा वाटला. पण जागा बदलून घेतली आहे म्हटल्यावर टेबल आणि इतर गोष्टी पाहून नको असतील त्या गोष्टी त्याने बाजूला काढून फेकल्या नाहीत. कॉम्प्युटरवर कट पेस्ट करतात तसे काहीही बदल न करता टेबल एका जागेवरून दुसर्‍या जागेवर हलवण्यात आले होते. टेबलावर असंख्य पेपरांचे गठ्ठे असल्याशिवाय बॅनर्जीला चैन पडत नसे म्हणून त्याने टेबलाची जागा बदलली तरी ते जूने पेपर तसेच नव्या जागेवरही रचून घेतले.\nबसतो त्या ठिकाणाची थोडी आवराआवरी केली तर जागा नीटनेटकी दिसेल या भीतीने तो टेबलवरचे पेपर आणि इतर वस्तू आवरायच्या भानगडीत कधीच पडायचा नाही. पण त्या सगळ्या ढिगार्‍यात कुठला पेपर कुठे ठेवलाय हे मात्र बरोबर त्याच्या लक्षात असायचे. हवा असलेला पेपर तो ढिगातून हा हा म्हणता लगेच काढायचा. त्याच्या टेबलाचा पार उकिरडा झाला होता म्हणून मी एकदा त्याचा टेबल आवरायचा निष्फळ प्रयत्न केला होता. त्यानंतर पंधरा दिवस मला रोज बोलणी खावी लागत होती. काहीही सापडत नसेल तर मला बोलवून सगळे पेपर शोधायला लावायचा. तेव्हापासून त्याच्या टेबलाला हात लावायचा नाही असा मी कानाला खडा लावला.\nचहा पिण्यासाठी वापरलेले पेपरकप तसेच टेबलवर असायचे. सकाळी एकदा पेपरकप आणला की संध्याकाळापर्यंत येणारा चहा त्याच कपातून घेतला पाहिजे हा नियम त्याने स्वत:ला घालून घेतला होता. मग चहा पिल्यावर तो पेपरकप टाकून देण्याऐवजी तसाच पुढच्या चहाची वाट पहात दिवसभर टेबलावर पडलेला असायचा. शिपाई दुपारचा चहा घेऊन आला की पहिल्यांदा नवीन कप मागायचा. मग बॅनर्जी त्���ाला जुन्याच कपात चहा ओतायला सांगायचा. तरीही त्याने नव्या कपासाठी आग्रह धरला की बॅनर्जी त्या शिपायाची बौद्धिके घ्यायचा. हे कप तयार करायला असंख्य झाडे कशी कापावी लागतात आणि त्या झाडांची कत्तल कशी थांबली पाहिजे वगैरे ऐकताना त्या शिपायाचा अवतार पहाण्यासारखा व्हायचा. पटकन कपात चहा ओतून तो तिथून काढता पाय घ्यायचा.\nबॅनर्जीच्या खुर्चीमागे एक नोटीसबोर्ड होता. त्यावर बरेच जुने फोटो लावले होते. त्यात बॅनर्जी अनेक लोकांना ट्रेनिंग देत असलेल्याचे काही फोटो होते. पहायला बरे वाटायचे, पण मी आल्यापासून बॅनर्जी कुणाला शिकवतोय हे चित्र डोळ्यांना दिसले नव्हते. त्याच्या सीटच्या डाव्या बाजूला भारताचा एक मोठा नकाशा आणि एक कॅलेंडर लटकवलेले होते. हा नकाशा आणि कॅलेंडर या दोन गोष्टी त्याला टेक्निशियनच्या टूर प्लान करायला मदत करायच्या. या दोन गोष्टी आणि बॅनर्जीमुळे कितीतरी लोकांना भारतभर पळावे लागत होते. त्याच्या टेबलाच्या बाजूला अजून एक छोटेसे टेबल होते. त्या टेबलाचा उपयोग बॅनर्जी डबे आणि इतर तत्सम वस्तू ठेवायला करायचा. एकंदरीत बॅनर्जीच्या केबिनचे उदाहरणच द्यायचे म्हटले तर केबिन कसे नसावे याचे ते एक उत्तम उदाहरण होते.\nसर्वात महत्वाचे म्हणजे ऑफिसचे लेआऊट बदलूनही काही उपयोग झाला नाही. व्हिजीटर आता डायरेक्ट बॅनर्जीकडे यायचा आणि साहेब कुठे आहेत म्हणून विचारायचा. एकूणच हा लेआऊट बदलण्याचा मामला फिसकटला होता. त्याला कारणही तसेच होते. बॅनर्जी मुळात साहेब असल्यासारखा वाटायचाच नाही. एखाद्या ऑफिसमध्ये फार तर सिनीयर प्यून म्हणून खपला असता. मल्लूनेही चिकाटी न सोडता बॅनर्जीला थोडे नवीन कपडे, बेल्ट वगैरे खरेदी करताना मदत करून फॅशनेबल बनवायचा प्रयत्न करून पाहिला पण त्यातही त्याला फारसे यश आले नाही.\nढिले शर्ट वापरणे ही बॅनर्जीची आवड होती. त्याने शर्टाखाली मॅचिंग पॅन्ट घातली तर तो वर्षातल्या साडेतीन मुहुर्तांपैकी एक समजायचा. तो कलर ब्लाईंड होता की काय ते कळायला मार्ग नव्हता. कसल्याही पॅन्टवर कुठल्याही रंगाचा शर्ट घालायचा. एकंदरीत टापटीपीत रहायची त्याला अॅलर्जी असावी. कधी कधी सॉक्सशिवाय बूट घालून ऑफिसला यायचा. बर्‍याचदा पॅन्टच्या खिशातून सॉक्स आणायचा आणि ऑफिसमध्ये आल्यावर निवांत खूर्चीत बसून मिटींग चाललेली असताना ते घालायचा. कारण घरात���न निघताना मला सॉक्स घालायलाही वेळ नसतो ही सबब दोनतीनवेळा तर या माणसाने दोन पायात दोन वेगवेगळ्या रंगाचे सॉक्स घालून आलेले मी पाहिले आहे. इनशर्ट करायच्या स्टाईलचे तर पेटंटच ह्याच्या नावावर होते. आम्ही शाळेत असताना बर्‍याच मुलांचे इनशर्ट मागून निघायचे, तसे बॅनर्जीचे होते. शर्टाच्या पुढचा भाग इनशर्ट म्हणून आत असायचा तर कमरेमागचा शर्ट बाहेर. कुणी सांगितले तरी ऐकायचाही नाही, सांगेल त्यालाच लुक देऊन जायचा\nया सगळ्या अवतारात पाठीवर मोठीच्या मोठी बॅगही घेऊन यायचा. बॅग पाहिली तर वाटावे हा आठवडाभर कुठेतरी बाहेरगावी चाललाय. त्याची बॅग म्हणजे लॅपटॉप, डायजीनच्या गोळ्या, डोक्याला लावायचा बाम, बिस्किट्स, चॉकलेट्स, कंगवा, मोबाईलचा चार्जर यासारख्या असंख्य वस्तूंचा पेटाराच होता.\nपटापट दिवस जात होते. मी डिपार्टमेंटमधल्या बर्‍याच गोष्टी खूप कमी काळात आत्मसात केल्या आणि स्वतंत्र पहायलाही लागलोे. त्यात मला कुणाचीही मदत लागत नव्हती. तिथे असणार्‍या टेक्निशियन लोकांचा मला शिकायला खूप फायदा झाला. केवळ पुस्तकातून शिकलेल्या गोष्टी मला स्वत:च्या हाताने करून पहायला मिळाल्या. मी बॅनर्जीची बरीच कामे करून त्याचा भार हलका करत असलो तरी त्याला तसे वाटत नव्हते. निदान तो मला तसे भासवत नव्हता किंवा माझे कौतूकही करत नव्हता. माझ्याकडून कोणती गोष्ट चूकली की तो मला माझ्याआधी थोडे दिवस आलेल्या सुब्रतोचे उदाहरण द्यायचा. सुब्रतो माझा सिनियर होता आणि वार्‍याची दिशा ओळखून वागायची त्याला सवय होती. बर्‍याचदा बॅनर्जीसमोर एकदम गुड बॉय म्हणून वागायचा आणि तो नसला की त्याला शिव्या द्यायचा.\nया थोड्या महिन्यांच्या काळात मी बॅनर्जीबद्दल बर्‍याच गोष्टी शिकलो. पहिले म्हणजे कोण हसत असेल तर त्याला खूप राग यायचा. आम्ही हसताना दिसलो की तो उगाचच आमच्यावर डाफरायचा. आम्ही हसत असलो की त्याच्यावरच हसतोय असा त्याचा समज होता. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्याला हसताना कधीही पाहिले नाही. त्याने लॅबमधल्या कुणाला हाक मारून बोलवले की बॅनर्जीसमोर जायच्या आधी त्याला चेहर्‍यावरचे हसू पूर्णपणे गेले आहे याची खात्री झाल्यावरच जावे लागे.\nत्याला फक्त हसण्याचेच वावडे होते असे नाही तर दुसर्‍या डिपार्टमेंटमधल्या कुठल्याही माणसाशी भांडण करण्याचा चान्स तो सहसा सोडत नसे. भांडण हा आप��ा जन्मसिद्ध हक्क आहे असे त्याला वाटायचे. भांडखोरपणामुळे त्याने कंपनीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. काहीही कारण नसताना तो डिपार्टमेंटमधल्या लोकांशी भांडायचा. टाईम ऑफिसरबरोबर भांडायला त्याला विषेश कारण लागत नव्हते. त्यातले नेहमीचे म्हणजे रोजच्या हजेरीवर हा मार्क करत असलेला अबसेंट असा शेरा वास्तविक जो कुणी लेट येईल, त्याची झळ त्याला कापलेल्या पगारातून बसत होती. पण कुणीही थोडा लेट आला की बॅनर्जी त्याला दिवसभर अबसेंट म्हणून मार्क करायचा. पुन्हा महिन्याच्या शेवटी टाईम ऑफिसरने पडताळणी करायला फोन केला की तो त्या दिवशी लेट आला होता पण त्याची पूर्ण दिवसाची गैरहजेरी लाव असे टाईम ऑफिसरला सांगायचा. त्याला ते पटायचे नाही शिवाय नियमातही बसायचे नाही आणि मग दोघांचे भांडण सुरु व्हायचे. प्रत्येक महिन्याला त्या दोघांच्या वादाची ही रंगीत तालीम चालायची.\nआमच्या कंपनीत असलेल्या फ्लाईट बुकिंग एजंटलासुद्धा हा सोडायचा नाही. त्याच्याशीही भांडायचा. कारण म्हणजे कुठल्याही टूरला जाताना ह्याला एका ठराविक विमान कंपनीचेच तिकीट हवे असायचे. एजंटने त्याला कमी दराचा एखादा पर्याय सुचवला की बॅनर्जीचे डोके फिरायचे. म्हणजे आपल्यासारखा कुणीही माणूस तो पर्याय निवडेल, पण बॅनर्जी नाही. भांडण हा त्याचा आवडता प्रांत होता त्यामुळे भांडणाची चालून आलेली संधी तो सहसा दवडत नसे. अगदी साधे उदाहरण म्हणजे कंपनीच्या गेटवर उभा असणार्‍या सेक्युरिटीलाही हा डिवचायचा. सेक्युरिटी प्रोफेशनल वाटत नाहीत म्हणून झगडा कारण हे की ते सेक्युरीटी कंपनीबाहेर जाताना ह्याची बॅग कधीच चेक करायचे नाहीत. लोकांच्या उलट्या अपेक्षा असतात. सेक्युरिटीने बॅग दाखवायला सांगितले तर त्यांना तो अपमान वाटतो. बॅनर्जीचे नेमके उलटे कारण हे की ते सेक्युरीटी कंपनीबाहेर जाताना ह्याची बॅग कधीच चेक करायचे नाहीत. लोकांच्या उलट्या अपेक्षा असतात. सेक्युरिटीने बॅग दाखवायला सांगितले तर त्यांना तो अपमान वाटतो. बॅनर्जीचे नेमके उलटे त्यांच्याबरोबर एकदा कडाक्याचे भांडण झाल्यावर बॅनर्जी आख्ख्या सेक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये फेमस झाला. दुसर्‍या दिवशीपासून ते लोक रोज बॅनर्जीला बॅग उघडून दाखवा म्हणून विचारायला लागले. हा रोजचा त्रास टाळण्यासाठी बॅनर्जीला पुन्हा एकदा त्यांच्याशी भांडण करा��े लागले.\nAbout Vijay Manehttps://vijaymanedotblog.wordpress.comआजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, भेटणारे लोक, त्यांच्या सवयी आणि अज्ञानातून उद्भवणारे विनोदी प्रसंग लिहायला मला आवडते. बहुतेकदा स्वत:चा अनुभवही मोठा गंमतीदार असतो, तो लिहायला खूप मजा येते. माझ्या पहिल्या ‘एक ना धड’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्याचा २००८ चा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ हा राज्यपुस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माझा ‘एक गाव बारा भानगडी’ हा कथासंग्रह व ‘ऑल आय नीड इज जस्ट यू’ ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरंच, आयुष्य सुंदर आहे – लिहीत आणि वाचत रहा. लिखाणाबद्दल तुमचे अभिप्राय अवश्य कळवा. संपर्क : vijay_s_mane@yahoo.co.in\n← तुझ्याविना # ३\nतुझ्याविना # 5 →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sanjay-patil-says-appeal-engineers-structural-audit-sangli-maharashtra", "date_download": "2019-09-17T15:17:21Z", "digest": "sha1:7EJTLVTQBNXIMPSQR7NWVTDXZ2Z6ZP2J", "length": 15508, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sanjay patil says appeal to engineers for structural audit, sangli, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहापुरातील घरांच्या `स्ट्रक्चरल ऑडिट`साठी अभियंत्यांची फौज मैदानात उतरवू ः संजय पाटील\nमहापुरातील घरांच्या `स्ट्रक्चरल ऑडिट`साठी अभियंत्यांची फौज मैदानात उतरवू ः संजय पाटील\nमंगळवार, 13 ऑगस्ट 2019\nसांगली : कृष्णा-वारणा नद्यांच्या महापुराने घरांची पडझड होणार आहे. लोकांनी सुरक्षिततेची काळजी घेऊनच घरी जावे. त्यासाठी घरांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट आवश्‍यक असून त्याकामी शहरातील सर्व अभियंत्यांना मैदानात उतरवले जाईल. आम्ही त्यांना तसे आवाहन करू, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी येथे दिली.\nसांगली : कृष्णा-वारणा नद्यांच्या महापुराने घरांची पडझड होणार आहे. लोकांनी सुरक्षिततेची काळजी घेऊनच घरी जावे. त्यासाठी घरांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट आवश्‍यक असून त्याकामी शहरातील सर्व अभियंत्यांना मैदानात उतरवले जाईल. आम्ही त्यांना तसे आवाहन करू, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी येथे दिली.\nश्री. पाटील म्हणाले, की महापूर ओसरतोय, आत��� आणखी मोठे आव्हान उभे राहणार आहे. लोक घरी परत जात असताना सर्वांनीच खूप काळजी घेण्याची गरज आहे. लोकांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. औषधांची उपलब्धता आहे. यंत्रणा ताकदीने काम करत असून आम्ही संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहोत. पूरग्रस्तांशी सतत संवाद सुरू आहे. आवश्‍यक तेथे वस्तू पोच होत आहेत. राज्यातील मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवादातून या संकटावर मात करण्यासाठी साऱ्यांनीच ताकद लावली आहे. सांगलीकर धीराचे आहेत. ते खचणार नाहीत. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज आणि कडेगाव तालुक्‍यांतील जनतेच्या पाठीशी संपूर्ण राज्य उभे राहिले आहे. राज्य शासनाकडून अधिकाधिक मदत मिळवण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी संपर्कात आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन येथे तळ ठोकून आहेत. मदतीत कोणतीही कमतरता होणार नाही.\nते म्हणाले, की आता वेळ आहे घर सावरण्याची. त्यासाठी लोकांनी घरांची संपूर्ण तपासणी करून घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांशी मीही बोललो आहे. स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यासाठी अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आम्ही करतो आहोत. वालचंद अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यात उतरतील. लोकांनी आता सुरक्षिततेची काळजी अधिक घेण्याची गरज आहे.\nखासदार संजय पाटील गिरीश महाजन पुढाकार\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nनाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nऔरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार सम���तीमध्ये...\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...\nमानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...\nअकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...\nग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...\nहिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...\nनरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...\nरेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...\nपरभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\n‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...\nपुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...\nमोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...\nनाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...\nसीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...\nवर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...\nअतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/2019/09/private-and-government-schools-should-be-merged/", "date_download": "2019-09-17T15:19:49Z", "digest": "sha1:Z5JUCVTHSSL2LSIUE7H6DINKBA7I5EVW", "length": 10169, "nlines": 92, "source_domain": "kalamnaama.com", "title": "खाजगी आणि सरकारी शाळांचं विलीनीकरण हवं! – Kalamnaama", "raw_content": "\nखाजगी आणि सरकारी शाळांचं विलीनीकरण हवं\n2 weeks agoIn : कव्हरस्टोरी\nहजारो वर्षापासून या ���ेशात शिक्षणासाठीच संघर्ष सुरू आहे. शिक्षण हे कुण्या एका जातीची मक्तेदारी असू नये म्हणूनच 1950 ला लागू झालेल्या संविधानात आर्टिकल 45 मध्ये सर्व जाती धर्माच्या मुला मुलींना शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असायला पाहिजे अशी तरतूद केली आणि त्याच टार्गेट 10 वर्ष होतं.\nजर संविधान 100 %लागू झालं असतं तर आज देशात जे 30 % लोकं निरक्षर आहेत ते दिसले नसते. आणि आज खाजगी कॉन्व्हेंट शाळा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची लूट केली नसती.\nशिक्षणाने मस्तक सुधारते. आणि सुधारलेलं मस्तक कुणापुढेही लाचारीने नतमस्तक होत नाही.\nम्हणजे आत्मसन्मानाने जीवन जगण्यास शिक्षणाची खूप मोठी भूमिका असते.\nशिक्षण हे वाघीनीच दूध आहे असे म्हटले. शिक्षणाने विचारात क्रांती निर्माण होते but आज शिक्षणात भेदाभेद दिसतो. उद्योगपती श्रीमंत व्यक्तीच्या मुलाची शाळा, शिक्षण, सिल्याबस, सोईसुविधा आणि गरिबांच्या मुलांची शाळा, सुविधा, सिल्याबस यात जमीन असमानाचा फरक दिसतो.\nशिक्षणात भेद करून मेरिट च्या बाता कशा करता येतील मेरीटचा आणि शिक्षणाचा संबंध वेगवेगळा आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये सर्वांचा सहभाग असावा म्हणूनच संविधानाच्या आर्टिकल 15 (4) मध्ये पिढ्यान्पिढ्या ज्या मागास समाजाला ज्ञान आणि धनापासून वंचित ठेवण्यात आलं होतं त्यांना आर्टिकल 15 मध्ये शैक्षणिक संरक्षण म्हणून प्रतिनिधित्व बहाल केलं. ज्याला अज्ञानामुळे राखीव किंवा आरक्षण म्हणतात.\nप्रतिनिधित्व म्हणजे हिस्सा, भागीदारी, हिस्सेदारी. होय. देशाच्या आजच्या बिकट स्थितीला दुरुस्त करण्यासाठी देशातील सर्व वर्गाला प्रत्येक संस्थेत लोकसंख्येच्या प्रमाणात भागीदारी मिळायली पाहिजे. जीसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी ह्या धर्तीवर सर्व संस्थेत सर्वांना भागीदारी मिळायला पाहिजे. असो.\nबँकेचे विलीनीकरण करण्याऐवजी म्हणजे राजाभाऊचं 10 किराणा शॉप आहेत. वेगवेगळ्या एरियात ती दुकानं आहेत. त्यातील काही किराणा शॉप नुकसानीत आहेत. ग्राहकांनी पैसा डूबवल्यामुळे नुकसानीत गेले. तर राजाभाऊंनी ती त्या 10 पैकी 9 दुकानांचं एकाच दुकानात विलीनीकरण करून मोठं शॉप निर्माण केलं. 9 दुकानाचा माल त्या एका शॉप मध्ये भरला म्हणजे ते दुकान खूप मोठं दिसतं. याचा अर्थ फायदा झाला असा होत नाही.\nराजाभाऊंनी त्या 9 दुकानाला बंद करण्याऐवजी त्या 2 शॉपकडे लक्ष देऊन त्��ातील त्रुटी दूर करून त्या सर्व शॉप ला मोठं बनविण्यासाठी मेहनत घेतली असती तर आज राजाभाऊचे 10 मोठे शॉप असते.\nशब्दाची मर्यादा लक्षात घेऊन शॉर्ट मध्ये बँकेच्या विलीनीकरण संदर्भात थोडक्यात लिहिले आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. शेवटी जीवन जगण्याला जसे ऑक्सिजन ची गरज असते सेम तीच गरज माणसाच्या उच्च शिक्षणाबद्दल आहे. शरीराला जगायला ऑक्सिजन पाहिजे तसंच विचाराने जगायला शिक्षण पाहिजे म्हणून सर्व खाजगी शिक्षणाचे सरकारी शाळेत विलीनीकरण करून देशात समानतेच्या आधारे संविधानाचा आधार घेऊन एक देश एक शिक्षण ची तरतूद करायला पाहिजे.\nअसो. याविषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे. शेवटी पुन्हा एकदा शिक्षण म्हणजे जगण्यासाठी ऑक्सिजन एवढं महत्व शिक्षणाच आहे.\nPrevious article जाणून घ्या जियो गिगाफायबर विषयी…\nNext article कॅा. पानसरे हत्याप्रकरणी तिघे अटकेत\nकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या उद्या मुंबईत बैठका\nयुती सरकारच्या जाहीरातबाजीमध्येही थापा\nआंतरजातीय संबंधामुळे दलित तरुणाला जाळलं\nखड्यात गेले लोक, भ्रष्टाचाराचे रस्ते\nदलित खासदाराला गावात प्रवेश नाही\nविदेशी कलाकार मोदींना मिळणाऱ्या पुरस्कारा विरोधात\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/news-about-pomegranate-baug/", "date_download": "2019-09-17T14:34:11Z", "digest": "sha1:QQA3XOML7DWTUTDNZ7LHKLYVIKRZPKSU", "length": 15048, "nlines": 180, "source_domain": "policenama.com", "title": "...म्हणून 'त्यांनी' १.७५ एकरांच्या डाळिंबाच्या बागेवर फिरवला जेसीबी - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nविधानसभा उपसभापती ठेकेदारांकडून कमिशन घेतात, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप\n…म्हणून ‘त्यांनी’ १.७५ एकरांच्या डाळिंबाच्या बागेवर फिरवला जेसीबी\n…म्हणून ‘त्यांनी’ १.७५ एकरांच्या डाळिंबाच्या बागेवर फिरवला जेसीबी\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राहाता तालुक्यात पाण्याअभावी ड��ळिंबाची बाग सुकल्याने हतबल झालेल्या शेतक-याने पावणेदोन एकर डाळिंब बागेवर जेसीबी फिरविले. संपूर्ण डाळिंबाची बाग जमीनदोस्त करण्यात आली.\nकेलवड येथील सुभाष चांगदेव वाघे या शेतक-याने डाळिंबाची बाग नष्ट केली आहे. सुभाष वाघे यांच्या नावावर ७५ गुंठे क्षेत्र आहे. जवळपास दोन एकर शेती त्यांच्या नावावर आहे. या क्षेत्रात त्यांनी २० गुंठ्यांवर शेततळे बनविले आहे. या वर्षी तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने केलवड भागात पिण्यासाठीच पाणी नाही. मग बागेसाठी पाणी कुठून आणायचे, अशी भीषण परिस्थिती आहे. सुरुवातीला वाघे यांनी बँकरद्वारे पाणी विकत घेतले. तब्बल ६० हजार रुपये पाण्यावर खर्च केले.\nदररोज चार वेळा टँकरद्वारे पाणी आणायचे. मात्र, पावसासाठी अजून महिनाभराचा अवधी आहे. पाण्यासाठी इतका खर्च परवडत नसल्याने वाघे यांच्या अडचणी वाढल्या. यात भर म्हणजे केलवड येथील तलाठी यांनी त्यांच्या शेतात डाळिंबाचा बाग असतानाही त्यांचे शेतात सोयाबिन दाखविले. त्यामुळे त्यांना डाळिंबाचे अनुदान न येता, सोयाबिनचे तुटपुंजे अनुदान आले. या दोन्ही कारणांमुळे दोन एकर डाळिंबाच्या बागेवर जेसीबी फिरविल्याचे सुभाष वाघे यांनी सांगितले.\nतीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे डाळिंबाच्या बागेवर पाने नाहीशी झाली होती. निव्वळ डाळिंबाच्या काड्याच शिल्लक राहिल्याने वाघे हतबल झाले आणि एक-एक डाळिंबाचे झाड त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले.\nराधाकृष्ण विखे पाटलांचे ज्येष्ठ बंधू डाॅ. अशोक विखेंना पोलीसांकडून ‘ते’ उपोषण मागे घेण्याची विनंती\nराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रीय राजकारणात ‘केंद्रस्थानी’ ; दिल्लीत चर्चा\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’, अमेरिकेचे…\n‘ये पुलिस स्टेशन है, तेरे बाप का घर नही’, पोलिसांचा ‘तो’…\n सोनं आणि चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nकनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल अधीक्षक पदासाठी भरती, पगार 35400, जाणून घ्या\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\n‘या’ 5 राज्यांनी देशाला दिले सर्वाधिक सुपरस्टार,…\n 50 पैशांपेक्षा कमीमध्ये मिळणार 10 लाखाचा विमा, जाणून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्याच्या महागाईच्या काळात, २१ व्या शतकात पन्नास पैसे देऊन तुम्ही काय खरेदी करू शकता \n ‘या’ पध्दतीनं तयारी करून ”गल्‍ली…\nजोधपूर : वृत्तसंस्था - एके काळी जोधपूर मधील गल्ली-बोळांमध्ये क्रिकेट खेळणारा तसेच अभ्यासात साधारण असणारा एक मुलगा…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता अंगद बेदी आणि नेहा धुपियाचे लग्नाच्या चर्चा चालूच राहतात. त्याचप्रमाणे अंगद आणि…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वाढदिवसाच्या…\nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून…\n‘ये पुलिस स्टेशन है, तेरे बाप का घर नही’,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n 50 पैशांपेक्षा कमीमध्ये मिळणार 10 लाखाचा विमा,…\n ‘या’ पध्दतीनं तयारी करून ”गल्‍ली बॉय’ बनला…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’, ‘या’…\nशिवसेनेचा पवारांना ‘सवाल’, ‘स्वाभिमान’ म्हणजे…\nविद्यार्थीनीसोबत ‘अश्लील’ चाळे करणारा शिक्षक चांगलाच…\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\n‘भगवा झेंडा’ लावण्याचा निर्णय अजित पवारांचा, पक्षाचा नाही…\nज्या कायद्यान्वये फारूक अब्दुला अटक झालेत तो त्यांच्याच वडिलांनी बनवला होता ‘लाकूड’ चोरांसाठी, जाणून घ्या\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\n15000 रुपयांची लाच स्विकारताना महापालिकेच्या क��िष्ठ अभियंत्यासह 2 कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gst-farmers-subsidize-grants-20251?tid=124", "date_download": "2019-09-17T15:22:04Z", "digest": "sha1:3SWRSBVFCVCOW7KF72FFXDHTMYQ6EYCQ", "length": 15478, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi, GST, farmers subsidize grants | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजीएसटी, अनुदान कपातीचा शेतकऱ्यांना फटका\nजीएसटी, अनुदान कपातीचा शेतकऱ्यांना फटका\nबुधवार, 12 जून 2019\nरत्नागिरी ः बारा ते अठरा टक्के जीएसटी आणि अनुदान कपात यामुळे कृषी अवजारे योजनांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. जीएसटी कमी करावा आणि अनुदानाच्या रकमेत वाढ करावी, अशी मागणी आता शेतकरी आणि कृषी पूरक संस्थांकडून होऊ लागली आहे.\nकृषी यांत्रिकीकीरण योजनेतून शेतकऱ्यांना कृषी अवजारांसाठी अनुदान दिले जाते. चालू आर्थिक वर्षासाठी (२०१९-२०) पाऊण कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेत तीन अश्वशक्ती व पाच अश्वशक्ती विद्युत पंप, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप यासाठी अनुदान दिले जाणार आहे.\nरत्नागिरी ः बारा ते अठरा टक्के जीएसटी आणि अनुदान कपात यामुळे कृषी अवजारे योजनांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. जीएसटी कमी करावा आणि अनुदानाच्या रकमेत वाढ करावी, अशी मागणी आता शेतकरी आणि कृषी पूरक संस्थांकडून होऊ लागली आहे.\nकृषी यांत्रिकीकीरण योजनेतून शेतकऱ्यांना कृषी अवजारांसाठी अनुदान दिले जाते. चालू आर्थिक वर्षासाठी (२०१९-२०) पाऊण कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेत तीन अश्वशक्ती व पाच अश्वशक्ती विद्युत पंप, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप यासाठी अनुदान दिले जाणार आहे.\nकृषी अवजारांवर शून्य ते सहा टक्के व्हॅट होता. मात्र, आता पाच ते अठरा टक्के जीएसटी लागू झाला आहे. ज्या अवजारांवर ६ टक्के व्हॅट होता त्यावर आता १२ टक्के जीएसटी लागू झाला आहे. तीन अश्वशक्ती, पाच अश्वशक्ती, साडेसात अश्वशक्ती तसेच दहा अश्वशक्ती विद्युत पंप, ताडपत्रीला ६ टक्के व्हॅट होता, आता १८ टक्के जीएसटी लागू झाला आहे.\nअवजाराच्या किंमतीवर ५ ते १२ टक्के कर वाढला आह��. त्यामुळे जीएसटीचा वाढलेला बोजा शेतकऱ्यांकडून घेऊन आधीच तोकडा खिसा पूर्ण रिता करण्याची तयारी करण्यात आली आहे. या परिस्थितीत कृषी अवजारांच्या योजनांमध्ये यावर्षी अनुदानात कपात केली आहे. त्यामुळे जीएसटीच्या बोजाबरोबरच अनुदान कपातीचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे.\nयोजनांमध्ये अनुदानाची रक्कम पूर्ववत केल्यास तसेच कृषी अवजारांना जीएसटी माफ केल्यास अथवा सरसकट सर्व अवजारांना ५ टक्के जीएसटी आकारल्यास शेतकऱ्यांना या योजनेत दिलासा मिळणार आहे.\nजीएसटी एसटी अवजारे equipments\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\n‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...\nमानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...\nअकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...\nग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...\nहिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...\nनरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...\nरेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...\nपरभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nलष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...\n‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...\nपुराचे पाणी दुष���काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...\nमोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...\nजायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...\nथकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...\nरेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...\nअमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...\nलष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...\nअनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090303/vidhvrt.htm", "date_download": "2019-09-17T14:53:43Z", "digest": "sha1:Y6KZN4VJAJELTMC3NVKLFPRGKCK3JOG4", "length": 71300, "nlines": 154, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nमंगळवार, ३ मार्च २००९\nरेल्वे सुरक्षा जवानाची गोळी झाडून आत्महत्या\nनागपूर, २ मार्च / प्रतिनिधी\nकार्बाईनमधून गोळी सुटून रेल्वे स्थानकावर तैनात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्रीनंतर सव्वातीन वाजता घडलेल्या या घटनेने निरव शांततेत असलेला रेल्वे स्थानक परिसर शहारला. हा अपघात की आत्महत्या, असा संभ्रम पोलिसांमध्ये आहे. धनंजयकुमार सिंह हे मृत जवानाचे नाव असून तो मूळचा जौनपूरचा रहिवासी आहे.\n५० हजार कोटींच्या प्रकल्पाचे गौडबंगाल\nनागपूर, २ मार्च / प्रतिनिधी\nनागपूर विमानतळाच्या हस्तांतरणप्रसंगी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यात ववासी कंपनीच्या सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पाबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते तर, दुसरीकडे कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या उदासीन धोरणामुळ��� राजस्थानमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.\nनागपूर, २ मार्च / प्रतिनिधी\nउन्हाळ्याचे वेध लागताच जशी कुलरची आवशकता भासते त्याचप्रमाणे गरिबांचे फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ व सुरई घेण्याकडे सामान्यांचा कल असतो. आज घरोघरी फ्रीज असले तरी, माठाशिवाय पर्याय नाही त्यामुळे त्याची खरेदी दरवर्षी मोठय़ा प्रमाणात केली जाते. बाजारात हे माठ व सुरई मोठय़ाप्रमाणात विक्रीला आले आहेत.\nशेतकरी आत्महत्यांवर ‘भारतीय किसान हितरक्षक कायदा’ प्रभावी उपाय -कांचन कोतवाल\nभंडारा, २ मार्च / वार्ताहर\nशेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न केवळ कर्जमाफीच्या मलमपट्टीने सुटणार नाही. त्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करावे लागतील व प्रसंगी कठोर निर्णयही सरकारला घ्यावे लागतील, असे मत कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती करणारे अ‍ॅड. कांचन कोतवाल यांनी येथे व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर ‘भारतीय किसान हितसंरक्षक कायदा’ एक प्रभावी उपाय ठरू शकतो, असे कोतवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भंडारा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्फत ‘भारतीय किसान हित संरक्षक कायदा २००९’ हे पुस्तक कोतवाल यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नुकतेच भेट दिले.\nप्रस्तावित पाणीपुरवठा योजनेवरून वाद\nबुलढाणा शहरासाठी प्रस्तावित पाणीपुरवठा योजना खडकपूर्णाऐवजी पेनटाकळी प्रकल्पावरून करण्याच्या माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या मागणीमुळे चिखली व मेहकर परिसरात नाराजी व्यक्त होत आहे. पेनटाकळीच्या तुलनेत खडकपूर्णा प्रकल्पात तीनपट पाणीसाठा असून पेनटाकळीवरून बुलढाण्याला पाणीपुरवठा केल्यास त्याचा विपरीत परिणाम चिखली शहराच्या पाणीपुरवठय़ावर तसेच शेकडो हेक्टर सिंचनावर होऊ शकतो. ही भीती असताना मोठय़ा खडकपूर्णाऐवजी पेनटाकळी या लहान प्रकल्पावरील ताण वाढवण्याच्या बोंद्रे यांच्या भूमिकेमुळे सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.\nशिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनानंतर दहावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे\nनागपूर, २ मार्च / प्रतिनिधी\nशिक्षणमंत्र्यांनी संस्थाचालक आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यामुळे दहावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे घेण्यात आल्याची माहिती माजी आमदार विनोद गुडधे पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. विद्यार्थ���यांना वेठीस न धरता मागण्यापूर्ण होईपर्यंत सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही गुडधे यांनी स्पष्ट केले.\nशासकीय मुद्रणालयाच्या आधुनिकीकरणासाठी १२४ कोटीचा प्रस्ताव\nगोसावी यांची अधिवेशनात माहिती\nनागपूर, २ मार्च / प्रतिनिधी\nशासकीय मुद्रणालयीन मागासवर्गीय कर्मचारी महासंघाचे पाचवे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच आमदार निवासात पार पडले. यावेळी शासकीय मुद्रणालयाच्या आधुनिकीकरणासाठी १२४ कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून बीओटी तत्त्वावर त्याच्या आधुनिकीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पी.जे. गोसावी यांनी दिली.\nपुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन\nनागपूर, २ मार्च/ प्रतिनिधी\nभारतीय पुरस्कार विजेते संघ या संस्थेतर्फे सवरेत्कृष्ट पुस्तक व विशेषांकाला राज्यस्तरीय पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यासाठी देशभरातील कुठल्याही भाषेतील पुस्तक व विशेषांकाच्या प्रत्येकी दोन प्रती पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रचनाकार, कवी, लेखक, संपादक, प्रकाशक व मुद्रक हे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवू शकतात.\nमागण्या पूर्ण न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार\nस्वामिनी मंडळाच्या मेळाव्यात सरकारला इशारा\nअकोला, २ मार्च / प्रतिनिधी\nसरकारकडे प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा स्वामिनी विधवा विकास मंडळाच्या मेळाव्यात देण्यात आला. निराधार महिलांसाठी चळवळ गतिमान करण्याचा निर्णयही शुक्रवारी पार पडलेल्या या मेळाव्यात घेण्यात आला.\nमंगेझरीत आदिवासी मेळावा व बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण\nगोंदिया, २ मार्च / वार्ताहर\nजोपर्यंत समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने देशाचा सर्वागीण विकास होणार नाही, असे प्रतिपादन नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केले.\nमंगेझरी येथे आदिवासी मेळावा व बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना पटेल पुढे म्हणाले की, आदिवासी समाजाच्या विकासाकरिता राज्याच्या अंदाजपत्रकामध्ये निधीची तरतूद आहे. या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अदानी, बिरसी सारखे मोठे प्रकल्प येथे स्थापन होत आहेत.\nपरिश्रमातूनच कादंबरी घडते -बाबाराव मुसळे\nअमरावती, २ मार्च / प��रतिनिधी\nकादंबरी लेखनासाठी केवळ विषयाची कल्पना करून चालत नाही, तर त्याला वास्तवाशी नाळ जोडावी लागते. वास्तववादी लेखन, व्यापक दृष्टी आणि परिश्रमातूनच कादंबरी घडत असते, असे प्रतिपादन कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी येथे केले. विदर्भ साहित्य संघाच्यावतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ‘मी आणि माझी कादंबरी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.\nअकोल्यातील संभाव्य उमेदवारांची काँग्रेस निरीक्षकांमार्फत चाचपणी\nखासदार हंसराज अहीर यांचा सत्कार\nवाघाच्या हाडांची प्रथमच ‘डीएनए’ चाचणी\nमहाऔष्णिक विद्युत केंद्रात गुणवत्ता मंडळाचा १५ वा वर्धापन दिन\nधनेंद्र भुरलेच्या पत्नीने मागितली इच्छा मरणाची परवानगी\nझुडपी जंगल जमिनीप्रमाणे शेतजमिनीला मोबदला देण्याची मागणी\nबचत गट उत्पादित मालासाठी रिसोडला विक्री केंद्र\nकळमेश्वर शहरात पीरिपा, काँग्रेसचे मेळावे\nशासकीय रुग्णालयातील औषध कचऱ्यात\nवाचनालयांमध्ये ‘इंटरनेट’चा वापर होणे गरजेचे - डॉ. डी. राज्यलक्ष्मी\nसरदार पटेल महाविद्यालयात राज्य पातळीवरील चर्चासत्र\nयवतमाळात काँग्रेसचा विदर्भ मेळावा आज\nअनाथ मल्लिकाने दिला तीन मतिमंदांना आधार\nविलास डांगे सेनेत परतणार\nमेटॅडोर उलटून १५ जखमी\nचंद्रपूर, २ मार्च / प्रतिनिधी\nचंद्रपूर-घुग्घुस मार्गावर एमआयडीसी वळणावर भरधाव मेटॅडोर उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले. रविवारी रात्री ९.३० वाजता हा अपघात झाला. या अपघातातील चार जबर जखमींना नागपूर येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे. येथील दीपक पटकोटवार हे मुलगा व मुलीचा नवस फेडण्यासाठी म्हणून सहकुटुंब मारडी या गावी मेटॅडोरने गेले होते. तेथून रात्री परत येत असताना एमआयडीसी वळणावर ही मेटॅडोर उलटली. या अपघातात एकूण १५ जण जखमी झाले. या मेटॅडोरमध्ये चाळीस जण बसले होते. यातील ज्योती पटकोटवार, सरिता गाणेवार, रमेश गाणेवार, सुखन मंचेवार हे चौघे जबर जखमी झाले तर दशरथ पटकोटवार, संतोष पेचकर, राजू पटकोटवार, सुधाकर कुंदोजवार, वामन पांडे, वासुदेव गापणे, शोभा पटकोटवार, नला वासनकर, तिरोना पटकोटवार, संजू पटकोटवार, संदीप वासनकर यांचा समावेश आहे.\nतत्त्वज्ञान शिक्षक संघाचे ६ व ७ मार्चला अधिवेशन\nनागपूर, २ मार्च / प्रतिनिधी\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तत्त्वज्ञान शिक्षक संघ���चे ३१वे द्वि-दिवसीय वार्षिक अधिवेशन येत्या ६ व ७ मार्चला श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयात आयोजित केले आहे. पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाचे डॉ. प्रदीप गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अधिवेशनाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ मार्चला सकाळी ९.३० वाजता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ए.के. गांधी यांच्या हस्ते आणि नागपूर शिक्षण मंडळाचे सचिव सुधीर बाहेती यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.\n६ मार्चला सकाळी ११.३० वाजता ‘दहशतवादाचे तत्त्वज्ञान’ या विषयावरील परिसंवादाला डॉ. शांता कोठेकर, डॉ. किशोर महाबळ, डॉ. विनय देशपांडे, डॉ. विजय श्िंागणापुरे, डॉ. दीप्ती ख्रिश्चन, प्रा. अशोक नानोटकर उपस्थित राहतील. शनिवार, ७ मार्चला ‘प्रा. मे.पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान’ या विषयावर डॉ. सुनिती देव यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. प्रा. राजे मारडकर, प्रा. यशोधरा हाडके, प्रा. शैलजा खोरगडे, डॉ. वृषाली कुलकर्णी विचार मांडतील. याच दिवशी दुसऱ्या सत्रात व्यक्तिगत निबंध वाचन होणार असून, विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली आहे. ‘दूरदर्शन आणि नीतीमुल्य’ व ‘पर्यावरण आणि नीती’ या दोन विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सर्व तत्त्वज्ञानप्रेमींनी अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन नुप्टा अध्यक्ष डॉ. वृषाली कुलकर्णी यांनी केले आहे.\nधूम्रपान करू नये -डॉ. मेहता\nनागपूर, २ मार्च / प्रतिनिधी\nकर्करोग होऊ नये यासाठी तंबाखू, गुटखा खाऊ नये तसेच धूम्रपान न करण्याचा सल्ला कर्करोग तज्ज्ञ डॉ. अजय मेहता यांनी दिला. भारत सरकारच्या महिला बळकटीकरण योजनेंतर्गत खाण ब्युरो सशक्तीकरण समितीतर्फे भारतीय खाण ब्युरोच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालयात ‘कर्करोग: उपचार आणि जागरुकता’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. मेहता बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाण ब्युरोचे महानियंत्रक सी.एस. गुंडेवार होते. डॉ. सुचित्रा मेहता, गीता माथुर प्रामुख्याने उपस्थित होत्या. पहिल्या अवस्थेतील कर्करोग लवकर बरा होऊ शकतो. यासाठी प्रत्येक महिलेने ४० वर्षांनंतर दरवर्षी कर्करोग तपासणी करून घेतली पाहीजे, असेही डॉ. मेहता म्हणाले. नियमित योग, ध्यान व व्यायामाबरोबरच औषधे घेतली की त्याचा लवकरत परिणाम दिसून येतो, असे सी.एस. गुंडेवार म्हणाले. सं��ालन आशा मोटघरे यांनी केले. जी.जोसेफ यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. माया गायकवाड, भाविका रामटेके, सुचिता शर्मा, उषा पाटील, रेमा नायर, आर.के. बेंद्रे, जी.आर. मुलचंदानी, अनिता शर्मा प्रामुख्याने उपस्थित होत्या.\nहलबा समाजातील महिलांचा मतदानावर बहिष्कार\nआदिम संविधान संरक्षण समितीतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. नंदा पराते यांच्या अध्यक्षतेखाली मध्य नागपुरात महिला मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अश्वीन अंजीकर, विमल गायकवाड, राधा पाठराबे, बेबी पराते, कल्पना खोत, डॉ. रुपाली रंभाड, सविता हेडाऊ, वच्छला धार्मिक, शंकुतला वट्टीघरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. काँग्रेस, भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने हलबा समाजाचा विश्वासघात केल्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय महिला मेळाव्यात घेण्यात आला. यावेळी अ‍ॅड. पराते म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमता व गुलामी नष्ट करणारे भारतीय संविधान निर्माण केले. या संविधानामुळे महिलांना समता, न्याय व स्वातंत्र्य मिळाले. पण सत्ता व प्रतिष्ठा मिळाली नाही, त्यामुळे राजकारणात स्त्रियांचा सहभाग दिसत नाही. त्याकरिता महिलांनी त्यांची सर्व शक्ती एकत्रित करण्याची गरज आहे. तरच समाज अधिक प्रगतिशील होईल. महिलांना नोकरी, शिक्षण व निवडणुकांमध्ये आरक्षण मिळेल. हलबा आदिवासी समाजातील स्त्रियांच्या मागासलेपणामुळे समाज गरीब व अशिक्षित आहे. या समाजातील कुटुंबांच्या हलाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलामुलींना शाळेत न पाठविता बालमजुरीसाठी पाठवले जाते. यात बदल घडवण्यासाठी महिलांनी एकत्र येऊन समाज घडवण्याचे कार्य केले पाहिजे, असे आवाहनही पराते यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने हलबा समाजातील महिला उपस्थित होत्या.\nनिर्भयतेने आणि निस्वार्थपणे पत्रकारिता करा -पुरोहित\nनिस्वार्थपणे, संयमाने आणि निर्भयतेने पत्रकारिता करा, असा सल्ला माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांनी दिला. पत्रकार प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. वने व पर्यावरण राज्यमंत्री विजय वडेट्टीवार आणि बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थिना पारितोषिके देण्यात आली. पत्रकारिता प्रशिक्षणामुळे वर्तमानपत्रातील अनेक बाबींची माहिती मिळाल्याचे, प्रशिक्षणार���थिनी यावेळी सांगितले. प्रशिक्षकाची भूमिका निभावणारे विश्वास इंदूरकर, अंधारे, अरूण फणशीकर, प्रदीप मैत्र, गणेश शिरोळे, शिरीष बोरकर, जोसेफ राव, अमरेश प्रामाणिक, र.श्री. फडनाईक आदींनी त्यांचे अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे संचालन राजेश ओहरी यांनी केले. विश्वास इंदूरकर, संजय मिरे यांनी आभार मानले.\nनागपूर विद्यापीठ तोडफोडीचा बीएफएच्या विद्यार्थ्यांकडून निषेध\nनागपूर, २ मार्च / प्रतिनिधी\nमहालक्ष्मी जगदंबा महाविद्यालयाच्या बी.एफ .ए.च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक धवड यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावेळी त्यांच्यासोबत शहर चिटणीस विजय चिटमिटवार प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठावर केलेल्या हल्ल्याचा जगदंबा महाविद्यालयातील प्रशासनाचा व विद्यार्थ्यांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे विद्यापीठाने त्यांची शिक्षा विद्यार्थ्यांना किंवा महाविद्यालयाला का द्यावी हल्ल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षामंडळाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रद्दबादल करावा व विद्यार्थ्यांच्या निकालाचा सहानुभूतीने विचार करावा, या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची सदर मागणी शिक्षणमंत्री राजेश टोपे यांना कळवण्याचे आश्वासन धवड यांनी दिले. निवेदन देण्यासाठी सुमित धांडोळे, पंकज खीची, दीप्ती नाथे, सुरेश रहांगडाले, मनीषा गिरडकर, कुणाल भेदे, रोहित खोब्रागडे यांनी पुढाकार घेतला.\nविदर्भ विकास परिषदेचा उपक्रम\nचार हजार ज्येष्ठ नागरिकांची नि:शुल्क आरोग्य तपासणी\nनागपूर, २ मार्च / प्रतिनिधी\nविदर्भ विकास परिषदेच्या ज्येष्ठ नागरिक समस्या अध्ययन समितीच्या वतीने सर्वश्रीनगर व म्हाळगीनगरातील ज्येष्ठ नागरिकांची नुकतीच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात चार हजारावर ज्येष्ठ नागरिकांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी माजी खासदार दत्ता मेघे यांनी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ३५ ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रत्नाकर राऊत यांनी दत्ता मेघे यांना दिली. विदर्भ प्रदेश विकास परिषदेतंर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यात दत्ता मेघे आरोग्य योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांची नि:शुल्क तपासणी करण्यात आली. तसेच गरजू रुग्णांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली. आतापर्यंत शेकडो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ही योजना पुढेही सुरू राहील, असे दत्ता मेघे यांनी जाहीर केले. सर्वश्री नगरातील रेखा पाटील आणि म्हाळगीनगरातील वर्षां गुजर यांनी दत्ता मेघे यांना ज्येष्ठ नागरिकांची ओळख करून दिली. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष रत्नाकर राऊत, विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे शहराध्यक्ष मेहमूद अंसारी व समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.\nस्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड\nअकोला, २ मार्च / प्रतिनिधी\nअकोला महापालिका स्थायी समितीच्या आठ नवीन सदस्यांची निवड शुक्रवारी सर्वसाधारण सभेत करण्यात आली. यामध्ये शिवसेना, भाजप आणि भारिप-बमसंमधील प्रत्येकी एका सदस्याची तर शहर विकास आघाडीच्या पाच सदस्यांचा समावेश आहे. स्थायी समितीमधील आठ सदस्यांचा कालावधी संपल्यामुळे त्यांच्या पदावर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी महापालिकेतील सर्वसाधारण सभा शुक्रवारी बोलावण्यात आली होती. महापौर मदन भरगड यांनी या सभेत निवड करण्यात आलेल्या नवीन आठ सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये शहर विकास आघाडीचे सच्चानंद लुल्ला, अ. जब्बार, नकीरखान, शहराखातून अब्बासखान, सुरेंद्र शर्मा, चारुशीला ढगे, संतोष अनासने, मो. मुस्तफा यांचा समावेश आहे. अनासने शिवसेनेचे, ढगे भाजपच्या तर मो. मुस्तफा भारिप-बमसंचे असून अन्य पाच सदस्य शहर विकास आघाडीमधील आहेत. निवृत्त झालेल्या सदस्यांमध्ये सुरेश पाटील, हरीश अलिमचंदानी, शरीफाबी, कमल बलोदे, इकबाल अहमद, सदानंद ईश्वरकर, राजेश मिश्रा, सुनील मेश्राम यांचा समावेश होता. या सभेला उपमहापौर निखिलेश दिवेकर, मनपा आयुक्त जी.एन. कुर्वे तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\nसेवादास महाराजांची जयंती उत्साहात\nकोंढाळी, २ मार्च / वार्ताहर\nयेथून २० कि.मी. अंतरावरील खापा (धोतीवाडा) येथे संत सेवादास महाराजांचा जयंती महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मंत्री आमदार अनिल देशमुख उपस्थित होते.या कार्यक्रमाला माजी सभापती विजयसिंह रणनवरे, उपसभापती योगेश गोतमारे, जिल्हा ��रिषद सदस्य शेखर कोल्हे, बाबू जोशी, चंद्रशेखर मानका, डॉ. धारपुरे, सभापती शालिन सलीम, जानराव राऊत, नानाजी माळवी, मनोहर कुहीके, सलमा पठाण, वासुदेव अढावू, राष्ट्रपाल पाटील, शेख फहीम, मुस्ताक पठाण, शेषराव ढोके, जावेद पठाण आदी उपस्थित होते. खापा येथील बंजारा समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कवडू चव्हान यांनी यावेळी संत शिरोमणी सेवादास महाराजांच्या आख्यायिका सांगितली. या कार्यक्रमात आमदार अनिल देशमुखांचे स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागातील विकासाला प्राधान्य देऊ व विकास कामात राजकारण आडवे येऊ देणार नाही, अशी ग्वाही या प्रसंगी आमदार अनिल देशमुख यांनी दिली. याप्रसंगी सुरेश डेवले, महादेवराव लाडके, पांडुरंग युवनाते, शेख सुभान, गोवर्धन घुगल, गेंदूजी राऊत, नानाजी माळवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोहन खाळे यांनी तर आभार राष्ट्रपाल पाटील यांनी मानले.\nटेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण\nसावनेर, २ मार्च / वार्ताहर\nस्पोर्ट्स अँड कल्चरल डेव्हलपमेंट असोसिएशनच्यावतीने सात दिवसांच्या रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच येथे पार पडल्या. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सावनेर एकादश संघाने कर्णधार शक्ती पिसे यांच्या नेतृत्वाखाली पटकावले. नगरपरिषद मैदानावर झालेल्या या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार सुनील केदार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधाकर बागडे यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. साहेबराव वीरखरे, सचिव बाबाराव कोढे, रवींद्र चिखले, मोहन वानखेडे, नगरसेवक विनोदकुमार जैन, बंडू सुके, अ‍ॅड. जयंत खेडकर, मनोज बसवार, अजय केदार, प्रा. विजय बालपांडे, व्यापारी संघाचे अध्यक्ष मदन पाटील, अशोक उमाठे आदी उपस्थित होते.सत्काराबद्दल सुधाकर बागडे यांनी अमोल हिंगणे, आशीष गुप्ता, पंकज बले, योगेश पाटील, धांडे यांच्यासह सावनेर एकादश संघ व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.\nमंगळसूत्र चोराला अटक; ११ तोळे सोने जप्त\nभंडारा, २ मार्च / वार्ताहर\nमहिलांची मंगळसूत्रे आणि सोन्याची चेन, लांबविणाऱ्या मुंडीकोटा (जिल्हा गोंदिया) येथील सधन कुटुंबातील तरुणाला भंडारा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. यात ११ तोळे सोने, एक कार व मोटारसायकलींचा समावेश आहे.मागील दिवाळीनंतर भंडारा येथे मंगळसूत्र व सोन्याची चेन हिसकविण्याचे प्रकार वाढले. गेल्या १६ फेब्रुवारीला खात मार्गावरील वेलकम कॉलनीत चोरटय़ांनी महिलेला अडवून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले. या चोरटय़ांपैकी एक आरोपी या वसाहतीत आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. भंडारा पोलीस ठाण्याचे संजय कुंभलकर यांनी स्थानिक युवकांच्या मदतीने चोरटय़ाला भांडणात गुंतवून ठेवले व पोलिसांनी येऊन त्याला अटक केली. या किशोर बिरनवार याच्या जवळून पोलिसांनी चोरी प्रकरणातील ११ तोळे ७ गॅ्रम सोने, चोरीची अ‍ॅसेंट कार व मोटारसायकलही जप्त केली.\n‘बॉलबॅडमिंटन’ स्पध्रेत पटेल महाविद्यालयाचा संघ उपविजेता\nचंद्रपूर, २ मार्च / प्रतिनिधी\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन ‘बॉलबॅडमिंटन’ मुलींच्या स्पध्रेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलींचा संघ उपविजयी झाला आहे. नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्यावतीने नागपूर विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन मुलींच्या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पध्रेत सर्वप्रथम सरदार पटेल महाविद्यालयाच्या संघाने एम.बी. पटेल साकोली, नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय, लोकमहाविद्यालय वर्धा यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत न्यू आर्ट्स, कॉमर्स यांच्यात सामना झाला. ज्योती वाल्दे, प्रियंका रामटेके, संध्या गावंडे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत संघाला उपविजयी स्थान मिळवून दिले. उपविजयी संघात अश्विनी भाटवलकर, माही खान, रत्ना बन्न्ोवार, सोनाली मोगरे, भाग्यश्री चिमूरकर, सोनम खान यांचा समावेश होता. उपविजयी संघाचे संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, प्राचार्य डॉ. विजय आईंचवार, प्रा. विजय सोमकुंवर, प्रा. गर्गेलवार यांनी अभिनंदन केले.\nखापा येथे महिला मेळावा\nसावनेर, २ मार्च / वार्ताहर\nतालुक्यातील खापा प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर व स्तनदा मातांचा मेळावा पार पडला.\nजिल्हा परिषद सदस्य यशोधरा गजभिये यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. राजेश गजभे, बालरोग तज्ज्ञ डॉ. आशीष चांडक, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण चकोले, प्रयोगशा���ा तज्ज्ञ वर्षां भगत, वैद्यकीय अधिकारी डॉ. केतन खरबुजे आदी उपस्थित होते.\nगृहराज्यमंत्र्यांच्या समर्थकांचा भंडाऱ्यात ‘रास्तारोको’\nभंडारा, २ मार्च / वार्ताहर\nराज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून गृहमंत्रालयातील शहर विभाग काढून घेतल्याच्या निषेधार्थ त्यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोरम या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथे नुकतेच ‘रास्तारोको’ आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व जयप्रकाश भवसागर, प्रेमसागर गणवीर आणि के.डी. रामटेके यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ‘रास्तारोको’ आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सहसचिवपदी नरेंद्र उके\nचंद्रपूर, २ मार्च / प्रतिनिधी\nराष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते नरेंद्र उके यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. अजित पवार व धर्मरावबाबा आत्राम यांच्या आदेशाने रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष महेश तपासे यांनी ही निवड केली. उके यांची सचिव सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल चंद्रपूर, बल्लारपूर, कोठारी, गोंडपिंपरी येथील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यांच्या निवडीबद्दल अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, शोभा पोटदुखे, धुन्नु महाराज, राजेंद्र वैद्य, वामनराव झाडे, विनोद दत्तात्रेय, दीपक जयस्वाल आदींनी अभिनंदन केले.\nवर्धेत विश्वशांती स्तुपाचा वर्धापन दिन\nवर्धा, २ मार्च/ प्रतिनिधी\nयेथील विश्वशांती स्तुपाच्या १६ व्या वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यापीठाचे कुलगुरू विभूती नारायण राय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी जपानचे भिक्खू असाई, सातो (नेपाळ), रमा गुरूमाता (कोलकाता), ओकोनागी (राजगीर), होरीउची (दिल्ली), शरद पंडय़ा (अहमदाबाद) व भिक्खू संघरत्न मानके (पवनी) उपस्थित होते. यावेळी महिलाश्रम अध्यापक विद्यालयाच्या मुलींनी सर्वधर्मसमभाव प्रार्थना म्हटली. हिंदी विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या अहिंसा अध्यासनाद्वारे विशेष अभ्यास होत असल्याची माहिती कुलगुरू राय यांनी दिली.अ.वि. जोशी यांनी विश्वशांती स्तुपाचा इतिहास विशद केला. या कार्यक्रमास बिरंची खटुआ व राजू अर्जापुरे उपस्थित होते. स्तुप प्रदक्षिणा व विभूती अर्पणाने कार्यक्रमाची सांगता झाला.\nभंडारा, २ मार्च / वार्ताहर\nकेंद्र व राज्याचे हिंदूविरोधी सरकार उलथून टाकून भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी सरकार निवडून आणावे, असे आवाहन भाजपचे खासदार महादेवराव शिवणकर यांनी नांदोरा-झिरी येथे शिवमंदिरात गोपालकाल्याच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.सभेपूर्वी गायत्री भजन मंडळाच्या महिला तसेच गणराज राऊत यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे संचालन नामदेव ठवकर यांनी केले.\nट्रॅक्टरखाली चिरडून बालकाचा मृत्यू\nअकोला, २ मार्च / प्रतिनिधी\nट्रॅक्टरने चिरडल्यामुळे पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री बेलखेड येथे घडली. बेलखेड येथील संजय दाते यांचा मुलगा ऋषिकेश घरासमोर खेळत असताना भरधाव ट्रॅक्टरच्या मागच्या चाकात तो सापडला. या अपघातात ऋषिकेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ट्रकचालक अपघातानंतर पळून गेला असून, हिवरखेड पोलिसांनी गजानन दाते यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅक्टरवर क्रमांक नसून, पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले आहे.\nपाणी काढताना युवतीचा विहिरीत पडून मृत्यू\nपाणी काढताना विहिरीत पाय घसरून पडल्याने युवतीचा मृत्यू झाल्याची घटना राजनखेड येथे रविवारी घडली. शिल्पा जाधव (१९) हिचा रविवारी सकाळी पाणी काढताना विहिरीत पडून मृत्यू झाला. सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गावातील गावकऱ्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु, डोक्याला बराच मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाला.\nसेंट झेवियर्स शाळेत मराठी दिवस थाटात\nगोंदिया, २ मार्च / वार्ताहर\nशहरातील सेंट झेवियर्स शाळेच्या प्रांगणात ‘मराठी दिवस’ साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून कुंदा जोशी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र बायबल वाचन व स्वागत गीताने करण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन पंखुरी शिरोडकर, वैष्णवी तोरणे, आकाश तोडसाम व विशाल अग्रवाल यांनी केले तर विशेष प्रार्थना हिमाली गौतम यांनी गायिली. आभार संस्कृती मस्के हिने मानले.\nमराठी दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. विद्यार्थानी विविध मराठी गीते, कविता, नृत्य, नाटक सादर केले. कुंदा जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठीचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी या कार्यक्रमाबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.संस्थेचे संस्थापक ऑग्स्टीन पिंटो व संस्थेच्या व्यवस्थापिका ग्रेस पिंटो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका निता कारवट यांनी पाहुण्यांचे आभार मानले. राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीताने समारोप करण्यात आला.\nराष्ट्रीय हरित सेना कार्यशाळा\nबुलढाणा, २ मार्च / प्रतिनिधी\nरासायनिक रंग पर्यावरणासाठी घातक असतात म्हणून नैसर्गिक रंग तयार करून होळी खेळावी, होळी जाळण्यासाठी लाकूड व गोवऱ्यांचा वापर जनतेने टाळावा, असे आवाहन सामाजिक वनीकरण उपसंचालक संजय माळी यांनी केले आहे.सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय हरित सेनेच्या शाळांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन होळीची संख्या कमी करणे, प्रतिकात्मक ‘एक गाव एक होळी’ ही संकल्पना जनतेमध्ये रुजवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी राष्ट्रीय हरित सेनेचे जिल्हा समन्वय अधिकारी अशोक वायाळ यांनी विचार व्यक्त केले.\nयोग साधना व रोगनिदान शिबीर\nशेगाव, २ मार्च / वार्ताहर\nआमदार संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त येथे ३ मार्चपासून योग साधना व रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात डोकेदुखी, मुळव्याध, हृदयरोग आदी ५३ आजारांवर योगाद्वारे व आयुर्वेदिक औषधाद्वारे उपचार करण्यात येणार असल्याची माहिती रामेश्वर महाराज गंगोत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nशेतकऱ्यांना राष्ट्रीय सेवक घोषित करण्यासाठी धरणे\nअकोला, २ मार्च / प्रतिनिधी\nशेतकऱ्यांना राष्ट्रीय सेवक घोषित करून, त्यांना दरमहा वेतन सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी भारत कृषक समाजाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.\nभारत कृषक समाजाचे नेते प्रकाश मानकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे देण्यात आले. अहोरात्र परिश्रम करून अन्नधान्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे राष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय सेवक घोषित करून दरमहा वेतन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह पाच एकराहून अधिक शेती असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, जिल्हा ब���केतील शेतकऱ्यांच्या ‘शेअर्स’ची रक्कम व्याजासह परत देण्यात यावी, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढवण्यात यावा, शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप तातडीने सुरू करण्यात यावे, आदी मागण्यासांठी हे अांदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी मुथुकृष्णन शंकरनारायणन यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनामध्ये साखरकर, शेषराव पाटील चिखलीकर, अरविंद पाटील, राजकुमार भट्टड, रामेश्वर माळी, शंकर वाकोडे, रामराव पाटील टेकाडे, वामन देशमुख, प्रवीण काळे, हनुमंत सरोदे आदी सहभागी झाले होते.\nवीज रोहित्रासाठी शेतकऱ्यांचे उपोषण\nअकोला, २ मार्च / प्रतिनिधी\nनवीन वीज रोहित्र, डीपी मिळण्यासाठी कसुरा गावातील बागाईतदार शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. कसुरा गावातील बागायती शेतींना विजेअभावी पाहिजे त्या प्रमाणात पाणी पुरवले जात नाही. यामुळे या भागातील शेतीचे गहू, हरभरा या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. ६ महिन्यांपूर्वीच येथील शेतकऱ्यांनी नवीन वीज रोहित्राची मागणी केली होती परंतु, मागणी पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अकोल्याच्या गोरक्षण मार्गावर असलेल्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर रविवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.\nउपोषणामध्ये सुपडाजी साबे, राम मात्रे, संतोष भालतिलक, सुभाष इथोल, दत्तात्रय ताथोड, अतुल इथोल, सचिन भालतिलक, गजानन इधोळ, ज्ञानेश्वर गव्हाळे, किशोर ताथोड आदी सहभागी झाले आहेत.\nसुरेश चोपणे यांना पुरस्कार\nचंद्रपूर, २ मार्च / प्रतिनिधी\nखगोलतज्ज्ञ व विज्ञान प्रसारक सुरेश चोपणे यांना ‘एअर इंडियाचा’ बोल्ट अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार शिक्षकी पेशासोबतच पर्यावरण व विज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल देण्यात आला आहे. त्याबद्दल एअर इंडियाचे अध्यक्ष व मुख्य संचालक रघू मेणन यांनी चोपणे यांचे अभिनंदन केले आहे. सुरेश चोपणे यांना हा बोल्ट अवॉर्ड ऑक्टोबर-नोव्हेंबर ०८ मध्येच जाहीर झाला होता. डिसेंबर-जानेवारीमध्ये मुंबई येथे पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजनही होणार होते. हा पुरस्कार प्रदान सोहोळा मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे रद्द करण्यात आला व घरपोच संशोधन, स्वयंसेवी संस्थाचे कार्य, विज्ञान प्रसाराच्या कार्याकरिता ���नेक पुरस्कार मिळाले असून यात प्रामुख्याने इंटरनॅशनल मिलेनियम पर्सनॅलिटी अवॉर्ड, राष्ट्रपती पुरस्कार, विज्ञान पुरस्काराचा समावेश आहे. खगोल, भूगर्भ पुरातत्त्व व पर्यावरण क्षेत्रात त्यांचे २५ शोधनिबंध प्रकाशित झाले आहे. विविध संशोधनासाठी सायन्स काँग्रेसतर्फे ‘डॉक्टर ऑफ डॉक्टर्स’ उपाधी देऊन गौरव करण्यात आला आहे. इंग्रजी भाषेतील ‘युनिव्हर्स’ नावाचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.\nकुही, २ मार्च / वार्ताहर\nनागपूर जिल्हा शेतमजूर युनियनच्या वतीने येत्या ९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता कुही ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणावर शेतमजुरांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास अन्न व पुरवठा मंत्री रमेश बंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090611/lsvrt.htm", "date_download": "2019-09-17T14:52:20Z", "digest": "sha1:V67MWYKWN6YUNUQBHBGHCTDBNF6VFWA6", "length": 32253, "nlines": 86, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, ११ जून २००९\nरवी बँकेच्या आजी-माजी दहा संचालकांना अटक\nकोल्हापूर, १० जून / प्रतिनिधी\nयेथील रवी को-ऑप. बँकेच्या दहा आजी-माजी संचालकांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नितीन पाटील यांनी सर्व संशयित आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. या सर्वावर सुमारे १७ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा लेखापरीक्षकांनी ठपका ठेवला आहे. या आर्थिक घोटाळय़ातील आणखी १५ संशयित आरोपी अटकेच्या कारवाईपासून दूर आहेत.\nवसंतदादा कारखाना कामगारांचा जिल्हाधिकाऱ्यांना कोंडण्याचा प्रयत्न\nसांगली, १० जून / प्रतिनिधी\nवसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना कामगारांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांना कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. साखर कामगारांची ४० कोटी रुपयांची थकीत देणी व साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा, आदी प्रमुख मागण्यांसाठी वसंतदादा शेतकरी साखर कारखाना कामगारांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले सात दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे.\nजातीच्या दाखल्याअभावी भटक्या समाजातील गुणवत्तावान पूजाचे भवितव्य अधांतरी\nराधानगरी, १० जून / वार्ताहर\nहातोहात कागदपत्रात हेराफेरी करून बनावट दाखले देण्यात महसूल खात्याचा ‘हातखंडा’ आहे. मात्र जिवघेण्या दारिद्रयाशी झगडत, वेळेप्रसंगी शिळी भाकरी खाऊन बारावीच्या परीक्षेत ८१ टक्के गुण मिळवणाऱ्या कौलव (रा.राधानगरी) येथील वडार समाजातील कु. पूजा शंकर पोवार या विद्यार्थिनीचे शैक्षणिक भवितव्य केवळ जातीच्या दाखल्या अभावी व दारिद्रयामुळे अंधारमय बनले आहे.\nइचलकरंजीत नगराध्यक्षपदासाठी घोडेबाजार; फुटिरांना लाखमोल\nविरोधकांची कोटीच्या कोटी उड्डाणे व सत्ताधाऱ्यांची लाखमोलाची किंमत\nइचलकरंजी, १० जून / दयानंद लिपारे\nश्रीमंत नगरपालिकेचे नगराध्यक्षपद मिळवायचेच, या हेतूने सत्तारूढ काँग्रेस आणि ५ फुटीर नगरसेविकांसह सर्व विरोधकांनी चंग बांधला आहे. त्यासाठी पडेल ती किंमत देण्याची तयारी दाखवली गेल्याने सदस्य मालामाल झाले आहेत. विरोधकांची कोटीच्या कोटी उड्डाणे व सत्ताधाऱ्यांची लाखमोलाची किंमत याचे आकडे ऐकूनच सामान्य जनतेचे डोळे विस्फारले आहेत. हा सारा खेळ समाजसेवेसाठी की सत्तेतून येणाऱ्या मलिद्यासाठी, असा प्रश्न जनतेला पडला असला तरी तो पाहण्यावाचून तूर्तास पर्यायही राहिला नाही.\nगस्तीवरील पोलीस जीप अंगावरून गेल्याने मिरजेत रस्त्याच्या कडेला झोपलेले पाचजण गंभीर जखमी\nशाळांची झाली स्टेशनरीची दुकाने, दुकानमालक झाले संस्थाप्रमुख \nविनाअनुदानित शाळांना आता वेतन अनुदान जाहीर होणार\nसांगोल्यात नागरिकांचा उत्स्फूर्त बंद\nबाल आरोग्य प्रकल्पात सांगलीला सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक\nबालआरोग्य, लसीकरणासाठी साडेपाच कोटींचा आराखडा\nमौलाना आझाद महामंडळाच्या कर्जमाफीसाठी सोलापुरात धरणे\n‘अक्कलकोट भक्तनिवासाला शिवाजी महाराजांचे नाव द्या’\nभोगावती साखर कारखान्याची सभा खेळीमेळीच्या वातावरणात\nहुतात्मा अहिर कारखान्याचा उसाचा भाव १५०१ रुपयांवर\nवस्त्रोद्योगातील समस्यांवर लवकरच सकारात्मक निर्णयाचे आश्वासन\nमलकापूर पालिकेत वर्चस्वासाठी उभय गटांची मोर्चेबांधणी\nकोल्हापूरच्या जनतेने केली पवारांचीच शिकार- मंडलिक\nयापुढे मतदानासाठी फोटोओळखपत्र अनिवार्य- देशमुख\nआश्रमशाळेत बनावट सेवक भरती; अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशीचे आदेश\nमंदीतही सावरणाऱ्या परिस्थितीचे श्रेय अर्थतज्ज्ञांना- जयंत पाटील\nराज्य शासनाचे क्रीडा धोरण निराशाजनक - कृष्णा पाटील\nपत्नीदेखत मोटारसायकलस्वाराचा कोयत्याने केला निर्घृण खून\nकिशोरी आवाडे यांच्या नगरसेवकपदाला आव्हान\nकैदेतील गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न\nमोटारसायकल ट्रकवर आदळून दाम्पत्याचा मृत्यू\nआपल्या गरोदर पत्नीला तिच्या माहेरी सोडायला पुण्याहून मोटारसायकलीवरून निघालेल्या तरुणास वाटेत अपघात होऊन त्यात दोघे पती-पत्नी जागीच मरण पावले. सोलापूर-विजापूर महामार्गावर मंद्रुपनजीक तेरा मैलजवळ बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. रात्रभर धोका पत्करून मोटारसायकलीचा प्रवास करताना सदर मोटारसायकल रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालमोटारीवर धडकल्याने हा अपघात झाला. अन्वर जाफर शेख (वय २०, रा. कोंढवा, पुणे) व श्रीमती बानो अन्वर शेख (वय १८) अशी या अपघातातील मृत दाम्पत्याची नावे आहेत. त्यांचा विवाह वर्षांपूर्वीच झाला होता. अन्वर हा पुण्यात एका स्कूलबसवर चालक म्हणून काम करीत होता. श्रीमती बानोला बाळंतपणासाठी माहेरी कर्नाटकात विजापूर जिल्ह्य़ाच्या इंडी तालुक्यातील तेग्याळी येथे सोडण्यासाठी अन्वर हा तिला सोबत घेऊन आपल्या मोटारसायकलीवरुन (एमएच १२ बीवाय १३३२) काल रात्री पुण्याहून निघाला होता. रात्रभर धोका पत्करुन प्रवास करीत सोलापूर-विजापूर महामार्गावर मंद्रुपजवळ तेरा मैलनजीक आले असताना रस्त्याच्या कडेला डिझेल संपल्याने थांबलेल्या मालमोटारीवर पाठीमागून सदर मोटारसायकल जोरात आदळली. यात दोघे जागीच मरण पावले.\nअर्धवेळ स्त्री परिचर कर्मचाऱ्यांचा मोर्चा\nअर्धवेळ स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पूर्णवेळ परिचर नेमणुका द्याव्यात व शासकीय सुविधा मिळाव्यात, यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनेही केली.जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अर्धवेळ स्त्री परिचर महिला कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पूर्णवेळ परिचर म्हणून नेमणूक द्यावी, स्त्री परिचर महिलांना राज्य शासनाकडून अत्यंत तुटपुंज्या म्हणजे ९०० रुपयांवर काम करावे लागत आहे. वाढत्या महागाईचा विचार केल्यास स���सार चालविणेही कठीण झाले असून, किमान साडेतीन हजार रुपये वेतन द्यावे, स्त्री परिचरांना सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेच लाभ मिळत नाहीत, त्यामुळे या महिलांना पेन्शन सुरू करावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या.या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही या महिलांनी दिला. या आंदोलनात जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती श्रीमती सुजाता पाटील, शारदाताई मोरे, मिरज तालुकाध्यक्ष सुनंदा पाटील, सुरेखा शिंदे, सोनाबाई साळुंखे, यांच्यासह महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.\nसाताऱ्यात सरतापे यांचे उपोषण\nसातारा, १० जून / प्रतिनिधी\nदेवापूर (ता. माण) येथील सव्‍‌र्हे नं. ३१ मधील वहिवाटीची जमीन मागासवर्गीय समाजाकडून काढून घेण्याच्या निषेधार्थ महादेव सरतापे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. लोकआयुक्त मुंबई यांच्या पत्र क्रमांक ऊ/७००/२००२ (जे.व्ही.ले /टी-२०) दि. ७/२ /२००३ अन्वये देवापूर येथील मागासवर्गीयांच्या सव्‍‌र्हे नंबर ३१ मधील जमीन परत करण्याचे आदेश होऊनही गावातील राजकीय पुढाऱ्यांनी महसूल प्रशासनास हाताला धरून संगनमताने याबाबत कार्यवाही होऊ दिली नाही. या अन्याया विरोधात लढा सुरू करण्यात आला आहे. मागासवर्गीय वहिवाटदारांच्या नावावर या जमिनीचा सातबारा व खातेउतारा केला जात नाही. तोपर्यंत आंदोलन जारी ठेवण्यात येणार असल्याचे महादेव सरतापे यांनी सांगितले. महादेव सरतापे यांच्याबरोबर देवापूरचे अन्यायग्रस्त नागरिक उपोषणास बसले आहेत.\nहणबर समाजाचा मागासांमध्ये समावेश करण्याची मागणी\nसांगली, १० जून / प्रतिनिधी\nहणबर समाजाचा अनुसूचित जाती-जमातीत समावेश करावा, अशी मागणी हणबर समाज संघटनेचे राज्य संघटक मारुती नवलाई यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. रत्नवेल पांडियन यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील विविध जातींचा केंद्र शासनाच्या मागासवर्ग यादीत समावेश करण्यासाठी मुंबई येथे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. रत्नवेल पांडियन, डॉ. सुब्बा सोमू, राम अवधेश सिंग, अब्दुल अली अझीज व श्रीमती चित्रा चोप्रा यांच्यासमोर झालेल्या सुनावणीवेळी मारुती नवलाई यांनी ही मागणी केली. राज्य शासनाने हणबर समाजाचा इतर मागासवर्गीय जातीत समावेश करून या सम��जावर अन्याय केला आहे. त्यामुळे या समाजाला मोठय़ा प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तरी हणबर समाजाचा अनुसूचित जाती-जमातीत समावेश करून विकासापासून वंचित राहिलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणावे, अशी मागणी मारुती नवलाई यांनी केली आहे. या शिष्टमंडळात वाय. बी. पाटील, भाई जोतगोंडे, गंगाधर व्हसकोटी, कोल्हापूरचे जिल्हा सचिव डॉ. संदीप गुडंकल्ले, रामचंद्र येमीटकर, बाबासाहेब खोत व विठ्ठल हणबर आदींचा समावेश होता.\nउपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिक्षिका सारिका भरले यांची निवड\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत वर्ग-१ अधिकारीपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षिका सारिका शिवानंद भरले या उत्तीर्ण झाल्या असून, त्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी पात्र झाल्या आहेत.राज्य सेवा आयोगाकडून राज्यातील एकूण ३० उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी २००६ मध्ये मुख्य परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांची १८ मार्च २००९ रोजी मुलाखत घेण्यात आली होती. अंतिम निकालात सारिका भरले या गुणवत्ता यादीत १८ व्या व महिला उमेदवारांमध्ये पाचव्या क्रमांकावर आल्या. त्यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. श्रीमती भरले या दक्षिण सोलापूर तालुक्यातील घोडा तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या ६-७ वर्षांपासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे शिवानंद भरले यांच्या सारिका भरले या पत्नी आहेत.\nबार्शीत शोभेच्या दारूचा स्फोट होऊन चौघे भाजले\nबार्शी शहरात विक्रीसाठी बेकायदा साठा करुन ठेवलेल्या शोभेच्या दारुचा स्फोट होऊन त्यात एकाच घरातील चौघेजण भाजून जखमी झाले. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोघा बंधूंविरुध्द बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या स्फोटात वाहेद वहाब मनियार (वय ३५), त्याचा भाऊ अल्ताफ (वय १८) तसेच घरातील रब्बाना इस्माईल अतार (वय ४०) व रफाला कलीम सौदागर (वय २८, रा. मंगळवार पेठ, बार्शी) हे चारजण भाजून जखमी झाले. त्यांना बार्शीच्या जगदाळे मामा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हायड्रोजन बॉम्ब व लक्ष्मी तोटे तयार करण्याचा मनियार यांचा कारखाना आहे. या शोभेच्या दारुचा साठा त्यांनी बेकायदेशीर करुन घरात ठेवला होता.\nपुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेसची मुदत सप्टेंबपर्यंत वाढविली\nपुण्याहून सोलापूरसाठी प्रायोगिक तत्त्वावर गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या इंद्रायणी एक्स्प्रेसला प्रवाशांकडून मिळत असलेला उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन ही इंटरसिटी गाडी येत्या सप्टेंबपर्यंत धावणार आहे. या मुदतवाढीची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे परिचालन व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी सांगितली. पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणारी १६ डब्यांची इंद्रायणी एक्स्प्रेस पुढे सोलापूपर्यंत वळवून इंटरसिटीच्या स्वरुपात (क्रमांक ११३ व ११४) गेल्या फेब्रुवारी अखेरपासून सुरु करण्यात आली होती. सकाळी ९ वाजता पुण्याहून ही गाडी सुटते आणि दुपारी १.३० वाजता सोलापुरात पोहोचते. त्यानंतर ही गाडी दुपारी २ वाजता पुण्याकडे मार्गस्थ होऊन पुण्यात सायंकाळी ५.४५ वाजता पोहोचते. ही गाडी पुणे आणि सोलापूरच्या प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय सोयीची असल्यामुळे तिला सुरुवातीपासून प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. दररोज सरासरी १२०० प्रवाशांची ने-आण करणारी ही गाडी अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.\n‘कृष्णा’चे संचालक मंडळ थायलंडला अभ्यास दौऱ्यावर\nयशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ उपाध्यक्ष दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर रवाना झाले. संचालक मंडळाने स्वखर्चाने थायलंड येथे अभ्यासदौरा आखला असून ‘कृष्णा’चे अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते व त्यांची पत्नी डॉ. सविता यांनी अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.कृष्णा कारखाना शून्य प्रदूषण होण्यासाठी हा अभ्यासदौरा असून थायलंड येथील तज्ज्ञांनी गतवर्षी कृष्णा कारखान्याला अभ्यासकामी दिलेल्या भेटीवेळी संचालक मंडळाला थायलंड भेटीचे निमंत्रण त्यांनी दिले होते. यशस्वी ऊस कारखानदारी संदर्भातील या अभ्यासदौऱ्याचा सखोल, अभ्यासपूर्ण अहवाल कृष्णा कारखा-न्याच्या बैठकीसमोर येणार आहे.या दौऱ्याबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.\nफसवणूक करणाऱ्या जडेजाच्या पुतळ्याचे दहन\nइचलकरंजी, १० जून / वार्ताहर\nगुंतवलेली रक्कम तीन पटीत देण्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या डॉ.अशोक जडेजा याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे आज येथे दहन करण्यात आले. शांतिनगर परिसरातील कंजारभाट समाजाच्या वतीन�� हे आंदोलन करण्यात आले. पुतळा दहन करतेवेळी जडेजाच्या निषेधाच्या घोषणा देत त्याच्या पुतळ्याला चप्पलने मारले जात होते.\nआटपाडी, १० जून / वार्ताहर\nराष्ट्रवादी काँग्रेसचा १० वा वर्धापनदिन आज मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. शहर कार्यालयासमोर पक्षाचे तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या प्रसंगी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जि. प. सदस्य रामचंद्र पाटील, पंचायत समिती सभापती रुक्मिणी खंदारे, राजश्री लेंगरे, अशोकराव देशमुख, जयंत नेवासकर, विजयसिंह पाटील, मनोज मरगळे व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. वर्धापनदिनानिमित्त पक्ष कार्यालयात चहापानाचा कार्यक्रम झाला.\nअण्णाराव मरगूर यांचे निधन\nयेथील दमाणी प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक तथा सोलापूर चेंबर कॉमर्सचे कार्यालयीन अधीक्षक अण्णाराव गुरुबसप्पा मरगूर यांचे मंगळवारी सायंकाळी अपघाती निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/nagar/page/4/", "date_download": "2019-09-17T14:49:48Z", "digest": "sha1:3WE7LDJ5YI2GITQPCDKR2H6O224ZVKCB", "length": 8696, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "nagar Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about nagar", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\nदुष्काळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना भेटणार...\nजिल्हय़ात दुष्काळ जाहीर करा...\nहोंडा सिटीतून गांजाची तस्करी...\nशिरपूर येथील दाम्पत्याला १० वर्षे सक्तमजुरी...\nसंभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पोलिसात हजर...\nसंभाजी ब्रिगेडच्या दोघांना जामीन...\nढोकले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला...\nजळालेली पिके, पिचलेली माणसं आणि गळालेली जनावरे…...\nकाँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपची निदर्शने...\nकामगारांचे कामबंद आणि राष्ट्रवादीची जनावरे...\nकृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना रजावेतन मिळणार...\nसरकारी ठेकेदार आंदोलनाच्या तयारीत...\nपोलीस अधीक्षक कार्यालयाचे लवक��च उदघाटन...\nउद्या उपनगरांना पाणी नाही...\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/katta-gang-my-group/march-29-friendship-bond/articleshow/63495554.cms", "date_download": "2019-09-17T15:44:54Z", "digest": "sha1:URBHP7TGZIO6R6KFZOPLRECDR45MN5S7", "length": 14042, "nlines": 179, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "katta gang, my group News: २९ मार्च-मैत्री-बंध - march 29- friendship-bond | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nमैत्री-बंध- चाळीस वर्षानंतर झाली भेट नरेंद्र किणी'चिंचणीमधील के डी...\nमैत्री-बंध- चाळीस वर्षानंतर झाली भेट\n'चिंचणीमधील के. डी. हायस्कूलच्या, १९७८ सालच्या बॅचचा स्नेहमेळावा आयोजित करायचा आहे', असं संजय मंत्रीनं मला सांगितलं. वसुंधरा राऊतनं मला व्हॉट्सअॅपवरील 'दहावी जॉली' या ग्रुपवर अॅड केलं. माझी वर्गमैत्रीण डॉ. प्रमिला राऊत हिनं मला १९७८ बॅचच्या विद्यार्थ्यांची नावं असलेली यादी मिळवून दिली. मी मातीत पडलेल्या सुवर्णकणासारखं १०५ जणांना शोधून काढलं. पण कार्यक्रमाला तीस जण वैयक्तिक कामानिमित्त येऊ शकले नाही. मघोष, हेमंतकडे मीटिंग घेऊन स्नेहमेळाव्याचं ठिकाण आणि तारीख ठरवण्यात आली.\nसर्वजण चाळीस वर्षांनंतर शाळेत जमलो. डोळे लहान-मोठे करत एकमेकांना ओळखण्यास सुरुवात झाल��. राष्ट्र प्रथम म्हणून शाळेजवळील हुतात्मा स्मारकास हार व वंदन करून बसनं पुष्पापार्क येथे गेलो. सर्वांचं फुलं, पेढे देऊन स्वागत केलं. प्रमुख पाहुणे म्हणून रजनीकांत आणि रमीला श्रॉफ यांना आंमत्रित केलं होतं. प्रार्थना म्हणून झाल्यानंतर दिवंगत विद्यार्थी, शिक्षक आणि शिपाई यांना श्रद्धांजली वाहिली. शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी अंबिका योग कुटीरमध्ये विनामूल्य सेवा करणारी अरुणा डेबूर, श्रॉफ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. प्रमिला राऊत, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका संगीता राऊत, समाजसेवक प्रमोद दवणे यांचा आमच्या वतीनं शिक्षकांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.\nसंगीता व विनोद यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. मी पण विनोदाची पेरणी करत धमाल आणली. मीना शहा, संजय कांसारा यांनी यूएसएवरून आम्हास शुभेच्छा दिल्या. जेवणाचा बेत फक्कडच होता. जेवणानंतर पुन्हा शाळा भरली. वैदेही मुळीकनं शिवजन्माचं शिवगीत गायलं. मी स्वरचित दोन कविता वाचून दाखवल्या. सर्वांनी देवाचे आभार मानले. काही मित्र-मैत्रिणी पुण्याहून आले होते. संध्याकाळी शाळा सुटण्याची घंटा झाली. सर्वांनी जड अंत:करणानं निरोप घेतला. पण परत एकदा भेटण्याचं आश्वासन देऊनच, सगळे आपापल्या दिशेनं मार्गस्थ झाले.\nकट्टा गँग:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nसुप्रिया सुळेंशी गैरवर्तणूक; टॅक्सी चालक अटकेत\nगिर्यारोहक अर्जुन वाजपेयीने स्वीकारले #GoMonster वन चार्ज चॅलेंज: एकदाच बॅटरी चार्ज करून करणार दोंग व्हॅली ते कच्छपर्यंत प्रवास\n'एका जातीचा मोहरा म्हणून उदयनराजेंचा वापर झाल्यास शिवरायांचा अपमान'\n1 स्वार, 1 बॅटरी चार्ज. 1 डोंगराळ प्रदेश. अभिनेता अमित साधने स्वीकारले खडतर चॅलेंज\nlive: मुंबई: २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nतांबड्या भोपळ्याची पौष्टिक खीर\nचटपटीत आणि चविष्ट चणा डाळ\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/icc-world-cup/news/impossible-to-answer-told-new-zealand-captain-ken-williamson-/articleshow/70239108.cms", "date_download": "2019-09-17T15:48:08Z", "digest": "sha1:I6B3CAGECGZ5TF3UN3AEC3SW6QIXCK3R", "length": 14376, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "new zealand captain ken williamson.: तो चौकार?... उत्तर देणेच अशक्य: विल्यमसन - तो चौकार?... उत्तर देणेच अशक्य: विल्यमसन | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\n... उत्तर देणेच अशक्य: विल्यमसन\n​न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हताश झाला आहे. केवळ चौकारांमधील सरशीमुळे आपल्या संघाचे जगज्जेतेपद हुकले आहे, हा नियमच त्याच्या पचनी पडत नाही. मात्र सद्गृहस्थांच्या या खेळाती खुराखुरा सद्गृहस्थ अशी ओळख मिळवलेल्या विल्यमसनने हेदेखील तितक्याच स्वच्छ मनाने सांगितले की, ‘माझा कुणावरही राग नाही\n... उत्तर देणेच अशक्य: विल्यमसन\nन्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हताश झाला आहे. केवळ चौकारांमधील सरशीमुळे आपल्या संघाचे जगज्जेतेपद हुकले आहे, हा नियमच त्याच्या पचनी पडत नाही. मात्र सद्गृहस्थांच्या या खेळाती खुराखुरा सद्गृहस्थ अशी ओळख मिळवलेल्या विल्यमसनने हेदेखील तितक्याच स्वच्छ मनाने सांगितले की, ‘माझा कुणावरही राग नाही’ तो असे म्हणत दुःख लपवण्याचा लाख प्रयत्न करतो; पण त्याचा चेहरा आणि डोळे खरे बोलून जातात. तो या सगळ्याचा आकांडतांडव करत नाही हे त्याचे मोठेपण. अन् आपल्या या स्वभावाची पत्रकारांकडून तारीफ होत असल्याचा अंदाज आला की तो पत्रकारांचे म्हणणेच अर्धवट तोडतो.\nकमी चौकारांमुळे जगज्जेतेपद गम��वल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विल्यमसन म्हणाला, ‘आता या क्षणी हसायचे की रडायचे हे आमच्या हाती आहे; पण खरेच मी आणि माझ्या संघाला कुणाबद्दल राग नाही. होय निराशा आहे, जी आम्हाला जाणवत राहील. ते म्हणतात ना काही गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. आयसीसीच्या या नियमांबाबत मलाही प्रश्न येतील, मी त्यांची उत्तरे देईन असा विचार मी कधीच केला नव्हता. मात्र हे वास्तव स्वीकारायलाच हवे’.\nअंतिम निकाल ज्या नियमावरुन दिला, त्यावरही विल्यमसनने खूप समजूतदारपणे मत मांडले. ‘संपूर्ण लढत आणि सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाली, निकाल लागला नाही. मात्र त्यानंतर ज्या नियमामुळे लढतीचा निकाल लागला ते सहाजिकच आम्हा दोन्ही संघांना रुचणारे नव्हते. एखाद्या नियमाच्या आधारे जेतेपद किंवा पराभव कुणालाच खऱ्या अर्थाने मनाने मान्य नसेल’, असे विल्यमसनने सांगितले.\nन्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनचे भावूक उद्गार\nनियम आहे तर आहे... हा नियम नवा नाही स्पर्धेच्या आधीपासून होता. कुणालाही वाटले नव्हते की अशी लढत होईल. मात्र प्रत्येकाने आमच्या या फायनलचा आस्वाद घेतला.\nआम्ही मैदानात उतरलो तेव्हा खरोखरच असा विचारही नव्हता की चौकार जास्त लगावू म्हणजे निकालासाठी फायदा होईल. मी हे इंग्लंडच्या वतीनेही बोलतो आहे. त्यांनाही असे वाटले नसेल.\nवर्ल्डकप २०१९:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nरोहितकडे टी-२० व वनडेची धुरा, तर विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:स्पर्धा|पत्रकार|न्यू झीलँडचा कर्णधार विल्यमसन|new zealand captain ken williamson.|journalist|competition\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्��ा दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nपाक क्रिकेटपटूंना आता बिर्याणी मिळणार नाही\nक्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्याची मागणी\nश्रीलंकन क्रिकेटपटूंवर जावेद मियाँदाद भडकला\nस्मिथचे विक्रम अद्भुत, मात्र विराट सर्वश्रेष्ठ: गांगुली\n...तर परिणाम भोगावे लागतील; शास्त्रींचा पंतला इशारा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n... उत्तर देणेच अशक्य: विल्यमसन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vijaymane.blog/2019/03/16/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-09-17T14:47:29Z", "digest": "sha1:3CD2XXW5X7J3UWGQM5DJK5QYYYIVVMPD", "length": 16954, "nlines": 108, "source_domain": "vijaymane.blog", "title": "एक अविस्मरणीय प्रवास | लेखकाची डायरी", "raw_content": "\nएका अतिमहत्वाच्या कामासाठी गावी जायचे होते. मुळात गावावरून फोन आला त्यावेळी रात्रीचे साडेअकरा वाजले होते. तरीही मी ओळखीच्या ट्रॅव्हल्समध्ये “सांगली, मिरज, कोल्हापुरला जाणारी एखादी तरी गाडी आहे का” म्हणून चौकशी केली. पण एकही नव्हती. मग या क्षणाला कशाने जायचे हा गहन प्रश्न होता.\nशेवटी इकडे तिकडे खूप फोनाफोनी करून झाल्यावर द्राक्षे मुंबईत पोहोचवून मोकळी परत जाणार्‍या टेंपोवजा गाडीचा एक जुळून येण्यासारखा पर्याय समोर आला. नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. मग ती गाडी आमच्या स्टॉपवर रात्रीच्या साधारण साडेबाराला येणार होती. स्टॉप आणि अंगावरच्या कपड्यांच्या खाणाखुणा सांगितल्यामुळे तसल्या अंधारातही ड्रायव्हरने मला बरोबर ओळखले. ओळख वगैरे सांगून त्याच्या बाजूला जरा आरामात बसतच होतो इतक्यात तो सुरु झाला, “आम्ही असं दुसर्‍या कुणाला घेत नाही. अगदीच ओळखीचा असेल तरच घेतो.”\nड्रायव्हरलोक तिकीटाचे पैसे डायरेक्ट मागता येत नसतील तर असे काहीसे सुरु होतात. त्याला तसा काही प्रॉब्लेम असेल म्हणून मी म्हणालो, “तुमचे जे काही तिकीट असेल ते मी देतो. किती द्यायचे\n“तसं नाही हो. आजकाल माणसाचं काही खरं नाही. आपण मदत करायला म्ह��ून जावं तर तेच लुटतात.”\nमाझा अशा गाडीतून प्रवास करण्याचा अनुभव जवळजवळ शुन्य टक्के असल्याचा अंदाज आल्यावर त्याला चेवच आला, “ड्रायविंगमध्ये पण आता राम नाही राहिला. काही खरे नाही. आपण मस्त चांगले चालवू. पण पुढचाच आपल्यावर येऊन धडकल्यावर काय करणार सांगा” हा माणूस अपघाताच्या वार्ता का करत होता कळायला मार्ग नव्हता. मी आपला आलीया भोगासी म्हणून ऐकून घेत होतो.\n“आणि एक गोष्ट आधीच सांगून ठेवतो, पुन्हा सांगितली नाही म्हणाल.”\n“आपला जर काही अॅक्सिडेंट झाला आणि चुकून तुम्ही बचावला तर पॅसेंजर नाही म्हणून सांगा.”\n“ओळखीचा आहे म्हणायचे. काय आहे, पॅसेंजर आहे म्हटला की विम्याची सगळी रक्कम आमच्याकडून वसूल करतात. अवघड होतं मग ते गाडी विकून पैसे भरायला लागतात.”\nहा माणूस नुसत्या मरायच्या वार्ता करून घाबरवत होता. बर सांगून गुपचुप तर बसेल की नाही, त्याच्या मित्राच्या गाडीला कसा अपघात झाला आणि त्यात तो व सोबत बसलेला कसे जाग्यावरच मेले ती खबर मिडीयासारखी पुन्हा पुन्हा सांगत होता.\nज्या कामाला चाललो होतो ते काम राहिले बाजूलाच आणि या गोष्टीचे टेंशन यायला लागले. कुठून अवदसा सुचली आणि याच्या गाडीने येतो म्हणून सांगितले असे होऊन गेले. मध्येच उतरून बायकोला फोन करून माझ्या कुठल्या कुठल्या पॉलिसी वगैरे आहेत आणि त्याचे पैसे मिळण्यासाठी कुठल्या पॉलिसी एजंटला कॉल करायचा याची माहिती द्यावी असे वाटू लागले.\nत्यात त्याच्याच बाजूला बसले असल्याने झोपता येणे शक्य नव्हते. कारण ड्रायव्हरच्या बाजूचा माणूस झोपला तर ड्रायव्हरलाही झोप येते ही एक जागतिक समजूत आहे. मग झोप येत असतानाही डोळे मोठे करून जागे रहायचा प्रयत्न करत होतो. हा मात्र दर अर्ध्या एक तासाने दारुगोळ्यासारखा तंबाखुचा नवीन बार तोंडात भरत होता. त्याच्यासाठी तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो वगैरे या सगळ्या कल्पणा होत्या. त्याच्यासाठी जागे राहण्याचे तेच एकमेव साधन होते.\nएक्सपे्रस हायवेचा रस्ता बाजूला गेल्यावर मी विचारले तर आम्ही जुन्या रस्त्याने जाणार आहेत ही नवीनच माहिती मिळाली. का म्हणून विचारल्यावर अजून तिघेजण आहेत शिवाय टोलही वाचतो हे लेकाचे टोलचे चारशे रुपये वाचवायला खोपोली मार्गे जाणार्‍या जुन्या रस्त्याने जातात. जाऊ देत बिचारे हे लेकाचे टोलचे चारशे रुपये वाचवायला खोपोली मार्गे जाणार्‍या जुन्या रस्त्याने जातात. जाऊ देत बिचारे पण बाजूला बसलेल्या भाबड्या लोकांना याच रस्त्याने दरोडेखोर कसे लुटतात तेही सांगतात.\nथोड्या अंशी ते खरेही आहे. यांच्याकडे मुंबईवरून परत जाताना कॅश असते म्हणून त्या घाटात लुटालुट होते. गाड्या नाही थांबवल्या तर तिथले दरोडेखोर टायर पेटवून गाडीवर टाकतात आणि पैसे घेऊनच्या घेऊन चांगला चोपही देतात अशी खबर पुरवून हे लोक आपल्या चेहर्‍याचा उडालेला रंग पहातात की काय कळत नाही.\nमग तशा लुटालुटीचा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून हे चारजण मिळून तिथून जातात. पण मी म्हणतो एवढा जीवावर खेळ करण्यापेक्षा सरळ एक्सप्रेस हायवेने जावे. मी तर त्याला टोलचे पैसेही द्यायला तयार होतो. पण कशाला उगाच, जाऊया की सगळ्यांबरोबर म्हणत त्याने तशीच गाडी दामटली.\nदिवसभर ऑफिसमध्ये काम केल्याने मेंदू थकून गेला होता आणि आतून झोपेच्या कमांड्स येत होत्या पण त्याला झुगारून मी सताड उघड्या डोळ्यांनी कुठून हल्ला होतो काय ते पहात बसलो होतो. मध्येच कधीतरी डुलका लागल्यासारखा व्हायचा आणि घाबरून उठल्यावर गाडी चालू आहे हे पाहून बरं वाटायचं.\nहा बाबा असा गाडी चालवत होता की मी एकदा झोपलो की उठेन की नाही याची शाश्वती नव्हती. एका ठिकाणी गेल्यावर त्याने गाडी थांबवली आणि उतरा म्हणाला. दरोडेखोरांचे जाऊदे, ह्याचा मला लुटायचा प्लान आहे का ते समजायला मार्ग नव्हता. तसे लुटायला माझ्याकडे काहीच नव्हते हा भाग वेगळा.\nमग त्याचे बाकीचे साथीदार येईपर्यंत आम्ही तिथेच थांबलो. ते आल्यावर पुन्हा एक तंबाखुचा राऊंड झाला आणि गाड्या सुटल्या. तो खोपोलीचा घाट पार होईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. कुठून पेटते टायर येईल याच्यावर माझे लक्ष होते. पण दैव आमच्या बाजूने होते. प्रवासात फक्त स्पीडब्रेकरचा त्रास सोडला तर विषेश असे काही झाले नाही. स्पीडब्रेकरवर गाडीचा वेग कमी करायचा असतो ही शिकवणी त्याने चुकवली होती. हवेत उड्डाण करून जमिनीवर आदळल्यावर तो “काय साले स्पीडब्रेकर बनवतात” असे म्हणून एक शिवी घालायचा.\nत्याने शेवटी एकदाचे मला सांगलीला पोहोचते केले. “असू देत.” म्हणून तिकीटाचे पैसे त्याच्या हातात सरकवत मी त्याच्याबरोबर हस्तांदोलन केले त्यावेळी तो सहज बोलून गेला, “पुन्हा कधीही यायचे असले की सांगा. आपली गाडी चार माहिने आहेच रोज\nमी त्याला मनातल्या मनात को���रापासून रामराम केला आणि पुढच्या प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये चढलो.\nAbout Vijay Manehttps://vijaymanedotblog.wordpress.comआजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, भेटणारे लोक, त्यांच्या सवयी आणि अज्ञानातून उद्भवणारे विनोदी प्रसंग लिहायला मला आवडते. बहुतेकदा स्वत:चा अनुभवही मोठा गंमतीदार असतो, तो लिहायला खूप मजा येते. माझ्या पहिल्या ‘एक ना धड’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्याचा २००८ चा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ हा राज्यपुस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माझा ‘एक गाव बारा भानगडी’ हा कथासंग्रह व ‘ऑल आय नीड इज जस्ट यू’ ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरंच, आयुष्य सुंदर आहे – लिहीत आणि वाचत रहा. लिखाणाबद्दल तुमचे अभिप्राय अवश्य कळवा. संपर्क : vijay_s_mane@yahoo.co.in\n← पहिल्या कुंडलीची आठवण\nहॅव अ नाईस फ्लाईट सर\n4 thoughts on “एक अविस्मरणीय प्रवास”\nउत्तम …खुप मनोरंजक लिखाण अहे आपले … 👌👌\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/38850", "date_download": "2019-09-17T14:51:57Z", "digest": "sha1:TJY2GQA4VY2MNH7P4K6SBCR2BQYSRKHE", "length": 28038, "nlines": 226, "source_domain": "www.misalpav.com", "title": "तरुणाईची स्पंदना - तेजस्विनी लेले | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nतरुणाईची स्पंदना - तेजस्विनी लेले\nआंतरजालावर लिहिण्यासाठी अनेक माध्यमं उपलब्ध झाली आणि अनेक जण लिहिते झाले. अनेक तरुण ब्लॉग लिहिता लिहिता व्यावसायिक लेखन करू लागले. आज आपण अशाच एका उदयोन्मुख, होतकरू लेखिकेला भेटणार आहोत. तिचे ब्लॉग जास्वंदाची फुलं व Tangents आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करतात. तिच्या शब्दांतलं ताजेपण, तिची खुमासदार लेखनशैली मनाला भावते. तरुणांच्या हृदयाची स्पंदनं टिपणाऱ्या, त्यांच्या आशा-आकांक्षा व सुख-दुःख या भावनांमधील तरलता शब्दबद्ध करणाऱ्या तेजस्विनीचा प्रवास आता शॉर्ट फिल्म, नाटक ते सिनेमापर्यंत येऊन पोहोचला आहे. तर मग चला भेटू या गुणी, गोड स्वभावाच्या तेजस्विनीला.....\nप्रश्नः कधीपासून लिहायला सुरुवात केलीस खरं तर तुझा ब्लॉग २००८ साल दाखवत आहे. पण त्याआधीही इतरत्र लिहायचीस का\nतेजस्विनी: लिहायची सुरुवात शाळेत असतानाच झाली होती. माझ्या आईला आणि बाबांना वाचनाची आणि लिखाणाची आवड होती आणि त्यांच्याच प्रोत्साहनामुळे मीही लवकर लिहिती झाले. शाळेच्या वार्षिक अंकात एखादा तरी लेख द्यायचेच, त्याशिवाय निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा सगळ्यात भाग असायचाच. ‘जास्वंदाची फुलं’ ब्लॉग २००८मध्ये सुरू केला, पण त्याआधी याहू ३६० नावाची एक सुविधा होती, ज्यावर मी रोज ब्लॉग लिहीत असे. याहू ३६० वगैरे आठवल्यावर अगदीच वय झाल्यासारखं वाटायला लागलंय.\nप्रश्नः नाटकाचं लेखन करायची संधी कशी मिळाली त्या नाटकाविषयीचा अनुभव सांगशील का\nतेजस्विनी: गेल्या वर्षी मी लिहिलेल्या कथेवर आधारित ‘मी आणि ती’ नावाचं नाटक दिग्दर्शक शिवदर्शन साबळेंनी रंगमंचावर आणलं. खरं सांगू, तर नाटक म्हणून असं मी हे लिहिलं नव्हतं. ब्लॉगवर फक्त एक कथा-वजा पोस्ट लिहिली होती. शिवदर्शनने ती वाचली आणि त्याला फार आवडली. त्याने जेव्हा ह्यावर फिल्म किंवा नाटक करायची इच्छा दर्शवली, तेव्हा अर्थात मी होकारच दिला. लेखिका वगैरे म्हणून नाही, तर विद्यार्थिनी म्हणून त्याच्याबरोबर संहितालेखन करायला सुरुवात केली. शिवदर्शनकडून नाटक आणि चित्रपटसृष्टीतल्या अनेक गोष्टी शिकायची संधी मिळत होती. (आणि बहिणीसमोर कोण-कोणा अभिनेत्यांना भेटले ह्याची शाईन मारता येत होती, जे सर्वात महत्त्वाचं) आमची ‘मी आणि ती’ची स्क्रिप्ट फार आधीच लिहून झाली होती, पण ह्या न त्या कारणाने ती प्रत्यक्षात यायचं राहून जात होतं.\nलग्न करून मी अमेरिकेला आले आणि त्याच वेळी नाटकाचा मुहूर्त लागला. कोणाला सांगू नका, पण मी स्वतः हे नाटक अजून पाहिलंच नाहीये. पण माझ्या कुटुंबीयांनी, मित्र-मैत्रिणींनी नाटक पाहून कळवलं तेव्हा फार छान वाटलं होतं. पेपरमधल्या जाहिराती पाहूनही मस्त वाटायचं. लवकरच हे नाटक पाहण्याचा योग यावा ही इच्छा आहे.\nप्रश्नः तू एक 'शॉर्ट फिल्म'सुद्धा केली आहेस आणि तुझ्या त्या पहिल्यावाहिल्या शॉर्ट फिल्मला बरीच पारितोषिकं मिळाली आहेत, त्याविषयी काय सांगशील\nतेजस्विनी: ह्याचं उत्तरही तेच आहे गं, जसं नाटक माझ्या एका ब्लॉग पोस्टवर आधारित होतं, तशीच शॉर्ट फिल्मदेखील. पण आता निश्चितच फक्त त्यासाठी वेगळं नवीन लिहीत आहे.\nहो, वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये आमच्या शॉर्ट फिल्मला आतापर्यंत एकूण ५ पारितोषिकं मिळाली. याचं श्रेय आमच्या संपूर्ण टीमला जातं.\nप्रश्नः टीव्हीवरील मालिकेसाठी लेखन करण्याचा विचार आहे का\nतेजस्विनी: सध्यातरी नाही. हल्ली कुठल्याच मराठी मालिका पाहत नाहीये. काही नवीन प्रयोग होत आहेत हे ऐकून छान वाटतं आहे. काही वर्षांपूर्वी ‘मोगरा फुलला’ नावाच्या एका कार्यक्रमासाठी लेखन करायचे. तशा प्रकारची संधी परत आली तर नक्कीच आवडेल. मात्र सासू-सुना डेली सोपांना नो-नो\nटीव्ही नाही, मात्र यू ट्यूब/इंटरनेटवरील मालिकेसाठी लिहायची इच्छा आहे. त्या बाबतीत थोडं कामही सुरू झालं आहे. बघू कसं होतं ते\nप्रश्नः खरं तर नाटक, फिल्म, शॉर्ट फिल्म किंवा सीरियलच्या लेखनासाठी तुला भारतात संधी मिळू शकते. पण आता तू अमेरिकेत राहतेस, तर मग तिथून प्रयत्न करणं शक्य आहे का की तिथेच राहून पुढे काही करण्याचा विचार आहे\nतेजस्विनी: गेल्या वर्षी आलेलं नाटक आणि शॉर्ट फिल्म दोन्हीही मी इथे अमेरिकेत असतानाच घडल्या. इंटरनेटमुळे गोष्टी खूपच सोप्प्या झाल्या आहेत. सध्या एका मराठी चित्रपटासाठी काम करते आहे. स्काइप, व्हॉट्स अ‍ॅपवरून सतत संपर्कात राहता येतं. मला विचारशील तर रोज करायचे तसा डोंबिवली-दादर प्रवास करण्यापेक्षा मला हे ऑनलाइन कामच जास्त आवडतं आहे.\nमी राहते इथे बे-एरियात प्रचंड प्रमाणात भारतीय जनता आहे. इथे नाटकं, स्टेज शोज सतत होत असतातच. इथल्या एका लहान मुलांच्या अभिनय कार्यशाळेसाठी दर वर्षी २ नाटकं लिहीत असते. इंग्लिशमध्ये लिहिण्याचा अनुभव तसा नवीनच आहे आणि त्यातून इथल्या लहान मुलांसाठी... मी अजूनही ह्याकडे आव्हान म्हणूनच बघत असते. हे काम करताना मज्जा येते आणि पुन्हा बरंच नवीन शिकायलाही मिळतं आहे.\nबाकी तसा पुढचा काहीच विचार केलेला नाही, कधीच केलाही नव्हता. जे काही नवीन हाती येतं आहे ते करत जायचं, असा सध्यातरी प्लान आहे.\nप्रश्नः तुझं लेखन ब्लॉगपुरत का मर्यादित ठेवलं आहेस पुढे कथासंग्रह किंवा कादंबरी लिहिण्याचा विचार आहे का\nतेजस्विनी: हल्ली इतर ठिकाणी व्यग्र असल्याने ब्लॉगवर कमी लेखन होतं आहे.\nकादंबरी नाही, मात्र कथासंग्रह लिहायचा विचार आहे. कधी-कसा-कुठे - माहीत नाही. पण लिहायला नक्कीच आवडेल.\nप्रश्नः तुझ्या कथेतील व्यक्तिरेखा खऱ्या असतात की ��ाल्पनिक मला ना, तो तुझ्या ब्लॉगवरील कथेतला 'आनंद' फार आवडला होता बघ.\nतेजस्विनी: माझ्या लिखाणातल्या व्यक्तिरेखा ह्या खऱ्याखुऱ्या कल्पनेतल्या असतात. 'नथिंग इज ओरिजिनल’ हे पटतं मला... अगदी कॉपी नसली, तरी आपण जे लिहितो आहे हे आपण ऐकलेल्या, वाचलेल्या, पाहिलेल्या एखाद्या गोष्टीतून आलं आहे.. आपल्या लिखाणातल्या व्यक्तिरेखा आपण भेटलेल्या माणसांतून निर्माण झाल्या आहेत हे मान्य करायला मी तयार असते. 'आनंद' खरा असायला हरकत नाही.\nप्रश्नः तुझं बालपण कुठे गेलं शिक्षण कुठे आणि कोणत्या विषयात झालंय\nतेजस्विनी: माझं लहानपण अलिबागला गेलं. अलिबाग माझं अत्यंत आवडतं गाव आहे. तिथे अकरावीपर्यंत होते. त्यानंतर एक वर्ष पुण्यात, तीन वर्षं ठाणे आणि मुंबईत, परत दोन वर्षं पुण्यात शिकायला होते. 'बारावीपर्यंत तरी सायन्स हवंच बाई’ ह्या विचारप्रवाहाला बळी पडून विज्ञानात दिवे लावले आणि मग मुंबईला विवेकानंद कॉलेजमध्ये बी.एम.एम.साठी (मास मीडियासाठी) प्रवेश घेतला. तेव्हा जाहिरातक्षेत्रात दिवे लावायची इच्छा होती, म्हणून तिसऱ्या वर्षी advertising विषय घेतले. त्या वर्षात पुन्हा आवडी-निवडी बदलत आहेत हे जाणवलं आणि मग पुढची दोन वर्षं पुण्याच्या एस.एन.डी.टी.मधून 'कम्युनिकेशन मीडिया फॉर चिल्ड्रन'मध्ये मास्टर्स केलं.\nनंतर एकीकडे लिखाणकाम करताना “चला, काहीतरी नवीन शिकू या” असं वाटलं आणि एचआरमध्ये एमबीए केलं. का केलं हे अजिबात माहीत नाही. पण हे असे नवीन काहीतरी शिकायचे किडे सतत चावत असतातच. सध्या वेगवेगळ्या ऑनलाइन कोर्सेसवर समाधान मानत असते.\nप्रश्नः आलिबागने तुला काय दिलं एक गंमत म्हणून विचारते, 'अलिबागसे आया है क्या एक गंमत म्हणून विचारते, 'अलिबागसे आया है क्या' हे कसं घेतेस' हे कसं घेतेस\nतेजस्विनी: अलिबागनेच मला घडवलं आहे. अलिबागने प्रचंड सुंदर लहानपण दिलं आहे. एकसेएक छान छान आठवणी दिल्या आहेत.\n“अलिबागसे आया है क्या”बद्दल मला तशा काहीच भावना नाहीत. हा प्रश्न विचारणारे वीकेंडला अलिबागला येऊनच सेल्फ्या काढतात ना..\nह्या प्रश्नामागची एक ऐकीव गोष्ट आहे. पूर्वी अलिबागहून मुंबईला जायचं म्हणजे बोटीशिवाय पर्याय नव्हता. बोटसुद्धा आत्तासारखी एका तासात पोहोचवणारी नाही. हळूहळू डुचमळत नेणारी... इतका वेळ बोटीत बसून मुंबईच्या किनाऱ्याला लागल्यावर सरबरलेले लोक पाहून पाहून, सरबरलेल्��ा सगळ्याच लोकांना \"अलिबागसे आया है क्या\" विचारायला सुरुवात झाली. खरं-खोटं माहीत नाही. अलिबागमध्ये वाढलेल्या मला ही गोष्ट आवडते. :)\nप्रश्नः तुझ्यावर कुठल्या लेखकाचा प्रभाव आहे\nतेजस्विनी: एक असं नाही गं कोणी... युज्युअली मी जे पुस्तक वाचत असते, त्या लेखक/लेखिकेच्या प्रभावाखाली काही दिवस असते. आवडते लेखक विचारशील तर रस्किन बाँड... त्याच्यासारखं हिमालयात राहायचं आहे , त्यांच्यासारखं साधं-सोप्पं-छान लिहायची इच्छा आहे.\nप्रश्नः तू आमचं 'मिसळपाव' वाचतेस का तुला इथे सदस्य व्हायला आवडेल का तुला इथे सदस्य व्हायला आवडेल का इथे खूप जण टोपण नाव घेतात. तुला कुठलं घ्यायला आवडेल\nतेजस्विनी: मिसळपावची सदस्य व्हायला नक्कीच आवडेल. कदाचित 'जास्वंदी' नावानेच येईन.\nतू नक्कीच मिसळपाववर ये. आणि आम्हाला तुझ्या लेखनाची मेजवानी लाभू दे. तुला तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ब्लॉग ते नाटक-सिनेमा हा तुझा प्रवास इथल्या अनेक होतकरू लेखकांसाठी मार्गदर्शक ठरो.\nसामान्यातील असामान्य ह्या उपक्रमासाठी माझी मुलाखत घेतल्याबद्दल तुझे खूप खूप आभार... फार काही असामान्य नसूनही मला तसं वाटून दिल्याबद्दल धन्यवाद.\nमहिला दिन विशेषांक २०१७\nतेजस्विनी तुझा ब्लॉग वाचला अग\nतेजस्विनी तुझा ब्लॉग वाचला अग मी. खूप छान लिहितेस तु.\nजिम मला फार आवडला आणि मांजरीबद्दल जे लिहिलय्स ते डिट्टो माझ्या मनातलं. दे टाळी\nआता नियमित वाचेन मी तुझा ब्लॉग :)\nतुझ्या यापुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा\nपूर्वा, मुलाखत मस्तच. तेजस्विनीचे खुप कौतुक वाटले.\nआवडली मुलाखत ,आणी शुभेच्छा \nआवडली मुलाखत ,आणी शुभेच्छा \nखूप छान मनमोकळी ओळख\nमुलाखत, ब्लॉग वाचाय्ला पण आवडेलच\nछान मुलाखत.. ती शॉर्ट फिल्म\nछान मुलाखत.. ती शॉर्ट फिल्म नक्कीच पाहीन शक्य होईल तेव्हा.\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nश्रीगणेश लेखमाला २०१९ येथे वाचा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 22 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/galleries/wardha-maratha-kranti-morcha-gallery/", "date_download": "2019-09-17T15:06:36Z", "digest": "sha1:N4QSCVCJFGRMUSG4FV7ZSSMQH5M4KZ2C", "length": 2737, "nlines": 75, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा क्रांती मूक मोर्चा – वर्धा - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मूक मोर्चा – वर्धा\nमराठा क्रांती मूक मोर्चा – वर्धा\nमराठा क्रांती मूक मोर्चा – पालघर(रायगड)\nमराठा क्रांती मूक मोर्चा – बिदर\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/bombay-rose-to-launch-in-venice/articleshow/70671047.cms", "date_download": "2019-09-17T15:53:17Z", "digest": "sha1:YPYNXCBD6UYWZ2AK42UM6YLUQE7F5GFT", "length": 15066, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Venice: व्हेनिसमध्ये दरवळणार ‘बॉम्बे रोझ’ - 'bombay rose' to launch in venice | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nव्हेनिसमध्ये दरवळणार ‘बॉम्बे रोझ’\n‘व्हेनिस फिल्म क्रिटिक वीक’मध्ये मुंबईच्या ‘बॉम्बे रोझ’चा सुगंध दरवळणार आहे. मुंबईच्या गीतांजली राव या अॅनिमेटरनं तयार केलेल्या ‘बॉम्बे रोझ’ या अॅनिमेटेड फिचर फिल्मचा आंतरराष्ट्रीय प्रीमिअर तिथे होणार असून, उद्घाटनाची फिल्म म्हणून या सिनेमाची निवड झाली आहे...\nव्हेनिसमध्ये दरवळणार ‘बॉम्बे रोझ’\n‘व्हेनिस फिल्म क्रिटिक वीक’मध्ये मुंबईच्या ‘बॉम्बे रोझ’चा सुगंध दरवळणार आहे. मुंबईच्या गीतांजली राव या अॅनिमेटरनं तयार केलेल्या ‘बॉम्बे रोझ’ या अॅनिमेटेड फिचर फिल्मचा आंतरराष्ट्रीय प्रीमिअर तिथे होणार असून, उद्घाटनाची फिल्म म्हणून या सिनेमाची निवड झाली आहे...\nईशा सानेकर, सर जे जे स्कूल ऑफ आर्ट\nकधीही न झोपणारं मुंबई शहर, मुंबईमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांचं जगणं, मुंबईतलं रात्रजीवन दर्शवणारी ‘बॉम्बे रोझ’ ही भारतीय अॅनिमेटेड फिचर फिल्म सध्या चर्चेत आहे. व्हेनिसमध्ये पार पडणाऱ्या ‘व्हेनिस फिल्म क्रिटिक वीक’मध्ये उद्घाटनाची फिल्म म्हणून २९ ऑगस्टला ती दाखवली जाणार आहे. मुंबईकर अॅनिमेटर असलेल्या गीतांजली रावनं ती तयार केली आहे. गीतांजली ही सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे.\nकला महाविद्यालयाची विद्यार्थिनी असल्यामुळे साध्या गोष्टींमध्येदेखील सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न ती करत असते. तिची खास शैली अॅनिमेशन क्षेत्रात प्रसिद्ध आहे. गीतांजली एक अॅनिमेटर, फिल्ममेकर आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असून शुजित सरकारच्या 'ऑक्टोबर' चित्रपटातही तिनं एक भूमिका केली आहे. याआधी ‘चाय’, ‘गोल्डन कॉन्च’ या तिच्या विविध फिचर फिल्म्सना यश मिळालं आहे. गीतांजलीची 'प्रिंटेड रेनबो' ही अॅनिमेटेड शॉर्टफिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म क्रिटिक वीक, कान्समध्येदेखील उद्घाटनाला दाखवण्यात आली होती.\nअॅनिमेशन म्हटल्यावर लहान मुलांसाठी बनवलेले कार्टूनपट, सायफाय आणि व्हीएफएक्सपटांचीच आठवण येते. परंतु, त्यापलीकडे जाऊन गीतांजली काही वेगळं करू पाहतेय. कधीही न झोपणाऱ्या मुंबई शहरावर तयार केलेल्या ‘बॉम्बे रोझ’मधून तिनं हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रक्सवरील लेखनाची देसी शैली, भारतातल्या विविध चित्रशैली-लघुचित्रशैली, लोककला, कठपुतळ्या यांच्यावर तिचं प्रेम असून, त्याचा प्रभाव यात पाहायला मिळतो.\n‘यशाच्या कथांवर चित्रपट बनतात. पण अपयशावर कधी कुणी बोलत नाहीत. मुंबईतलं जीवन स्थलांतरितांना पिळून घेतं. पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. सलीम व करमाळा या दोन वेगळ्या धर्माच्या पात्रांमधली प्रेमकथा, मुंबईचं रात्रजीवन, स्थलांतरितांचे प्रश्न यांची सुरेख गुंफण म्हणजे ‘बॉम्बे रोझ’ आहे’, असं गीतांजली सांगते. बालविवाह टाळून मध्यप्रदेशातून ‘करमाळा’ मुंबईत येते. आपली बहीण आणि आजोबा यांचा सांभाळ करण्यासाठी दिवसा गजरे विकून आणि रात्री बारबाला म्हणून ती काम करते. ही कथेची नायिका आहे. तर मूळचा काश्मीरचा असलेला असलेला स्थलांतरित तरूण , सलीम हा कथेचा नायक आहे. तिसरं पात्र म्हणजे अँग्लो-इंडियन असलेली शर्ली. या पात्रांचं मुंबईतलं जगणं यात पाहायला मिळतं . स्वानंद किरकिरे यांची गीतं, मकरंद देशपांडे, अनुराग कश्यप, सायली खरे आणि अमित देवंडी अशा अनुभवी मंडळींनी यासाठी आवाज दिला आहे.\nमुसलमानी मुलखांतली रंजक सफर\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:व्हेनिस|मुंबई|बॉम्बे रोझ|Venice|mumbai|Bombay Rose\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nवजनाची चिंता वाढवतेय वजन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nव्हेनिसमध्ये दरवळणार ‘बॉम्बे रोझ’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/photo-gallery/unexpected-rainfall-soaked-the-mumbaiites/122491/", "date_download": "2019-09-17T14:22:10Z", "digest": "sha1:JOMAVX5T2MS3F4HCT5ZU2DRIWEH2WDMX", "length": 6608, "nlines": 97, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Unexpected rainfall soaked the Mumbaiites", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर फोटोगॅलरी अनपेक्षित पावसाने मुंबईकरांना भिजवले\nअनपेक्षित पावसाने मुंबईकरांना भिजवले\nभाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु आहे. अशातच मुंबईच्या काही भागांत आज सकाळी पावसाने हजेरी लावली. मागील महिन्यात मुसळधार बरसल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा हजेरी लावली. ऐनवेळी पाऊस आल्याने मुंबईकरांची धांदल उडाली. अनेकांनी प्लास्टीकचा आधार घेत स्वतःला पावसात भिजण्यापासून वाचवले. तर काही जणांनी पावसात भिजतच आपली वाट काढली. सर्व छाया - दिपक साळवी\nताज्या ��डामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nपत्नीच्या जाचातून पतीची सुटका\nपाच तोळे सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी हिसकावली\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nहर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचंच होतं, उगीच आमच्या नावाने बोंब –...\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathiin-khuli-district-fertilizer-supply-will-start-dhule-district-20285", "date_download": "2019-09-17T15:23:06Z", "digest": "sha1:KVL26YOEO6CYQ4BEB3ABYFCO6K2VCKFD", "length": 17047, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi;In Khuli district, fertilizer supply will start in Dhule district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखरिपासाठी धुळे जिल्ह्यात खतपुरवठा सुरू\nखरिपासाठी धुळे जिल्ह्यात खतपुरवठा सुरू\nगुरुवार, 13 जून 2019\nधुळे : खरीप हंगामाची तयारी सुरू असून, जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा सुरू आहे. २०१९-२० या वर्षासाठी १ लाख १३ हजार ८०० मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले असून, मागील वर्षाचा २९ हजार ८५२ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. असा एकूण १ लाख ४३ हजार ७७२ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.\nधुळे : खरीप हंगामाची तयारी सुरू असून, जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा सुरू आहे. २०१९-२० या वर्षासाठी १ लाख १३ हजार ८०० मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले असून, मागील वर्षाचा २९ हजार ८५२ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. असा एकूण १ लाख ४३ हजार ७७२ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.\nगेल्या वर्षापेक्षा या वर्षी ३२ हजार २०० मेट्रिक टन खते अधिक मिळणार असून, एप्रिल व मे महिन्यात मिळून सुमारे ३० हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाल्याची माहिती मिळाली.\n२०१९-२० या वर्षासाठी खरिपाची २ लाख ८९ हजार हेक्‍टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित आहे. त्यापैकी २ लाख ३२ हजार ७०० हेक्‍टरवर कापूस लागवडीचे नियोजन आहे. खरीप हंगामा सुरू होण्यास अजून काही कालावधी बाकी असला तरी ऐन हंगामात खतांची टंचाई नको म्हणून कृषी विभागातर्फे खतांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार खतांच्या आवंटनाची मागणी करण्यात करण्यात येत असते.\n२०१९-२० या वर्षासाठी १ लाख १३ हजार ९०० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे. यात युरिया ५१ हजार मेट्रिक टन, डी.ए.पी. ३८००, एसएस.पी. १६ हजार ८००, एम.ओपी ६८००, मिश्र खते ३५ हजार ५०० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झालेले आहे. गेल्या वर्षाचा २९ हजार ८५२ मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी १लाख ४३ हजार ७५२ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध होणार आहे.\n२०१८-१९ मध्ये १ लाख २ हजार ७१० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले होते. त्याचबरोबर ८ हजार ८४२ मेट्रिक टन खत शिल्लक होता. त्यामुळे १८-१९ या हंगामासाठी तब्बल १ लाख ११ हजार ५५२ मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले होते. या वर्षी मंजूर आवंटनापेक्षा ११ हजार १९० मेट्रिक टन खतांचे आवंटन जास्त मंजूर झालेले आहे.\nखतांचा काळाबाजार होणार नाही, यासाठी कृषी विभागाने भरारी पथकांमार्फत कृषी केंद्राची तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केलेली आहे. खतांची टंचाई भासू दिली जाणार नाही, असा दावा कृषी विभागाने केलेला आहे.\nखताचा प्रकार धुळे साक्री शिंदखेडा शिरपूर एकूण\nयुरिया १३,२६० १५,८१० ११,७३० १०,२०० ५१,०००\nडी.ए.पी. ९८८ ११७८ ७८४ ७६० ३८००\nएस.एस.पी. ४३६८ ५२०८ ३८६४ ३३६० १६,८००\nएस.ओ.पी. १७६८ २१०८ १५६४ १३६० ६८००\nमिश्र खते ९२३० ११,००५ ८१६५ ७���०० ३५,५००\nएकूण २९,६१४ ३४,१७० २७,३३६ २२,७८० १,१३,९००\nधुळे खरीप रासायनिक खत खत कृषी विभाग विभाग कापूस २०१८\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या...जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...\nनाशिकमध्ये कांद्याची आवक घटली; दरात वाढनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...\nऔरंगाबादेत कोबी १००० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरणमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६...\nमानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...\nअकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...\nग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...\nहिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...\nनरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...\nरेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...\nपरभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\n‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...\nपुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः ���ोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...\nमोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...\nनाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...\nसीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...\nवर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...\nअतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/accident/", "date_download": "2019-09-17T14:12:10Z", "digest": "sha1:VLAUZ6TZFWDK7SSWRJQBP4YANPKDKUBL", "length": 6551, "nlines": 67, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Accident Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nएव्हरेस्ट चढणाऱ्या तब्बल ८ गिर्यारोहकांचा एकाच दिवशी असा भयानक मृत्यू झाला होता\nत्याची पत्नी पीच हिने अतुलनीय धैर्य दाखवत त्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू मिशनचे आयोजन करून कॅम्पवर हेलीकॉप्टर उतरवले.\nगंभीर जखम झाल्यावर जखमीला पूर्णतः शुद्धीत ठेवण्यामागे हे महत्वाचं कारण आहे\nव्यक्ती जर संपूर्ण शुद्धीत असेल तर ही रासायनिक क्रिया आपोआप घडते.\nVज्ञान याला जीवन ऐसे नाव\nमाणसाऐवजी टेक्नोलॉजीवर विश्वास ठेवला आणि सरळ नदीत जाऊन कोसळला\nगाडी चालवताना नेहेमी रस्त्यावर नजर ठेवा आणि वातावरणाची माहिती देखील घेत राहा, जेणेकरून अपघात टाळता येतील.\nयाला जीवन ऐसे नाव\nअपंग असूनही त्याने कसे पूर्ण केले ‘डीजे’ होण्याचे स्वप्न – जाणून घ्या एक थक्क करणारी कहाणी\nवरुणला हे सर्व साध्य करणे खूप कठीण होते, कारण त्याला कितीतरी वेळा रीजेक्शनला सामोरे जावे लागले.\nयाला जीवन ऐसे नाव\nएल्फिन्स्टन रोड अपघात : शासन-प्रशासनाचा हलगर्जीपणा, माध्यमांचं दुर्लक्ष, ‘आपली’ हतबलता\n“मुंबईचे स्पिरिट” म्हणजे काय तर प्रत्येक नागरिकाने सुटा सुटा विचार करायचा कधीही सामुदायिक कृती, सामुदायिक मागणी करायची नाही\nइंदिरा गांधींचा निर्णय, आत्महत्या करणाऱ्या बेगम अन दागिने विकून कुत्र्यांना पोसणारे नवाब\nकाश्मीर नंतर पाकिस्तानला हवी आहे ‘डान्सिंग गर्ल’ \nअळ्या नि चिकन सोडा हे लोक जे खातात त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही\nWhatsApp ची Snapchat ला टक्कर – स्टेटस मध्ये आणलं नवीन फिचर\nलष्कराला मिळणार modern शिरस्त्राण\nया ७ गोष्टी हॉटेलमधे रहाताना तुमच्या नकळत होणारी फसवणूक व नुकसान टाळतील\nरात्री दरवाज्यावर थाप मारणारी भुताटकी बाई आपल्या सर्वांच्या समोर येतीये, लवकरच\nभारत सौदी अरेबिया मैत्री : भारताने कौशल्याने यशस्वी केलेली तारेवरची कसरत\nएका प्रसूत आदिवासी मातेसाठी या डॉक्टरने जे केलं ते मानवतेवर विश्वास वाढवणारं आहे\nशर्टची बटणे स्त्रियांची डाव्या आणि पुरुषांची उजव्या बाजूला का असतात \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/science-behind-discipline-in-children-zws-70-1956009/", "date_download": "2019-09-17T14:55:57Z", "digest": "sha1:H6YPYDOAC5OA5GUEJUWXXP4LVPPRPHKL", "length": 12387, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Science Behind Discipline in Children zws 70 | मेंदूशी मैत्री : शिस्तीसाठी धाक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\nमेंदूशी मैत्री : शिस्तीसाठी धाक\nमेंदूशी मैत्री : शिस्तीसाठी धाक\nशिस्त लागणं म्हणजे विशिष्ट प्रकारची सवय लागणं. सवय ही बाब न्यूरॉन्सच्या जोडण्यांवर अवलंबून असते\nघरात शिस्त कशी लावावी, हा कळीचा मुद्दा असतो. वास्तविक चांगली शिस्त लागणं ही एक सकारात्मक गोष्ट आहे. पण ती अंगवळणी पडण्यासाठी नकारात्मक मार्गाचा अवलंब केला जातो. इथे थोडा गोंधळ आहे.\nमुलांनी वेडंवाकडं वागू नये, त्यांच्या आयुष्याला नीटनेटकेपणा असावा यासाठी मुलांना तयार करावं लागतं. त्यामुळे शिस्त ही एक आवश्यक गोष्ट आहे. पण केवळ धाकापोटी नाही, तर स्वत:ला हवं म्हणून आणि पालक किंवा शाळेत शिक्षकांबद्दल असलेला आदर म्हणून अंगी शिस्त यायला हवी.\nपसारा आवरायचा आहे; अभ्यास करायचा आहे; गृहपाठ करून ठेवलेली वही विसरायची नाही; वर्गात शिक्षक बोलत असतील तर ते ऐकायचं; हे का ऐकायचं शिक्षा होईल म्हणून ��कायचं की स्वत:ला योग्य वाटतं म्हणून ऐकायचं\nयासाठी घरातल्या सर्वानी शिस्तीनं वागायला हवं. कोणाचीही तक्रार असू नये यासाठी घरातली कामं वाटून घेणं, प्रत्येकानं आपापली कामं करणं यावर सर्वाची सहमती घडवून आणावी लागेल. घरातली शिस्त ही धाक दाखवल्याशिवायही लागू शकते.\nकदाचित हा मार्ग थोडा अवघड असेल. पण शांतपणा, संयम आणि प्रत्येकाची स्वयंशिस्त हे जमलं तर परिणाम कायमस्वरूपी होतील.\nजेव्हा मुलं इतरांच्या संगतीत येतात, तेव्हा ही शिस्त काहीशी बिघडणं नैसर्गिक आहे. एकदा स्वयंशिस्तीचा पाया पक्का असेल तर अशी वळणं येऊन जातील; पण मूळ सवयींत फरक पडणार नाही.\nशिस्त लागणं म्हणजे विशिष्ट प्रकारची सवय लागणं. सवय ही बाब न्यूरॉन्सच्या जोडण्यांवर अवलंबून असते. न्यूरॉन्सचं ‘हार्डवायिरग’ झालं, की सवय अंगवळणी पडते. सकारात्मकरीत्या न्यूरॉन्स जुळणं हे फार महत्त्वाचं आहे. एकदा ही जोडणी झाली, की ती सवय लागते.\nपण जेव्हा जेव्हा शिस्त लावण्यासाठी मुलांच्या मनात धाक निर्माण करून ठेवणं, प्रत्यक्ष मारहाण करणं, जोरात ओरडणं, अपमानकारक बोलणं आणि मोठय़ा शिक्षा.. अशा गोष्टींची भीती दाखवली जाते, तेव्हा शिस्तीशी नकारात्मक जोडण्या करून ठेवल्या जातात. नकारात्मक जोडण्या असल्यामुळेच शिस्त मोडण्याची इच्छा होते, बंड करावंसं वाटतं. लपूनछपून शिस्त मोडण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. याने कधीही स्वयंशिस्त लागत नाही हे एकप्रकारे सिद्ध होतं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2018/06/blog-post_3.html", "date_download": "2019-09-17T15:06:26Z", "digest": "sha1:T42LNF2LRPGAG6GSYKML6NIXCPESJ6MG", "length": 6842, "nlines": 49, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: 'द ऑफेंडर' चित्रपटाचा शानदार म्युझिक लॉण्च", "raw_content": "\n'द ऑफेंडर' चित्रपटाचा शानदार म्युझिक लॉण्च\nचित्रपटक्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ इच्छा आणि परिश्रमाच्या जोरावर सात होतकरू तरुणांनी ‘द ऑफेंडर’ – स्टोरी ऑफ अ क्रिमिनल’या मराठी थरारपटाची निर्मिती केली असून भीती, प्रेम, विश्वास यांचा संमिश्र अनुभव देणारा हा चित्रपट येत्या १५ जून ला चित्रपटगृहात दाखल होतोय. त्याआधी या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.\nश्री.एस्.एम्.महाजन आणि सौ.व्ही.आर.कांबळे निर्मित ‘द ऑफेंडर’ या चित्रपटात अर्जुन महाजन, डॉ. अमित(श्रीराम) कांबळे, दिप्ती इनामदार, दिनेश पवार पाटील, अनिकेत सोनवणे, सुरज दहिरे, शिवाजी कापसे, सोमनाथ जगताप आणि लव्हनिस्ट आदि कलाकार असून त्यांनी लेखनापासून दिग्दर्शनापर्यंतच्या सर्व भूमिका पार पाडण्याचं शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललं आहे.\n‘द ऑफेंडर’ चित्रपटात २ वेगवेगळ्या जॉनरची गाणी आहेत. ‘अशी तू माझी होशील का’ हे रोमँटीक गीत स्वप्नील भानुशाली यांनी गायलेय तर आरोह वेलणकर यांनी ‘घे भरारी’ हे गीत गायले आहे. या सुमधुर गीतांना आरोह, कृष्णा सुजीत यांनी संगीत दिले आहे. चित्रपटाची कथा डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांची असून पटकथा व संवाद अर्जुन महाजन व डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांनी लिहिले आहेत. संकलन-दिग्दर्शन आणि गीते अर्जुन महाजन यांची तर सहाय्यक दिग्दर्शन सोमनाथ जगताप यांचे आहे. छायाचित्रणाची जबाबदारी अनिकेत सोनवणे, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन सुरज दहिरे, ध्वनीमुद्रण दिनेश पवार आणि निर्मीती व्यवस्थापन शिवाजी कापसे यांनी केलं आहे.\n‘द ऑफेंडर’ १५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/3.81.73.233", "date_download": "2019-09-17T14:56:49Z", "digest": "sha1:CSOXBDAQJ4NV3KUAFKBXKEOHSZCZS3D7", "length": 6895, "nlines": 45, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आप���ा पत्ता IPv4 IPv6 दशांश. 3.81.73.233", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 39.0438 (39 ° 2 '37.68 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-77.4874 ° 77' 29\").\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 3.81.73.233 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 3.81.73.233 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 3.81.73.233 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: अॅशबर्न युनायटेड स्टेट्स\nआरईजीः व्हर्जिनिया अमेरिका / न्यू_यॉर्क\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 3.81.73.233 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vijaymane.blog/tag/tuzyavina/", "date_download": "2019-09-17T14:45:54Z", "digest": "sha1:MDM5WR2KX3QPRIFMQ252UDJH2SPMCUA6", "length": 183316, "nlines": 455, "source_domain": "vijaymane.blog", "title": "Tuzyavina | लेखकाची डायरी", "raw_content": "\n“लाडू घे समीर.” त्यांनी अशा आवाजात ऑर्डर सोडली की त्या आवाजाला मिलीटरीत बर्‍याचजणांची घाबरगुंडी उडाली असेल यात शंकाच नव्हती.\nमी त्यांच्या आज्ञेचे पालन करून एक लाडू उचलला आणि तो खायचा प्रयत्न केला. कमालीचा कठीण होता. त्यात दात घुसलेच नाहीत. तो रव्याचा होता की फेविकॉलचा कळायला मार्ग नव्हता. शिवाय माझ्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवायला अंकल समोरच बसले असल्याने त्यावर जास्त वेळ दवडणे योग्य वाटत नव्हते. दोनवेळा चावायचा प्रयत्न करूनही तो लाडू काही केल्या दात लावू देईना म्हणून त्याचा नाद सोडून मी मघाशी बाजूला ठेवलेला राहिलेल्या चहाचा कप उचलला.\n“मग काय ठरवले आहेस तू\nअंकलनी माझी इंटरव्युव्हच चालू केली. ते नेमके नोकरी की छोकरीबद्दल विचारत होते हे समजायला मार्ग नव्हता. तरीही मी उत्तर दिले नाही कारण माझ्याकडे दोन्ही गोष्टींची काँक्रीट अशी स्ट्रॅटेजी नव्हती. मी काही बोलत नाही ते पाहून त्यांनी पुन्हा डिवचले, “तुझा पुढचा प्लान काय आहे\n“तुमच्या या सुंदर बाहुलीशी लग्न करणे ही माझी पहिली प्रियॉरिटी आहे.” हे मी स्वत:शीच बोललो पण तोंडातून आवाज निघाला नाही.\n“मी काहीतरी विचारतोय तुला समीर,” ते नाराज होऊन मी बहिरा आहे की काय अशा प्रश्नार्थक मुद्रेने आर्याकडे पहायला लागले. तिच्या चिमट्याने मला वर्तमानकाळात आणले. मी प्रसंगाचे गांभीर्य विसरून येडपटासारखा आमच्या हनिमुनच्या विचारांत हरवलो होतो. माझे मन मला सिमला, मनाली यासारख्या बर्फाळ प्रदेशात घेऊन चालले होते, त्याला आवर घालून त्यांच्या हॉलमध्ये परत आणायला बराच प्रयास करावा लागत होता.\n“अॅक्च्युली आर्या आणि मी…” आर्याने माझ्या मदतीला यावे असे मला वाटत होते पण ती मात्र काहीच बोलत नव्हती.\n“आर्याला मी नंतर विचारेन, तुझा निर्णय काय आहे ते सांग.”\n“तुमची परवानगी असेल तर मी तिच्याशी आनंदाने लग्न करेन.” देव जाणे मी एका दमात एवढे कसा बोलू शकलो बहुतेक गोमातेचा आशिर्वाद कामी आला असावा. माझ्या या निर्णयावर एका मुलीचा बाप म्हणून त्यांच्या चेहर्‍यावर आनंद यायला हवा होता पण तो मला दिसला नाही. उलट माझे बोलून संपल्यावर त्यांनी त्यांची नजर आर्यावर रोखली. म्हणजे मी जे खूप धाडस करून बरळलो ते तिला ठीक वाटतंय का ते विचारायला बहुतेक गोमातेचा आशिर्वाद कामी आला असावा. माझ्या या निर्णयावर एका मुलीचा बाप म्हणून त्यांच्या चेहर्‍यावर आनंद यायला हवा होता पण तो मला दिसला नाही. उलट माझे बोलून संपल्यावर त्यांनी त्यांची नजर आर्यावर रोखली. म्हणजे मी जे खूप धाडस करून बरळलो ते तिला ठीक वाटतंय का ते विचारायला याबद्दल मला फिकीर नव्हती. तिच्या चेहर्‍यावर माझ्याबद्दलचे कौतुक दिसत होते पण अचानक ती नर्व्हस झाली. कहानी मे ट्वीस्ट याबद्दल मला फिकीर नव्हती. तिच्या चेहर्‍यावर माझ्याबद्दलचे कौतुक दिसत होते पण अचानक ती नर्व्हस झाली. कहानी मे ट्वीस्ट म्हणजे मॅटर खरोखर सिरीयस होता, जो मला एवढा वाटत नव्हता. मला कधी कधी सिरीयस गोष्टी सिरीयस आहेत ते कळत नाहीत. सिरीयसली म्हणजे मॅटर खरोखर सिरीयस होता, जो मला एवढा वाटत नव्हता. मला कधी कधी सिरीयस गोष्टी सिरीयस आहेत ते कळत नाहीत. सिरीयसली आर्या काहीच बोलत नाही ते पाहून पुन्हा ते माझ्याकडे वळले.\n“फाईन. तू तिची व्यवस्थित काळजी घेशील\n“हो खूप चांगली.” हे मी त्यांना ऐकू जाईल असे मोठ्याने म्हणालो आणि “तिला सुखी आणि आनंदी रहाण्यासाठी काय लागते याची मला चांगलीच जाणीव आहे.” हे मनातल्या मनात\n“माझ्या मुलीला जे हवे असते ते ती मिळवतेच. तिला नकार ऐकायची सवय नाही, याची तुला कल्पना आहे\n“मला सर म्हणू नको.”\nमी तिच्या पप्पांबरोबर बोलतोय हे लक्षातच आले नाही. माझ्यासाठी हा एक प्रकारचा इंटरव्युव्हच होता, त्यामुळे मला एखाद्या एमएनसी कंपनीच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये इंटरव्युव्हसाठी बसल्याचा फील येत होता.\n“मग काय म्हणू तुम्हांला” मी त्यांना पप्पा म्हणायचे, अंकल की मामा याचा मला पत्ताच नव्हता म्हणून मी आधीच विचारले. पुन्हा कन्फ्युजन नको\n“अंकल म्हटले तरी चालेल.”\n“आणखी एक गोष्ट, तू जर हुंड्याचा वगैरे विचार करत असशील तर आर्या तुझ्याबरोबर लग्न करण���र नाही, हे आधीच सांगून ठेवतो. मला हुंडा वगैरे प्रथा अजिबात मान्य नाहीत.”\nमी आर्याकडे पाहिले. तिने खांदे उडवले म्हणजे हा आम्ही तयारी केलेला प्रश्न नव्हता. पण मी हुंडा वगैरे घेणार नाही हे लॉजिकल होते. तसे मी अंकलना प्रामाणिकपणे सांगितले. खरं म्हणजे आम्ही त्यांना एक फॉर्मेलिटी म्हणून विचारत होतो आणि त्यांनी भलतेच सिरीयस घेतले होते. त्यांचे एका पाठोपाठ एक बाउंुसर फेस करून माझा जीव मेटाकुटीला आल्यावर मग त्यांनी आपला मोर्चा आर्याकडे वळवला, “तरीही तुला समीरशीच लग्न करायचे आहे” हा ‘तरीही’ शब्द त्यांनी का वापरला ते मला समजले नाही.\n“मी तुम्हांला आधीच सांगितले आहे पप्पा.”\n“मला पुढे जाऊन एकमेकांच्या तक्रारी नको आहेत.”\n“तसे होणार नाही. मला माहित आहे, तो माझी खूप चांगली काळजी घेईल.” माझी शहाणी पोर ती\n जगायला नुसते प्रेम उपयोगाला येत नाही.”\n“आम्ही दोघेही वर्किंग आहोत.”\n“पण एकाला नोकरी सोडावी लागली तर\nसासरेबुवा आमच्या न झालेल्या बाळांचा विचार करत असावेत या कल्पनेने मला खूप छान वाटले बी सिरीयस समीर यार, हा काय लोच्या आहे कळत नव्हते. प्रसंग काय आहे, मी काय विचार करतोय\n“आम्ही मॅनेज करू.” आर्या खूप आत्मविश्वासाने बोलली.\n“आणखी एक गोष्ट, मला वाटतं समीर तुझ्या आईबाबांची परवानगी घेतलीच असशील.”\n” आश्चर्याने भूवया वर करत हा प्रश्न विचारल्यावर त्यांना ‘नक्की घेईन.’चा अर्थही माहित नाही की काय अशी मला शंका आली. नुकतेच काय ऐकले यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी अविश्वासाने पुन्हा मला विचारले, “म्हणजे आर्याबद्दल तू अजून घरी सांगितले नाहीस\nआर्याने मला चिमटा काढून ‘हो.’ म्हणायला सांगितले पण मी जणू हरिश्चंद्राचा वंशज असल्याप्रमाणे माझ्यातला प्रामाणिकपणा नको त्यावेळी उफाळून यायलाच हवा होता.\n“अजून नाही. मी तुमच्या परमिशनची वाट पहात होतो. तुमचे ओके असेल तर मी माझ्या घरी लगेच सांगतो.” मी हळूच त्यांच्या कोर्टमध्ये बॉल ढकलला. एक कॉर्पोरेट ट्रिक\nवास्तविकपणे प्रामाणिकपणा लाँग रनमध्ये कधीही चांगली फळे देतो असे कुणीतरी म्हटले आहे पण अंकलच्या चेहर्‍यावरून माझ्या बाजूला बसलेले त्यांचे एकुलते एक फळ मला मिळेल की नाही याची जरा शंकाच आली. मी माझ्या घरातल्यांबरोबर आर्याचा विषय अजून डिस्कस केला नाही हे त्यांना अजिबात रुचले नव्हते हे त्यांच्या चेह���्‍यावरून लगेच समजून येत होते. आर्याकडे पाहून त्यांनी तसा हावभाव केलेला माझ्या नजरेतून सुटले नाही. मात्र आर्या काहीच बोलली नाही, ती खाली मान घालून उभी राहिली. तिची नजर मी एक गोष्ट खोटी बोललो असतो तर चालले असते असे सांगत होती. खरे म्हणजे माझ्या घरच्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता. अंकलना आर्याबद्दल घरच्यांशी बोललोय म्हणून विषय तिथल्या तिथे संपवता आला असता. पण मला प्रत्येक गोष्ट मिळवायला स्ट्रगल करावेच लागते. किंबहुना एखादी गोष्ट चालत माझ्याकडे आली तरी मी त्याबरोबर स्ट्रगलचे कॉम्बो पॅक निवडतो आणि तो गुंता सोडवता सोडवता जीव नकोसा होऊन जातो आणि मग शेवटी हवी असलेली गोष्ट मिळाल्याचा आनंद मिळतो. तो मात्र काही औरच असतो.\nबहुतेक माझा इंटरव्युव्ह संपला असावा कारण त्यानंतर कुणीही मला प्रश्न विचारले नाहीत, अगदी आर्यानेही. तिच्याकडे मी नंतर बघायचे ठरवले. स्वत:च्या घरी बोलवून माझ्याशी अनोळखी असल्यासारखी वागत होती. इतरवेळी बोलून बोलून जीव नकोसा करून सोडायची. लगेच इंटरव्युव्हमध्ये पास झालो की फेल ते विचारायची सोय नव्हती. पुन्हा मला एकट्याला सोडून आर्या व अंकल गायब झाले. आंटी किचनमध्ये गेल्या आणि गरमागरम पोह्यांची प्लेट घेऊन बाहेर आल्या. वा मला भूक लागल्याची पुन्हा एकदा जाणीव झाली.\nमी आमरण उपोषणातून उठल्यासारखा त्या प्लेटीवर तुटूनच पडलो. बरे झाले अंकल नव्हते नाहीतर खाण्याच्या बेसिक मॅनर्स न पाळल्याबद्दल त्यानी मला तात्काळ घराबाहेर काढले असते. अंकल एकदा गेले ते कुठेतरी गायबच झाले. मग आर्या व आंटीला सांगून मी तिच्या घरातून निघालो ते तडक आमच्या फ्लॅटवर आलो. सुट्टीदिवशी कपडे धुणे हा खरोखर ताप होता आणि लग्न होईपर्यंत तो मला सोसावाच लागणार होता.\nदुसर्‍यादिवशी आर्याला भेटलो. कर्नलसाहेबांचा काय निर्णय होता ते जाणून घेणे महत्वाचे होते. ती खूप एक्सायटेड होती पण पप्पा नेमके काय म्हणाले ते सांगायचे नाव घेत नव्हती. याबाबतीत ती खूप दुष्ट आहे. मला हवीहवीशी असणारी एखादी गोष्ट अशी लगेच सांगत नाही. त्यासाठी खूप तडपवते. माझा जीव टांगणीला लागला होता, तरीही मी अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.\n“मग काय म्हणाले कर्नलसाहेब\n“त्यांनी तुला रिजेक्ट केले.” हसू दाबत ती बोलली. माझी शंका खरी ठरली आणि मी खूप निराश झालो.\n आणि तू हसते आहेस त्यावर\nमाझ्याकडे दुर्लक्ष क���त ती पुढे बोलली, “ते काय म्हणाले माहित आहे\n” आता रिजेक्टच केले आहे तर ते काय बोलले त्याचा माझ्यावर काही एक फरक पडणार नव्हता.\n“तू एखाद्या क्युट कुत्र्याच्या पिलासारखा आहेस. मला स्मार्ट आणि महत्वाकांक्षी जावई पाहिजे.”\nआर्या हातातून निसटल्याची मला खरोखर काळजी वाटत होती, “आता पुढे काय\n“आता तू मिलीटरी जॉईन कर.”\n“शिट याऽऽर… आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवायला मला का स्ट्रगल करावा लागतो\n“स्ट्रगल करून मिळवलेल्या गोष्टी फार काळ टिकतात. तुमच्याकडून त्या हरवल्या जात नाहीत कारण तुम्हांला त्याची किंमत कळलेली असते.”\n“कम ऑन आर्या. हा जोक नाहीये. मी तुला आधीच एक गोष्ट सांगून ठेवतो.”\n“जर तुझे पप्पा त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले तर मला खरोखर तुला पळवून न्यायला लागेल.”\n“तू आणि मला पळवून नेणार\n“ती एवढी मोठी गोष्ट नाही. मला एक व्हॅन आणि आशिषसारखे अजून दोन तीन मित्र अॅरेंज करायला लागतील की झाले काम.”\nमाझा निश्चयावर खुश होऊन तिने माझ्या शोल्डरवर एक जोराचा पंच दिला. मी कळवळलो पण माझ्याबरोबर पळून यायलाही आर्याचा होकार होता, ते पाहून बरे वाटले.\nमी आर्याच्या घरातून निघाल्यानंतर तिच्या आईबाबांचे आणि तिचे तिच्या भावी पतीविषयी डिस्कशन झाले होते. आंटीना जावई म्हणून मी आवडलो होतो पण अंकलना काय प्रॉब्लेम होता माहित नाही. ते मला जावई म्हणून स्वीकारायला तयार नव्हते. त्यांनी आर्याला अजून एकदा विचार करायला सांगितले.\n“पप्पा, मी तुम्हांला आधीच सांगितले आहे. मी कुणाबरोबर लग्न करेन, तर ते समीरशीच करेन.”\n“मी तुझा पप्पा आहे. मिलीटरीमध्ये असताना माझ्याशी असे बोलायचे असे धाडस कुणीही केले नव्हते.”\n“मम्मा बघ ना गं ही तुमची मिलीटरी नाही पप्पा. मी तुमची एकुलती एक मुलगी आहे. तुम्हाला आठवतं, मी तुमच्याकडे एकदा सायकल मागितली होती. तुम्ही लगेच ‘नाही’ म्हणालात आणि आठवड्यानंतर माझ्या बर्थडेला आणलीत. नंतर तुम्ही मला तुमची काळजीही बोलून दाखवलीत, तुमची गोड मुलगी सायकल शिकताना कुठेतरी पडेल, तिला कुठेतरी लागेल ही तुम्हाला चिंता होती. तरीही माझ्या हट्टापुढे तुम्ही ती आणलीत. आणि आयुष्यातल्या अशा सर्वात महत्वाच्या निर्णयाला तुम्ही ऑब्जेक्ट कसे करू शकता ही तुमची मिलीटरी नाही पप्पा. मी तुमची एकुलती एक मुलगी आहे. तुम्हाला आठवतं, मी तुमच्याकडे एकदा सायकल मागितली होती. तुम्���ी लगेच ‘नाही’ म्हणालात आणि आठवड्यानंतर माझ्या बर्थडेला आणलीत. नंतर तुम्ही मला तुमची काळजीही बोलून दाखवलीत, तुमची गोड मुलगी सायकल शिकताना कुठेतरी पडेल, तिला कुठेतरी लागेल ही तुम्हाला चिंता होती. तरीही माझ्या हट्टापुढे तुम्ही ती आणलीत. आणि आयुष्यातल्या अशा सर्वात महत्वाच्या निर्णयाला तुम्ही ऑब्जेक्ट कसे करू शकता मला माहित आहे, मी समीरबरोबर खूप खुश राहीन आणि मी तुम्हाला हे देखील सांगते की या निर्णयाबद्दल आयुष्यभर मला कोणताही पश्चाताप रहाणार नाही.”\n“मी आब्जेक्ट करत नाही, मी तुला आणखी पर्याय सुचवतोय. कारण हा निर्णय तुझ्या आयुष्यातल्या अनेक महत्वांच्या निर्णयांपैकी एक असेल. म्हणून हा डिसीझन फायनल करताना घाई करू नकोस.”\n“मग काय सुचवताय तुम्ही\n“दुसर्‍या ऑप्शनचा विचार कर. डोन्ट स्टीक टू हिम.”\n“शक्य नाही ते पप्पा.”\n“नुसतं प्रेम आणि चांगल्या मित्रांनी तुमचं आयुष्य कडेला जात नाही.”\n“पप्पा, मी समीरला चांगलाच ओळखते.”\n“हो. मी ही त्याला आज पाहिलेय.”\n“तुम्हाला तो आवडला नाही\n“तो खूप साधा आणि भित्रा आहे.”\n“अवघ्या काही मिनीटांत एखाद्याला तुम्ही कसे जज करू शकता\n“चल माझे सोड. तू तरी त्याचे निरीक्षण करत होतीस. तो कोणत्या अँगलने धीट वाटत होता\n“मला माहित आाहे, तो थोडासा नर्व्हस होता पण सगळ्यांची ओळख झाली की तो रुळेल आपल्यात.”\n“पण तो एवढा का घाबरला होता मी कोण राक्षस आहे का मी कोण राक्षस आहे का\nआर्या हसत बोलली, “नाही अहो, तो तसाच आहे.”\n“पण मी तुला पुन्हा सांगतो, फायनल डिसीजन घेण्याआधी तू पुन्हा एकदा विचार करावास.”\n“मी माझा निर्णय आधीच घेतलाय आणि मी तो बदलणार नाही.”\n“तुलाही माहित आहे, तुझ्याकडे अजून एक चांगला ऑप्शन आहे.”\n“पण मला तो ऐकायचाही नाही.”\n“तो पुढच्या दोन तीन महिन्यांत मुंबईला आपल्याकडे येतोय.”\n“मम्मा, मला लग्नच नाही करायचे.” म्हणत चिडलेली आर्या पाय आपटत तिथून निघून गेली.\n“आता वेळ बदलली आहे. तिने तिच्या जोडीदाराचा निर्णय घेतला आहे, तिला हवंय ते करू दे. आपण त्या दोघांना आशिर्वाद देण्याचे काम करूया. आणि तसाही समीर वाईट नाही बरं का अगदी प्रत्येक नवरा तुमच्यासारखाच असायला हवा असे थोडीच आहे अगदी प्रत्येक नवरा तुमच्यासारखाच असायला हवा असे थोडीच आहे\n“अगं मी दिपकबद्दल बोलत होतो.”\n“अहो, माझ्या लक्षातच आले नाही. दिपक असेल तर त्याच्याबद्दल विचार करायला हरकत नाही. पण आर्या ऐकेल की नाही शंकाच आहे.”\n“एकदा भेटू तर दे त्या दोघांना. मला खात्री आहे त्याला पाहून ती तिचा निर्णय बदलेल.”\n“देव जाणे पोरीच्या मनात काय आहे आजकाल नुसता समीरच्या नावाचा जप करत असते.”\n“आपण तिच्यावर फोर्स नाही करत आहोत. लेट्स होप फॉर द बेस्ट\nआर्याने सांगितलेल्या एकूण वर्णनानुसार तिच्या पप्पांची शिस्त आणि बाकीच्या गोष्टींचा विचार केला तर ते आमच्या लग्नाला सहजासहजी परवानगी देतील याबाबत मला शंकाच होती. आर्याने खूप प्रयत्नांनी आमच्यात एक मिटींग अॅरेंज केली. मिटींग यासाठी म्हटले की तिने त्या कार्यक्रमासाठी कसे यायचे यावरून मला दमच दिला होता. फॉर्मल कपडेच घालून ये, राऊंड नेकचा टीशर्ट तर चुकूनही घालू नकोस, पप्पांना तो अजिबात आवडत नाही. चप्पल घालून येऊ नकोस, ते ही पप्पांना आवडत नाही. अमके नको तमके नकोच्या त्या पाढ्यात तिच्या पप्पांच्या भीतीने मी तर रंगही विसरलो आणि जॉब इंटरव्युव्हला जातात तसा स्वच्छ पांढरा शर्ट घालून जायचे ठरवले. अगदी टायच घालून जाणार होतो पण टाय घालून बाईकवरून जाणे बरे दिसले नसते म्हणून तो बेत मी रद्द केला.\nखरं म्हणजे गर्लफ्रेंडच्या पप्पांना भेटणे म्हणजे एखाद्या जॉब इंटरव्युव्हपेक्षा कठीण काम आहे. समजा एखाद्या इंटरव्युव्हमध्ये आपण फेल झालो तर दुसर्‍या कंपन्यांचे रस्ते आपल्यासाठी मोकळे असतात पण गर्लफ्रेंडच्या अफेअरबाबत हा नियम लागू होत नाही. तिथे दोनच पर्याय असतात, पास किंवा फेल. आपल्याला जर आपली आवडती बार्बी पाहिजे तर काहीही झाले तरी तिच्या पप्पांबरोबरचा इंटरव्युव्ह पास करावाच लागतो. एकतर पप्पा आर्मीमध्ये कर्नल पदावरून रिटायर झालेत हे दहावेळा सांगून आर्याने माझी भीती वाढवली होती. काही चुकले तर उगाचच गोळी वगैरे मारायचे अशी भीती मनात बसली होती. रिटायरमेंटनंतरचे आयुष्य बायको आणि एकुलती एक मुलगी यांच्याबरोबर निवांतपणे घालवायचे म्हणून ठाण्यात एक छानपैकी बंगला घेऊन त्यांचे कुटुंब सुखाने रहात होते.\nतिचे पप्पा एकदम शिस्तप्रिय होते. सकाळी बरोबर पाचला उठून मॉर्निंग वॉकला जाणे हा त्यांचा नियमच होता. अगदी मुसळधार पाऊस पडत असला तरीही ते जात असत. हे वेळापत्रक बरीच वर्षे मोडले नव्हते. वेळेच्या बाबतीतही ते अगदीच काटेकोर होते. कुणीही भेटायची वेळ चुकवली की त्यांना अजिबात आवडत नसे. ���युष्याबद्दल त्यांची विशिष्ठ तत्वे होती आणि त्यांना तशी तत्वे सांभाळून आयुष्य जगणारा जावईच हवा होता. त्यांची ती विशिष्ठ तत्वे माझ्याकडे असण्याचा प्रश्नच नव्हता पण तरीही जुगार खेळणारे पाहुया एकदा डाव लावून या विचाराने प्रत्येकवेळी नव्याने जुगार लावतात, तसे मी आर्याच्या बाबतीत नशीब आजमवायचे ठरवले.\nतरीही धाडस करून मी निळी जीन्स, तिच्या पप्पांचा नावडता कलर माहित नसल्याने कलरची भानगडच नको म्हणून स्वच्छ पांढरा शर्ट व तपकिरी कलरचा बेल्ट घातला. चांगल्या इंप्रेशनसाठी मस्त परफ्यूम हवा होता जो मी नुकताच आणला होता. शर्टावर गडबडीने स्प्रे केल्यावर मागे त्याचे डाग उठणार नाहीत अशा बेताने मी तो खूप काळजीपूर्वक तीन ठिकाणी स्प्रे केला. एवढी सगळी तयारी झाल्यावर मग तिच्या घराकडे जायला निघालो. कधी नव्हे ती रस्त्यात एक गाय दिसली. बरेच लोक तिला नमस्कार करत होते. एकाच ठिकाणी तेहतीस कोटी देव भेटले म्हणजे मेगा आशिर्वाद मिळवायला ही चांगलीच संधी होती. लगेच माझ्यातला याचक जागा झाला आणि बाईकवरून जाता जाताच तिला स्पर्श करून मी ही नमस्कार करून घेतला. मी ज्या कार्याच्या उद्देशाने घरातून निघालो होतो, त्या कार्यात काहीजरी झाले तरी यश मिळायला हवे होते.\nबंगल्याच्या रॉट आयर्नच्या मजबूत गेटमधून मी बाईक आत घेऊन पार्क केली. माझे हसतमुखाने स्वागत झाले, अर्थातच आर्या माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. घरी घातलेल्या साध्या कपड्यातही ती खूप सुंदर दिसत होती. पण तिच्या सौंदर्यावर फिदा होऊन रोमँटिक होण्यासाठी ही वेळ योग्य नव्हती. एकंदरीत सामोरे जायला लागणारा प्रसंग बाका असल्याचे मी मनातल्या मनात घोकत होतो. प्रसन्न चेहर्‍याने घराचा दरवाजा उघडून तिने मला आत घेतले आणि हॉलमधल्या सोफ्यावर बसायला सांगून माझ्याशी एकही शब्द न बोलता एचआरवाले इंटरव्युव्हसाठी आलेल्या कँडीडेटला एका ठिकाणी बसायला सांगून गायब होतात, तशी ती गायब झाली. बराचवेळ कुणीच माझ्याकडे फिरकले नाही. अशा टेन्शन वाढवणार्‍या ठिकाणी एकट्याला सोडल्याने माझा नर्व्हसनेस वाढत होता. बसल्या बसल्या काय करावे ते समजत नव्हते म्हणून मी हॉलचे निरीक्षण करायला लागलो.\nहॉलमध्ये समोरच्याच भिंतीवर लावलेला तिघांचा मोठा फॅमिली फोटो कुणाचेही लक्ष वेधून घेईल असा होता. फोटोतली आर्या आठवी नववीत असावी. खूप क्युट दिसत होती. आपले सिलेक्शन बहुधा उत्कृष्ट या प्रकारातच मोडते. तशा परिस्थितीतही मला माझ्या सिलेक्शनबद्दल अभिमान वाटला. काही लोकांचे कर्तृत्व चेहर्‍यावरून ओसंडून वहात असते, तसे तिच्या पप्पांचे होते. चेहर्‍यावरच्या आत्मविश्वास आणि तेजावरूनच ते नोकरीत कुठल्यातरी चांगल्या पदावर आहेत ते पटकन समजून येत होते. पण त्यांच्या चेहर्‍यावरची जरब आणि पिळदार मिशा कुणालाही भीती वाटेल अशाच होत्या.\nघराचे मार्बल फ्लोअरिंग एवढे स्वच्छ होते की माझा चेहरा मी त्यात पाहू शकत होतो. घर हस्तकलेच्या अनेक आर्टिकल्सनी सजवलेले होते. खिडकीत अडकवलेल्या विंडचाईमचा वार्‍याच्या झुळकेसरशी होणारा नाजूक किणकिणाट कानांना आल्हाददायक वाटत होता. हॉलची शोभा वाढवणारे शोकेस वेगवेगळ्या बक्षिसांनी भरले होते. त्यातली बरीच बक्षिसे आर्याची असावीत कारण हँडरायटिंग, सायन्स असे काहीसे लिहील्यासारखे दिसत होते. त्यातला एक कप्पा मात्र मिलीटरीतल्या आर्टिकल्सचा होता, तो तिच्या पप्पांचा असावा. छोटी छोटी मेडल्स नीट ओळीने सजवून ठेवली होती. बाजूला कसलेतरी बक्षिस घेतानाचे दोन तीन फोटो होते, मिशांवरून ते तिच्या पप्पांचे आहेत ते समजत होते. मी बराच प्रयास करून तिथे एखादी रायफल, गन किंवा कमीतकमी बंदुकीतल्या गोळ्या तरी दिसतात का ते पहात होतो, पण त्यापैकी काहीही न दिसल्याने थोडा रिलॅक्स झालो.\nमला एकट्यालाच हॉलमध्ये बसवून हे लोक उगाचच माझा नर्व्हसनेस वाढवत होते. घरी गेलोय तर कमीतकमी कसा पोहोचलास अशी विचारपूस करायला आर्याने तरी यायला हवे होते पण ती ही केव्हापासून गायब होती, तो कदाचित त्यांच्या प्लानचा भाग असावा. थोड्या वेळाने तिची आई हातात चहाच्या कपाचा ट्रे घेऊन आली. त्यांच्या प्रसन्न चेहर्‍याने माझ्या मनावरचा ताण कमी होऊन मी जरा नॉर्मल झालो आणि प्रसंगाचे दडपणही थोडे कमी झाले.\n“मस्त आहे आंटी, तुम्ही कशा आहात\nकाही न बोलता हसतमुखाने त्यांनी चहाच्या कपाचा ट्रे माझ्यासमोर धरला. मी ट्रे मधून एक कप उचलल्यावर तो ट्रे बाजूला ठेऊन आंटी माझ्या समोरच्या सोफ्यावर बसल्या. मी मनातल्या मनात देवाची प्रार्थना करायला लागलो. गरमागरम चहाची पहिली सिप घेणार एवढ्यात हॉलमध्ये तिचे पप्पा आले. मी ताबडतोब हातातला कप बाजूला ठेवला. त्यांना काहीही ग्रीट न करता टपरीवर पितात तसे चहा पिणे रुक्ष वाटले असते. आदर किंवा भीती काहीही म्हणा, पण वर्गात टिचर आल्यावर उठून उभे रहातात तसा मी उभा राहिलो.\nत्यांनी परवानगी दिल्यावर मी बसलो. आंटीच्या बाजूला बसून त्यांनी ट्रेमधून चहाचा कप उचलला आणि मलाही ते चहा घे म्हणाले. मी चहाचा कप घेतला आणि त्याचा आवाज होणार नाही अशा बेताने प्यायला लागलो. तरीही चहाचा चटका बसलाच. पण मी तसे दाखवले नाही. उगाच अंकल माझी तुलना छातीवर गोळ्या झेलणार्‍या सैनिकांशी करून मला साधा गरम चहादेखील सोसत नाही या कलमाखाली रिजेक्ट करायचे ही भीती होती. अंकल चेहर्‍यावरची एकही रेष न हलवता सर्कशीतल्या प्राण्याकडे पहातात तसे माझ्याकडे पहात होते. एखाद्याकडे एवढे निरखून पहाणे त्यांना चुकीचे वाटत नव्हते. मी शक्य तेवढा सभ्य भाव तोंडावर आणायचा प्रयत्न करत होतो. आर्या एव्हाना कपडे बदलून हॉल व बेडरुमच्या दरवाजामध्ये उभा राहून माझी कशी फजिती होत आहे त्याची मजा घेत होती. तिच्याकडे मी नंतर पहायचे ठरवले.\n“मग आज कसे येणे केले आमच्याकडे” पप्पांनी पहिल्या ओव्हरपासूनच बाऊंसर मारायला सुरवात केली. त्यांनी असा प्रश्न विचारल्यावर आर्याने घरी सांगितले आहे की नाही अशी एक जीवघेणी शंका डोक्यात येऊन गेली. मी तशाही अवस्थेत आर्याकडे एक प्रश्नार्थक कटाक्ष टाकला पण तिने नजरेनेच ‘काही काळजी करू नकोस. असेच विचारतायत ते…’ असे सांगितले. म्हणजे तिने घरी कल्पना दिली होती.\n“तुमच्या या बदमाश मुलीनेच मला घरी यायला सांगितले होते.” असे माझ्या तोंडात आले होते पण नर्व्हसनेसमुळे काही बोलू शकलो नाही.\n“आजकाल आर्या सतत तुझ्याबद्दल बोलत असते.” शेवटी आंटीच माझ्या मदतीला आल्या. काहीही असो, शेवटी आईलाच जास्त काळजी असते. आपल्या मुलांच्या चुका, त्यांच्या निर्णयांचे समर्थन, त्यासाठी लागणारा वडिलांचा होकार किंवा पाठिंबा मिळवून द्यायला खरोखर एक आईच हवी. तिला सारे काही बरोबर समजते.\nमम्मी असे बोलल्यावर आर्या माझ्याकडे पाहून हसत होती आणि पप्पा समोर असताना त्यावर काय बोलावे ते मला कळत नव्हते. संभाषणाला सुरवात होतच होती एवढ्यात काहीतरी विसरल्याचा भाव चेहर्‍यावर घेऊन आम्हांला हॉलमध्ये सोडून आंटी किचनमध्ये गेल्या. पाठिंबा देणारे कुणी नसल्याने मी पुन्हा गप्प झालो. बोलण्यासाठी आंटी ठीक होत्या, त्यांच्याबरोबर बोलताना कसलीही भीती वाटत नव्हती पण पप्पा दिसायला��� एवढे रागीट होते की त्यांच्याबरोबर काय बोलावे ते कळत नव्हते. माझा नेहमी असा लोच्या होतो. म्हणजे खूप वडिलधारी माणसे भेटली की त्यांच्याशी नेमके कोणत्या विषयावर आणि काय बोलायचे तेच समजत नाही.\nपण मला जास्तवेळ वाट पहावी लागली नाही. रव्याच्या लाडवाची प्लेट घेऊन त्या लगेच परत आल्या. त्यांनी तोंड गोड करायला मिठाई आणली म्हणजे विदाऊट इंटरव्युव्ह आमचे खरेच फायनल झाले की काय ते माझे मलाच कळेना. रिटन टेस्ट न देताच इंटरव्युव्ह पास होण्यासारखा हा प्रकार वाटला. जनरली एखादी गोष्ट डन झाली की आनंद साजरा करायला मिठाई वाटतात. एकंदरीत प्रसंगच तसा होता. त्यांनी लाडू आणल्यावर मी नेमके खुश व्हायचे की नाही ते मला कळेना आणि मी गोंधळून गेलो.\nएकतर सकाळी मी नाष्ता केला नव्हता, त्यामुळे जोराची भूक लागली होती. शिवाय आर्याने बोलवले आहे आणि घरी गेल्यावर ती काही खाल्ल्याशिवाय सोडणार नव्हती याची मला खात्री होती. पण समोर अशा गोष्टी घडत होत्या की नाष्ता लवकर येईल असे वाटत नव्हते आणि पोटात कावळे ओरडायला लागले होते. बाकीचा नाष्ता कधी येईल तेव्हा येईल, तोपर्यंत त्या प्लेटमधले दोन लाडू उचलून पटकन तोंडात टाकावेत असे वाटत होते पण अंकल समोरच बसल्याने भूकेला आवर घालावा लागत होता. अजूनही ते माझ्याकडेच पहात होते, त्यावरून माझी कपडे ठीक नाहीयेत की आख्खा मीच ठीक नाही ते एक समजायला मार्ग नव्हता.\nअंकलनी आर्याला हाक मारून माझ्या बाजूला येऊन बसायला सांगितले. ती थोडीशी लाजतच येऊन माझ्या बाजूला दोघांमध्ये सुरक्षित अंतर राहील अशा बेताने बसली. तिच्या चेहर्‍यावर अशा प्रकारची एक वेगळीच लज्जा मी पहिल्यांदाच पहात होतो. नशीब, अंकलनी तिला माझ्या बाईकवर बसलेले पाहिले नव्हते म्हणून एक बरे झाले. नाहीतर अंकलना आय स्वेअर, नक्कीच चक्कर आली असती. आर्या बाईकवर बसताना मला नको इतकी बिलगून बसायची. ती सोफ्यावर माझ्या बाजूला येऊन बसल्यावर माझा नर्व्हसनेस अजूनच वाढला. तिथे अंकल आणि आंटी नसत्या तर मी तो मोमेंट वेगळ्या अर्थाने एन्जॉय केला असता. आर्या आणि माझ्याकडे एकटक पाहून कपल कसे दिसेल ते अंकल पहात असावेत. मला मात्र आंटी आणि अंकलचे कपल घाबरवणारे वाटत होते. आंटी चेहर्‍यावरूनच सोज्वळ आणि प्रेमळ वाटत होत्या पण अंकल मात्र खूप रागीट वाटत होते. देव जाणे आर्या त्यांना कशी घाबरत नव्हती\nप्रत्ये��� वर्षाच्या शेवटी वर्षभरात कुणी कसे परफॉर्म केले आहे, त्याप्रमाणे आमचे अप्रेझल केले जायचे. या अप्रेझलनुसार प्रत्येकाला सॅलरीशिवाय काही रक्कम बोनस म्हणून मिळायची. इलाविया या बाबतीत खूप चांगली कंपनी होती. अगदी ट्रेनी इंजिनियर असला तरीही त्याला ट्रेनी आहे म्हणून अप्रेझल स्कीममधून वगळायचे नाहीत. त्याला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे असे साधे समीकरण होते. हे अप्रेझल बॉस द्यायचा आणि बॉसचा बॉस फायनल करायचा. या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट घडली.\nमला बॅनर्जीने दिलेले ‘ए’ रेटिंग बदलून मुर्तीसरांनी ते ‘ए प्लस’ केले आणि सोबत ‘समीरने पूर्ण वर्षभर खूप मेहनत घेऊन कंपनीला फायदा होईल अशी बरीच कामे केली आहेत. समीर कंपनीसाठी खरोखर क्रिटीकल रिसोर्स आहे.’ अस रिमार्क मी जाम खुश होतो ते दोन कारणांसाठी. पहिले म्हणजे मुर्तीसरांनी माझे रेटिंग अपग्रेड करून फायनल केले आणि दुसरे म्हणजे त्यांनी बॅनर्जीचा रिमार्कही काढून टाकला. बॅनर्जीचा माझ्याबद्दलचा रिमार्क होता – ‘कामात अजून लक्ष हवे, सुधारणा करायला खूप वाव आहे.’\nहा रेटिंगवाला काळ आमच्यासाठी नकोसा असायचा. या रेटिंगमुळे कधी कधी चांगले मित्र तुटायचे. रेटिंग एकमेकांशी डिस्कस करायचे नाही अशी कंपनीची स्ट्रिक्ट पॉलिसी होती, त्यामुळे शक्यतो कोणीही त्यावर चर्चा करत नव्हते. बॅनर्जीने मला अॅव्हरेज म्हणून रेट केले होते आणि त्याने सुब्रतोलाही तसेच रेट केले आहे, हे मला गरज नसताना सांगितले होते. मला सुब्रतोच्या रेटिंगविषयी काही वाटत नव्हते पण वर्षभर प्रामाणिकपणे काम केल्यावर स्वत:ला काय रेटिंग मिळायला हवे, याची थोडी तरी कल्पना असतेच की\nवास्तविक नव्वद टक्के लोकांना ‘ए’ रेटिंग मिळते. ‘ए’ म्हणजे अॅव्हरेज. सहा ते सात टक्के लोकांना ‘ए प्लस’. ‘ए प्लस’ म्हणजे त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त काम केले आहे आणि उरलेले तीन ते चार टक्के लोकांना ‘बी’ ‘बी’ म्हणजे त्यांच्या कामाला वर्षभरात न्याय न देऊ शकलेले लोक. साधारणपणे त्यांच्या बॉसना अशा लोकांमध्ये अजून सुधारण्यासाठी खूप वाव आहे असे वाटते. मला ‘ए’ ठीक वाटत होते कारण नव्वद टक्के लोकांना तसेच रेटिंग असल्याने त्यांच्यासमोर उजळ माथ्याने फिरायला लाज वाटत नाही. ‘ए प्लस’ कॅटॅगरीत आले की मग दोन गोष्टी असतात. त्याने प्रचंड मेहनत आण��� जीवाचे रान करून काम केलेले असते किंवा तो साहेबाचा चमचा असतो. त्यामुळे कुणाला ‘ए प्लस’ मिळाला की तो बाकीच्यांसाठी टार्गेट ठरतो. वर्षभर गाढवासारखी कामे करत होतो त्यामुळे ‘बी’ मिळायचा प्रश्नच नव्हता.\nबॅनर्जीने मला आणि सुब्रतोला सारखेच रेटिंग दिले म्हणून सांगितले असले तरी मुर्तीसरांनी त्याचे ‘ए प्लस’ रेटिंग डाऊनग्रेड करून त्याला ‘ए’ करताना मी पाहिले. मुर्तीसरांनी बॅनर्जीला न विचारता माझे रेटिंग बदलल्यापासून बॅनर्जी माझ्याशी नीट बोलत नव्हता. मी मुर्तीसरांना काहीतरी सांगून माझे रेटिंग बदलून घेतले असावे असे त्याला वाटत होते. तो मला सतत माझ्या कामातल्या छोट्या छोट्या चूका दाखवत रहायचा. कुठले काम कितीही चांगले केले तर अॅप्रिशएिट मात्र करायचा नाही. एकदिवशी असेच बोलवून त्याने मला उगाचच झापायला सुरवात केली.\n“तू तुझ्या कामात सिरीयस नाहीयेस समीर.”\n“असं तुम्हांला का वाटतं बॉस\n“माझ्या काही त्रूटी आहेत का ज्याच्यावर मी काम करायला हवे\n“नाही, विषेश असे काही नाही.”\n“तरीही मी कामात सिरीयस नाही असे तुम्हाला वाटते\nहा माणूस मला कोणत्या गोष्टीत सुधारणा करायची आहे ते न सांगता केवळ त्याला वाटतंय म्हणून काहीही बोलत होता. मी खूप प्रयासाने स्वत:ला कंट्रोल केले. काहीही न बोलता शांतपणे त्याच्यासमोरून उठलो. माझ्या टेबलवर आलो, बॅग घेतली आणि कुणाशीही एक शब्द न बोलता डिपार्टमेंटमधून निघून गेलो. सगळेजण हैराण झाले. कित्येक वर्षे काम करून त्यांना हे धाडस करता आले नव्हते. मी ही कधीच असा वागलो नव्हतो, पण पाणी आता डोक्यावरून चालले होते.\nमी निघताना त्याच्या टेबलवर नेऊन ठेवलेल्या फाईल्स परत कपाटात ठेवायचीही तसदी घेतली नाही. त्याच्या टेबलवर तशाच पडून दिल्या. बॅनर्जीला असे केलेले अजिबात आवडायचे नाही. आपण कितीही कचरा केलेला चालायचा, पण दुसर्‍याने नाही. पुढचे दोन दिवस मी ऑफिसमध्ये फोनही केला नाही आणि बॅनर्जीचा कॉलही घेतला नाही. ब्रांचचे कॉल मात्र मी अटेंड करत होतो त्यामुळे बॅनर्जीवर हवे तसे प्रेशर येत नव्हते, कारण त्याचे काम थांबले नव्हते. ब्रांचला हवा तो सपोर्ट मी फोनवरून देत होतो. मी ब्रांचचे कॉल घ्यायचे बंद केले असते तर बॅनर्जी सूतासारखा सरळ आला असता पण आमच्या दोघांच्या भांडणात मला कंपनीचे नाव खराब करायचे नव्हते.\nसुट्टी घ्यायचेदेखील बॅनर्जी���े नियम होते. कुणालाही आधी विचारल्याशिवाय तो सुट्टी द्यायचा नाही. विचारले तरीही खूप जीव काढून झाल्यावर हो म्हणायचा. ते सगळे नियम धाब्यावर बसवून मी दोन दिवस सुट्टी टाकायचा निश्चय केला. इतरवेळी छोट्या छोट्या गोष्टी आर्याशी बोलायचो पण उगाच टेंशन नको म्हणून या प्रकरणातले तिला काहीच सांगितले नाही.\nतिसर्‍या दिवशी साक्षात बॅनर्जीने मला कॉल केला आणि मला ताबडतोब ऑफिसमध्ये येण्यास सांगितले. मी ही काही कमी नव्हतो. त्याला मी सुट्टीवर आहे आणि उद्याच ऑफिसला येईन असे सांगून टाकले. त्याने खूप विनवण्या करून थोडासाच वेळ येऊन जा, वाटल्यास आजची सुट्टी न टाकता आऊटडोअर भर असे म्हणाल्यावर काहीतरी महत्वाचेे काम आहे हे वेगळे सांगायची गरजच नव्हती. एरव्ही एवढा मस्का मारायच्या भानगडीत तो पडलाच नसता. तसा घरी थांबून मलाही कंटाळा आला होता म्हणून मग ऑफिसला गेलो.\nमी त्याच्यासमोर जाऊन बसल्यावर त्याने मल्लुला तिथून जायला सांगितले. म्हणजे त्याची पडती बाजू होती. कुणाचा अपमान वगैरे करायचा असेल तर कितीही लोक असले तरी त्याला चालायचे. किंबहूना तो खूप लोक असल्यावरच त्यांच्यासमोर तो आमचा पाणउतारा करायचा.\n“समीर. रागावर थोडे कंट्रोल कर तुझ्या. मला माहित आहे, कधी कधी मी तुझ्यावर विनाकारण वैतागतो पण माझ्या मनात तसे काही नसते.”\nत्याचे लेक्चर देणे चालू झाले. अधुनमधून त्याला असे पश्चातापाचेही झटके यायचे. बराचवेळ झाला तरी हा कामाच्या मुद्दयाचे सोडून इतर बडबड करत होता. सर्वात शेवटी त्याने आम्हांला पॉवर मॉनिटरिंग सिस्टीमची एक मोठी एक्सपोर्ट ऑर्डर मिळाल्याचे सांगितले. त्या ऑर्डरवर ताबडतोब काम सुरू करायचे होते म्हणून अचानक त्याला माझी आठवण झाली होती.\nआमचा मागच्या दोनतीन महिन्यात पॉवर मॉनिटरिंगचा जो यशस्वी प्रोजेक्ट झाला होता, त्या चाळीस युनिट्सची एक्सपोर्ट ऑर्डर मिळाली होती. ऑर्डर व्हॅल्यू ऐंशी लाख – म्हणजे बर्‍यापैकी मोठी होती. अवघ्या चार आठवड्यात ही ऑर्डर आम्हांला पूर्ण करून द्यायची होती. माझ्याबरोबर असणारा बॅनर्जीचा खास माणूस सुब्रतो रजेवर होता. महत्वाच्या वेळी रजेवर असणे हा त्याचा पहिल्यापासूनचा विक्रम होता. मागची ऑर्डर फक्त सहा युनिट्सची असल्याने आम्ही लॅबमध्येच बनवली होती पण चाळीस युनिट लॅबमध्ये, ते ही एवढ्या कमी वेळात, बनवणे शक्य नव्हते म्हणून ही ऑर्डर आम्ही दुसर्‍या एका वेंडरकडून बनवून घ्यायचे ठरवले.\nया प्रकाराला ‘वेंडराईज्ड प्रॉडक्शन’ असे म्हणतात. डिझाईन आमचे पण वेंडरच्या फॅक्टरीत बनवायचे आणि ते बनल्यावर इन्स्पेक्शन करून सगळ्या बाबतीत चांगले असेल तर मग कस्टमरकडे पाठवायचे. या प्रोसेसमध्ये लागणारी मॅनपॉवर आणि इतर सर्व गोष्टींची पुर्तता करण्याची जबाबदारी वेंडरची असते. आपण फक्त प्रॉडक्टचे डिझाईन देऊन फायनल प्रॉडक्ट तयार झाल्यावर आपण ठरवलेल्या टेस्टनुसार इन्स्पेक्शन करून घ्यायचे. त्या बदल्यात वेंडरला प्रत्येक युनिटमागे ठरवून दिलेले कमिशन मिळते. या प्रोजेक्टवर पहिल्यापासून मी काम केले असल्याने बॅनर्जीने लगेच तो प्रोजेक्ट मला दिला.\nएकदा प्रोजेक्ट माझ्याकडे आल्यावर मी माझ्या पद्धतीने काम सुरु केले. प्रोजेक्टचे डिटेलिंग, वेंडरबरोबर मिटींग्ज, फॅक्टरी व्हिजीट, त्याच्या शंका, त्यावरची सोल्युशन्स वगैरे सगळे व्हायला दोन आठवडे उलटून गेले. वेंडरच्या बाजूने सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. पण त्या युनिट्ससाठी लागणारा प्रिंटेड सर्किट बोर्ड – पीसीबी -बॅनर्जीने अजून फायनल केला नव्हता. तो फायनल झाला की आठवड्याभराचे काम होते. पण जिथे बॅनर्जी असेल तिथे चुटकीसरशी होत असलेली कामे रेंगाळायलाच पाहिजेत असा नियम होता.\nमी बॅनर्जीला आतापर्यंतचा सगळा प्रोजेक्ट रिपोर्ट सांगितला पण त्याला काही पडलेली नव्हती. तो भलत्याच कामात गुंतला होता. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मी सरळ मुर्तीसरांना जाऊन भेटलो. बॉसला कोणत्याही गोष्टीत बाजूला ठेऊन त्याच्या बॉसशी बोलायचे नसते ही साधी कॉर्पोरेट शिस्त आहे, त्याप्रमाणेच मी वागत होतो. पण गोष्टी हाताबाहेर जात असल्या आणि मी काही करू शकत असलो तर नक्की करेन, अशावेळी तू मला डायरेक्ट येऊन भेटलास तर चालेल, असे मुर्तीसरांनी सांगितल्याने त्यांच्याबद्दल माझ्या मनात विश्वास निर्माण झाला होता.\nमी बॅनर्जीला सांगितलेला तोच रिपोर्ट मुर्तीसरांना सांगितला आणि त्यांना पीसीबीबद्दल लक्ष घालण्याची विनंती केली. लगेच त्यांनी बॅनर्जीला फोन करून दोन दिवसांत काहीही झाले तरी पीसीबी फायनल झाला पाहिजे असे सांगितल्यावर मात्र वेगाने हालचाली होऊ लागल्या. तो पीसीबी दोन दिवसात फायनल नाही केला तर आम्ही ती ऑर्डर वेळेत शिप करू शकणार नव्हतो आणि तसे झाले तर अॅग्रीमेंटनुसार ऑर्डरच्या दहा टक्के दंड आम्हाला भोगावा लागला असता.\nमुर्तीसर बॅनर्जीला नुसते फोन करून थांबले नाहीत तर त्यांनी बॅनर्जीबरोबर या प्रोजेक्टबद्दल मिटींगच घेतली. मग मात्र बॅनर्जी सिरीयस झाला आणि त्या प्रोजेक्टमधून स्वत:चे अंग काढून घेत मला “समीर, मी जरा दुसर्‍या कामात आहे. तूच पीसीबी फायनलाईज करून घे.” असे सांगितले. पीसीबीचे डिझाईन तयार असताना हा त्यात अजून काय करणार होता देव जाणे किरकोळ दुरुस्त्या सांगून मी डिझाईनरला तो पीसीबी फायनल करायला सांगितला.\nपीसीबी यायला पुढचा एक आठवडा लागला. आमच्याकडे सर्व युनिट्स तयार करायला फक्त एक आठवडा होता. पीसीबी आल्यावर मी वेंडरच्या फॅक्टरीत गेलो आणि तिथल्या इंजिनियर्सची एक मिटींग बोलवून त्यांना त्या प्रोजेक्टच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत सगळी प्रोसेस समजावून सांगितली आणि लगेच प्रॉडक्शन चालू करायला सांगितले. युनिटमध्ये लागणारे प्रोग्रामिंग स्वत: बॅनर्जी चेक करणार असल्याने ते कधी पूर्ण होईल याची कल्पना करणे बरोबर नव्हते. त्यामुळे बेसिक एक प्रोग्राम घेऊन मी युनिट तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याने एक फायदा होणार होता, बॅनर्जीचे कधी होईल तेव्हा होईल, आमची युनिट्स रेडी होणार होती आणि फक्त चीप बदलून बॅनर्जीने फायनल केलेला प्रोग्राम त्यात टाकता येणार होता.\nऑर्डर पाठवायला तीन दिवस बाकी असताना बॅनर्जीने प्रोग्राम फायनल केला. तीन दिवसात चाळीस युनिट्स फायनल करणे म्हणजे जवळजवळ अशक्य कोटीतली गोष्ट होती. मी बॅनर्जीला सांगून इन्स्पेक्शन टीमबरोबर सरळ वेंडरच्या फॅक्टरीत गेलो. तिथे स्वत: थांबून काम केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्याला अनेक कारणे होती, सर्वात पहिले म्हणजे हे प्रॉडक्ट नवीन असल्याने इन्स्पेक्शन टीमला नेमके काय चेक करायचे आहे याची कल्पना नव्हती. शिवाय ऐनवेळेस काही प्रॉब्लेम झाला तर तिथल्या तिथे तो सोडवून युनिट तयार करायचे होते.\nपहिल्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत थांबून आम्ही दहा युनिट्स करू शकलो. राहिलेली तीस युनिट दोन दिवसात होण्यासारखी नव्हती म्हणून मी इन्स्पेक्शन टीमचे अजून दोन इन्स्पेक्टर्स वाढवून घतले आणि माझ्या एकट्याने सर्व काम होणार की नाही या चिंतेने मी माझा कलिग मयुरलाही फॅक्रीत यायला सांगितले. दुसर्‍यादिवशी रात्री लेट थांबून आम्ही चौदा युनिट्स फायनल करू शकलो. शेवटच्यादिवशी सोळा युनिट्स बाकी होती आणि बॅनर्जी सकाळपासून प्रत्येक तासाला फोन करून किती युनिट झाले याचा आढावा घेत होता. खरं म्हणजे ही सगळी ऑर्डर केव्हाच तयार झाली असती पण आतापर्यंत त्यानेच एवढा घोळ घालून ठेवला होता.\nजेवणासाठी बाहेर जाण्याएवढा वेळ दवडणे परवडणारे नसल्याने शेवटच्या दिवशी रात्रीचे जेवण तर आम्ही वेंडरच्या वर्कशॉपमध्ये रबरशीटवरच केले. सर्व काम कंट्रोलमध्ये आहे असे वाटत होते पण शेवटच्या युनिटने मात्र जीव काढला. काही केल्या चालतच नव्हते. तिथल्या इंजिनिर्यसनी एकूणएक वायर्स चेक करून पाहिल्या तरीही काही उपयोग होत नव्हता. शेवटी लेन्समधून पीसीबी इन्स्पेक्शन करावे लागले. एक केसाएवढा बारीक असणारा ट्रॅक तुटला असल्याने ते युनिट चालत नव्हते. लगेच त्या ट्रॅकचे कनेक्शन करून युनिट पुन्हा इन्स्पेक्शनसाठी ठेवले आणि रात्रीच्या सव्वादोन वाजता ते पास झाले. सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. वेंडरची ती पहिलीच एक्सपोर्ट ऑर्डर असल्याने एवढा वेळ झाला तरी कंपनीचा मालकही आमच्याबरोबरच होता. तेवढ्या रात्री घरी जाण्याऐवजी सर्वांनी ऑफिसमध्येच झोपा असे त्याने सांगितले कारण हा प्रोजेक्ट वेळेवर कंप्लीट व्हावा म्हणून तिथला प्रत्येक जीव सकाळी सातपासून राबत होता.\nज्यादिवशी ती युनिट्स एक्सपोर्ट करायची होती त्यादिवशी सकाळी बरोबर आठ वाजता सुब्रतो वेंडरच्या फॅक्टरीत आला. लगेच आम्ही झोपलो असल्याची खबर बॅनर्जीपर्यंत पोहोचली. सुब्रतोला आदल्यादिवशीचे आमचे काम माहित नव्हते. शिपमेंटच्यादिवशी आम्ही लोक कसे आरामात झोपलो होतो हे त्याने बॅनर्जीला मसाला लावून सांगितले. पण काम वेळेवर झाले असल्याने शिवाय रात्री सव्वादोन वाजता शेवटचे युनिट कंप्लीट झाल्यावर मी बॅनर्जीला तसा मेसेज पाठवला असल्याने तो अजून खोलात शिरला नाही.\nऑर्डरनुसार शिपमेंट वेळेत पाठवण्यात आली. एवढ्या मोठ्या ऑर्डरवर काम केलेल्यांचे कौतूक करायला ऑफिसमध्ये एक मिटींग बोलावण्यात आली होती, त्यात बॅनर्जीने त्या प्रोजेक्टचे सगळे के्रडिट सुब्रतोला दिले. मी आणि मयुर एकमेकांच्या तोंडाकडे पहातच राहिलो. मुर्तीसर सुट्टीवर असल्याचा फायदा घेत बॅनर्जीने मध्येच ही मिटींग ऑर्गनाईझ केली होती. कुणालाही सुब्रतो त्याकाळात सुट्टीवर होता हे माहित नव्हते.\nमी हे स��्व जेव्हा आर्याला सांगितले तर तिने माझे काउंुसिलिंगच सुरु केले. इन्स्पिरेशन, इनर फिलींग, आयुष्यातले गोल या विषयांवर ती बोलू लागली. ती मला प्रत्येक गोष्टीतून चांगलेच तेवढे कसे घ्यायचे ते शिकवायची. कधी कधी ते सारे थिअरॉटिकल वाटायचे. हे सगळे आपल्याबरोबर घडत असताना निमूटपणे खपवून घ्यायला मी गांधीजी किंवा कुठला संत नव्हतो. मग अशावेळी मला रस्त्यावर चालताना प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसू नका, त्याने तुमचे लक्ष्य गाठायला वेळ लागेल वगैरेसारखे विचार थोतांड वाटायचे. मला तशा कुत्र्यांवर नुसते दगडच मारायचे नव्हते तर त्याला चोप देऊन अशी अद्दल घडवायची होती की नंतर माझ्यावर भुंकताना तो कुत्रा शंभरवेळा विचार करेल.\nमाझा स्वभाव आर्याला चांगलाच समजला होता. मी जेव्हा जेव्हा निराश दिसेन तेव्हा तेव्हा ती मला समजावून निराशा पळवून लावायची. एखाद्या हॉटेलमध्ये स्नॅक्सच्या निमित्ताने नेऊन मला छोट्या छोटया गोष्टी सांगून मूड हलका करायची. तिने कुठले सेल्फ हेल्पवरचे पुस्तक वाचले की ते तू वाचायला हवे म्हणून मागेच लागायची पण मी ते वाचायचोच नाही. एकदोनवेळा असे झाल्यावर ती ते पुस्तकच आणून द्यायची आणि वाचले की नाही ते तपासायला माझी व्हायवा घ्यायची. खरं म्हणजे मला ती पुस्तके आवडायची नाहीत. बोअर व्हायचो पण त्यातली माहिती डोक्यात घुसायची नाही. त्यापेक्षा मला काल्पनिक जगात भरार्‍या मारणे आवडायचे. अशी पुस्तके मी खूप एन्जॉय करायचो. कधी कधी तर आवडती पुस्तके रात्रभर जागून वाचायचो. ती पुस्तके वाचून वाचून बॅनर्जीचा बदला घ्यायच्या अचाट कल्पना माझ्या डोक्यात साठल्या होत्या, पण त्या अंमलात आणू शकत नव्हतो. तसे करताना सापडलो असतो तर मला कंपनीच्या बाहेर जावे लागले असते.\nएकूण म्हणजे, मी कंपनीत आल्यापासून बॅनर्जी हा माझ्या आयुष्यातला नंबर एकचा व्हिलन होता.\nथिएटरमधून बाहेर आल्यावर खरोखर खूप भूक लागली होती. मस्त गरमागरम काहीतरी खाऊन कॉफी प्यायची तल्लफ झाली होती. आर्याला ओनियन उत्तप्पा हवा होता म्हणून आम्ही फुडकोर्टला जाऊन ऑर्डर दिली आणि कॅफेटेरियाच्या एरियात बसल्यावर मी खरोखर तिच्या ओठांना इजा केली आहे ते माझ्या लक्षात आले. माझाही ओठ ठणकत होता, तरीही तिला चिडवायला मी बोललो, “आज कुणाच्यातरी ओठांवर खूप लाली चढलीये.”\n“चूप बस. काही नकोस बोलू तू. आणि नाजूक ग���ष्टी हँडल करायला शिक आता. सगळ्याच ठिकाणी ताकद आजमवायची गरज नसते.”\n समजले. अॅक्च्युली इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरीयेंस म्हणून ती गफलत झाली माझ्याकडून. आता त्याची प्रोसेस लक्षात आली आहे माझ्या.”\n“हंऽऽ माझा ओठ बघ सुजलाय किती कुणी विचारले तर काय कारण सांगायचे कुणी विचारले तर काय कारण सांगायचे\n“सॉरी बार्बी. आणि तू ही काही कमी नाहीयेस बरं का. तूझे सोड, मी काय सांगायचे\n“मी किस केला म्हणून सांग कुणी विचारले तर खुश\n“हल्ली ना, तू ही बिघडत चालली आहेस. लाज, लज्जा, शरम काहीतरी बाळग.”\n“हे तू मला सांगतोयस बिचार्‍या गरीब मुलीच्या असहायतेचा फायदा घेतल्यावर बिचार्‍या गरीब मुलीच्या असहायतेचा फायदा घेतल्यावर\n अगं कुणाला नाही, देवाला तरी घाबर. ओठ बघ माझा कसा सुजवलायस ते. वरून मलाच हा टोमणा\n“असू दे. पण मला तर आवडले.”\n“चूप रे. तुला सगळं एक्सप्लेन करून सांगावं लागतं. तू ना या बाबतीत जरा बुद्धूच आहेस.”\n“जाऊदे सोड. हे बघ मी काय आणलेय तुझ्यासाठी-” असे म्हणत पटकन विषय बदलून तिने बरोबर आणलेल्या बॅगमधून मला एक ऑरेंज कलरचा सुंदरसा शर्ट गिफ्ट केला. त्याबरोबर एक गिफ्टकार्डही होते. मी हळूच ते उघडले. मोत्यांसारख्या अक्षरांत तिने एक कविता लिहीली होती.\nमी दिसताच तूझं ते क्यूट हसणं, तू मला मिस करतोस हे तुझ्याकडून ऐकणं\nआणि क्षण ना क्षण तूला आठवत बसणं आता रोजचंच झालंय…\nतुझ्याबरोबरच्या आठवणीत स्वत:च्या आस्तित्वाला विसरून\nकशाचंही भान न रहाणं आता रोजचंच झालंय…\nवेड्यासारखं तू माझ्यावर प्रेम करणं, तुझ्या नजरेला नजर मिळाली की\nरोमांचित होऊन अंगावर गोड शहारा येणं आता रोजचंच झालंय…\nनिवांत डोळे मिटून तुझ्या खांद्यावर मान टेकता यावी म्हणून\nप्रत्येक क्षणाला तुझी ओढ लागून रहाणं आता रोजचंच झालंय…\nश्रावणसरीसारखं तुझं माझ्या आयुष्यात येणं, बघता बघता माझा श्वास बनून जाणं\nआणि त्या श्वासाला समजून घेत जगण्यासाठी तुझ्यात हरवणंही आता रोजचंच झालंय…\nतुझ्या बार्बीकडून माझ्या शोनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nते वाचल्यावर मला हवेत उडत असल्यासारखे वाटले. किती मस्त कविता लिहीलेली तिने. मी प्रेमाने ओथंबलेल्या तिच्या नजरेला नजर दिली आणि मलाच लाजल्यासारखे झाले. ती माझ्यातल्या एकूणएक हालचाली टिपून घेत होती. माझ्यासाठी हे सारे जंबो सरप्राईज होते. खरं सांगायचं तर मी कार्डाची��ेखील अपेक्षा ठेवली नव्हती. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी बोनस होत्या. मी अजूनही त्या कवितेतच हरवलो होतो, तिच्या प्रश्नाने भानावर आलो, “शर्ट आवडला तुला\n“मग डार्क शेड्स का नाही वापरत तू\nवास्तविक मी माझ्या कपड्यांच्या रंगाविषयी खूप चोखंदळ होतो. ऑफिससाठी कुठलीही कॅज्युअल किंवा डार्क शेड मला चालायची नाही. माझे एकूणएक शर्ट ग्रे किंवा निळसर शेड्सचे असायचे. ते ही प्लेन किंवा लायनिंग. कॅज्युअल वाटतात म्हणून चेक्सही घ्यायचो नाही. आर्या अगदी विरुद्ध टोकाची होती. नेहमी आर्टिस्टिक कपडे वापरायची. वर्तुळे, डायमंड्स, डॉट्स अशा भौमितिक आकृत्या असलेली कपडे तिला फार आवडायची. त्यातही विषेश आवड म्हणजे, सिनीयर केजीतल्या मुलांनी स्केच केल्यासारखे दिसणारे टीशर्ट. तसल्या टीशर्टचे तर तिच्याकडे कलेक्शनच होते.\nखरं म्हणजे बहुतेक सर्व मुलींना असतो तसा आर्यालाही अतिशय चांगला ड्रेस सेन्स होता. तसे पहायला गेले तर फॅशनच्या बाबतीत आपण मुलं जवळजवळ अडाणीच असतो. या क्षेत्रात आपल्या डोळ्यांसमोर उत्क्रांती झालेली आहे तरीही आपण स्वत:मध्ये बदल करून घेत नाही. एखाद्या मुलीच्या कानात काट्यांचमचामधला काटा दिसला तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. इट्स फॅशन मी केस एकत्र ठेवायला एका मुलीच्या डोक्यात कात्री पाहिली आहे.\nखाऊन झाल्यावर मी तिला तिच्या घराजवळच्या बसस्टॉपवर सोडले आणि परत निघण्यासाठी मी गाडीला किक मारून तिथून निघणार एवढ्यात ती दोन मिनीटे थांब म्हणून बॅगमध्ये काहीतरी शोधायला लागली. शेवटी तिला हवी असलेली गोष्ट सापडली असावी कारण तिच्या चेहर्‍यावरून तरी तसे वाटत होते. दोन्ही हातांनी ती वस्तू स्वत:मागे लपवत ती माझ्यासमोर आली आणि तिने हळूच हात पुढे केला. ती वस्तू दोन्ही हातांच्या मूठीत झाकली असल्याने मला काय आहे ते समजायला मार्ग नव्हता. माझी उत्सूकता शिगेला पोहोचली होती. मग हळूच तिने एक हात बाजूला घेतला आणि छोटासा लाल रंगाचा ज्वेलरी बॉक्स माझ्या नजरेस पडला. हळूवारपणे तिने तो उघडला. रेड वेलवेटच्या बॅकग्राऊंडवर सोन्याची रिंग चमचमत होती.\n“हात पुढे कर. तुला हे माझ्याकडून स्पेशल गिफ्ट.”\nमी पुतळ्यासारखा जाग्यावरच थिजलो. माझ्या कंठातून शब्द फुटेना तरीही धक्क्यातून सावरत कसाबसा मी बोललो, “वेडी आहेस का तू\n“ही खरी रिंग आहे.”\n“माहिताय मला. मीच बनवलीये तुझ्यासाठी.”\n डिटेलमध्ये शिरायची ही वेळ नाही. ते बघ, लोक आपल्याला पहाताहेत.” आणि खरोखर हा सोहळा पहायला बाजूच्याच बसस्टॉपवर उभे असणारे वीसेक लोक तरी होते. पण आर्याला त्याचे काही वाटत नव्हते. ती डोळ्यांत प्राण आणून माझ्याकडे पहात होती. त्या सर्वांच्यासमोर मलाच अवघडल्यासारखे झाले. बसस्टॉपवरची गर्दी कमी की काय म्हणून दोनतीन रिक्षावालेही त्यांच्या आतल्या पॅसेंजरसह आम्हांला पहात थांबले. त्यांना कॅमेरा कुठे आहे ते समजत नव्हते. एखाद्या टीव्ही सिरीयलचे शुटींग सुरु आहे असा सीन त्यांच्यासमोर चालला होता. मी पुढे काय करतोय ते पहायला त्या सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली.\nमी पुढे काहीच हालचाल करत नाही हे पाहून तिनेच माझा उजवा हात हातात घेतला आणि त्या बॉक्समधली रिंग माझ्या बोटात सरकवली. ती एकदम परफेक्ट बसलेली दिसताच ती आनंदून गेली. बसस्टॉपवरचे प्रेक्षक आणि रिक्षावालेही तिच्या आनंदाने खुश झाल्याचे दिसले. दरम्यान एक बस येऊन गेली होती. काहीजणांनी आमचा सोहळा पहायला ती सोडल्याचेही माझ्या लक्षात आले. पण त्यांचे बस सोडणे कारणी लागले होते हे त्यांच्या चेहर्‍यावरून समजत होते.\n“अगं तुझ्या आईबाबांची परवानगी घ्यायची आहे अजून. त्यासाठी कार्यक्रम वगैरे करावा लागेल.”\n“ते सारं आपण नंतर पाहू. पण हे टोकन आहे असे समज.”\n“मी आयुष्यभरासाठी तुला बूक केलेय त्याचे.”\n“मग मी तुझ्या बुकिंगसाठी कधी येऊ घरी\n“वेळ आली की मी तुला सांगेन. पण माझ्या पप्पांना लाईटली घेऊ नकोस. ते मिलीटरीमध्ये कर्नल होते आणि तुला आपल्या लग्नाची सहजासहजी परमिशन मिळेल या भ्रमात तर राहूच नकोस. सो बी ब्रेव्ह\n“त्यांचे टेंशन आताच द्यायची गरज आहे\n“मी टेंशन नाही देत आहे. रिअॅलिटी सांगते आहे.”\n“देतील गं ते परमिशन.”\n“तू अजून पाहिले नाहीस त्यांना म्हणून बोलतो आहेस हे.”\n“पण तुला मिळवायचंय म्हणजे त्यांना पहावे तर लागेलच.”\n“बेस्ट ऑफ लक देन.”\n“पण तू घे ना त्यांची परमिशन.”\n तुझी परीक्षा तू पास करायची आहेस.”\n परीक्षा घेणार पप्पा, लग्न करणार मुलगी…आणि ती ही कसली तर असा हल्ला करणारी” म्हणून मी माझा हात ओठांवर ठेवला.\nती जोरजोराने हसायला लागली, “सॉरी, पण आता तुझ्याकडे दुसरा चॉईस नाहीये.”\n“चल बाय बाऽय…गुड नाईट, येतो मी.”\nहा सीन बसस्टॉपसारख्या सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर घडल्यामुळे मी लज्जेने लाल होऊन ति��ून आनंदात निघालो खरा पण का कुणास ठाऊक, मिलीटरीतून रिटायर झालेल्या आर्याच्या कर्नल बाबांना भेटून त्यांच्यासमोर तिची मागणी घालायची हा विचारच मला अस्वस्थ करत होता.\nएकदिवशी सर्व टेक्निशियन टीमसोबत लंच करत होतो आणि आर्याचा कॉल आला. मला जेवताना कुणाचा कॉल आला की खूप राग येतो. लोक नीट जेवूदेखील देत नाहीत, आपले अर्धे लक्ष कॉलवर आणि उरलेले जेवणावर. म्हणून जेवताना मी शक्यतो कॉल रिसीव्ह करत नाही. पण नेमका मी त्यादिवशी फोन टेबलावर ठेवला होता. ‘बार्बी कॉलिंग…’ असे डिस्प्ले होत असलेली स्क्रीन सर्वांना दिसत होती. उगाच बार्बी या नावाने लोक मला चिडवायला चालू करायचे म्हणून मी पटकन फोन उचलून कानाला लावला.\n“हाय शोना, काय करतोयस” ती फोनवर नेहमी आनंदी कशी काय असते याचे कोडे मला अद्याप उलगडायचे होते.\nमुलींनी एकदा कुणाला फोन केला की समोरच्यांच्या आजुबाजूला काय असेल याची त्यांना चिंता नसते. त्यांना हवे तसे त्या वातावरण बदलतात. त्या आनंदी असल्या की सगळे जग आनंदात असायला हवे असते. आणि त्या दु:ख झाल्यावर लहान बाळासारख्या रडू लागल्या की आपणही दु:खी व्हायला हवे अशी त्यांची अपेक्षा असते. याबाबतीत काही गफलत झाली तर समोरचा गेला गॉड ब्लेस हिम मी नुसताच फोन कानाला लावला होता. पुढे काहीच बोलत नाही हे समजल्यावर पलिकडून आवाज आला,\n“मी काहीतरी विचारतेय तुला-”\n“वेळ काय झालाय आर्या” मी बार्बी म्हणून रिप्लाय केला नाही हे ऐकल्यावर मॅटर काहीतरी सिरीयस आहे हे तिच्या लक्षात आले आणि तिने मी विचारलेल्या प्रश्नाचे आज्ञाधारकपणे उत्तर दिले, “दुपारचा एक वाजतोय.”\n“मग दुपारी एक वाजता आपला लंचटाईम असतो ही साधी गोष्ट तुला माहित नाही” मी उगाचच तिच्यावर वैतागलो. मी सरळ लंच करतोय आणि कॉलबॅक करतो असे म्हणू शकलो असतो पण सकाळपासून बॅनर्जीने हैराण केले होते, त्याचे फ्रस्ट्रेशन असे निघाले. तिला हे सारे माहित असण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय बाजूला खूपजण असल्याने मी शक्य तेवढे हळू आणि प्रेमाने बोलायचा प्रयत्न केला. तिला माझ्या आवाजातला चिडचिडेपणा समजला, “ओह” मी उगाचच तिच्यावर वैतागलो. मी सरळ लंच करतोय आणि कॉलबॅक करतो असे म्हणू शकलो असतो पण सकाळपासून बॅनर्जीने हैराण केले होते, त्याचे फ्रस्ट्रेशन असे निघाले. तिला हे सारे माहित असण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय बाजूला खूपजण असल्याने मी शक्य तेवढे हळू आणि प्रेमाने बोलायचा प्रयत्न केला. तिला माझ्या आवाजातला चिडचिडेपणा समजला, “ओह लंच करतोयस तर. मी नंतर फोन करू का मग लंच करतोयस तर. मी नंतर फोन करू का मग\n“मी काहीतरी प्लानिंग करतीये.”\n“प्लीज आता कोडी नकोस घालू. जे काही आहे ते स्पष्ट सांग.”\n“ठीकाय. मला वाटतं तुझा मूड नाही बोलायचा.”\n“नाही, असं काही नाही. तू बोलत रहा.”\n“तू उद्या ऑफिसला येणार नाहीयेस.”\n“कशाबद्दल बोलतीयेस तू सांगशील का प्लीज\n“डोन्ट टेल मी, तुला माहित नाही म्हणून.”\n“उद्या तुझा बर्थडे आहे राजा\n खरंच की. शप्पथ, मला आयडिया नव्हती.”\nआणि खरंच मी माझा बर्थडे विसरलो होतो दिवसेंदिवस माझ्यावर कामे डंप करून बॅनर्जीने मला वेडे करून सोडले होते त्यामुळे वेळ काळ याचे मला भानच नव्हते. गेले तीन आठवडे मी एका महत्वाच्या प्रोजेक्टवर रात्री आठ वाजेपर्यंत ऑफिसमध्ये थांबून कामे करत होतो. आणि कहर म्हणजे दुसर्‍यादिवशी येऊन बॅनर्जी मला काल एवढ्या लवकर का गेलास असे विचारायचा. या कामाच्या नादात कधी कधी तर आठवड्यातला कोणता दिवस चालू आहे हे ही मला आठवायचे नाही. रविवारीदेखील मी ऑफिसला लेट होईल म्हणून दचकून उठायचो.\nआणखी एक म्हणजे माझे आईबाबा किंवा फॅमिली इथे मुंबईत नसताना मी ऑफिस सुटल्यावर काय करतो ह्यात बॅनर्जीला खूप इंटरेस्ट होता. त्यामुळे तो वरचेवर “ऑफिस सुटल्यावर काय करतोस” असे विचारून हैराण करायचा. मी ऑफिस सुटल्यावर जे काही करतोय ते सगळे त्याला सांगावी अशी त्याची अपेक्षा होती. लोकांच्या काय काय अपेक्षा असतात\nकुणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने मी फोनमध्ये कुजबूजलो, “हो. घेईन मी सुट्टी उद्या.”\nमी काहीही आढेवेढे न घेता लगेच उद्या सुट्टी घेतो म्हटल्यावर आर्या खूप खुश झाली.\n“आणि यावेळेस सगळे प्लानिंग मी करणार.”\n“ठीकाय. जे काही करणार आहेस ते कर आणि संध्याकाळपर्यंत मला कळव.”\n“ऐक. अॅक्च्युली मी सगळे फायनल केले आहे.”\n“काय प्लान आहे, ते तरी सांग मग.”\n“उद्या आपण मुव्हीला जाणार आहोत.”\nमला तिच्याबरोबर वाद घालून शेवटी हरायचे नव्हते. बर्‍याचदा असेच व्हायचे म्हणून जास्त इंटरेस्ट न दाखवता मी कॉल डिस्कनेक्ट करून माझाच वाढदिवस कसा काय विसरलो याचा विचार करू लागलो. पण मी विसरलो असलो तरी आर्याच्या बरोबर लक्षात होता. गर्लफ्रेंडचे एक मात्र असते – तुम्ही तिला एकदा बर्थडे विश केला की ती तुम्हाला तुमचा बर्थडे विचारेल आणि कायमचा लक्षात ठेवेल. बाकी काही नसलं तरी मुली तारखा लक्षात ठेवायला जाम मास्टरमाईंड असतात. त्यांचा बर्थ डे, तुमचा बर्थडे, व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, लग्न झाल्यावर अॅनिव्हर्सरी वगैरे वगैरे. अगदी तुमचे ब्रेकअप जरी झाले तरी एखाद्या अननोन नंबरवरून बर्थडे मेसेज येण्याचीही शक्यता असते. येडपटासारखा पुन्हा त्या नंबरला कॉल लावायच्या भानगडीत पडायचे नसते कारण तो नंबर लगेच स्वीच ऑफ केलेला असतो.\nदुसर्‍या दिवशी आजारी आहे म्हणून बॅनर्जीला थाप ठोकली आणि सरळ आर्याबरोबर पिक्चरला जायचे ठरवले. सकाळी उठून मोबाईल चेक केला तर कॉलेजच्या वॉट्सअॅप गु्रपवर मित्रांनी हॅपी बर्थडेवाल्या मेसेजेसचा पाऊस पाडला होता. सर्वांना पार्टी हवी होती. ती द्यायचे कबूल करून मी माझ्या काळजाच्या तुकड्याचा चॅट उघडला. ऑनलाईनच होता तो मला एक मेसेजही आलेला.\nतुला काय गिफ्ट हवं\nगिफ्ट विचारून देतात वाटतं, असं कुणीतरी एकदा विचारलेलं आठवतंय मला\nआश्चर्यचकित होऊन भुवया उडवत असलेली एक इमोजी आली. आणि त्यानंतर मेसेज.\n माझेच डायलॉग मलाच परत\nकाही नाही दिलेस तरी चालेल. माझे गिफ्ट मी घेईन.\nमी नाही दिले तर काय घेशील\nते तू माझ्यावर सोड. मी पाहीन.\nहो. आणि खरोखर मी घेणार बरं का त्यावेळी तुझ्या कोणत्याही एक्सक्यूजेस ऐकून नाही घेणार\nआणि माझ्याकडे ते नसले तर\nया मेसेजवरून मी कोणत्या दिशेने बोलतोय याचा तिला अंदाज आला असावा.\n मग पाहतेच तुझे धाडस\nनो चॅलेंज. चल आवरतो आता.\nहो मला पण खूप आवरायचेय\nवास्तविक मला कोणताही पिक्चर पहाण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. मला आर्याबरोबर वेळ घालवायचा होता. खरं म्हणजे मी प्रपोज केले होते, ती हो बोलली होती पण दोघांनी म्हणावासा एकत्र वेळ घालवला नव्हता किंवा त्यानंतर कधी फिरायलाही गेलो नव्हतो. त्यात गेला महिनाभर ऑफिसमध्ये वेड्यासारखा काम करत होतो. आर्याने खूपवेळा भेटण्याविषयी विचारले होते पण कामाच्या अर्जंसीमुळे ते जमले नव्हते. तो प्रोजेक्ट आता पूर्ण झाला होता. आम्हा दोघांना एकत्र वेळ घालवण्यासाठी माझ्या वाढदिवसाचा योग एकदम परफेक्ट जुळून आला होता. माझ्या वाढदिवसाची संध्याकाळ माझ्यासोबत घालवायचा प्लान तिचाच होता. तिनेच पुढाकार घेऊन मुव्ही टिकीट्स वगैरे बूक केली होती. तिनेही त्यादिवशी ऑफिसला सुट्टी मारली होती. कोणता प��क्चर पहायचा आहे ती माहिती मिळत नव्हती. शेवटी कुठे या प्रश्नावरून खूप जीव काढल्यावर – मुलुंडच्या आर मॉलला तीन वाजता भेट – एवढे समजले.\nतीन वाजता मी आरमॉलला पोहोचून तिला फोन केला तर ती रिक्षात होती. पाच मिनीटांत पोहोचते म्हणाली. मी तोपर्यंत इकडेतिकडे फिरत टाईमपास केला. ती यायला दहा मिनीटे लागली. साडेतीनच्या शोसाठी अजून पंधरा मिनीटे अवकाश होता. ती समोर आल्यावर हसते बोलते गुलाबाचे फुल आल्याचा भास झाला. ती मेलेनियल पिंक कलरचा फ्लेअर ड्रेस घालून आलेली. डाव्या हातात तिच्यासारखेच नाजूक कलरफुल रिस्टवॉच आणि पायातली डार्क ब्लॅक सँडल घातलेली ही एकूण छोकरी भलतीच क्युट दिसत होती. आल्या आल्या ती मला बर्थडे विश करेल, मग आपण काय बोलायचे वगैरे विचार मी करत होतो पण ती मला विश करायच्या भानगडीत पडलीच नाही, जसे काही तिच्या लक्षातच नव्हते. त्याऐवजी तिने “सर्वात शेवटच्या रांगेतील कोपर्‍यातली सीट बूक केलेली आहे, चालेल तुला” हे भुवया उडवत विचारले. हे मात्र माझ्या मागच्या जन्मीचे पुण्य होते” हे भुवया उडवत विचारले. हे मात्र माझ्या मागच्या जन्मीचे पुण्य होते शप्पथ सांगतो एवढे धाडस माझ्याने कधीच झाले नसते.\n‘स्मॉल फुट’ या अॅनिमेशनपटाचा रिलीजनंतरचा तो दुसरा आठवडा होता. शिवाय मंगळवार म्हणजे आठवड्यातला मधलाच दिवस असल्याने हाऊसफुल असायचा प्रश्न नव्हता. पूर्ण थएिटर जवळजवळ रिकामे होते. सगळेजण मिळून दहाजण होतो. आम्ही आमच्या सीटमध्ये बसलो. सर्वात जवळचे कपल तीन ओळी सोडून थएिटरच्या दुसर्‍या बाजूला बसले होते. आमच्यासाठी एकदम कम्फर्टेबल सीट होती. शिवाय गर्दी कमी असल्याने आत थंडी वाजत होती.\nखूप सार्‍या जाहिराती आणि राष्ट्रगीत संपून पिक्चर चालू झाला. आल्यापासून खूर्चीत हवा तसा सेट झालो नव्हतो. एखाद्या मुलीच्या बाजूला बसून पिक्चर पहाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. तिच्या हायबॅक खूर्चीवरून तिला स्पर्श होणार नाही याची दक्षता घेत मी पलिकडे हात टाकताना माझ्यातला नर्व्हसनेस मलाही जाणवत होता. माझा हात तिच्या बाजूला आहे हे लक्षात आल्यावर तिने माझा हात हातात घेतला आणि आपली नाजूक बोटे माझ्या बोटात गुंतवून लॉक केली. तिच्या त्या धाडसाने तसल्या अंधारातही चमकून मी तिच्याकडे नजर टाकली. तिने हात न सोडता माझ्याकडे पाहिले आणि विचारले, “काय पहातोयस नको का\nही काय मला वेडा समजली की काय मी निमुटपणे पुढचा पिक्चर पहायचे नाटक केले. एक मात्र चांगले झाले होते. आर्याने मुद्दाम म्हणा किंवा चुकून, थ्री डी चे तिकीट काढले नव्हते, नाहीतर तिच्या मनात काय चाललंय हे तिच्या डोळ्यांतून मला पहाता आले नसते.\nतिच्या मोकळ्या केसांशी आणि मऊ मऊ गालांशी खेळता यावे अशा बेताने मी खुर्चीवर थोडा सेट झालो होतो. थोड्यावेळात तिने स्वत:हून तिची मान माझ्या खांद्यावर ठेवली आणि तिच्या मोकळ्या केसांच्या रेशमी झालरी माझ्या बाजूला ढकलल्या. आधीच तिच्या परफ्युमने वेडा झालो होतो. या तिच्या आणखी एका अदेने मी पार ठारच झालो. कधीकधी अतिसुखानेदेखील गुदमरायला होते, तशी माझी अवस्था झाली. ती स्क्रिनमध्ये हरवलेली (निदान तसे दाखवत तरी होती) आणि मी तिच्यात. मी मनातल्या मनात गर्लफ्रेंड ही कल्पना रंगवायला लागलो की नेहमी माझ्या डोळ्यांसमोर एक चित्र यायचे. गोरी गोरी पान, फुलासारखी छान, बोलके डोळे, हसरा चेहरा, माझ्यावर खोटे खोटे रागावणारी, माझ्यावर खूप प्रेम करणारी आणि जिच्यावर जीव ओवाळून टाकावा, अशी तिची छबी होती. साधारणपणे अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगसारखे चित्र डोळ्यांसमोर यायचे. आता त्या पेंटिंगला आर्याचा चेहरा मिळाला होता.\nआता गर्लफ्रेंड ही थीम डोक्यात आली की डोळ्यांसमोर आर्या यायची. इतकी वर्षे पेंटिंगमधला हरवलेला चेहरा मला आर्याच्या रुपात सापडला होता. खरं म्हणजे ती समोर आली की दोन्ही हातानी तिचे गाल ओढावे असे वाटायचे. तिच्या नाजूक मानेशी सलगी करणार्‍या मोकळ्या केसांच्या रेशमी झालरींशी खेळत रहावे या मोहाला नेहमी आवरते घ्यावे लागायचे. मला माहित होते, आम्ही दोघे परफेक्ट कपल वाटायचो. कुठेही गेलो आणि ती बरोबर असली की लोकांच्या डोळ्यांत माझ्याबद्दलची असूया लगेच दिसून यायची. आणि मी ती एन्जॉय करायचो. ते ही एक वेगळेच सुख होते.\nपिक्चर सुरु होऊन बराच वेळ झाला तरी माझी हिरॉईन माझ्याकडे लक्ष देईना म्हणून मी मुद्दाम तिच्या लक्षात येईल असा हलकासा धक्का दिला. ती मला अजून बिलगली मात्र तिचे लक्ष अद्यापही स्क्रिनवरच होते. तसल्या अंधारातही तिच्या मोहक गंधाने बेभान होऊन तिचे लक्ष माझ्याकडे वळवायला मी एक दीर्घ श्वास घेतला पण काहीही रिसपॉन्स आला नाही. नक्कीच ती माझ्या धाडसाची परीक्षा घेत होती. बराच वेळ झाल्याने माझे धाडसही बर्‍यापैकी वाढले होते. त्याचा ���हारा घेऊन मोकळा असलेल्या हाताने मी तिचा गालगुच्चा घेतला. माझ्या हाताच्या पंजात आधीच लॉक केलेली बोटे जोराने दाबत ती म्हणाली, “गप्प बस. मला पिक्चर पाहू दे.”\nतसल्या अंधारात मेलेनियल पिंक ड्रेसवाली बार्बीसारखी बाहुली बाजूला बसलेली असताना मी गुड बॉयसारखा नुसताच गप्प राहून तो प्राण्यांचा पिक्चर पाहीन हे तिला कसे वाटू शकते या विचाराचे मला आश्चर्य वाटले. शप्पथ काही झाले तरी मी तसे बसूच शकत नव्हतो. मी हळूच तिचे मुखकमल माझ्याकडे वळवले. स्क्रिनवरचा पिक्चर तसाच सोडून गोड हसत तिने विचारले, “मला पिक्चर पाहून देणार नाहीस का काही झाले तरी मी तसे बसूच शकत नव्हतो. मी हळूच तिचे मुखकमल माझ्याकडे वळवले. स्क्रिनवरचा पिक्चर तसाच सोडून गोड हसत तिने विचारले, “मला पिक्चर पाहून देणार नाहीस का\n“मला डोळे भरून तुला पहायचे आहे.”\nयावेळी मी बोलण्यात वेळ घालवला नाही. तिच्या मोकळ्या केसांतून हात फिरवत नाजूक मानेला हलकेच माझ्या बाजूला ओढले, हनुवटी थोडीशी वर उचलली आणि माझे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. मुलींचे ओठ हे मधाप्रमाणे गोड असतात अशी माझी समजूत होती, पण ती फोल ठरली. मधाच्या कितीही बाटल्या एकत्र केल्या तरी तुम्ही प्रेमात पडलेल्या ओठांची ती सर त्या मधाला येणार नाही. मेंदुत फ्यूज उडणे म्हणजे काय असते ते त्या क्षणाला मला समजले. माझा आणि तिचा श्वास एक झाला. तिने मोकळ्या असलेल्या एका हाताने माझ्या मानेची मागची बाजू पकडून परफेक्ट किस पूर्ण केला. मी आवेगाने तिच्या ओठांना जोराचा चावा घेतला असावा कारण “स्सऽऽ हळू राजा मी कुठे पळून नाही चालले मी कुठे पळून नाही चालले” असे ती बोललेली मला समजले तरीही मेंदूतल्या झिणझिण्या उतरल्या नव्हत्या. मी तिचे ऐकत नाही ते पाहून तिने एक पंच देऊन मला भानावर आणले.\nमाझ्या पहिल्या किसनंतर मी कुठे आहे ते मला समजत नव्हते. हो माझा आयुष्यातला पहिला किस, जी मला आवडत होती आणि मी जिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो तिच्याबरोबरचा पहिला किस माझा आयुष्यातला पहिला किस, जी मला आवडत होती आणि मी जिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो तिच्याबरोबरचा पहिला किस मी खरेखर वेडा झालो होतोे. एवढा की मी तिच्या ओठांना दुखापत केली आहे हे माझ्या गावीही नव्हते. तिला पहिल्यांदा पाहिल्यापासूनचा आवेग त्या चुंबनात होता. आमचे ओठ एकमेकांपासून बाजूला झाल्यावर काहीसे लाजून तिने तिचा हात ओठांवर ठेवला. मी तिच्याकडे माझ्या परफॉर्मन्सचे रेटिंग काय देते ते पहात होतो. तिने पुन्हा एक पंच मारला आणि खोडकरपणे कानात कुजबुजली, “बावळट, तू एवढा स्ट्राँग आहेस ते तुझ्या लूकवरून वाटत नाही.”\n“नको. किती दुखतंय. आवडती वस्तू अशी वापरायची असते का कधी\n“शप्पथ, आता नाही हर्ट करणार. पहिल्यांदा चूक होते कधी कधी.”\nयावेळेस माझ्यावर न सोपवता तिने हळूवारपणे माझ्या ओठांचे चुंबन घेतले. डोळे बंद केल्यावर ती किती सुंदर दिसत होती मी फक्त रिसपॉन्स देत तिच्या ओठांचा आनंद घेत राहिलो. पण हात थोडीच गप्प रहात होता. त्याने हळूच तिचे केस, मान, ब्युटीबोन असे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याला मध्येच अडवले. मी पुन्हा तो प्रयत्न केला नाही. आम्ही एका दीर्घ चुंबनात होतो तेवढ्यात मध्यंतर झाली. आणि अजून दोन लाँग किसेस, अचानक पिक्चरच संपला.\nपिक्चर संपताच अचानक तिने मला आवेगाने तिच्याकडे ओढून माझ्या ओठांचा एक जोराचा चावा घेतला. माय गॉड काय पॉवरफुल बाईट होता तिचा काय पॉवरफुल बाईट होता तिचा एवढ्यावरच ती थांबली नाही तर माझ्या कानाच्या पाळीला दातात पकडून गरम श्वासात ती कुजबूजली, “बाय द वे, हॅपी बर्थडे शोना…होप यू लाईक्ड इट एवढ्यावरच ती थांबली नाही तर माझ्या कानाच्या पाळीला दातात पकडून गरम श्वासात ती कुजबूजली, “बाय द वे, हॅपी बर्थडे शोना…होप यू लाईक्ड इट\nअलिकडे बॅनर्जी मला मुर्तीसरांची भीती घालत होता. मुर्ती म्हणजे राममुर्ती, बॅनर्जीचे बॉस. मार्केटिंग डिपार्टमेंटचा हेड असणारा हा माणूस अत्यंत हुशार आणि प्रामाणिक होता. आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याने कंपनीला अमाप फायदा मिळवून दिलेला. आमचे डिपार्टमेंट मार्केटिंगबरोबर काम करायचे म्हणून अप्रत्यक्षरित्या ते आमचे बॉस असल्यासारखेच होते आणि बॅनर्जीचे रिर्पोटिंगही त्यांना होते.\nआमच्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही घोळका करून काही बोलताना किंवा हसताना दिसलो की बॅनर्जीचे पित्त खवळायचे. आम्ही काम न करता फक्त टाईमपासच करतोय असे त्याला वाटायचे. म्हणून तो आजुबाजूला असला की आम्ही कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयांवरचे डिस्कशन शक्यतो टाळायचो. एकदिवशी तर तो मला तिसर्‍यांदा बोलला, “मुर्ती तुझ्याबद्दल विचारत होता. तुझा अॅक्च्युअल प्रोफाईल काय आहे आणि हल्ली तू जास्त काम करताना दिसत नाहीस असे त��� बोलत होता.”\nमला ते ऐकायचा कंटाळा आला, शेवटी मी चिडून बोललो, “बॉस, आत्ताच्या आत्ता मुर्तीसरांकडे जाऊन माझ्याबद्दल जे काही आहे, ते एकदाच संपवून टाकूया. मला सारखे सारखे हे ऐकायचा कंटाळा आलाय. एवढे काम करूनही त्यांना तसे वाटत असेल तर मला जॉबबद्दल सिरीयसली काहीतरी विचार करायला हवा.”\nमाझी सटकली आहे हे बॅनर्जीच्या लक्षात आले. वास्तविक तो एखादी गोष्ट पुढचा माणूस इरिटेट होईल इतकी ताणायचा. कधी कधी लोकांना उगाचच मुर्तीसरांची भीती घालायचा. पण का कुणास ठाऊक, राहून राहून तो मला घाबरावयला तसे बोलत होता अशी शंका येत होती, त्यामुळे आपण आता माघार घ्यायची नाही हे मी ठरवले.\n“बॉस, आत्ता लगेच जाऊ या का आपण त्यांच्याकडे\nतो लॅपटॉपवर बिझी असल्याचे नाटक करून म्हणाला, “ठीक आहे, जाऊया आपण. पण लंचनंतर.”\nमी मुर्तीसरांना बॅनर्जीएवढा नसलो तरी बर्‍यापैकी ओळखत होतो. मला माहित होते, मुर्तीसर कुणाविषयी पाठीमागून बोलणार्‍यातले नव्हते. त्यांना एखाद्याविषयी काही वाटले तर त्याला केबिनमध्ये बोलवून घेऊन डायरेक्ट त्याच्याशीच बोलत. काही चुकले असेल तर समजावून सांगत. पण बॅनर्जी मुर्तीसरांच्या नावाखाली आपल्या मनाचेच काहीही सांगून मला प्रेशरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होता. आज बॅनर्जीची गोचीच करायची हे मी ठरवून लंचनंतर पुन्हा त्याला विचारले. त्यावेळीही बॅनर्जी बिझी होता. म्हणजे बिझी असल्याचे नाटक करत होता.\n“मी आता एक महत्वाची मेल ड्राफ्ट करतोय. आपण थोड्या वेळाने जाऊया.”\nमला माहित होते, या प्रकारात मुर्तीसरांना माझ्याशी काहीही देणेघेणे नव्हते. मुर्तीसर तसे बोलले असते तर बॅनर्जीने मला कोणतेही काम करू दिले नसते. दुसर्‍या क्षणाला त्याने मला मुर्तीसरांच्या केबिनमध्ये आरोपीसारखा उभा केला असता. मी ही काही झाले तरी आज त्याला चूक ठरवायचेच या हट्टाने पेटलो होतो. ऑफिस सुटायच्या वेळेस पुन्हा एकदा त्याला मुर्तीसरांकडे जायची आठवण केली पण आता मुर्ती बिझी आहे असे उत्तर मिळाले.\nमी पॅन्ट्रीमध्ये कॉफी प्यायला गेल्यावर मुर्तीसर पेपर वाचण्यात बिझी असल्याचे स्वत:च्या डोळ्यांनी कन्फर्म केले. बॅनर्जी त्यादिवशी मुर्तीसरांकडे आला नाही हे सांगायला नकोच. पण त्या प्रसंगाचा एक मात्र फायदा झाला, त्यानंतर बॅनर्जीने मला त्यांची भीती घालायचे कमी केले. तसेही मला मुर्तीसरांची अज��बात भीती वाटत नव्हती. कंपनीतल्या अनेक हुशार व्यक्तिमत्वांपैकी ते एक होते आणि कोणता माणूस किती पाण्यात आहे हे त्यांना लगेच समजायचे. शिवाय माझ्यामुळे एका मोठ्या घोटाळ्यातून वाचल्यामुळे मुर्तीसरांच्या मनात माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता.\nआमच्या एका कस्टमरकडून एक सिस्टिम इंटीग्रेट करायची आम्हाला ऑर्डर आली होती. या नवीन ऑर्डरनुसार तयार होणार्‍या मशिनने त्यांच्या कंपनीत वापरल्या जाणार्‍या विजेचा दर्जा समजणार होता. खूप महागड्या मशिन्ससाठी चांगल्या दर्जाची वीज वापरणे आवश्यक होते, हे त्यांना समजले होते आणि त्या इंटिग्रेशनसाठी आम्हांला स्पेशल टाईपचे सहा सेन्सर्स लागणार होते. आम्हांला हवे ते सेन्सर्स आणि बाकी गोष्टी मिळाल्यावर आमच्या डेव्हलपमेंट इंजिनियर्सनी अभ्यास करून नवीन मशिनचे प्रोटोटाईप तयार केले आणि कस्टमरला फायनल प्रॉडक्टचा डेमोही दाखविण्यात आला. कस्टमरला जसे हवे होते, अगदी तसे इंटीग्रेशन झाले होते.\nआमच्यासाठी ती ऑर्डर खूपच फायद्याची ठरली. पुढच्या महिन्याभरात दुसर्‍यांसाठी इंटिग्रेशन न करता आपणच हे पूर्ण प्रॉडक्ट तयार करून विकूया, असे प्रपोजल मार्केटिंगने सिनीयर मॅनेजमेंटसमोर ठेवले आणि त्यांनीही ते अप्रुव्ह केले. आमच्या बाजूने नव्या प्रॉडक्टची कॉस्ट वर्कआऊट करणे आणि त्याचा एक वर्किंग सेटअप करायची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. मी त्या प्रोजेक्टसाठी लागणारे बिल ऑफ मटेरियल बनवले, ती यादी पुन्हा पुन्हा चेक करून त्यात काही राहिले तर नाही ना याची खात्री केली आणि मग ती लिस्ट मल्लुकडे दिली. मटेरियल मागवणे हे त्याचे काम होते. दोन दिवसांनी पर्चेस डिपार्टमेंटकडून मला फोन आला. आम्हाला नवीन प्रोजेक्टसाठी लागणारे सेन्सर्स महिन्याभरापूर्वी वापरले होते तसेच हवेत, की आणखी कुठल्या नवीन प्रकारचे ही माहिती त्यांना हवी होती. मी त्यांना महिन्याभरापूर्वी वापरलेले सेन्सर्स चालतील म्हणून कन्फर्म केले.\nदुसर्‍यादिवशी पर्चेस ऑफिसरने मला सप्लायरची मेल फॉरवर्ड केली. त्याच्या म्हणण्यानुसार महिन्याभरापूर्वी वापरलेले सेन्सर्स सध्या त्याच्या स्टॉकमध्ये नव्हते. त्याऐवजी तो दुसरे सेन्सर्स देणार होता ज्यामध्ये पहिल्यापेक्षाही अजून काही गोष्टी जास्त होत्या. त्याने मेलसोबत नव्या मॉडेलच्या स्पेसिफिकेशनची डेटाशीट जोडली होती. ती मी काळजीपूर्वक पाहिली. पहिल्यापेक्षा हा सेन्सर सरस होता खरा, पण त्यामध्ये ज्या जास्तीच्या गोष्टी होत्या त्याची आम्हाला आवश्यकता नव्हती.\nतरीही मी त्याला नवीन मॉडेलच्या किंमतीविषयी विचारायला सांगितले. तासाभरातच नवीन किंमत मिळाली. त्रेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये आणि टॅक्स अशी किंमत होती. जुने मॉडेल चाळीस हजार रुपयांचे होते. थोड्या वेळाने माझ्या डेस्कवरचा फोन वाजला,\n“वरुण हियर फ्रॉम पर्चेस. मग ऑर्डर काढू का या रेटवर\n“हो. निगोशएिट कर थोडे आणि ऑर्डर टाक. त्याबरोबर सेन्सर्स किती लवकर येतील ते बघ.”\n“त्याची काळजी अजिबात करू नकोस. त्याच्या स्टॉकमध्ये रेडी आहेत. चार ते पाच दिवसात देतो म्हणालाय. आपण त्याच्यासाठी खूप मोठा कस्टमर आहे.”\n आपण त्याच्याकडून अजून काय घेतो\n“काही नाही. हे दुसरेच ट्रान्झॅक्शन आहे. मागची साडेचौदा लाखाची ऑर्डर होती.”\nहे ऐकून मला चक्करच यायची बाकी होती.\n रिपीट करतोस का जरा\n मागची ऑर्डर साडेचौदा लाखाची होती म्हणालो.”\n“काहीतरी घोटाळा वाटतोय मला. एक मिनीट थांब, मी आलोच तुझ्याकडे.”\nमी धावतच त्याच्याकडे गेलो. तो चहा पिण्यात गुंतला होता. मी नको म्हणत असतानाही त्याने त्याच्या थर्मासमधून बाजूला ठेवलेल्या पेपरकपमध्ये चहा ओतून मला दिला. मी अचानक एवढा का घाबरलो आहे हा त्याला प्रश्न पडला होता. मी त्याला मागची ऑर्डर डिटेल्स काढायला सांगितले. बाजूला असणार्‍या फायलिंग कॅबिनेटमधून त्याने मागची ऑर्डर कॉपी काढून माझ्याकडे दिली. मी सगळी ऑर्डर कॉपी चेक केली. कॉपीच्या तळाशी असलेल्या साडेचौदा लाखाच्या आकड्याकडे मी हैराण होऊन पहातच राहिलो. त्याला मी असा का वागतोय ते कळेना. मग मी त्याला त्या ऑर्डरसाठी सप्लायरने दिलेले कोटेशन काढायला सांगितले. तो पुन्हा फायलिंग कॅबिनेटकडे गेला आणि कोटेशनची कॉपी घेऊन आला. तो पेपर माझ्या हातात देण्याआधी त्याने कोटेशनवर नजर टाकली आणि मग त्याच्या चेहर्‍यावरचा रंग उडाला.\nमी घाबरण्याचे कारण त्याला समजले असावे. त्याने पुन्हा पुन्हा कोटेशनचा पेपर चेक केला पण काही उपयोग नव्हता. खालची रक्कम बदलली जात नव्हती. पर्चेस ऑर्डर जरी त्याने बनवली असली तरी त्याला एकट्याला दोष देण्यात अर्थ नव्हता. मी त्याच्या हातातून कोटेशनची कॉपी घेऊन चेक केली. चाळीस हजार बेसिक प्राईस होती, मी त्याला ���ोल करून बाजूला सही केली होती. माझ्या सहीच्या उजव्या बाजूस बॅनर्जीची सही होती. एकूण सहा सेन्सर होते. चाळीस हजाराला सहाने गुणून दोन लाख चाळीस हजार अशी रक्कम आली होती. गुणाकारही बरोबर होता पण काळजी करण्यासारखा एकच मुद्दा होता की, दोन लाख चाळीस हजाराला गोल करून मुर्तीसरांनी त्यावर ‘युनिट प्राईस ओके’ असा रिमार्क लिहीला होता.\nपर्चेस ऑफिसरने चुकून मुर्तीसरांचा रिमार्क गृहीत धरून दोन लाख चाळीस हजार रुपयाला एक याप्रमाणे सहा युनिट्सची सप्लायरवर ऑर्डर काढली होती. यामुळे जे मटेरियल साधारण अडीच लाखात आले असते त्याला आम्ही जवळजवळ साडेचौदा लाख रुपये मोजले होते. बारा लाख रुपयांचा फरक लक्षात आल्यावर वरुण भीतीने थरथर कापू लागला. पेमेंट मिळाल्यावर तो सप्लायरही काही बोलला नव्हता. वरुणला काय करावे ते समजेना. झालेली सगळी हकीकत सांगायला घाबरतच तो त्याच्या बॉसकडे गेला. मी कोटेशन, ऑर्डर कॉपी या सगळ्या झेरॉक्स घेऊन मुर्तीसरांकडे गेलो.\nमुर्तीसर त्यांच्या केबिनमध्ये एका व्हिजिटरबरोबर बिझी होते. मी त्यांच्या केबिनच्या दरवाजावर हलक्या हाताने टॅप केले. त्यानी मला पाहून हातानेच आत यायची खुण केली आणि त्यांचे डिस्कशन मध्येच थांबवून मला विचारले, “बोल समीर.”\n“तुमच्याबरोबरच एका खूप महत्वाच्या टॉपिकवर बोलायचे आहे.”\n“दहा मिनीटे वाट पाहू शकतोस का प्लीज तोपर्यंत माझे यांच्याबरोबरचे काम होऊन जाईल.”\n“यस सर. मी बाहेर थांबतो.” मी केबिनबाहेर ठेवलेल्या सोफ्यावर वेटिंग करत बसलो. ऑफिसमधल्या मुली हातात फाईल्स व वेगवेगळे पेपर्स घेऊन इकडेतिकडे बागडत होत्या. त्यांच्या सँडल्सचा होणारा टक टक असा आवाज सगळीकडे घुमत होता. दहा मिनीटे पूर्ण व्हायच्या आत मुर्तीसरांच्या केबिनमधला व्हिजिटर गेला आणि त्यांनी मला आत बोलवून घेतले.\nआत गेल्यावर मी त्यांना पर्चेस ऑर्डरबद्दल घडलेले सर्व घटनाक्रम सांगितले. सोबत ती पर्चेस ऑर्डर आणि त्यांच्या सहीची कोटेशन कॉपीही दाखवली. या सगळ्या प्रकाराने त्याच्यांही चेहर्‍यावर टेंशन आले. पण त्यानी मला या सगळ्या प्रकरणात खोलवर घुसून चौकशी केल्याबद्दल अॅप्रिशएिट केले आणि मला ही गोष्ट एकदम गुप्त ठेवायची विनंती केली. अगदी बॅनर्जीलाही सांगू नकोस असे त्यांनी मला पुन्हा बजावले.\n“आणि तुझी काही मदत लागली तर मी बोलवेन त्यावेळी पटकन माझ्य�� केबिनमध्ये ये.”\nलगेच त्यानी पर्चेस डिपार्टमेंटच्या हेडबरोबर मिटींग घेऊन त्यांना सप्लायरकडून ती आगाऊ रक्कम परत मिळवण्याविषयी सूचना केल्या. तो सप्लायर त्या कंपनीचा भारतासाठीचा एकमेव डिलर असल्याने त्याच्याकडून बर्‍याच कंपन्या ते सेन्सर्स घेत होत्या त्यामुळे बारा लाखाचा हा किरकोळ घोळ त्याच्याही लक्षात आला नव्हता. हे अगदीच खरे वाटत नव्हते पण त्याच्याकडून तरी अशी माहिती मिळाली. आमच्या पर्चेस हेडच्या मिटींगनंतर सप्लायरने ताबडतोब बाकी रकमेचा चेक परत दिला. त्यानंतर वरुणच्या बॉसनेही मी एवढी महत्वाची गोष्ट वेळेवर लक्षात आणून दिल्याबद्दल माझे आभार मानले. तो चेक परत आल्यावर मुर्तीसरांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवून चेक मिळाल्याचे सांगितले आणि कंपनीचे बारा लाख रुपये वाचवल्याबद्दल कौतूक आणि अभिनंदन केले.\nही गोष्ट माझ्या कन्फर्मेशनसाठी नक्कीच महत्वाची ठरणार होती.\nरविवारी थोडे बरे वाटत होते. सकाळी लवकर उठून ब्रेकफास्ट केला आणि पहिले कपडे धुण्याचे कंटाळवाणे काम आटोपून घेतले. दुपारच्या जेवणानंतर एक छोटी डुलकी काढली. सव्वा तीनला मोबाईलमध्ये लावलेल्या अलार्मने मी जागा झालो. आवरून तयार व्हायला पंधरा मिनीटे लागली. आदल्या दिवशी खूप प्रयासाने मिळवलेले चार्लीचे गिफ्ट घेतले आणि विवियानासाठी निघालो. मी साधारण अर्ध्या रस्त्यावर गेलो असेन, अचानक पाऊस चालू झाला. नशीब मी गिफ्टसाठी पॉलिथीनची बॅग घेतली होती म्हणून ते भिजण्याचा प्रश्न नव्हता. थांबलो असतो तर उगाच लेट झाला असतो आणि आर्याला वाट पहात थांबवणे मला आवडत नव्हते. मी जॅकेट सोडा, हेल्मेटदेखील घेतले नव्हते त्यामुळे तसाच भिजत गेलो. तसल्या पावसात हवालदारमामांनी मला पकडायचा त्रास मात्र घेतला नाही.\nआश्चर्य म्हणजे आर्या माझ्याआधीच विवियानाच्या ग्राऊंड फ्लोअरला असलेल्या स्टारबक्सच्या बाहेर पोहोचली होती. पण बाहेर कोसळणार्‍या पावसाने नखशिखांत भिजलेली. तिने मरून कलरचा स्लीव्हलेस मॅक्सी ड्रेस घातला होता. पावसात भिजून तो अजून डार्क झालेला. तिच्या ओठांवरची त्याच कलरची पण थोडीशी लाईट शेड माझ्या मनात नाना विचारांचे तरंग छेडीत होती.\nती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. खरं म्हणजे आम्ही मुलं पावसात भिजलो तरी एवढे मोहक वगैरे दिसत नाही. तिच्या गोर्‍या अंगावर उडालेले पावसाचे थ��ंब अक्षरश: मोत्यांसारखे दिसत होते. मला त्या प्रत्येक मोत्याला स्पर्श करायचा होता पण खूप गोष्टी आड येत होत्या. पहिली म्हणजे तिची परवानगी, दुसरी पब्लिक प्लेस. मोकळे सोडलेले ओले केस तिच्या नैसर्गिक सौंदर्यात अजून भर घालत होते. तिच्याकडे पाहिल्यावर ती बाथरूममधून थंड पाण्याचा शॉवर घेऊन नुकतीच बाहेर आली आहे असे वाटत होते.\n“हाऽय बार्बी, कशी सापडलीस पावसाच्या तावडीत\n“जशी तुझ्या तावडीत सापडले तशीच.” आपल्या केसांतून पाणी नितळत आणि गोड हसत ती बोलून गेली.\n“तू घरापासून चालत तर नाहीस ना आली\n“नाही रे. एकही रिक्षावाला इकडे यायला तयार नाही. शेवटी एका काकांना जास्त पैसे देते पण सोडा म्हणून सांगितल्यावर त्यांना माझी दया आली आणि त्यांनी आणून सोडले. त्यांच्या रिक्षाला पावसापासून आतला माणूस भिजू नये म्हणून साईडचे फ्लॅपदेखील नव्हते, पण कुणीतरी एवढ्या अर्जंसीमध्ये बोलवलंय म्हणून मिळेल ती रिक्षा पकडून येण्याशिवाय पर्याय नव्हता माझ्याकडे. रिक्षात असूनही एवढे भिजले.”\n“बरं झालं. मस्त दिसतीयेस.”\n“त्यांना माहित नसावे की तू माझ्याबरोबर डेटवर येणार आहेस म्हणून.” मी पटकन विषय बदलला.\n“चूप बस. मला ठीक होऊ दे आधी. ”\n“घरातून निघताना छत्री तर घ्यायची.”\n“अरे पाऊस येईल असे वाटलेच नाही. पण तू का भिजत आलास\n“मलाही तसंच वाटलं. बरं, कुठे जायचं सांग.”\nतिचे केसांबरोबर खेळून झाले होते, “तू सर्व फायनल केले आहेस ना तू नेशील तिकडे येईन मी.”\n“असे होते तर आधी सांगायचेस मग. काहीतरी वेगळा विचार केला असता.”\nमाझ्या चेहर्‍यावरचे खोडकर भाव पाहून तिने माझ्या डाव्या दंडावर प्रेमाने एक चापट मारली, “हल्ली तू बिघडायला लागला आहेस.”\n“तुझ्या नादाला लागलोय ना मग अजून काय होणार मग अजून काय होणार\nआम्ही बाहेर उभा होतो तरी आतले लोक काचेतून आमच्याकडे बघत होते. आत गेल्यावर सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे – म्हणजे भिजलेल्या आर्याकडे वळल्या. तिने मला कोपर्‍यातले एक टेबल दाखवून तिथे बसायला सांगितले. मी ही बर्‍यापैकी भिजलो असल्याने थोडा अवघडूनच बसलो. आम्ही कॅफेच्या एका टोकाला बसलो असलो तरी कॅफेमधल्या जवळजवळ सर्वांच्या नजरा आमच्यावर होत्या त्यामुळे मला अन्कम्फर्टेबल वाटत होते. आर्या मात्र सगळ्यांकडे पाठ करून माझ्यासमोरच्या खुर्चीत लगेच अॅडजस्ट झाली आिंण भिंतीवर लिहीलेल्या असंख्य पेय���ंच्या मेनूकार्डात हरवली.\nतिथे बसलेली युगुले गरमागरम कॉफीचे मस्त घोट घेत बाहेरच्या पावसाचा आनंद लुटत होते. कॉफीचा सुवास आणि आतल्या हलक्या आवाजातल्या म्युझिकने वातावरण रोमँटिक झाले होते. आम्ही दोघांनीही चॉकलेट कॅपेचिनो सांगितले. डार्क कॅपेचिनोचा तो मोठा कप संपवायला अर्धा तास तरी जाणार यात शंकाच नव्हती. चिंब भिजल्यावर कॅपेचिनोची चव काही औरच लागत होती आणि सोबत आर्या होती मग तर काही विचारायलाच नको\nती बोलत होती आणि मी वेडयासारखा तिच्याकडे पहात बसलो होतो. तिच्या चेहर्‍यावरून नजर हटवावीशी वाटत नव्हती. पावसात भिजून थंड एसीने कुडकुडलेली ती, मानेभोवती रुळणार्‍या ओल्या केसांच्या बटा, बोलताना ओठांची होणारी मोहक हालचाल या तिच्या सगळ्या गोष्टी मी डोळ्यांत साठवून ठेवत होतो. माझे लक्ष काही केल्या तिच्या ओठांवरून हटत नव्हते. नेहमी समोरच्या माणसाच्या नजरेत पाहून बोलायचे असते असे तिने मला एकदा सांगितले होते. मी कितीतरीवेळा तो प्रयत्न केला पण तसे होत नव्हते. दुसर्‍या कुणाबरोबरही ते ठीक होते पण माझ्यासमोर बसलेले ते आरक्त ओठ…एवढे परफेक्ट होते की त्याची प्रिंट पेपरवर घेऊन सम्मेट्री पहावी असे वाटत होते. तशी सम्मेट्री पाहिली असती तर ती एकदम परफेक्ट भरली असती. अगदी एखादा मिलीमीटरही इकडे की तिकडे व्हायचा प्रश्न नव्हता. ती बोलत होती आणि लहान मुलासमोर लॉलीपाप नाचवल्यावर ते जसे मंत्रमुग्ध होऊन जाते, तसे मी तिच्याकडे पहात बसलो होतो. माझी भारावलेली नजर कुठे आहे, ते तिच्या लक्षात येऊ नये म्हणून मी मधूनच माझ्या कॉफीच्या कपाकडे नजर टाकत होतो. तरीही मी एकटक तिच्या ओठांकडे बघतोय हे लक्षात आल्यावर तिच्या चेहर्‍यावर वेगळेच हास्य आले, “इडियट, माझ्या डोळ्यांत बघ. मघापासून कुठे लक्ष आहे तुझं\nयावेळी चोरी पकडली गेल्याने मी लाजलो. तो तासाभराचा वेळ म्हणजे शब्दांत न सांगता येण्यासारखा अनुभव होता. तिच्याबरोबर रहायचे म्हणजे घड्याळाचा काटा पकडून ठेवावा असे वाटायचे. चक्क तासभर वेळ गेला तरी आताच भेटलोय असे वाटत होते. कॉफी पित गप्पा मारून झाल्यावर मी व्यवस्थित रॅप केलेले गिफ्ट तिला दिले.\n” मी सांगणार नाही हे माहित असूनही ती प्रत्येकवेळी हाच प्रश्न विचाराची.\n“गिफ्ट. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचा म्हणजे लेबलवरचा मेसेज.”\nतिने लेबलवरचा मेसेज वाचला आण��� लाजून होकारार्थी मान हलवत ती म्हणाली, “हो.”\n“कशाला हो म्हणतीयेस माहित आहे ना तुला\n“माहिताय. तुला इतके दिवस होकार हवा होता ना\n“मला रायटिंगमध्ये हवा होता.”\n“मी रायटिंगमध्ये नाही देणार.”\n“तसे लिहून दिले आणि मी कुणाबरोबर पळून गेले तर त्याचा पुरावा म्हणून वापर करशील.”\n ओळखत नाही का मी तुला\n“आता अजून काय ठेवलंयस का विचारायला\n“तू मला मिस करतेस\n“अज्जिबात नाही.” माझ्याशी या विषयावर खरे बोलायचेच नाही असे तिने ठरवलेे होते. ती खोटे बोलते आहे हे मला कळत होते आणि मला कळतंय हे तिला चांगलेच समजत होते. तरीही खरं न बोलून ती मला छळल्याचा आनंद घेत होती.\n“पण मी तुला खूप मिस करतो.”\nतिने हातातले गिफ्ट वर खाली करून पाहिले आणि बरोबर अंदाजात ओळखले, “कोणती मुव्ही\n मी लहान होते तेव्हा चार्लीचे पिक्चर्स पाहिलेले. पण त्यानंतर नाही. खूप आवडायचे मला.”\n“तुला हे दोन्हीही आवडतील.”\n“सर्कस आणि सिटी लाईट्स.”\n“त्यातही काही स्पेशल पहायचे\n“दोन्ही पिक्चर्सचे विशेषत: शेवट.”\n“हे सगळं कधी प्लान केलंस\n“आणि गिफ्ट कधी आणलेस\n“काल तू हो म्हणाल्यावर. पण मुव्हीज कशा आहेत ते नक्की सांग. त्या आणण्यासाठी मी खूप कष्ट घेतले आहेत.”\nअचानक तिच्या नजरेवरून ती हळवी झाल्यासारखी वाटली. तिला काय झाले माहित नाही पण हातातले गिफ्ट बाजूला ठेऊन तिने तिचा हात हळूच माझ्या मनगटावर ठेवला आणि जवळजवळ ओरडलीच, “हे काय समीर, किती ताप आहे तुझ्या अंगात\nपुन्हा सगळ्यांच्या नजरा आमच्यावर वळल्या. मला खूप ऑकवर्ड वाटले.\n“शूऽऽ हळू बोल ना. माहिताय मला.”\n एवढा ताप असताना कशाला आलो आपण इथे\n“वेडा आहेस तू समीर. तुला बरं वाटत नाही हे समजलं असतं तर मी आलेच नसते.”\n“अगं ह्यापेक्षा जास्त तापात वरून धो धो पाऊस कोसळत असताना या सीडी मिळवायला सगळे ठाणे पालथे घातलेय काल.”\n“समीर, तुला स्वत:ची काळजी नाही का रे घेता येत\n“नाही ना. म्हणून तर तू हवी आहेस मला.”\n“बी सिरीयस समीर. मी प्रत्येकवेळी तुझ्याबरोबर असणार आहे का तुला तुझी काळजी घ्यायला हवी. निदान आता माझ्यासाठी तरी.”\n“हो. चल आपण निघुयात आता. आणि डिस्पेन्सरीत जाऊन मेडिसीन घे न चुकता.”\n“अगं मी औषध घेतलंय आधीच. आणि तसंही तू माझ्याबरोबर असलीस की कुठल्या औषधाची गरज नाही मला.”\n“मला प्रॉमिस कर तू उद्या ऑफिसला येणार नाहीयेस.”\n“माझा बॉस ऐकणार नाही.”\n“खड्डयात गेला तुझा बॉस. आराम कर आण�� बरा हो आधी.”\n“माझ्याशी फ्लर्ट करायला. फाईन\n“नो. खूप अर्जंट कामे आहेत उद्या.”\n“प्लीज शोना…माझे कधीतरी ऐकत जा ना रे.”\nती एवढे बोलल्यावर तिचे ऐकणे भाग होते. बॅनर्जीची पर्वा न करता मी दुसर्‍यादिवशी सुट्टी घ्यायचे कबूल केले. तरीही सर्वांसमोर माझा हात पकडून ती मला बाहेर घेऊन गेली. बसलेले लोक पुन्हा आमच्याकडे पाहू लागले. यावेळी मला कुणाचीही फिकीर नव्हती कारण माझी पोरगी मला हो बालली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/kalyan/videos/", "date_download": "2019-09-17T15:46:39Z", "digest": "sha1:XTQX2NS66GOHKXCM2H74UFIN6AEZTRRJ", "length": 26626, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free kalyan Videos| Latest kalyan Videos Online | Popular & Viral Video Clips of कल्याण | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनान���मित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nचोर समजून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू, पाचजण ताब्यात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकल्याणमधील पुना लिंक रोडवरील धोकादायक चेंबर पुन्हा ढासळला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n हा व्हिडीओ पाहा कशी चोरली सोनसाखळी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nखडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल ... Read More\nमध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्सप्रेस शनिवारपासून सुरू झाली आहे. ... Read More\nकल्याणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकल्याणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसेने पत्री पुलावर ठिय्या आंदोलन केले आहे. ... Read More\nतळोजा MIDCमध्ये भीषण स्फोट, दोन कामगार जखमी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाला . ... Read More\nBharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. ... Read More\nकल्याणमध्ये बॅनर लावण्यावरुन शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये राडा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविकासकामाचे श्रेय लाटण्याचा वादातून शिवसेनेच्या दोन नगरसेविका आपापसात भिडल्याची घटना कल्याण पूर्व येथील प्रभाग क्रमांक 98 मध्ये घडली आहे. कल्याण पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 98 च्या नगरसेविका शितल भंडारी असून याआधी या प्रभागाच्या नग��सेविका माधुरी काळे ह ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमॅच फिक्सिंगबिग बॉस 13भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशेअर बाजारआयफा अॅवॉर्डअफगाणिस्तानचांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090306/tvrt.htm", "date_download": "2019-09-17T14:47:15Z", "digest": "sha1:HUMGIF444DBXC67YFREGLBF7SN7QDA6R", "length": 19817, "nlines": 48, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, ६ मार्च २००९\nदहावी व बारावीच्या परीक्षा काळात लोडशेडिंग राहणार नाही, असे आश्वासन ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी देऊनही महावितरणच्या कल्याणमधील मुजोर अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहिल्याच दिवशी दहावीच्या विद्यार्थ्यांचा अंत पाहिला. कल्याण-डोंबिवलीतील अनेक शाळांमधील बत्ती या काळात गुल होती. तक्रारी करूनही वातानुकूलित दालनात बसलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आम्ही मंत्र्यांनाही जुमानत नाही, हेच दाखवून दिले. महावितरणच्या पीआरओंचा नंबरही लागत नसल्याची तक्रार अनेकांनी केली.\nटीएमटीत भत्तेच भत्ते चोहीकडे; वर्षांला तीन कोटींची लूट\nआर्थिक गर्तेत सापडलेल्या ठाणे परिवहन सेवेने (टीएमटी) महापालिकेकडे सुमारे ४३ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे. परंतु पालिकेकडून निधी घ्यायचा आणि त्याची सामूहिक लूट करायची, असा प्रघातच टीएमटीत पडला असून पाचवा वेतन आयोग लागू असतानाही प्रशासन आणि युनियन यांनी संगनमत करून तब्बल २१ भत्त्यांच्या माध्यमातून वर्षांला सुमारे तीन कोटी रुपये उकळण्याचा उद्योग सुरू केला आहे.\n‘एशियाड’मुळे प्रवाशांची हाडे खिळखिळी\nठाणे/प्रतिनिधी : एस.टी. महामंडळाच्या ताफ्यातील एशियाड गाडय़ा एकेकाळी आरामदायी प्रवासासाठी प्रसिद्ध होत्या. आता मात्र या गाडय़ांमधून प्रवास करणे जिकिरीचे होत चालले असून, साध्या गाडीपेक्षा जादा भाडे देऊन प्रवाशांना शारीरिक अन् मानसिक त्रास सहन करावा लागत आह���.२७ वर्षांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने एस. टी. महामंडळाने पांढऱ्या चकचकीत एशियाड गाडय़ा रस्त्यावर आणल्या.\nशहीद स्मारकाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण\nठाणे/प्रतिनिधी : वाडा येथे उभारण्यात येत असलेल्या हुतात्मा स्मारकाचे काम प्रगतिपथावर असून या स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे.\nहुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी ही माहिती दिली.मुंबईसह देशातील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प स्मारक समितीने केला आहे. माजी जिल्हा पोलीस अधीक्षक नवल बजाज यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजनही करण्यात आले आहे.त्यावेळेपासून स्मारकाचे काम वेगाने सुरू असून लवकरच ते पूर्णत्वास जाईल, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला आहे.\nबीएसएनएल इंटरनेट सेवा कोलमडल्याने गैरसोय\nघर खरेदी करताना कायद्याचा अभ्यास हवा- सीताराम राणे\nकोळी समाजाने महापारेषणचे काम बंद पाडले\nमेंढवण आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याची गरज\n‘बुस्टर’च्या घुसखोरीमुळे डोंबिवलीत पाणीटंचाई\nसाईबाबा मंदिरात आर्थिक गैरव्यवहार\nठाणे/प्रतिनिधी : प्रति शिर्डी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्तकनगरमधील साईबाबा मंदिरातील निधीचा गैरवापर, सरकारी जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याचा दोषारोप सहधर्मादाय आयुक्त एन.व्ही. देशमुख यांनी साईभक्त सेवा समितीचे विश्वस्त तथा शिवसेनेचे नगरसेवक बळीभाई नईबागकर व इतर १३ जणांवर ठेवला आहे. त्यामुळे मंदिरावर लवकरच प्रशासकाची नेमणूक होईल. ठाण्यातील साईबाबा मंदिराचा हा वाद अनेक वर्षांपासून गाजत होता. मंदिराचे विश्वस्त व नगरसेवक बळीभाई नईबागकर यांच्या कारभाराविरोधात काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी भ्रष्ट्राचाराचे आरोप करून धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करून पाठपुरावा केला. तसेच शासकीय जागेवर बांधलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात आवाज उठविल्याने मोठे वादळ उठले होते. अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी महापालिकेने साईभक्त सेवा समितीच्या विश्वस्तांना नोटीस बजावली होती. याबाबतची ठाणे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी चौकशी करून विश्वस्तांवर ठपका ठेवला होता. हे प्रकरण मुंबईतील सहधर्मादाय आयुक्तांकडे गेल्यानंतर सुनावणी झाली. या सुनावणीत देशमुख यांनी मंदिरातील निधीचा गैरवापर झाला असून, शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम करण्याचा दोषारोप ठेवला आहे. यामुळे मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्त होऊन प्रशासकाची नेमणूक केली जाण्याची दाट शक्यता आहे.\nठाणे शहरात मराठी भाषा दिन साजरा\nठाणे/प्रतिनिधी : येथील मराठी ग्रंथसंग्रहालय, मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषद, स्वा. सावरकर केंद्र आणि मॅजेस्टिक बुक स्टॉल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने एका जाहीर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर, सुप्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. दाऊद दळवी आणि सुप्रसिद्ध कथाकथनकार अ‍ॅड. करुणा करंदीकर हे उपस्थित होते. अ‍ॅड. करुणा करंदीकर यांनी मराठी भाषेसाठी स्वा. सावरकरांचे योगदान यावर आपले विचार मांडले. डॉ. दाऊद दळवी यांनी सरकार दरबारी मराठी भाषेची होणारी गळचेपी यावर प्रकाश टाकला, तर संजीव लाटकर यांनी मराठीबरोबर इतर भाषांचाही वापर माणसाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे सांगून मराठी ही प्रत्येकाने आपापल्या घरात लहानपणापासूनच शिकवली पाहिजे, असे सांगितले. मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी ठाण्यात लक्षणीयरीत्या काम करीत असलेले शरद गोखले, सदाशिव टेटविलकर, स्मिता कुळकर्णी आणि कृष्णकुमार मराठे यांचा शाल, श्रीफळ व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संयोजन विद्याधर ठाणेकर यांनी केले. यावेळी पां.के. दातार, अ‍ॅड. गजानन चव्हाण, अ‍ॅड. श्रीकांत लेले उपस्थित होते.\nठाणे- येथील विहंग या संस्थेच्या वतीने आशियाई सिंहांचे एकमेव आश्रयस्थान असलेले सासनगीर नॅशनल पार्क, मध्यप्रदेशातील कान्हा व बांधवगड येथे उन्हाळ्याच्या सुट्टीत जंगल सफारी आयोजित करण्यात आल्या आहेत. या सफारीत पर्यटकांना वन्य जीवतज्ज्ञ व निसर्ग छायाचित्रकार युवराज गुर्जर यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीवन न्याहळता येणार आहे. संपर्क- २५३३०९५१.\nडोंबिवली :तंत्रशिक्षण मंडळातर्फे प्रायोजित राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धा ‘टेक्नोफिलिया २००९’ मध्ये स. है. जोंधळे तंत्रनिकेतन डोंबिवली येथील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन क���ले. या स्पर्धेत मेकॅनिकल शाखेमध्ये संतोष सोनावणे, वैभव शेटे, अमेय शिंदे व विकास थिटे या तृतीय वर्षीय मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘स्टेप इलेक्ट्रिसिटी जनरेटर’ या प्रोजेक्टला प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच कॉम्प्युटर शाखेमध्ये या तृतीय वर्ष कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांंनी तयार केलेल्या ‘डेटाबेस क्युरी थ्रु एस एम एस’ या प्रोजेक्टने प्रथम पारितोषिक पटकावले. वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रो. चौधरी, जी. डी., प्रो. शेळके डी. डी., प्रो. विनोद ठोंबरे पाटील, प्रो. सोना चौधरी इत्यादींचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.\nमैत्रेयी पुरस्काराचे उद्या वितरण\nबदलापूर/वार्ताहर- येथील शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या महिला शाखेतर्फे शनिवारी मैत्रेयी पुरस्कार वितरण तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ७ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता ब्राह्मण सभा सभागृह, वडवली विभाग, अंबरनाथ (पू) येथे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संस्थेतर्फे गेल्या वर्षांपासून सामाजिक कार्याला चांगले योगदान देणाऱ्या महिलेला मैत्रेयी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा आपली स्वत:ची जागा अनाथ मुलांसाठी, कार्य करणाऱ्या ‘नीला बाल सदन’ सुरू करणाऱ्या नीला शर्मा यांना यंदाचा मैत्रेयी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ‘सक्षम मी’ या विषयावर डोंबिवली येथील प्रतिभा बिवलकर यांचे व्याख्यानही होणार असल्याचे वंदना मुळे यांनी सांगितले.\nपर्स हिसकावून पळणाऱ्या दोघांना जमावाने बदडले\nडोंबिवली/प्रतिनिधी : एमआयडीसीतील मिलापनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून महिलांजवळील पर्स, मोबाइल हिसकावून पळून जाणाऱ्या दोन चोरांना नागरिकांनी पकडून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोन्ही चोरांना जमावाने पकडून बेदम चोपही दिला.\nमिलापनगरमधील विशाखा काकुळते ही काल रात्री दुकानात चालली होती. सोबत तिच्या दोन मैत्रिणी होत्या. यावेळी पर्स, मोबाइल चोरीच्या प्रयत्नात असलेल्या हरेश भानुशाली (बदलापूर) व लक्ष्मण गुप्ता (पाथर्ली) या दोन चोरांनी विशाखाच्या हातामधील पर्स हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. तिने ओरडा केल्याने नागरिकांनी चोरांचा पाठलाग करून त्यांना पकडले व बेदम चोप दिला. त्यांना मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. गेल्या अनेक दिवसांपासून एमआयडीसीत पर्स, मोबाइल चोरींच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/here-is-the-reason-why-ekta-kapoor-chose-ayushmann-khurana-for-dream-girl-ssj-93-1952986/", "date_download": "2019-09-17T14:49:42Z", "digest": "sha1:XAQNRF54JSK5MS6IABAQ464RC37ABC3D", "length": 13131, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "here is the reason why ekta kapoor chose ayushmann khurana for dream girl| …म्हणून ‘ड्रीम गर्ल’मध्ये आयुषमान साकारतोय मुलीची भूमिका | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\n…म्हणून ‘ड्रीम गर्ल’मध्ये आयुषमान साकारतोय मुलीची भूमिका\n…म्हणून ‘ड्रीम गर्ल’मध्ये आयुषमान साकारतोय मुलीची भूमिका\nया चित्रपटामध्ये आयुषमान एका नाटकात काम करणाऱ्या मुलीची भूमिका साकरत आहे\nअभिनेता आयुषमान खुराना याची मुख्य भूमिका असलेला ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आयुषमान या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये आयुषमान एका नाटकात काम करणाऱ्या मुलीची भूमिका साकरत आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आयुषमानची भूमिका प्रेक्षकांंच्या पसंतीत उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच या भूमिकेसाठी आयुषमानचीच निवड का करण्यात आली यामागचं कारण आता स्पष्ट झालं आहे.\n‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटामध्ये आयुषमानने लोकेश बिष्ट ही व्यक्तीरेखा साकारली असून हा लोकेश बिष्ट नाटकांमध्ये महिलांची भूमिका करतो. या भूमिकेला न्याय देण्यासाठी आयुषमानने प्रचंड मेहनत घेतली असून तो मुलींच्या गोड आणि सुमधूर आवाजात बोलताना दिसतो. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी केवळ आयुषमानचीच निवड का केली यामागचं कारण चित्रपटाची निर्माती एकता कपूरने सांगितलं आहे.\n“ज्यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मला या चित्रपटाची स्किप्ट वाचायला दिली तेव्हा मी या कथेच्या प्रेमात पडले आणि या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी प्रथम माझ्यासमोर फक्त आणि फक्त अभिनेता आयुषमान खुरानाचा चेहरा आला. कारण आयुषमान हा उत्तम कलाकार असण्यासोबतच एक चांगला व्हॉइस मॉड्युलेशनचं काम सुद्धा करतो. त्यामुळे या चित्रपटातील स्त्री व्यक्तीरेखा साकरण्यासाठी तो योग्य व्यक्ती असल्याचं मला जाणवलं. चित्रपटातील स्त्री भूमिकेला न्याय देण्यासाठी आवाजातील चढ-उतार, आवाजातील खोली नीट जाणू शकतो”, असं एकता म्हणाली.\nपुढे ती म्हणते, “मला विश्वास होता की आयुषमान कधीच हा चित्रपट मोठा आहे लहान, चित्रपटात कोणते कलाकार आहेत, या गोष्टी पाहणार नाही. तो केवळ चित्रपटाच्या कथेला महत्व देई, आणि तसंच झालं. त्याने स्क्रिप्ट वाचली आणि आपल्या भूमिकेला न्याय देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळेच या ड्रीम गर्लसाठी आयुषमानची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली”.\nदरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य करत असून चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर आणि आशीष सिंह करत आहेत. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1144152/richa-chadda-randeep-hooda-give-cameras-a-glimpse-of-their-chemistry-at-main-aur-charles-trailer-launch/", "date_download": "2019-09-17T14:54:52Z", "digest": "sha1:RBGZRBDBANZLSK6R2B6HNH5U5ELJ4CU4", "length": 10732, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: रिचा चड्डा आणि रणदीपची केमेस्ट्री..’मैं और चार्ल्स’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\nरिचा चड्डा आणि रणदीपची केमेस्ट्री..’मैं और चार्ल्स’\nरिचा चड्डा आणि रणदीपची केमेस्ट्री..’मैं और चार्ल्स’\nबॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा आणि अभिनेत्री रिचा चड्डा यांचा आगामी 'मैं और चार्ल्स' चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत एका खास कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाला रणदीप आणि रिचा दोघेही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या फोटोसेशनवेळी या दोन्ही कलाकारांनी प्रणयदृश्यांच्या पोझ देऊन चित्रपटात दोघांची हॉट केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे संकेत दिले. (छाया- वरिन्दर चावला)\n'मैं और चार्ल्स' या चित्रपटाची कथा अनोखी असून या चित्रपटासाठी टीम मधील प्रत्येकाने भरपूर मेहनत घेतली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून ही एक आगळीवेगळी कथा आता प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. हे पाहून अतिशय आनंदी असल्याचे रिचा यावेळी म्हणाली. (छाया- वरिन्दर चावला)\nरिचा आणि रणदीपचा हॉट अंदाज. (छाया- वरिन्दर चावला.)\nचित्रपटात रणदीप हुडा हा चार्ल्स शोभराज या एका कैद्याच्या भूमिकेत दिसणार आहे. (छाया- वरिन्दर चावला)\nचार्ल्सने गुन्हा केल्याच मान्य केलेले नाही, त्याच्याविरोधात एकही पुरावा नाही, कोणीही साक्षीदार नाही तरीही त्याच्यावर खटला चालवला जातो. त्याला तुरूंगात डांबण्यात येते, असे हे वेगळे पात्र साकारताना मजा आल्याचे रणदीप म्हणाला. (छाया- वरिन्दर चावला)\nया चित्रपटात आपल्या भूमिकेला विविध छटा असून त्या साकारण्याची संधी मिळाल्याने समाधानी असल्याचे रिचा म्हणाली. (छाया- वरिन्दर चावला)\nरिचा आणि रणदीपने यावेळी चित्रीकरणादरम्यानचे काही प्रसंग देखील उपस्थितांसमोर सादर केले. (छाया- वरिन्दर चावला)\nसेल्फी टाईम..(छाया- वरिन्दर चावला)\nअभिनेत्री रिचा चड्डा. (छाया- वरिन्दर चावला)\nबॉलीवूडचा बॅडबॉय रणदीप हुडा आणि अभिनेत्री रिचा चड्डा. (छाया-वरिन्दर चावला)\n'मैं और चार्ल्स'ची संपूर्ण टीम. (छाया- वरिन्दर चावला)\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mar.mu.ac.in/portal/mqin/video-gallery/convocation/", "date_download": "2019-09-17T14:23:29Z", "digest": "sha1:OSOKBWRHFJXMWGZRLTHU4CVNSGHOEVHF", "length": 3584, "nlines": 63, "source_domain": "mar.mu.ac.in", "title": "Mumbai University – English » Convocation", "raw_content": "\nविद्यापीठाविषयी दूरस्थ आणि मुक्त शिक्षण रत्नागिरी उपकेंद्र कर्मचारी लॉग-इन संपर्क साधा\n— Main Menu —मुखपृष्ठ अधिकारी\t- माननीय कुलपती - माननीय कुलगुरू - माननीय प्रो कुलगुरू - रजिस्ट्रार - वित्त व लेखा अधिकारी - परीक्षा नियंत्रक - विद्यापीठ अधिकारी संलग्नीकरण\t- ऑनलाईन संलग्नीकरण - संलग्न महाविद्यालये - संलग्न सशोधन संस्था विद्याशाखा\t- कला - वाणिज्य - कायदा - विज्ञान - तंत्रज्ञान - खेळ - इतर विभाग - वेगवेगण्या शाखेतील सदस्य सेवा आणि साधने\t- वास्तविक वर्ग - केंद्रीय संगणकीय सुविधा - विद्यापीठ संगणकीकरण केंद्र - वसतिगृह - ग्रंथालय - कर्मचारी स्वयं सेवा - विद्यार्थी स्वयं सेवा - शिष्यवृत्ती विद्यार्थी\t- प्रवेश - पुस्तिका - परीक्षा - निकाल - शिष्यवृत्ती - पदवीदान - माजी विद्यार्थी\nवित्त व लेखा अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra-assembly-election-2019/kagal-assembly-constituency/124609/", "date_download": "2019-09-17T14:32:26Z", "digest": "sha1:RVPI7IG3KIN4N3DVTWG6JKXJ55UFNOTY", "length": 9830, "nlines": 116, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Kagal assembly constituency", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महा @२८८ कागल विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७३\nकागल विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७३\nकोल्हापूर जिल्ह्यातील कागल (विधानसभा क्र. २७३) विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा ���तदारसंघाचा भाग आहे.\nकागल विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २७३\nमागील २० वर्षांपासून विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हे कागलचं प्रतिनिधित्व करत आहेत. कागल हा हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या संजय घाडगेंचा पराभव केला होता. राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून कागल तालुक्याची ओळख आहे. येथील विकासकामात श्रेयवादाचे राजकारण रंगते. त्यामुळे केलेल्या प्रत्येक विकासकामाचे उद्घाटन करुन त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी येथे गटातटात राजकारण होते. त्यामुळे एकाच कामाचं चार चार वेळा उद्घाटन या तालुक्यातील जनतेने पाहिलेले आहे. यामुळे येथील विकासकामांच्या बाबतीय येथील जनतेत संभ्रमाचे वातावरण दिसते. विद्यमान आमदार हसन मुश्रीफ जनता दरबाराच्या माध्यमातून येथील जनतेशी संपर्कात राहतात तर त्यांचे प्रतिस्पर्धी संजय घाटगे हे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मतदारांच्या संपर्कात राहतात. मागील निवडणूकीत सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते. यंदा मात्र युती, आघाडी होण्याची शक्यता आहे. तेव्हा यंदा कागलवर कोणता झेंडा फडकणार हे निवडणूकीचा निकालच सांगेल.\nमतदारसंघ क्रमांक – २७३\nमतदारसंघ आरक्षण – खुला\nविद्यमान आमदार – हसन मियालाल मुश्रीफ\nविद्यमान आमदार – हसन मियालाल मुश्रीफ\nकागल मतदारसंघाचे हसन मियालाल मुश्रीफ हे विद्यमान आमदार आहेत. २४ मार्च १९५४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे त्यांचा जन्म झाला. ते उच्चशिक्षित आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी शिवसेनेच्या संजय घाटगे यांचा दारूण पराभव केला होता.\nविधानसभा निवडणूक २०१४ निकाल\n१) हसन मियालाल मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस – १,२३,६२६\n२) संजय घाटगे, शिवसेना – १,१७,६९२\n३) परशुराम तावरे, भाजप – ५,५२१\n४) संतान बार्डेस्कर, काँग्रेस – १,०३५\n५) सुहास कांबळे, बसपा – ८३६\nहेही वाचा – राधानगरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७२\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nएकादशीला यान सोडल्यामुळं अमेरिकेची चांद्रमोहीम फत्ते; संभाजी भिडेंचा युक्ती’वाद’\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nधुळे शहर मतदारसंघ – म.क्र. ७\nशिंदखेडा मतदारसंघ – म.क्र. ८\nचोपडा मतदारसंघ – म.क्र.१०\nचाळीसगाव मतदारसंघ – म.क्र.१७\nअमळनेर मतदारसंघ – म.क्र.१५\nचांदवड – देवळा विधानसभा मतदारसंघ क्रमांक : ११८\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nहर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचंच होतं, उगीच आमच्या नावाने बोंब –...\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2017/11/2.html", "date_download": "2019-09-17T14:13:17Z", "digest": "sha1:BPEQTCUEYNPMKMSFT5V2DLAMMVLY5EBH", "length": 22827, "nlines": 243, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "मुळांक 2 च्या व्यक्ती...", "raw_content": "\nHomeअंकशास्त्रमुळांक 2 च्या व्यक्ती...\nमुळांक 2 च्या व्यक्ती...\nज्या व्यक्तींची जन्म तारीख 2, 11, 20, 29 आहे अशा व्यक्तींचा मुळांक 2 असतो. संबंधित मुळांक एकुण संख्येच्या पहील्या बेरजेच्या आधारावर गणली जाते. या मुळांकाचा प्रतिनिधी ग्रह चंद्र आहे. स्वभावतः चंद्र ग्रह शितल, भावनिक व सौम्य वृत्तीयुक्त असल्याने त्याचा प्रभाव या मुळांकधारी अभिव्यक्तींवर दिसुन येतो. अशी माणसे विनम्र व स्वप्न रंजीत मनोवृत्तीची असतात.\nचंद्र ग्रहाच्या गुणधर्माला अनुसरुन मुळांक 2 असलेल्या व्यक्ती अकस्मात आनंदी स्वभावाच्या असतात ज्यायोगे मानसिक आधारावर एक चिकाटीने हाती घेतलेले कार्य वैयक्तिक किंवा समुह स्वरुपात यशस्वीपणे पुर्ण करतात. क्रीयाशील मनोवृत्ती असल्यामुळे नवनवीन संकल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न करतात.\nचंद्र ग्रहाच्या प्रभावामुळे अशा व्यक्ती मानसिक व शारीरिक स्तरावर नाजुक असतात. अशी व्यक्ती जीवनातील भागीदारासाठी भाग्यवान ठरते. स्त्री वर्गाचा त्यांच्यावर तात्काळ विश्वास बसतो. ही माणसे नाती जपणे व टिकवण्यात हुशार असतात. अशा व्यक्ती स्त्री वर्गाकडुन मधुर स्वराद्वारे स्वहीत साधुन घेतात सोबत संबंधित स्त्रीयांबद्दलचे गुपीतही बाहेर काढतात.\nमुळांक २ असलेली व्यक्ती पुर्णत्वाला अनुसरुन असते. जे कार्य हाती घेता��� ; ते अती कुशलतेने पार पाडतात. शारीरिक दृष्ट्या अशा व्यक्ती जरी बलवान नसल्या तरीही त्यांची मानसिकता बळकट असते. त्यांचा बहुतांशी सहभाग मानसिक कार्यात यशस्वी ठरतो. स्वतःच्या बुद्धीवादाच्या जोरावर परिस्थिती पालटुन येणाऱ्या पिढीला फायदा करवुन देतात.\nहे व्यक्ती भावनाप्रधान असतात. ईतरांच्या विनंतीला मान देऊन त्यांची कामे देखील स्वखुशीने करतात. जनहीतामधे आवड असते. \"नाही\" हा शब्द यांच्या शब्दकोषात नसतो. काही वेळा स्वतःचं नुकसान भोगूनही ईतरांचा मार्ग मोकळा करतात.\nसुंदरतेचं अशा व्यक्तींना पुष्कळ आकर्षण असतं. प्रेम व सौंदर्य यांमधील ताळमेळ ईतरांच्या तुलनेत यांना अधिक चांगल्या रितीने अवगत असते. यांच्या नजरेत एक विशिष्ट प्रकारचे आकर्षण असते जे लोकांना त्यांच्या विचारांकडे अनायसे ओढत घेऊन जाते. ईतरांना अशाप्रकारे मोहर घालतात की, अनोळखी सुद्धा मित्र बनतात. केलेल्या चुका मान्य करतात. अशा वेळी न्युनगंड मानत नाहीत.\nअशा व्यक्ती निर्णय घेण्याबाबत कमकुवत असतात. कोणत्याही निर्णायक भुमिकेत हो - नाही अशा दुविधेत अडकतात. वेळेच्या उपरांत घेतलेला निर्णयही काही वेळा अमान्य करतात. मित्र वर्गाला अनुसरुन स्वतःच्या जीवनातील महत्त्वाची दिशा निर्देशने ठरवतात. असे लोक नेहमी ईतरांच्या धारेवर असतात. यांच्या सौम्य व मवाळ मतवादी धोरणांमुळे ईतर लोक त्यांचा अनैतिक फायदा उचलतात ; तरीही त्यांना खेद वाटत नाही.\nचंचल मनोवृतीमुळे ; मानसिक संघर्ष नेहमी सभोवताली सुरु राहातो. असंयमी स्वभावामुळे जीवनात चुकीच्या वेळी चुकीच्या माणसांमधुन चुकीचे विषयांवरुन चुकीचे निर्णय घेतात. ज्यासाठी त्यांना मोठी किंमतही मोजावी लागते. त्यांना अपमानजनक वागणुकीला सामोरे जावे लागते. बर्याच वेळा... अवेळी अयोग्य कृती करुन निराश होतात.\nअसे व्यक्ती मन कवडे असतात. ईतरांच्या मनोवृत्तीचा शोध चांगल्याप्रकारे घेतात पण स्वतःच्याच दुष्ट चक्रात फसुन मुख्य गफलत करतात. हे प्रवासप्रिय असतात. सहसा किनाऱ्यालगतच्या परिसराबद्दल जास्त उत्सुक असतात. अशी ठिकाणे यांच्यासाठी शुभ असतात. टुअर्स आणि ट्रावेल्स व्यवसायात चांगली प्रगती अपेक्षित असते.\nमुळांक २ असलेल्या व्यक्ती विचारी, नवशिक्या, सावध व सरळ असतात. त्यांना आत्मविश्वासाची कमतरता असते. नैराश्यवादी स्वभावामुळे मानसिक गुंतागुतीला बळीपडुन भरकटतात.\nअशा व्यक्तींनी एक विचारसरणी ठरवुन हाती घेतलेले कोणतेही काम पुर्णत्वास आणले पाहीजे. जे नियोजन कराल ; त्यात धरसोड वृत्ती त्वरीत टाळावी.\nप्रेम प्रकरणापासुन लांब राहाणेच योग्य आहे. ह्यातुन होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर लोकांकडुन विश्वास व आदर गमवण्याची वेळ येते.\nअतिउतावीळपणा टाळला गेला पाहीजे. आयुष्यात होणाऱ्या अनायास बदलांना आत्मसंयमी वृत्तीने हाताळल्यास परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित होते.\nमित्रवर्गावर विश्वास ठेवण्यापासुन स्वतःचा बचाव करावा. विशेषतः मानसिक विकृत मित्रवर्ग...\nमुळांक 2 असलेल्या व्यक्तीने पौर्णिमेला कोणतेही महत्वपुर्ण निर्णय घेऊ नये. खोल पाण्यात प्रवेश टाळवेत. अशा व्यक्तींना पौर्णिमेचा पंधरावडा अमावस्येच्या पंधरावड्यापेक्षा जास्त शुभकारक असतो.\nसंबंधित मुळांकधारी व्यक्तींनी कष्ट अथवा त्रास निवारण हेतु दत्तप्रबोधिनी संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क करावा.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nदत्तप्रबोधिनी चँनेल पार्टनरशीप संबंधित पोस्टस्\nत्राटक विद्या संबंधित पोस्टस्\nआध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्\nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nEmbed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा ��्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 10\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 24\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now\nनवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step\nपितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained\nपितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...\nअंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे - Step by step\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=329&Itemid=532&limitstart=1", "date_download": "2019-09-17T14:58:06Z", "digest": "sha1:LTTHBL7PRE6ALMS2DQIGTGCEKMN7UEVL", "length": 3919, "nlines": 59, "source_domain": "saneguruji.net", "title": "आधार मिळाला", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\n''तूं का काढलींस ही चित्रें अरे वा. एवढासा आहेस, पण चित्रें छान काढतोस. माझ्याकडे येत जा. मी तुला चित्रांचे संग्रह दाखवीन. येशील ना अरे वा. एवढासा आहेस, पण चित्रें छान काढतोस. माझ्याकडे येत जा. मी तुला चित्रांचे संग्रह दाखवीन. येशील ना ये. कितीतरी मुलें येतात.''\n''पण माझी तुमची ओळख नाहीं.''\n''आलास म्हणजे होईल. आई कामाला गेली वाटतें \n''आईनें भाकरी भाजून ठेवली आहे. ती खाऊन जाईन.''\n''मी भाजी देऊं आणून चल आमच्याकडे. भाजी घेऊन ये. ओळखहि होईल. तुझें नांव रंगा ना चल आमच्याकडे. भाजी घेऊन ये. ओळखहि होईल. तुझें नांव रंगा ना \n''तुझी आई तुला हांका मारते, त्या कानीं पडतात. तू आईला मदत करतोस. चांगला आहेस तूं मुलगा. चल आमच्याकडे.''\nदार ओढून घेऊन रंगाला घेऊन वासुकाका आपल्या जागेंत आले.\n''ये रंगा. किती दिवस तुला बोलविन बोलविन म्हणत होतें'' सुनंदा म्हणाली.\n''अग त्याला भाजी दे वाटींत. त्याच्या आईनें भाकरी भाजून ठेवली आहे.''\n''जेवायलाय राहूं दे नाहींतर \n''पुन्हां कधीं ये. ही घे भाजी.''\nरंगा भाजी घेऊन गेला. त्याची शाळेंत जाण्याची वेळ होत आली. जेवून तो शाळेंत गेला. आज त्याला आनंद झाला होता. तो पोटांत मावत नव्हता.\n''रंगा, आज किती हंसतो आहेस आईनें गोड गोड जेवण दिलें वाटतें आईनें गोड गोड जेवण दिलें वाटतें \n''आमच्या वाड्यांत वासुकाका आहेत. ते छान आहेत नाहीं ते मला चित्रांचा संग्रह दाखविणार आहेत.''\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/marathas-huge-crowd-seen-at-yavatmal-and-washim/", "date_download": "2019-09-17T14:58:44Z", "digest": "sha1:NAHL4ZYXU3ENVKSW5FMCZY5DC4C5VRQ3", "length": 5037, "nlines": 109, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "यवतमाळात मराठ्या कुणब्यांचा जनसैलाब तर वाशीम मध्ये मराठ्यांचा मेळा - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nयवतमाळात मराठ्या कुणब्यांचा जनसैलाब तर वाशीम मध्ये मराठ्यांचा मेळा\nयवतमाळात मराठ्या कुणब्यांचा जनसैलाब तर वाशीम मध्ये मराठ्यांचा मेळा\nआज महाराष्ट्रात तीन ठिकाणी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाला लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधवांनी हजेरी लावली. यवतमाळ येथे भर पावसात लाखो मराठा-कुणबी समाज बांधव आज आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि मागण्यांसाठी एकत्रित आले. शहरातील पोस्टल ग्राउंड येथून मराठा क्रांती मोर्च्याची सुरवात झाली. तर वाशीम मध्ये सुद्धा पावसातच मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चा पार पाडला.\nपुण्य नगरीत अवतरली मराठेशाही - ऐतिहासिक एल्गार \nनाशिक: गोदावरीला आला मराठयांचा महापूर\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/trending/astronaut-in-bangalore-video-viral-of-baadal-nanjundaswamy-shows-poor-road-condition/122748/", "date_download": "2019-09-17T14:43:42Z", "digest": "sha1:MUXLB64V5OJC2QFF5MYGDDWVGY6N6JIB", "length": 11145, "nlines": 115, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Astronaut in bangalore video viral of baadal nanjundaswamy shows poor road condition", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर ट्रेंडिंग अखेर अंतराळवीरानं पाऊल ठेवलं; पण चंद्रावर नव्हे…\nअखेर अंतराळवीरानं पाऊल ठेवलं; पण चंद्रावर नव्हे…\nएका अॅस्ट्रॉनॉटनं कुठल्यातरी ग्रहावर पाऊल ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर लोकांना खरी गोम लक्षात आली आणि सोशल मीडियावर हास्यकल्लोळ उठला\n...आणि अॅस्ट्रोनॉटनं जमिनीवर पाऊल ठेवलं\nसध्या भारताच्या चांद्रयान मोहिमेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एका अंतराळवीरानं भूपृष्ठावर पाऊल ठेवलं आहे. त्याचा व्हिडिओच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओचं विशेष म्हणजे हा व्हिडिओ नासाने जारी केलेला नाही. आणि त्याहून विशेष बाब म्हणजे हा अंतराळवीर चंद्रावर उतरलेला नाही. मात्र, त्याच्या पायाखालची जमीन कुठल्यातरी ग्रहावरचीच भासावी अशी आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहाणाऱ्यांना सुरुवातीला जरी तो चंद्र वाटत असला, तरी तो मात्र चंद्र नाही. हा व्हिडिओ पुढे पाहिल्यानंतर तुम्हाला या ग्रहाची ओळख पटते\nहा ग्रह आहे बंगळुरू पण बंगळुरू हा कुठला ग्रह नसून हे बंगळुरू तेच आपलं कर्नाटकमधलं बंगळुरू आहे. पण तिथल्या खड्ड्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की तिथला रस्ता म्हणजे एखाद्या ग्रहाचा पृष्ठभागच वाटावा पण बंगळुरू हा कुठला ग्रह नसून हे बंगळुरू तेच आपलं कर्नाटकमधलं बंगळुरू आहे. पण तिथल्या खड्ड्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की तिथला रस्ता म्हणजे एखाद्या ग्रहाचा पृष्ठभागच वाटावा अर्थात, मुंबईकरांना अशा खड्ड्यांची जरी सवय असली, तरी खड्ड्यांची ही समस्या सर्वांसमोर आणण्यासाठी प्रसिद्ध कलाकार बादल नानजुंदास्वामी यानेच हा अफलातून प्रयोग केला आहे. अभिनेता पूरनचंद याच्या मदतीने बादलने हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओतल्या अंतराळवीराची भूमिका पूरनचंदने साकारली आहे.\nभन्नाट कल्पनेमुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर धम्माल करतोय. नेटिझन्सच्या तुफान प्रतिक्रिया या व्हिडिओवर पडत आहेत.\nमुंबईच्या रस्त्यांवरही उतरणार अॅस्ट्रोनॉट\nएकीकडे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असताना दुसरीकडे प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम देखील या व्हिडिओनं केलं आहे. त्यामुळे आता बंगळुरूप्रमाणेच मुंबईच्या रस्त्यांवर देखील एखादा अंतराळवीर उतरताना दिसला, तर आश्चर्य वाटायला नको\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nकर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा बाप्पांच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल\nअंतराळवीराचा हा व्हिडीओ नक्की पाहा…\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\n‘मला सिंधूशी लग्न करू द्या, नाहीतर तिला किडनॅप करेन’; ७० वर्षीय वृद्धाची मागणी\nपाकिस्तानी मंत्र्याची बौद्धिक दिवाळखोरी; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल\n‘आई कुठे काय करते’ याची स्मृती इराणी यांना भुरळ\nमोठ्याने पादणार तो जिंकणार; सुरतमध्ये होतेय ‘पाद स्पर्धा’\nसावधान…कलर्ड टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक\nमहिलेने दुधात तयार केली मॅगी; रेसिपी पाहून लोक झाले हैराण\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर ���ुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2017.blog/tag/marathidiwaliissue/", "date_download": "2019-09-17T15:22:13Z", "digest": "sha1:PGYPIHNVVNS4BV2QEOAJAUJOR7GHHMUW", "length": 16072, "nlines": 69, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "Marathidiwaliissue – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\nनायजेरियन लोक बीफ फार खातात. किंबहुना बैलाचा मारून खाण्याखेरीज दुसरा काही, शेतीसाठी वगैरे उपयोग असतो हे त्यांना माहीत नसावं. तसं तर तिथे कोणताही पशु – पक्षी जर विषारी नसेल, तर तो खाद्यपदार्थ असतोच. इतकं, की बकरी ईदला बळी देण्यासाठी आपापल्या ऐपतीनुसार बैल, बोकड, कोंबडी, मासा आणि अगदीच काही नाही, तर कुत्रासुधा चालत असे. बुश मिट म्हणजे जंगलात झुडूपात मिळणारे उंदीर, साप तिथे फार आवडीने खातात. एरव्ही मला मत्स्याहार प्रिय. पण बीफचा वास माझ्या डोक्यात जात असे. हॉटेलात पहिल्या दिवशी जेवणात उकडलेला भात आणि टोमॅटो सूप मिळालं. म्हटलं हेही नसे थोडके. मग कळलं, की वेज सूप मागितलं की त्यातले बीफचे तुकडे बाजूला काढून देतात. पुढचा पूर्ण महिना ब्रेकफास्ट, दुपार, रात्रीचं जेवण फक्त आणि फक्त कोबी-टोमॅटोचं सलाड आणि स्पॅनिश ऑम्लेट यावर काढावा लागला.\nकीर्तीनगर स्टेशनवरून लोकल पकडून आम्ही नवी दिल्ली स्टेशनवर पोचलो. पाहतो तो संपूर्ण स्टेशन शीख लोकांनी खचाखच भरलेलं... बाहेर गावच्या सगळ्या गाड्यांमधून आलेल्या शिखांना रेल्वे प्रशासनाने स्टेशनवर आश्रय दिला होता. बाहेर त्यांची कत्तल चाललेली होती. एरवी आपल्या कुर्रेबाज मिशा पिळत दमदार आवाजात बोलणारा उमदा शीख तिथे भेदरलेल्या अवस्थेत बघून खरंच हृदयात कालवाकालव झाली. फलाटावर जिकडे तिकडे शिखांची कुटुंबं, लहान लहान मुलं, बायका चादरी टाकून बसलेली. रेल्वेच्या कॅन्टीनमधून त्यांना जेवण पुरवलं जात होतं. खाली माना घालून बसलेले घाबरलेले 'सरदार' बघवत नव्हते.\nसंदीप कलभंडे ७ नोव्हेंबर २०१७ ह्या दिवशी रशियन बोल्शेव्हिक राज्यक्रांतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. (त्या काळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरले जात असल्यामुळे ही घटना २५ ऑक्टोबर ची म्हणून नोंदली गेली होती. म्हणून ह्या क्रांतीला ऑक्टोबर क्रांती म्हटले जाते.) बोल्शेव्हिक राज्यक्रांतीबद्दल आजवर फारसे अलिप्तपणे बोलले गेलेले नाही. देशोदेशींच्या कम्युनिस्टांमध्ये ही क्रांती हा ए��� प्रेरणेचा स्रोत … Continue reading एका झंझावाताची शतकपूर्ती →\nप्रवासाला कुठे जातोय हे लक्षात घेऊन नेहमीच पॅकिंग करावं लागतं. पण काही ठिकाणी विशेष काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ गुरूद्वारात जाणार असाल तर डोक्यावर ओढणी किंवा स्कार्फ घ्यावा लागतो. किंवा काही अरब देशांमध्ये जाताना डोक्यावर स्कार्फ घालणं सक्तीचं असतं. तेव्हा हेही लक्षात ठेवा\nगंमत म्हणजे डोंगरावर एक दोन ठिकाणी वाटेत बांबू टाकून रास्ता रोको केलेला. मी विचारले तिकीट कसले, तो म्हणाला नो तिकिट, डोनेशन. आता इथवर चढून आलोय तर टाकू पैसे व पुढे जाऊ. पुढे गेलो. मग कळले की ती जागा खाजगी मालकीची आहे. इथे टुरिस्टांना फिरण्यास परवानगी दिली, त्याचे डोनेशन. अधिकृत तिकीट नाही. जागा छान होती, थोडं डोनेशन दिलं तरी वाईट वाटले नाही. पुढे ‘गोआ गजाह’ म्हणजे गुहेतल्या गणपती मंदिरापाशी पोहोचलो. मंदिरात प्रवेश करताना गुडघे झाकलेले नसतील तर सराँग म्हणजे कमरेभोवती लुंगीसारखे कापड गुंडाळायचे, समोर किंवा साइडला गाठ. मंदिरात प्रवेशाचे तिकीट घेऊन सराँग त्यावेळी वापरण्यापुरता मिळतो किंवा बाहेत विकत.\nदोन बॅग आणि एक लॅपटॉप इतके सामान घेऊन या देशात, अनोळखी प्रदेशात पाऊल टाकल्यावर काय वाटते हे खरे तर शब्दात सांगता येणार नाही. नोकरीसाठी येणाऱ्या लोकांचे तसे बरे असते त्यांना आल्याआल्या महिन्याचा पगार चालू होतो, बरेचदा भारतात घेऊन ठेवलेले फ्लॅट असतात. इथे आधी ऑफिसमधून आलेली माणसे असतात. विद्यार्थी म्हणून आले की सगळेच अवघड असते. कधी स्टुडन्ट लोन घेऊन आलेली मुले, तर कधी अगदी घर गहाण ठेवून आलेली मुले असतात. डोळे विस्फारून जातील इतके नवे रोज बघायला मिळते. नवीन संस्कृती, वातावरण, या सगळ्यात स्वत:ला सामावून घेत असताना, सतत आपण भारतीय आहोत ही गोष्ट पाठ सोडत नाही.\nपरकेपण सरता सरत नाही\nअचानकपणे माणसेच काय, पण एकही झाड, पक्षी, माणसांची नावे, दुकाने काहीही ओळखीचे नाही. इतके दिवस खोलवर रूजलेलं आणि रूतलेलं, हे सगळं माझं आहे, आणि हे असंच राहाणार आहे ह्या सगळ्या समजूती एका फटकार्‍यात मूळापासून उखडून निघाल्या आणि असुरक्षित वाटू लागलं. देश-वेश-भाषा यानं तर परकेपण जाणवलंच. पण त्याबरोबरच त्रास झाला तो तो इथल्या एकाही झाडाला अन पक्षाला नावानं हाक न मारता यावी याचा. सह्याद्री बघितल्यावर मनात जी तार झंकारत असे तीच इथलाही ��ोंगर बघताना झंकारत नाही, याचाही. कित्येक दिवस रस्त्यावरच्या खाणाखुणा आणि माणसांच्या चेहऱ्यामध्ये दिलासा शोधायचा निष्फळ प्रयत्न करत राहिले. स्वतःचीही ओळख विसरायला लावणारी, एक परकेपणाची जाणीव आतपर्यंत खोलवर पोचली.\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/1366", "date_download": "2019-09-17T14:56:51Z", "digest": "sha1:3DQSGHJXF6MVKJXTQNYD5KZM22XDMEPK", "length": 8900, "nlines": 149, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दोन कविता | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nनवं विश्व तयार होतं म्हणे\nकिंवा तशी शक्यता आहे\nती किती काळात होते\nत्याच्या बरोबरीनं /मागून /\nहे लक्षात असू दे\n(म्हणून तू स्वीकारणार नाहीसं)\nत्यात काही मजा नाही\nजस्ट टु मेक इट सिंपल\nदोन्ही आवडल्या.. सविस्तर प्रतिसाद नंतर देतोच\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : स्त्रियांसाठी वैद्यकीय क्षेत्र खुले करणारी मर्सी जॅक्सन (१८०२), गणितज्ज्ञ बर्नहार्ड रिमान (१८२६), कार अभियंता, बुईक कंपनीचा जनक डेव्हीड डनबार बुईक (१८५४), कादंबरीकार शरदचंद्र चॅटर्जी (१८७६), द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार रामस्वामी (१८७९), समाजसुधारक, पत्रकार, वक्ते प्रबोधनकार ठाकरे (१८८५), चित्रकार गगनीन्द्रनाथ टागोर (१८६७), चित्रकार एम. एफ. हुसैन (१९१५), 'अमर चित्र कथा'कार अनंत पै (१९२९), व्हायोलिनवादक लालगुडी जयरामन (१९३०), पटकथाकार जाँ-क्लोद कारिएर (१९३१), अभिनेत्री अॅन बँक्रॉफ्ट (१९३१), लेखक केन केसी (१९३५), कवी सीताकांत महापात्र (१९३७), साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे (१९३८), पंतप्रधान नरेंद्र मोदी (१९५०)\nमृत्यूदिवस : मानववंशशास्त्रज्ञ रुथ फुल्टन बेनिडिक्ट (१९४८), सिनेकलावंत लीला चिटणीस (१९८२), गीतकार हसरत जयपुरी (१९९९), कवी वसंत बापट (२००२)\nराष्ट्रीय श्रम दिवस, विश्वकर्मा जयंती\n१८२२ : इजिप्शिअन संकेतलिपीची उकल.\n१९०८ : विमान अपघातामधला पहिला मृत्यू: वैमानिक ओरव्हिल राईट आणि प्रवासी थॉमस सेल्फ्रीज असणारे विमान कोसळले.\n१९४८ : निजामाचे समर्पण, हैद्राबाद संस्थान भारतात विलीन.\n१९७८ : इस्राइल आणि इजिप्तदरम्यान कॅम्प डेव्हिड करार.\n१९८० : पोलंडमध्ये 'सॉलिडॅरिटी' चळवळीची स्थापना.\n१९८३ : व्हनेसा विल्यम्स ही पहिली कृष्णवर्णीय स्त्री मिस अमेरिका बनली.\n१९९१ : लिनक्स कर्नलची पहिली आवृत्ती आंतरजालावर उपलब्ध.\n२०११ : 'ऑक्युपाय वॉल स्ट्रीट' नावाच्या जनआंदोलनास अमेरिकेत सुरुवात.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=329&Itemid=532&limitstart=2", "date_download": "2019-09-17T14:40:03Z", "digest": "sha1:X2YR2LFWD73JHZRNTUHUBJFCYUWN2ZWQ", "length": 4450, "nlines": 57, "source_domain": "saneguruji.net", "title": "आधार मिळाला", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\n''ते मुलांचे मित्र आहेत. त्यांना वाचायला पुस्तकें देतात, खाऊ देतात.''\n''आमच्या वाड्यांतील शरद त्यांच्याकडे जातो.'' दोघे मित्र बोलत होते. घंटा झाली. दोघे आपापल्या वर्गात गेले.\nरंगाची नि वासुकाकांची चांगलीच गट्टी जमली. इतर मुलांच्याहि तेथें ओळखी झाल्या. पंढरीहि तेथें यायचा. वांसुकाका मुलांना कधीं कधीं पोहायला नेत. रंगा. पंढरी दोघे पोहायला शिकले. रंगाला आंता कांही कमी नसे. पुस्तकें, रंग, कुंचले सारें मिळे. वासुकाका त्याला निरनिराळी चित्रें दाखवीत. त्यांतील फरक समजवून सांगत.\nरंगाच्या आईला समाधान होतें. मुलाला मार्गदर्शक भेटला म्हणून ती देवाचे आभार मानी. परंतु एक निराळीच घटना झाली. अलीकडे काशी एका श्रीमंताकडे स्वयंपाकाला जात असे. परंतु श्रीमंताची राणी माहेरी गेली. श्रीमंतच घरीं असत. त्यांना वाढून काशी रात्रीं घरीं येई. एके दिवशी सायंकाळी काशी स्वयंपाक करत होती. तो रंगेल श्रीमंत तिच्याकडे बघत होता. काशीच्या लक्षांत ती गोष्ट आली.\n''घरांत आज चोरी झाली आहे. माझ्या खिशांतले पैसे गेले. दुसरें तर कोणी आलें नव्हतें.''\n''मला काय माहीत तुमचे पैसे \n''तुम्हांलाच त्यांची जरुरी असणार. दुसर्‍या कोणाला असणार \n या विस्तवाची शपथ, मला माहीत नाहीं. मी दिवाणखान्यांत जातहि नाहीं.''\n''मी पोलिसांत सांगणार आहे.''\n''नका हो माझे धिंडवडे मांडूं''\n''त्याला एकच उपाय आहे.''\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/horoscope/daily-horoscope/future-monday-2-september/122430/", "date_download": "2019-09-17T15:12:04Z", "digest": "sha1:CHA7XKF4JXENWBWAT62NBUOZS25EDLSR", "length": 7720, "nlines": 108, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Future Monday 2 September", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य सोमवार 2 सप्टेंबर २०१९\nराशीभविष्य सोमवार 2 सप्टेंबर २०१९\nमेष : आजचा दिवस कसोटीचा असेल. धावपळ होईल. कोणतेही काम लक्ष देऊन करा. घरात नाराजी होईल.\nवृषभ : मनापासून केलेले काम नीटच होते. वेळेचा अंदाज नीट घ्या. आप्तेष्ठ भेटतील.\nमिथुन ः ठरविलेली योजना पूर्ण होईल. स्पर्धा जिंकाल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. धंदा वाढेल.\nकर्क : विचारांना चालना मिळेल. नवीन ओळख झाल्याने उत्साह वाढेल. कामात वेळ जाईल.\nसिंह : धंद्यात फायदा होईल. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. मन चिंतनात रमेल.\nकन्या ः विचारांची दिशा बदलावी असे वाटेल. धंद्यात फायदा होईल. तुमचे महत्त्व टिकवून ठेवा.\nतुला : कामाच्या व्यापात एखादे काम राहून जाण्याची शक्यता आहे. घाई करू नका. कमी बोला.\nवृश्चिक : महत्त्वाच्या कामाकडे लक्ष पुरवा. गोड बोला. आळस करू नका. मनाची एकाग्रता होईल.\nधनु : उत्साह वाढेल. पाहुणे येतील. जीवाभावाची माणसे तुमच्या हिताचा विचार करतील.\nमकर : तुमच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. मोठे लोक तुमची स्तुती करतील. धंद्यात वाढ होईल.\nकुंभ : शांतपणाने कामे करा. इतर व्यक्ती तुम्हाला पेचात पकडू शकतात. हिशोब नीट करा.\nमीन : सकाळची कामे तेव्हाच करा. अरेरावी करू नका. प्रेमाची माणसे भेटतील. चिंतन करा.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nभुजबळांच्या प्रवेशाची पवार, कांदेंना चिंता\nनिर्विघ्नं कुरू मे देव…\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nमंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nराशिभविष्य : सोमवार, १६ सप्टेंबर २०१९\nराशिभविष्य : शनिवार, १४ सप्टेंबर २०१९\nराशीभविष्य गुरुवार १२ सप्टेंबर २०१९\nराशीभविष्य बुधवार ११ सप्टेंबर २०१९\nराशीभविष्य मंगळवार १० सप्टेंबर २०१९\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्र��’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pankajz.com/2010/05/blog-post_14.html", "date_download": "2019-09-17T15:50:02Z", "digest": "sha1:T6QXFHBNPURDDAT5DEEXPKNPF52QWLOW", "length": 26994, "nlines": 453, "source_domain": "www.pankajz.com", "title": "जगावेगळी एक रात्र, अथांग नभांगणाखाली... - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\nजगावेगळी एक रात्र, अथांग नभांगणाखाली...\n/ in अनुभव भटकंती मुळशी सह्याद्री\nच्यायला, काय हा उन्हाळा. अंगाचा चिकचिकाट नुसता. तळपता सूर्य. भाजणारे ऊन. सावली सुद्धा झळा मागेल अशी. जरा बाहेर पडायची सोय नाही. ट्रेकचे तर नावच काढू नका. असे सगळे वीर म्हणत होते. पण मग आम्ही सह्याद्रीच्या वाहिलेल्या बेफाम घोड्यांनी घरात बसायचे का\nएका बुधवारीच देव्याला पिंग केले की कुठे जायचे का सुहास आणि सौमित्रपण तयार झाले होते. कुठे चढावे लागणार नाही या अटीवर चैतन्यपण राजी झाला. रात्री जायचे आणि चैतन्यला आधी कल्पना न देता मी आणि देव्याने पहाटे नवरा-नवरी-भटजी क्लाईंबला अटेंप्ट करायचे असे ठरले. म्हणजे सुहास आणि चैतन्य फोटो काढणार आणि आम्ही चढाई करणार असा बेत होता. त्यानुसार घरी कल्पना दिली (हे एक बरे असते, दोन दिवस आधी कल्पना दिली की जरा कमी बोलणी बसतात). शुक्रवारी रात्रीच निघायचे ठरले.\nपण शुक्रवारी सकाळीच एवढे उकडत होते की आमच्या अनुभवी मनाने बरोबर ताडले की संध्याकाळी आज पाऊस होणार. आणि तसेच झाले. संध्याकाळी पुण्यात तुफान पाऊस पडला. आमचे बेत ढासळू लागले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. सौमित्रला अचानक काही तरी काम निघाले. सुहासच्या डोळ्यांत काही तरी जाऊन रुतुन बसले. जवळ जवळ कॅन्सलच होणार. पण देवाजीच्या मनात वेगळेच होते. थोड्याच वेळात पाऊस थांबला. सुहास डॉक्टरकडे जाऊन ते गबाळ काढून आला. पण पावसामुळे क्लाईंब करायचा नाही अशी सक्त ताकीद मिळाली देव्याच्या घरुन. मग काय सगळे इक्विपमेंट घरीच टाकावे लागले. म्हटले चला फक्त रानवारा पिऊन येऊ. रात्री आठ वाजता गाडीत सामान टाकले. मॅगी आणि चहाचे सामान दुकानातून घेतले. आता पोटोबा बाकी होता. मग कोथरुडच्या ’गावकरी’मध्ये घुसलो. पण ऑर्डर यायला एवढा वेळ लागला की सुहास दातओठ खाऊन आता टेब���ाचे लाकूड खायच्या तयारीत होता. बरीच वाट पाहिल्यावर एकदाचे जेवण आले. सुकं मटण थाळी चापली... अगदी आडवा हात मारुन आता तर जाऊ द्या कॅंपिंग वगैरे... मस्तपैकी ताणून देऊ अशी अवस्था झाली होती. पण वेळीच आवरली आणि गाडीत बसलो.\nजाताना सुहास डॉक्टरचा मुलगा असण्याचे फायदे तोटे सांगत होता. जसे की कुठेच दवाखान्यात वाट पहावी लागत नाही. डोळे फुकट तपासून मिळतात. ऑपरेशन थिएटर मध्ये डोकावता येते. वर्षातून एकदा तरी मलेरिया फुकट मिळतो. जसे भूगावच्या पुढे गेलो तसा गाडीतला एसी बंद केला आणि गाडीत मोकळा वारा खेळू लागला. आणि व्हायचा तो परिणाम झाला. मि. सुहास देसले घोरु लागले. देव्याच्या आणि माझ्या ट्रेकच्या गप्पा रंगल्या. चैतन्य बिचारा गुमान ऐकत होता. काही समजतही होते की नाही कुणास ठाऊक. पण तो गाडी चालवत होता आणि आमच्यासाठी तेच पुरेसे होते. उल्हसित करणार्‍या वातावरणात आता गारवा आला होता. मुळशी धरणाचे पाणी अंधारातही चमकत होते. मंद वारा आणि त्याचा सुगंध रानात करवंदं पिकलीत याची जाणीव करुन देत होता. ताम्हिणी, वडवली अशी गावं मागे टाकत आम्ही लोणावळ्याच्या रस्त्याला वळून पिंप्रीच्या दरीजवळ आलो. गाडीच्या उजेडात एकदा जागा सुरक्षित आहे आणि कुठे काही कीडामुंगी नाही हे पाहून घेतले. आणि मग सामान उतरवले. मी घेतलेला नवीन मोबाईल (Samsung Marine) आज कामाला येत होती. जबरदस्त टॉर्चलाईट कामाला येत होता. चांदोबा अजून आले नव्हते. ऊबेसाठी नाही पण प्रकाशासाठी आणि कीडामुंगीसाठी शेकोटी करणे गरजेचे होते. मग सामानातून देव्याने कुर्‍हाड काढली आणि आम्ही दोघे जंगलात घुसलो. का कुणास ठाऊक आज कसलीच भीती वाटली नाही. एरवी त्या रस्त्याने दिवसाही बाईकवर जायला मी एकदा घाबरलो होतो. ते आठवून माझे मलाच हसू येत होते. एक पडलेले झाड वाळके दिसले. टॉर्च लाईटमध्ये हवी ती फांदी शोधून काही घाव टाकले तोच कुर्‍हाडीचा दांडा तुटला. काहीच उपाय नव्हता. जमा झाले तेवढे सरपण घेऊन परत आलो. आता जवळच दुसरे झाड दिसले. मग त्यावर चढूनच अथक प्रयत्न करुन वाळकी लाकडे काढली. कँप साईटवर आणून शेकोटी पेटवली. सतरंजी अंथरली आणि मग काय म्हणता... असा काही गप्पांचा फड जमला की बास रे बास.\nआम्ही एकदम दरीच्या कडेवर बसलो होतो. दरीतून वर येणारा कोकणातला खारा उबदार वारा झिम्मड घालत होता. अफाट नभांगणावर तार्‍यांनी अनेकविध नक्षत्रांची देखणी रांगोळी काढली होती. मध्येच एखादी चुकार चांदणी नखरेल पोरीसारखी सगळ्या तार्‍यांना नादी लावत सर्रकन निखळून जात होती. आणि आमची इच्छा पटकन आठवण्यासाठी तारांबळ उडत होती. (खर्‍या होतात की नाही कुणास ठाऊक) अशा भारलेल्या वातावरणात आम्ही चार यार आयुष्याची शिदोरी सोडून बसलो होतो. आणि मला गाणे आठवत होते \"दिल चाहता है... कभी ना बीते चमकीले दिन...\"\nकिती वाजले असतील कुणास ठाऊक. एकेक गडी गप्पांच्या ओघात कधी निद्रेच्या पाशात गुंफला गेला ते कळलेच नाही. फक्त समजली ती अंगाखाली गादी नसतानाही लागलेली शांत झोप आणि पहाटवार्‍याच्या मंद झुळकेसरशी पक्ष्यांच्या किलबिलाटात आलेली जाग. साधारण पाच-सव्वापाच वाजले होते. सगळे उठून बसले. घरी असतो तर बापजन्मात या वेळी उठलो नसतो. पथारी आवरली आणि गाडीत बसून सिक्रेट लेककडे जायला निघालो. चहाची नितांत गरज होती. सामान (बहुतेक) सगळे बरोबर होते. तीन दगडांची चूल मांडली. पातेले ठेवली आणि तलावातलेच पाण उकळायला ठेवले. सगळे सामान टाकत असताना लक्षात आले की अरेच्च्या, साखर नाही आणली. मग काय. पुन्हा चैतन्य आणि मी गाडीतून चारपाच किलोमीटर फिरून साखर घेऊन आलो. तो दुकानदार पण आमच्याकडे तुच्छतेने पाहत होता. एवढे चारचाकीतून आलेत आणि पावशेर साखर घेऊन चाललेत. एकेक टंपास फक्कड चहा मारला आणि थोडेफार फोटो काढले. तलावात एक लहान मुलगा मासे पकडत होता आणि त्याने एक चांगला दोन्ही तळहात एकत्र करुन आकार होईल एवढा मोठा खेकडाही धरला होता. आता नाष्ट्याच्या मॅगीसाठी आधण ठेवले आणि ’जी भरके’ मॅगी बनवून खाल्ले.\nपुन्हा दरीजवळ आलो. आणि आमच्यातला ट्रेकर जागा झालाच. मग जमेल तिथेपर्यंत दरी उतरायचे ठरवले. सुहास पण तयार झाला. त्याला घेऊन आम्ही हळूहळू दरी उतरली. थोडे अवघड होते, पण एकमेकांच्या आधाराने निम्मी दरी पार करुन आलो.\nखूप छान फोटो मिळाले. आणि थोडीशी छाती फुगुन वरही आली की या जागेवरुन आजवर फक्त आम्हीच फोटो काढलेत. पुन्हा चढून वरती आलो.\nउन्हं चढली होती आणि शहरातली कामं वाट पाहत होती. मग गुमान परतीचा रस्ता धरला... बरेच काही मागे ठेवून चाललोय असे वाटत होतं, पण बरंच काही आयुष्यभरासाठी घेऊन चाललोय याचीही खात्री होती.\nखेकडा फोटो सुहासने काढला आहे.\nमायला खतरनाक खेकड्या हाये... आता पोस्ट वाचतो... :P\nलय झक्कास, मजा आली\nमस्तच. बाकीचे फोटो कुठे आहेत\nअथांग नभांगणाखालील रात्र डोळ्यांसमोर सुरेख उभी राहिली.\nसावली सुद्धा झळा मागेल...; कोकणातला उबदार वारा झिम्माड घालत होता..; चुकार चांदणी सर्रकन निखळून जात होती...;\nबरेच काही मागे ठेवून चाललोय असे वाटत होतं, पण बरंच काही आयुष्यभरासाठी घेऊन चाललोय याचीही खात्री होती.... सुंदर\n\"मध्येच एखादी चुकार चांदणी नखरेल पोरीसारखी सगळ्या तार्‍यांना नादी लावत सर्रकन निखळून जात होती. \"\n\"मध्येच एखादी चुकार चांदणी नखरेल पोरीसारखी सगळ्या तार्‍यांना नादी लावत सर्रकन निखळून जात होती. आणि आमची इच्छा पटकन आठवण्यासाठी तारांबळ उडत होती.\"\nकाय लिहितोस रे तू प्रवासवर्णन लिहावं तर तूच........ मान गये गुरू \nएकदम सॉलीड राव...आम्हालाही अनुभवायला मिळाली ती रात्र तुझ्या मस्त लेखणीतुन...\nएकदम सही आहे Boss . . . बाकीचे फोटो पण बघायला आवडतील\nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nआपले वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ...\nआजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घर...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख\nलडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...\nभर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्‍यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज...\nआपला गेले कित्येक दिवसांचा स्नेह. म्हणूनच हे हक्काचे इ-निमंत्रण खास आपल्यासाठी डिझाईन केलंय मंगेशने. त्याबद्दल मंगेशचे लय लय आभार :-) A ne...\nगेल्या काही महिन्यांचे थोडेफार जमलेले धुकट प्रयत्न... खूप वेगळी लोकेशन्���. बहुतेक लोकांना माहित नसलेली... घ्या गोड मानून \nकुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...\nये रे ये रे पावसा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/2019/09/urmila-resign-from-congress/", "date_download": "2019-09-17T14:46:32Z", "digest": "sha1:HUUM77XOKGB5X6FSFRGMB2PT4QCIEZAJ", "length": 8499, "nlines": 88, "source_domain": "kalamnaama.com", "title": "उर्मिलाची काँग्रेसला सोडचिठ्ठी – Kalamnaama", "raw_content": "\n1 week agoIn : कव्हरस्टोरी\nउर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूकांपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षातील राजकारणाला कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं समोर आलं आहे.\nलोकसभा निवडणुकांपूर्वी उर्मिला यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रवेश करताना मी निवडणूकीसाठी काँग्रेसमध्ये आली नसून निवडणूकीनंतरही काँग्रेस सोबतच राहणार असल्याचं म्हटलं होतं. बॉलिवूड काढून अनेक कलाकार राजकारणात येतात. परंतु तुम्ही माझ्या काँग्रेस प्रवेशाकडे त्या दृष्टिकोनातून पाहू नका. मात्र, त्यांनी आज तडकाफडकी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.\nउर्मिला यांनी पत्रात काय म्हटलंय\nकाँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्यामागची कारणं स्पष्ट करणारं पत्रक उर्मिला यांनी प्रसिद्ध केलं आहे.\n“मुंबई काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष मिलिंद देवरा यांना मी १६ मे रोजी एक पत्र लिहिलं होतं. त्यासंदर्भात सातत्यानं पाठपुरावा करून कोणतीही कारवाई न झाल्यानंतर माझ्या मनात पहिल्यांदा राजीनाम्याचा विचार आला. त्यानंतर अत्यंत गोपनीय असा मजकूर असलेलं हे पत्र माध्यमांपर्यंत पोहोचल्यानं माझी प्रचंड निराशा झाली. माझ्या दृष्टीनं ही कृती म्हणजे विश्वासघात होता,” असं उर्मिला यांनी आपल्या राजीनाम्यामागची भूमिका स्पष्ट करणाऱ्या पत्रात लिहिलं आहे.\n“माझं पत्र माध्यमांमध्ये फुटल्यानंतर मी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, मात्र पक्षातील कोणीही त्याची दखल घेतली नाही,” असा आरोपही उर्मिला यांनी केला आहे.\nमिलिंद देवरा यांना लिहिलेल्या पत्रात उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कसं त्यांचं काम केलं नाही, त्यांची प्रचारयंत्रणा कशी प्रभावहीन केली, पार्टी फंड पुरेसा नसल्याचं कारण कसं देण्यात आलं, अशा तक्रारींचा मोठा पाढा वाचला होता.\nस्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांना काम न करायला लावता उर्मिला यांच्या प्रचारात कसे अडथळे आणले, हेही त्यांनी या पत्रात सविस्तर लिहीलं होतं.\nPrevious article आरएसएसच्या इशाऱ्यावर बाळासाहेबांनी युती तोडली – खा.इम्तियाज जलील\nNext article मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे नाहीत; शिवसेनेच्या नगरसेवकाचा अजब दावा\nकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या उद्या मुंबईत बैठका\nयुती सरकारच्या जाहीरातबाजीमध्येही थापा\nआंतरजातीय संबंधामुळे दलित तरुणाला जाळलं\nखड्यात गेले लोक, भ्रष्टाचाराचे रस्ते\nदलित खासदाराला गावात प्रवेश नाही\nविदेशी कलाकार मोदींना मिळणाऱ्या पुरस्कारा विरोधात\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=329&Itemid=532&limitstart=3", "date_download": "2019-09-17T14:23:39Z", "digest": "sha1:QKDG7W7F7CL6H3WMR24RD5MWJTYZDF4H", "length": 4153, "nlines": 56, "source_domain": "saneguruji.net", "title": "आधार मिळाला", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\n''तुम्ही माझ्या होणं. उगीच का तिला मी माहेंरी पाठवलें मी मोठा योजक आहें. तुमचें दारिद्र्य जाईल. मुलाला कांही कमी पडणार नाहीं.''\nचुलींतील लांकूड काशीनें त्याच्या अंगावर फेंकलें. जरा चुकलें नाहीं तर त्याचे डोळे जळते. ती नागिणीप्रमाणें तेथून निघून गेली. तो चंदुलाल बघतच राहिला. चूल धडधड पेटत होती. तो हंसला.\n''मूर्ख बाई'' असें पुटपुटला.\nतेथें टमाटोची कोशिंबीर होती. पठ्ठया ती खात बसला. त्याला काशीचें शील म्हणजे चटणी कोशिंबिरीहून अधिक मोलाचें नव्हतें वाटत.\nकाशी लाल होऊन घरीं आली. संतापाचें अश्रूंत परिवर्तन झालें. रंगा वासुकाकांकडे वाचीत होता.\n''रंगा, तुझी आई लौकरशी आज घरीं आली बरें वाटत नाहीं की काय बरें वाटत नाहीं की काय \nरंगा घरी आला. आई रडत होती. त्यानें आईच्या गळ्याला मिठी मारली. तिनें त्याला पोटाशीं घेतलें. कोणी बोलत नव्हतें.\n आपण दुदैवी आहोंत. कशाला आलास अभागी आईच्या पोटीं\n''असें नको म्हणूं आई. तूं काकूंकडे येतेस \n''तूं जा. अभ्यास कर. तूं शहाणा हो. जा.''\nरंगा रडत वासुकाकांकडे आला. त्यानें आई रडत आहे म्हणून सांगितलें. सुनंदा काशीकडे गेली. दोघी बोलत होत्या. काशीनें सारें सांगितलें.\n''चोरीचा आळ घातला कीं काय उद्यां का पोलीस येतील उद्यां का पोलीस येतील \n''तुम्ही आमच्याकडे चला. ते सारें करतील. घाबरुं नका.''\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2019-09-17T14:11:46Z", "digest": "sha1:JAVBYA3UOD7UR23OQANC7TIAKLMGKYTJ", "length": 17179, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुन्हा इच्छुकांच्या आशा पल्लवित | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुन्हा इच्छुकांच्या आशा पल्लवित\nपिंपरी- पवार कुटुंबातून केवळ आपणच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर केल्याने शहरातील कित्येक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पार्थ पवार लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे शरद पवार यांनी मंगळवारी जाहीर केले. या घोषणेने शहर आणि मावळ परिसरातील राजकीय समीकरणे तातडीने बदललू लागली. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ लोकसभा क्षेत्रामध्ये सक्रिय झाले होते. त्यांच्या सक्रियतेने विरोधकांसोबतच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या इच्छुकांनाही धडकी भरली होती. इतकी वर्षे पक्षाचे काम केल्यानंतर आता अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, तेव्हा पक्षश्रेष्ठींची नवी पिढीच संधी हिरावून घेत असल्याचे शल्य स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना सतावत होते. शरद पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मावळ लोकसभेसाठी उमेदवार कोण असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. परिणामी, इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची राष्ट्रवादीत चर्चा रंगू लागली आहे.\nमावळात सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस परा��वाची कटू चव चाखावी लागत आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाने कोणत्याही स्थानिक नेत्याला संधी न देता थेट राहुल नार्वेकर यांना आयात केले होते, परिणामी 2014 च्या निवडणुकीत मतमोजणींच्या फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. या निवडणुकीनंतर सातत्याने प्रश्‍न उपस्थित केला जात होता की, लोकसभा निवडणूक लढवू शकेल अशा ताकदीचे नेतृत्त्व स्थानिक पातळीवर उभे करण्यात पक्षाला अपयश आले आहे का गेल्या निवडणुकीत “मोदी लाटे’समोर निभाव लागणे अवघड असल्याचा अंदाज सर्वच नेत्यांना होता. परंतु यंदा चित्र बदलले आहे. एकीकडे लाट ओसरली आहे आणि दुसरीकडे युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर सेना-भाजपमधील दरी काही कमी झाली नाही. ही अनुकूल परिस्थिती पाहता राष्ट्रवादीकडून मावळसाठी कोण उमेदवार असणार गेल्या निवडणुकीत “मोदी लाटे’समोर निभाव लागणे अवघड असल्याचा अंदाज सर्वच नेत्यांना होता. परंतु यंदा चित्र बदलले आहे. एकीकडे लाट ओसरली आहे आणि दुसरीकडे युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर सेना-भाजपमधील दरी काही कमी झाली नाही. ही अनुकूल परिस्थिती पाहता राष्ट्रवादीकडून मावळसाठी कोण उमेदवार असणार याबाबत उत्सुकता होतीच. दीड महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश आढावा बैठकीत शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी मावळातून लढण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. त्यानंतर पवार कुटुंबातील नवी पिढी अर्थात पार्थ पवार यांची अचानकच इंट्री झाली. माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यातील हेवीवेट मराठा नेते अजित पवार यांचे चिरंजीव असे प्रसिद्धीचे वलय असलेल्या पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा परिसरात दौरे आणि भेटी-गाठी सुरू केल्याने भल्या-भल्यांची झोप उडाली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांना भेट देत, इच्छुकांना थेट आव्हान निर्माण केले होते. अगदी कालपर्यंत पार्थ पवारचा मावळात दौरा सुरु होता.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरम्यान, मावळ लोकसभेसाठी पारंपारिक शत्रू असलेल्या खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात पारंपारिक लढत होईल, असे चित्र होते. मात्र, पार्थ पवारच्या राजकारणातील नुसत्या चर्चेनेच या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली. खासदार बारणे यांना आपल्यासमोर कोणीह�� टिकू शकणार नाही, असा आत्मविश्‍वास आहे. तर आमदार जगताप यांनी मावळ लोकसभा उमेदवारीबाबत अद्यापपर्यंत सोयीस्कर मौन बाळगले आहे. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, शिवसेनेच्या वाट्याचा मावळ लोकसभा मतदार संघ भाजपकडे घेत, आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी द्यावी, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. तसेच शिवसेनेने बारणे यांना उमेदवारी दिल्यास त्यांचे काम न करण्याचे आताच जाहीर केले आहे. यामधून स्थानिक पातळीवरील भाजप नेत्यांनी भविष्यातील राजकारणाची दिशा दर्शविली आहे.\nराष्ट्रवादीचा विचार करता, पार्थच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता पार्थ लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने, पुन्हा इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.\nमावळ लोकसभेकरिता मी स्वत: आणि भाऊसाहेब भोईर असे दोघे जण इच्छुक आहोत. पक्षाध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मिळणाऱ्या आदेशानुसार मावळ लोकसभा निवडणुकीचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे. पार्थ पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असो किंवा नाही, अन्यथा इतर कोणत्याही इच्छुकास उमेदवारी दिल्यास, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करून विजय खेचून आणणार आहोत.\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nबारामतीत ��ाय 370 लागू आहे का\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nपावसाअभावी वाटाणा पिकावर रोगराईचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Reply_to_Sender", "date_download": "2019-09-17T15:39:38Z", "digest": "sha1:LO5FCIJFPZCFRYVKT65VEH4DZZ57AC5O", "length": 2929, "nlines": 60, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Reply to Sender - Wiktionary", "raw_content": "\n(FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :प्रेषकाला प्रतिसाद द्या\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २००९ रोजी १२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/2019/09/congress-will-contests-25-seats-in-mumbai/", "date_download": "2019-09-17T14:35:27Z", "digest": "sha1:AGDJXC46B2QZMDCD7QNHLZ4QOQIR3T73", "length": 5086, "nlines": 84, "source_domain": "kalamnaama.com", "title": "मुंबईत काँग्रेस २५ जागांवर लढणार – Kalamnaama", "raw_content": "\nमुंबईत काँग्रेस २५ जागांवर लढणार\nराष्ट्रवादीला ६ जागा सोडण्याचा निर्णय\n6 days agoIn : कव्हरस्टोरी\nआगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेस मुंबईमध्ये २५ जागांवर लढणार आहे. यामधील १९ जागांवर उमेदवार देखील निश्चित करण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक दिल्लीमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये १९ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.\nछाननी समितीची बैठक पार पडल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबतची माहिती दिली. दरम्यान, काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी ६ जागा सोडण्याचा निर्णय घेतल्याचं थोरात यांनी सांगितलं. यासह समाजवादी पक्षाला एक जागा सोडण्यात आली आहे.\nकाँग्रेसच्���ा छाननी समितीची पुढील बैठक १४ सप्टेंबरला होणार आहे. उमेदवारांना प्रचार करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी काँग्रेस उमेदवारांची नावं लवकर जाहीर करणार आहे.\nPrevious article इस्त्राे आणि धर्म\nNext article सुवर्ण महोत्सवी मंडळ\nकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या उद्या मुंबईत बैठका\nयुती सरकारच्या जाहीरातबाजीमध्येही थापा\nआंतरजातीय संबंधामुळे दलित तरुणाला जाळलं\nखड्यात गेले लोक, भ्रष्टाचाराचे रस्ते\nदलित खासदाराला गावात प्रवेश नाही\nविदेशी कलाकार मोदींना मिळणाऱ्या पुरस्कारा विरोधात\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=329&Itemid=532&limitstart=4", "date_download": "2019-09-17T14:18:40Z", "digest": "sha1:DIRIFMASOPSDAAPX6JQ3HWYTTDV2FJYD", "length": 5038, "nlines": 58, "source_domain": "saneguruji.net", "title": "आधार मिळाला", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\nसुनंदा काशीला घेऊन आली. रंगा तेथेंच वासुकाकांच्या खाटेवर झोंपीं गेला होता. त्याच्याजवळ बसून ते वाचित होते. मधून त्याच्या मुखाकडे वात्सल्यानें बघत. तो त्यांचा जणूं मुलगा झाला होता. त्यांचे अपत्यप्रेम आजवर कोंडलेलें त्याच्याठायीं जडलें, प्रगट झालें.\nसुनंदा, काशी, वासुकाका तिघें बराच वेळ बोलत होतीं.\n''काशीताई, घाबरुं नका, उद्यांपासून त्याच्याकडे जाऊं नका.''\n''जाऊं दे पगार. तुम्ही काळजी करुं नका. मी देईन पैसे. पैशासाठीं तुम्ही परत याल अशी त्या चांडाळाची कल्पना असेल. पुन्हां त्याचें तोंड पाहूं नका. तो पोलिसांत जाणार नाहीं. त्याची छाती नाहीं. निर्धास्त असा बरं का. नका रडूं. तुमचा मुलगा मोठा कलावान् होईल. नांव मिळवील.''\n''उद्यांपासून आतां काम कोठें बघूं \n''काशीताई, तुम्ही सेवासदनांत काम कराल का तेथें कांही मुली श्रीमंत असतात. त्यांचे काम असतें. इतरहि काम मिळेल. फावल्या वेळीं प्रौढ स्त्रियांच्या वर्गात शिकालहि. तुमची तेथें राहायाची व्यवस्था झाली तर रंगा आमच्याकडे राहील. रविवारीं यावें भेटावें. मधूनहि येतां येईल. बघा विचार करुन. म्हणजे असले प्रसंग येणार नाहींत. खरें ना तेथें कांही मुली श्रीमंत ��सतात. त्यांचे काम असतें. इतरहि काम मिळेल. फावल्या वेळीं प्रौढ स्त्रियांच्या वर्गात शिकालहि. तुमची तेथें राहायाची व्यवस्था झाली तर रंगा आमच्याकडे राहील. रविवारीं यावें भेटावें. मधूनहि येतां येईल. बघा विचार करुन. म्हणजे असले प्रसंग येणार नाहींत. खरें ना \n''तुमचा आधार मिळाला, जगदंबेची कृपा.''\n''आपण कोण कोणाला कितीसे पुरणार खरी कृपा देवाची, जगदंबेचीच.''\n''निजूं दे. आतां उठवूं नका त्याला. मला तो परका नाहीं. आम्हांला मूल ना बाळ. रंगाच आमचा मुलगा.''\n''मी मेलें बिलें तर तुम्ही त्याला वाढवा.''\n''असें वेडेवांकडें मनांत नका आणूं. मुलाचें वैभव बघाल. चांगले दिवस येतील. आशेनें रहा.''\n''विचार करा नि मला सांगा.''\n''मी कसला विचार करुं तुम्ही सांगाल तें हिताचेंच असेल.''\n''मी त्या संस्थेंत उद्या विचारतों. तेथें भलीं माणसें आहेत.''\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090423/mumbai.htm", "date_download": "2019-09-17T14:57:10Z", "digest": "sha1:X27FZVWLYF2YAXVKOVZSYZVPY5GKV75A", "length": 15468, "nlines": 54, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, २३ एप्रिल २००९\n‘सेलिब्रिटी स्टेटस’ ही सामाजिक कार्य करण्याची संधी\nमुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी\nप्रत्येक सेलिब्रिटीने कोणत्या तरी सामाजिक कार्याला हातभार लावलाच पाहिजे, अशी सक्ती नसावी. प्रत्येक जण आपापल्या परीने सामाजिक जबाबदारी पार पाडत असतो. त्याने केलेले सामाजिक कार्य केवळ ‘पब्लिसिटी स्टंट’च असतो, हा समज चुकीचा आहे. ‘एक्स्प्रेस वृत्तसमूहा’च्या ‘स्क्रीन’ या साप्ताहिकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘द बिग पिक्चर’ या परिसंवादात सहभागी झालेल्या प्रत्येक सेलिब्रिटीचे हेच मत होते.\nनौदल अधिकारी बेपत्ता;कुटुंबियांचा मात्र हत्येचा आरोप\nमुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी\nनौदलाच्या ‘आयएनएस गोदावरी’ या गस्ती नौकेवरील प्रेम प्रकाश शुक्ला (३८) हे अधिकारी गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता असून यलोगेट पोलीस ठाण्यात याबाबत आज तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, मुंबई पोलिसांसोबत नौदलातर्फेही याप्रकरणी तपास करण्यात येत आहे. नौदलातर्फे चौकशी समिती स्थापन करण्याता आली आहे. दरम्यान, शुक्ला यांची त्यांच्या सहकाऱ्यांनी हत्या केल्याचा आरोप शुक्ला यांच्या पत्नीने केला आहे.\nअखेर म्हाडाला पूर्ण वेळ मुख्य वास्तुरचनाकार मिळाला\nपुनर्विकास प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता\nमुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी\nअनेक वर्षांनंतर म्हाडाला हक्काचा मुख्य वास्तुरचरनाकार मिळाला असून सरकारी क्षेत्रात मोठमोठय़ा प्रकल्पांची यशस्वीपणे जबाबदारी सांभाळणाऱ्या राजेश फडके यांची मुख्य वास्तुरचनाकार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्हावा शेवा तसेच तत्सम मोठे सरकारी प्रकल्प यशस्वीरीत्या हाताळणाऱ्या फडके यांच्या नियुक्तीमुळे म्हाडाच्या पुनर्विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.\nउर्दू आरोपपत्र देण्याची कसाबची मागणी फेटाळली\nप्रस्तावित आरोपांच्या अभ्यासासाठी १० दिवसांची मुदत\nमुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी\nआपल्यावर निश्चित केलेल्या आरोपांबाबतची माहिती उर्दूमध्ये उपलब्ध करून द्यावी, अशी अजमल अमीर कसाब याची मागणी विशेष न्यायालयाने आज फेटाळून लावली. आरोपांच्या मसुद्यावरील अभ्यासासाठी दहा दिवसांची मुदत देण्याची बचाव पक्षाची मागणी मात्र मान्य केली. आरोपीला त्याच्यावर काय आरोप ठेवण्यात आले आहेत हे समजून घेण्याचा अधिकार आहे.\nठाणे जनता बँक तंत्रज्ञान कंपनी स्थापणार\nआर्थिक मंदीचा सहकार क्षेत्रालाही फटका बसत असतानाच ठाणे जनता सहकारी बँकेने या काळातही आपली घोडदौड कायम ठेवत ५८.९२ कोटींचा ढोबळ नफा मिळविला आहे, तसेच इतर बँकांना तंत्रज्ञान सेवा पुरविण्यासाठी स्वत:च्या मालकीची माहिती-तंत्रज्ञान उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णयही बँकेने घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन यांनी दिली. खासगी क्षेत्रातील बँकांच्या १३ टक्के वाढीच्या पाश्र्वभूमीवर ठाणे जनताने आपल्या ठेवी १५.१७ टक्क्यांनी वाढविल्या आहेत.\nरस्ता बंद करण्याविरुद्ध व्यापाऱ्यांची उच्च न्यायालयात धाव\nआपत्कालिन व्यवस्थेवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत दहशतवादी हल्ल्यावर चर्चा नाही\nतिन्ही लोहार बंधू सर्वोच्च न्यायालयातही जिंकले\nकसाबची वयतपासणी : निर्णय उद्या होणार\nबँकांच्या संपूर्ण संगणकीकरणानंतरच बचत खात्यावर दैनंदिन व्याज शक्य\n१२ वी पास नाईकांना तामिळ विद्यापीठाची डॉक्टरेट\nघातपाताची धमकी: दोघांना अटक\nमालमत्तेसाठी सावत्र आईची हत्या\nसांगलीली ठप्प झालेले दुकान आणि विकलेली मोटारसायकल याच्या कलहातून मुलाने पत्नीच्या सहाय्याने सावत्र आईची चाकूचे अठरा वार करुन निघृण हत्या केली. या प्रकरणी उत्तर प्रदेशाला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सुनेला कुर्ला रेल्वे स्टेशनवर जेरबंद करण्यात आले. मुंब्र्यातील फिरदोष अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या फरीदाबानू मनवर खान (३५) हिची हत्या झाली. तिला अडीच वर्षांचा मुलगा आहे. याप्रकरणी सुन फरहीन उर्फ अफ्रीम (२१) हिला अटक करण्यात आली असून पळून गेलेल्या सावत्र मुलगा सलीम (२४) याचा पोलीस शोध घेत आहेत. अकरा वर्षांची सख्खी बहिण, सासरे, सावत्र सासूसह त्याची पत्नी फरहीन मुंब्रा येथे राहत होते. दीड वर्ष सांगलीत दुकान थाटून व्यवसाय करणाऱ्या सलिमने दुकान बंद केले. त्यानंतर मोटरसायकल विकून मुंब्र्याला परतला. त्यामुळे घरात कलह माजू लागले आणि त्यातून वडिल घरी नसताना सावत्र आईवर चाकूचे अठरा वार करून मुलगा पत्नीसह पळून गेला. शेजारच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या पुतण्याने जखमी फरीदाबानूला कळवा रुग्णालयात दाखल केले. मात्र ती वाचू शकली नाही. सून ही उत्तर प्रदेशातील असल्याने पोलिसांनी कुर्ला रेल्वे स्थानकावर सापळा रचून तिला अटक केली.\nप्रभादेवी येथे २७ लाखांची घरफोडी\nमुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी\nप्रभादेवी येथील गोपाळ सोसायटी हायस्कूल मार्ग परिसरात मंगळवारी रात्री २७ लाखांची घरफोडी झाली. प्रभादेवी येथील शर्मिला हिरालाल अमीना (४७) यांच्या घरी ही घरफोडी झाली. घरफोडी झाली तेव्हा अमीना घरी नव्हत्या. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांना आढळून आले. तसेच कपाटातील सुमारे २७ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे अमीना यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ दादर पोलिसांना घटनेविषयी कळविले. अमीना या घरात एकटय़ाच राहत असल्याचे हेरून चोरांनी घरफोडी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.\n‘मानव एकता दिना’निमित्त रक्तदान शिबीर\nमुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी\nसंत निरंकारी मंडळाच्या वतीने २४ एप्रिल हा दिवस ‘मानव एकता दिवस’ म्हणून साजरा केला जात असून या निमित्ताने देशभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाच्या रक्तदान शिबिरांची सुरुवात २४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत चेंबूर येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे आयोजित शिबिराने होत आहे. याच दिवशी उल्हासनगर, सातारा, कोल्हापूर, गुहागर, औरंगाबाद, अकोला, खामगाव, बीड, बारामती व नागपूर आदि ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर २६ एप्रिल रोजी ठाणे, सानपाडा, भाईंदर आणि सांताक्रुझ या ठिकाणी ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. निरंकारी रक्तदान शिबिरांचा आरंभ २३ वर्षांपूर्वी १९८६ साली दिल्ली येथे झाला. निरंकारी मिशनचे तत्कालीन प्रमुख बाबा गुरबचन सिंह यांना २४ एप्रिल १९८० रोजी काही समाजकंटकांनी गोळ्या घालून ठार मारले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात येते. अधिक माहितीसाठी २५५३१४६८ किंवा २५५३८७६४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/None/ravi-shankar-prasad-says-sardar-patel-was-right-in-dealing-with-jammu-and-kashmir-issue-while-nehru-was-wrong/", "date_download": "2019-09-17T14:42:58Z", "digest": "sha1:NWBJU4MNJIXPATT567EGIX7UPR2LGVEP", "length": 5765, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " 'त्या' मुद्यावर पटेल बरोबर होते, पण नेहरु चुकले होते | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › None › 'त्या' मुद्यावर पटेल बरोबर होते, पण नेहरु चुकले होते\n'त्या' मुद्यावर पटेल बरोबर होते, पण नेहरु चुकले होते\nअहमदाबाद : पुढारी ऑनलाईन\nजम्मू-काश्मीरचा प्रश्न हाताळण्यात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू चुकीचे होते, तर देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल बरोबर होते, असे मत केंद्रीय केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिले १०० दिवस नुकतेच पूर्ण झाले. त्या निमित्त अहमदाबाद येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक करत काश्मीर खो-यातील विकासाला आता यापुढे चालना मिळणार असल्याचेही सांगितले.\nमोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळाचे १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारच्या कामगिरीविषयी रविशंकर प्रसाद यांनी माहिती देताना जम्मू-काश्मीरविषयीची केंद्र सरकारच्या भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा प्रश्न हताळण्यात सरदार पटेल यांची भूमिका योग्य होती, तर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू चुकीचे होते. कलम ३७० ही ऐतिहासिक चूक होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यां���ी ही ऐतिहासिक चूक दुरुस्त करून अदम्य धैर्य दाखवले आहे.\nते पुढे म्हणाले की, गेल्या महिन्यात घटनेतील वादग्रस्त कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये एकही गोळी झाडली गेलेली नाही. जम्मू-काश्मीरच्या १४ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भाग वगळता इतर सर्व भागातून कर्फ्यू हटविण्यात आला आहे. येथील परिस्थिती सामान्य होत चाललेली आहे. सरकारच्या निर्णयाचे काश्मीर खो-यातील नागरिकांनी स्वागत केले असून त्यांच्या नजारा आता सरकारच्या विकासात्मक भूमिकेकडे लागून आहेत.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=329&Itemid=532&limitstart=5", "date_download": "2019-09-17T15:20:50Z", "digest": "sha1:PYQAWTG5PICI73SN4AHY75JDEGEX5QFT", "length": 4967, "nlines": 55, "source_domain": "saneguruji.net", "title": "आधार मिळाला", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\nकाशीताई आपल्या खोंलींत गेली. किती तरी वेळ तिला झोंप येईना. भावानें घालवलें. परंतु ज्यांची ओळख ना देख ते भाऊ बनले. देवाची दया. विचार करतां करतां तिचा डोळा लागला.\nदुसर्‍या दिवशीं वासुकाका सेवासदनांत गेले. ते तेथें मागें अवैतनिक शिकवित असत. त्यांची प्रकृति बिघडल्यामुळें ते जातनासे झाले होते.\n''या वासुकाका, बरेच दिवसांनी आलांत'' व्यवस्थापक बाईंनी विचारलें.\n''तुमचें काम सर्वांच्या आधी. सांगा.''\nवासुकाकांनी सारी हकीगत सांगितली.\n''काशीबाईंची करुं सोय. दोनचार मुलींची धुणीं मिळतील. स्वयंपाकघरांतहि भाज्या चिरणें, निवडणें, काम देऊं. हरकत नाहीं. अशा भगिनींची नाहीं सोय लावायची तर कोणाची लावायची \nवासुकाका आनंदानें घरीं आले. त्यांनी काशीताईस सारें सांगितलें.\nएकेदिवशी काशीताई सेवासदनांत रहायला गेल्या. त्यांचें सामान वासुकाकांच्या घरीं ठेवण्यांत आले. रंगा त्यांच्याकडे राहिला.\nकाशीताईंना प्रथम जरा जड गेलें. कोणाची ओळख नाहीं. परंत��� पुढें त्यांना समाधान वाटूं लागलें. त्या सारें नीटनेटकें करित. पालेभाजी धुवून चिरीत. लिंबाच्या फोडी कापायच्या झाल्या तर सारख्या कापीत. रस जमीनीवर पडूं नये म्हणून खालीं वाटी ठेवीत. तो रस चटणींत वगैरे ओतीत. मुलींचे कपडे स्वच्छ धुवीत, घड्या करुन ठेवीत. मधल्या वेळेस बारा ते दोन त्या शिकत. मग मधल्या सुटींतील मुलींची खाणीं. तीं झाल्यावर डाळ तांदुळ निवडणें, संध्याकाळची भाजी चिरणें, सुरु होई काम.\n''नयना, कां ग निजलीस काय होतें \n''काशीताई, सारें आंग दुखत आहे. ताप का येईल डोकें जड झालें आहे.''\n''मी चेपूं का आंग वत्सलेकडून अमृतांजन आणूं का कपाळाला चोळायला वत्सलेकडून अमृतांजन आणूं का कपाळाला चोळायला \n''तुम्हांला त्रास. तुमच्या वर्गाची वेळ होईल.''\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/2019/04/sadhvi-will-contest-election/", "date_download": "2019-09-17T14:28:56Z", "digest": "sha1:AVS2QVQVFMQJVNRADRWOORXYLG6R44X6", "length": 5609, "nlines": 82, "source_domain": "kalamnaama.com", "title": "साध्वी सिंह ठाकूर निवडणूक लढणार? – Kalamnaama", "raw_content": "\nसाध्वी सिंह ठाकूर निवडणूक लढणार\n मालेगांव बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपामध्ये सामील झाल्यानंतर साध्वी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. यानंतर भोपाळमधील भाजपा कार्यालयात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी भाजपा नेता प्रभात झा आणि रामलाल सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, भाजपामध्ये सामील झाल्यानंतर भोपाळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असल्याचे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे. तसेच, त्यांनी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे.\nPrevious article … या कारणामुळे झालं ‘टीक टॉक’ बंद\nNext article व्हॉट्स अ‍ॅपमधून चॅटचे स्क्रीनशॉट घेता येणार नाही \nदलित खासदाराला गावात प्रवेश नाही\nमुस्लिमांनी भाजपला मत दिलं तर देशभक्त – भाजप नेते\nभाजपचे माजी आमदार राष्ट्रवादीत\nकलम ३७० चे मिथक आणि राजकारण\nराजे नाही, सरदार व्हा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/no-budget-increase-for-phaltankars/", "date_download": "2019-09-17T14:31:17Z", "digest": "sha1:W5FVABB5QVKVCVDR5JMNKL4ZDF3MVC4F", "length": 15451, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फलटणकरांसाठी करवाढ नसलेला अर्थसंकल्प | Dainik Prabhat", "raw_content": "\nफलटणकरांसाठी करवाढ नसलेला अर्थसंकल्प\nतब्बल 158.44 कोटींचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर\nफलटण – फलटण नगरपरिषद यंदाचा 158 कोटी 44 लाख 36 हजार 169 रुपये जमेच्या बाजूला आणि 158 कोटी 41 लाख 35 हजार 136 रुपये खर्चाच्या बाजूला आणि 3 लाख 1 हजार 33 रुपये वर्षाखेर शिल्लक दाखविणारा अर्थसंकल्प नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे यांनी सभागृहासमोर मांडला. तो एकमताने संमत करण्यात आला असून कोणतीही करवाढ नसलेला मात्र उत्पन्नात वाढ असलेला अर्थसंकल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nफलटण नगरपरिषद 2018-2019 या आर्थिक वर्षाचा सुधारित आणि 2019-2020 या वर्षाचा अर्थसंकल्प सभागृहासमोर ठेवून त्याला मंजुरी घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या नगरपरिषद सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरुन अर्थसंकल्प नगराध्यक्षा सौ. नेवसे यांनी मांडल्यानंतर त्यावर झालेल्या चर्चेनुसार काही बदल सुचवण्यात आले. त्यानंतर अर्थसंकल्प एकमताने मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पात जमेच्या बाजूला महसुली जमा 28 कोटी 71 लाख 29 हजार तीनशे दाखवले असून त्यामध्ये 8 कोटी 97 लाख 68 हजार महसुली उत्पन्न दाखवले आहे. त्यामध्ये 6 कोटी 5 लाख 58 हजारांचा संकलित कर दाखवला असून गतवर्षी संकलित कर अपेक्षित उत्पन्न 4 कोटी 60 लाख असताना आणि यावर्षी अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवण्यात आली नसताना संकलित कर उत्पन्नातील वाढ ही शहरातील जुन्या बांधकामांचा विस्तार व नवीन बांधकामे यामुळे वाढ अपेक्षीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महसुली अनुदाने व अन्य मार्गाने 6 कोटी 45 लाख अपेक्षीत असल्याच��� दिसते. नगर परिषद मालमत्तापासून 1 कोटी 43 लाख 13 हजार 200 अपेक्षित आहे.\nअर्थसंकल्पात खर्चाच्या बाजूला 28 कोटी 35 लाख 85 हजार 136 रुपये दाखवण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने 12 कोटी 50 लाख 95 हजार 434 रुपये आस्थापना खर्च, 5 कोटी 45 लाख 75 हजार 500 प्रशासकीय खर्च, 35 लाख व्याज व वित्त आकार, नगर परिषद मालमत्ताची दुरुस्ती देखभाल खर्च 4 कोटी 19 लाख 50 हजार रुपये दाखविण्यात आले आहेत. अर्थसंकल्पात भांडवली जमेच्या बाजूला विशिष्ट प्रयोजनासाठी अनुदाने-अंशदाने 71 कोटी 55 लाख 2 हजार, सुरक्षीत व असुरक्षित कर्ज 2 कोटी 15 लाख 6 हजार 968 रुपये, 4 कोटी 42 लाख 62 हजार अपेक्षीत ठेवी, इतर देणी 4 कोटी 80 लाख 40 हजार दाखवले आहेत. अर्थसंकल्पात खर्चच्या बाजूला स्थिर व जंगम मालमत्ता सदरात 127 कोटी 66 लाख 50 हजार, प्रगतीपथावरील भांडवली कामासाठी 19 लाख रुपये दाखवण्यात आले आहेत.\nअर्थसंकल्प सभा सुरु होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, सभागृहातील विरोधी पक्षाचे गटनेते अशोकराव जाधव, स्वीकृत नगरसेवक सचिन सूर्यवंशी (बेडके), नगरसेवक सचिन अहिवळे, सौ. मदलसा कुंभार आदींनी शहरातील अतिक्रमणे प्रचंड वाढत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने त्याबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी केली\n“स्वच्छ भारत’मध्ये योगदान दिलेल्यांना संकलीत करात सूट\nअर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान शहरवासीयांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये मोठे योगदान दिल्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करीत जे मिळकतधारक घरातील कचऱ्यावर वैयक्तिक पातळीवर किंवा अपार्टमेंटद्वारे कंपोस्ट खत निर्मिती, वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरेमध्ये उल्लेखनीय काम करतील अशा मिळकत धारकांना त्यांचे मिळकतीवरील संकलित करात 5% सूट देण्याची योजना सार्वजनिक आरोग्य समिती सभापती अजय माळवे यांनी विस्ताराने मांडली. ती एकमताने मान्य करण्यात आली.\nपृथ्वीबाबांमुळे आघाडीची वाईट अवस्था\nउदयनराजेंच्या विरोधात उमेदवार कोण\nसत्यजित देशमुखांच्या भाजप प्रवेशाने शिराळ्यातून कॉंग्रेस हद्दपार\nवाठार स्टेशन येथे महाबॅंकेची शाखा गैरसोयीच्या ठिकाणी\nलिम्फोमातून बरे झालेल्यांनी शारीरिक तपासण्या चुकवू नयेत\nमाण-खटावमध्ये महिला मेळाव्यानिमित्त भगवे वादळ\nसभासदांना अक्रियाशील ठरवणारच नाही\n“आमचं ठरलंय” टीमची निघाली हवा\nघिरट्या घालणाऱ्यांना जनता ��डा शिकवेल : आ. पाटील\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/announce-the-schedule-of-election-expenditure-audit/", "date_download": "2019-09-17T14:14:51Z", "digest": "sha1:OJHBURWDVZXCQGB6BW36LQUCHARB5UT4", "length": 14232, "nlines": 179, "source_domain": "policenama.com", "title": "उमेदवारांचे निवडणूक खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nविधानसभा उपसभापती ठेकेदारांकडून कमिशन घेतात, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप\nउमेदवारांचे निवडणूक खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर\nउमेदवारांचे निवडणूक खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी आपल्‍या दैनदिन खर्चाचे मूळ अभिलेखे तपासणीसाठी निवडणूक कार्यालयामार्फत पुरविलेली उमेदवार खर्च नोंदवही (भाग अ,ब,क) खर्चाचे प्रमाणके (Vouchers) व बील, धनादेश पुस्‍तक व बँक पासबुक इत्‍यादी कागदपत्रासह निवडणूक खर्च निरीक्षक यांना उपलब्‍ध करुन देणे बंधनकारक आहे.\nआपल्‍या दैनदिन खर्चाचे मूळ अभिलेखे तपासणीसाठी आपण स्‍वतः अथवा आपल्‍या अधिकृत प्रतिनिधी यांना पाठविण्‍यात यावे. खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहिर झालेले असून पहिली तपासणी शनिवार दिनांक १३ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत, दुसरी तपासणी बुधवार दिनांक १७ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत व तिसरी तपासणी रविवार दिनांक २१ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत जिल्‍हाधिकारी सभा कक्ष (मिटींग हॉल) नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे होणार आहे.\nअहमदनगर लोकसभा मतदार संघाचे खर्च निरीक्षक अजित कुमार मिश्रा असून त्‍यांचा भ्रमणध्‍वनी / मोबाईल क्रमांक ९४०३८६३४९ असा आहे. प्रत्‍येक तपासणीसाठी दिनांकांच्‍या दोन दिवस पूर्वीपर्यतचे ( उदा.दिनांक १३ एप्रिल २०१९ रोजीच्‍या तपासणीसाठी ११ एप्रिल २०१९ अखेरपर्यतचे लेखे ) सादर करणे बंधनकारक आहे, असे अहमदनगर लोकसभा मतदार संघ, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ चे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये कळविले आहे.\nबटरच्या अतिवापरामुळे होऊ शकतो त्रास\nराजु शेट्टी शेतकऱ्यांच्या ऊसाला लागलेला कोल्हा\nPF खात्यात पैसे आले की नाही, घर बसल्या जाणून घ्या काही सेकंदात\n आता रिटेलर्स आपल्याला ‘उल्‍लू’ बनवू शकणार नाही, UMANG APP नं घर…\n RBI ची मोठी घोषणा, ‘या’ पेमेंट सिस्टीममधून भरता येणार मुलांची…\n‘या’ दोन सरकारी कंपन्या होणार बंद, वाणिज्य मंत्रालयाने केली घोषणा\n6 कोटी PF खातेधारकांसाठी खुशखबर आता मिळणार 8.65 % व्याज, जाणून घ्या\nLIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 8000 जागांची भरती, जाणून घ्या प्रक्रिया\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\n‘या’ 5 राज्यांनी देशाला दिले सर्वाधिक सुपरस्टार,…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अ��िनेता अंगद बेदी आणि नेहा धुपियाचे लग्नाच्या चर्चा चालूच राहतात. त्याचप्रमाणे अंगद आणि…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वाढदिवसाच्या…\nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेत पीएम मोदींनी आपल्या कार्यक्रमात HOWDY MODI साठी आता नमो अ‍ॅपवर लोकांकडून सल्ले…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे ने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला…\nPF खात्यात पैसे आले की नाही, घर बसल्या जाणून घ्या काही…\n आता रिटेलर्स आपल्याला ‘उल्‍लू’ बनवू…\n RBI ची मोठी घोषणा, ‘या’ पेमेंट…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’, ‘या’…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’,…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली …\nइम्रान खान स्वदेशातच ‘एकाकी’, जनाधारही नाहीसा झाला \nविश्‍वकर्मा पूजा : आज ‘या’ विधीनुसार करा पुजा, निश्‍चित दर…\n कमी व्याजदरानं सर्वाधिक ‘स्वस्त’ लोन देत आहेत…\n‘या’ कारणामुळं आमदार प्रणिती शिंदेंना पोलीस स्टेशनमध्ये…\nअमित शहा यांनी नाकारली NSG सुरक्षा\nचहावाला ते पंतप्रधान, PM नरेंद्र मोदींचा राजकीय प्रवास व महत्वाचे निर्णय, जाणून घ्या\nआर्थिक मंदीसाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार : हरीश साळवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/brian-lara-appreciate-pruthvi-sho-game/", "date_download": "2019-09-17T14:14:19Z", "digest": "sha1:OYCLKFZ2KQMDPQITLQJEMRV5PL2JNWQP", "length": 14361, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "'पृथ्वी शॉ'च्या खेळ कौशल��याची ब्रायन लारालाही भूरळ ; म्हणाला... - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nविधानसभा उपसभापती ठेकेदारांकडून कमिशन घेतात, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप\n‘पृथ्वी शॉ’च्या खेळ कौशल्याची ब्रायन लारालाही भूरळ ; म्हणाला…\n‘पृथ्वी शॉ’च्या खेळ कौशल्याची ब्रायन लारालाही भूरळ ; म्हणाला…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजच्या क्रिकेट जगतात एक नाव आपले कतृत्व दाखवत वर येत आहे. हे नाव आहे मुंबईच्या मुलाचे. पृथ्वी शॉ हा सध्या त्याच्या खेळाने सर्वांना भूरळ घालत आहे. त्यामुळे त्याच्या अफाट कौशल्यावर वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराही फिदा झाला आहे. ब्रायन लाराने पृथ्वीचे कौतुक केले आहे. मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वीच्या फलंदाजीत वीरेंद्र सेहवागची छटा जाणवते, अशा शब्दांत ब्रायन लाराने स्तुती केली आहे.\nपृथ्वीच्या फलंदाजीच्या शैलीत वीरेंद्र सेहवाग बऱ्यापैकी सामावलेला आहे. पृथ्वीची परिपक्वता वाखाणण्याजोगी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मी त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना पाहिले होते. एखादा युवा खेळाडू भारतीय खेळपट्टय़ांवर चांगली कामगिरी करत आहे, हे पाहताना मन सुखावले होते, असं लाराने म्हटलं.\nऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पृथ्वीला मात्र दुखापतीमुळे खेळण्याची संधी मिळाली नाही. पृथ्वीकडे फक्त दोन आयपीएल मोसमांचा अनुभव गाठीशी असताना तो एखाद्या कसलेल्या फलंदाजाप्रमाणे आपली कामगिरी चोखपणे पार पाडत आहे, असेही लाराने सांगितले.\nआयपीएलमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो आयपीएलमध्ये खेळत आहे, असेच जाणवत आहे. खेळी करण्याची क्षमता असलेला पृथ्वी हा भारतीय संघाचे भवितव्य आहे, असंही लाराने म्हटलं आहे.\nदरम्यान, पृथ्वी हा आयपीएलमधील आपल्या खेळाने चाहत्यांना भूरळ तर पाडत आहेच. तसंच त्याच्या कौशल्याने त्याचा वेगळा चाहता वर्ग तयार होताना दिसत आहे.\nकेवळ ‘कल्पनारम्य’ धाडस दाखवून देश कधीही प्रगतीपथावर जाऊ शकत नाही : प्रणव मुखर्जीं\nगुन्हे शाखेकडून 50 रेकॉर्डवरील गुन्हेगार चौकशीसाठी ताब्यात\n होय, ‘या’ 70 वर्षीय म्हातार्‍यानं चक्‍क व्यक्‍त केली…\nभारतीय महिला संघाच्या क्रिकेटपटूकडे मॅच ‘फिक्स’ करण्यासाठी…\nमलालाच्या ट्विट वरून ‘नेमबाज’ हिना सिद्धू चांगलीच ‘भडकली’,…\nMS धोनी संदर्भात एन. श्रीनिवासन यांचा मोठा खुलासा, म्हणाले – पुढील वर्षी…\nIPL नंतर आता ‘या’ लीगमध्ये ‘फिक्सिंग’ \n ‘या’ दिग्गज खेळाडूनं नाईलाजास्तव केलं जाहीर…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\n‘या’ 5 राज्यांनी देशाला दिले सर्वाधिक सुपरस्टार,…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता अंगद बेदी आणि नेहा धुपियाचे लग्नाच्या चर्चा चालूच राहतात. त्याचप्रमाणे अंगद आणि…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वाढदिवसाच्या…\nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेत पीएम मोदींनी आपल्या कार्यक्रमात HOWDY MODI साठी आता नमो अ‍ॅपवर लोकांकडून सल्ले…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे ने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला…\n होय, ‘या’ 70 वर्षीय म्हातार्‍यानं…\nभारतीय महिला संघाच्या क्रिकेटपटूकडे मॅच ‘फिक्स’…\nमलालाच्या ट्विट वरून ‘नेमबाज’ हिना सिद्धू…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’, ‘या’…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’,…\n‘या’ ���भिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली …\nआर्थिक मंदीसाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार : हरीश साळवे\n‘Google Pay’शी एका पेक्षा जास्त बँक अकाऊंट…\n‘या’ 5 राज्यांनी देशाला दिले सर्वाधिक सुपरस्टार, जाणून…\nभारतीय महिला संघाच्या क्रिकेटपटूकडे मॅच ‘फिक्स’ करण्यासाठी…\nफक्त 2 दिवसात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजणार \n‘या’ कारणामुळं शेअर बाजार 670 अंकांनी कोसळला, जाणून घ्या\nराज्यातील पहिली ‘लोकराज्य’ उर्दू शाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/flood/news/", "date_download": "2019-09-17T15:49:56Z", "digest": "sha1:IHYX5UQX7SQI54D5KJZTW3UI5HDPGTCM", "length": 30027, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "flood News| Latest flood News in Marathi | flood Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्रा��� दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प��रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nराक्षसभुवनची प्राचीन मंदिरे गोदावरीच्या पाण्याखाली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतुडूंब वाहत असलेल्या या नदीचे हे रुपडे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. ... Read More\nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइंदुरीकर महाराजांची ही भेट राज्यभर चर्चेचा विषय ठरली. ... Read More\nDevendra FadnavisBalasaheb ThoratcongressfloodAhmednagarदेवेंद्र फडणवीसआ. बाळासाहेब थोरातकाँग्रेसपूरअहमदनगर\nतलावाची पाळ फुटल्याने नुकसान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nयावर्षी संततधार पाऊस झाल्याने नदीकाठालगत व सखल भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पावसात दोन ते तीन दिवस धानपीक बुडून राहल्याने हे पीक कुजून गेले. अतिवृष्टीमुळे रबी हंगामात करावयाची भूईमूग व मिरची पिकाची मशागत लांबणीवर गेली आहे. ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनेवरून आमगाव तालुक्यातील ग्राम शिवणी येथील शेतकऱ्यांनी तणस व ८०० रूपये वाहतूक खर्च स्वखर्चातून गोळा केले होते. परंतु जिल्हा परिषदेने तणसाचा तो ट्रक भरल्यामुळे पाठवून दिला होता. परिणामी शिवणी येथील शेत ... Read More\nअतिवृष्टीमुळे उत्पादनावर होणार प्रतिकूल परिणाम\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजून महिन्यात उशीरा पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड उशीरा केली. त्यातच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबी�� आदी पीक अडचणीत आले आहे. यंदा कपाशीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, अजूनही कपाशीच्या झाडाला बोंड ... Read More\nअतिवृष्टीचा हजारो एकर क्षेत्रातील काजू कलमांना मोठा फटका\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगेल्या महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी तसेच हवेतील गारव्याचा फटका येथील हजारो काजू कलमांना बसला असून उत्पन्न देण्यासाठी तयार असलेल्या हजारो एकरातील काजू कलमांच्या फांद्या तसेच पाने करपू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे काजू ... Read More\nकोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी ; मराठवाड्यात १९ सप्टेंबरला पाऊस\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदेशात सध्या मॉन्सून पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात सक्रीय आहे़. ... Read More\nनिसर्ग ओरबडून खाल्ल्याने वारंवारचा कोरडा आणि ओला दुष्काळ नेतोय वाळवंटाकडे\nBy गजानन दिवाण | Follow\nनिसर्ग ओरबडून खाल्ला, तर हे असे होणारच \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपहाटेपासून सुरू झालेली संततधार शनिवारी (दि.१४) सायंकाळी उशिरापर्यंत टिकून होती. दिवसभरात सकाळी साडेअकरा वाजेनंतर दीड ते पावणे दोन तास काहीशी पावसाने विश्रांती घेतली, मात्र दुपारपासून सायंकाळपर्यंत पुन्हा जोर‘धार’ सुरू झाली. सायंकाळपर्यंत २८ मि.मी. इत ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगेल्या महिन्यात सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आल्याने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी १९८३ च्या पोलीस अधिकारी बॅचमधील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वर्गाने आपल्या निवृत्तिवेतनातून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमॅच फिक्सिंगबिग बॉस 13भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशेअर बाजारआयफा अॅवॉर्डअफगाणिस्तानचांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद ���न् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=330&Itemid=533&limitstart=2", "date_download": "2019-09-17T14:55:27Z", "digest": "sha1:EQOOAOWCOKDWG5BRBGJHLWAJWU25NF45", "length": 4536, "nlines": 64, "source_domain": "saneguruji.net", "title": "ताटातूट", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\n''थोर आहे तुझी आई.''\n''मला आठवत नाहीं. मी लहान असतांनाच आई वडील देवाघरी गेलीं. अरे स्वत:च्या मुलांचे कोणतीहि आई चांगलेंच करील. परंतु दुसर्‍यांच्या मुलांचेहि करील ती खरी माता. तुझी आई खरी माता आहे. तिची वत्सलता सर्वांसाठीं आहे. मी जातों रंगा.''\nपंढरी निघून गेला. वाड्याच्या दरवाजांत रंगा उभा होता. तो आईची वाट बघत होता. त्याला आई दिसली. तो धांवला. परंतु आज आई एकटी नव्हती.\n''रंगा, ही नयना तुझीं चित्रें बघायला आली आहे.''\n''आई, तूं माझी जाहिरात नको करुं. मी का मोठा चित्रकार आहें \n''माझ्या हातांत बाळ तुझें चित्र होतें. हिनें पाहिलें. तिला आवडलें. तीहि चित्रकार आहे.''\n''त्यांची चित्रें कोठें आहेत \n''तुम्ही आणलीं असालच. माझ्या खिशांत माझीं चित्रें असायचींच. तोच तर आपला आनंद, तो प्राण.''\nसारीं घरीं आलीं. रंगानें आपली चित्रशाळा दाखविली. नयना बघत होती.\n''हें बुध्ददेवांचें चित्र सुरेख आहे.''\n''वासुकाका मला प्रसंग सांगतात, मी चितारतों.''\nरंगानें आपले ब्रश दाखविले.\n'झपझप् काढायला हा ब्रश उपयोगी पडतो. चिनी चित्रकार फटके मारीत भरभर रंगवतात. कुंचल्याचे तीनचार फटके आणि निसर्गदृश्य समोर उभें करतात. ठसठशीत असतात त्यांच्या रेषा.''\n''तुम्हांला हें सारें कोण शिकवतो \n''मी मधूनमधून येत जाईन. मला फार आवड आहे चित्रकलेची.''\n''तुमचीं दाखवा ना चित्रें नक्की आणलीं आहेत तुम्ही.''\nनयनानें पिशवींतून चित्रें काढलीं. रंगा तीं पहात होता.\n''छान आहेत'' तो म्हणाला.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/highway-intermediate-garbage-in-the-wilderness-of-the-village/", "date_download": "2019-09-17T14:33:16Z", "digest": "sha1:7GOQBRJX2NH3S25PHKRK2EK2UC5PAPQ7", "length": 13369, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महामार्ग दुभाजकाचा कचरा गावच्या जलस्त्रोत्रात | Dainik Prabhat", "raw_content": "\nमहामार्ग दुभाजकाचा कचरा गावच्या जलस्त्रोत्रात\nमहामार्ग प्राधिकरणाचा अजब कारभाराने संताप\nमहामार्गावरील दुभाजकाची साफसफाई सुरु असून साफ केलेला कचरा गावच्या जलस्त्रोत्रात टाकला जात आहे.महामार्ग प्राधिकरणाच्या या अजब कारभाराने संताप व्यक्त केला जात आहे. महामार्ग प्राधिकरणा���्वारा सुरूर ते आनेवाडी टोलनाक्‍याच्या दरम्यान दुभाजकातील कचरा काढण्याचे काम सुरु केले असून यामध्य अनावश्‍यक वाढलेले व सद्यस्थितीत वाळून गेलेले गवताचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.\nयाचबरोबर एरंड व महाडुंग यासारखी झाडे झुडपे सुद्धा या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती . त्यामुळे स्वस्तात मस्त असलेली कागदी फुलाची शोभेची झाडे मात्र या अनावश्‍यक झुडपांच्यामध्ये झाकून गेली होती. हे दुभाजक स्वच्छ केले गेल्याने पुन्हा एकदा या कागदी फुलांच्या झाडांचे फुलांच्यासह अस्तित्व दिसू लागले आहे. आत्ता उन्हाळा येत असल्याने हि साफसफाई झाल्यावर गतवर्षीप्रमाणे उन्हाळ्यात हि झाडे जागविण्यासाठी पाण्याचे टॅंकरने पाणी घालून हि झाडे पुढच्या पावसाळ्यापर्यंत जगण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nहा कचरा साफ करताना मात्र सरासरी दोनशे मीटर अंतरातच एक ट्रॉलीभर कचरा निघत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणातील हा कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण झाल्याने जिथे जागा मिळेल तिथे आडबाजूला हा कचरा टाकला जात आहे. कवठे ता. वाई येथील खते-याच्या पुलाच्या शेजारी असलेल्या ओढ्यात हा कचरा टाकला गेला आहे.\nया ठिकाणी गावाच्या ओढ्यात हा कचरा टाकला गेल्याने त्यांचे पुढे काय दुष्परिणाम होतील याबाबत कोणत्याही प्रकारची काळजी न घेता हा कचरा टाकून दिला जात आहे. कवठे येथील ओढ्यात टाकलेला हा कच-याचा ढीग उद्या पावसाबरोबर वाहत खाली जाणार असून या ठिकाणापासून खाली ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्या लागत याचे प्रदूषण होणार आहे. या ठिकाणापासून खाली तीन साखळी बंधारे असून त्यामध्ये सुद्धा सदर कचरा कुजून जाण्याची शक्‍यता आहे.\nया कच-याचे प्रदूषण होऊन याचा आमच्या गावच्या पिण्याच्या पाण्यावर विपरीत परिणाम होणार आहे. महामार्ग चकाचक करून गावाच्या जलस्त्रोतात हा कचरा टाकून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात घालण्याचा महामार्ग प्राधिकरणाला कोणताही अधिकार नाही . तरी त्यांनी तातडीने सदर कचरा उचलावा. संदीप डेरे, उपसरपंच कवठे.\nपृथ्वीबाबांमुळे आघाडीची वाईट अवस्था\nउदयनराजेंच्या विरोधात उमेदवार कोण\nसत्यजित देशमुखांच्या भाजप प्रवेशाने शिराळ्यातून कॉंग्रेस हद्दपार\nवाठार स्टेशन येथे महाबॅंकेची शाखा ग��रसोयीच्या ठिकाणी\nलिम्फोमातून बरे झालेल्यांनी शारीरिक तपासण्या चुकवू नयेत\nमाण-खटावमध्ये महिला मेळाव्यानिमित्त भगवे वादळ\nसभासदांना अक्रियाशील ठरवणारच नाही\n“आमचं ठरलंय” टीमची निघाली हवा\nघिरट्या घालणाऱ्यांना जनता धडा शिकवेल : आ. पाटील\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090430/tvrt.htm", "date_download": "2019-09-17T14:54:40Z", "digest": "sha1:7YD25TPOEWBYA7DM47AG5G5YTTUHZBI5", "length": 18253, "nlines": 48, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nगुरुवार, ३० एप्रिल २००९\nआता सारे मतदारांच्या हाती..\nठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांमुळे ठाणे, कल्याण, भिवंडी आणि बहुजन विकास आघाडीमुळे पालघरमधील निवडणूक ही राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. जिल्ह्यातील चार जागांसाठी ७४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून उद्या होणाऱ्या मतदानावर राष्ट्रवादीचे वसंत डावखरे, संजीव नाईक आणि आनंद परांजपे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर मतदारसंघातील ६३ लाख ७९ हजार ३३३ मतदार हे सात हजार २२२ मतदान केंद्रांमध्ये मतदानाचा हक्क बजावणार असून एवढय़ा मोठय़ा संख्येने मतदान केंद्रे असणारा ठाणे जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे.\nठाणे /प्रतिनिधी - प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आणि प्रत्यक्ष मतदानाला अवघे काही तासच शिल्लक राहिल्यामुळे निवडणुकांचा केंद्रबिंदू असणाऱ्या पक्ष निवडणूक कार्यालयात आज दिवसभर लगीनघाईच होती. प्रत्येकजण ज्याला त्याला नेमून दिलेले काम मार्गी लावण्यात मग्न होते. शिवसेना-भाजपा युतीचे मुख्य निवडणूक कार्यालय असलेल्या ‘सूर्य’ आणि राष्ट्रवादी, काँग्रेसच्या चंदनवाडीतील कार्यालयात आज दिवसभर धावपळीचे वातावरण होते. सोमवारी सायंकाळी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि मतदानाच्या मोर्चेबांधणीच्या रणनीतीला सुरुवात झाली. युतीच्या ‘सूर्य’ कार्यालयात फेरफटका मारला असता रात्रभर मतदान वाढविण्याची रणनीती ठरवून आणि विभागनिहाय प्रमुख कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात होत्या.\nहीरक महोत्सवी वर्षांनिमित्त टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सलग दहाव्या वर्षी टिळकनगर शाळेच्या पटांगणात १ ते ५ या कालावधीत ‘वसंतोत्सव २००९’चे आयोजन करण्यात आले आहे. हीरक महोत्सवी वर्षांनिमित्त मंडळाने वर्षभरात १२ सांस्कृतिक कार्यक्रमांचा संकल्प केला होता. त्यात डॉ. सलील कुलकर्णी यांचा ‘संधिप्रकाशात’, तसेच डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा सहा तासांचा ‘आयुष्यावर बोलू काही’, शरद पोंक्षे यांनी ‘नथुराम ते देवराम’, मुकुंदराज देव व सोनिया परचुरे यांचा ‘ड्रम्स अॅण्ड बेल्स’ हा तबला, घुंगरू व नृत्य यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम, तसेच रामदास कामत, प्रल्हाद आफडकर व नीलाक्षी पेंढारकर यांचा ‘नाटय़संगीत रजनी’, कौशल इनामदार यांचा ‘अमृताचा वसा’ अशा दर्जेदार कार्यक्रमांचा समावेश होता.\nराष्ट्रवादीचीही शिवसेना स्टाइल संघटन बांधणी\nठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहण्यास त्यांची संघटनात्मक बांधणी हा मोठा घटक आहे. राष्ट्��वादीने शिवसेनेच्या यशाचे गमक ओळखून निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी जोरदार केल्याने, या खेपेस मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. प्रभागनिहाय कार्यकर्ते नेमून केलेली मतदारसंघाची विभागणी, त्यांच्यावर लक्ष ठेवायला चार प्रभागांमागे एक निरीक्षक, स्थानिक पोलिंग एजंट यामुळे सेनेच्या पद्धतीने राष्ट्रवादीने देखील मतदानासाठी मजबूत आखणी केली आहे.\nएसएमएस प्रचाराने मतदाता त्रस्त\nविकासाच्या मुद्याऐवजी व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपापर्यंत पोहचलेल्या निवडणूक प्रचारात मोबाइलवरील एसएमएसचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जात आहे. आक्षेपार्ह एसएमएससंबंधी तक्रार करण्यासाठी स्वतंत्र सेल निर्माण करण्यात आले असताना कल्याणचे उमेदवार वसंत डावखरे यांची अपवादात्मक तक्रार वगळता एकही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लादलेले एसएमएस नाइलाजास्तव मतदारांना वाचावे लागत आहेत.\n‘बदलापुरात सांस्कृतिक भवन उभारावे’\nएका लहानशा खानावळीपासून मंगल कार्यालयापर्यंतचा खडतर प्रवासाची २५ वर्षे साजऱ्या करणाऱ्या काटदरे बंधूंनी बदलापुरात सांस्कृतिक भवन उभारावे, असा सल्ला आमदार किसन कथोरे यांनी दिला. २५ एप्रिल रोजी काटदरे मंगल कार्यालयाने २५ वर्षे पूर्ण केली. या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या सोहळ्यात एरवी इतरांच्या लग्नकार्यासाठी सज्ज असणारे कार्यालय रौप्यमहोत्सवानिमित्त शुभेच्छा द्यायला काटदरे बंधूंवर प्रेम करणारे अनेक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या काटदरे बंधूंच्या मिसळीचा किस्सा कथोरे यांनी सांगितला. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या बंधूंनी नव्या व्यावसायिकांना आदर्श घालून दिला. यामागे त्यांचे कुटुंबीय आणि आई-वडिलांची मेहनत होती, असे नगराध्यक्ष राम पातकर यांनी सांगितले. नगरसेवक आशिष गोळे, वामनराव गोळे, श्रीकांत जोशी, डी. बी. पाटील आदींची यावेळी भाषणे झाली.विश्वास काटदरे यांनी खानावळ ते कार्यालय उभारणीतील आठवणींना उजाळा दिला.\nग्रामविकासासाठी ‘बबली की बंटी’\nडोंबिवली/प्रतिनिधी- येथील इनरव्हील क्लब या सेवाभावी संस्थेतर्फे बदलापूरजवळील कुड्राण हे गाव दत्तक घेण्यात आले असून, त्याच्या विकासासाठी सावित���रीबाई फुले नाटय़मंदिरात १२ मे रोजी ‘बबली की बंटी’ या नाटकाचा प्रयोग ठेवला असून, त्याच्या प्रवेशिका खरेदीतून जी रक्कम जमा होईल, ती ग्रामविकासासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रसिकांनी हे नाटक पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन क्लबतर्फे करण्यात आले आहे. या क्लबतर्फे प्रौढ साक्षरता प्रसार, पोलिओ लसीकरण, वैद्यकीय शिबिरे व मोफत औषधे वाटप आदी विविध कार्य केले आहे. प्रवेशिकांसाठी अध्यक्षा डॉ. अनुराधा गोपालन ९८३३४५८००४ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nवाडा तालुक्यात शेतकरी मंडळाची स्थापना\nमौजे गोराड, ता. वाडा येथे ‘श्री गणेश’ शेतकरी मंडळाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्राचे उपमहाव्यवस्थापक उत्तम पवार, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी पाटील, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक अनंत घाटे, तसेच परिसरातील ग्रामस्थ व बचत गटांच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती करणे परवडत नाही, असे सांगितले. शाखा व्यवस्थापक प्रभाकर परब यांनी सेवा क्षेत्रातील गावांमध्ये शेतकरी मंडळ स्थापनेबाबत विचार व्यक्त केले. नाबार्डच्या पाटील यांनी शेतकरी मंडळाबाबतचे नाबार्डचे धोरण विशद केले. अनंत घाटे यांनी कृषी कर्जाबाबत माहिती दिली व शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या उत्पन्नात वाढ करण्याचे आवाहन केले. एकजुटीचे महत्त्व सांगून शेतकरी मंडळांच्या सर्व सभासदांना सामूहिक विकासासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. अध्यक्षीय भाषणात उत्तम पवार यांनी कृषीकर्जाबाबत मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांच्या सर्व आर्थिक गरजांची बँकेच्या धोरणानुसार पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमात महिला बचत गटास शेतीविषयक कर्जमंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले.\nस्व. कृष्णराव केतकर कलादालनाचे उद्या उद्घाटन\nदिवंगत चित्रकार कृष्णराव केतकर यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या कलादालनाचे उद्घाटन १ मे रोजी डोंबिवली एमआयडीसीतील ज्येष्ठ शिल्पकार भाऊ साठे यांच्या शिल्पालयात करण्यात येणार आहे. यावेळी निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या मीनल बजाज उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी जगद्वि���्यात चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन १ ते ७ मे या कालावधीत शिल्पालयात आयोजित केले\nआहे. यामध्ये कृष्णराव केतकर, गोपाळ देऊसकर, नेत्रा साठे, ज. द. गोंधळेकर, निवेदिता लिमये, मुरलीधर आचरेकर, अल्पना लेले यांच्या चित्रांचा समावेश आहे. हे प्रदर्शन सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत रसिकांना खुले आहे, असे शिल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीरंग साठे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/barack-obama-matt-groening-jerry-greenfield-warren-buffett-eight-luminaries-who-didnt-get-into-their-dream-college-1239574/", "date_download": "2019-09-17T14:54:04Z", "digest": "sha1:GDA6OSBB7UIAGP3JPDUGYXRKV7I4J6ND", "length": 17420, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "barack-obama-matt-groening-jerry-greenfield-warren-buffett-eight-luminaries-who-didnt-get-into-their-dream-college | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\nया यशस्वी व्यक्तींना त्यांच्या आवडत्या महाविद्यालयात मिळाला होता नकार\nया यशस्वी व्यक्तींना त्यांच्या आवडत्या महाविद्यालयात मिळाला होता नकार\nबराक ओबामा, स्टिवन स्पिलबर्ग, वॉरेन बफे, मॅट ग्रोनिंग, जॉन केरी यांना आज कोण ओळखत नाही.\nबराक ओबामा, स्टिवन स्पिलबर्ग, वॉरेन बफे, मॅट ग्रोनिंग, जॉन केरी यांना आज कोण ओळखत नाही. ही नावे अशा व्यक्तींची आहेत ज्यांच्या यशाला सारी दुनिया सलाम करते. परंतु, यातील कोणत्याही व्यक्तीस त्याच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याचे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला जाणून घेऊ अशाच काही व्यक्तींची कहाणी…\nसुपरहीट हॉलिवूडपट ‘स्प्लॅश’सह अनेक चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिध्द असलेले अभिनेता टॉम हँक्स यांनी मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) आणि विलानोवामध्ये प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. आपल्याला प्रवेश मिळणार नाही हे माहित असूनदेखील केवळ नशीब आजमावून पाहाण्यासाठी त्यांनी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. नंतर कॅलिफोर्नियातील हायवर्ड शहरातील एका महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. जीवनात प्राप्त केलेल्या यशासाठी ते याच महाविद्यालयाला श्रेय देतात.\n‘ज्युरासिक पार���क’, ‘ब्रिज ऑफ स्पाइज’, ‘मायनॉरिटी रिपोर्ट’ आणि ‘वॉर ऑफ द वर्ल्ड’सारखे चित्रपट साकारणारे स्टिवन स्पिलबर्ग यांना युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्निया स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकायचे होते. दोनदा प्रयत्न करूनदेखील त्यांना इथे प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ते कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी लाँग बीच इथे शिक्षण घेण्यासाठी गेले. चित्रपट मिळाल्यामुळे त्यांनी मध्येच शिक्षण सोडले. नंतर २००२ मध्ये याच विश्वविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली.\nगुगलचे सह-संस्थापक सर्जी ब्रिन यांना मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मध्ये प्रवेश घ्यायची इच्छा होती. परंतु, त्यांचा प्रवेश अर्ज निकालात काढण्यात आला. त्यानंतर त्यांनी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीतून मास्टर डिग्री प्राप्त केली. इथेच त्यांची भेट लॅरी पेज यांच्याशी झाली आणि दोघांनी इंटरनेटचे विश्व पूर्णपणे बदलून टाकले.\nजगभरातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश होणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना स्वार्थमोर कॉलेजमध्ये शिकायची इच्छा होती. सीनेट ऑफिसमध्ये इंटर्नशिप करत असलेल्या याच कॉलेजमधील एका तरुणास ओबामा म्हणाले होते, अरे वा स्वार्थमोर ग्रेट स्कूल. त्यांनी मला नाकारले होते. त्यावेळी माला खूप वाईट वाटले होते. अमेरिकेच्या पेन्सिल्व्हेनिया राज्यात स्वार्थमोर कॉलेज आहे. नंतर ओबामा ऑसिडेंटल कॉलेजमध्ये गेले आणि नंतर कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ट्रान्सफर करून घेतली.\nदी सिंप्सनचे निर्माता मॅट ग्रोनिंग यांचासुध्दा यात समावेश होतो. त्यांना हार्वर्डमधून नकार मिळाला होता. नंतर ऑलंपियामधील एका कॉलेजमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.\nवॉरेन बफे यांना हार्वर्ड बिजनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळाला नाही. वॉल स्ट्रीट जर्नलबरोबरच्या मुलाखतीत ते म्हणाले होते, जीवनात माझ्याबरोबर जे काही घडले, त्यावेळी मला ते फार वाईट वाटले. परंतु नंतर ते खूप चांगले असल्याचे सिध्द झाले. जीवनात सहन करावी लागलेली हार ही काही काळासाठी असते, ती स्थायी स्वरुपाची नसते. शेवटाला तिचे अन्य एका संधीत रुपांतर होते, असे वॉरेन यांचे मानणे आहे.\nजॉन केरी हे अमेरिकेचे सध्याचे परराष्ट्र मंत्री आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने प्रवेश नाकारलेल्या व्यक्तीमध्ये त्यांचीदेखील वर्णी लागते. तो अनुभव फारच ���ाजीरवाणा असल्याचे मनोगत एबीसीबरोबरच्या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केले होते. येल युनिव्हर्सिटीतून पदवी प्राप्त केलेल्या केरींनी नंतर बोस्टन कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले.\nजेरी ग्रिनफिल्ड यांना मेडिकल कॉलेजात प्रवेश घ्यायची वेळ आली, तेव्हा सगळीकडून नकार आला. नंतर आपल्या शालेय मित्राला सोबत घेऊन त्यांनी आईस्क्रिमचा व्यवसाय सुरू केला. कालांतराने ‘बेन अॅण्ड जेरी’ कंपनीची स्थापना करणाऱ्या जेरी यांनी नंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. आज क्वचितच एखादा असा आईस्क्रिम प्रेमी आढळेल ज्याला ‘बेन अॅण्ड जेरी’ माहीत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nदेशात कर्णबधिरांना शिक्षणाच्या अपुऱ्या संधी\nबिहार बोर्डाचा सावळागोंधळ; बारावीच्या विद्यार्थ्याला ३५ पैकी ३८, तर गैरहजर विद्यार्थिनीला १८ गुण\nअकरावीत प्रवेश न मिळाल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये मुलीची आत्महत्या\nअध्यक्षीय उमेदवारीसाठी ओबामांचा क्लिंटन यांना पाठिंबा\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/nitin-gadkari-defends-heavy-traffic-fines-says-we-want-to-save-young-people-life/", "date_download": "2019-09-17T14:22:52Z", "digest": "sha1:6L65D7EXVT6KF22KT2VI5NZWWXCHMWQF", "length": 6893, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " 'म्हणून' दंडाची रक्कम वाढवली; गडकरींचा खुलासा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › 'म्हणून' दंडाची रक्कम वाढवली; गडकरींचा खुल��सा\n'म्हणून' दंडाची रक्कम वाढवली; गडकरींचा खुलासा\nनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन\nकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नव्या वाहतूक दंड रकमेच्या नियमांवर बोलताना लोकांचे अनमोल जीवन वाचविण्यासाठी केलेला हा प्रयत्‍न असल्‍याचे म्‍हटले आहे.\nराज्‍य सरकारांनी दंडाच्या रक्‍कम कमी करण्याचा घेतलेल्‍या निर्णयावर गडकरी यांनी दंडाच्या माध्यमातून मिळणारी रक्‍कम ही राज्‍य सरकारेनांच मिळणार आहे. राज्‍य सरकार दंडाची रक्‍कम कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. ते पुढे म्‍हणाले केंद्राचा हेतू हा रस्‍ते वाहतुकीला सुरक्षित करणे आहे. लोकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्‍यास दंड भरण्याची वेळच येणार नसत्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nकेंद्रीय मंत्री गडकरी यांनी राज्‍य सरकारांनी दंडाची रक्‍कम कमी करण्याच्या निर्णयावर हा राज्‍य सरकाराचा अधिकार आहे. त्‍यामुळे ते याचा निर्णय घेऊ शकतात. यामुळे मला काही हरकत नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. दंडाच्या रकमेतून जो काही महसूल येईल तो केवळ राज्य सरकारांना जाईल. मी एक मंत्री असल्‍याच्या नात्‍याने हीच विनंती करीन की दंडाची रक्‍कम ही महसूल नसून ती लोकांच्या जीवितहानी टाळण्यासाठी आहे.\nगडकरी यांनी दंडाच्या वाढवलेल्‍या रकमेबाबत बोलताना आम्‍हाला दंड स्‍वरूपात रक्‍कम वसूल करण्याची इच्छा नाही. आम्‍हाला देशात रस्‍ते वाहतूक सुरक्षित करण्याची आहे. जगात रस्‍ते अपघातांमध्ये भारताचे जगात खराब रेकॉर्ड आहे. ही परिस्‍थिती बदण्यासाठी हा निर्णय घेतल्‍याचे ते म्‍हणाले.\nधाक आणि आदरसाठी दंडाची रक्‍कम वाढविणे होते आवश्यक...\n१ सप्टेंबर पासून मोटर वाहन दुरुस्ती कायदा २०१९ लागू केल्‍यानंतर देशभरात वाहतूकीचे नियम तोडणार्‍यांकडून मोठ्‍या रकमेच्या दंडाचे चलन केल्‍याच्या बातम्‍या येत आहेत. गडकरी म्‍हणाले, लोक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नव्हते. त्‍यामुळे कडक नियमांची गरज होती. यातूनच कायद्याचा धाक आणि आदर निर्माण होईल.\nगुजरात सरकारकडून वाहतुकीच्या नियमांच्या उल्‍लंघनातील २४ प्रकरणात दंडाच्या रकमेत ९० टक्‍क्‍यांपर्यंत कमी केली आहे. यानंतर अन्य राज्‍यांकडूनही दंडाची रक्‍कम घटविण्याचा विचार होत आहे. दिल्‍ली सरकारही दंडाची रक्‍कम कमी करण्याच्या विचारात आहे.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५०���७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'\n'भारताला एका शेजार्‍याकडून आगळा धोका'\nचिदंबरम यांच्याशी संबंधित खटले दुसर्‍या न्यायालयाकडे वर्ग\nतुमचा आशीर्वाद हाच आमचा जनादेश : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसट्टा कायदेशीर करा, BCCI भ्रष्टाचार विरोधी विभाग प्रमुखांची अजब मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/None/Unnao-rape-victim-records-statement-before-judge-at-AIIMS-trauma-centre/", "date_download": "2019-09-17T14:46:02Z", "digest": "sha1:OD6FLITHC3GGR466KO65XJV4ZMZ6I42U", "length": 4837, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " उन्नाव प्रकरणाची सुनावणी एम्समध्ये | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › None › उन्नाव प्रकरणाची सुनावणी एम्समध्ये\nउन्नाव प्रकरणाची सुनावणी एम्समध्ये\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nउन्नाव बलात्कार प्रकरणी पिडीतेची साक्ष नोंदविण्यासाठी नवी दिल्लीताल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) तात्पुरते न्यायालय सुरू करण्यात आले आहे. जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा हे एम्स रूग्णालयातच पिडीतेची साक्ष नोंदवून घेणार आहेत.\nउन्नावमधील अल्पवनयीन मुलीवर २०१७ साली बलात्कार करण्यात आला होता. भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदार कुलदीप सेंगर याच्यावर पिडीतेने बलात्काराचा आरोप केला आहे. सेंगरविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पीडितेच्या कुटूंबियांवर हल्ला होणे, धमक्या मिळणे असे प्रकार घडले होते.\nसदर घटनेची सरन्यायाधीशांनी गंभीर दखल घेत खटला दिल्ली येथे हलविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पिडीतेवर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते.\nखटल्याचे कामकाज सुरू करण्यासाठी गरज भासल्यास रुग्णालयातच सुनावणी घ्यावी, असे सर्वोच्च न्यायलयाने म्हटले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने एम्समधील ट्रामा सेंटरमध्ये तात्पुरते न्यायालय सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार बुधवारी एम्समध्ये तात्पुरते न्यायालय सुरू करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा रुग्णालयातच पिडीतेची साक्ष नोंदवून घेणार आहेत.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=330&Itemid=533&limitstart=3", "date_download": "2019-09-17T14:37:46Z", "digest": "sha1:GR4GGD3EJKX7SWWHLSIA3XMJ7OQDRBTF", "length": 5344, "nlines": 58, "source_domain": "saneguruji.net", "title": "ताटातूट", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\n''तितकीं चांगली नाहींत. आज वासुकाका कोठें गेले \n''शाळेंत कसली तरी सभा होती.''\nसुनंदानें काशीताई, नयना, सर्वांना खायला दिलें. रंगाच्या पाठीवरुन हात फिरवून आई निघाली.\n''आईबरोबर येत जा. वासुकाका भेटतील केव्हां तरी.''\nअसे दिवस जात होते. रंगाची सर्वांगीण प्रगति होत होती. परंतु एक वादळ आलें. उन्हाळ्याची सुटी लागणार होती. आजपासून शाळा बंद व्हायच्या होत्या. रंगा पास झाला होता. वासुकाका सुटींत त्याला महाबळेश्वरला नेणार होते. किती बेत होते. परंतु सारें स्वप्न ठरायचें होतें.\nवासुकाकांना शाळेच्या चालकांनी कचेरींत बोलवून त्यांच्या हातीं त्यांनी लिफाफा दिला. काय होतें त्यांत पुढील वर्षापासून तुमची नोकरी नको असें त्यांत होतें.\n''माझी काय चूक झाली \n''तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त इतर शिकवतां. समाजवाद शिकवतां, इतर अनेक गोष्टी सांगतां. आमचीं मतें तुम्हांला माहीत आहेत.''\n''तीं चूक आहेत. भारतीय परंपरेला तीं शोभणारी नाहीत. सर्वांना एकत्र नांदवायचा भारतीय प्रयोग आहे.''\n''तुमचा समाजवाद भारतीय परंपरेला शोभतो वाटतें \n''समाजवाद म्हणजे कृतींत आणलेला वेदान्त.''\n''समाजवादांत धर्म आहे का \n''धर्म म्हणजे का अस्पृश्यता धर्म म्हणजे का आम्ही तेवढे सज्जन बाकी सारे दुर्जन असें म्हणणें धर्म म्हणजे का आम्ही तेवढे सज्जन बाकी सारे दुर्जन असें म्हणणें धर्म म्हणजे का मानवतेला तिलांजलि, उदार भावना फेंकून देणें धर्म म्हणजे का मानवतेला तिलांजलि, उदार भावना फेंकून देणें धर्म जोडीत असतो, तोडीत नसतो. धर्माचा खरा आत्मा सर्वांची धारणा नीट होण्यांत आहे. खरा धर्म सर्वांचे संसार सुंदर होण्यासाठीं झटेल. समाजवाद तुमच्या रुढी धर्माला मानीत नाहीं. अमुक जात श्रेष्ठ, अमुक मानववंश श्���ेष्ठ असें मानित नाहीं. मानव्याचा खरा धर्म समाजवाद मानतो. ईश्वर मानून मानवांचा संहार करण्यापेक्षां त्याला न मानणारा परंतु मानवांना जवळ घेणारा खरा धार्मिक आहे. तुम्हांला महंमद पैगंबराची गोष्ट आहे माहीत धर्म जोडीत असतो, तोडीत नसतो. धर्माचा खरा आत्मा सर्वांची धारणा नीट होण्यांत आहे. खरा धर्म सर्वांचे संसार सुंदर होण्यासाठीं झटेल. समाजवाद तुमच्या रुढी धर्माला मानीत नाहीं. अमुक जात श्रेष्ठ, अमुक मानववंश श्रेष्ठ असें मानित नाहीं. मानव्याचा खरा धर्म समाजवाद मानतो. ईश्वर मानून मानवांचा संहार करण्यापेक्षां त्याला न मानणारा परंतु मानवांना जवळ घेणारा खरा धार्मिक आहे. तुम्हांला महंमद पैगंबराची गोष्ट आहे माहीत \nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2017/04/hingoli.html", "date_download": "2019-09-17T15:37:19Z", "digest": "sha1:BMQ6M4GINU7ZAMLDYXRA3EXNSZUIZMWI", "length": 2705, "nlines": 38, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: हिंगोली तालुका नकाशा मानचित्र", "raw_content": "\nहिंगोली तालुका नकाशा मानचित्र\nहिंगोली तालुका नकाशा मानचित्र\nऔंढा नागनाथ तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nकळमनुरी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nवसमत तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nसेनगाव तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nहिंगोली तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/football/news/articlelist/63649473.cms", "date_download": "2019-09-17T15:47:52Z", "digest": "sha1:4SPJBQW4VZAMEQ2AAZTQXNICWRMQ4JPL", "length": 7923, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nमॉडर्न, सेंट मायकल्स, रब्बानी, एसएफएस उपांत्यपूर्व फेरीत\nभोसला, जैन, इरा, पलोटी उपउपात्यपूर्व फेरीत\nरब्बानी, भवन्सचा दमदार विजय\nसेंट झेवियर, अंजुमन, बीकेव्हीही विजयी\nतीन संघांची विजयी सलामी\nअंजुमन कॉलेज अंतिम फेरीत\nतीन संघांनी िदली दमदार विजयी सलामी\nएसएफएस, भवन्स, सेंट जॉन्स, सीपीएस उपांत्य फेरीत\nआघाडी मिळवून भारताचा पराभव\nआघाडी मिळवून भारताचा पराभव\nभवन्स, सेंट उर्सुला गर्ल्स अंतिम फेरीत\nसिम्स नवरंग संघाला विजेतेपद\nबेझनबाग, नवरंग अंतिम फेरीत\nअम्मा, रोहित ब्रदर्स, बेझनबाग विजयी\nधोनीच्या निवृत्तीवर विराट काय म्हणाला\nश्रीलंकेच्या १० दिग्गज खेळाडूंचा पाकिस्तानात जायला नकार\nस्मिथ हा 'चीटर' म्हणूनच ओळखला जाईल : स्टीव हार्मिसन\nरफाएल नदालनं जिंकलं कारकिर्दीतील १९वं ग्रँडस्लॅम\nअर्जेंटिनात पहिली पोलो टूर्नामेंट १८७५ मध्ये\nतीन संघांनी िदली दमदार विजयी सलामी\nएसएफएस, भवन्स, सेंट जॉन्स, सीपीएस उपांत्य फेरीत\nश्रीलंकन क्रिकेटपटूंवर जावेद मियाँदाद भडकला\nपाक क्रिकेटपटूंना आता बिर्याणी मिळणार नाही\nस्मिथचे विक्रम अद्भुत, मात्र विराट सर्वश्रेष्ठ: गांगुली\nक्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्याची मागणी\n...तर परिणाम भोगावे लागतील; शास्त्रींचा पंतला इशारा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=330&Itemid=533&limitstart=5", "date_download": "2019-09-17T14:18:17Z", "digest": "sha1:ZBUTJRBAZMUWA2R44L6J4E6USMXCJOF3", "length": 6125, "nlines": 55, "source_domain": "saneguruji.net", "title": "ताटातूट", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\n''शेवटचे दोन शब्द मला त्यांना सांगूं दे.''\n''सांगा, सांगा.'' मुलें गर्जलीं.\n''मी त्यांना दोन शब्द सांगणार आहें. तुम्हांला करायचें असेल तें करा. वाटलें तर पोलीस बोलवा.''\nअसें म्हणून वासुकाकांनी शेवटचे चार शब्द मुलांना सांगितले :\n''प्रिय विद्यार्थ्यांनो, तुमच्या प्रेमानें मला निर्भय केलें आहे. शाळाप्रमुखांनी मला क्षमा करावी. मुलांनो, मी दुसर्‍या कोठल्या तरी शाळेंत जाईन. येथें तुम्हांला देत असें ते नवीन मुलांना देईन. तेथूनहि कदाचित् मला हांकलतील. कारण आजकाल शिक्षणसंस्था जात्यंधतेचे अड्डे बनत आहेत. तुम्हां सर्वांना संकुचित, व्देषी, मत्सरी बनवण्याचे प्रयत्न चालले आहेत. तुम्ही हें विष पचवून मृत्युंजय बना. राष्ट्राला प्रेमाचें अमृत द्या. सारे धर्म, जाति एकत्र नांदवायचा प्रयोग आपणांस करायचा आहे. भेदांत अभेद पहायचा आहे. तुम्ही विचारानें, भावनेनें मोठे होत जा. सुखी होण्याचा एकच मार्ग आहे. उत्तरोत्तर वाढत जाणें, नवीन नवीन शिकणें, नवीन नवीन मैत्री जोडणें. तुम्ही उर्दुहि शिका. ती लिपी शिका. ईजिप्तपासून जावापर्यंतच्या अनेक देशांत तीच लिपी आहे. या देशांशीं उद्यां स्वतंत्र झाल्यावर तुम्हांला संबंध जोडावे लागतील. इंग्रजी शिकण्यांत जसें पाप नाहीं तसें शेजारच्या भावांची, शेजारच्या देशांची भाषा शिकणें पाप नाहीं. त्यांच्या भाषा शिकणें हा शेजारधर्म आहे. कोणी चिनी शिका, रशियन शिका. उत्तरोत्तर पुढें जा. नवभारत तुम्हांला निर्मायचा आहे. मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. मी तुम्हांला किती सांगूं थोडी तों गोडी''- त्यांचा आवाज सकंप झाला. एका मुलानें केव्हां हार आणला जाऊन कोणास कळे थोडी तों गोडी''- त्यांचा आवाज सकंप झाला. एका मुलानें केव्हां हार आणला जाऊन कोणास कळे त्यानें तो हार घातला. वासुकाका मुलांजवळ बोलत शाळेबाहेर पडले.\n''बेशिस्त मनुष्य'' संतापानें प्रमुख ओरडलें व निघुन गेले. वासुकाका घरीं आलें. रंगा, सुनंदा वाट पहात होती.\n''रंगा, आतां दुसरी नोकरी शोधायला हवी. मला शाळेंतून काढून टाकलें.''\n''मी मुलांना नवजीवन देतो म्हणून. थोर विचार देतों म्हणून. व्देषमत्सराऐवजीं सहानुभूति नि संयम शिकवतों म्हणून. संकुचित दृष्टि न देतां विशाल दृष्टि देतों म्हणून.''\n''आतां अर्ज लिहित बसायचें. महाबळेश्वर आतां येथेच. सुटीचा पगारहि आतां मिळणार नाहीं.''\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.krishnasaraswati.com/ma/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-09-17T15:09:53Z", "digest": "sha1:WBQFLQIDJQR7ZHRNC2A3FWNYGJZAOATD", "length": 72434, "nlines": 727, "source_domain": "www.krishnasaraswati.com", "title": "श्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज यांच्यावरील काव्य – || श्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज ||", "raw_content": "|| श्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज ||\nश्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज यांच्यावरील काव्य\nअनाम साधक व सिद्ध महात्मे\nअवतार श्री मेहेर बाबा\nपरमहंस श्री स्वामी स्वरूपानंद, पावस\nभगवान श्री रमण महर्षि\nमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज\nश्री दत्त चिले महाराज, कोल्हापूर\nश्री न���सिंह सरस्वती स्वामी महाराज\nश्री बाबा महाराज आर्वीकर (मोरेश्वर)\nश्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज\nश्री रामानंद बीडकर महाराज\nश्री समर्थ रामदास स्वामी\nश्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट\nसंतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज\nसंतधर्माचा दीपस्तंभ – प. पू. श्रीबाबामहाराज आर्वीकर यांचे चरित्र\nश्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज यांच्यावरील काव्य\nहे तो कृपेचे देणे, का वृथाचि अभिमान घेणे\nउधळिता स्तुतिसुमने, नको स्वत:वरी भाळणे ॥\nसद्गुरुंचे बियाणे, पोसिलेही कृपे तेणे |\nबहरता फळे फुले, ‘कां माझे असे’ सांगणे\nश्रीगुरु कृष्णसरस्वती दत्त, गुरुंचे करवीरी वसणे |\nगुप्त सोंग दावुनि, जनी बालकापरी वर्तणे ॥\nमज सद्गुरु असे अबोल, त्याचे मजकरवी लिहिणे |\nवाचुनि उकलुनि मर्म, माझे मजसीच बोध घेणे ॥\nतोषता तुम्ही संत जन, मनी कृतज्ञता येणे |\nकृपा थोरवीते जाणवुनि, घडे आनंदणे ॥\nनको अहंकाराचा घाला, वाराही लागू न देणे |\nचाललो वाट गुप्त, पुढेही सांभाळणे ॥\nप्रार्थुनिया मनी भाव, ऐसेचि चरणी ठेविणे |\nविनवितो कृष्णदास, श्रीसद्गुरुंसी नम्रपणे ॥\nनमन माझे लंबोदरा, शिवगौरीपुत्र मनमोदकरा\nवास तुझा मूलाधारा, तूचि अखिल जगदाधारा\nरक्तवर्ण तुंदिल तना, गजमुखा एकदंता\nसूक्ष्मदृष्टी विशाल कर्णा, नमन तुजसी प्रणवस्वरूपा\nचर्तुभुज फरशांकुशधरा, गणाधिपा शत्रुनाशकरा\nकटि मेखला नागरुपा, नमन तुजसी विघ्नहरणा\nमूषकवाहना मोदकप्रियकरा, रक्तवर्णपुष्प प्रियकरा\nप्रिय ज्यासी दुर्वांकुरा, नमन कार्तिकेय बंधुवरा\nकृष्णदास ध्यातो हृदयी, तुज आत्मरुप प्रकाशकरा\nब्रह्मानंदिनी सरस्वती भगवती शारदे वीणा पुस्तकधारिणी\nशुभ्र वस्त्र लेवुनि बैसली शुभ्र पद्मासनी\nमयुरवाहनी देवी सकल विद्या प्रदायिनी\nमंदस्मितमुखशोभनी उभवितसे करा वरालागुनि\nदे वर दे करी प्रार्थना कृष्णदास दोही करा जोडुनि\nदे शुद्ध मति दे मजसी जाणील जी शुद्ध ज्ञानालागुनि\nमार्कंडेये स्थापिले मध्ये सप्तशृंगे ॥\nविशाल नेत्र हास्यविलसित मुखबिंबे\nअठरा हातीं शोभिती आयुधे विविधांगे ॥\nशेंदुर चर्चित मूर्ति शोभित दिव्यांगे\nसुरवर प्रार्थिती निज संकटी तुज अंबे ॥\nमर्दिनी तू महिषासुर शुंभ निशुंभे\nनवनाथांची सिद्धिदात्री तू अंबे ॥\nकृष्णदास जाता मोहित मन भृंगे\nआरती अंती तांबुल प्रसादे मुख त्याचे रंगे ॥\nसद्गुरू सूर्य ज्ञान राशी, प्रकटलासे सिंहासनासी \nचला चला करवीरासी, कृष्ण सरस्वती दर्शनासी \nबटूमूर्ति हास्य मुखासी, मौक्तिकमाळी गळा शोभसी \nभक्त भावा भुलला पाहसी, तेज अमित मुखा दाविसी \nचमत्कार नित्य करिसी, सोंग दावुनि गुप्त वर्तसी \nपीठापूराहुनी गाणगापुरासी, तेथोनि आलासी करवीरासी \nनृसिंहभान गुरु तुजसी, शिष्य अंगिकारिला कृष्णदासासी \nपहा पहा अवधूतासी, कृष्ण सरस्वती दत्तावतारासी \nदत्त दत्त नामे मुखासी, जपे तोषवि दत्त यतीसी \nचरणी पडुनि शिरसाष्टांगेसी, लाधू आशीर्वाद कृपामृतासी \nआशीर्वादरुपी कृपाबळासी, जाणू चला आत्मरुपासी \nरमुनिया त्या आत्मरुपासी, अनुभवू सर्वात्मक दत्तरुपासी \nअनुभवे त्या साक्षात्कारासी, एकरुप होऊ गुरुरुपासी \nकृपे साधुनि एकरुपतेसी, जाणू जीवनमुक्त स्थितीसी \nमुक्तिवरील रमू भक्तिसी, गाऊनि दत्त नाम मुखासी \nप्रेमे आळवू दत्त यतीसी, प्रेमे रमू दत्त भक्तिसी \nरमुनि नित्य प्रेमरुपासी, होऊ आपण प्रेमरुपचि \nप्रेमभक्तिचा प्रसार करुनि, प्रेमविश्वातचि राहू रमुनि \nकृष्णदास रमे नित्य, कृष्णसरस्वती ध्यास घेउनि \nजन्मला दत्तराज गुरुराज, जन्मला दत्तराज गुरुराज\nनांदणीग्रामी करवीरक्षेत्री, चला दर्शना आज, जन्मला दत्तराज गुरुराज ॥\nमाघ वद्य पंचमी दिन हा, अवतरला हनुमंतचि हो आज\nभावाचा जो अति भुकेला, निराकार सगुण झाला आज\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त अवधूत प्रकटला आज, जन्मला दत्तराज गुरुराज ॥\nकौमुदिनीसम सुवर्णकांती, रूप पाहुया आज\nहास्यभरित मुखकमल पाहुनि, धन्य होऊया आज,\nजन्मला दत्तराज गुरुराज ॥\nबालक जरी ते आम्ही हो त्याचे, घेऊया कडेवरी त्या आज\nक्षुधा वारितो जरी सर्वांची, प्रेमे त्या घास भरवुया आज\nभावभक्तिच्या लेण्यांचा तो, लेववु त्यासी साज,\nजन्मला दत्तराज गुरुराज ॥\nसोऽहं बोध नित जो गाई, गाऊया अंगाई त्यासी हो आज\nजागृत करी जो सर्व जीवांसी, पाळण्या चला निजवुया आज, जन्मला दत्तराज गुरुराज ॥\nवैराग्य असे रे मूळ निजबोधाचे, घ्या जाणुनि आज,\nवैराग्याचे, निजबोधाचे दान मागूया आज, जन्मला दत्तराज गुरुराज॥\nकृष्णदास म्हणे चिदानंद गुरु, नमुनि शरण जाऊया आज,\nजन्माचे सफल करी जो काज, जन्मला दत्तराज गुरुराज, जन्मला दत्तराज गुरुराज॥\nआरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता \nबटूमूर्ति तू भाव ही बालक, आम्ही तुझे रे सर्वही बालक\nतूचि असे रे अमुचा पालक, धरी करि सत्वरि उद्धरी ताता\nआरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता \nकुरवपुरीचा श्रीपादचि तू, गाणगापुरीचा नृसिंह यति तू\nतोचि प्रकटला करवीरी, उद्धरिण्या हो आम्हा भक्ता\nआरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता \nसुहास्य मूर्ति तुझी गोजिरी, सुवर्णकांती तेजे आगळी\nभाळी टिळा अन् टोपी मखमली, रुप पाहता तत्क्षणी पडली, भूल आम्हा चित्ता\nआरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता \nसर्व जगाचा तू रे चालक, तुला प्रार्थितो आम्ही बालक\nतुचि केवळ आमुचा तारक, पटली खूण आम्हा चित्ता\nआरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता \nजाणुनिया आम्ही तुलाचि शरण, सत्वर करी आमुचे उद्धरण\nनिशिदिनी तुजला गातो ध्यातो, अखंड या चित्ता\nआरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता \nदत्तात्रेयगुरु यति त्रिमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nश्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nब्रह्मसनातन सद्गुरुमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nकरवीरग्रामी अवतरले यति, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nहनुमत्स्वरुप अवधूत मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nसमर्थस्वामीगुरु अभेदमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nसिंहासनीस्थित वामन मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nब्रह्मानंदीनित बालवृत्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nहास्य लोभस चिद्घन कांती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nकस्तुरीतिलक सुशोभित मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nमौक्तिक माला विलसित मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nगूढ मितबोली चाल चपळ गति, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nवैराग्यमठी संजीवनस्थिती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nनिजबोधमठी गुंजारव गीती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nषडरिपुनाशक हारक भवभीती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nसच्चिदानंददायक किर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nभक्तपालक दायक मुक्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nस्मरणे अर्पित सहजी निजस्थिती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nकृपावंत अति अगाध किर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nकृष्णदास शरण आर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nनिशिदिनी गातो तव गुणकिर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥\nनांदणीग्रामी जोशीवंशी अवतरलासी तू देवा\nश्री गुरु कृष्ण सरस्व��ी दत्त, नाम तुज गुरुदेवा ॥\nअप्पा अन्नपूर्णा सुत हा झालासी तू देवा\nअजन्मा ऐसा भक्त काजा अवतरलासी देवा ॥\nबालवयातचि गुरुदर्शना त्यागिलेसी गृह विभवा\nअक्कलकोट स्वामीराये तुजसी, अंगिकारिले देवा ॥\nकरवीरक्षेत्र अवधूतक्षेत्र, वसलासी तेथ देवा\nश्रीपादयति तू नृसिंहयति तू अवधूतचि तू बरवा ॥\nसुरवरा वंद्य गुरुराज दत्त तू आला करवीर गावा\nशिर्केभुवनी निवास केला देखुनि ताराईच्या भावा ॥\nशुभ्र अंगरखा हिरवी टोपी उपरण्याचा रंग भगवा\nकस्तुरी टिळा शोभे माथा हास्य लोभवी जीवा ॥\nबालभाव सोंग घेवुनि दाविले अगणित लीला विभवा\nकुंभार आळी वसुनि धरिसी कुंभार स्वामी उपनावा ॥\nवैराग्यमठी अन् निजबोधमठी भक्तजन करिती तुझाचि धावा\nदर्शना येती भक्त त्यांसी अर्पिले वैराग्य विभवा ॥\nवासनांचा कोष सभोवती करी जीवा शिवा दुरावा\nनाश करण्या समर्थ तुजविण ना दुजा कुणी गुरुदेवा ॥\nषड्‌रिपुंचा नाश करुनिया निर्मळ केले जीवा\nमाया मोह नाश करुनिया फास तोडिला देवा ॥\nजीवासी ज्या अंगिकारिले, भेटविले तू शिवा\nबद्ध जीवांसी मुक्त करुनिया दाविलेसी निजठावा ॥\nमर्त्य जीवांसी निजबोधुनिया अमर केलेसी देवा\nनामाची तव अखंड वीणा मठी करी गुंजारवा ॥\nभक्तकाजा धावलासी तू देखुनि शुद्ध भावा\nउद्धरिलेसी अनंत अगणित भक्तजन गुरुदेवा ॥\nशुद्ध मति दे मजसी गावया तव अगणित किर्ती विभवा\nनाम गानी अन् ध्यानी रमता होवो ब्रह्मानंद जीवा ॥\nविश्‍वी जे जे रुप दिसे ते भास तुझाचि व्हावा\nद्वेष मत्सरा थारा न मिळो अशा रिती मज ठावा ॥\nकायावाणी मनासहित मज पवित्र करा हो देवा\nविकल्प दवडुनि अज्ञ मनाचे दृढ करी गा भावा ॥\nचंचलता सारुनि दूर आघवी स्थिर करा हो देवा\nभावभक्ति अन् विवेकवैराग्य लेणे मज लेववा ॥\nपावन सुमंगल तव नामाची ललकार अंतरी उठवा\nभावभक्तीच्या आनंदाच्या डोही मज त्या रमवा ॥\nस्मरणी चिंतनी रमता तव या काळाचेही भान नुरवा\nदिक्कालातीत सच्चिदानंद स्वरूप मजसी दावा ॥\nकृपादृष्टी अन कृपाहस्त तव मजवरी सत्वरी उभवा\nमानवत्व ते देवत्वाचा प्रवास मजसी घडवा ॥\nजन्मोजन्मी दास तुझाचि परि कदापि विसर न व्हावा\nविश्‍वव्यापक तू भरला अणूअणू प्रचित मजसी दावा ॥\nदास दास मी तव अखंड गाता संसाराचे भान नुरवा\nमी तू पण लोप करुनिया द्या एकत्वाचा अनुभव बरवा ॥\nकाय काय अन् किती ते मागू अंतरीची आस मिटवा\nस्वामी तू मी दास तुझाचि मज दासभावे विनटवा ॥\nसमर्थ स्वामी शरणागत या दासावरी करी तव किमया\nसाच दासभाव हा येण्या निभण्या दे सामर्थ्य जीवा ॥\nशरीर त्यागिलेसी जरि तू विश्‍वाकार देवा\nभक्त हृदयी निवास अखंडित कार्या तव न विसावा ॥\nकृपाळू तू स्वामी जाणुनि दास मागतो मी जोगवा\nकरी बा जैसे मनी तव तैसे दासा काही न ठावा ॥\nकृष्णदास हा करी विनवणी, अंगिकारा गुरुदेवा\nध्यास तुझा मज लागो निशिदिनी, द्या अंती चरणी विसावा ॥\nभजूनिया अवधूतासी, जाणूया अवधूताला\nकृपाशीर्वादे त्याच्या, जाणू अवधूत स्थितीला\nलाधू तीव्र वैराग्याला, अंतरीच्या अवधूत स्थितीला\nअनुभव त्याचा कृपे घेऊ, जाणू आत्मस्थितीला\nकृपाळू तो दत्त अवधूत, वसतसे करवीराला\nकृष्ण सरस्वती नामे, जाणती त्या दत्त यतीला\nशरण जाउनि भजता भावे, उपदेश करी कृष्णदासाला ॥\nकृष्ण सरस्वती कृष्ण सरस्वती घोष नामी अति\nजपता निशिदिन प्रसन्न होतो अवधूत दत्त यति\nहोता ऐसे उरे न त्याच्या भाग्या काही मिति\nकल्पवृक्षातळी बैसता मग काय चिंता भीती\nजपता नाम रुप कसे ते दडेल कुठे क्षिति\nखचितची होती प्रकट सामोरी तत्क्षणी दत्त यति\nरुप मनोहर दर्शन होता भूल पडे चित्ती\nअंतर्बाह्य तन मन बुद्धि व्यापुनि राही दत्त यति\nदत्ताचा अवतार करवीरी श्रीकृष्ण सरस्वती यति\nकृष्णदास हा हृदयी वास त्या करतो दत्त यति ॥\nनित्यसाक्षी असे जो का, नमन माझे तयाला\nतिमिरनाशक ज्ञानप्रकाशक, त्या सद्गुरू स्वरूपाला\nगुरुरुपे उपदेशितो जो, शिष्यरुपे क्रीडतसे जो\nअद्वैतात राहुनिया करितसे, द्वैतातल्या लीलेला\n‘मी’पणा उठताचि लपतो, लोपता ‘मी’ प्रकटतो जो\nनेति नेति शब्द उठती, वर्णिता ज्या रुपाला\nदर्शन होता स्वरूपाचे त्या, काय येई अनुभवाला\n‘द्रष्टा दृश्य दर्शन’ त्रिपुटी, लोपतसे त्या क्षणाला\nजगत् केवळ भास जेथे, काळही ना उरे तेथे\nनित्य सत्य शिव सुंदर, केवलानंद विभु रुपाला\nअवस्था ही काय आहे, द्यावी मजसी अनुभवाला\nकृष्णदास प्रार्थितो आज, श्री कृष्ण सरस्वती गुरुरायाला ॥\nस्वामी माझा करवीरीचा, अति सुंदर सुंदर, अति सुंदर सुंदर\nगळा माळ रत्नहार, शिरी टोपी ती सुंदर ॥\nशुभ्र वस्त्र अंगरखा, घेई टोपी त्यावरीता\nअसा शोभे हा माझा, अवधूत दिगंबर, गुरुदत्त दिगंबर ॥\nहास्य सुहास्य मधुर, जेणे भुलले नारीनर\nअसा हा जो यतिवर, गुरुराज दिगंबर, स्वामीराज दिगंबर ॥\nबालवत् क्रीडा करी, सोंगे घेई नाना परी, प्रकटला परि खास\nअव��ूत दिगंबर, अवधूत दिगंबर ॥\nभक्त रक्षायासी खास, हनुमंताचा अवतार\nताराआईच्या गृहासी, राहिला हा जीवनभर\nतो हा दत्त दिगंबर, गुरुदत्त दिगंबर ॥\nवाचे गाऊ नाम त्याचे, ध्याऊ चरण हृदयात\nकृपा होता त्याची साची, सांभाळेल निरंतर, सांभाळेल निरंतर\nस्वामी दत्त दिगंबर, स्वामी दत्त दिगंबर ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्ता, ध्यातो तुजला निशिदिनी चित्ता ॥\nशरणागत या दीन आर्ता, का रे बा नुद्धरीसी त्वरिता ॥\nबटूमर्ती परी अगाध सत्ता, जननीहुनि तू तारक भक्ता ॥\nअल्पही न धरी मी चित्ती चिंता, त्रयमूर्ती तू तारक दत्ता ॥\nविश्वी एक तुझीच सत्ता, जाणुनि हा तुज शरण मी दत्ता ॥\nभावभक्तियुत होऊनि आर्ता, तरलो संसाराची गर्ता ॥\nकाम क्रोधे व्यापियेलि सत्ता, निजदासा तू तारक दत्ता ॥\nनिशिदिनी आठव देई चित्ता, स्मरणचि मोडी भवभय वार्ता ॥\nकार्यकारणाचा तुचि एक ज्ञाता, शरण तुज जाता न दुख:वार्ता ॥\nमोक्षपदाचा करी अधिकारी, दत्ता तुज हे नच नवलाई ॥\nहास्य मधुर तव लोभवी चित्त, भुलुनि जाहलो तव पद भृत्य ॥\nकरवीर क्षेत्री अप्रकटचि राही, निजभक्ता परी जवळची घेई ॥\nनमन करीत अमन मी होई, कोण मी कोठील सरली वार्ता ॥\nसहजचि सुखद अवस्था येई, दत्त ही बाप अन् दत्त ही आई ॥\nसोऽहं सोऽहं गाई अंगाई, ऐकत जीव शिवस्वरूपचि होई ॥\nऐकत जीव शिवस्वरूपचि होई ॥\nगुरुराज माझा कृष्ण सरस्वती, सिंहासनीस्थित शिष्य सभोवती\nकृष्णा लाड वासुदेव द्वाड, म्हादबासी ना देहाची चाड\nगाणगग्रामीचा बोवा रामदास, दत्ताने त्यास पाठविले खास\nवेणीमाधवा दुजा न ध्यास, निजबोधमठीचा कर्ता व्यास\nतात्यांनी पाठविले महादेव भटास, विष्णुअण्णा लिहिती स्वामी इतिहास\nनामदेव हा आगळाची दास, प्रपंची असे सर्वदा उदास\nहरीभाऊ, रामभाऊ, गणपती, बाळकू, अनंत, करवीरी गणती न त्यास\nमुजुमदारांच्या चरित्रास आशीर्वच हे खास, वाचिता होई मायेचा निरास\nताराआईच्या पुण्या न गणती, बांधीला हनुमंत वैराग्यमठी\nमनोभावे माझा नमस्कार खास, अवधूतास आणले करवीरक्षेत्रास\nगोकुळी कृष्ण गोपाळ, करवीरी कृष्ण दयाळ\nगळा मौक्तिक माळ, दोहोंच्याही\nएक पांडवा रक्षित, दुजा भक्त हित लक्षित\nवेणू वाजवोनि मोही, दुजा सोऽहं ध्वनि गाई\nएक प्रेमाची नवाई, दुजी भक्तांसाठी आई\nएक द्वारकेचा राजा, दुजा भक्तांचिया काजा\nमारी कंस नी कौरव, दुजा मारी षड्रिपु थोर\nवर्ते आनंद हा थोर, नाही त्याला अंतपार\nम्हणुनि भजा हो तत���पर, दत्ताचा हा अवतार\nगर्जा वारंवार, नाम त्याचे हळुवार\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त ॥\nगुरु लाभले यति कृष्ण सरस्वती\nभेटताची निर्मल मति अति\nवाटे मज दत्त संगति\nरोमरंध्रेही नाम ते गाती\nकृष्ण सरस्वती, कृष्ण सरस्वती ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर, लाभे आम्हा थोर गुरुवर\nचरण मी नमितो वारंवार, सर्व सुखाचे जे का आगर\nअवधूताचा हा बाजार, खेळणी सर्वां विविधचि फार\nसोऽहं डमरु वाजे थोर, अनुहताचा करीत गजर\nऐकोनि माया होई पसार, मग वर्तले सुख हे अपार\nचरण मी नमितो वारंवार, चरण मी नमितो वारंवार ॥\nएकनाथांचा जो का नाथ, करवीरी हा तोचि नाथ\nजेणे केले आम्हा सनाथ, नवनाथांचाही तो हा नाथ\nत्याची असता आम्हा साथ, का हो समजू आम्ही अनाथ\nअवधूतवेशे तो हा सजला, उपदेशिले त्याने मजला\nसोऽहं शब्दे तोचि गर्जला, जीवभाव तत्क्षणीच हरपला\nस्वामींचा मी बाळ, अति लडिवाळ, कापे आम्हा पुढे काळ, मी निश्‍चिंत सर्वकाळ ॥\nस्वामी अति प्रेमळ, असे की कृपाळ, जणू तो गोपाळ, रक्षाया गोपगोपी, जाणुनिया सद्भाव, करवीरी अवतरला ॥\nजरी असे दत्त साक्षात, ज्यासी काळही तो भीत, लोकामाजी वेडापिसा, तो हा गमला ॥\nजे भक्त, चरण त्याचे ध्यात, मनी दिन रात, त्यासी कल्पवृक्ष तो गमला ॥\nम्हणुनि मी नित्य, रमवी वाचा हे सत्य, श्री कृष्ण सरस्वती दत्त ॥\nमार्ग सुखाचा हो सत्य, भावे नमू चरण हे नित्य, तेणे तुष्टतो अत्यंत, होईल कृपावंत, भाग्या नाही अंत, करु नका हो खंत ॥\nम्हणुनि सुजन हो ऐका, विनवितो, कळवळुनि अत्यंत, गा हो गा हो, ध्या हो ध्या हो\nश्री कृष्ण सरस्वती दत्त, श्री कृष्ण सरस्वती दत्त ॥\nतेणे सत्वर तुष्टत, त्वरे हृदयी प्रकटत, सोऽहं भाव थाट, प्रबळ अति अचाट, अवधूताची ही वाट, जरी अति बिकट, कृपा होता त्याची खास, मार्गामधे नीट, सांभाळी तो नीट ॥\nअसा गुरु दत्त, असता जो साक्षात, का हो तुम्ही भीत\nचला घेऊ तिचा घोट, तेणे स्वामी तो तुष्टत, नेई अवधूत मळ्यात, सोऽहं भाव तळ्यात, सवे हो क्रीडत, हीच परमार्थाची वाट, सुजन हो ऐका, मनामध्ये नीट ॥\nबसा आसनी हो ताठ, डोळे मिटा हो ते घट्ट, हृदयी ठेवा ही गोठ, मनी बांधा खूण गाठ, दत्त हा साक्षात, उभा समोर तिष्ठत,\nआशीर्वाद द्याया, आशीर्वाद द्याया ॥\nकृपा आशीर्वाद होता, फिटे संसाराची व्यथा, सोऽहं भाव संगीता,\nरमाल हो नित्य, रमाल हो नित्य ॥\nया कारणे हो सत्य, सांगतो अमित, ध्यावे चरण नित्य,\nश्री कृष्ण सरस्वती दत्त, श्री कृष्ण सरस्वती दत्त ॥\nकरुणाकर श्री कृष्ण यतिवर, अक्कलकोटीचा तू गुरुवर,\nनिवासक्षेत्र हो करवीर, अवधूताचा तू अवतार, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥\nकामक्रोधे छळियेले फार, न दिसे काही उपाव सत्वर,\nऐकोनि कीर्ति तू करुणाकर, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥\nचित्त ही ना स्थिर निमिषभर, नाम ही न ये तुझे मुखावर,\nसंसारी या गांजियेले फार, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥\nध्यानी बैसता विविध विचार, मना गांजिति वारंवार,\nआयु: ही सरते अति भरभर, जाणुनि मना बेचैनि फार, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥\nपरमार्थ करता शीणलो फार, मनी अखंड हाचि विचार, कधी दिसती मज चरण सुकुमार, घेउनिया त्यांचा आधार, तरीन मी हा दुर्घट संसार, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥\n॥ गुढीपाडवा नमन ॥\nचैत्र प्रतिपदा गुढीपाडवा, नववर्षाच्या प्रथमदिनी\nश्री सद्गुरूंसी नमन भावे, मज अंतकरणातुनी\nपोषितो रक्षितो जो मजसी, प्रेमे निजकृपेनी\nआत्मशोधाच्या मार्गा मजसी सहाय होण्या, प्रार्थितो आज हृदयातुनी\nचालता धडपडता जो अखंड, न्याहाळीतो कृपादृष्टीनी\nपडता रडता विनविता, हात दे सबळ कृपाकरांनी\nदासभावे शरण जाता, चालवितो कृपाछत्र उभावुनी\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, घोष उमटे हृदयातुनी\nघोष तो ऐकता अखंड, नादे त्याच्या तोषुनी\nवाटे या वर्षी मजसी, घेईल कडेवरी उचलुनी\nविश्वासे त्या काळजी सर्व, गेली मज मनातुनी\nआशीर्वादे सहज ध्येय, होईन कृतार्थ मम जीवनी\nआज विजयादशमी, सिमोल्लंघनाचा दिवस\nविवेक वैराग्य शस्त्रे परजुनिया, होऊया सज्ज आत्मसाधनेस\nओलांडुया सीमा जीवभावाची, अन् करुया पदार्पण ब्रह्मभावास\nब्रह्मआपटा सोने लुटुनी, भान त्याचे घेऊ अंतरास\nश्री कृष्ण सरस्वतींसी करुनी प्रार्थना, करे साजरी विजयादशमी कृष्णदास\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त\nअवतार ताराया जन जे भ्रमित\nकरवीरी केल्या लीला अमित\nवेश बावळा दावुनी लपला नित्य\nशरण भावे जाता उद्धरिले त्वरित\nकृपाळूपणे जन हे अनंत\nआजही अदृश्य कार्या नाही अंत\nदासभावे मी प्रार्थितो नित्य\nस्वीकारले मजसी उद्धराया त्वरित\nप्रेमात भान विसरतो मी नित्य\nअसा गुरु माझा कृपाळू दत्त , श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, कृष्णासम वेधितो चित्त\nठाव न उरतो चित्ता अनित्य, स्वरूप दर्शनी गुंतवी नित्य\nमाया हतबल पहातसेे फक्त, कृष्णदासा स्पर्शावया न धज��\nस्वामींच्या या सामर्थ्या अमित, कृष्णदास लोटांगणी नित्य ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नामाचा मज घोष हा नित्य\nनाद ऐकता माया पळत, स्वरूप अनुभवी मी नाचतसे नित्य\nभाग्य वर्णाया शब्दही थकत, उचंबळतसे प्रेमभाव हृदयात\nकंठ सद्गदित, नेत्र जलभरित, कृष्णदास लोटांगणी नित्य ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, हनुमंतचि हा करवीरी वसत\nपुच्छ दावुनी खूण पटवत, हनुमंतासम औदुंबरी उडत\nरामायणीच्या लीला अमित, सप्तसागर सामर्थ्ये लंघित\nभवसागर मग तुच्छ तो गमत, कृष्णदास सहजी तो तरत ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अभिनव त्या दीक्षेची रीत\nअप्रकटरित्या चालवी मार्गात, तेणे न उठे दंभ किंचित\nअहंकारापासून रक्षितो नित्य, पतनाचे जेणे भय न किंचित\nसाधनापथ हा सहज चालत, कृष्णदासाचा स्वामी हा दत्त ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, चरण उमटले हृद्पद्मात\nध्याता गणी न दिन अन् रात, गुंतविले अवघे मतिसहित\nउमलले हृद्पद्म अमित, मधुर संवेदन जाणवे तेथ\nदर्शनी लुब्ध अखंड मनात, कृष्णदास गुंजारवी नित्य ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, हास्य मुखासी रमे बालभावात\nतेज अमित परि सारे लपवत, शरणागतासी कृपा अमित\nकाही न मागे, मीपणा परि न खपत, कृष्णदास ‘मी’पण अर्पित ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, धरले मजसी निजकृपाकरात\nगोंजारितो मज बाळ मी खेळतो करांत, मातेपरी सांभाळितो अखंडित\nतोचि लक्षितो साधनी हित, कृष्णदास बाळ लडिवाळपणे खेळत ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, आठव मनी क्षणाक्षणात\nविसर क्षणभरीही न होत, वाटे लाधलो कृपा अनंत\nकृपाळू दत्त नच विसंबत, कृष्णदासा स्मरण त्याचे नित्य ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अखंड लक्षितो मम हित\nसाधनी मज नित्य जागवत, बेसावध क्षणी सावध करी नित्य\nसाधनेची वाही काळजी अशी नित्य, कृष्णदास होई निर्भर चित्त ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, पतितपावन सद्गुरू दत्त\nकृपा लाधता पावन त्वरित, कृष्णदास कृपे पावन सत्य ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नामाचे सामर्थ्य अमित\nउद्धरिले अखंड अगणित, शरण जाता कृपा त्वरित\nकृपाळू दत्त लक्षितो हित, कृष्णदास शरणी त्वरित ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, हृदयभावा बहर अमित\nभावतीर्थी डुंबतसे नित्य, स्नान करता काया पुनित\nध्यान करता अंतरी पुनित, कृष्णदास सर्वांगे पुनित ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, मोतियांची माळ गळयात\nमुखी हास्य तेज गग��ात, मूर्ति बटू परि व्यापुनि ब्रह्मांडात\nचरण धरुनी कोंडिली हृदयात, कृष्णदास पुलकित हृदयात ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, गुरु मज हा जन्मजन्मांतरित\nअखंड सोबत हृदयांतरित, विस्मृतीची कशास बात\nनिशिदिनी मजसी जागृति नित्य, कृष्णदास चरणीचा भृत्य ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, शिरी शोभे टोपी हरित\nपापताप जो अखंड हरीत, जन्म मृत्यूचा पाश हरीत\nआत्मभावाचा बोध करीत, कृष्णदास आत्मभावे नमित ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, कौपीनधारी जणू हनुमंत\nअंशावतारी करवीरी प्रगट, कामापासुनी दासा रक्षित\nदासभावे श्रीरामा नमित, कृष्णदासही त्यासी नमित ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, दास नेई हळुहळु उन्मनीत\nमनाचा करितसे अंत, जीवभावाचा हो अंत\nकृपा करितसे अशी अनंत, कृष्णदासा चित्ती अनंत ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अक्कलकोटे धाडिला करवीरात\nत्यासी ध्यातो मी मनात, व्यापुनि बैसला मम चित्तात\nतेणे अखंड ध्यान मनात, कृष्णदासा निज कृपा वर्षित ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अहंकाराचा वारा न खपत\nताडण्याची अभिनव पद्धत, अंतरीच दासा जाणवत\nकृपेनेच असे खूण कळवत, कृष्णदास निजमनी जाणत ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नामाचा उगम हृदयात\nअखंड झरा असे स्फुरत, प्रेमलहरी सर्वांगी पुलकित\nस्मरणी शरीर रोमांचित, कृष्णदास नित्य अनुभवत ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, वसतसे अवधूत करवीरात\nफेरी करी त्रिभुवनात, भक्त रक्षिण्या त्रिजगतात\nविविधरुपे दर्शन देत, कृष्णदास दर्शना इच्छित ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, सिंहासनी बैसती शिष्यांसहित\nछत्र धरिती अन् चवर्‍या ढाळीत, स्वामींच्या त्या लीला पहात\nदर्शना समोर भक्त अनंत, कृष्णदास चरण चुरीत ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, प्रभाती उठताचि नमन नित्य\nतेणे जागवितो विवेक मनात, विचार सारासार नित्य अनित्य\nअनित्य टाकोनी लक्षितो नित्य, कृष्णदासा न अहित दिनभरात ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, जेंव्हा कधीही आठव करीत\nउठे अंतरातुनी प्रतिध्वनि त्वरित, काळजी नको मी आहे जागृत\nविवेकरुपे तोचि लक्षित, कृष्णदासाचे हित नित्य ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, सद्गुरूंचा मी कृपांकित\nआठव पूर्वी भेट करवीरात, ते वेळी मज केले सनाथ\nसांभाळितो तैपासुनि नित्य, कृष्णदास शरणी नित्य ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, स्वामी असता दास कां भीत\nपाठी उभा त्र��लोक्याचा नाथ, स्पर्शवाया काळही तो भीत\nमायेचा न लागे पाडाव तेथ, कृष्णदास गमतो सनाथ ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, पालखी निघाली चला त्वरित\nस्वामी झुलती आनंदात, भक्तही डोलती आनंदात\nताल मृदुंग चिपळया गर्जत, दत्त नामाचा गजर होत\nआनंदाला उधाण येत, कृष्णदास भोई तेथ\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, चला दर्शना कृष्णतारा गृहात\nसमाधी बैसला दत्त, जागृत प्राण सहस्त्रारात\nमाथा टेकिता अनुभव येत, कृष्णदास होई रोमांचित ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, शिष्ये स्थापिला निजबोध मठीत\nदर्शना मूर्ति संगमरवरीत, दिसतो सिंहासनी स्थित\nदर्शन करुनी भावे नमिता, कृष्णदास निजबोधी सद्गदित ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, बीज रोविले अंतरात\nवाढत वाढत असे देखत, रुपांतरले वटवृक्षात\nवटवृक्ष स्वामींची परंपरा, कृष्णदास हा असे अनुभवत ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, कृपा केली मजवरी अमित\nन अनुभवता जव खिन्न मनात, स्वामी येउनी मजसी पुसत\nकार्य माझे न कां मी जाणत, कृष्णदास ऐकता निश्‍चिंत ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अखंड वास वैराग्यमठीत\nविवेक वैराग्य प्रसाद तेथ, जाता नमिता लाभे त्वरित\nकृपा दर्शनी होई अनंत, कृष्णदास ही भाग्यवंत ॥\nहा कृष्णदास संसारी उदास, जे जे घडते ते पाहतो सावकाश\nप्रतिक्रिया उठते परि सावध मनास, अखंड त्यासी श्री कृष्ण सरस्वतींचाची ध्यास\nदत्तगुरुंचा कृपाशीर्वाद लाधलासे खास, तनमनधन अर्पुनि शोभितसे कृष्णदास ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अंतरात ज्योत उदित\nनामघोष चाले सतत, रमतो तेथ नित्य\nमार्ग क्रमितो प्रकाशात, चालता देई हात\nकृष्णदास चरणी त्या, शरणी तो सांभाळत ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, चरणी जडली मज मति\nभवसागराची मजप्रति, उरलीसेे ना ती भीती\nकेली असे अखंड वसति, गुरुराये हृदयाप्रति\nकृष्णदास शरण यति, श्री गुरु कृष्ण सरस्वती ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नामाच्या लहरी उठत\nहृदय समुद्र उचंबळत, सत्रावी कलंडवत\nअमृते होई काया पुनित, कृष्णदास कृपे पुनित ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या\nदेई निर्मल दृष्टी मम कार्या\nहोई नश्वरतेचा बोध जगती या\nदिसेल दृष्टी ईश्वर जगती या\nमृत्यूकडूनी अमरत्वा न्याया या\nअज्ञानाने दूषित मम दृष्टी या\nकृष्णदास प्रार्थितो निर्मळ कराया\nदिसेल दृष्टी मग तू अखंड गुरुराया ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या\nजाऊ चला वैराग्यमठीसी दर्शन घेऊया\nसावळी सुंदर बटूमूर्ती गुरुराया\nदर्शन करुनि नयनांचे पारणे फेडूया\nचरणांवर पावन त्या माथा टेकुया\nहस्तस्पर्शे पावन काया निववुया\nआशीर्वादे करु धन्य जीवना या\nकृष्णदास प्रार्थितो सकला दर्शना एकदा तरी या\nअवधूत दिगंबर तेथे सिंहासनी गुरुराया ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या\nमौक्तिकमाळा शोभिती गळा या\nहास्य अनुपम विलसे मुखा या\nकृपादृष्टी ओसंडे प्रेमळ नयना या\nदिव्यत्वाचा भास पाहता सुवर्णकांती या\nकृष्णदासे अनुभवले दर्शनि या\nभाव एकवट अविचल दृष्टी स्थिती या\nवर्णू काय औदार्या नृपवर्या, वर्णू काय औदार्या गुरुवर्या\nहरुनि मीपण घेतले गुरुवर्या\nनिजहृदय सिंहासनी बैसविले मज या\nस्वानंद राज्य सिंहासनी अधिपती केले या\nश्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या\nकृष्णदासे वर्णिली निजस्थिती दर्शनि या ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या\nराहो अबाधित समता चित्ता या\nराहो अखंड विवेक जागृत अंतरी या\nजेणे उठे न क्षोभ मम चित्ता या\nराहो अखंड अविचल मनाची स्थिती या\nजेणे अखंड राहील स्मरण तुझे गुरुराया\nआशीर्वाद हा देई नमिता तव पाया\nश्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या\nकथिती शात्रपुराणे ग्रंथी या\nआत्मा एकचि सर्वाभूती असे या\nकारण काय मग होते द्वेषमत्सरा या\nउगम असे कोठे तो सर्वा या\nनाश कसा अन् होई सांगा या\nसर्वाभूती आत्मा मज दावाया ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या\nकळेना मजसी करावे काय कलियुगी या\nकलहरुपे शिरला कली प्रत्येका हृदया या\nविसंवाद दावी प्रत्येका मता या\nबिघडवितो हा शांति समाजी अन् गृही या\nस्थापी सुसंवाद प्रत्येकी हृदयी या\nप्रगटे जेणे शांति अखंड समाजी या\nविश्वप्रेमा होय उदय जेणे समाजी या\nतेणे रमेल अखंड जीव भगवत्प्रेमी या ॥\nगुण अवगुण ज्याचे त्याचे, राहो त्यांच्यापाशी\nस्पर्श न होऊ देऊ देवा, त्यांचा तो मजसी\nसुमति दुर्मति ज्याची त्याची, राहो त्यांच्या पाशी\nमति मज ही कधि न बिघडो, जाता त्यांच्या संगतीसी\nमतमतांतरे प्रवाह नाना, असती या जगतासी\nकधी मजसी पडू न देई, त्या प्रवाहांसी\nअहंकाराच्या ठासुनी भरल्या दिसती, मूर्ति जगतासी\nलेशमात्रही स्पर्श न व्हावा, त्यांचा कधि मजसी\nआत्मरुपी मी आत्मरुपी जग, दाखवी गा मजसी\nकृष्णदास ही करी प्रार्थना, श्री कृष्णसरस्वती गुरुंसी ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या\nदु:खी दीन असती जी�� जगी या\nदे सामर्थ्य मजसी दु:ख त्यांचे हराया\nअसहाय असती जीव जगी या\nदे सामर्थ्य मजसी त्यांसी सहाय कराया\nउपेक्षित असती जीव जगी या\nदे सामर्थ्य मजसी त्यांसी प्रेम अर्पाया\nनिराधार असती जीव जगी या\nदे सामर्थ्य मजसी त्यांसी आधार द्याया\nतळमळत असती जीव जगी या\nदे सामर्थ्य मजसी त्यांसी त्यांची तळमळ हराया\nपीडित असती जीव जगी या\nदे सामर्थ्य मजसी त्यांची पीडा हराया\nकृष्णदास म्हणे अज्ञानी असती जीव जगी या\nदे ज्ञान मजसी त्यांचे अज्ञान हराया ॥\nश्री गुरु कृष्ण सरस्वती, दान मागतो सर्वांप्रति\nदेई सर्वां निर्मळ मति, द्वेष मत्सरा सुटका करी ती\nदे मधुर वाचा अति, हास्य फुलू दे मुखावरती\nप्रसन्नता अखंड चित्ती, कपटा न द्या थारा चित्ती\nआलस्य न हो देहाप्रति, मोह वासना न उठो चित्ती\nकरुनिया बुद्धीची चंचलता परती, करी सर्वां स्थिर मति\nनाम जडो जिव्हेप्रति, ध्यानी जडो स्थिर मति\nदिसेल त्या त्या दृश्याप्रति, दर्शन होवो कृष्ण सरस्वती\nहेतु मनींचा कळविता तुजप्रति, कृष्णदास झाला निश्‍चिंत अति\nसंगात राहुनिया नि:संग राहण्यासी\nया चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी\nदशेंद्रिया विषय तो श्रीगुरुचि सर्व होण्यासी\nया चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी\nअतूट तैलधारेवत् होण्या स्मरण अंतरासी\nया चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी\nनित्य कर्मे करुनियाही येण्या अलिप्ततेसी\nया चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी\nषड्‌रिपु सकलही ते निर्मूल होण्यासी\nया चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी\nद्वैत सांडुनिया अद्वैती रमण्यासी\nया चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी\nमुक्तिवरील भक्ति सहजी साधण्यासी\nया चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी\nया चला जाऊया सारे श्री क्षेत्र करवीरासी\nकृष्णदास म्हणे प्रार्थुया श्री कृष्ण सरस्वती गुरुंसी ॥\nअपूर्ण – आणिक रचना लवकरच …\n— सर्व रचना © कृष्णदास\nअनाम साधक व सिद्ध महात्मे\nपरमहंस श्री स्वामी स्वरूपानंद, पावस\nप. पू, स्वामी स्वरूपानंद यांच्या काही आठवणी – श्री बाळासाहेब उर्फ अनंत रघुनाथ करंदीकर, पुणे\nस्वरूप पुतळा, प्रकटला पावसी\nस्वरूपसुकन्या पू. यमुताई कुलकर्णी, कोल्हापूर\nश्री अमृतसार – श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्री अमृतानुभव या अलौकिक ग्रंथाचे सार\nश्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज यांच्यावरील काव्य\nअवतार श्री मेहेर बा��ा\nजीवनयोगिनी विमला ठकार- दीदी माँ\nभगवान श्री रमण महर्षि\nमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज\nयोगीराज श्री शामाचरण लाहिरी महाशय\nश्री दत्त चिले महाराज, कोल्हापूर\nश्री नरसिंह सरस्वती यति आळंदी\nश्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज\nश्री बाबा महाराज आर्वीकर (मोरेश्वर)\nश्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज\nश्री रामानंद बीडकर महाराज\nश्री समर्थ रामदास स्वामी\nश्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट\nसंतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज\n— सर्व रचना © कृष्णदास", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/editorial-artical-2/124671/", "date_download": "2019-09-17T15:25:19Z", "digest": "sha1:7HX4XK7IT6HOMHP6Q2QKNUCBALHCDDRO", "length": 17503, "nlines": 100, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Editorial Artical", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर फिचर्स ना-पाक इराद्याची तुरुंगातून सुटका\nना-पाक इराद्याची तुरुंगातून सुटका\nभारतातील दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची पाकिस्तानने तुरुंगातून सुटका केली. कलम ३७० रद्द झाल्यानंतर बावचळलेल्या पाकिस्तानकडून अशीच कृती होणार होती. राजकीय कोंडीच्या संकटात सापडलेल्या पाकिस्तानसमोर आज अनेक राजकीय आणि आर्थिक स्वरुपाची आव्हाने उभी आहेत. या आव्हानांना तोंड देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पुरती दमछाक होत आहे. भारताबाबत कठोर भूमिका न घेतल्यास पाकिस्तानमधील जनमत विरोधात जाण्याचा धोका इम्रान खान यांना एकीकडे आहे, तर दुसरीकडे पाकची आर्थिक कोंडीतून सुटका करण्याची आवश्यकता आहे. या दुहेरी पेचात अडकलेल्या इम्रान यांच्या पाकमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी इतर देश तयार नाहीत, पाकिस्तानच्या आजपर्यंतच्या विश्वासघातकी राजकारणाचा हा परिणाम आहे. काश्मीरमधील स्वायत्तता संपुष्टात आल्यावर पाकने अणुयुद्धाची सुरू केलेली भाषा त्यांच्याच अंगलट आली. त्यामुळेच आपल्या देशातील जनतेला आपणही भारताविरोधात कारवाया करण्यासाठी तयार आहोत, हे दाखवण्यासाठी मसूद अजहरला सोडण्याची चाल पाकने खेळली आहे. मुळात अजहरची अटक आणि त्याच्यावर चालवलेला खटला हा भारताविरोधी सुरू असलेल्या एका व्यापक कटाचा भाग आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी कारवायांचा मुख्य आरोपी म्हणून अजहरवर खटला चालवण्याची गरज असताना पाकने त्याला आजपर्यंत आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताच्या बाजूने केलेल्या कारवाईतील एक साधन म्हणून वापरले आहे. पाकिस्तानही दहशतवादविरोधात प्रामाणिकपणे कारवाई करत असल्याचा बनाव करण्यासाठी अजहरवर लुटूपुटूची कारवाई करण्याचा हा प्रयत्न आता पुन्हा उघड झाला आहे.\nपाकिस्तानच्या तुरुंगातून मसूदची गुपचूप सुटका करण्यामागे पाकिस्तानचे हिंसक मनसुबे असल्याचे स्पष्ट आहे. सीमावर्ती भागातील वाढत्या दहशतवादी कारवाया, पाकिस्तानी दहशतवादी तळांवर वाढलेल्या हालचाली यातून येत्या काळात भारतावर दहशतवादी हल्ल्याचे सावट गडद झाले आहे. मसूदची सुटका हा त्याचाच भाग आहे. देशाच्या गुप्तचर विभागाने याबाबत वेळेवेळी केंद्राला सूचित केले आहे. पाकिस्तानने राजस्थानच्या सीमेवर सैन्याची जादा कुमकही तैनात केली आहे. सियालकोट-जम्मू आणि राजस्थान सेक्टरमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा नापाक इरादा असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर भारतापुढील आव्हाने वाढली आहे. अजहर हा १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले होते. अजहरची सुटका करून पुन्हा त्याहीपेक्षा भयंकर हल्ला करण्याचा कट पाकमध्ये शिजत असल्याचे उघड झाले आहे. एकीकडे जगासमोर दहशतवादविरोधी लढण्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे दहशतवादाला पोषक कृती करण्याचे पाकचे धोरण जगाने ओळखले आहे. त्यामुळेच काश्मीरच्या मुद्द्यावरून इतर कुठल्याही देशाची मध्यस्थी मान्य नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांना दुजोरा दिल्याचे जगाने पाहिले. काश्मीरचा विषय आंतररराष्ट्रीय न्यायालयासमोर नेण्याचा नापाक मनसुबा त्यामुळे फोल ठरला आहे.\nपाकिस्तानकडून देशांतर्गत आणि सीमेवर अशा दोन पद्धतीने छुपे युद्ध लढले जाण्याची शक्यता आहे. सीमेवर अस्थैर्य कायम ठेवून कलम ३७० च्या निर्णयानंतरही काश्मीरच्या परिस्थितीत फरक पडला नसल्याचे जगाला दाखवण्यासाठी या भागात अस्थैर्य माजवण्याची खेळी पाककडून खेळली जाईल. दुसरीकडे देशातील फुटीरतावादी गटांना फूस लावून अंतर्गत शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्नही पाककडून केला जाण्याची दाट शक्यता आहे. या शिवाय जैविक हल्ल्यां��ी शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. भारतीय सुरक्षा यंत्रणा या सर्व शक्यतांबाबत आवश्यक ती खबरदारी घेत असल्याने हे नापाक इरादे पूर्ण होणारे नाहीत, याची काळजी देशातील नागरी सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांनीही घ्यायला हवी.\nदेशांतर्गत सामाजिक स्थैर्य आणि सुरक्षितता जपण्याची जबाबदारी तरी आपण नक्कीच पार पाडू शकतो. त्यासाठी समाज माध्यमांवरील उन्मादी गटांना रोखण्याचे काम व्हायला हवे. धार्मिक तेढ निर्माण होईल, असे संदेश रोखण्याचे काम प्रत्येकाचे आहे. ज्यामुळे सामाजिक सुरक्षितता धोक्यात येईल, असे संदेश किंवा व्हिडिओ व्हायरल होता कामा नयेत, फुटीरतावादी गटांना पाठबळ मिळेल असे कुठलेही वर्तन नागरिकांकडून होता कामा नये. मॉब लिंचिंगच्या घटनांचा वापर पाकिस्तानने मुख्यत्वेकरून अल्पसंख्याकविरोधी भारताचे चित्र जगासमोर करण्यासाठी केलेला आहे. मोदी सत्तेत आल्यानंतर देशातील अल्पसंख्याक समुदाय राजकीय दबावाखाली असल्याचे चित्र पाकिस्तानला जगासमोर उभे करायचे आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर धार्मिक राजकारणाचा ज्वर कमी करणे शक्य आहे. याबाबत नागरिकांनी सतर्क राहायला हवे. सत्तेच्या राजकारणात राजकीय नैतिकतेची चाड नसलेल्या धर्म, मंदिर, मशिदीचे राजकारण आणि धार्मिक उन्माद हेच सत्तेसाठीचे धोरण असलेल्या नेत्यांच्या मागे जाऊन देशाची अंतर्गत सुरक्षितता धोक्यात येईल, असे कुठलेही पाऊल आपल्याकडून उचलले जाणार नाही, याची काळजी प्रत्येक नागरिकाने घ्यायला हवी. आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी झाल्यामुळे पाकिस्तानध्ये मंदीचे सावट आहे. पाकच्या आर्थिक धोरणांवरील विश्वास उडाल्यामुळे बहुसंख्य देशांनी पाकिस्तानमधील गुंतवणुकीबाबत नकारघंटा वाजवली आहे. आर्थिक, राजकीय कोंडीत अडकलेला पाक आता पुरता बिथरल्यामुळे हा धोका वाढला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nराज्यात दीड हजार शाळा बोगस\nगणपतीच्या विसर्जन मार्गात पुलकोंडी\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्ध्वयू\nहा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला\nकारवाईचा केवळ दिखावा नको\nवशीकरणाचे समर्थक आणि वेड्यांचे हॉस्पिटल\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.chaukalshivadval.com/trust/sanghvyavasthapak-mandal.aspx", "date_download": "2019-09-17T14:47:06Z", "digest": "sha1:RJY5OOQRCVHRIGAC3TT24PNPL6PY5TDG", "length": 3708, "nlines": 73, "source_domain": "www.chaukalshivadval.com", "title": "Chaukalshi Vadval", "raw_content": "\nडॉ मधुकर बळवंत राऊत स्मारक समाज मंदिर\nकर्मवीर ज. पा. राऊत ग्रंथालय\nतेथे कर आमुचे जुळती\nसोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नती संघ\nअध्यक्षा श्रीम. दिपा देवेंद्र राऊत\nउपाध्याक्ष श्री. गिरीश गणपत राऊत\nउपाध्याक्षा श्रीम. मीना विनायक राऊत\nमुख्य चिटणीस श्री. किशोर रामचंद्र ठाकूर\nसह. चिटणीस श्री. आनंद यशवंत राऊत\nसह. चिटणीस श्री. जयेश रामचंद्र राऊत\nखजिनदार श्री. दिनेश काशिनाथ राऊत\nसह. खजिनदार श्री. राजेंद्र देवजी पुरव\nगृहपाल श्री. अशोक मोरेश्वर पाटील\nसह. गृहपाल श्री. रमाकांत नारायण पाटील\nसहा. गृहपाल श्रीम. रूपा विनय राऊत\nग्रंथपाल श्रीम. रंजना दिलीप पाटील\nकार्याध्याक्षा (मविस) श्रीम. रूचिता रमेश पाटील\nकार्याध्याक्षा (युविस) श्री. उत्पल दिवाकर पाटील\nत्रै.वृत. संपादक श्री. विनय रघुनाथ राऊत.\nलोकनेते आमदार श्री. हितेंद्र विष्णू ठाकूर\nआमदार श्री. कपिल हरिश्चंद्र पाटील\nआमदार श्री. क्षितीज हितेंद्र ठाकूर\nअध्यक्ष श्री. हेमंत नारायण राऊत\nश्री. राजीव यशवंत पाटील\nश्री. दिपक नानाजी पाटील\nश्री. मंगेश गणपत पाटील\nश्री. विरेंद्र नरोत्तम पाटील\nश्री. सुधीर आत्माराम राऊत\nश्रीम. दामिनी गोपिनाथ राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/india-is-uncomfortable-to-provide-evidence-related-to-pulwama-attack-to-pakistan/", "date_download": "2019-09-17T14:11:58Z", "digest": "sha1:MUJYVJMA2OXLSIOPSKEDUYVHN3RHHSZB", "length": 12362, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानला पुलवामा हल्ल्याशी संबंधित पुरावे देण्यास भारत अनुत्सूक | Dainik Prabhat", "raw_content": "\nपाकिस्तानला पुलवामा हल्ल्याशी संबंधित पुरावे देण्यास भारत अनुत्सूक\nपूर्वानुभव चांगला नाही; त्या देशाचा खरा चेहरा आणणार समोर\nनवी दिल्ली – पाकिस्तानबाबतचा पूर्वानुभव चांगला नसल्याने पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित पुरावे त्या देशाला भारताकडून दिले जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानला पुरावे देण्याऐवजी त्या देशाचा खरा चेहरा समोर आणण्याच्या उद्देशातून भारत मित्रदेशांपुढे वस्तुस्थिती मांडणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nजम्मू-काश्‍मीरच्या पुलवामात 14 फेब्रुवारीला झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. त्यानंतरही भारताने पुरावे दिल्यास कारवाई करू, अशी ढोंगी भूमिका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानला पुरावे देऊन काही निष्पन्न होणार नसल्याचे केंद्र सरकारचे मत बनल्याची माहिती सुत्रांनी दिली. मुंबईतील महाभयंकर दहशतवादी हल्ले (26/11) आणि पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यात पाकिस्तानस्थित घटकांचा हात असल्याचे तेव्हाच उघड झाले. त्यासंबंधीच्या पुराव्यांचा समावेश असलेली कागदपत्रे पाकिस्तानला सादर करण्यात आली. मात्र, त्या देशाने कुठलीच पाऊले उचलली नाहीत.\nमुंबईतील हल्ले पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने घडवले. त्याबाबतचे पुरेसे पुरावे देऊनही पाकिस्तानने तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. पठाणकोट हल्ल्याच्या संदर्भात भारताने पाकिस्तानच्या तपास पथकाला घटनास्थळी भेट देण्याची परवानगी दिली. मात्र, मायदेशी परतल्यावर त्या तपास पथकाने पाकिस्तानस्थित दहशतवादी हवाई तळाच्या परिसरात घुसल्याचा पुरावा देण्यात भारतीय अधिकाऱ्यांना अपयश आल्याचे म्हटले. ते अनुभव ध्यानात घेता पाकिस्तानला पुलवामा हल्ल्याबाबत पुरावे देण्यात काहीच अर्थ नसल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.\nगरज भासल्यास श्रीनगरची पाहणी – सरन्यायाधीश\nहिंदी महासागरात चिनी युद्धनौका\nमला 74 वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटते आहे\nमाजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांची आत्महत्या\nजम्मू-काश्‍मीरला जाण्याची आझाद यांना परवानगी\nकाश्मीर मधील जनजीवन सुरळीत करा\nपाकिस्तानच्या गोळीबारात 4 जवान जखमी\nफारुख अब्दुल्ला यांना सामाजिक सुरक्षा कायद्याखाली अटक\nजाणून घ्या आज (16 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nबारामतीत काय 370 लागू आहे का\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nपावसाअभावी वाटाणा पिकावर रोगराईचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/what-is-article-15-of-indian-constitution/", "date_download": "2019-09-17T14:35:54Z", "digest": "sha1:O5TV3UPZ3DNZHSYSO545VVTKUOFX4HOG", "length": 20264, "nlines": 114, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतीय संविधानातलं \"आर्टिकल १५\" नक्की आहे तरी काय?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय संविधानातलं “आर्टिकल १५” नक्की आहे तरी काय\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\n‘आर्टीकल १५’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आला आहे. त्यामुळे हा मुद्दा सध्या फारच चर्चेत आला आहे कारण तो चित्रपट आर्ट���कलवर म्हणजे भारतीय संविधानातील १५ व्या कलमांवर आधारित आहे.\nहा चित्रपट दलितांवरील अत्याचार आणि भेदभाव यावर आधारित आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केली आहे. पूर्वापार या विषयावरील वाद आपल्या देशात होते आणि अजूनही चालूच आहेत.\nजात, धर्म, लिंग वगैरे कोणत्या प्रकारचे भेदभाव न करता भारतीय संविधानाद्वारे सर्व व्यक्तींना मूलभूत हक्काची हमी दिली जाते.\nया अधिकारामध्ये सगळ्यांना सन्मानाने जीवन जगता येते.\nलोकशाहीच्या नियमाने लोकांना मूलभूत हक्काने जीवन जगता यावे या विषयावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटामुळे हे पुन्हा एकदा ध्यानत घेण्याची गरज आहे की भारतीय संविधानातील कलम १५ नक्की काय आहे\n१. वंश, धर्म, लिंग, जन्मतारीख, राज्य अशा कोणत्याही मुद्द्यावर नागरिक भेदभाव करू शकत नाहीत.\n२. नियम दोन नुसार कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याच्या जाती, धर्म, लिंग, जन्मस्थान आणि वंशाच्या आधारे दुकान, हॉटेल, सार्वजनिक खानावळी, सार्वजनिक मनोरंजन स्थळे, विहिरी, स्नानगृह, तलाव रस्ते आणि सार्वजनिक रिसॉर्ट अशा कोणत्याही ठिकाणी जाण्यास बंदी नाही. म्हणजेच भारतीय नागरिक कुठेही मोकळेपणाने जाऊ शकतात.\n३. देशाचे सर्व नागरिक समान आहेत, त्यांच्यात भेदभाव केला जाऊ शकत नाही. हे जरी खरं असलं तरी महिला व मुलांना त्याच्यात अपवाद म्हणून पाहिले जाऊ शकते.\n‘कलम 15’ तील तिसर्‍या नियमानुसार स्त्रिया आणि मुलींसाठी विशेष तरतुदी केल्या गेल्या असल्यास कमल 15 नुसार ते थांबविणे शक्य नाही. यामध्ये मुलांसाठी आरक्षण किंवा मुलींसाठी मोफत शिक्षण या तरतुदी येतात.\n४. या ‘कलम 15’ तील नियम ४ नुसार साामजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी म्हणजे एससी/एसटी/ओबीसी यांच्यासाठी राज्यांतर्गत विशेष तरतूद करण्याची मुक्तता आहे.\nचित्रपट ‘आर्टिकल 15’ समाजात उपस्थित असलेल्या उच्च आणि निम्न भेदभावांवर आधारित आहे आणि केवळ याच कारणाने एखाद्या विशिष्ट वर्गाच्या काही संघटना त्या चित्रपटावर निषेध करीत आहे.\nआजही पूर्वी झालेल्या अन्यायाच्या, जातिभेदाच्या घटना कधीकधी पुन्हा पुन्हा चर्चिल्या जातात त्याला तोंड देण्यासाठी ‘आर्टीकल 15’ उपयोगी पडते.\nधर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यांच्या आधारावर भेदभाव करू शकत नाही. असा कोणतीही भेदभाव नसलेला समाज ही ���रकारची आणि जनतेची जबाबदारी आहे.\nजात आणि धर्म यातील भेदभाव हे ‘आर्टीकल 15’ या कलमाचे उल्लंघन आहे.\nमोठ्या शहरात राहणारे लोक असे मानतात की, जात आणि धर्म यातील भेदभाव जवळजवळ संपलेलाच आहे, असं असलं तरी सत्य हे आहे की, देशाच्या बर्‍याच भागांमध्ये असे भेदभाव अजूनही आहेत.\nबर्‍याच शतकांपासून जात व धर्म यांच्या समजातील संकल्पना अजूनही अस्तित्वात आहेत.\nहा कायदा १९५५ साली केला गेला. १ जून १९५५ पासून हा कायदा वापरायला सुरुवात झाली परंतु १९६५ साली थोडा बदल त्यात केला गेला.\n१९७६ साली त्यावर अधिक संशोधन करून त्या कायद्याचं नाव बदलून नागरिक अधिकार संरक्षण अधिनियम १९५५ असे केले गेले. हा सुधारित कायदा १९ नोव्हेंबर १९७६ पासून प्रभावी झाला.\nया अधिनियमात असे म्हटले आहे की, जेव्हा एखादी हिंदू व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा त्याची मालमत्ता, त्याचे वारसदार, नातेवाईक आणि नातेवाइकांमध्ये कायदेशीरपणे विभागली जाईल.\nहा कायदा जन्मापासून हिंदू, बौद्ध, जैन आणि सिख किंवा कोणताही धर्म स्वीकारलेल्या व्यक्तीला लागू होतो. हा कायदा २००५ मध्ये दुरुस्त करण्यात आला.\nमालमत्तेच्या बाबतीत मुलींनाही समान अधिकार देण्यात आले होते.\nसर्वोच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, हिंदू उत्तराधिकार (सुधारित) कायद्यान्वये जीवित प्राण्यांना जिवंत असलेल्या मुलींना मालमत्तेचा अधिकार दिला. या मुली कधी जन्माला आल्या याचा काही फरक पडत नाही.\nअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील गुन्हे रोखण्यासाठी, अशा गुन्हेगारीच्या अभियोगासाठी विशेष न्यायालये तयार करणे आणि अशा गुन्हेगारीमुळे त्रस्त झालेल्या लोकांना मदत करणे, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठीचा हा कायदा लागू केला होता.\nहा कायदा अधिक प्रभावी होण्यासाठी २०१५ मध्ये आणखीन दुरुस्त करण्यात आला आणि २६ जानेवारी २०१६ पासून हा कायदा नव्याने लागू करण्यात आला.\nतर ‘आर्टीकल 15’ हे अशा नियमांवर आधारित आहे, त्यात वेळोवेळी काळानुरूप बदल केले गेले आहेत.\nया नियमातील अधिकारांना असे मूलभूत अधिकार म्हटले जातात जे नागरिकांच्या जीवनासाठी अनिवार्य असल्यामुळे संविधानाने नागरिकांना प्रदान केले गेले आहे आणि त्याद्वारे कोणीही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही.\nया मूलभूत अधिकारापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही. मग त्यात श्रीमंत, गरीब असाही भेदभाव होऊ शकत नाही.\nखरंतर यावर फार पूर्वीपासूनच चळवळी सुरू आहेत, पण अजूनही यावर प्रबोधन करणं गरजेचं आहे. २१ व्या शतकातही आपण हे सगळे वाद-विवाद बाजूला ठेवून देशाच्या प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे यासाठी अशा चर्चा होणं गरजेचं आहे.\nतर असे अधिकार आहेत जे आपल्या व्यक्त्मित्त्वाच्या पूर्ण विकासासाठी आवश्यक आहेत आणि त्याशिवाय कोणीही पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही.\nया अधिकारांना मूलभूत असे म्हटले जाते कारण त्यांना देशाच्या संविधानात स्थान देण्यात आले आहे आणि संविधान सुधारण्याच्या प्रक्रियेव्यतिरिक्त ते कोणत्याही प्रकारे दुरुस्त केले जाऊ शकत नाही.\nहे अधिकार सर्वांच्या विकासासाठी आवश्यक आहेत. त्याने देशाचाही विकास होईल.\nया अधिकारांचे उल्लंघन होऊ शकत नाही. मूलभूत हक्क योग्य आहेत आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीस समान प्रमाणात मिळणे आवश्यक आहे.\nहे सहा मौलिक अधिकार आहेत.\n१. समानतेचा अधिकार : धर्म, वंश, जाती, लिंग किंवा जन्माच्या ठिकाणावरून रोजगारात भेदभाव करण्यास कायद्याने बंदी आहे. सामाजिक समानता हा सर्वांचा अधिकार आहे.\n२. स्वतंत्रता का अधिकार : अभिव्यक्ती आणि मतदानाचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. संघटना किंवा संघटनेचे संघटन करणे राहणे, कमाई करणे, व्यवसाय करणे हे अधिकार आहेत. मात्र यात राज्याची सुरक्षा पाहिली जाते.\n३. शोषणाविरुद्ध अधिकार : बालकामगार आणि इतर कामगारांकडून करून घेतलेल्या अतिरिक्त कामाविरुद्ध व्यापारांवर तक्रार करता येते.\n४. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार : कोणत्या धर्माचा माणूस त्याला जर धर्म बदलावासा वाटला तर बदलू शकतो किंवा कोणत्याही धर्माचा प्रचार करू शकतो.\n५. सांस्कृतिक किंवा शिक्षण : आपली संस्कृती जपण्याचे तसेच कोणतेही शिक्षण घेण्याचे अधिकार प्रत्येकाला आहेत.\n६. संविधान अधिकार : मूलभूत अधिकारांच्या प्रचारासाठी संविधानाचा उपयोग करणे.\nतर ‘आर्टीकल 15’ या चित्रपटामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← भारत विरुद्ध न्यूझीलंड : आज टीम कोहलीची सरशी होणार की किवीज फायनलला जाणार\nप्रेमासाठी धर्म सोडण्याचा विचार करणाऱ्या गुरुदत्त साहेबांच्या ‘वहिदा प्रेमा’ची कथा →\nशिक्षणसंस्थांची वाढती मुजोरी व त्यांचे शिस्तीच्या नावाखाली निघणारे ‘फतवे’ कायदेशीर आहेत का\nघटना त्रुटीमुक्त नाही, घटनेची पुनर्रचना आवश्यकच\nOne thought on “भारतीय संविधानातलं “आर्टिकल १५” नक्की आहे तरी काय\n‘या’ चलाख गुप्तहेरामुळे भारतात “रॉ” ची स्थापना झाली\nअमोल यादवांचं “पुष्पक विमान” : ३५ हजार कोटींचा ‘स्वदेशी’ आशावाद\nया मंदिराजवळून जाताना ट्रेनची गती अपोआप मंदावते\n‘ह्या’च्या हुंडा प्रथेविरोधी एका छोट्याश्या मोहिमेतून आज अनेकांना प्रेरणा मिळत आहे\nवादग्रस्त साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिकांना सवाल करणारा “किसानपुत्राचा” खरमरीत लेख…\nआणि ह्या एका अवलिया शिक्षकामुळे देशाला सचिन तेंडुलकर मिळाला\nएकही क्रिकेट मॅच तुम्ही चुकवत नाही मग हे नवीन ‘नियम’ तुम्हाला माहित असायलाच हवे\nह्या ११ अंधश्रद्धा वाचून खळखळून हसल्याशिवाय रहाणार नाही\nमहापौर पद आणि शिवसेना-काँग्रेस युतीचा तिढा\nभारतातील अशी काही मंदिरे जिथे ब्राह्मण नाही तर दलित पुजारी आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/2014/12/mi-ramanpeksha-khupach-vegla/", "date_download": "2019-09-17T14:26:02Z", "digest": "sha1:I6BODK3HU43KW5OGKTYOH7NGF2V3RBLH", "length": 11282, "nlines": 84, "source_domain": "kalamnaama.com", "title": "मी रमणपेक्षा खूपच वेगळा – Kalamnaama", "raw_content": "\nमी रमणपेक्षा खूपच वेगळा\nमाझ्या छोट्या पडद्यावरच्या कारकिर्दीला आता जवळजवळ आठ-नऊ वर्षं झाली आहेत. ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेद्वारे मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेनंतर मी ‘केसर’, ‘काव्यांजली’, ‘कर्म अपना अपना’, ‘कसम से’, ‘कस्तुरी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आणि विशेष म्हणजे या सगळ्याच मालिका बालाजी टेलिफिल्म्सच्या आहेत. बालाजी या प्रॉडक्शन हाऊससोबत काम करायला मिळावं अशी अनेक कलाकारांची इच्छा असते. त्यासाठी अनेक कलाकार प्रयत्न करत असतात आणि मी तर आतायर्पंत सगळ्याच मालिका बालाजीसोबतच केल्यामुळे मी खूपच भाग्यवान आहे असं मी समजतो. या मालिकांप्रमाणे मी ‘सर्व्हायव्हल इंडिया’, ‘झलक दिखला जा’, ‘नच बलिये’ यांसारख्या रिअॅलिटी शोज्मध्येही भाग घेतला आहे. मी गेली दोन-तीन वर्षं केवळ रिअॅलिटी शोज्च करत होतो. पण एखादी चांगली मालिका करावी असं मला नेहमीच वाटत होतं. त्याचवेळी मला ‘��े है मोहब्बते’ या मालिकेची ऑफर मिळाली.\n‘कस्तुरी’ या मालिकेनंतर ‘ये है मोहब्बते’ ही माझी पहिलीच डेलीसोप मालिका आहे. या मालिकेची संकल्पना मला खूपच आवडली होती. कारण या मालिकेची संकल्पना इतर डेलीसोप मालिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. तसंच या मालिकेत मला ऑफर करण्यात आलेली भूमिका मी आतापर्यंत साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळी होती. त्यामुळे माझ्या कमबॅकसाठी ही भूमिका खूपच चांगली असल्याने मी ही मालिका करण्याचं ठरवलं. आणि मुख्य म्हणजे हीदेखील मालिका बालाजी टेलिफिल्म्सची असल्यामुळे मी माझ्या घरी पुन्हा परतत आहे असंच मला वाटत होतं. त्यामुळेच मी लगेचच या मालिकेची ऑफर स्वीकारली. ‘ये है मोहब्बते’ या मालिकेत मी रमण ही भूमिका साकारत आहे. रमण हा खूप शांत, गंभीर आहे. तो नेहमी आपल्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो. खर्या आयुष्यात मात्र मी खूप गंभीर नाहीये. मला इतरांबरोबर मजामस्ती करायला, मस्करी करायला आवडते. त्यामुळे रमणपेक्षा मी माझ्या खर्या आयुष्यात खूपच वेगळा आहे. त्यामुळे स्वतःच्या खर्या आयुष्यातील स्वभावापेक्षा खूपच वेगळा असणारा रमण साकारायला मला खूप मजा येतेय. या मालिकेत दिव्यांका त्रिपाठी माझ्यासोबत प्रमुख भूमिकेत आहे. दिव्यांका ही खूप चांगली अभिनेत्री असल्याने तिच्याकडून खूप काही शिकता येतं. दिव्यांका आणि माझं कपल प्रेक्षकांना खूप आवडतं असं मला प्रेक्षक आवर्जून सांगतात. आमची खर्या आयुष्यातली केमिस्ट्री खूप चांगली असल्याने प्रेक्षकांना तीच केमिस्ट्री मालिकेत पहायला मिळतेय. मालिकेच्या सुरुवातीला केवळ माझ्या मुलीमुळे इशिता आणि मी लग्न करतो असं दाखवण्यात आलं होतं. पण आता हळूहळू आमच्या दोघांच्यात प्रेम निर्माण होत आहे. प्रेक्षकांना आमच्या दोघांमध्ये जी भांडणं होतात ती अधिक आवडतात. खरं तर आमची ही भांडणं ही प्रेमाची भांडणं असतात. या भांडणांतूनच आता आम्ही एकमेकांवर प्रेम करायला लागलो आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना आमची ही नोकझोक खूप आवडते.\n‘ये है मोहब्बते’ या मालिकेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालाय. या मालिकेसाठी मला अनेक अॅवॉर्डदेखील मिळाले आहेत. तसंच प्रेक्षकांनादेखील माझी रमण ही व्यक्तिरेखा खूप आवडत आहे. त्यामुळे माझा डेलीसोपमधील कमबॅक यशस्वी ठरला असंच मी म्हणेन. मालिकेच्या सुरुवातीला माझं आणि इशिताचं पटत नाही असं दाखवण्यात आलं होतं. त्यावेळीदेखील मी माझ्या ठिकाणी योग्य आहे, मी काहीही चुकीचं वागत नाही असं सांगणारे अनेक फॅन्स मला भेटत होते.\n‘ये है मोहब्बते’ या मालिकेने खूपच कमी वेळात मला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवून दिलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ‘ये है मोहब्बते’ या मालिकेवर आणि रमणवर नेहमी असंच प्रेम करावं, असंच मी त्यांना सांगेन.\nPrevious article सत्तेचं विकेंद्रीकरण अन् मराठवाड्याचा आशावाद\nNext article संघवाल्यांचीच घर वापसी…\nकेंद्रीय निवडणूक आयोगाच्या उद्या मुंबईत बैठका\nयुती सरकारच्या जाहीरातबाजीमध्येही थापा\nआंतरजातीय संबंधामुळे दलित तरुणाला जाळलं\nखड्यात गेले लोक, भ्रष्टाचाराचे रस्ते\nदलित खासदाराला गावात प्रवेश नाही\nविदेशी कलाकार मोदींना मिळणाऱ्या पुरस्कारा विरोधात\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.gmpmetalwork.com/products/welding-assembly/", "date_download": "2019-09-17T15:19:36Z", "digest": "sha1:7ZH4HMVOD54Y2OWYWA4U6ENGJV53FPVF", "length": 3716, "nlines": 173, "source_domain": "mr.gmpmetalwork.com", "title": "वेल्डिंग आणि विधानसभा फॅक्टरी - चीन वेल्डिंग आणि विधानसभा उत्पादक आणि पुरवठादार", "raw_content": "\nStampings आणि प्लेट यंत्र\nवेल्डिंग आणि विधानसभा घटक\nप्लास्टिक आणि रबर घटक\nइतर धातू यंत्र घटक\nStampings आणि प्लेट यंत्र\nवेल्डिंग आणि विधानसभा घटक\nप्लास्टिक आणि रबर घटक\nइतर धातू यंत्र घटक\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://mmdet.org/Rasika_Sangati_Review.aspx", "date_download": "2019-09-17T14:18:29Z", "digest": "sha1:AXQ3QNIMKG6ONO7NMLEAQRTP3L7DD3YM", "length": 23214, "nlines": 50, "source_domain": "mmdet.org", "title": "Maharashtra Mandal of Detroit", "raw_content": "\nडॉ. जगन्नाथ दीक्षित यांचं 'Effortless Weight Loss and Diabetes Management' वरचं व्याख्यान शुक्रवारी महाराष्ट्र मंडळ ऑफ डेट्रॉईटने (MMD), इंडिया लीग ऑफ अमेरिका (ILA) च्या सहकार्याने आयोजित केलं होतं आणि त्याला डेट्रॉईटवासियांनी तुडुंब प्रतिसाद दिल���\nडॉ. दीक्षित आणि त्यांचं 'दीक्षित डायट' हे खरं तर आज घराघरांत पोहोचलेलं आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात आणि इतर देशांतही या 'दीक्षित डायट' ला प्रसिद्धी मिळत आहे. आज डॉ. दीक्षित हे जणू एक सेलिब्रिटीच झाले आहेत आणि म्हणूनच YouTube वर त्यांची सगळी भाषणं उपलब्ध असूनही डॉ. दीक्षितांना भेटायला, त्यांचं बोलणं ऐकायला, त्यांना प्रश्न विचारायला लोकांनी गर्दी केली होती.\n\"दिवसांतून फक्त २ वेळा जेवा आणि एकदा जेवायला सुरुवात केली की ते जेवण ५५ मिनिटांत संपवा.\" - दीक्षित डायटचं इतकं साधं सूत्र आहे. पूर्वीच्या काळी आपल्या पूर्वजांच्या आहाराची पद्धत अशीच असायची. आज-काल फास्ट फूडच्या जमान्यात आपण अरबट-चरबट खायला लागलोय, भूक नसेल तेव्हा खायला लागलोय आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर आपण परिणाम करून घेतलाय. दीक्षित डायटचं सूत्र सांगताना डॉ. दीक्षितांनी त्यामागचं शास्त्र अगदी सोप्या शब्दांत सांगितलं. डॉ. दीक्षितांनी अनेक प्रयोग करून या विषयावर शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. आज जगभरातल्या हजारो लोकांना दीक्षित डायटचा फायदा होत आहे.\nडॉ. दीक्षितांच्या खुमासदार शैलीमुळे २ तास कसे गेले कळलं देखील नाही. प्रसिद्ध माणसाचा साधेपणा लवकर भावतो. डॉ. दीक्षितांच्या बाबतीत अगदी तसंच झालं 'लठ्ठपणा आणि मधुमेहाला लढा द्यायचा आणि लोकांना फिट बनवायचं' या ध्येयाने डॉ. दीक्षित हे डायट जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचं कार्य करतात. या सगळ्यासाठी ते एक पैसाही घेत नाहीत. आणि म्हणूनच ते एक समाजकार्य आहे. डॉ. दीक्षितांच्या या लढ्यात अनेक स्वयंसेवक सामील आहेत. त्यात अनेक डॉक्टरदेखील आहेत. BMM २०१९ च्या अधिवेशनानंतर डॉ. दीक्षित अमेरीकेत २३ ठिकाणी हे व्याख्यान अगदी विनामूल्य देणार आहेत 'लठ्ठपणा आणि मधुमेहाला लढा द्यायचा आणि लोकांना फिट बनवायचं' या ध्येयाने डॉ. दीक्षित हे डायट जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचं कार्य करतात. या सगळ्यासाठी ते एक पैसाही घेत नाहीत. आणि म्हणूनच ते एक समाजकार्य आहे. डॉ. दीक्षितांच्या या लढ्यात अनेक स्वयंसेवक सामील आहेत. त्यात अनेक डॉक्टरदेखील आहेत. BMM २०१९ च्या अधिवेशनानंतर डॉ. दीक्षित अमेरीकेत २३ ठिकाणी हे व्याख्यान अगदी विनामूल्य देणार आहेत या समाजकार्यात खारीचा वाटा उचलावा म्हणून MMD ने सगळ्या मेंबर्स आणि नॉन- मेंबर्ससाठी हा कार्यक्रम अग���ी विनामूल्य ठेवला होता. हॉलचं भाडं, स्नॅक्स, प्रवास खर्च आणि इतर आर्थिक भार आपल्या मंडळाने ILA च्या सहकार्याने उचलला.\nडॉ. दीक्षितांच्या व्याख्यानानंतर डेट्रॉईटकर चांगलेच प्रेरित झाले आहेत. एक व्हॉट्सऍप ग्रुप तयार करण्यात आला असून त्यावर डायट करताना एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुढच्या वर्षभरात सगळे डेट्रॉईटकर मिळून ३०० पाऊंड वजन कमी करू शकले तर आपलं कौतुक सांगायला आपण डॉ. दीक्षितांना परत डेट्रॉईटला बोलवू\nएकंदर डॉ.दीक्षित डेट्रॉईटकरांना खूप आवडले. शेवटी काय, मराठी माणूस 'दीक्षित' आडनाव असलेल्या व्यक्तींच्या प्रेमात असतोच. सुज्ञास अधिक सांगण्याची गरज नाही\nरसिका तुझ्याचसाठी: तू माझा सांगाती\nदरवेळेस 'हटके'च प्रोग्रॅम्स द्यायचे; या ध्यासाने प्रेरित झालेल्या 'रसिका'च्या टीमने 'Industrial Design' या जीवक बडवेच्या भौतिक प्रगती विषयक लेक्चर नंतर चक्क 'तू माझा सांगाती' सारख्या अध्यात्मिक प्रगतीच्या विषयावर देवदत्त कुलकर्णी याचं ज्ञानेश्वरीचं निरूपण आयोजलं होतं.\n'मदर्स डे' चा दिवस या कार्यक्रमासाठी निवडून, त्यादिवशी ज्ञानेश्वर 'माऊली' यांच्या कार्याचं विवेचन सादर करून टीमने एक वेगळंच औचित्य साधलं होतं.\nवीस वर्षांहून अधिक ज्ञानेश्वरीचा अभ्यास असलेल्या आणि त्यावरील व्याख्यानांची सवय असलेल्या देवदत्तने प्रवचनाची सुरुवात गीतेच्या नवव्या अध्यायातील दाखल्यांनी केली.\nअनन्याश्र्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते | तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ||\nभगवंताप्रती अनन्यभक्ती व संपूर्ण शरणभाव ठेऊन, आपण केवळ निमित्तमात्र होऊन सर्व कर्म भगवंतास अर्पण करणाऱ्यांस, स्वर्गाच्याही पलीकडे असलेले जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून सोडवण्याचे भगवंतांचे वचन.\nमहाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि त्यांचे अतुलनीय कार्य. रोजच्या जीवनातील अनुभव, भगवदभक्तीत हातून नकळत होणाऱ्या चुका आणि तरीसुद्धा सदैव 'सांगाती' राहून भक्तांना सांभाळून घेण्याचे भगवंतांनी दिलेले वचन या व अशा अनेक विषयांना अतिशय रसाळपणे स्पर्श करत कार्यक्रम चालला होता.\nगणितासारख्या विषयांत (जिथे दोन अधिक दोन चारच असतात) डॉक्टर असलेल्या देवदत्त सारखा माणूस जेंव्हा भगवंत, श्रद्धा, अनन्यभक्ती असं व्यावहारिक बेरजा-वजाबाकीच्या पलीकडलं बोलायला लागतो, तेंव्हा त्या शब्दांना निश्चितच वजन येतं.\nदीड तासासाठी बेतलेला हा कार्यक्रम दोन तास होऊन गेले तरी चालूच होता; आणि तरीही श्रोते जांभया न देता तन्मयतेने श्रवण करत होते.\nहा कार्यक्रम अधिक प्रवाही, अर्थवाही होण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या काही वेचक ओव्या निवडून, त्याचं सुरेल सादरीकरण मृणालिनी आणि अनिल अर्काटकर यांनी करून कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला\nउपस्थित रसिकांसाठी विठोबाच्या बरोबरीने बटाटे-पोहे (मंजिरी जोशी), मोहनथाळ (दीपा इंगळे) आणि चहा-कॉफी अशी पोटोबाचीही सोय, 'रसिका' टीमने चोख ठेवली होती.\nटकॉक, टक, टकॉक, टक, टकॉक, टक.... प्रॅक्टिस सेशनमधे सोहम, रायन, आयन, जो यांच्या रॅलीज चालल्या होत्या....आणि बघणारे लोक पापणीही न लववता विस्फारलेल्या डोळ्यांनी त्यांचा खेळ पाहत होते.....\nMMD 2019 च्या टेबल टेनिस टुर्नामेंटसाठी हा खेळ चालला होता. RSVP केलेल्या चाळीस-पंचेचाळीस लोकांपैकी, आयत्या वेळेस न येऊ शकलेले काही लोक वगळले; तरीही चाळीसएक लोक या स्पर्धेसाठी जमले होते. मंडळाचे सभासद नसलेलेसुद्धा काही लोक (पैसे भरून) आवर्जून खेळात सहभागी झाले होते. पूर्वी कधीतरी खेळलेले, नव्याने खेळायला सुरवात केलेले, नेहमी खेळणारे अशा सर्व प्रकारच्या स्पर्धकांमुळे स्पर्धेसाठी 'ड्रॉज' पाडण्याचं काम जय मुंज (प्रोगॅम मॅनेजर) आणि DD (धनंजय देशमुख) यांच्यासाठी थोडं challenging झालं होतं. बेलसरे (सिनिअर), आनंद आणि दीप्ती शारंगपाणी (आनंद तर जयच्या बरोबरीने प्रोग्रॅम मॅनेजर होते), अभय मेहेंदळे यांचा स्पर्धेतला उत्साही सहभाग 'सिनिअर' शब्दाला लाजवणारा असा होता. स्पर्धकांसाठी light snacks म्हणून सामोसे ठेवले होते ; आणि मंडळाच्या परंपरेला अनुसरून चहा अर्थात होताच.\n'मदर्स डे' चा दिवस या कार्यक्रमासाठी निवडून, त्यादिवशी ज्ञानेश्वर 'माऊली' यांच्या कार्याचं विवेचन सादर करून टीमने एक वेगळंच औचित्य साधलं होतं.\nजुना चॅम्प सचिन बिडकर डेट्रॉईटमधून बाहेर पडल्यामुळे अर्थातच नव्हता, त्याची उणीव जाणवली; तसाच अचानक उद्धभवलेल्या आजारपणामुळे आशिष कोटणीस स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही, त्याचीही पण सोहमने विजेतेपदाची ट्रॉफी घरी येईलच याची पुरेपूर काळजी घेतली. मराठी वृत्तपत्रांतून येणाऱ्या टिपिकल शीर्षकांच्या भाषेत - 'एकेरी आणि दुहेरी विजेतेपदाचा मुकुट' सोहमने पटकावला. विजेतेपदापर्यंत पोहचू शकले न���हीत तरी सुनील केळकर, सिद्धार्थ सुळे, श्रद्धा कुलकर्णी यांचाही खेळ लक्षवेधी असाच झाला.\nजय मुंजने कॅरम टुर्नामेंट इतकंच यशस्वी नियोजन टेबल टेनिस टुर्नामेंटचंही केलं. नियोजित वेळेप्रमाणे एक वाजता सुरु झालेल्या स्पर्धा वेळेत चार वाजता संपल्या. स्पर्धेचे विजेते सोहम कोटणीस (एकेरी विजेता), रायन (एकेरी उपविजेता), सोहम कोटणीस आणि आयन बन्सल (दुहेरी विजेते), रायन आणि जो (दुहेरी उपविजेते) यांना MMD प्रेसिडेंट भारती मेहेंदळे आणि आनंद शारंगपाणी यांनी महाराष्ट्र मंडळाच्या विजेते आणि उपविजेते पदांची स्मृतिचिन्हे भेट दिली.\nमराठी लोकांबद्दल (कु)चेष्टेत असं म्हणतात, २ मराठी माणसं एकत्र आली, त्यांनी ३ नाटकं केली, त्यातलं १ स्टेजवर घडलं. अहो पण स्टेजवरचं नाटक कसं दणक्यात झालं बघा एकदम casually... तरीही खोल\nमला नाटकाविषयी काहीही माहिती नव्हती. जिथे तिथे एका डोळ्याला बोटांचा चष्मा लावलेल्या लोकांचे फोटो पाहून खरंतर वैताग आला होता. पण पडदा उघडला आणि पहिल्या दृश्यातच मी ते सर्व विसरून सरसावून बसले. मोजकं नेपथ्य, रंगमंचावर सामानाची गर्दी नाही पण तरीही जबरदस्त वातावरण निर्मिती आणि मग संवादाची फेक अशी सुरु झाली की टेबलटेनिसचा (किंवा बॅडमिन्टन) रंगलेला सामना बघावा तसं, बोल वाक्य की हाणला टोला आणि मग संवादाची फेक अशी सुरु झाली की टेबलटेनिसचा (किंवा बॅडमिन्टन) रंगलेला सामना बघावा तसं, बोल वाक्य की हाणला टोला प्रेक्षकांमधून सतत हास्याचे फवारे उडत होते. विनोदी नाटक सादर करणं कठीण असतं, थिल्लर किंवा उथळ होण्याचा धोका असतो; APS मंडळींनी तो सहजी टाळला. म्हंटलं तर हसतखेळत जीवन सकारात्मक होण्याचा एक महामंत्र दिला पण कुठेही धडेबाजी वाटली नाही.\nकिती बोलायचं याचबरोबर किती बोलायचं नाही हे भान ह्या पात्रांनी ठेवल्याने आम्ही शब्दबंबाळ तर झालो नाहीच, शिवाय मोजकीच पात्रं असल्याने 'पात्रबंबाळ'देखील नाही. कविता, नाच गाणी हे सर्व वृत्त -छंद- ताल - ठेका जमवून बसलं\nआपल्या identity चा प्रवास सरळसोट कधीच होत नाही, गाडी कधी आडनिडी वाट धरते, तर कधी नागमोडी वळण घेते, तर कधी अडकते, मग reverse घ्यावी लागते.... उज्ज्वल भविष्यकाळ होण्यासाठी भूतकाळातील काही अप्रिय गोष्टींना तोंड द्यावं लागतं, मग तो भूतकाळ आपला असू दे किंवा .... ते नाही सांगत आता, बघाच तुम्ही नाटक.\nनाट्यगृहात वय वर्षे १२ ते ८२ वयाचे त���्बल ५२० (अमेरिकेतील उच्चांक) प्रेक्षक होते. या सर्वांना खुश करणारं नाटक लिहिणं अवघड आहे, बुफ्फे असला तर पोट भरतं पण मेजवानीचं समाधान मिळत नाही... तरीही कथानकात सर्वांना आवडेल, भावेल आणि खूण पटेल असं काहीतरी विशेष होतं. नाटकातल्या विनोदाची धाटणीही वेगळी होती, शाब्दिक कोट्या, वेडेवाकडे (फाजील) प्रेक्षक होते. या सर्वांना खुश करणारं नाटक लिहिणं अवघड आहे, बुफ्फे असला तर पोट भरतं पण मेजवानीचं समाधान मिळत नाही... तरीही कथानकात सर्वांना आवडेल, भावेल आणि खूण पटेल असं काहीतरी विशेष होतं. नाटकातल्या विनोदाची धाटणीही वेगळी होती, शाब्दिक कोट्या, वेडेवाकडे (फाजील) अंगविक्षेप यांच्याशिवाय संवाद विनोदी होऊ शकतो; हे इतक्या सहजी जाणवलं. ‘The play’s the thing’ हे शेक्सपिअर म्हणाला खरं पण अमर फोटो स्टुडिओ नाटक पाहता तर 'The timing’s the thing’ म्हणता) अंगविक्षेप यांच्याशिवाय संवाद विनोदी होऊ शकतो; हे इतक्या सहजी जाणवलं. ‘The play’s the thing’ हे शेक्सपिअर म्हणाला खरं पण अमर फोटो स्टुडिओ नाटक पाहता तर 'The timing’s the thing’ म्हणता भूमिका वठवणे म्हणजे 'परकायाप्रवेश' करावा लागतो पण तो किती प्रकारे करायचा आणि प्रवेश करून बाहेर कसं यायचं याचं APS अत्यंत मार्मिक उदाहरण आहे.\nफोटो स्टुडिओबरोबर कलाकारांचही नाव ‘अमर’ होईल असं नाटक होतं. नाटक यशस्वी करणं म्हणजे जगन्नाथाचा रथ ओढणं आणि हा रथ सर्वांनी ‘जोर लगाके’ ओढला, कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, आणि नाटककार… इतकंच काय तर रंगमंचामागचे कलाकार म्हणजे आमची logistics team यांनी देखील .\nआपण मराठी माणसं जितकी नाटकप्रेमी तितकीच चहावेडी, सर्व प्रेक्षकांच्या गरजा लक्षात घेऊन मध्यंतरात वेळीच चहा पुरवणाऱ्या ‘चहाचमू’चे अभिनंदन सोबत बटाटेवडे होतेच, आता सुख सुख म्हणजे तरी आणखी काय असतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/that-music-from-ganeshotsav/124131/", "date_download": "2019-09-17T14:30:46Z", "digest": "sha1:GIP5NBZLAYFDKG3RWOOH7UTF6ZYGXJCR", "length": 24628, "nlines": 101, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "That music from Ganeshotsav", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर फिचर्स गणेशोत्सवातील ते संगीत\nआजचा गणेशोत्सव आणि आजच्या गणेशोत्सवाच्या मंडपातील माहौल बदलून गेलेला आहे. गीतसंगीताच्या मैफलीचा तो माहौल आता राहिलेला नाही. आजच्या काळात गणेशोत्सवाच्या मंडपात गाणंबजावण्यासाठी, नाचगाण्यासाठी पूर्वीच्यासारखा मंच उभारला जात नाही. खरंतर तो मंच त्या काळात कलाकारांच्या कलागुणांसाठी असायचा. पण आता त्याची गरजच वाटेनाशी झाली आहे. परिणामी, गणेशोत्सवातले आजचे मंडप पूर्वीच्या काळाच्या तुलनेत कलेच्या बाबतीत रिते आणि म्हणूनच सुने सुनेच झाले आहेत.\n१९६६-६७ सालची गोष्ट. अशाच गणेशोत्सवाच्या दिवसांत आम्ही काही मित्रमंडळी आमच्या ठाण्यातल्या गल्लीबोळांतून रात्रीचे फिरायचो. ते आमचं शाळकरी वय होतं. गणपतीच्या या मंडपातून त्या मंडपात फिरणं हा आमचा त्या दिवसांतला आवडता छंद असायचा. गणपतीची सजावट पाहण्यासाठी घराबाहेर पडण्यातल्या, त्या काळातल्या त्या मजेला खरोखरच तोड नव्हती. त्या काळात असंख्य चॅनेल्स पोटात साठवलेल्या टीव्हीने आपली जागा अडवलेली नव्हती. आवळलेल्या मुठीत मोबाइल आलेला नव्हता. थोडक्यात, रेडिओचा सन्माननीय अपवाद सोडला तर मनोरंजनाची साधनं आसपास उपलब्ध नव्हतीच. अशा वेळी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे त्या काळातल्या लोकांसाठी मनोरंजनासाठी अपूर्व संधी असायची.\nही संधी कलाकारांसाठीही असायची आणि रसिकांसाठीही. अशाच त्या काळात आम्ही मित्रमंडळी ठाण्यातल्या गल्लीबोळात फिरता फिरता ठाण्यातल्या गावदेवी मैदानात आलो तर तिथल्या मंडपात जो गायक कलाकार गात होता ते बघून आम्हा मित्रमंडळींना सुखद धक्का बसला. अगदी शुभ्र धोतर नेसलेली ती व्यक्ती जे गाणं गात होती त्या गाण्याचे शब्द होते – ना मांगु ये सोना चांदी, मांगे दर्शन देवी, तेरे द्वार खडा एक जोगी…आणि हे गाणं गाणारी व्यक्ती होती साक्षात हेमंतकुमार…आणि हे गाणं गाणारी व्यक्ती होती साक्षात हेमंतकुमार त्यांच्या पुढ्यातल्या टेबलावर तिथे हार्मोनियम होती आणि त्या हार्मोनियमवर बोटं फिरता फिरता त्यांच्या गळ्यातून साकार होणारं त्याचं गाणं हा गणेशोत्सवाच्या त्या मंडपातल्या लोकांसाठी अतिशय दुर्मीळ नजराणा होता. लता मंगेशकर, आशा भोसले, मुकेश, महंमद रफी, किशोरकुमार, महेंद्रकुमार अशा तोडीस तोड गायकांच्या त्या काळातलं हेमंतकुमार हे एक त्याच तोडीचं नाव होतं. ते गायक होते आणि प्रतिभावान संगीतकारही होते. कोहरामधलं ‘सुन बेकरार दिल, हो चुका हैं मुझ को आंसु ओं से प्यार’ हे त्यांच्या संगीतातलं गाणं आम्हा मित्रमंडळींपर्यंत तोपर्यंत पोहोचलं नव्हतं. साहजिकच, हेमंतकुमा�� हे आमच्यासाठी त्या काळातले मोठे स्टार होते…आणि ते आम्हाला गणेशोत्सवाच्या साध्यासुध्या मंडपात दिसल्यानंतर आम्ही मित्रमंडळी भुवया उंचावून एकमेकांकडे पाहू लागलो. हेमंतकुमारांनी पुढचं गाणं सुरू केल्यानंतर तर आम्ही मित्रांनी मंडपात सरळ बैठक मारली आणि हेमंतकुमारांच्या त्या मुलायम खर्जातल्या रेशमी आवाजातल्या गाण्यांचा अक्षरश: आनंद लुटला.\nआजच्या गणेशोत्सवात ही आठवण सांगण्याचं कारण आहे आजचा गणेशोत्सव आणि आजच्या गणेशोत्सवातच्या मंडपातला बदलून गेलेला तो माहौल आज गीतसंगीताच्या मैफलीचा तो माहौल आजच्या गणेशोत्सवात राहिलेला नाही. आजच्या काळात गणेशोत्सवाच्या मंडपात गाणंबजावण्यासाठी, नाचगाण्यासाठी पूर्वीच्यासारखा तो मंच उभारला जात नाही. खरंतर तो मंच त्या काळात कलाकारांच्या कलागुणांसाठी असायचा. पण आता त्याची गरजच वाटेनाशी झाली आहे. घरात अवतरलेला टीव्ही आणि त्यावर घरबसल्या होणारं आयतं मनोरंजन यातून घर सोडून, मंडपाच्या दिशेने जाणारी वाट वाकडी करून जायची तसदी आता कुणी घेत नाही. परिणामी, गणेशोत्सवातले आजचे मंडप पूर्वीच्या काळाच्या तुलनेत कलेच्या बाबतीत रिते आणि म्हणूनच सुने सुनेच झाले आहेत.\nतेव्हाच्या काळातल्या गणेशोत्सव मंडळांच्या त्या स्मरणिका आज कुणाकडे मिळाल्याच तर त्या चाळून पहा, गणेशोत्सवातल्या त्या सलग दहा रात्री नाटक-सिनेमा, भावगीत-भक्तीगीतांच्या मैफली, ऑकेस्ट्रा असायचे. काही गणेशोत्सव मंडळं पैशाअडक्याने जरा धष्टपुष्ट असायची, त्यांच्याकडे तशीच तालेवार कलावंत मंडळी यायची आणि त्यांची तालेवार कला पेश करायची. पैशाअडक्याने थोडी पिछाडलेली मंडळं त्यांच्या पध्दतीचे कार्यक्रम ठेवायची. पण बहुतेक मंडळांच्या स्मरणिकेत ऑर्केस्ट्राने जागा घेतलेली असायचीच. अशोककुमार सराफांचा मेलडी मेकर्स, प्रमिला दातारांचा सुनहरी यादें, महेशकुमार अ‍ॅन्ड हिज पार्टी, दिदार सिंग अ‍ॅन्ड हिज पार्टी, विनोद गिध यांचा झंकार, त्यामागून आलेला झपाटा ही त्या काळातली आघाडीच्या ऑर्केस्ट्रांची नावं होती. ती एरव्ही वर्षभरात तर बुक झालेली असायचीच, पण गणेशोत्सवात तर त्यांची एकही तारीख मिळेनाशी व्हायची इतकं त्या एका काळात लोक गणेशोत्सवाच्या मंडपातल्या गाण्यासाठी, संगीतासाठी, ऑर्केस्ट्रासाठी जीव टाकायचे.\nमेलडी मेकर्स या ऑर्केस्ट���राची सुरूवात तर फारच लक्षवेधी व्हायची. पडदा उघडण्याआधीच ‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती हैं बसेरा, वो भारत देश हैं मेरा’ या महंमद रफींच्या गाण्याआधीची ‘गुरू ब्रम्हा, गुरू विष्णू, गुरू देवो महेश्वरा, गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरूवेनम:’ ही प्रार्थना भारदस्तपणे रफींच्या त्याच थाटात गायली जायची. त्याने प्रेक्षकांमध्ये छान मंगलदायक, शुभदायक वातावरण निर्माण व्हायचं आणि मगच पडदा उघडला जायचा. गणेशोत्सवातल्या कार्यक्रमातही त्यांच्या ऑर्केस्ट्राची सुरूवात तशीच केली जायची. त्यामुळे गणेशोत्सवातलं वातावरण पूर्णपणे भारावून जायचं. या ऑर्केस्ट्राचं हे बहारदार वैशिष्ठ्य असायचं. हिंदी-मराठी सिनेमांतली गाणी त्यातल्या अगदी सूक्ष्म जागा, सूक्ष्म बारकाव्यांसह या ऑर्केस्ट्रांमधून गायली जायची. एक अनोखी आणि आकर्षक अशी शिस्त या ऑर्केस्ट्रात दिसायची. खरंतर तो जमाना आजच्यासारखा तंतोतंत वेळापत्रकाप्रमाणे अंमलात आणल्या जाणार्‍या इव्हेंट्सचा नव्हता. पण तरीही मेलडी मेकर्स हा ऑर्केस्ट्रा एखाद्या काटेकोर इव्हेंट्ससारखा व्हायचा. या ऑर्केस्ट्रात सुदेश भोसले, बेला सुलाखे गायचे. पण त्यांच्यासोबत मॅन्युअल फ्रान्सिस नावाचे एक गायक गायचे ते तर कमाल करून जायचे. मुकेशदांच्या अनुनासिक सुरांत ते ‘मेरा नाम जोकर’ मधलं ‘जाने कहाँ गये वो दिन’ हे दर्दभरं गाणं गायचे तेव्हा तर ते आणि त्यांचा तो आवाज तमाम श्रोत्यांना मोहिनी घालायचा. त्या गाण्यातून ते शिवरंजनी राग असा काही साकार करायचे की गाणं संपल्यावर श्रोत्यांमधून एक सरसरून टाळी यायची आणि पुढच्याच क्षणी वन्समोअर यायचा. हेच मॅन्युअल फ्रान्सिस ‘चढता सुरज धीरे धीरे’ ही अझिझ नाझांची सुप्रसिध्द कव्वाली गायचे त्यातही श्रोते रममाण व्हायचे. कधी कधी तर गणेशोत्सवात हा ऑर्केस्ट्रा कुठे असणार आहे याचा लोक शोध घ्यायचे आणि त्या गणेशोत्सवाच्या मंडपापर्यंत रात्री-अपरात्री पोहोचायचे. अपरात्री म्हणण्याचं कारण, तेव्हाच्या गणेशोत्सवात गाण्यांंच्या वन्समोअरमुळे ऑर्केस्ट्रांसारखे कार्यक्रम कधी कधी रात्रीची बाराची वेळ पार करून एक वाजता संपायचे. पण तोपर्यंतही गणेशोत्सवाच्या मंडपात लोक दाटीवाटीने बसलेले असायचे.\nप्रमिला दातारांच्या ‘सुनहरी यादे’ या ऑर्केस्ट्रालाही गणेशोत्सवात मागण�� असायची. प्रमिलाताईंनी त्यांच्या ऑर्केस्ट्राचं कायम एक घरंदाजपण जपलेलं असायचं. धडाम धडाम धिंगाणेबाज गाणी त्यांच्या ऑर्केस्ट्रात वर्ज्य असायची. गणेशोत्सवातल्या एका कार्यक्रमात त्यांना ‘ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं’ या दादा कोंडकेंच्या टिपिकल डबल मिनिंग गाण्याची फर्माइश आली. प्रमिलाताईंच्या संस्कारशील कोष्टकात ते गाणं अजिबात बसणारं नव्हतं. त्यांना त्यांच्या स्टेजवरही वेडीवाकडी हुल्लडबाजी चालायची नाही आणि समोर बसलेल्या प्रेक्षकांतही. पण तरीही त्या दिवशी ‘ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं’ या गाण्याची मागणी काहीशी हुल्लडबाजी करत प्रेक्षकांनी लावून धरली. फारच झालं तसं प्रमिलाताई प्रेक्षकांना म्हणाल्या, हे पहा, माझ्या ऑर्केस्ट्राची काही शिस्त आहे, त्याप्रमाणे आम्ही काही नियम आमच्यासाठी आखले आहेत, त्या नियमांप्रमाणे आम्ही कोणत्याही प्रकारची डबल मिनिंग गाणी गात नाही, तेव्हा मी आपल्याला नम्र विनंती करते की तुम्ही फर्माइश करत असलेलं हे गाणं मला या ऑर्केस्ट्रात घेता येणार नाही, त्याबदली मी तुमच्याच परवानगीने आपल्या सर्वांच्या लाडक्या दादा कोंडकेंच्याच सिनेमातली एक सुंंदर लावणी साजरी करते…आणि पुढच्याच क्षणी त्यांनी ‘घ्याल का हो राया एक शालू बनारसी’ ही नखरेबाज लावणी गायला सुरूवात केली. गंमत अशी की प्रमिलाताईंनी ती गायला सुरूवात करताच त्या लावणीवर टाळ्या-शिट्ट्यांचा वर्षाव झाला, त्या टाळ्या-शिट्ट्यांच्या नादात लोक आपली आधीची ‘ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं’ या गाण्याची मागणी विसरूनही गेले. आज हे सगळं गणेशोत्सवायण सांगताना आजच्या गणेशोत्सवात गाणंबजावण्याची, गीतसंगीताची ती मौजमजा राहिली नाही याचं शल्य मनात दडून राहतंच…आणि जसजसा गणेशोत्सव जवळ येतो तसतसा तो जमाना आठवतोच\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nसयाजी शिंदेंचं कुठं चुकलं\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्ध्वयू\nहा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला\nकारवाईचा केवळ दिखावा नको\nवशीकरणाचे समर्थक आणि वेड्यांचे हॉस्पिटल\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nहर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचंच होतं, उगीच आमच्या नावाने बोंब –...\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%AE%85%E0%AE%95%E0%AF%8D%E0%AE%95%E0%AE%BE%E0%AE%B0%E0%AE%9F%E0%AE%B2%E0%AF%88", "date_download": "2019-09-17T15:36:50Z", "digest": "sha1:5WM3MWI4H555OKF3YRAJSMHSCEQXWOXS", "length": 3530, "nlines": 83, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "அக்காரடலை - Wiktionary", "raw_content": "\n५ हे सुद्धा पहा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=354&Itemid=551&limitstart=2", "date_download": "2019-09-17T15:04:01Z", "digest": "sha1:GVYQE46YY4732MP2DURSXG5LFAMPJQBD", "length": 4422, "nlines": 58, "source_domain": "saneguruji.net", "title": "रंगाचें निधन", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\n''मला त्यांचे मरण दिसतच नाहीं. मला अमर अशी त्यांची घवघवित अज अजित मूर्तिच सदैव दिसते. विश्वाच्या रंगानें रंगलेला रंगा मला दिसत असतो.''\n''तुमचें बोलणेंहि मला समजत नाहीं. तुमची ताई एक अडाणी स्त्री आहे.''\n''ताई चल. रंगाला कांही खायला द्यायला हवें.''\nदोघीजणी गेल्या. त्यांनीं थोडा सांजा रंगासाठीं केला. नयनानें त्याला भरवला. तो पडूनच होता.\nगाडीची वेळ झालीं. नयना निघाली. ती रंगापाशीं उभी होती. डोळे मिटून व त्याच्या अंगावर हात ठेवून उभी होती. ती का त्याच्या जीवनांत स्व:तचे प्राण ओतीत होती शेवटीं सद्गदित होऊन म्हणाली :\n''तुला सोडून जातांना वेदना होतात. आतडें दूर करावें तसें वाटतें. रंगा, जाऊन येतें हां. मग आपण दूर दूर जाऊं.''\n''आपला स्वर्ग जेथें आपण असू तेथें. तो दूर नाहीं. येथें मी उभी आहें. येथें मी स्वर्गसुखच अनुभवित आहें.''\n''तूं ��्फूर्तिदाता. तूं रंगा-देवता आहेस, ध्येयमूर्ति आहेस. माझ्या देवा, माझ्या जीवना, मी येईपर्यंत नीट रहा.''\n''लौकर ये. माझा काय भरंवसा \n''तुझें माझ्या आत्म्यावर ना प्रेम भीति कशाची माझें मरण तर मी समोर पहात आहे.''\nसुनंदाताई शेवटीं म्हणाल्या :\n''नयना गाडी चुकेल. नीघ आतां. असलीं बोलणींहि नकोत.''\n''येतें रंगा, जपा सारीं.''\nअसें म्हणून नयना निघाली. पोंचवायला ताई गेली होती. बायकांच्या डब्यांत कोणी नव्हतें. नयना त्यांतच बसली. ती निर्भय स्त्री होती. युरोपांतून जाऊन आलेली.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/explain-to-your-children-turn-to-terrorism-put-fire-to-the-tablets-armys-appeal/", "date_download": "2019-09-17T14:30:49Z", "digest": "sha1:V773SPMRYCJFIN4BDGNEZNVKXHP6BV2R", "length": 11582, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आपल्या मुलांना समजवा, दहशतवादाकडे वळाल, तर गोळ्या घालू-लष्कराचे आवाहन | Dainik Prabhat", "raw_content": "\nआपल्या मुलांना समजवा, दहशतवादाकडे वळाल, तर गोळ्या घालू-लष्कराचे आवाहन\nनवी दिल्ली – आपल्या मुलांना रोखा, ते दहशतवादाकडे वळतील-हाती बंदुका घेतील तर गोळ्या घालू. त्यांना रोखा. असे आवाहन भारतीय लष्कराने काश्‍मीरमधील मातांना केले आहे.\nपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 100 तासांच्या आतच भारतीय लष्कराने कारवाई करून जैशचा काश्‍मीरमधील सर्वात मोठा, मोस्ट वॉंटेड कमांडर कामरान याला उडवले आहे. या संपूर्ण कारवाईची माहिती लष्कर, सीआरपीएफ आणि पोलीस यांनी मिळून मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nज्यांची मुले बहकलेली आहेत, पथ भ्रष्ट झाली आहेत, अशा मातांनी आपल्या मुलांना समजवावे, दहशतवादाच्या मार्गावरून मागे वळवावे, लष्करापुढे शरणागती घ्यायला सांगावी, असें परिषदेत बोलताना लेफ्टनंट जनरल केजेएस धिल्लॉं यांनी सांगितले. जर कोणा युवकाने बंदूक उचलली आणि दहशतवादाचा मार्ग धरला तर त्याची आता खैर नाही, त्याला सरळ मारले जाईल असे लेफ्टनंट जनरल केजेएस धिल्लों यानी स्पष्ट केले आहे.\nपुलवामा दहशतवादी हल्ल्यात आयएसआयचा हात असल्याचा संशय आहे, पण जैशचा कंमांडर मारला गेल्याने स्थिती नियंत्रणात आहे, असेही त्यांनी सांगितले. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी लष्कराचा बगलबच्चा आहे आणि त्याला आयएसआय नाचवते असे लष्कराच्या प्रवक्‍त्यांचे म्हणणे आहे.\nशहिदा��च्या कुटुंबीयांनी स्वत:ला एकाकी समजू नये, आम्ही त्यांच्या सोबत आहोत असा त्यांनी विश्‍वास दिला. काश्‍मीरी बालकांसाठी 14411 ही हेल्पलाईन जारी करण्यात आलेली आहे.\nगरज भासल्यास श्रीनगरची पाहणी – सरन्यायाधीश\nहिंदी महासागरात चिनी युद्धनौका\nमला 74 वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटते आहे\nमाजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांची आत्महत्या\nजम्मू-काश्‍मीरला जाण्याची आझाद यांना परवानगी\nकाश्मीर मधील जनजीवन सुरळीत करा\nपाकिस्तानच्या गोळीबारात 4 जवान जखमी\nफारुख अब्दुल्ला यांना सामाजिक सुरक्षा कायद्याखाली अटक\nजाणून घ्या आज (16 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=354&Itemid=551&limitstart=3", "date_download": "2019-09-17T14:45:32Z", "digest": "sha1:MLCD3W2NR35LA7A7W56YAM42AUJM4SLQ", "length": 5168, "nlines": 58, "source_domain": "saneguruji.net", "title": "रंगाचें निधन", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\n''ताई, मी येईपर्यंत रंगाला जपा, सांभाळा.''\n''मघाचें त्याचें बोलणें ऐकून हृदयाला चर्र झालें.''\nगाडी गेली. नयना जड मनानें घरीं जात होती. वडिलांच्या हृदयाला पाझर फोडायला जात होती, होतील का ते प्रसन्न, देतील का आशीर्वाद, देतील का मदत \nनयना गेल्यापासून रंगा अधिकच अशक्त झाला. तो विषेश बोलत नसे. कांही दिवस गेले.\n''ताई, नयनाचें पत्र आलें का कधीं येणार ती \n''तुझ्या हवापालटाची सारी व्यवस्था करुन येईल.''\n मी आतां एकदम थेट जाणार आहें. वासुकाकांच्या जवळ, आईबाबांजवळ, देवाच्या घरीं.''\n''असें नको बोलूं रंगा. तुझें जरा पाय चेपूं \n''नको. तुम्हां सर्वांना माझ्यासाठीं किती त्रास मी कोठला कोण जन्मल्यापासून मी सर्वांना राबवित आहें. पुरे हें जीवन, निरुपयोगी, निस्सार जीवन. मी कोण भारताची कीर्ति दिगंतांत नेणारा व्यासवाल्मीकीनीं, राम-कृष्णबुध्दंनीं, महात्माजी, गुरुदेव, पंडितजी, यांनी ती दिगंत नेली आहे. उगीच मला मूर्खाला कांही तरी वाटे. बुडबुड्यानें क्षणभर सूर्याच्या प्रकाशानें रंगून मिरवावें तसा मी. वासुकाका म्हणायचे आणि मला बावळटाला तें खरें वाटायचें. ते प्रेमानें म्हणत. मी वेडा. कांही तरीच मला वाटे. आज मी कोण तें मला कळलें. झाडाचें मी एक पान, पावसाचा मी एक थेंब. गवताची मी एक काडी, वाळूचा मी एक कण.''\n''रंगा नको बोलूं'' ताई म्हणाली.\n''बोलूं दे. खेळ खलासच व्हायचा आहे सारा.''\n''खेळाला आतां तर सुरवात झाली. नयना किती आशेनें आहे. तुला दूर नेईल, बरें करील.''\n''परंतु प्रभूच दूर नेणार आहे, बरें करणार आहे.'' सुनंदाआईंना आतां राहवेना. त्या पुढें आल्या. रंगाजवळ बसून म्हणाल्या:\n''असें कांही बोलूं नकोस. तुला त्यांचें स्वप्न पुरें करायचें आहे.''\n''माझी ती पात्रता नाहीं. माझ्यांतून सारी शक्ति जात आहे असें वाटतें.''\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/indian-automobile-sector-slowdown-sees-15000-job-losses-sharpest-sales-decline-in-19-years/articleshow/70661944.cms", "date_download": "2019-09-17T16:01:14Z", "digest": "sha1:IPN77J63HEASE67GFK364RNVDHVDGIO6", "length": 14222, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Indian automobile sector: ऑटो सेक्टरमध्ये मंदी; १५ हजार नोकऱ्या गेल्या - indian automobile sector slowdown sees 15,000 job losses, sharpest sales decline in 19 years | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nऑटो सेक्टरमध्ये मंदी; १५ हजार नोकऱ्या गेल्या\nभारतातील ऑटो सेक्टरमध्ये गेल्या वर्षभरापासून मंदी आली आहे. १९ वर्षात पहिल्यांदाच अशी मंदी आली असून गेल्या दोन-तीन महिन्यात १५ हजार जणांना नोकऱ्या गमावण्याची पाळी आली आहे. ऑटो इंडस्ट्रीच्या 'एसआयएम'च्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.\nऑटो सेक्टरमध्ये मंदी; १५ हजार नोकऱ्या गेल्या\nनवी दिल्लीः भारतातील ऑटो सेक्टरमध्ये गेल्या वर्षभरापासून मंदी आली आहे. १९ वर्षात पहिल्यांदाच अशी मंदी आली असून गेल्या दोन-तीन महिन्यात १५ हजार जणांना नोकऱ्या गमावण्याची पाळी आली आहे. ऑटो इंडस्ट्रीच्या 'एसआयएम'च्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.\nसोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाइल मॅन्यूफॅक्चर्स (SIAM) ने आज हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. गाड्यांची विक्री, प्रवासी गाड्या, दुचाकींची विक्री यांचा यात समावेश आहे. २०१८ मध्ये या गाड्यांची विक्री २२ लाख ४५ हजार २२४ होती. परंतु, ती आता यावर्षी केवळ १८ लाख २५ हजार १४८ वर खाली आली आहे. डिसेंबर २०००मध्ये सर्वात जास्त ऑटो सेक्टरमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. त्यावेळी २१.८१ टक्के व्यापारात घट झाली होती. १९ वर्षानंतरची सर्वात मोठी मंदी आली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा)च्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यात अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे, असे म्हटले आहे.\nऑटो सेक्टरमध्ये ३.७ कोटी लोकांना नोकऱ्या आहेत. काही महिन्यात मंदी संपली नाही तर आणखी काही लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये जीएसटीचे दर २८ टक्के आहेत ते दर १८ टक्क्यांवर आणायला हवेत, अशी मागणी ऑटो इंडस्ट्रीकडून करण्यात आली आहे. जुलै २०१८ ते २०१९ या दरम्यान फायनान्स सेक्टरमध्ये म्यॅच्यूअल फंडाची गुंतवणूक ६४ हजार कोटींनं कमी झाली आहे. देशांतर्गत बाजारात ५१ टक्के शेअर्स असलेली मारूती सुझुकीने जानेवारीमध्ये १.४२ लाख कारची विक्री केली. परंतु, सहा महिन्यात तिची विक्री ३१ टक्के कमी झाली आहे. जुलै महिन्यात केवळ ९८,२१० कारची विक्री झाली आहे. मारुतीनंतर ह्युंदाईच्या विक्रीतही घट झाली आहे. ह्युंदाईने जानेवारीत जवळपास ४५ हजार कारची विक्री केली, परं���ु, १५ टक्के विक्रीत घट झाल्याने जुलै महिन्यात केवळ ३९ हजार विक्री झाली, असे या अहवालात म्हटले आहे.\nही बातमी इंग्रजीमध्ये वाचा +\nपरवडणाऱ्या घरांसाठी केंद्राचे दहा हजार कोटी\n देशात महागाई वाढली; उद्योगधद्यांची वाढ मंदावली\nअनिल अंबानी यांची आणखी एक कंपनी दिवाळखोरीत\nझीरो बॅलन्स खात्यांवर बडगा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nअर्थव्यवस्थेला मिळणार चौथा 'बूस्टर डोस'\nतेल संकटः शेअर बाजार ६४२ अंकांनी कोसळला\n पीएफवर ८.६५ टक्के व्याज मिळणार\nपेट्रोलचे दर पुन्हा भडकणार\nएसबीआयची ईला चॅटबोट सुविधा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nऑटो सेक्टरमध्ये मंदी; १५ हजार नोकऱ्या गेल्या...\nबाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टीत मोठी घसरण...\nसोन्याचा दर ४० हजारांवर जाण्याची शक्यता...\nसोने आजवरच्या उच्चांकी पातळीवर...\nसौदी तेल कंपनी करणार रिलायन्सला कर्जमुक्त", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/brave-daughter-donates-liver-for-her-father/", "date_download": "2019-09-17T14:49:17Z", "digest": "sha1:JWCJBWRTGSYESSILTS3TAO7JR36WVUZ2", "length": 18991, "nlines": 95, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "स्वतःच्या यकृताचा ६५% भाग देऊन मुलीने दिले वडिलांना जीवदान!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nस्वतःच्या यकृताचा ६५% भाग देऊन मुलीने दिले वडिलांना जीवदान\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\nगेली अनेक शतके मुलींना “परक्याचे धन” म्हणून दुय्यम स्थान दिले जात होते. मुलीला डोक्यावरचा भार समजून तिचे लवकरात लवकर लग्न करून टाकून जबाबदारीतून एकदाचे मोकळे होणे ह्यामुळे बालविवाह होऊ लागले. लहान मुलींचे दुप्पट वयाच्या विधुराशी लग्न होऊ लागले.\nहुंडा द्यावा लागतो म्हणून कित्येक मुलींची गर्भातच हत्या होऊ लागली. अजूनही बंदी असताना देखील अवैधरित्या भ्रूणाची तपासणी करून स्त्रीभ्रूणहत्या होतात.\nवंशाच्या दिव्यासाठी वंशाच्या ज्योतीच विझवून टाकल्या जातात. आता मात्र परिस्थिती थोडी का होईना बदलते आहे. मुली मुलांपेक्षा कुठेही कमी नाहीत आणि त्या सुद्धा आईवडिलांचे नाव रोशन करू शकतात.\nमाहेरचे आणि सासरचे अशी दोन्ही घरे उजळून टाकू शकतात हे लोकांना पटू लागले आहे. प्रसंगी मुली सुद्धा घराला आणि आईवडिलांना भक्कम आधार देतात ह्याची तर अनेक उदाहरणे समाजात सापडतील.\nमुली आणि वडिलांचे नाते तर खूप खास असते. मुलगी म्हणजे वडिलांचे काळीजच असते आणि काही अपवाद सोडल्यास प्रत्येक वडिलांना आपली मुलगी ही एखाद्या परी किंवा राजकन्येसारखीच राहावी, आपण तिचे खूप लाड करावेत आणि तिच्या आयुष्यात कायम सुख नांदावे अशीच इच्छा असते.\nमुली सुद्धा आपल्या वडिलांपासून लांब जाताना प्रचंड दुःखी असतात आणि आपल्या वडिलांचे छत्र कायम आपल्या डोक्यावर राहावे, त्यांचा मायेचा हात कायम आपल्या डोक्यावर असावा अशीच इच्छा करतात. आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे तर सगळेच मानतात पण वडील म्हणजे आपल्या कुटुंबाचा कणा असतात.\nत्यांच्याशिवाय आपण आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. म्हणूनच आपले वडील कायम छान असावेत, त्यांना कसलाही त्रास होऊ नये अशीच प्रार्थना आपण करत असतो.\nकोलकाताच्या राखी दत्तालाही आपल्या वडिलांची माया कायम आपल्याबरोबर राहावी हीच इच्छा होती पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. राखीच्या वडिलांना यकृताच्या गंभीर आजाराने ग्रासले.\nयकृत हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा अवयव आहे. यकृताशिवाय शरीराचे चक्र व्यवस्थित चालू शकत नाही.\nशरीराच्या विविध क्रिया म्हणजेच साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठवणे, तसेच लोह, क्षार, जीवनसत्वे ह्यांचा साठा करणे, पित्त रस तयार करून स्निग्ध पदार्थांचे पचन, शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणे, निकामी हिमोग्लोबिनवर प्रक्रिया करून त्यापासून बिलिरुबिन निर्माण करणे, निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे, आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणाऱ्या जंतूंचा नाश करणे इतकी महत्वाची कार्ये आपले यकृत पार पाडत असते.\nतसेच सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे शरीरातील अनावश्यक गोष्टींचा आणि विषद्रव्यांचा निचरा करण्याची जबाबदारी सुद्धा यकृतावरच असते.\nत्यामुळे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी यकृताचे आरोग्य उत्तम ठेवणे अतिशय आवश्यक असते. विविध प्रकारची विषद्रव्ये, अनैसर्गिक पदार्थ आणि रासायनिक पदार्थ ह्यांचा यकृतावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे संपूर्ण शरीराचे आरोग्यच धोक्यात येते.\nयकृतासंदर्भात असाच गंभीर त्रास राखीच्या वडिलांना होत होता आणि त्यांचा त्रास बघून राखीचा जीव कासावीस होत असे. म्हणूनच तिने आपल्या यकृताचा काही भाग वडिलांना दान देण्याचे ठरवले.\nअवघ्या एकोणिसाव्या वर्षी तिने हा अतिशय मोठा आणि जोखमीचा निर्णय घेतला आणि तिच्या यकृताचा ६५ टक्के भाग तिच्या वडिलांच्या शरीरात बसवण्यात आला.\nआपल्या शरीरात यकृत हा एकच असा अवयव आहे ज्याची परत वाढ होऊ शकते. यकृताचा फक्त २५ % भाग जरी व्यवस्थित असेल तरी काही काळात त्याची संपूर्ण वाढ होऊन यकृत पूर्ववत करण्याची क्षमता आपल्या शरीरात असते.\nअर्थात ह्याला आपण ह्याला खरे रिजनरेशन म्हणू शकत नाही कारण ही सस्तन प्राण्यांमध्ये होणारी कॉम्पन्सेटरी ग्रोथ म्हटले जाते. यकृताच्या लोब्स काढल्या असतील तर त्या परत तयार होत नाहीत पण यकृताचे कार्य मात्र व्यवस्थित सुरू राहते. पण यकृताचा आकार मात्र बदलतो.\nलिव्हर ट्रान्सप्लांट द्वारे ज्याचे यकृत निकामी होऊन जीवाला धोका निर्माण झाला आहे त्याचा जीव वाचू शकतो. दात्याच्या यकृताचा काही भाग काढून तो रुग्णाच्या शरीरात बसवला जातो आणि त्याचे खराब झालेले यकृत पूर्णपणे काढून टाकण्यात येते.\nपरंतु ही अत्यंत जोखमीची व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. सगळे जर व्यवस्थित झाले तर रुग्ण व दाता दोघांच्याही शरीरात यकृताची वाढ होऊन शरीराचे चक्र पूर्ववत सुरु राहते. ह्यात मोठी शस्त्रक्रिया दात्याच्या शरीरावर करावी लागते.\nही शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची असते आणि त्यात दात्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. कधी कधी ब्लड ट्रान्सफ्युजनची वेळ सुद्धा येऊ शकते.\nह्या शस्त्रक्रियेत ब्लीडींग, इन्फेक्शन, वेदनादायी इन्सिजन, ब्लड क्लॉट होणे ह्यांची शक्यता असते व बरे होण्यासाठी मोठा कालावधी लागतो.\nहे सगळे लक्षात घेऊन सुद्धा केवळ वडिलांचा त्रास बघवत नाही म्हणून आणि त्यांची प्रकृती चांगली व्हावी म्हणून राखीने हा निर्णय घेतला.\nअगदी ख्यातनाम डॉक्टरांनी सुद्धा ह्या केस मध्ये असमर्थता दर्शवली तेव्हा राखी व तिची बहीण अश्या दोघींनीच त्यांच्या वडिलांना AIG हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ही सगळी प्रोसेस सुरु केली. आणि वडील व राखी ह्या दोघांचेही ऑपरेशन व्यवस्थित पार पडून दोघांचीही प्रकृती आता सुधारते आहे.\nसोशल मीडियावर राखी व तिच्या वडिलांचे फोटो व्हायरल झाले आहेत. अनेक लोक राखीचे कौतूक करीत आहेत. तिच्या ह्या निर्णयासाठी तिची प्रशंसा करीत आहेत.\nअनेक लोकांनी असेही म्हटले आहे की आज राखीने दाखवून दिले की मुली कुठेही कमी नाहीत. जे लोक मुलींना दुय्यम मानतात ,कमी लेखतात त्यांना ही सणसणीत चपराक आहे.\nह्या आधी सुद्धा मुलींनी आपल्या वडिलांचा जीव वाचावा ह्यासाठी आपल्या यकृताचा काही भाग दान केला होता. २०१७ मध्ये पूजा बिजार्नीया नावाच्या मुलीचा व तिच्या वडिलांचा फोटो सगळीकडे व्हायरल झाला होता. तिनेही वडिलांसाठी आपले यकृत दान केले होते.\nह्या आधी २०१६ साली मिरजापूर जिल्ह्यातील बहुआर गावातील वीणाने सुद्धा असाच निर्णय घेतला होता आणि तिच्या सासरच्यांनी ह्या निर्णयाचे स्वागत करून तिच्या ह्या धैर्याबद्दल तिचे कौतुकच केले होते.\nअजूनही जे लोक मुली म्हणजे परक्याचे धन, डोक्यावरील भार समजतात. त्यांना दुय्यम लेखतात, त्यांनी आपली बुरसटलेली विचारसरणी वेळीच सोडून देण्याची गरज आहे.\nइतक्या कमी वयात इतका मोठा निर्णय घेणाऱ्या राखीचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← चुकीच्या इंजेक्शनमुळे दृष्टी गेली, पण ह्या शेतकऱ्याच्या मुलाने संघर्ष करून यश मिळवलेच\nनिरीक्षण करताना उगाच नजर हटली आणि अपघाताने लागला होता या ग्रहाचा शोध\nOne thought on “स्वतःच्या यकृताचा ६५% भाग देऊन मुलीने दिले वडिलांना जीवदान\nऑलिम्पिक स्पर्धा, क्रिकेट/फुटबॉल इ वर्ल्डकप ४ वर्षांनीच का होतात\nVLC प्लेयरचा उपयोग करून आता Youtube Videos डाउनलोड करा\nआपल्या देशाला ‘भारत’ हे नाव कसं पडलं याची ५ संभाव्य कारणं\n“खरी देशभक्ती” : एका अमेरिका स्थित भारतीयाचा डोळे उघडणारा अनुभव\nभारतातील अशीही एक नदी जी फ्री मध्ये देते सोनं ही कोणतीही अफवा नाही हे १००% खरं आहे\nमोदीभक्त, माध्यमे व बुद्धिवाद्यांची ट्रोलिंग आणि विश्वासार्हता\nह्या “गुज्जू उबर टॅक्सी ड्रायव्हर” ची कथा प्रत्येक मराठी माणसाने वाचायला हवी\nसत्तेच्या हव्यासापोटी त्याने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा\nजर तुमच्यातही हे ८ गुण असतील तर समजा की तुम्ही बुद्धिमान आहात\nगुगलची जॉब ऑफर, राज्य सरकार+मिडीयाची वावटळ आणि १२ वीच्या पोराची वाताहत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Ankur/Assam/", "date_download": "2019-09-17T15:10:27Z", "digest": "sha1:W3TARQRJNHR3TIWEHMJRXU55P7WB25JW", "length": 3816, "nlines": 30, "source_domain": "pudhari.news", "title": " भारतदर्शन : आसाम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ankur › भारतदर्शन : आसाम\n‘अ होम’ या प्राचीन नावानेही ओळखले जाणारे आसाम उत्तर पूर्वेकडील सात राज्यांपैकी सर्वात मोठे राज्य आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेले हे राज्य ब्रह्मपुत्रा व बराक नदीच्या खोर्‍यात आहे. आसाम चहा व आसाम रेशमासाठी प्रसिद्ध असलेल्या या राज्यात अश्मकालीन युगातील मानवी वसाहती आढळतात. येथे आढळणारा एकशिंगी गेंडा, जंगली पाणम्हैस हे प्राणी अतिशय दुर्मीळ मानले जातात.\nकाझीरंगा व मानस ही येथील अभयारण्ये जागतिक वारसा दर्जा मिळवून आहेत. गोहाटी हे आसामचे राजधानीचे शहर जगातील शंभर वेगाने प्रगत होणार्‍या शहरांपैकी एक आहे. पावसाळ्याच्या काळात या राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो. डोंगर उतारावरील चहाचे मळे हे आसामचे वैशिष्ट्य मानले जाते. येथील चहा जागतिक दर्जाचा मानला जातो.\nपर्यटन व चहा उद्योगावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या या राज्यातील बिहू हा सण व आसामी लोकनृत्य अतिशय प्रसिद्ध आहे.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\n'सरकार जबाबदारीपासून पळ काढत आहे'\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5", "date_download": "2019-09-17T14:47:16Z", "digest": "sha1:3ZIJZ6UFS73LOK7N4MDIDGDG57FWAECT", "length": 4600, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मारेगांवला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मारेगांव या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nयवतमाळ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:यवतमाळ जिल्ह्यातील तालुके ‎ (← दुवे | संपादन)\nउमरखेड ‎ (← दुवे | संपादन)\nझरी जामणी ‎ (← दुवे | संपादन)\nघाटंजी ‎ (← दुवे | संपादन)\nआर्णी ‎ (← दुवे | संपादन)\nकेळापूर ‎ (← दुवे | संपादन)\nकळंब (यवतमाळ) ‎ (← दुवे | संपादन)\nदारव्हा ‎ (← दुवे | संपादन)\nदिग्रस ‎ (← दुवे | संपादन)\nनेर ‎ (← दुवे | संपादन)\nपुसद ‎ (← दुवे | संपादन)\nबाभुळगाव ‎ (← दुवे | संपादन)\nयवतमाळ तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nमहागांव ‎ (← दुवे | संपादन)\nमारेगांव ‎ (← दुवे | संपादन)\nराळेगांव ‎ (← दुवे | संपादन)\nवणी (यवतमाळ) ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील जिल्हावार तालुके ‎ (← दुवे | संपादन)\nमारेगाव (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nकोलाम आदिवासी समाज ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%81%E0%A4%9A/", "date_download": "2019-09-17T15:09:57Z", "digest": "sha1:IQZLTTIZ6B5LMVU66HQLHJS4JMIJE2F7", "length": 9917, "nlines": 149, "source_domain": "policenama.com", "title": "क्राइम ब्रँच Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना अटक\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\n६०० कोटीच्या घोटाळ्यात भाजपच्या ‘या’ नेत्याला झाली अटक\nकर्नाटक : वृत्तसंस्था - पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळ्या प्रकरणी भाजपच्या कर्नाटकातील बडे नेते माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने आज रविवारी अटक केली आहे. पॉन्जी इन्वेस्टमेंट घोटाळा हा ६०० कोटींचा आहे. त्यामुळे…\nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली \nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\n ‘अस्त्र’ मिसाईलची चाचणी यशस्वी, आता पाकच्या विमानांना 70…\nकोलकाता : वृत्तसंस्था - हवेतून हवेत मारा करू शकणाऱ्या मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे सुखोई -30…\nखिशात क्रेडिट कार्ड असेल तर नक्‍की जाणून घ्या या गोष्टी, एकदम फ्री…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - शॉपिंग, रोख रक्कम काढणे किंवा शिल्लक हस्तांतरण, ईएमआय इत्यादीसाठी सामान्यत: क्रेडिट कार्ड…\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी…\nवृत्तसंस्था - राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या…\nविधानसभा 2019 : भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंचा मोठा…\nसिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण…\nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n ‘अस्त्र’ मिसाईलची चाचणी यशस्वी, आता पाकच्या विमानांना…\nखिशात क्रेडिट कार्ड असेल तर नक्‍की जाणून घ्या या गोष्टी, एकदम फ्री मिळतात…\nकडकनाथ घोटाळा : शेतकर्‍यांची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघ��ंना अटक\nविधानसभा 2019 : भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंचा मोठा ‘खुलासा’\nदीपिका पादुकोण रणवीर सिंगला विसरली कार्यक्रमादरम्यान घडली ‘ही’ चूक\nBlackbuck Case : सैफ, सोनाली, नीलम आणि तब्बू यांच्या अडचणीत वाढ \n खासगी कारचा आता टॅक्सी सारखा वापर करू शकता\n‘या’ कारणामुळं सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडले 44 वर्षांचे हे रेकॉर्ड, जाणून घ्या\n #MeToo मुळं महिलांच्या नोकर्‍यांवर मोठा परिणाम\n‘या’ कारणामुळं शेअर बाजार 670 अंकांनी कोसळला, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=354&Itemid=551&limitstart=5", "date_download": "2019-09-17T14:19:03Z", "digest": "sha1:HNS35FV44HRLXH4UG7VTIL4GSVFXHI7R", "length": 6279, "nlines": 50, "source_domain": "saneguruji.net", "title": "रंगाचें निधन", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\nतो हळूच उठला. ती त्याला वर घेऊन गेली. अनंत तारें चमचम करित होते.\n''आज अमावास्या कीं काय \n''असेल बहुधा'' ताई म्हणाली.\n''मला पुनवेपेक्षां अमवास्या आवडते. गंभीर वाटते. पौर्णिमेला चंद्राचें तें पिठासारखें चांदणें. परंतु अमावस्येला अनंत तारकांची द्युति चमचम करित असते. प्रत्येक कण तेजोमय आहे. अणुअणूंतहि अपार शक्ति आहे, अपार वैभव आहे. अमावस्येलाच सारे पूर्वज, सारे पितर भेटायला येतात. जणूं स्वर्ग पृथ्वीजवळ येतो. अनंत तारे जणुं अनन्त आत्मे. त्यांनीं ओथंबून आकाश खालीं नमतें, वांकतें. पृथ्वीला भेटतें. आज अमावास्या. आज बाहेरचा चंद्र नसला तरी जीवनांतील चंद्र षोडश कलांनीं फुलतो. खरें म्हणजे पौर्णिमा वा अमावस्यां अलग नाहींतच. छाया नि प्रकाश एकरुपच आहेत. सारे काळ एक आहेत. सारें विश्व एक आहे. प्रकाशाच्या पोटांतहि अंधार असतो. अंधाराच्या पोटांत प्रकाश असतो. डॉक्टरांच्या दवाखान्यांत विषेंच अधिक असतात. विषें देऊन ते जगवतात. विषाच्या पोटांत, विषाच्या घोटांत अमृत आहे. सारे भेद खोटे, खोटे. मानवांत दानवता आहे, दानवांत मानवता आहे. उभयतांत मधून मधून देवत्त्वहि झळकतें. कोणी त्याज्य नाहीं. सारे वंद्य नि पवित्र. ये अमावास्ये ये. तुझ्या गंभीर प्रकाशांत मला रंगवूं दे.''\n''भाऊ दिवा हवा ना \n''लहानसा दिवा ठेव येथें लावून''\nमध्यरात्र झाली. त्या मंद प्रकाशांत रंगा रंगवित होता. त्याची सारी कला उसळून आली होती, उचंबळून आली होती. तो तन्मय झाला होता. दिक्कालातीत होता.\nमधून ताई येऊन पाहून जाई. सुनंदा येऊन पाहून जाई. परंतु रंगाची भावसमाधि कोणाला मोडवत नसे. पहांट झाली. वारा थंडगार येत होता. कोंबडा हि आरवला. आणि तो मिलचा भेसूर भोंगा झाला. कामाला चला, उठा, सर्वांना सांगत होता. परंतु रंगाचें काम समाप्त होत होतें. त्यालाहि संदेश येत होता, दुरुन कोणी तरी हांक मारित होतें. परतीरावरुन साद येत होती. वेणु वाजत होती जणूं. तो मंत्रमुग्ध होता.\nसूर्य उगवत होता. मंदमधुर प्रकाश येत होता. डोंगरांच्या माथ्यावर, झाडांच्या शिरावर पसरत होता. रंगानें तेथील गादीवर डोकें ठेवलें. त्याच्या मुखावर मंद प्रभा पसरत होती. ते सोनेरी कोंवळे किरण त्याच्या केंसाना स्पर्श करित होते. प्रभू जणूं अनंत हस्तांनीं त्याला कुरवाळित होता, ऊब देत होता. तो त्याला निजवित होता कीं उठवित होता \nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%AE%B5%E0%AE%A3%E0%AF%8D%E0%AE%A3%E0%AE%AE%E0%AF%8D", "date_download": "2019-09-17T15:47:17Z", "digest": "sha1:J3SXCCQOKH7KWKZNPJBSPL7EEXDQZG4K", "length": 3342, "nlines": 81, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "வண்ணம் - Wiktionary", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/anushka-sharma-was-rejected-for-his-plane-skin-look-with-5-bollywood-celebs/", "date_download": "2019-09-17T14:15:10Z", "digest": "sha1:K3OYMNZSMXNMRXTPCXAAYXRABQXZ37OR", "length": 15443, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "रणवीर सिंग, अमिताभ बच्चनसह 'या' टॉपच्या कलाकारांना लुकमुळे नव्हते मिळत सिनेमात काम - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nविधानसभा उपसभापती ठेकेदारांकडून कमिशन घेतात, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप\nरणवीर सिंग, अमिताभ बच्चनसह ‘या’ टॉपच्या कलाकारांना लुकमुळे नव्हते मिळत सिनेमात काम\nरणवीर सिंग, अमिताभ बच्चनसह ‘या’ टॉपच्या कलाकारांना लुकमुळे नव्हते मिळत सिनेम���त काम\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड मधील एक काळ असा होता की, जेव्हा हेवी वेट यंगस्टर्सही हिरो बनण्यासाठी येत असत आणि त्यांना त्यांच्या अभिनयाच्या जोरावर कामही मिळत होतं. नंतर नंतर सिनेजगताची परिस्थिती सुधारली आणि कलाकारांमध्ये अनेक गुण वैशिष्ट्ये शोधली जाऊ लागली. जसं की हाईट, सुंदर चेहरा आणि पिळदार शरीर. या डिमांडमुळे बॉलिवूडमधील अनेक कलाकांना याचा त्रासही झाला. यापैकी एक म्हणजे अनुष्का शर्मा. अनुष्का उद्या आपला 31 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आपण अशा स्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत जे त्यांच्या लुकमुळे रिजेक्ट झाले होते.\nरणवीर सिंग- बॉलिवूडमधील टॉपवर असणारा रणवीर सिंगला उत्तर भारतीय चेहरा समजून सिनेमातून रिजेक्ट केलं जायचं. आज पाहिलं तर रणवीर सिंगच्या खात्यात अनेक अवार्ड्स आहेत आणि शिवाय तो बॉलिवूडचा खिलजी आणि सिम्बा मानला जातो.\nअजय देवगण– बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगणलाही रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. खरेतर अजयचे स्क्रिन कॉम्प्लेक्शन खूप डार्क असल्या कारणाने त्याला सुरुवातीच्या काळात सिनेमा मिळतच नव्हता.\nशाहरुख खान- बॉलिवूडचा बादशाह, किंग ऑफ रोमान्स शाहरुख खान याने छोट्या पडद्यापासून आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. आज अख्ख्या जगाला शाहरुखचे वेडे आहे. परंतु एक काळ असा होता जेव्हा शाहरुखलाही त्याच्या लुकवरून रिजेक्ट करण्यात आलं होतं.\nअमिताभ बच्चन- तुम्हाला वाचून विश्वासच बसणार नाही की, या यादीत बॉलिवूडचे शहंशाह आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे. अमिताभ बच्चन यांनीही आपल्या बॉलिवूडमधील करिअरमध्ये खूप वाईट काळदेखील पाहिला आहे. अमिताभ बच्चन यांना त्यांची उंची आणि आवाजामुळे सिनेमे मिळत नसत. त्यांना बॉलिवूडमध्ये नाव कमवायला तब्बल 8 वर्षे संघर्ष करावा लागला.\n‘कसौटी जिंदगी की’मधील ‘या’ अभिनेत्रींचे ‘ते’ फोटो व्हायरल\nराजर्षी शाहू महाविद्यालयाचा जेईई परिक्षेत दणका\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’ गोष्टी\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली …\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला ‘हा’ खास व्हिडिओ…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’ सोनाक्षी सिन्हा\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिके��ा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\n‘या’ 5 राज्यांनी देशाला दिले सर्वाधिक सुपरस्टार,…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता अंगद बेदी आणि नेहा धुपियाचे लग्नाच्या चर्चा चालूच राहतात. त्याचप्रमाणे अंगद आणि…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वाढदिवसाच्या…\nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेत पीएम मोदींनी आपल्या कार्यक्रमात HOWDY MODI साठी आता नमो अ‍ॅपवर लोकांकडून सल्ले…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे ने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’, ‘या’…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’,…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली …\n27 कोटींना विकली गेली व्ही. एस. गायतोंडेंची ‘कलाकृती’,…\nराज्यात ‘या’ ठिकाणी ‘मुसळधार’ पावसाची शक्य���ा,…\n‘वंचित’ व रिपब्लिकन सेनेच्या वतीनं पोलीस स्टेशन समोर मोफत…\nकामात लक्ष लागत नाही तर ‘नो-टेन्शन’, करा ‘हे’…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’ गोष्टी\nभाजप आमदाराच्या मुलीला ‘इंस्टा’वर जीवे मारण्याची धमकी, 50 लाखाची सुपारी घेतलीय 3 महिन्यात मारून टाकेन\nविद्यार्थीनीसोबत ‘अश्लील’ चाळे करणारा शिक्षक चांगलाच ‘गोत्यात’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/shraddha-kapoor/news/", "date_download": "2019-09-17T15:50:10Z", "digest": "sha1:E2M6HF46SFIEFSCBLKQY7DT4U4EBZATK", "length": 30843, "nlines": 425, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shraddha Kapoor News| Latest Shraddha Kapoor News in Marathi | Shraddha Kapoor Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब त���रंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भा��पमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nश्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.\nश्रद्धा कपूरच्या आईने केले आहे चित्रपटात काम, पहिल्याच भेटीत पडली होती शक्ती कपूरच्या प्रेमात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशिवांगी यांनी किस्मत या चित्रपटात शक्ती कपूरसोबत काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. त्यांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे. ... Read More\nShakti KapoorShraddha KapoorPadmini Kolhapureशक्ती कपूरश्रद्धा कपूरपद्मिनी कोल्हापुरे\nगत 6 वर्षांपासून या गंभीर आजाराशी लढतेय बॉलिवूडची ही अभिनेत्री\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे देणारी ही अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून एका आजाराचा सामना करतेय. ... Read More\nश्रद्धा कपूर इतकीच सुंदर आहे तिची आई, पाहा शक्ती कपूरच्या पत्नीचे फोटो\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशक्ती कपूरने प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेच्या बहिणीसोबत लग्न केले असून त्याच्या पत्नीचे नाव शिवांगी कपूर आहे. ... Read More\nShraddha KapoorShakti KapoorPadmini Kolhapureश्रद्धा कपूरशक्ती कपूरपद्मिनी कोल्हापुरे\nChhichhore Box Office Collection Day 3: छिछोरे या चित्रपटाने तीनच दिवसांत केली बक्कळ कमाई, आकडा वाच��न बसेल आश्चर्याचा धक्का\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nChhichhore Box Office Collection Day 3: छिछोरे या चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने केवळ तीनच दिवसांत खूपच चांगली कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. ... Read More\nबॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ही अभिनेत्री करायची चोर बाजारमध्ये शॉपिंग, तिनेच दिली कबुली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, स्टार बनल्यानंतर आता मला चोर बाजारमध्ये जाऊन शॉपिंग करता येत नाहीये. ... Read More\nShraddha KapoorShakti Kapoorश्रद्धा कपूरशक्ती कपूर\nअन् कॉलेजने सुशांत सिंग राजपूतला काढले होते हॉस्टेलबाहेर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनुकताच सुशांत कपिल शर्मा शोमध्ये प्रमोशनसाठी आला. यावेळी सुशांतने कॉलेज लाईफमधील किस्सा ऐकवला. ... Read More\nSushant Singh RajputShraddha Kapoorसुशांत सिंग रजपूतश्रद्धा कपूर\n‘साहो’ अन् प्रभासचे खुलासे...; काय होतो ‘साहो’चा अर्थ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n‘बाहुबली’ प्रभासचा ‘साहो’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. सध्या प्रभास या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान प्रभासने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली आणि ‘साहो’चा अर्थ कळला. ... Read More\nप्रभासच्या साहोसाठी श्रद्धा कपूरला मिळाले 7 कोटी \nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nप्रभास आणि श्रद्धा कपूरच्या जोडीच्या साहो सिनेमाच्या रिलीजची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहत आहेत. ... Read More\nViral Video: श्रद्धा कपूरच्या ओठी मराठीचा गोडवा, फॅन्सही मराठी बाण्यावर फिदा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनेटीझन्सना श्रद्धाचा हा लूकही खूप आवडला आहे. यांत तिने पांढ-या रंगाचा ड्रेस परिधान केला असून या ड्रेसमध्ये ती खूप गॉर्जिअस दिसत आहे. ... Read More\nप्रभास पंतप्रधान झाला तर सगळ्यात पहिल्यांदा करणार हे काम, पाहा हा व्हिडिओ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसोनी वाहिनीनीने द कपिल शर्मा शोचा एक प्रोमो नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून या व्हिडिओत कपिल एक हटके प्रश्न प्रभासला विचारताना दिसत आहे. ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमॅच फिक्सिंगबिग बॉस 13भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशेअर बाजारआयफा अॅवॉर्डअफगाणिस्तानचांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी कराय��ा हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्य��प्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/diwali/page/4/", "date_download": "2019-09-17T15:06:55Z", "digest": "sha1:2LBK2NFNN5ZLPFBMNVN5DD5QDC43ZZIK", "length": 8513, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "diwali Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about diwali", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\nदुर्लक्षित मुलांच्या आयुष्यातही आनंदाचा दिवा प्रकाशमान व्हावा – रेणू...\nदिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग...\nसाजरी करा सुरक्षित दिवाळी...\nदिवाळीने दिली गृहखरेदीला तेजी...\nहादरलेल्या उंबरठय़ांसाठी यंदा दु:खी दिवाळी...\n.. आम्हा नित्य दिवाळी...\nदिवाळीत खरेदीदारांमध्ये थोडी खुशी, जादा गम...\nदिवाळीत कुटुंबीयांचे चेहरेही पाहता येत नाहीत..\nमेडिकल, मेयोतील रोजंदारी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात\nदिवाळीच्या तोंडावर सोने २६ हजारांखाली...\nपार्टी तो बनती है\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्य��� घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/over-two-hundred-vehicles-carried-in-the-flood/articleshow/70665568.cms", "date_download": "2019-09-17T16:02:53Z", "digest": "sha1:2XD5LK6LNKPBM7HIAMRJZ5JFR47OHPFE", "length": 18216, "nlines": 184, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "vehicles carried in flood: दोनशेहून अधिक वाहनांना जलसमाधी - over two hundred vehicles carried in the flood | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nदोनशेहून अधिक वाहनांना जलसमाधी\nसोमवारी एका रात्रीत वाढलेल्या पुराने येथील दोनशेच्या आसपास कार व दुचाकी वाहनांना जलसमाधी मिळाली आहे. प्रापंचिक साहित्याचे तर त्यापेक्षाही जास्त नुकसान झाले आहे. मंगळवारी आठव्या दिवशीही या परिसरात पाणी असल्याने घराचे, वाहनांचे काय झाले हे नागरिकांना पाहता आलेले नाही.\nउदयसिंह पाटील, महाराष्ट्र टाइम्स | Updated: Aug 14, 2019, 05:34AM IST\nदोनशेहून अधिक वाहनांना जलसमाधी\nमुक्त सैनिक वसाहतीच्या पाठीमागील लक्ष्मीनारायण नगर म्हणजे नावाप्रमाणेच 'लक्ष्मी'चा वरदहस्त असलेला परिसर. लक्झरी अपार्टमेंट आणि एकमेकांशी स्पर्धा करणारे टुमदार बंगले. तेथील जवळपास प्रत्येक घरात छोट्या कारपासून अलिशान कार आहेच. त्याशिवाय दुचाकी वाहनांची संख्या वेगळीच. २००५ साली पुराचे पाणी काही अपार्टमेंट, बंगल्यांच्या दारात खेळले. यावेळी मात्र त्याच अपार्टमेंट, बंगल्यांच्या पूर्ण तळमजला पाण्याखाली गेला. त्यामुळे सोमवारी एका रात्रीत वाढलेल्या पुराने येथील दोनशेच्या आसपास कार व दुचाकी वाहनांना जलसमाधी मिळाली आहे. प्रापंचिक साहित्याचे तर त्यापेक्षाही जास्त नुकसान झाले आहे. मंगळवारी आठव्या दिवशीही या परिसरात पाणी असल्याने घराचे, वाहनांचे काय झाले हे नागरिकांना पाहता आलेले नाही.\nमुक्त सैनिक वसाहतीच्या चौकापासून काटे मळ्यापर्यंत जाण्यासाठी अगदी एका मिनिटाचा रस्ता. शहर व पुणे बेंगळुरु महामार्गाची कनेक्टिव्हीटी असल्याने अनेक मोठे व्यावसायिक, सरकारी अधिकारी, मोठ्या कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकारी यांनी जागा निवडून घरे बांधण्यास सुरुवात केली. २००५ पर्यंत या परिसरातील वाढती मागणी पाहून अनेक मोठ्या अपार्टमेंट, बंगलोच्या स्कीम, स्वतंत्र बंगलेही उभारले. सध्या या टापूमध्ये आठ मजली ११ मोठ्या लक्झरी अपार्टमेंट उ��्या आहेत. यापूर्वीच्या २००५ सालच्या पुरावेळी काही भागात आलेले पुराचे पाणी वगळता इतरत्र काही फटका बसला नसल्याने येथे बांधकामे होत गेली. पण गेल्या सोमवारपर्यंत सतत झालेल्या पावसाने साऱ्यांचे गणित बदलून टाकले. रात्रीमध्ये दोन फुटापासून पाच फुटापर्यंत पाणी वाढत गेले. ज्यावेळी पाण्यामुळे कारच्या सेंटर लॉक सिस्टिमचे आवाज येऊ लागले, त्यावेळी अनेक नागरिकांना पाणी इतके वाढल्याचे दिसून आले. त्यातून ज्यांनी वाहने काढली, तितकीच वाहने सेफ राहिली. अनेक अपार्टमेंटचे पार्किंग रस्त्यापासून उंच असूनही बहुतांश ठिकाणच्या चारचाकी व दुचाकी वाहने पाण्यात चार फुटापर्यंत बुडली. मंगळवारी काही ठिकाणचे पाणी कमी झाल्यानंतर नागरिकांनी चारचाकी ढकलत बाहेर काढण्याचा प्रयत्न चालवला होता. अनेक अलिशान वाहने बुडाल्याच्या खुणा त्यांच्यावर दिसत आहेत.\nअनेक बंगल्यांच्या तळमजल्यावर सहा ते सात फुटापर्यंत पाणी वाढल्याच्या निशाणी आहेत. काही उंचावरील बंगल्यांमधील पाणी उतरल्याने नागरिक घरात गेल्यानंतर पाण्याने सारे साहित्य अस्ताव्यस्त झाल्याचे दिसून आले. अनेक बंगल्यांमध्ये कित्येक लाखांचे असलेले फर्निचर पाण्याने खराब झाले आहे. दुर्गंधीने घर भरले आहे. प्रापंचिक साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. काटे मळा परिसरातही कधी नव्हे इतके पाणी चढले असल्याने अनेक कौलारु घरे पूर्णपणे बुडाली आहेत. काही कच्ची बांधकामे असणारी घरे भविष्यात कोसळण्याची भीती आहे.\nपुराचा फटका बसलेल्या अपार्टमेंट\nआयकॉन रेसिडन्सी, मलयगिरी अपार्टमेंट, गुरुबल रेसिडन्स, विश्व इन्क्लेव्ह, ईरा गार्डन, रिषभ संध्या, रंजना रेसिडन्सीच्या तीन इमारती, डेक अपार्टमेंट, यशोदा पार्क, आस्था रेसिडन्सी\n'आमच्या इमारतीच्या पार्किंगमधील जवळपास १५ वाहने पूर्णपणे पाण्याखाली होती. तसेच दुचाकीही बुडाल्या आहेत. सात दिवस पाणी होते. सर्व ठिकाणच्या तळमजल्यावर पाणी होते.\nसंजीव कुलकर्णी, आयकॉन रेसिडन्सी.\n'या परिसरात जवळपास ३०० च्या आसपास घरे, बंगले, अपार्टमेंट आहेत. पुरामुळे २०० च्यावर चारचाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घराजवळ पाणी आले म्हणून सुरक्षित ठिकाण म्हणून वाहने लावली मात्र तिथेही पाणी आले.\nविजय पाटील, स्थानिक नागरिक\nजागतिक बँकेकडे ३२ हजार ९०० कोटींची मागणी\n‘अलमट्टी’ ��िरोधात सुप्रीम कोर्टात याचिका\nसाखर दोन रुपयांनी महागली\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:महापूर|पूर|दोनशेहून अधिक वाहनांना जलसमाधी|vehicles carried in flood|kolhapur flood\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nऔरंगाबादः नदीजोड योजनेसाठी समिती नेमली\n३० सप्टेंबरपर्यंत आरेतील एकही झाड कापू नका: कोर्ट\nनाणार प्रकल्पाचा पुनर्विचार करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nजळगावः बोरी नदीत बुडून दोघांचा मृत्यू\n'बेअर नेसेसिटी'; मुंबईत छायाचित्रांचे प्रदर्शन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nदोनशेहून अधिक वाहनांना जलसमाधी...\nकोल्हापुरात डोंगर फाटलं; दुसऱ्या 'माळीण'ची शक्यता...\nपूरस्थिती: पूररेषेअभावी संसारांची वाताहत...\nपूरग्रस्त भागातील शाळांना १६ ऑगस्टपर्यंत सुट्टी...\nदोघांच्या जिवावर मदतीची सेफ ‘उड्डाणे’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Text_Size", "date_download": "2019-09-17T15:44:20Z", "digest": "sha1:LAY7R5URFOALSG2I35QEHSY4IL6FQX5P", "length": 2883, "nlines": 60, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Text Size - Wiktionary", "raw_content": "\n(FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :मजकुराचा आकार\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २००९ रोजी १३:४९ वाजता केला गेला.\nय���थील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://reliableacademy.com/en/current-affairs/announcement-of-bravery-award-for-military-personnel-to-be-provided", "date_download": "2019-09-17T14:53:50Z", "digest": "sha1:NQF5FVMPP4TUI5XG74YI4GI6PVRAOSOC", "length": 25920, "nlines": 913, "source_domain": "reliableacademy.com", "title": "Announcement of bravery award for military personnel to be provided", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nलष्करी कर्मचार्‍यांना प्रदान करण्यासाठी शौर्य पुरस्कारांची घोषणा\n‘एनवायर्नमेंट परफॉर्मन्स इंडेक्स-2018’ मध्ये भारताचा 177 वा क्रमांक\nदिल्ली घोषणापत्र – ASEAN भारत स्मारक शिखर परिषदेची सांगता\nलष्करी कर्मचार्‍यांना प्रदान करण्यासाठी शौर्य पुरस्कारांची घोषणा\n2018 सालच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय लष्कराच्या कर्मचार्‍यांना एक किर्ती चक्र आणि नऊ शौर्य चक्र प्रदान केले जाणार आहेत.\nजम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्री विभागाच्या चौथ्या तुकडीचे मेजर विजयन बिस्त यांना किर्ती चक्र दिला जाईल.\nमेजर अखिल राज आर.व्ही., कॅप्टन रोहित शुक्ला, कॅप्टन अभिनव शुक्ला, कप्तान प्रदीप शौरी आर्य, हवलदार मुबारक अली, हवालदार रवींद्र थापा, नाईक नरेंद्र सिंह, लान्स नाईक बदर हुसेन आणि पॅराट्रूपर मांचू यांना शौर्य चक्र प्रदान केले जाईल.\nकिर्ती चक्र आणि शौर्य चक्र (1952 सालापासून) हे लष्कराच्या कर्मचार्‍यांना शांती काळात दाखविलेल्या शौर्यासाठी दिले जाणारे राष्ट्रीय पदक आहेत.\nमहावीर चक्र नंतर किर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या श्रेणीत मोडणारे सन्मान आहेत.\n‘एनवायर्नमेंट परफॉर्मन्स इंडेक्स-2018’ मध्ये भारताचा 177 वा क्रमांक\nवैश्विक एनवायर्नमेंट परफॉर्मन्स इंडेक्स (EPI-2018) अहवालानुसार, याबाबतीत भारत यादीच्या तळाशी आढळून आला आहे. यादीत एकूण 180 देशांना समाविष्ट केले गेले आहे, ज्यामध्ये भारत 177 व्या स्थानी आहे.\n10 श्रेणीत विविध 24 मुद्द्यांवर संशोधन करून हा अहवाल तयार केला गेला आहे. यामध्ये वायूची गुणवत्ता, जल व स्वच्छता, कार्बन उत्सर्जन तीव्रता (GDP च्या प्रति संयंत्र उत्सर्जन), जंगलतोड आणि सांडपाण्यावर उपचार प्रक्रिया या बाबींचा समावेश आहे.\nहा निर्देशांक शासनाद्वारे त्याच्या क्षेत्रात राबवविलेल्या पर्यावरण सुधारणा कार्यक्रम आणि त्याच्याशी संबंधित धोरणांचे आकलन करते.\nहा अहवाल पहिल्यांदा वर्ष 2002 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.\nहा अहवाल येल विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठ यांच्याद्वारे तयार केला जातो.\nयामध्ये जागतिक आर्थिक मंच (WEF) आणि जॉइंट रिसर्च सेंटर ऑफ यूरोपियन कमिशन देखील सामील असतात.\nपर्यावरणाच्या संरक्षणासाठी नियमित प्रयत्न करणार्‍या देशांमध्ये स्वित्झर्लंड प्रथम स्थानी आहे. त्यानंतर फ्रांस, डेनमार्क, माल्टा आणि स्वीडन यांचे शीर्ष 5 मध्ये स्थाने आहे.\nयादीत शेवटच्या पाच देशांमध्ये भारत, बांग्लादेश, बुरुंडी, कांगो प्रजासत्ताक आणि नेपाळ यांचा समावेश आहे.\nभारताच्या शेजारी राष्ट्रांचा - चीन आणि पाकिस्तानचा क्रम यादीत अनुक्रमे 120 आणि 169 वा आहे.\nचीन आणि भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये पर्यावरणावर लोकसंख्या वाढीचा भार आणि वेगाने वाढणार्‍या आर्थिक परिस्थितीचा भार दिसून येत आहे.\nवायूची गुणवत्ता हे सार्वजनिक आरोग्यासाठी एक प्रमुख कारण म्हणून उदयास आले आहे. वर्ष 2016 मध्ये, इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन यांच्या अहवालानुसार, संपूर्ण वर्षभरात पर्यावरणाशी संबंधित मृत्यू आणि आलेले अपंगत्व यांच्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषनामुळे झालेल्या मृत्युचे प्रमाण जवळपास दोन तृतीयांश इतके आहे.\nअतिसूक्ष्म PM2.5 कणामुळे मरणार्‍यांची संख्या गेल्या दशकात वाढलेली आहे. एका अंदाजानुसार, भारतात वायू प्रदूषणामुळे 16,40,113 मृत्यू वर्षाला होतात.\nभारत सरकारची कारवाई असूनही, घन इंधनापासून होणारे प्रदूषण, कोळसा आणि पीकांचे अवशेष जाळण्यामुळे होणारे प्रदूषण आणि मोटार वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनामुळे देशातील हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. भारताच्या पर्यावरण मंत्रालयाकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया उपलब्ध नाही.\nदिल्ली घोषणापत्र – ASEAN भारत स्मारक शिखर परिषदेची सांगता\nASEAN-भारत संबंधांना 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत. यानिमित्ताने, 25-26 जानेवारी 2018 रोजी नवी दिल्लीत ASEAN-भारत स्मारक शिखर परिषदेचे (AICS) आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या शेवटी चर्चा झालेल्या मुद्द्यांना स्पष्ट करणारे सर्वसंमतीने दिल्ली घोषणापत्र अंगिकारले.\nदिल्ली घोषणापत्रात गेल्या 25 वर्षांपासून भारत ASEAN संवादाच्या तीन स्तंभांचा - राजनैतिक-सुरक्षा, आर्थिक आणि सामा��िक-सांस्कृतिक सहकार्य – यांचा उल्लेख केला गेला आहे तसेच दोन्ही पक्षांमध्ये शांती, प्रगती व समन्वयित समृद्धीच्या भागीदारीची कार्ययोजना याच्या अंमलबजावणी संदर्भात प्रगतीवर संतोष व्यक्त केला गेला.\nमान्य करण्यात आलेल्या बाबी:-\nसर्व प्रमुखांनी भारत आणि ASEAN ने आपली धोरणात्मक भागीदारी पुढे सुरू ठेवत सागरी सुरक्षा, दहशतवाद आणि अन्य सीमावर्ती गुन्ह्यांना रोखण्यासाठी एकत्र काम करणे, क्षेत्रीय आर्थिक भागीदारी सहकार्य कराराला निर्णायक परिसीमेपर्यंत पोहचवणे तसेच भारत व ASEAN दरम्यान परिवहन व डिजीटल कनेक्टिव्हिटीला अधिक चांगले करण्याचा संकल्प व्यक्त केला.\nसंपूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्रात शांती, स्थायित्व, सुरक्षा, व्यापार यांसाठी जहाजांच्या अबाधित वहनासाठी नियमबद्ध व्यवस्थेसाठी काम करण्याचे मान्य करण्यात आले.\nशांती, प्रगती आणि सामायिक समृद्धी (2016-2020) यांसाठी ASEAN-भारत भागीदारीची अंमलबजावणी करण्यासाठी कृतीयोजनेच्या संपूर्ण, प्रभावी आणि वेळेवर अंमलबजावणीसाठी प्रयत्न आणि सहकार्य करत राहणे.\nASEAN-भारत परिषद, पूर्व आशिया परिषद, भारतासोबत मंत्रिस्तरीय बैठक (PMC+1), ASEAN क्षेत्रीय मंच (ARF), ASEAN संरक्षण मंत्र्यांची बैठक (ADMM) प्लस आणि अन्य ASEAN-भारत मंत्रिस्तरीय/क्षेत्रीय यंत्रणा यांसारख्या भागीदारीच्या विद्यमान कार्यचौकटीमध्ये उच्चस्तरीय सहभाग आणि सहकार्य वाढविणे.\nASEAN समुदाय दृष्टीकोण 2025 च्या पूर्ततेच्या दिशेने ASEAN एकात्मता आणि ASEAN समुदाय बांधणी प्रक्रियेमध्ये समर्थन देणे आणि योगदान देणे चालू ठेवणे.\nशांती, सुरक्षा, कायद्याचे अधिराज्य कायम ठेवण्यासाठी, शाश्वत आणि समाकलित विकासासाठी, न्याय वाढ आणि सामाजिक सुसंवाद वाढविण्यासाठी मध्यस्थांच्या वैश्विक चळवळी संदर्भात लेंगकवी जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीला समर्थन देणे.\nदहशतवाद विरोधात आणि सायबर सुरक्षा क्षेत्रात सुरक्षा सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने सहकार्याला बळकट करणे.\nदक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (ASEAN)\nदक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (ASEAN) हा विविध स्वरुपात आर्थिक आणि विकास क्षेत्रांमध्ये सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी ब्रुनेई दरुसालेम, कंबोडिया, म्यानमार, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, लाओ PDR, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह ���हे.\nयाची निर्मिती मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड या देशांनी 8 ऑगस्ट 1967 रोजी केली. ASEAN हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत निरीक्षक आहे.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/now-masood-azhar-hafiz-saeed-should-make-a-mark-asududdin-owaisi/", "date_download": "2019-09-17T14:47:42Z", "digest": "sha1:A2UXTKCQLK355HENRQOIL4VPZBHRUVUK", "length": 10371, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आता मसूद अजहर, हाफिझ सईदला निशाणा बनवा-अससुद्दीन ओवेसी | Dainik Prabhat", "raw_content": "\nआता मसूद अजहर, हाफिझ सईदला निशाणा बनवा-अससुद्दीन ओवेसी\nनवी दिल्ली – आता मसूद अजहर,हाफिझ सईदला निशाणा बनवा असे उद्गार एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी काढले आहेत. भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचे कंट्रोल रूमसह दहशतवादी अड्डे उद्‌ध्वस्त केले.\nसुमारे 300 दहशतवाद्यांचा सर्जिकल स्ट्राईकमध्ये खात्मा झाला. सर्जिकल स्ट्राईकचा सरकारचा निर्णय योग्यच असून त्याची आपल्याला अपेक्षाच होती. असे स्पष्ट करून ओवेसी म्हणाले, खरं तर ही कारवाई अगोदरच केली पाहिजे होती, आपण या कारवाईचे स्वागत करतो. ही कारवाई बिन लष्करी आहे, या परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या निवेदनाचा उल्लेख करून असदुद्दीन ओवेसी यांनी मागणी केली, की आता मसूद अजहर आणि हाफिझ सईद यांना निशाणा बनवावे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसौदी अरेबियातील हल्ल्याचा अमेरिकेचा आरोप इराणने फेटाळला\nवंचित बहुजन आघाडीत फूट; एमआयएम स्वबळावर\nअमेरिकेत पुन्हा अज्ञाताकडून गोळीबार : 5 जणांचा मृत्यू\nसरकारला देशात महाभारत घडवायचं आहे का\nजम्मू काश्मीरबाबत मलालाने दिली ‘ही’ भावनिक प्रतिक्रिया\nपाकिस्तानने दहशतवादावरील कारवाईसाठी आक्रमक व्हावे\nअमेरिकेत अज्ञाताकडून बेछूट गोळीबार : 20 ठार तर अनेक जण जखमी\nअमेरिकेतील आर्यनचे वाघापूर शाळेत धडे\nओसामा बिन लादेनचा मुलगा हमजाचा खात्मा : अमेरिकन माध्यमांचा दावा\nचाकण-तळेगाव दाभाडे रस्त्या “खड्ड्या’त\nचिखल तुडवत स्मशानभूमीत जाण्याची वेळ\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tejaswini-is-the-ideal-choice-for-the-country/", "date_download": "2019-09-17T14:14:10Z", "digest": "sha1:SWPYDK46BTT7FDMXR2XUDBYI2BWR3A7L", "length": 16591, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "'तेजस्विनी' ठरतेय देशासाठी आदर्श - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\n 7 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा सपासप वार करून खून\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nविधानसभा उपस��ापती ठेकेदारांकडून कमिशन घेतात, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप\n‘तेजस्विनी’ ठरतेय देशासाठी आदर्श\n‘तेजस्विनी’ ठरतेय देशासाठी आदर्श\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन- गेल्या वर्षी जागतीक महिला दिना निमित्त पीएमपीने महिला प्रवाश्यांच्या सोयीसाठी सुरू केलेली तेजस्विनी बससेवा देशासाठी आदर्श ठरत आहे. सध्या एकुण ३८ बसमार्फत ही सेवा दिली जात असून मार्च अखेरपर्यंत आणखी २७ बसची त्यात भर पडणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बस सेवा उपलब्द् करुन देणारी खास महिलांसाठी बससेवा पुरविणारी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ही देशातील पहिलीच सार्वजनिक संस्था असल्याचे पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सांगितले.\nसध्या पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये १४ मार्गांवर ही बससेवा सुरू आहे. एकुण ३८ बसच्या माध्यमातून दररोज या बससेवेच्या ४६४ फेऱ्या होत असतात. मागील महिन्यात शासनाच्या अत्याधुनिक ६ तेजस्विनी बस ताफ्यात दाखल झाल्या. मार्च २०१८ पासून आतापर्यत तेजस्विनी बसमधून प्रति महिना २ लाख ३३ हजार तर वर्षभरात २८ लाख महिलांनी प्रवास केला आहे. यातुन प्रति महिना ३४ लाख ३७ हजार तर वार्षीक ४ कोटी १२ लाख ५२ हजार रुपयांचे मिळाले आहे. पीएमपीला प्रति किलोमीटर ३३ रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. सर्व बसमध्ये महिला वाहकांचीच नेमणुक करण्यात आली आहे. तिकीट तपासणीसाठी दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. टप्प्याटप्याने आणखी २७ बस पीएमपीला मिळणार आहेत. त्यामुळे तेजस्विनीच्या ताफ्यात आणखी भर पडणार आहे.\nजागतिक महिला दिनी तेजस्विनी बससेवेला वर्ष पुर्ण होत आहे. मागील वर्षभरात या सेवेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मागील वर्षी जागतिक महिला दिनी ‘पीएमपी ’ ने तेजस्विनी ही बससेवा सुरू केली. त्यापूर्वीही पीएमपीकडून खास महिलांसाठी विशेष बससेवा होती. मात्र, बसचे प्रमाण कमी होते. राज्य शासनाने पुण्यासह अन्य काही शहरांमध्ये खास महिलांसाठी बस पुरविण्याचा निर्णय घेतला. या सेवेला तेजस्विनी नाव देण्यात आले. याअंतर्गत पीएमपी प्रशासनाने ही मागील वर्षी ही सेवा सुरू केली. मात्र, शासनाकडून बस वेळेत उपलब्ध न झाल्याने पीएमपीच्या ताफ्यात आलेल्या मिडी बसच्या माध्यमातून महिलांना बस उपलब्ध करून देण्यात आल्या. या सेवेला महिलांचा प्रतिसाद वाढत गेल्याने टप्प्य���टप्याने बस, फेऱ्या व मार्ग वाढविण्यात आले. आता दर महिन्याच्या ८ तारखेला ही सेवा मोफत दिली जाणार आहे.\nभोंदु बाबाकडे घेऊन जाऊन विवाहितेचा छळ\nसुरत-नागपूर महामार्गावर विचित्र अपघात, दोन ठार\nअक्षय कुमारचा मोठा निर्णय, ‘केसरी’ मधून पाक गायकाची हकालपट्टी\n१ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी उपअभियंत्याला शिक्षा\n#एअर स्ट्राईकमध्ये वापरली होती अत्यंत घातक अस्त्र\nभोंदु बाबाकडे घेऊन जाऊन विवाहितेचा छळ\nराज ठाकरेंचा एकला चलो रे चा नारा , लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार \nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’, अमेरिकेचे…\n‘ये पुलिस स्टेशन है, तेरे बाप का घर नही’, पोलिसांचा ‘तो’…\n सोनं आणि चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर\nमुंबई मेट्रोमध्ये 1053 जागांची भरती, वय 46 असलं तरी अर्ज करा, जाणून घ्या\nकनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल अधीक्षक पदासाठी भरती, पगार 35400, जाणून घ्या\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि…\nनिक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला…\n‘दबंग 3′ हा माझा शेवटचा सिनेमा…’…\n‘या’ 5 राज्यांनी देशाला दिले सर्वाधिक सुपरस्टार,…\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता अंगद बेदी आणि नेहा धुपियाचे लग्नाच्या चर्चा चालूच राहतात. त्याचप्रमाणे अंगद आणि…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वाढदिवसाच्या…\nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेत पीएम मोदींनी आपल्या कार्यक्रमात HOWDY MODI साठी आता नमो अ‍ॅपवर लोकांकडून सल्ले…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे ने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून…\n‘ये पुलिस स्टेशन है, तेरे बाप का घर नही’,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nलग्नानंतर अभिनेता अंगद बेदीने एक्स गर्लफ्रेंडबद्दल सांगितल्या ‘या’…\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \nविधानसभेसाठी काँग्रेसचे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’, ‘या’…\n‘HOWDY MODI’ PM मोदींनी मागवले लोकांकडून ‘सल्ले’,…\n‘या’ अभिनेत्रीने मेकअपविना फोटो पोस्ट केला आणि म्हणाली …\n‘ड्रोन’च्या मदतीनं पहिल्यांदाच तयार होणार भारताचा…\n कमी व्याजदरानं सर्वाधिक ‘स्वस्त’ लोन देत आहेत…\nएक्सप्रेस-वे वरील अपघातात संचेती हॉस्पिटलचे डॉ. केतन खुर्जेकर…\nउदयनराजेंचा ‘मोहरा’ म्हणून वापर, सामनातून उदयनराजेंच्या…\nदेशात पहिल्यांदाच 10 अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार\nमिसेस CM अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मोदी फादर ऑफ कंट्री’ \n होय, ‘या’ 70 वर्षीय म्हातार्‍यानं चक्‍क व्यक्‍त केली पी.व्ही. सिंधूशी लग्‍न करण्याची इच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-information-about-kokan-kanyal-goat-19335?tid=118", "date_download": "2019-09-17T15:22:27Z", "digest": "sha1:3NMVP6VYXEGMZ6LCUSHIQ7ML67CSMB2Y", "length": 13614, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, information about kokan kanyal goat | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली\nबुधवार, 15 मे 2019\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे.\nही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा ५३ टक्के आहे. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे २५ किलो आणि मादीचे २१ किलो वजन भरते. करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा महिने वाढीचे वजन १४ ते १५ किलो असते. पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी ५० किलो, तर शेळीचे वजन ३२ किलोपर्यंत भरते.\nही शेळी ११ व्या महिन्यांत प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि १७ व्या महिन्यांत पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण ४० टक्के आहे. दोन वेतांतील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. दुधाचा कालावधी ९७ दिवसांचा आहे. भाकड काळ हा ८४ दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे.\nकृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nशेळ्यांसाठी गोठ्याची रचनागोठ्याचा आकार, शेळ्यांच्या संख्येनुसार ठरवावा. ऊन...\nसंगोपन रेशीम कीटकांचेएक एकर तुती लागवड क्षेत्रासाठी बाल्य अवस्थेसाठी...\nफळे पिकवणे, धान्य साठवणुकीच्या पारंपरिक...शहादा तालुक्यात गेली तीसेक वर्षे आदिवासींसोबत काम...\nपरसबागेतील कोंबड्यांसाठी आरोग्य, खाद्य...केंद्रीय पक्षी संशोधन संस्था विकसित केलेल्या...\nपट्टा पद्धतीनेच करा तुती लागवडतुती लागवडीसाठी सपाट, काळी, कसदार, तांबडी,...\nशिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...\nआंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...\nसंसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना सा��ीच्या आजारांचा...\nपूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...\nदुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...\nजनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...\nशेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...\nगाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...\nजनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....\nजनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...\n‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...\nगोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...\nगाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....\nजनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...\nप्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/famous-goddesses-shrines-in-maharashtra/", "date_download": "2019-09-17T14:13:51Z", "digest": "sha1:5WOWS4OS4IHS36DDXSUGVU2OXF7W7SBZ", "length": 18781, "nlines": 95, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "महाराष्ट्रातील प्रसिध्द साडेतीन शक्तिपीठे आणि त्यांचा इतिहास..", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nमहाराष्ट्रातील प्रसिध्द साडेतीन शक्तिपीठे आणि त्यांचा इतिहास..\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nभारतातील हिंदू संस्कृतीमध्ये धार्मिक स्थळांना खूप महत्त्व असते. प्रत्येक धार्मिक स्थळाचे एक वेगेळे वैशिष्टय आणि इतिहास असतो. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये या धार्मिक स्थळांचे एक स्थान निर्माण झालेले असते.\nलोक मोठ्या आशेने आणि श्रद्धेने या धार्मिक स्थळांवर जाऊन नतमस्तक होतात. याच धार्मिक स्थळांपैकी आहेत, आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडेतीन शक्तिपीठे.\nया शक्तीपिठांचे मह्त्व देखील मोठे आहे. या तीर्थक्षेत्रांवर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी देशाच्या कान्याकोपऱ्यातून येत असतात. महाराष्ट्राच्या कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणांवर ही शक्तिपीठे आहेत.\nदेवींची ही शक्तिपीठे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहेत. या साडेतीन पीठांचं महत्व आणि त्यांच्याबद्द्लच्या आख्यायिका काय आहेत याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.\n१. महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर\nकोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तीपीठांपैकी एक आहे. या मंदिराचे बांधकाम कोणी केले, याचा निष्कर्ष अजूनही काढता आलेला नाही. काही संशोधकांनी असे म्हटले आहे की, शिलाहार राजवटीपूर्वी कार्हारक (आजचे कराड) येथील सिंध वंशातील राजाने हे मंदिर बांधलेले आहे.\nकोल्हापूरचे शिलाहार देवतेचे भक्त होते आणि देवतांनी त्याला आशीर्वाद दिल्याचे येथे अनेक काळ नोंदवले गेले आहे. सातव्या शताब्दीपासून चालुक्य राजघराण्यातील राजा कर्ण दिव यांनी या मंदिराला घडवले होते.\nअनेक संशोधकांचे असे म्हणणे आहे कि, सध्याच्या मंदिराची प्राचीन रचना चालुक्य कालखंडात झाली आहे. या मंदिराची मुख्य रचना दोन मजली आहे. हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्य काळ्या दगडापासून बनवण्यात आलेले आहे.\nमहालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच आहे आणि एका ०.९१ मीटर उंच काळ्या दगडावर ठेवण्यात आली आहे. या मंदिरामध्ये घाती दरवाजा, गरुड मंडप इत्यादी कोरीव केलेल्या रचना आहेत. या मंदिरातील गरुड मंडप आणि सभा मंडप हे १८४४ ते १८६७ च्या दरम्यान बनवले गेले आहे.\nयेथे भक्त मोठ्या संख्येने येतात. या मंदिरामध्ये जवळपास २० पुजारी आहेत, जे पारंपारिक विधीपूर्वक देवीची पूजा करण्यात पारंगत आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते.\n२. श्री क्षेत्र तुळजापूर, तुळजाभवानी\nभारतातील शक्तिदेवताच्या पीठापैकी साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे.\nस्कंद पुराणातील सह्याद्री विभागात या देवतेची कथा आहे. कृतयुग म्हणजेच जवळपास १७,२८०० वर्षापूर्वी जेव्हा ऋषी कर्दमाची पत्नी अनुभूती ध्यान करत होती. तेव्हा कुकर राक्षसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला स्वत: ला त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी तिने भगवती देवीचा धावा केला.\nत्यावेळी देवी भगवती प्रकटली आणि त्याच्याशी लढाई करून त्या राक्षसाला ठार मारले.\nत्यानंतर अनुभूतीच्या विनंतीमुळे देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली. या देवीला तुर्जा-तुळजा (भवानी) असेही म्हटले जाते. या देवीचे जे भक्त तिचा धावा करतात, त्यांची इच्छा देवी पूर्ण करते.\nदेवीचे मंदिर बालाघाटावरील एक डोंगरमाथ्यावर आहे मंदिराच्या काही भागांची बांधणी हेमाडपंती आहे. महाराष्ट्रातील या देवतांना विशेष महत्त्व आहे आणि नवरात्रीचा उत्सवही नऊ दिवसांचा आहे जरी तुळजापुरात मात्र, हा उत्सव एकवीस दिवस चालतो.\nतुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती.\nमंदिराच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराला परमार दरवाजा म्हणतात. दरवाजावर एक आज्ञापत्र ठेवण्यात आले आहे ज्यात असे म्हटले आहे की, जगदेव परमार नावाच्या एका महान भक्ताने सात वेळा देवतेच्या चरणी प्रार्थना केली.\nदेवीच्या पूर्ण जगत् शक्तीपीठांपैकी माहूरची देवी रेणुकामाता ही एक आहे. तिला श्री परशुरामची आई म्हणून ओळखले जाते. ती महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची संरक्षक देवी आहे.\nअसे म्हणतात की हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधले होते. माहूर येथील किल्ल्यात देवीच्या मंदिरासह इतर देवांचे देखील मंदिर आहे. जसे, परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनासू मंदिर, कालिकामाता मंदिर इ. येथील भक्त हे मानतात की, भगवान दत्तात्रेय येथे जन्मले होते.\nरामगड किल्ला हा माहूरच्या जवळपास आहे आणि त्यामध्ये सुंदर कोरीव काम केलेल्या लेणी देखील आहेत. हे ठिकाण नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यामध्ये आहे.\nया सप्तश्रुंगीला या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या शक्तीपिठाचा मान मिळाला आहे. येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचेही हे एकच रूप आहे, असे मानले जाते.\nया पृथ्वीवर जगदंबेची वेगवेगळी रूपे आहेत. त्यापैकी सप्तशृंगीदेवीचे रूप या तीन देवींचे एक रूप आहे. असे म्हटले जाते की, शुंभनिशुंभ आणि महिषासुर या राक्षसांचा नाश केल्��ानंतर देवी येथे तप आणि साधना करायला राहत होती.\nया उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये येथे सात उंच शिखरे आहेत, त्यावरूनच या ठिकाणाचे नाव सप्तशृंगी गढ पडले आहे. हिंदू पंचांगनुसार प्रत्येक नवरात्र आणि चैत्र महिन्यामध्ये येथे एक सुंदर कार्यक्रम आयोजला जातो.\nसप्तशृंगीदेवी नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८०० फूट उंचीवरील सप्तशृंगगडावर वसलेली आहे या देवीच्या मुर्तीविषयी देखील एक गोष्ट आहे, जी भाविकांकडून मोठ्या भक्तीभावाने सांगितली जाते.\nएका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे.\nयेथील निसर्गाचे रूप रम्य आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती.\nअशी ही महाराष्ट्रातील देवींची साडे तीन शक्तिपीठे खूपच जागृत देवस्थाने मानली जातात. येथे जाऊन देवीचे भक्त मोठ्या भक्तिभावाने देवीची सेवा करतात आणि आपल्या मनातील भावना देवीसमोर मांडतात.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “आधार”- किती सुरक्षित किती धोकादायक\nअसा तयार केला जातो अर्थसंकल्प…\nबॉस कडून आदर मिळवण्यासाठी हे करा.\nमक्काच्या गव्हर्नरची “बंदी” ते अनेकांच्या घटस्फोटास कारण : कॉफीचा अद्वितीय इतिहास\nविशीच्या वयात पैसे वाचवण्याचे हे खास मार्ग तुम्हाला चाळीशीत श्रीमंत व्हायला उपयोगी ठरतील\nहिंदूहित’वाद’: नव्या बाटलीत जुनीच दारू\nॐ = mc² – अविनाश धर्माधिकारींचं, वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारा लेख \nमाणुसकीचा साक्षात्कार – २२ एड्सग्रस्त मुलांना घेतले दत्तक\nजो न्याय “गावसकर ते कोहली” ला, तोच न्याय “नेहरू ते मोदी” ला का नाही\nहार न मानता स्वत:चे शीर हातात घेऊन रणांगणावर धुमाकूळ घालणारा सर्वश्रेष्ठ शीख योद्धा\nभारताच्या सुवर्णमयी स्वातंत्र्ययुगातील आजच्या पिढीतील कोणत्याही भारतीयाने न पाहिलेले क्षण\nप्रकाश आणि वीज ह्यांचा संयुक्त आ���िष्कार : Liquid Bulb\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/naxal-sympathizers-moment-across-india/", "date_download": "2019-09-17T14:35:27Z", "digest": "sha1:R54MSBNFSJDGCF7GPS3VY3PWX6NCGJMU", "length": 25111, "nlines": 96, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "नक्षल समर्थकांची देशव्यापी \"चळवळ\"", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nनक्षल समर्थकांची देशव्यापी “चळवळ”\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर\n३ दिवसांपूर्वी देशभरात शहरी नक्षलवादाशी संबंधित मोठं धाडसत्र राबविण्यात आलं. भीमा-कोरेगाव पासून सुरु झालेलं प्रकरण हळुहळु गंभीर वळण घेत आज अशा एका वळणावर येऊन ठेपलं आहे की जिथे कदाचित शेवटचं युद्ध खेळावं लागेल आणि हा घाव बसला तर पुढे कदाचित नक्षली हिंसाचार हा कधीही डोकं वर काढणार नाही.\nयुद्ध म्हटल्यावर डोळ्यासमोर फारफार तर महाभारताचं युद्ध येईल जे १८ दिवसात संपलं होतं. पण जर आपण ह्या दिवस्वप्नात जगत असू तर तो दुर्दैवी गैरसमजच म्हणावा लागेल.\nशहरी नक्षलवाद हा विषय तसाही किचकट विषय आहे जो सहज समजत नाही. त्याला कारणही तशीच आहेत.\nआपल्याकडे एक प्रचलित वाक्य आहे\n“कुठला कायदा मोडला आहे का त्याने, मग ती व्यक्ती दोषी कशी\nअर्थात मुद्दा अचुक आहे, कायदा मोडला नाही म्हणजे तो गुन्हेगार नाही हे उत्तर एखाद्या व्यक्तीची दिशाभूल करायला उत्तम आहे. गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरावर राव, अरुण, वरनॉन गोन्साल्विस ही सगळी तर चळवळीची माणसं, इतिहास संशोधन, मानवाधिकार, गरीब शोषितांचा लढा हे त्यांचं कार्यक्षेत्र.\nत्यांनी कधीही भीमा कोरेगाव मध्ये पायही ठेवला नाही, एल्गार परिषदेत ते कधी उपस्थित देखील राहिले नाही मग हे सगळं स्पष्ट असतांना तुषार दामगुडेना प्रश्न विचारणारा राजदीप सरदेसाई खरा आणि लॉजिकल का वाटू शकत नाही बुद्धिभ्रम हे त्याचं ब्रह्मास्त्रच नाही का बुद्धिभ्रम हे त्याचं ब्रह्मास्त्रच नाही का पुरोगामित्वाचा किंवा बुद्धिवादाचं झूल पांघरलं तर राजदीप नक्कीच तर्कसंगत वाटेल.\nअडाणी आणि अल्पमती सामान्य माणसाला जो ह्या बुद्धिवाद्यांपेक्षा जास्त व्यवहार चतुर असतो त्याला काही तथ्य, तर्कसंगती दिसणं तर सोडाच पण राजदीप, सागरिका, कविता कृष्णन, तीस्ता, वरदाराजन, वागळे, अरुंधती रॉय, प्रशांत भूषण सारख्या हुच्च पुरोगामी मंड��ींचा फाटणारा बुरखा आणि कोळसे पाटील, कॉ प्रकाश ह्यासारख्या जातीयवादी लोकांचा खरा विद्रुप चेहराच दिसेल.\nडाव्यांची आणि पुरोगामी मंडळींची लोकशाहीची संकल्पना () ही मोठी मजेशीर असते.\nम्हणजे सनातनचे लोक पकडले गेले की तपास संस्था ह्या सरकारच्या ताब्यात नसतात, सुरक्षा यंत्रणा, पोलिस हे निष्पक्ष असतात, पण शहरी नक्षलवादाशी संबंधित कुणी सापडलं तर मात्र लगेच आविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी होते, मानवाधिकार हनन होतं.\nहळुहळु त्याचं जळजळीत रूपांतर होतं आणि मग शिव्यांची लाखोली, असंबद्ध बोलणं, सतत आरडाओरडा करणं, माझा मुडदा पडेल असं म्हणणं, आजूबाजूचे लोक आपल्यालाच संपवायला टपले आहेत असं वाटु लागणं हे सगळं Psychological trauma ची लक्षणं आहेत.\nAbraham Maslow नावाचा एक खूप मोठा अमेरिकन मनोविकारतज्ञ होऊन गेला, त्याचे Hierarchy of needs, psychological health च्या थिअरी आजही प्रमाण मानल्या जातात. ब्रुकलीन महाविद्यालयात प्राध्यापक असतांना त्याने The Dynamics of psychological security-insecurity नावाचा पेपर लिहिला होता.\nकाही दिवसांपूर्वी सहज एका रेफरन्ससाठी तो पुन्हा चाळला. त्यातले बरेचसे सिद्धांत शहरी नक्षलींशी मिळतात.\nSelf Actualization चं ध्येय गाठायला आधी माणसाच्या इतर प्राथमिक गरजा जसं की अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, सेक्स इत्यादी गोष्टी शमल्या की तो एकेक पायरी चढतो आणि मग शेवटची पायरी असते ती Self Actualization ची.\nअर्थात आयुष्याच्या उत्तरार्धात Maslow ने स्वतः मांडलेल्या थियरीत काही बदल केले खरे, आजचं वैद्यकीय मनोविज्ञान त्याला कदाचित सप्रमाण मानत नाही पण निदान लॉजिकली एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे आणि तो म्हणजे Self Actualization चं नकळत psychological trauma मध्ये कसं परिवर्तन व्हायला काय ट्रिगर लागत असेल\nते ट्रिगर लक्षात आले की नक्षलवादाची मनोवैज्ञानिक पार्श्वभुमी समजते, आणि ती समजली की त्याचे after shocks कळतात.\nसध्या ह्या शहरी नक्षलवाद्यांच्या अटकेनंतर ज्या प्रतिक्रिया वर उल्लेखलेल्या बुद्धिवाद्यांकडून आणि काही न उल्लेख केलेल्या बुद्धिवाद्यांकडून आल्या आहेत त्या after shocks ची अगदी उपयुक्त उदाहरणे आहेत. अर्थात त्याचा ट्रिगर होता ३ दिवसांपूर्वी आणि त्या आधी सुमारे महिन्याभरापूर्वी झालेली अटकसत्र. पण त्या psychological trauma चा केंद्रबिंदु हा\nहा मानसशात्रीय गाभा होता. समजायला किचकट आहे. पण विचार करा लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मधुन पदवी शिक्षण घेतलेला कोबाड गांधी, किंवा त्याची उच्चशिक्षित पत्नी अनुराधा गांधी हे दाम्पत्य, DU (दिल्ली युनिव्हर्सिटी) ची प्राध्यापिका नंदिनी सुंदर भौतिक सुखांचा त्याग करून Maslow च्या Esteem श्रेणी वरून Self Actualization वर येतात तेंव्हा हा प्रश्न सामान्य लोकांना पडत नसेल की नेमकी सगळी नक्षलसमर्थक, आणि नक्षलवादाच्या मागची चालणारी डोकी ही बुद्धिवादी कशी आहेत\nआदिवासींच्या हक्कांच्या लढ्याआडुन मुळात आदिवासी नसलेल्या ह्या लोकांचं आदिवासींशी काय कनेक्शन असावं तुम्हा-आम्हा सामान्य लोकांनाच कशाला बस्तर, दंडकारण्य मधील हरीराम सारख्या काही शरण आलेल्या नक्षलवाद्यांना देखील हाच प्रश्न पडला होता.\nअर्थात हा प्रश्न पडलेले नक्षलवादी कमीच दिसतील, कारण ते दिसायला शरण आलेले कितीसे पूर्व नक्षलवादी ह्या नक्षली टोळक्यानी जिवंत ठेवले आहेत\nमाओवादी, नक्षलवादी, किंवा शहरी नक्षलवाद समर्थक ह्यांच्याशी जे युद्ध होतंय ते पारंपरिक शस्त्रास्त्रांनी खेळणं सोपी आहे, पण हे मनोवैज्ञानिक युद्ध आहे त्यामुळे ते बंदुकांनी खेळता येत नाही त्याला त्यांच्याच शस्त्राने खेळावं लागतं, बुद्धिवादाच्या आणि त्यांच्या बॅटल फिल्डवर ते लढणे इतकं सोपी नाही.\n३ दिवसांपूर्वी झालेल्या अटकेचे पडसाद किती तीव्र उमटले १२ तासांच्या आत महाराष्ट्र पोलिसांना मानवाधिकार आयोगाची नोटिस आली.\nरोमिला थापर, प्रशांत भूषण सारखे लोक १५ ज्येष्ठ वकिलांचा ताफा घेऊन सर्वोच्च न्यायालयात पोहचले दिल्ली उच्च न्यायालयात, पुणे न्यायालयात अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या अटकासत्रांविरुद्ध आक्षेप नोंदविले गेले, त्याचवेळी माध्यमांमधील ह्यांचे हस्तक जागृत झाले, इकडे कोळसे पाटील सारखे हुच्च जातीयवादी लोक सरसावले, राजदीपने तुषार दामगुडे ह्यांच्यावर दात ओठ खात हल्ला चढविला.\nइकडे अल जजीरा, गल्फ न्यूज, साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट, बीबीसी, पाकिस्तानमधील डॉन ह्या सगळ्यांनी चहुबाजूनी हल्ला चढविला. अशा प्रकारच्या हल्ल्यांना आम्ही सायबर संगणकीय भाषेत DOS (Denial Of Service) म्हणतो.\nज्यात ज्या मशीन/सर्व्हरवर किंवा entity वर अटॅक होतो त्याला प्रचंड दबावापुढे गुडघे टेकण्याशिवाय पर्याय उरत नाही. ज्या लोकांशी हे युद्ध करायचं आहे त्यांची तयारी, त्यांचं सामर्थ्य हे काही अनपेक्षित नक्कीच नव्हतं. Psychological Trauma नंतर येणाऱ्या shocks चं प्रमाण वाढलं तर त्याला PTSD ( Post Traumatic Stress Disorder) आ���ार बळावण्याची शक्यता अधिक असते.\nअर्थात पहिल्या अटकसत्रानंतर हे अपेक्षित होतं म्हणा, पण अनपेक्षित हे होतं की ह्या सगळ्यानंतर राजदीप, कोळसे पाटील, वागळे, कविता कृष्णन, अरुंधती रॉय ह्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारची अनामिक भीती नक्कीच होती, तो स्ट्रेस जाणवत होता.\nज्याप्रकारे ही समस्त मंडळी संतापाच्या नव्हे तर भीती आणि उद्वेगाच्या भरात तुषार दामगुडे, कॅप्टन स्मिता गायकवाड ह्यांच्यावर तुटून पडली त्याला तोड नव्हती.\nही लढाई फक्त तुषार दामगुडे, कॅप्टन स्मिता गायकवाड, अक्षय बिक्कड ह्या लोकांचीच आहे का किंवा ह्या विषयावर लिहिणाऱ्या भाऊ तोरसेकर, स्वाती तोरसेकर, विनय जोशी, ओंकार दाभाडकर, सौरभ गणपत्ये ह्यांचीच आहे का किंवा ह्या विषयावर लिहिणाऱ्या भाऊ तोरसेकर, स्वाती तोरसेकर, विनय जोशी, ओंकार दाभाडकर, सौरभ गणपत्ये ह्यांचीच आहे का सामान्य लोकांनी त्यात पडु नये किंवा हा विषय समजुन घेऊच नये हा काही कायदा नाहीय.\nबुद्धिवादी मंडळी बुद्धिभ्रम करणारच पण १२ वर्ष मोदींनी न केलेल्या गुन्ह्याबद्दल गरळ ओकणारी सतत टोचणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बदनाम करणारी, कर्नल पुरोहितांवर साधं आरोपपत्र दाखल न होताही त्यांना गुन्हेगार ठरवून मोकळी होणारी उपटसूंभ दीडशहाणी टोळी आज माझ्यासारख्याच एका सामान्य घरातील तुषारना अटक केलेले लोक शहरी नक्षलवादी आहे ह्याला पुरावा काय हा प्रश्न विचारात असतील तर तो आम्ही ऐकून घेणार आहोत का\nतुषार ह्यांनी अगदी योग्य उत्तर राजदीपला दिलं की,\n“जे काही पुरावे असतील ते कोर्टात मांडू, तुम्हाला उत्तरं द्यायला बांधील नाही, मुळात तुम्ही होताच कोण”कोण एक राजदीप नावाचा संपादक काय म्हणतो ह्यापेक्षा न्यायालय काय म्हणतं हे जास्त महत्वाचं आहे, कारण त्यालाच न्यायदानाचा हक्क आहे.”\nआपण सगळ्यांनीच शहरी नक्षलवाद हा विषय समजुन घेऊयात ना. २०१९ येता येता हे अजुन गडद होत जाईल, अजून एखादं पुरस्कार वापसीचं नाटक रंगू शकतं.\nह्या सगळ्या वातावरणात पक्षभेद विसरून सगळ्यांनी ह्या नक्षलवाद विरुद्ध एकटवण्याची गरज आहे, सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कारण राष्ट्रीय सुरक्षा आपल्याला कुठल्याही पक्षीय फायदा तोट्यापेक्षा वरच असावी नाही आणि निदान राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत तरी डिफेन्सिव्ह अप्रोच न बाळगता assertive अप्रोच बाळगुयात का\nम��झे पोलिस, माझे सैनिक हे काय करतात, बोलतात हे माझ्यासाठी दहशतवाद्याच्या संरक्षणासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणाऱ्या बांडगुळांपेक्षा जास्त विश्वासार्ह आहे.\nही शहरी नक्षलवादी मंडळी आपल्या आजुबाजुलाच वावरतात, डोळे आणि कान उघडे ठेवले तर दिसतीलही. शहरी नक्षलवादावर, आणि एकूणच नक्षलवादावर प्रकाश पडण्याची अधिक आवश्यकता आहे. ४०-४५ वर्षांपूर्वी नक्षलबारी पासून सुरु झालेला हा नक्षली हैदोस शेवटची वळवळ करतोय, त्याचं डोकं ठेचायची वेळ आली आहे.\nसैन्य-पोलिस हे आपले कामं करतीलच पण ह्या कार्यात आपणही आपला खारीचा वाटा उचलूयात.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर \n← १०० कोटींची कंपनी उभी करणारे OLX चे CEO पाळतात ही दिनचर्या\nतुषार दामगुडेंचा मनुस्मृती समर्थक परंपरावाद्यांना खडा सवाल : “धर्मग्रंथ की माणसं\nया एकमेव मराठमोळ्या “अल्ट्रा मॅन”ने तब्बल ६ खंडांमधील आयर्नमॅन स्पर्धा जिंकल्यात\nइतिहासातील धडा – डंकर्कची यशस्वी माघार – आता Nolan च्या चित्रपटात\nभगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्या फाशीविरोधात एका पाकिस्तानी वकिलाची लढाई\nपूर्वीचे लोक वजन कमी करण्यासाठी जे विचित्र उपाय करायचे ते वाचून थक्क व्हायला होतं\n‘ह्या’ कारणामुळे साधू-संत वापरायचे लाकडी पादुका\nभारतीय सैन्य इतर महागड्या गाड्या नं वापरता, “जिप्सी”च का वापरतं\nपाकिस्तानच्या २,६४,००० सैनिकांना पुरून उरणारे जनरल जेकब\n१५ व्या शतकातील ह्या सम्राटाने लढण्यासाठी चक्क हिजड्यांची फौज ठेवली होती\nडोनाल्ड अमेरिकेला कुठे घेऊन जाईल नव्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आढावा\nनवाझुद्दीनच्या बाळासाहेबांवरील चित्रपटाबद्दल महत्वपूर्ण माहिती\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/goa/page/2/", "date_download": "2019-09-17T15:44:31Z", "digest": "sha1:KW4FNK6NPNONQNWGWNS6IJX2AW4U3VDI", "length": 28558, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Goa News | Latest Goa News in Marathi | Goa Local News Updates | ताज्या बातम्या गोवा | गोवा समाचार | Goa Newspaper | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारण��ची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्�� फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nगोव्यात गणपती विसर्जनावेळी राजकीय नेतेही सक्रिय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगणेशोत्सव साजरा करण्यामधील गोमंतकीयांचा उत्साह वाढतच असून सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मिरवणुकीत यंदा जास्त लोक सहभागी झाले. ... Read More\nसायबर पोलीस फेल, गुन्हेगार पास; अवघ्या ३० टक्के प्रकरणांचाच छडा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n७० टक्के प्रकरणांत तपास रखडला ... Read More\ncyber crime सायबर क्राइम\nसंपूर्ण देशात सर्वाधिक पाऊस गोव्यात; आतापर्यंत १४८ इंचांची नोंद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदादरा-नगर हवेलीत १३२ इंच, मेघालयात ८३ इंच ... Read More\nदारूच्या नशेत किरकोळ वादानंतर एका सहकाऱ्याने केला दुसऱ्याचा खून\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकिरकोळ विषयावरून मारामारी झाल्यानंतर ५३ वर्षीय स्वामीनाथन मणी यांने विश्वामित्र सिंग (वय ५१) याच्या डोक्यावर, पोटावर तसेच अन्य ठिकाणी धारदार वस्तूने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. ... Read More\nगोव्यात फॉर्मेलिन प्रकरणात राजीव गोम्स यांची याचिका न्यायालयाने फेटाळली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसंपूर्ण गोव्यात गाजलेल्या मासळीतील फॉर्मेलिन प्रकरणात आज गुरुवारी न्यायालयाने निवाडा दिला. ... Read More\nCourt goa न्यायालय गोवा\nम्हादई प्रश्नी न्यायालयीन कक्षेबाहेर वाटाघाटींची शक्यता गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी फेटाळली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nम्हादई पाणी तंटा लवादाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निवाडा देऊन पाणीवांटप निश्चित केले होते. ... Read More\nवादांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपणजी : सरकारमध्ये व सरकारबाहेर सध्या विविध प्रकारचे वाद निर्माण होत आहेत. या पाश्र्वभूमीवर दोन महिन्यांनंतर आता मुख्यमंत्री भाजपच्या ... ... Read More\nविलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी म्हापसा अर्बनची विशेष आमसभा २१ रोजी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nम्हापसा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह बॅँक ऑफ गोवाचे पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत (पीएमसी) विलीनीकरणाच्या दिशेने जाणाऱ्या पावलावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बँकेच्या भागधारकांची विशेष आमसभा २१ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. ... Read More\nधावपट्टीच्या डागडुजीसाठी विमानसेवा बंद ठेवण्याला गोव्यात विरोध\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगोवा विमानतळ दुरुस्तीसाठी काही वेळ बंद ठेवण्याच्या नौदलाच्या निर्णयामुळे ��ा विमानतळाच्या उपयुक्ततेविषयी पुन्हा एकदा शंका व्यक्त करण्यात येत आहेत. ... Read More\ngoa Airport गोवा विमानतळ\nदुरुस्त मोटर वाहन कायदा तत्काळ लागू करा, मद्यपी चालकांना रोखा - सुदिन ढवळीकर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराज्यातील रस्त्यांवर खड्डे असल्याचे कारण देऊन सरकारने मोटर वाहन कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी लांबणीवर टाकणो हे चुकीचे आहे. ... Read More\ngoa traffic police गोवा वाहतूक पोलीस\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मॅच फिक्सिंग बिग बॉस 13 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका शेअर बाजार आयफा अॅवॉर्ड अफगाणिस्तान चांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठे��ून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/category/maratha-kranti-morcha/page/3/", "date_download": "2019-09-17T14:41:48Z", "digest": "sha1:GG3XY3TT2KVNCGJF3JRBF5X6Q2BJYPEK", "length": 82361, "nlines": 203, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "Maratha Kranti Morcha Archives - Page 3 of 4 - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nबुलेटने नाही बॅलेटने उत्तर देऊ – मराठा युवतीने मुख्यमंत्र्याना सुनावले\nकोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षण यासह मराठयांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचार विरोधात मराठा समाजातील युवतींनी आज अकोला दौऱ्यावर असणार्‍या मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवला, यावेळी मुख्यमंञ्यासमवेत मंञी रणजित पाटील, मंञी गिरिश महाजन उपस्थित होते.\nयावेळी मुख्यमंत्र्यांनी आंदोलक युवतींशी चर्चा केली. यावेळी हिमानी भालतिलक या युवतीने “आम्ही आता बुलेटने नाही बॅलेटने उत्तर देणार” असल्याचा टोला थेट मुख्यमंत्र्यांना लगावला. सत्ता असतांनाही भाजप सरकार कोपर्डी सारख्या प्रकरणांमध्ये दिरंगाई करीत असून आगामी निवडणुकांमध्ये आम्ही मराठे आता मतपेटीतूनच उत्तर देणार असल्याचे या युवतीने थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशुन म्हटले. या युवतीने धाडस करीत थेट मुख्यमंत्र्यांवरच प्रश्नांची सरबत्ती केली.\nमराठा क्रांती मोर्चा एक पत्रकार के नजर से\nमराठा क्रांती मोर्चा के बारें में विनोद जगदाले news24 के वरिष्ठ पत्रकार ने अपने अनुभव और विचार साझा किये है..\nसातारा-पुणे हाईवे से गुजरते समय आपसे कुछ बातें शेयर कर रहा हूं, जरा ध्यान दीजिएगा बता दूं कि मराठा क्रांति मोर्चा की कवरेज के लिए मैं दो दिन सातारा में था, इससे पहले नवी मुंबई में मराठा क्रांति मोर्चा का कवरेज किया था बता दूं कि मराठा क्रांति मोर्चा की कवरेज के लिए मैं दो दिन सातारा में था, इससे पहले नवी मुंबई में मराठा क्रांति मोर्चा का कवरेज किया था सातारा के मोर्चे में एक बात मुख्य रूप से उजागर हुई कि आरक्षण को लेकर मराठा समाज की महिलाएं काफी बड़ी तादात में आज भी इस मोर्चे में शामिल हुईं\nपहले तो 2 किलोमीटर मैं खुद मोर्चे के साथ चला फिर सोचा कि चलो मोर्चे में शामिल वकील और डॉक्टर्स का क्या कहना है देखते हैं, मोर्चे के स्टार्टिंग पॉइंट से मैं चल रहा था कि राधिका रोड पर मोर्चा आते ही मैं वहां रुक गया और सोचा कि कुछ ही देर में महिलाओं का मोर्चा आगे बढ़ेगा तो उनके पीछे चले आ रहे पुरुषों (डॉक्टर और वकील) से बात कर लूंगा, लेकिन मेरा वह कयास जल्द झूठा साबित हो गया फिर सोचा कि चलो मोर्चे में शामिल वकील और डॉक्टर्स का क्या कहना है देखते हैं, मोर्चे के स्टार्टिंग पॉइंट से मैं चल रहा था कि राधिका रोड पर मोर्चा आते ही मैं वहां रुक गया और सोचा कि कुछ ही देर में महिलाओं का मोर्चा आगे बढ़ेगा तो उनके पीछे चले आ रहे पुरुषों (डॉक्टर और वकील) से बात कर लूंगा, लेकिन मेरा वह कयास जल्द झूठा साबित हो गया 2 घंटे 3 मिनट बाद महिलाओं का मोर्चा समाप्त हुआ और फिर मैंने दूसरे लोगों से बात की… 2 घंटे 3 मिनट बाद महिलाओं का मोर्चा समाप्त हुआ और फिर मैंने दूसरे लोगों से बात की… कहने की बात यह है कि अब तक जितने भी जिलों में मराठा मोर्चे हुए हैं, उनमें रिकॉर्ड तोड़ भीड़ इसी मोर्चे में देखी गई कहने की बात यह है कि अब तक जितने भी जिलों में मराठा मोर्चे हुए हैं, उनमें रिकॉर्ड तोड़ भीड़ इसी मोर्चे में देखी गई वह भी शायद इसलिए कि यह मोर्चा मराठा साम्राज्य की राजधानी में हो रहा था वह भी शायद इसलिए कि यह मोर्चा मराठा साम्राज्य की राजधानी में हो रहा था वैसे लोगों को लग रहा होगा कि मैं इस मोर्चे की तारीफ कर रहा हूं, लेकिन ऐसा जरा भी नहीं है वैसे लोगों को लग रहा होगा कि मैं इस मोर्चे की तारीफ कर रहा हूं, लेकिन ऐसा जरा भी नहीं है मैंने तो बस सच्चाई ही बयां की है\nदोस्तों ध्यान रहे कि मेरे इस पोस्ट को जो लोग मेरी जाति से जोड़कर देखेंगे, उन महानुभावों को बता दूं कि पत्रकार की कोई जाति नहीं होती हमारा काम सिर्फ लाखों लोगों की बात को जन-जन में पहुँचाना होता है हमारा काम सिर्फ लाखों लोगों की बात को जन-जन में पहुँचाना होता है मोर्चे से एक दिन पहले ही कई युवा मोटर साइकिल पर मोर्चे के लिए माहौल बना रहे थे मोर्चे से एक दिन पहले ही कई युवा मोटर साइकिल पर मोर्चे के लिए माहौल बना रहे थे उसी रात 11:30 मिनट पर, 8 से 13 साल के 15-20 बच्चों ने साइकिल रैली निकाली, जहां बच्चे ‘एक मराठा एक लाख मराठा के बराबर’ नारा देते हुए सातारा की गलियों में घूम रहे थे उसी रात 11:30 मिनट पर, 8 से 13 साल के 15-20 बच्चों ने साइकिल रैली निकाली, जहां बच्चे ‘एक मराठा एक लाख मराठा के बराबर’ नारा देते हुए सातारा की गलियों में घूम रहे थे समझ में नहीं आता कि जिसमें बच्चों से लेकर महिलाओं तक का बड़ा हुजूम शामिल है और जो मोर्चा दिन प्रतिदिन बड़ा रूप लेता जा रहा है, आखिर मराठाओं के इस अभियान पर सरकार अब तक चुप क्यों बैठी है और कोई कदम क्यों नहीं उठा रही है\nबहरहाल, आज के मराठा साम्राज्य की राजधानी सातारा में हुए मराठा क्रांति मोर्चे से आभास रहा है कि मराठाओं ने अपने साम्राज्य की राजधानी को जीत लिया, अब उनका अगला मुकाम देश की आर्थिक राजधानी मायानगरी मुंबई को अपनी ताकत दिखाने का है\nजय हिंद, जय महाराष्ट्र…\nअवघे सातारा झाले मराठामय – राजधानी साताऱ्यात मराठा क्रांती मोर्चाला प्रचंड प्रतिसाद\nसातारा – दिनांक 3 ऑक्टोबर\nमराठा समाज्याच्या प्रमुख मागण्यांसाठी गेले अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला साताऱ्यातील मराठा क्रांती मूक मोर्चा आज मराठयांच्या उस्फुर्त प्रतिसादाने पार पडला. सकाळी 11 वाजता शहरातील छत्रपती शाहू स्टेडियम पासून मोर्चाला सुरवात झाली. साताऱ्यातील मोर्चा यशस्वी करण्यासाठी राज्याच्या सर्व भागांमधून लोक मोठ्या संख्येने काल रात्रीपासूनच साताऱ्यात येण्यास सुरवात झाली होती. मोर्च्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील लोकांनी घराला टाळे लावून संपूर्ण कुटुंबासह राजधानी साताऱ्यात आली होती.\nहातामध्ये भगवे झेंडे, डोक्यावर भगवे फेटे, छातीवर छत्रपती शिवाजी माहाराज्यांचे बिल्ले असणारे मावळे लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. महिलांचा सहभा��ही लक्षणीय होता तर युवतींनी बाईकरॅली द्वारे आपला सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा भगिनींनी मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर मोर्च्याची सांगता करण्यात आली.\nजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देताना मराठा भगिनी\nमराठा क्रांती मोर्चा सातारा – ड्रोन फोटो\nकोण आहे मराठा मोर्चाच्या मागे शरद पवार की मराठा संघटना शरद पवार की मराठा संघटना आरएसएस की पुरोगामी पुतिन आहे की ओबामा की ही ट्रम्पचीच चाल आहे की ही ट्रम्पचीच चाल आहे \nखारघर, नवी मुंबई दिनांक- १ आॅक्टोबर २०१६\nकाही म्हणा, मराठा क्रांती मोर्चांमुळे राज्यात मोठी सामाजिक घुसळण सुरु झालीय. सगळ्यांनाच जाग आलीय. भल्याभल्यांना मराठा मोर्चाचा मोह आवरता आला नाही. साहजिकच मी आणि माझे कुटुंबियदेखील त्याला अपवाद नव्हतो. आम्ही जातीनं नवी मुंबईतल्या खारघरच्या मोर्चात सहभागी झालो होतो. मुळात नावातच पाटील असल्यामुळे जात लपवायचाही प्रश्न नव्हता. अनेकांच्या आडनावातला अनेकदा गुंता सुटत नाही. तोही प्रश्न माझ्यासाठी नव्हता. आणि तसं चोरून ठेवण्यासारखं काही उरलंच नाही. पण असो…\nमला अजून एक समजलं नाही, की आतापर्यंत विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात शेकडो जातींचे मोर्चे आले आणि गेले; पण कधी कोणाला मराठा मोर्चासारखी चर्चा करावी वाटलं नाही. खरं तर, मराठा जातीचा मोर्चा ही आता काहींची पोटदुखी झालीय तर, काहींना शांत राहून दोन जातीतल्या संघर्षातली गंमत बघताना गुदगुल्या होत आहेत. मोर्चातील शिस्त, आचारसंहिता, लाखांची संख्या यासारख्या गोष्टींचे देशभरात कौतुक होत आहे. मराठा मोर्चाला काही ठिकाणी ब्राम्हण, मुस्लिम, जैन समाजातील अनेक संघटनांनी उघडपणे पाठींबा दिला. तर दलित, ओबिसी, समाजातील काही संघटनांनी त्याला विरोध दर्शविला, हे पण जगजाहीर आहे.\nअनेक ग्रुपवर चर्चा, वाद, विवाद, धमकीवजा इशारे, टोमणे, टीका-टिपणी यासारख्या गोष्टींचा बाजार फुललाय. काही जण जणू आपणच जातीअंताचे ठेकेदार असल्याचा आव आणून दुसऱ्याकडे संशयी नजरेने पहायला लागलेत. काही जण मराठ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायला लागलेत. त्यामुळे मराठा जातीचे पत्रकारदेखील मोर्चाच्या बातम्यां पोस्ट टाकताना विचार करू लागलेत. साधी गोष्ट आहे व्हाट्स अॅप ग्रुपवर हजारो बातम्या शेअर केल्या जातात. कोणी प्रेसनोट टाकतो तर कोणी पीसीची इन्फो टाकतो. को���ी फाॅरवर्डेड म्हणतो तर कोणी प्लिज चेक म्हणतो. पण या मराठा क्रांती मुक मोर्चाच्या बातम्याच शेअर झाल्या नाही. मराठा जातीचेच नव्हे तर काही अपवाद वगळता इतर कोणत्याही पत्रकाराने देखील मोर्चाची बातमीच पत्रकारांच्या ग्रुपवर शेअर केली नाही. इथूनच जातीची खरी ओळख सुरू झाली….\nदोन ओळीची बातमी लिहायची नाही आणि पत्रकारांनी कसं फेअर जर्नालिझम केलं पाहिजे याची अक्कल शिकवायची. जर आपण एवढं निरपेक्ष आहोत असं ज्यांना वाटतं त्यांना का नाही वाटलं की लाखाच्या संख्येने एवढे मोर्चे निघत आहेत. ते कशासाठी निघत आहेत त्याच्या मुळाशी जावं असं कधी का नाही वाटलं त्याच्या मुळाशी जावं असं कधी का नाही वाटलं कोण आहे या मोर्चाच्या मागे कोण आहे या मोर्चाच्या मागे शरद पवार की मराठा संघटना शरद पवार की मराठा संघटना आरएसएस की पुरोगामी पुतिन आहे की ओबामा की ही ट्रम्पचीच चाल आहे की ही ट्रम्पचीच चाल आहे जेणेकरुन ‘अमेरिकन मराठे’ त्याला मतं देतील. अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. पण काठावरूनच हुशारी दाखवायची. प्रश्नाच्या मुळाशी जायचं नाही आणि उगाच आपल्या मुळावर उठलेत अशी बोंब ठोकायची हे बरं नाही. या मोर्चाच्या मागण्या काय आहेत जेणेकरुन ‘अमेरिकन मराठे’ त्याला मतं देतील. अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. पण काठावरूनच हुशारी दाखवायची. प्रश्नाच्या मुळाशी जायचं नाही आणि उगाच आपल्या मुळावर उठलेत अशी बोंब ठोकायची हे बरं नाही. या मोर्चाच्या मागण्या काय आहेत त्याचं निवेदन किती पत्रकारांनी वाचलं त्याचं निवेदन किती पत्रकारांनी वाचलं कोणी तरी पोस्ट टाकतो त्याच्यावरूर लगेच आपल्या सोयीची असेल तर एका जातीच्या “अंगठ्यानी” लाईक करायचं. मग लगेच तिकडून दुसऱ्या जातीची कमेंट. मग सुरू होतं ते नेहमीचं…\nखरं तर, या मोर्चाची सुरूवात कशी झाली एवढंच सांगता येईल. पण पुढे आता तो कुणाच्या हातात देखील राहिलेला नाही, हेही तितकंच खरं… तरीही काहीजण अकलेचे तारे तोडतात हे वाईट. विशेषतः इंग्रजी माध्यमांतून येणाऱ्या बातम्या ज्या लोकांचा मोर्चाशी संबध नाही अशां लोकांची मतं घेवून छापण्यात येत आहेत. मोर्चाला दलितविरोधी ठरवण्याचा विनाकारण प्रयत्न करत आहेत. त्यातल्या त्यात मराठा मोर्चांमागे हे शरद पवार, सहकार कायद्याची कडक अमंलबजावणी, ब्राम्हण मुख्यमंत्री, यासारख्या कथित गोष्टींचा वापर करून बातम्यांची पेरणी पद्धशीरपणे सुरू झाली. कधीकधी हसू येतं या बातम्यांचं. बातम्या देणारी “बांडगुळं” कोण आहेत, हे पत्रकारितेत असल्यामुळे सहज कळतं.\nपण असो… जसजशी मोर्चाची व्याप्ती वाढत गेली तसतशी मोर्चांबद्दल मनातल्या मनात तिरस्कार कऱणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. ॲट्राॅसिटीच्या मुद्यामुळे दलित समाज दुखावला गेला तर आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी दुखावले. खरं तर, या मोर्चांमुळे आता सर्व जातींना जाग आली. त्यांनाही आपले प्रश्न आता कळायला लागले आहेत. ही बाब निरोगी समाजासाठी पोषक मानली पाहिजे. पण कुणाची पोटदुखी वाढली असेल तर त्याला इलाज नाही. मराठा हा बहुजन समाजात मोठा भाऊ मानला जातो. कदाचित त्यामुळेच मराठा मोर्चांची काॅपी करू लागले. असं आपल्या कुटूंबातही होतं. मोठ्याचं अनुकरण केल्याने काही बिघडणार नाही. ज्या मोर्चाची आचारसंहिता हे या मोर्चाचं गमक आहे. तरीसुद्धा उगाच आपली अक्कल पाजळाची. याच्या मागे कोण असा संभ्रम निर्माण करायचा. समजा शरद पवार असतील तर तुमच्या बापाचं काय जातं…. शरद पवारांनी जातीसाठी केलं म्हणून त्यांना जातीयवाद म्हणा आणि त्यांना राजकारणातून हद्दपार करा. ज्यांना जात नाही अशांना सत्तेवर आणा. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांमध्ये काहीही फरक पडणार नाही. मुळात बहुतांशी मराठा हा शेतकरी आहे. प्रश्न हे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. पण बदलत्या परिस्थितीत या तिन्ही गोष्टींमध्ये जात आडवी येत असल्यामुळे मराठा समाजाला ती त्याच्या प्रगतीतला अडथळा वाटत आहे. मराठा समाजातील नव्या पिढीच्या मनात याचीच खदखद दिसून येते. मोर्चातल्या त्यांच्या प्रचंड सहभागावरून हेच दिसून येते.\nमहागाई वाढली तर जातींचे मोर्चे निघतील का जेव्हा जातीशी निगडित प्रश्न अाहेत तिथं जात कशी बाजूला जाईल जेव्हा जातीशी निगडित प्रश्न अाहेत तिथं जात कशी बाजूला जाईल या मोर्चांची ताकद दिवसेंदिवस वाढण्यास सरकारच जबाबदार आहे. त्यासाठी गेल्या पावसाळी अधिवेशनातल्या सगळ्या घडामोडी तपासल्या की सहज लक्षात येईल. तात्पुरती मलमपट्टी आणि सत्तेच्या बळावर आवाज दाबला कि असचं होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची भाषा खूपच बदलली. ते अपेक्षितच आहे. अधिवेशन काळात जोरजोरात आरडाओरड करताना ते ���िसायचे. आपल्यापेक्षा ज्येष्ठ नेत्यांची कशी जिरवली अशा अविर्भावात वावरणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आवाज मराठा मोर्चानंतर थोडासा क्षीण होताना दिसतोय. मोर्चांवर तोडगा निघाला की ते पुन्हा चढ्या आवाजात बोलतीलही. ते महत्वाचे नाही. पण आता नव्याने सोशल मिडियावर ब्राम्हणांच्या हातूनच मराठ्यांना आरक्षण मिळणार असे मेसेज फिरवून खिजवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. पण हे काही नवीन नाही. छत्रपती शिवाजी महाराज ते राजर्षी शाहू महाराज आणि आतापर्यंत ब्राम्हणांच्या हातूनच सगळ्या गोष्टी घडल्या. लोकशाहीच्या देशात मुख्यमंत्री हे घटनात्मक पद आहे, ते कोण्या एका जातीचे नाही. पण तरीही कुणाला वाटत असेल तर त्याला कोणाची हरकत नाही. कारण हा वाद जुनाच आहे, तो अनेकजण सोयीनुसार वापरतात. उदा. प्रादेशिक वादावर बोलताना पश्चिम महाराष्ट्रावर टिका करायची आणि विदर्भातील किती मुख्यमंत्री आणि किती काळ होते याची चर्चा करायची. मराठ्यांना आरक्षण पाहिजे म्हटलं की मग मराठा जातीचे किती मुख्यमंत्री झाले हे सांगायचं हे बरं नाही, असो.\nमुद्दा हा मराठ्यांच्या मागण्यांचा आहे. त्या समजावून घेतल्या पाहिजेत. मुळात हे मोर्चे लाखोंच्या संख्येने आणि संघटितपणे होण्याला एक पार्श्वभूमी आहे. याच वर्षी १४ जुलैला कोल्हापूरला “मराठा गोलमेज परिषद” आयोजित करण्यात आली होती. मराठा समाजातील सामाजिक, सांस्कृतिक सुधारणा, आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षण, प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवन, मराठ्यांचा इतिहास, हुंडाबंदी, अंद्धश्रद्धा, व्यवसाय यासारख्या १८ ठरावांवर चर्चा झाली. त्यातच ३ आॅगस्टला मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. परिषदेतच संध्याकाळी अचानक एक धक्कादायक बातमी नगरच्या काही प्रतिनिधींना समजली. ती म्हणजे, आदल्या दिवशी १३ जुलैला रात्री कोपर्डीत एका चिमुरडीचा बलात्कार करून खून झाला. त्यामुळे नगरचे प्रतिनिधी संजीव भोर, अवधूत पवार, सोमनाथ कराळे तातडीने नगरला रवाना झाले.\nया घटनेतील गांभीर्य पालकमंत्री राम शिदेंना पण आलं नव्हतं. त्यामुळं १५ जुलैनंतर समाज रस्त्यावर उतरला. या घटनेतले गांभिर्य वाढत गेले. त्याचवेळी अॅट्राॅसिटीचा मुद्दा पुढे आला. तरीही काहीजण याबाबतची थेअरी मांडत बसले. अॅट्राॅसिटीचा आणि बलात्काराचा काय सबंध यावर चर्चा रंगवल्या गेल्या. पण कुणीही त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला नाही. दलित विरूद्ध मराठा यातच सगळेजण मग्न झाले…..\nत्या बातमीची तिव्रता १७-१८ तारखेनंतर वाढत गेली. अधिवेशनात ज्यावेळी विखे-पाटलांनी हा प्रश्न मांडला त्याचवेळी मोठा हंगामा झाला. मुख्यमंत्री अधिक गृहमंत्र्यांनी म्हणजे फडणवीसांनी एकदम कडक उत्तर देवून विरोधकांची कशी जिरवली, यात धन्यता मानली. दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक झाले. पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांनी या घटनेचे गांभिर्य सांगूनही विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे कोपर्डीच्या चर्चेची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणायची वेळ आली होती. एकीकडे विरोधक चर्चा करण्यासाठी आग्रही होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असे म्हणत होते, पण अध्यक्षांनी चर्चेस नकार दिला. त्यामुळे विरोधक चांगलेच संतापले. पण नंतर सगळी सारवासारव झाली आणि सगळेच दुसऱ्या विषयात मग्न… खरं तर, आपणही या मोर्चात सगळं विसरून गेलो आहोत.\nमुळात कोपर्डीचा उद्रेक सरकारने गांभिर्याने घेतला नाही. अधिवेशनात समाधानकारक उत्तर मिळालं नाही म्हणून अहमदनगरच्या कर्जतमध्ये मोर्चा निघाला. दरम्यान विविध मराठा संघटनांनी मुंबईत मोर्चा काढण्याची परवानगी मागितली पण सरकारने ती नाकारली. त्यानंतर कोल्हापूरचे इंद्रजित सावंत, नितेश राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेवून ही बाब सांगितली होती. पण त्याची दखल फारशी कुणी घेतली नाही. त्यावेळीही आंदोलकांची मागणी बलात्काऱ्यांना फाशी आणि ॲट्राॅसिटीच्या गैरवापराविरूद्ध होती. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचीही मागणी होती. त्यात कसलीही लपवाछपवी असायचं कारणच नाही.\nदरम्यान, या प्रकरणातील आरोपींची जात आणि त्याच्याशी संबंधित ॲट्राॅसिटीची धमकी यावर स्थानिक लोकांनी आवाज उठवल्यानंतर हे प्रकरण वाढत गेलं. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांना कोपर्डीला येण्यास मराठा समाजातील काही तरूणांनी विरोध केला. पोलिसांनीसुद्धा लगेच दलित नेत्यांनी कोपर्डीला जाऊ नये, असा नियम केला. मग खऱ्या अर्थानं सुरू झालं राजकारण आणि काही माध्यमांचं ‘दळण’.\nशरद पवारांचं आणि राज ठाकरे याचं ॲट्राॅसिटीबद्दलचं वक्तव्य. त्यापाठोपाठ उदयनराजे भोसले उ���रले. मग अजूनच मज्जा. अक्षरश: खिस पाडला सगळ्यांनी. ज्याच्यां त्याच्यां मनात अनेक दिवसांपासून ॲट्राॅसिटीबद्दल साचलेलं पित्त ते भडाभडा बाहेर पडलं. निमित्त मात्र पवार, ठाकरे, भोसले यांचं झालं. त्यात प्रतिमोर्चाचा मुद्दा मिळाला. पण कोपर्डीप्रकरणी सामाजिक तेढ निर्माण होऊ नये त्यामुळे प्रतिमोर्चे काढू नयेत अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्यानंतर कुठे थोडा तणाव कमी झाला.\nया घडामोडी सुरू असताना ९ आॅगस्टला औरंगाबाद इथं मराठा क्रांती मूक मोर्चा झाला. विविध १२-१३ मराठा संघटना एकत्र आल्या. सर्व मतभेद बाजूला ठेवून त्यांनी आधी स्वत:ला आचारसंहिता लागू केली आणि नंतर दुसऱ्यांना सांगितली. त्यांच्या आदर्श संहितेचं दर्शन सगळ्या जगाला पहायला मिळतंय. तो मोर्चा मूक होता पण धडकी भरवणारा होता. अनेकांची झोप उडवणारा होता. तरीही मुद्दामहून त्या मोर्चाची दखल घेतली गेली नाही. तरीही काही पेपरमध्ये मोर्चाची बातमी सिंगल काॅलम आणि पवार-भोसले-ठाकरेंची ॲट्राॅसिटी बातमी हाप पेज… दोन पॉवरफुल मराठ्यांसह एक सीकेपी आयता मिळाला…छाप की छाप मराठा विरूद्ध दलित आयती संधी सोडायची कशाला मराठा विरूद्ध दलित आयती संधी सोडायची कशाला पण सोशल मिडियाची कमाल इतकी कि मराठ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना भिकच घातली नाही. तिथूनच खऱ्या अर्थानं टिव्ही चॅनल्सची आणि पेपरवाल्यांची गोची सुरू झाली.\nपाच लाखांचा मोर्चा काढूनदेखील माध्यमांनी आपली दखल घेतली नसल्याची खंत मराठ्यांनी मनात ठेवली. मराठा तरूणांनी सोशल मिडिया हाच आपला मिडिया मानून आतापर्यंत मोर्चा पुढे नेला आहे. आणि इथूनच माध्यमांची खरी फरफट सुरू झाली. आता कोणी हाप पेज छापतोय तर कोणी फुल पेज… अनेकांनी आता आपला पेपरच मराठ्यांच्या चरणी अर्पण केलाय. अमूक एका मोर्चाची बातमी तुम्ही छापली नाही म्हणून आम्ही तुमचा पेपर बंद करतो. अशी एक पोस्ट पडली की लगेच सगळे टरकतात. टिव्ही चॅनल्सचीसुद्धा स्थिती त्यापेक्षा काही वेगळी नाही.\nमराठा मोर्चा हा शिस्तबद्धपणे आणि शांततेत निघतो, याबद्दल मुख्यमंत्र्यांसह सगळेच राजकारणी कौतुकाच्या बाता मारतात आणि मूळ मुद्याला बगल देतात. हा चालूपणाच आहे. आम्ही चर्चेला तयार आहोत म्हणायचं. पण चर्चा कोणाशी करणार हे नाही सांगायचं. लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मोर���चाला चेहराच नाही, हे ठाऊक असतानासुद्धा मंत्री गट प्रत्येक जिल्ह्यातील आयोजकांशी जाऊन चर्चा करेल, असं चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केलं. मुळात मराठा मोर्चाची आचारसंहिता सर्वजण काटेकोरपणे पाळतात. त्यामध्ये कोणी नेता नाही की पदाधिकारी नाही. त्यामुळे सरकार कुणाशी चर्चा करणार असा प्रश्न निर्माण होतो. याआधी “चर्चा कसली करता निर्णय घ्या” असा मेसेज मराठा मोर्चात फिरलेला आहे. त्यामुळे कोणीही मराठा आता सरकारबरोबर चर्चेला जाण्याचं धाडस करणार नाही. संघटनेवालेही नाही आणि राजकारणी तर नाहीच नाही.\nसरकारला वाटतं तितकं आता हे प्रकरण सोपं राहिलेलं नाही. मोर्चामागे पवारांचा हात आहे, सामनामधलं कार्टून, साखर सम्राट, शिक्षण सम्राट, मोर्चेकऱ्यांचे कौतुक, मुख्यमंत्र्यांचं भावनिक भाषण हे काही मराठ्यांच्या मागण्यांचं उत्तर राहिलेलं नाही. केवळ कृती हेच उत्तर असेल. मराठा क्रांती मोर्चांच्या निवेदनांमधून सगळ्या मागण्या सरकारपर्यंत पोहचलेल्या आहेत. पण मुख्यमंत्री म्हणतात की मागाण्यांमध्ये एकवाक्यता नाही. माझ्यामते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्या असतीलही. मुख्य मागण्यांसह इतर मागण्यांची यादी बरीच आहे. त्यामुळे मराठा समाजाला अपेक्षित असलेल्या मागण्या सरकारला माहित नाहीत, असं म्हणायचं कारणच नाही.\nमराठा समाजाच्या नाकावर टिच्चून ब. म. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, तो सरकारने मागे घ्यावा ही मागणी आधीचीच आहे. पण त्या मागणीपेक्षा इतर मागण्यांना मुक मोर्चाने महत्व दिले आहे. त्यातील महत्वाच्या मागण्या…\n१) कोपर्डी घटनेतील आरोपीवर शिघ्रगतीने आरोपपत्र दाखल करून खटल्याचा निर्णय लावणे;\n२) ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर व त्यामुळे मराठा समाजावर होणारा अन्याय अत्याचार;\n३) मराठा जातीच्या अर्जदारांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळणे;\n४) शेतीमालाला हमीभाव मिळणे;\n५) छत्रपती शिवरायांचे मुंबईत भव्य स्मारक उभारणे;\n६) मराठा समाजासाठी नोकरीत आरक्षण;\n७) अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाजासाठी सीमित करून योजना राबविणे;\n८) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे;\n९) जमीन संपादन करून शेतकऱ्यांना भिकेला लावणे बंद करणे;\n१०) आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी;\nया वरील मागण्यांवर सरकारने कोणत्याही तथाकथि�� मराठा नेत्यांना बोलावून चर्चा करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तसेच सरकारी स्तरावर कमिट्या, सब-कमिट्या नेमून धूळफेक करू नये, अशीच एकमुखी मागणी सोशल मिडियावर झळकत आहे.\nगेल्या ३०० वर्षांत प्रथमच मराठा समाज जागा झालेला नाही, तर एकत्र आला आहे. कोणत्याही नेतृत्वाशिवाय आपल्या तीव्र भावना इतक्या संयमी व शिस्तबद्धपणे व्यक्त केल्या जात आहेत. राज्यातच नव्हे तर देशात हे पहिल्यांदाच घडत आहे. नाहीतर सामनातल्या कार्टून सारखा खोडसाळपणा पुन्हा होऊ शकतो. मराठा समाज इतका दिलदार आहे की त्यानं माफही केलं असतं. पण प्रतिष्ठेचा मुद्दा करून संजय राऊत यांनी माफी मागितली नाही. याची सल मराठ्यांच्या मनांत आता कायमची राहिली. त्याची किंमत शिवसेनेला आज ना उद्या मोजावी लागणार यात शंका नाही.\nया मोर्चांची दिशा भरकटण्याआधी सरकारने तात्काळ कृती केली पाहिजे. पण चर्चा कुणाशी करायची हा प्रश्न जर सरकारसमोर असेल तर विशेष अधिवेशन बोलवण्याचा पर्यायसुद्धा सरकारकडे आहे. त्यामध्ये या सर्व मागण्या किंवा मुद्द्यांवर सरकारने निर्णय घेऊन ते पत्रकार परिषदेमधे जाहीर करावेत, अशी मराठा मोर्चाची विनंती आहे.\nत्याचवेळी ज्या मागण्या सरकारला मान्य करणं शक्य नाही त्यादेखील सरकारने सांगितल्या पाहिजेत. त्यावर काहीच तोडगा काढला नाही तर हे आंदोलन कोणत्या दिशेला जाईल, याची कल्पना सरकारला आहे. मुख्यमंत्री सक्षम असल्यामुळे त्यांना कुणी शिकवण्याची गरजही नाही. त्यामुळे ज्या मागण्या अवाजवी असतील त्या मागे ठेवू शकतात. तसचं ज्या मागण्यांमध्ये कायदेशीर अडथळे आहेत, त्या बाबतही सरकारने स्पष्टता ठेवायला हवी. नाही तर अवघड जागेचं दुखणं होईल. जेवढी पारदर्शकता येईल तेवढं सरकारचं काम सोपं होईल. या मोर्चाचे ‘लक्ष’ निश्चित असल्यामुळे ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये मूक मोर्चा विरून जाईल या भ्रमात कुणी राहू नये.\nआता सरकारपुढे जो पेच असणार आहे तो मराठा आरक्षण आणि अॅट्राॅसिटीचा. यामधील कायदेशीर बाबी केंद्र सरकार आणि कोर्टाशी संबधित आहेत. आणि त्या मराठा समाजाला माहित नाहीत, असं मानण्याचं कारण नाही. तेवढा हा समाज प्रगल्भ आहे. मुळात त्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकार गंभीर आहे की नाही, यासाठी सरकारला विश्वासास पात्र ठरावं लागेल. मराठा आरक्षण आणि अॅट्राॅसिटीचा विषय सहजासहजी सुटणारा नसला तरी आता सरकारचा इतका अभ्यास झाला आहे की मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्याची आवश्यकता नाही. पण इतर मागण्यांसाठी सरकार कोणाची वाट पाहतयं हे कळायला पाहिजे. मराठा मोर्चांमुळे राज्यात मोठी सामाजिक घुसळण सुरू झालीय. सगळ्या जाती-धर्माचे लोक आपापल्या मागण्या घेवून रस्त्यावर उतरत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची वेळ निघून गेली आहे, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. म्हणूनच आता कृती करण्याचीच वेळ आली आहे. मोर्चाच्या मागे कोण आहे याचा शोध घेण्यात खरंच वेळ दवडू नका. कारण या मोर्चांना चेहरा नाही. पण या मोर्चांचा आत्मा मात्र ‘ती’ चिमुरडीच आहे \n‘सामना’तील व्यंगचित्राबद्दल उद्धव ठाकरेंकडून जाहीर माफी\nमुंबई : ‘सामना’तील वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर माफी मागितली आहे. “व्यंगचित्रामुळे भावना दुखावल्या असल्यास, शिवसेनेचा प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील माझ्या माता-भगिनींची माफी मागतो.”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागितली आहे.\nगेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाईंनी काढलेल्या व्यंगचित्रावरुन राज्यातील राजकारण तापलं होतं. मराठा मोर्चांबद्दल वादग्रस्त ठरलेल्या व्यंगचित्रावरुन शिवसेनेवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी ‘सामना’तून दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, तरीही वाद कमी होण्याचा नाव घेत नव्हता. अखेर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी मागितली आहे.\nउद्धव ठाकरेंकडून जाहीर माफीनामा\n“शिवराय आमचे दैवत आहेत. त्यामुळे आम्ही कधीही महिलांचा अवमान केला नाही. शिवसैनिक माता भगिनींचा अपमान करु शकत नाही. मात्र, तरीही महाराष्ट्रातल्या माता भगिनींना सांगतोय की, व्यंगचित्रामुळे भावना दुखावल्या असल्यास शिवसेनेचा प्रमुख म्हणून माफी मागतो.”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागितली.\n“गेल्या आठवड्यात व्यंगचित्रावरुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. व्यंगचित्राचा हेतू अपमान करण्याचा नव्हता. व्यंगचित्राचा वाद शांत झालाय, मात्र अपप्रचार माझ्या जिव्हारी लागला. यादरम्यान शिवसेनेच्या बाजूने उभं राहणारऱ्या शिवसैनि���ांना धन्यवाद देतो”, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.\n“मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा”\nमराठा आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळत ठेवण्यापेक्षा कालमर्यादा ठरवायला हवी. यासंदर्भात एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय, शिवसेनेने विशेष अधिवेशनाची मागणी लेखी स्वरुपात दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nसंभाजी ब्रिगेडकडूनही वादावर पडदा\nउद्धव ठाकरेंच्या जाहीर माफीनंतर संभाजी ब्रिगेडकडूनही व्यंगचित्राच्या वादावर पडदा टाकण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर म्हणाले, “या प्रकरणात राजकारणाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. व्यंगचित्रावरुन संतापाच्या प्रतिक्रिया या जनभावना होत्या. उद्धव ठाकरेंच्या माफीनंतर आता वाद संपला आहे.\nमुंबईत धडकणार मराठा क्रांती मोर्चा दिवाळीनंतर.. राज्यव्यापी समन्वय समितीच्या बैठकीला उत्स्फुर्त प्रतिसाद\nमुंबई, ता.30: राज्यभरात सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चा राजधानी मुंबईत दिवाळीनंतर धडकणार आहे. आज शिवाजी मंदीर मधे राज्यभरातील समन्वय समितीच्या कार्यकर्त्याची बैठक झाली. यावेळी मुंबईतल्या मोर्चाबाबत उपस्थितांमधे प्रचंड आग्रह होता. मोर्चाची तारिख आजच जाहीर करावी अशी आग्रही मागणी करण्यात येत होती. मात्र मुंबईतला मोर्चा हा जगातला सर्वात मोठा मोर्चा म्हणून नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी वेळ व समन्वय गरजेचा अाहे. मुंबईची भौगोलिक स्थिती, वाहनांची पार्किंग व्यवस्था, एवढी मोठी संख्या एकत्र येण्यासाठीची जागा व मुंबईतली वाहतुक यंत्रणा याचे नियोजन करावे लागेल. अशी भूमिका जिल्ह्याजिल्ह्यातून आलेल्या समन्वयकांनी मांडली. मात्र काही संघठनांचा आग्रह मोर्चाची तारिख निश्चीत करा असा आग्रह होता. सरकारला कळू द्या मराठ्यांची ताकद, असा सुरही काहींनी लावला होता.\nअखेर महिला कार्यकर्तांनी मध्यस्थी करून मोर्चाबाबत समन्वयाने निर्णय घेण्याची सूचना केली.\nत्यावर, मोर्चा दिवाळी नंतर व हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर काढण्याच्या निर्णयावर एकमत झाले.\nत्यासाठी बैठकीनंतर प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली.\nदरम्यान, यंदाच्या दिवाळीत प्रत्ये�� घरात कोपर्डी बलात्कारची बळी ठरलेल्या भगिनीला आदरांजली म्हणून एक पणती लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तर दिवाळीत नवी कपडे घातल्यास त्यावर एक काळी फित लावून मराठा मोर्चाच्या मागण्या मान्य न झाल्याचा निषेध नोंदवण्याचाही निर्णय झाला.\nराज्यभरातील मराठा समाज मुंबईत मोर्चाला उपस्थित राहणार असल्याने त्यासाठीच्या तयारीची राज्यव्यापी बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. या बैठकीतच मुंबईतल्या महामोर्चाची अंतिम तारिख निश्चित करण्यात येणार आहे.\nआजच्या बैठकीला भंडारा, गोंदीया वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यातून सुमारे 1500 संयोजक व समन्वयक आले होते.\nबारामतीत मराठा क्रांती मोर्चाचा यल्गार\nबारामती — कोपर्डी घटनेचा निषेध, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि मराठा समाजाचे आरक्षण, अशा विविध मागण्यांसाठी आज बारामतीत ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’चे आयोजन करण्यात आले. इतर मोर्चाप्रमाणे हा मोर्चाही अत्यंत शिस्तबद्ध पार पडला.\nसकाळी साडेदहाच्या सुमारास कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून या मोर्चास सुरुवात झाली. सकाळी ६ वाजल्यापासून याठिकाणी युवक, युवती, महिला, लहान मुले व नागरिक मराठा क्रांतीचे झेंडे, टी-शर्ट, टोप्या घालून हजर होते. हा मोर्चा कऱ्हानदी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक, गुनवडी चौक, इंदापूर चौक, भिगवण चौक, तीनहत्ती चौक, मार्गे व मिशन हायस्कूलच्या मैदानाकडे निघाला. स्वयंसेवकांनी मानवी साखळी बनवून शिस्तबध्दपणे मोर्चाचे नियोजन केले. तसेच मोर्चा जसजसा पुढे जात होता, तसा रस्त्यावर असलेला कचरा, पाण्याच्या बाटल्या उचलून मोर्चाच्या मार्गावरील साफसफाई यावेळी करण्यात आली. याशिवाय शहरातील वेगवेगळ्या चौकात तसेच फलटण रस्ता, भिगवण रस्ता, पाटस रस्ता व नीरा रस्ता या चारही प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nलाखो मराठा बांधवांच्‍या गर्दीने धुळेेही झाले भगवे, ऐतिहासिक ठरला मोर्चा\nधुळे – सांगलीनंतर आज धुळे शहरात सकल मराठा समाजाच्‍या वतीने विविध मागण्‍यांसाठी मूकमोर्चा काढण्‍यात आला. विविध मागण्‍यांचे फलक, भगवे झेंडे आणि भगव्‍या टोप्‍या परिधान करुन लाखो समाजबांधवांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. सकाळी 9.30 पासून शहरात मराठा समाजबांधव एकत्र यायला सुरुवात झाली, परिसरातील 50 गावातून लोक पायी धुळ्यात दाखल झाले. शिवाय नाशिक आणि जळगाव जिल्‍ह्यातील मराठा बांधवांचीही मोठ्या संख्‍येने या मोर्चात उपस्‍थिती होती.\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पारोळा रोडवरील पुतळ्याला अभिवादन करून मराठा क्रांती मूक मोर्चाला दुपारी बारा वाजता सुरूवात झाली्. त्‍यापूर्वी काही विद्यार्थिनींनी मनोगत व्‍यक्‍त केले. विविध मागण्‍यांच्‍या पाट्या घेऊन युवक युवती मोठ्या संख्‍येने या मोर्चात सहभागी झाले होते. सकाळी आठपासूनच देवपूरमधील एसएसव्हीपीएस महाविद्यालय, जळगाव रोड व अग्रसेन महाराज यांच्‍या पुतळ्यापासून मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने मोर्चाच्या मुख्य स्थळी एकत्र आले. शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावले होते.\nतीन ड्रोन कॅमे-यांच्‍या मदतीने या मोर्चाच्‍या प्रत्‍येक हालचालीवर नजर ठेवली गेली. आतापर्यंत राज्‍यभरातील मोर्चामध्‍ये घडलेले शिस्‍तीचे दर्शन धुळ्यातही घडले. 3500 स्‍वयंसेवकांचा या मोर्चात सहभाग होता. मोर्चामुळे आज शहरातील शाळांना सुटी देण्यात आली होती. ठिकठिकाणी बॅरिकेट्स लाऊन वाहतूक वळवण्‍यात आली होती.\nअसा होता बंदोबस्‍त- माेर्चाच्या मुख्य बंदाेबस्तासाठी पाेलिस अधीक्षकांसह एक अप्पर पाेलिस अधीक्षक, चार उपविभागीय पाेलिस अधिकारी, 11 पाेलिस निरीक्षक, 45 उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, 900 पाेलिस पुरुष कर्मचारी, 90 महिला पाेलिस कर्मचारी, पाचशे पुरुष हाेमगार्ड, शंभर महिला हाेमगार्ड असे एकूण हजार 650 कर्मचारी प्रत्यक्षात माेर्चाच्या ठिकाणी बंदाेबस्तासाठी तैनात होते. पोलिसांच्या मदतीसाठी माेर्चा अायाेजकांकडून पाच हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात अाली होती. तसेच राज्य राखीव पोलिस बलाच्या तुकडीचे दाेन प्लाटून, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचा बंद अाणि दहशतवादविराेधी पथक, बाॅम्बशाेधक पथकातील कर्मचारीही माेर्चाच्या वेळी उपस्थित होते.\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/elections/lok-sabha-elections/maharashtra/articlelist/69265444.cms", "date_download": "2019-09-17T15:35:33Z", "digest": "sha1:L3TX65EFUMMIZB5O3XYJSX7AMMX6X2FG", "length": 7898, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nसुप्रिया सुळेंशी गैरवर्तणूक; टॅक्सी चालक अटकेत\nगिर्यारोहक अर्जुन वाजपेयीने स्वीकारले #GoMonster वन चार्ज चॅ...\n'एका जातीचा मोहरा म्हणून उदयनराजेंचा वापर झाल्यास शिवरायांचा...\n1 स्वार, 1 बॅटरी चार्ज. 1 डोंगराळ प्रदेश. अभिनेता अमित साधने...\nlive: मुंबई: २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिर...\nअर्जुन वाजपेयीनं पुन्हा अशक्य ते शक्य केले Samsung Galaxy M30s च्या सिंगल चार्जवर केला ३७०० किमीचा पूर्व ते पश्चिम प्रवास\nअमित साधच्या #GoMonster चॅलेंजमध्ये Samsung Galaxy M30s ठरला सर्वात विश्वासू सोबती\nगिर्यारोहक अर्जुन वाजपेयीने स्वीकारले #GoMonster वन चार्ज चॅलेंज: एकदाच बॅटरी चार्ज करून करणार दोंग व्हॅली ते कच्छपर्यंत प्रवास\nमोदींचा वाढदिवस: पाक मंत्र्याचे लज्जास्पद ट्विट\nअमिताभ बच्चन यांचा मेट्रोला पाठिंबा, आंदोलकांना सुनावले\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/diabetes-myths/", "date_download": "2019-09-17T15:08:29Z", "digest": "sha1:IN3MLOU34WVT7WPIF3UYTEXSNLCCOKOU", "length": 4072, "nlines": 52, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Diabetes Myths Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nडायबिटीज बद्दल १५ सर्वात प्रचलित गैरसमज\nतरी डायबिटीज हा शेवटी आजारच त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका.\nकोण म्हणतो “गोड खाल्ल्याने डायबिटीज होतो”… हे वाचा – गैरसमज दूर करा…\nएका वयस्क माणसासाठी, ज्याचा BMI नॉर्मल आहे, त्याला आ��ारात रोज 6 चमचे साखर असायला हवी असं जागतिक आरोग्य संघटनेकडून सुचवण्यात आलं आहे.\nपरदेशातील अख्खा काळापैसा भारतात परतला तर काय होईल- एका इकोनॉमिस्टचं उत्तर निराशाजनक आहे\nभ्रष्ट अभियंत्यांचा कारभार ठरतो आहे रेल्वे दुर्घटनांना कारणीभूत\nलक्ष्मीपूजन : कथा व सांस्कृतिक महत्व…\nअॅपलचे i phones – विक्री आणि नफ्याचं डोकं चक्रावून सोडणारं गणित\nराजधानी एक्स्प्रेस पेक्षा जलद ट्रेनची चाचणी यशस्वी\nकुठे बियरचा पूर तर कुठे चिखलात अंघोळ – जगातील १० भन्नाट सण\nद्रौपदी वस्त्रहरण वरील जाहिरातीमुळे Myntra अडचणीत\nपृथ्वीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास आशेची किरण असलेला ‘एक भारतीय’\nजिममध्ये व्यायाम करताना लोक ह्या १५ चुका करतात आणि तब्येतीचे नुकसान करून घेतात\nलाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं गूढ : रशियन केजीबीच्या कपटाचा परिपाक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=76&Itemid=269&limitstart=1", "date_download": "2019-09-17T14:37:15Z", "digest": "sha1:AOIBQS66XJXID7TW5CHRW3XVYQCPQ7XK", "length": 5493, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "बहीणभाऊ", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर 17, 2019\nमधूने विचारले, “बहिणीने काय सांगितले\nनोकर म्हणाला, “बाईसाहेब म्हणाल्या, असेल कोणी भिकारी. बसवा गोठ्यात, द्या शिळी भाकरी.”\nमधू गोठ्यात गेला. त्याच्या डोळ्यांतून पाणी आले. त्याला कोरडी भाकर देण्यात आली. मधूने तेथे एक खळगा खणला व त्यात ती भाकर पुरली. पाणीही न पिता तो तेथून निघून गेला.\nमधू दूर देशी गेला. तेथील राजाच्या पदरी तो नोकरी राहिला. एकदा फार कठीण प्रसंग आला असता त्याच्या सल्ल्याने राजा वाचला. राजाने त्याला मुख्य प्रधान केले. मधूच्या सांगण्याप्रमाणे राजा वागे. नव्या प्रधानाची वाहवा होऊ लागली. मधूने आता विवाहही केला. तो मोठ्या बंगल्यात राहू लागला.\nआपल्या बहिणीला भेटावे असे मधूच्या मनात आले. पत्नीसह तो निघाला. बरोबर हत्ती होते. घोडे होते. थाटामाटने निघाला. पुढे जासूद बहिणीला कळविण्यासाठी गेले. बहीण एकदम उठली. ती आपल्या पतीसह समोरी गेली. चौघडे वाडत होते, शिंगे फुंकली जात होती. थाटामाटाने भाऊ बहिणीच्या घरी आला.\nदुस-या दिवशी मोठी मेजवानी होती. गावातील मोठमोठ्यांना आमंत्रणे होती. चंदनाचे पाट होते. चांदीची ताटे होती. मोठा थाट होता. पंचपक्वान्ने होती. सारी मंडळी पाटावर बसली. आता जेवायला बसावयाचे. इतक्यात भाऊ एकाएकी उठला. सारे चकित झाले. “काय पाहिजे, काय हवे” सारे विचारू लागले. परंतु मधू एकदम गोठ्यात गेला. तेथील ती जुनी मातीसारखी झालेली भाकर त्याने खणून काढली.\nमालती मधूला म्हणाली, “भाऊराया हे काय वेड्यासारखे करतोस\nमधू म्हणाला, “ताई, तुझ्या भावाला बसायला गोठा व खायला शिळी भाकर हेच योग्य. हा आजचा थाटमाट भावासाठी नाही. हा सारा मान भावाच्या श्रीमंतीचा आहे. हे पैशाचे प्रेम आहे.”\nमालतीच्या डोळ्यांत पाणी आले. ती मधूच्या पाया पडून म्हणाली, “भाऊ चुकले मी. तू बहिणीला क्षमा नाही करणार पुन्हा उतणार नाही. मातणार नाही. प्रेमाला विसरणार नाही. भाऊ, क्षमा कर. घरात चल.”\nमधूने मालतीचे डोळे पुसळे. पुन्हा कधी मालतीने कोणाला तुच्छ मानले नाही. बाहेरची संपत्ती, ती आज आहे उद्या नाही. खरी संपत्ती हृदयाची. ती कधी गमावू नये असे ती सा-यांना आता सांगते. मधू व मालती दोघे बहीणभावंडे सुखी झाली तशी आपण सारी होऊ.\nमुले म्हणजे देवाची ठेव\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B5.html", "date_download": "2019-09-17T14:41:28Z", "digest": "sha1:LHOFUSW4HBAARGVRFE3IYYMYQVMYCK2E", "length": 9549, "nlines": 120, "source_domain": "zeenews.india.com", "title": "पार्थिव News in Marathi, Latest पार्थिव news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nसुषमा स्वराजांचं पार्थिव पाहून ढसाढसा रडू लागले ९६ वर्षीय MDH मसाले कंपनीचे मालक\nएमडीएचच्या मालकांना अश्रृ अनावर\nशिला दीक्षित यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात\nदुपारी 12 ते 1 या वेळेत काँग्रेस मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं शीला दीक्षित यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं शीला दीक्षित यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन\nशहिदाच्या मुलाला सावरताना पोलिसांच्याही भावनांचा बांध फुटला\nवडिलांना शेवटचं पाहत त्यांना श्रद्धांजली वाहून झाल्यानंतर....\nशहीद जवानांचे पार्थिव स्वगृही, कुटुंबियांचे चित्रण न दाखवण्याचे आवाहन\nनितीन राठोड यांच्या पार्थिवावर लोणारच्या चोरपांगरा ���ावात तर संजय राजपूत यांच्या पार्थिवावर मलकापूर इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\n शहीद मेजर शशीधरन यांचे पार्थिव पुण्यात दाखल, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nशहीद मेजर शशीधरन यांचे पार्थिव पुण्यात दाखल, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nअटल बिहारी वाजपेयी पंचत्वात विलीन... मानसकन्या नमिता यांनी दिला मंत्राग्नी\nअटल बिहारी वाजपेयी यांची दत्तक मुलगी नमिता कौल - भट्टाचार्य यांनी पूर्ण केले अंत्यविधी\nपरभणी | गावातून शंभर शूभम सैन्यात जाणार, 'पाक'ला धडा शिकवणार\nपरभणी | शुभम मस्तपुरेचं पार्थिव परभणीत दाखल\nश्रीदेवीचे पार्थिव रात्री १०.३० वाजता मुंबई विमानतळावर\nअभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव आज रात्री १०-३० वाजता मुंबई विमानतळावर दुबई पोलिस घेऊन येणार असल्याची माहिती समोर आलीय.\nअभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव उद्या मुंबईत येणार\nअंबानींच्या जेटमधून येणार पार्थिव, शेजाऱ्यांनी सांगितलं कशी रहायची श्रीदेवी\nबॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. आज रात्री ८ वाजेपर्यंत पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे.\nश्रीदेवीचं पार्थिव आजच भारतात आणण्याचे प्रयत्न\nबॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. दुबईमध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.\nसांगली | बापू बिरु वाटेगावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nवीर रवींद्र धनावडेंच पार्थिव मोहाट गावात\nवाढदिवसानिमित्त मोदींचं आईसोबत भोजन\nआजचे राशीभविष्य | मंगळवार | १७ सप्टेंबर २०१९\n५,२५३ बॉलनंतर टाकला टेस्ट क्रिकेटमधला पहिला नो बॉल\nमोठी बातमी: उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर\nराज्यात 'या' ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गड ढासळले\n'कधीही रस्त्यावर न उतरणाऱ्या आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडतायंत'\n'...तर हा खेळाडू तुझी जागा घेईल'; गंभीरचा ऋषभ पंतला इशारा\nशरद पवारांना स्वाभिमानाची भाषा शोभत नाही- शिवसेना\nविधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा १९ सप्टेंबरला\nमुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/crime/page/8/", "date_download": "2019-09-17T15:46:34Z", "digest": "sha1:LZQ7QFEUWI7CCSHLOWZKO7YPOI7L6PRA", "length": 28658, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Crime News | Crime Marathi News | Latest Crime News in Marathi | क्राइम: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nदहिसर पोलिसांची कारवाई; महागड्या सायकली चोरणारा चर्तुभूज\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n२२ सायकली जप्त ... Read More\nमोदींच्या गुजरातमध्ये मोटार वाहन कायदा बदलला, दंडाची रक्कम 'निम्मीच'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकेंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यातील सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळवत, या कायद्यात अनेक बदल केले आहेत ... Read More\nगणपती पाहण्यासाठी गेलेल्या तरूणाला बेदम मारहाण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगणपती पाहण्यासाठी गेलेल्या तरूणाला तीन जणांनी मिळून बेदम मारहाण केली... ... Read More\nमहिलेचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराहत्या घराचा दरवाजा आतून बंद करत महिलेने पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला... ... Read More\npimpari-chinchwad Women Crime News Police पिंपरी-चिंचवड महिला गुन्हेगारी पोलिस\nभाडं नाकारल्याने रिक्षाचालकासह त्याच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपोलिसांनी जबाब घेऊन आल्यावर तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ... Read More\nCrime News Police auto rickshaw Vasai Virar hospital गुन्हेगारी पोलिस ऑटो रिक्षा वसई विरार हॉस्पिटल\nमाझं कॉलेजमध्ये केलं होतं लैंगिक शोषण; एका अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांत माझं शारिरिक शोषण करण्यात आलं होतं. ... Read More\nsexual harassment college International Hollywood लैंगिक छळ महाविद्यालय आंतरराष्ट्रीय हॉलिवूड\nलोकसभा अध्यक्षांचा रेल्वे प्रवास अन् शेजारील कोचमध्ये दारूड्यांचा गोंधळ, पुढं काय घडलं...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअध्यक्ष ओम बिर्ला यांना तरुणांच्या या कृत्याचा त्रास होऊ लागल्याने आणि रेल्वेतील इतर प्रवाशांनाही त्रास होऊ लागल्याने बिर्ला यांनी आपले सहायक राघवेंद्र यांना या तरुणांची समजूत काढण्यास पाठवले. ... Read More\nom birla lok sabha President railway Crime News ओम बिर्ला लोकसभा राष्ट्राध्यक्ष रेल्वे गुन्हेगारी\nहत्येची तारीख बदलल्याने वाचला काकाचा जीव; पुतण्याने रचला होता हत्येचा डाव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपोलिसांनी डाव उधळून केले सहा आरोपींना जेरबंद ... Read More\nबॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या ' किक २ ' मध्ये भूमिकेच्या बहाण्याने फसवणूक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसलमान खान यांचा किक २ येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे़. असा फोन या महिलेला जूनमध्ये आला़. ... Read More\nPune bollywood Crime News Police fraud पुणे बॉलिवूड गुन्हेगारी पोलिस धोकेबाजी\nआयएनएक्स मीडियाप्रकरण : आज सीबीआय इंद्राणी मुखर्जीची कारागृहात चौकशी करणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nINX Media Case: सीबीआयला भायखळा कारागृहात चौकशी करण्यास परवानगी दिली आहे. ... Read More\nIndrani Mukherjee CBI Sheena Bora murder case P. Chidambaram इंद्राणी मुखर्जी गुन्हा अन्वेषण विभाग शीना बोरा हत्या प्रकरण पी. चिदंबरम\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मॅच फिक्सिंग बिग बॉस 13 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका शेअर बाजार आयफा अॅवॉर्ड अफगाणिस्तान चांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळे��ी इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090610/vdh03.htm", "date_download": "2019-09-17T14:55:48Z", "digest": "sha1:MHUFC4FKP4IYSBUONVWTOMR5Y6C5ZB4D", "length": 18646, "nlines": 30, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, १० जून २००९\nप्रणव धल सामंता, नवी दिल्ली, ९ जून\n‘ताज’च्या दोन वेगवेगळ्या इमारती आहेत; तसेच प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यापूर्वी ‘नरिमन हाऊस’ भोवतालच्या रहिवासी इमारती रिकाम्या करून घ्याव्या लागतील. त्यासाठी बराच वेळ लागेल याचीही ‘एनएसजी’ला कल्पना नव्हती. प्रत्यक्षात या इमारती रिकाम्या करून घेण्यात, तेथील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात एक पूर्ण दिवस गेला.\n‘एनएसजी’ म्हणजे दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला नेटाने करणारे आपल्या देशातील सर्वात शक्तिशाली, प्रभावी दल.. परंतु मुंबईतील ही कारवाई त्यांनाही कठीण भासत होती. कारण एकच- मिळणारी माहिती त्रोटक स्वरूपाची होती. निश्चित स्वरूपाची नव्हती. माहितीत बऱ्याच त्रुटी होत्या. मुंबई पोलीस, लष्कर, मरिन कमांडोज हे रात्रीपासून वेगवेगळ्या ठिकाणी तैनात असूनसुद्धा ही परिस्थिती होती ही बाब सर्वात धक्कादायक म्हणावी लागेल.\n‘एनएसजी’च्या अगतिकतेची ही तर नुसती सुरुवात होती. दहशतवाद्यांबद्दल अद्यावत, संपूर्ण माहिती ‘एनएसजी’ला मिळण्याच्या दृष्टीने समन्वय, माहिती आदान-प्रदान केंद्र उभारण्यात आले नव्हते; तसेच कारवाईसुद्धा संयुक्त स्वरूपाची नव्हती. दहशतवादी गोळीबार करीत हॉटेल इमारतींमध्ये कसे शिरले याची माहिती मुंबई पोलिसांनी ‘एनएसजी’ला दिली. आठ दहशतवादी पाकिस्तानातील आपल्या कर्त्यांधर्त्यांशी कसे संपर्क साधून होते; त्यांच्या संभाषणावर आपण कसे लक्ष ठेवून होतो, तसेच दोन्ही हॉटेल्समध्ये मरिन कमांडो तळमजल्यापर्यंतच पोहोचू शकले; पुढे कसे जाऊ शकले नाहीत याची माहिती गुप्तचर संस्थांनी ‘एनएसजी’ला दिली; परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे दहशतवाद्यांच्या हालचालींसंबंधीची माहिती आणि नेमकी तीच ‘एनएसजी’ला मिळाली नाही. दहशतवादी नेमके किती आहेत, त्यांचे डावपेच, तसेच इमारतींच्या अंतर्गत रचनेसंबंधीचा तपशील मिळणे आवश्यक होते. ही माहिती मिळाली असती, तर ‘एनएसजी’ला कारवाई करणे सुलभ झाले असते. ‘नरिमन हाऊस’ आणि ‘ताज’पासून केवळ १० मिनिटांच्या अंतरावर कुलाब्यात लष्कराने स्वत:साठी एक मध्यवर्ती कारवाई केंद्र (ऑपरेशन हब) उभारले होते हेसुद्धा नंतर कळले. वास्तविक हेच केंद्र संयुक्त कारवाई आणि माहिती केंद्र म्हणून उपयोगात आणता आले असते; तथापि परस्पर समन्वयाअभावी ते झाले नाही. कळस म्हणजे मरिन कमांडो तैनात करण्यात आले आहेत, तसेच ‘एनएसजी’लासुद्धा पाचारण करण्यात आले आहे याची लष्कराला कल्पनाही नव्हती. या सर्व त्रुटींचा परिणाम म्हणजे ‘एनएसजी’ची कारवाई लांबत गेली. नेमके काय आणि कसे करायचे याचा अंदाज ‘एनएसजी’ला आला नाही. बरेच तास ते दहशतवाद्यांशी लढत राहिले. हा केवळ उंदीर-मांजराचा लपंडाव होता म्हणा ना आणि नेमकी तीच ‘एनएसजी’ला मिळाली नाही. दहशतवादी नेमके किती आहेत, त्यांचे डावपेच, तसेच इमारतींच्या अंतर्गत रचनेसंबंधीचा तपशील मिळणे आवश्यक होते. ही माहिती मिळाली असती, तर ‘एनएसजी’ला कारवाई करणे सुलभ झाले असते. ‘नरिमन हाऊस’ आणि ‘ताज’पासून केवळ १० मिनिटांच्या अंतरावर कुलाब्यात लष्कराने स्वत:साठी एक मध्यवर्ती कारवाई केंद्र (ऑपरेशन हब) उभारले होते हेसुद्धा नंतर कळले. वास्तविक हेच केंद्र संयुक्त कारवाई आणि माहिती केंद्र म्हणून उपयोगात आणता आल�� असते; तथापि परस्पर समन्वयाअभावी ते झाले नाही. कळस म्हणजे मरिन कमांडो तैनात करण्यात आले आहेत, तसेच ‘एनएसजी’लासुद्धा पाचारण करण्यात आले आहे याची लष्कराला कल्पनाही नव्हती. या सर्व त्रुटींचा परिणाम म्हणजे ‘एनएसजी’ची कारवाई लांबत गेली. नेमके काय आणि कसे करायचे याचा अंदाज ‘एनएसजी’ला आला नाही. बरेच तास ते दहशतवाद्यांशी लढत राहिले. हा केवळ उंदीर-मांजराचा लपंडाव होता म्हणा ना ‘ताज’च्या दोन्ही भागांमध्ये कारवाई करताना फक्त एकच इलेक्ट्रॉनिक ‘मास्टर-की’ (सर्व खोल्या उघडता येऊ शकतील अशी गुरुकिल्ली) उपलब्ध होती. अधिक असत्या तर काम लवकर झाले असते. एकच ‘मास्टर-की’ असल्याने काही खोल्यांचे दरवाजे तोडावे लागले. एकटय़ा ‘टॉवर सेक्शन’मध्ये ३२३ खोल्या आहेत. त्याव्यतिरिक्त उपहारगृह, बार, दुकाने वेगळी ‘ताज’च्या दोन्ही भागांमध्ये कारवाई करताना फक्त एकच इलेक्ट्रॉनिक ‘मास्टर-की’ (सर्व खोल्या उघडता येऊ शकतील अशी गुरुकिल्ली) उपलब्ध होती. अधिक असत्या तर काम लवकर झाले असते. एकच ‘मास्टर-की’ असल्याने काही खोल्यांचे दरवाजे तोडावे लागले. एकटय़ा ‘टॉवर सेक्शन’मध्ये ३२३ खोल्या आहेत. त्याव्यतिरिक्त उपहारगृह, बार, दुकाने वेगळी प्रत्येक खोली उघडून तपासणे आवश्यक होते. एका खोलीच्या तपासणीसाठी किमान चार ते पाच मिनिटे लागत होती. ‘इलेक्ट्रॉनिक स्वाईप-की’चा दुसरा सेट करून आणता येईल का हे रात्रभर कोणाच्या डोक्यातही आले नाही. शुक्रवार, २८ नोव्हेंबरला सायंकाळी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील ‘वसाबी’ उपहारगृहात आपण सर्व दहशतवाद्यांना एकत्र गाठले आहे, असे ‘एनएसजी’ला वाटले; परंतु हॉटेलच्या अंतर्गत रचनेची माहिती ‘एनएसजी’ला नव्हती. कमांडो पुढे सरकले, तसे उपहारगृहाला लागून असलेल्या नागमोडी वळणाच्या, चक्राकार जिन्याचा आश्रय दहशतवाद्यांनी घेतला. हा जिना खाली ‘हार्बर बार’मध्ये उघडतो. ‘एनएसजी’ला ही माहिती नव्हती. ते उपहारगृहाच्या दिशेने गोळीबार करीतच राहिले. चक्राकार जिना असल्याचे त्यांच्या खूप उशिरा, उपहारगृहाच्या आत अगदी जवळ पोहोचल्यावर लक्षात आले. त्यामुळे अखेरचा हल्ला ‘हार्बर बार’वर करणे क्रमप्रश्नप्त होते. ते अनेक तासांनी शक्य झाले. इकडे ओबेरॉय हॉटेलमध्ये आतील भागांत मोकळा अ‍ॅट्रियम आहे आणि निवासी खोल्या त्यासभोवताल आहेत, तसेच एकीकडच्या प्रत्येक मजल्यावरून समोरच्या भागातील सर्व मजले दिसतात, अशी रचना आहे. ‘अ‍ॅट्रियम’ असल्याचे ‘एनएसजी’ला सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे आत शिरलेल्या ‘एनएसजी’ कमांडोंना त्वरित मागे फिरावे लागले. ‘ओबेरॉय’मधील अंतर्गत रचना दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडल्यासारखे झाले. फाहदुल्ला आणि अब्दुल रहमान छोटा या दोन दहशतवाद्यांना वरच्या मजल्यांवर जाऊन लपणे शक्य झाले. तेथे पोहोचून हॉटेलमधील लोकांना ओलीस ठेवून पोलीस किंवा ‘एनएसजी’वर गोळीबार करणे सहजशक्य झाले. ‘एनएसजी’ने कारवाई सुरू केली तेव्हा हे दोन दहशतवादी हॉटेलमध्ये एका कोपऱ्यात लपून बसले होते. एक एक खोली उघडून तपासत कमांडो पुढे सरकू लागले; तसा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यामुळे ‘एनएसजी’चे काम अधिक जिकिरीचे होऊन बसले. दहशतवादी त्वरेने पुढच्या मजल्यावर पोहोचून गोळीबार करीत आणि हातबॉम्ब फेकत.\nतिसरीकडे ‘नरिमन हाऊस’मधील चित्र आणखी वेगळे होते. ‘नरिमन हाऊस’ ही इमारत लहान आहे, तसेच अडगळीच्या गल्लीत आहे. त्यामुळे ‘एनएसजी’ समोर तेथे अनेक आव्हाने उभी ठाकली. पाच मजली ‘नरिमन हाऊस’च्या भोवती मर्चण्ट हाऊस, बात्रा हाऊस आणि कस्तुरी हाऊस या तीन इमारती आहेत आणि त्या ‘नरिमन हाऊस’ला अगदी लागूनच असल्याने ‘एनएसजी’ची कारवाई सुरू होण्यापूर्वी या तीन इमारती रिकाम्या करून घेणे अनिवार्य होते. आता ‘एनएसजी’ हे दल गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील असले, तरी इमारतींमधील रहिवाशांना अन्यत्र हलवून इमारती रिकाम्या करून घेण्याचा अधिकार या दलाला नाही. पोलिसांना हा अधिकार आहे; पण ‘एनएसजी’ला नाही ही आणखी एक अडचण या इमारतींमधील रहिवासी तसे खूप समंजस होते, सहकार्य करण्याची त्यांची तयारी होती; परंतु इमारत रिकामी करण्यास ते तयार नव्हते. अखेर पोलिसांना बोलाविण्यात आले. इमारतींमधील रहिवाशांना इतरत्र हलविण्याचा, त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. पोलीस आल्यानंतर आसपासच्या इतर इमारतींमधील रहिवाशांशी चर्चा करण्यात आली. रिकाम्या होणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांना आपल्या इमारतींमध्ये तात्पुरते राहू देण्यास आसपासच्या इतर इमारतींमधील लोक तयार झाले. ही सर्व प्रक्रिया होण्यात एक पूर्ण दिवस गेला. आता ‘नरिमन हाऊस’मध्ये जाऊन कारवाई सुरू करणे दुसऱ्या दिवशीच शक्य होणार होते. दहशत��ादी हे पाकिस्तानातील आपल्या ‘कर्त्यांधर्त्यां’शी मोबाईल फोनवरून सतत संपर्क साधून आहेत आणि त्यांचे संभाषण ‘टॅप’ केले जात आहे हे ‘एनएसजी’, गुप्तचर संस्था आणि स्थानिक पोलिसांना चांगले माहिती होते. दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील कर्तेधर्ते भारतीय टी. व्ही. वाहिन्यांवर सर्व घटना पाहात होते आणि त्याबरहुकूम दहशतवाद्यांना माहिती देत होते, सूचना देत होते याचीही पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि ‘एनएसजी’ला कल्पना होती. तरीही ‘नरिमन हाऊस’च्या गच्चीवर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे ‘एनएसजी’ कमांडो उतरविण्याचे ठरले, तेव्हा ही कारवाई टी. व्ही. कॅमेऱ्यांना टिपू देऊ नये; असा विचार कोणाच्या डोक्यात आलाच नाही. ‘एनएसजी’ कमांडोंची कारवाई दहशतवाद्यांच्या पाकिस्तानातील सहानुभूतीदारांना, कर्त्यांधर्त्यांना दिसायला नको याचे भान कोणाला राहिले नाही.\n‘एनएसजी’ कमांडो भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून ‘नरिमन हाऊस’च्या गच्चीवर उतरल्याचे पाहून पाकिस्तानातील ‘त्या’ लोकांनी दहशतवाद्यांना ती माहिती कळविली आणि काही सूचनाही केल्या. दोन दहशतवादी ‘नरिमन हाऊस’च्या चौथ्या मजल्यावर लपून बसले होते. कमांडो गच्चीवर उतरल्याची माहिती मिळताच दहशतवादी सावरले आणि ‘तयार’ होऊन कमांडोंच्या रस्त्याकडे लक्ष ठेवून बसले. पाचव्या मजल्यावरून कमांडो खाली चौथ्या मजल्यावर उतरताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर जोरदार गोळीबार केला. गजेन्द्रसिंग हा कमांडो दहशतवाद्यांच्या गोळीबारात ठार झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/business-news/page/4/", "date_download": "2019-09-17T15:14:15Z", "digest": "sha1:IDZQ2WDTZEMSRPRAAJBKAECZ3RNCDWNY", "length": 8747, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "business-news Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about business-news", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\nस्पाइसजेटच्या मुंबईतील उड्डाणांच्या वक्तशीरपणात सुधार...\nअंबानी बंधूंमधील सहकार्याचा विस्तार...\nसेन्सेक्सची ३७६ अंश झेप; निफ्टी ७,९५० नजीक...\nबँकांचा व्याजदर कपातीचा धडाका...\nअश्विनी कुमार ‘आयबीए’चे नवे ��ध्यक्ष...\nभारतातील परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला; अमेरिका आणि चीनला टाकले मागे...\nअपेक्षेपेक्षा सरस दिवाळी भेट\nपीपीएफ, पोस्टाच्या अल्पबचत योजनांचा परतावा घटणे क्रमप्राप्तच\n‘जीडीपी’बाबत फेरअंदाजांचे सरकारचेही संकेत\nराज्याच्या ई-कारभाराला मायक्रोसॉफ्टच्या ‘क्लाऊड’ सेवांचे बळ...\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Bahar/Five-g/", "date_download": "2019-09-17T14:34:59Z", "digest": "sha1:BXOMHNJQE5G4PJGK5GAKNDQP4DMIIKSU", "length": 30885, "nlines": 68, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘फाईव्ह जी’चा पाळणा कोण हलवणार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Bahar › ‘फाईव्ह जी’चा पाळणा कोण हलवणार\n‘फाईव्ह जी’चा पाळणा कोण हलवणार\nसतत काही तरी वेगाने घडण्याच्या काळात आपण जगतोय. मोबाईल तंत्रज्ञानाने आपलं आयुष्यच बदलून गेलंय. येत्या काळात आपण ‘फाईव्ह जी’च्या जमान्यात प्रवेश करू. म्हणजे, फिफ्थ जनरेशन सुरू होईल; पण ही जनरेशन वापरात येण्याआधीच वादात अडकलीय. एकीकडे महासत्ता असलेली अमेरिका आणि दुसरीकडे महासत्तेच्या शर्यतीत आघाडी मिळवणारा चीन यांच्या वादात मात्र इतर देश फसलेत.\nआतापर्यंत आपण फोनच्या चार पिढ्या पाहिल्यात. फोनमध्ये सतत सुधारणा होत असल्या, तरी काही सुधारणा क्रांतिकारी होत्या. आणि त्यातूनच नवीन पिढी जन्माला आली, असं म्हणण्याची प्रथा सुरू झा���ी. ही प्रथा तिसर्‍या पिढीपासून म्हणजे ‘थ्रीजी’पासून सुरू झाली. ‘वनजी’ आणि ‘टूजी’ नावं नंतर दिली गेली. एक पिढी साधारणतः 8 ते 10 वर्षांची आहे.\nरणगाड्यांवर ट्रान्स्मीटर आणि रीसिव्हर लावले\nमोबाईल फोनसाठी तीन गोष्टींची आवश्यकता आहे. रेडिओ लहरी, नेटवर्क आणि हँडसेट. रेडिओ लहरींचं अस्तित्व मॅक्सवेल या शास्त्रज्ञाने गणिताच्या साहाय्याने 1865 ला सिद्ध केलं. प्रकाश हा रेडिओ लहरींचाच एक प्रकार आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. हर्ट्झ या जर्मन शास्त्रज्ञाने 1888 ला प्रयोगशाळेत रेडिओ लहरी निर्माण करून दाखवल्या. 1895 मध्ये तर मार्कोनीने रेडिओ लहरींमार्फत संदेश पाठवता येत असल्याचं दाखवलं.\nया सगळ्या संशोधनानंतर रेडिओ लहरींमार्फत दुतर्फी संवाद साधणं ही गोष्ट लगेचच आली. दुसर्‍या महायुद्धात जर्मनची रणनीती पायदळ, रणगाडे आणि विमानं यांच्या एकत्र संयुक्त हल्ल्यावर अवलंबून होती. त्यामुळे त्या सर्वांमध्ये समन्वय असणं अत्यंत गरजेचं होतं. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी प्रत्येक रणगाड्यावर एक ट्रान्स्मीटर आणि रीसिव्हर बसवण्यात आला होता.\nजास्त फ्रिक्वेन्सीच्या लहरी कुठे वापरतात\nआवाजासारख्या इतर लहरींप्रमाणेच रेडिओ लहरींची दोन लक्षणं आहेत. व्हॉल्युम आणि पीच. स्वर लहरी या कंपन संख्येत म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्ये किंवा लांबीमध्ये म्हणजे वेवलेंथमधे मोजल्या जातात. उदाहरण द्यायचं तर, मुंबई ब या रेडिओ स्टेशनच्या प्रक्षेपणाची फ्रिक्वेन्सी सेकंदाला 558 हजार किलोहर्ट्झ एवढी आहे. तर लहरींची लांबी 540 मीटर आहे. दोघांचा गुणाकार प्रकाशाच्या वेगाएवढा म्हणजे सेकंदाला साधारणतः 3 लाख किलोमीटर असतो.\nरेडिओ प्रक्षेपणाच्या लहरी या मीडियम आणि शॉर्ट असतात. शॉर्ट वेवची लांबी काही मीटरच असते. आपण रेडिओवर खूपदा ऐकलंय की, 102.8 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहाता हा हा कार्यक्रम. तर या लहरींची फ्रिक्वेन्सी काही मेगा म्हणजे दशलक्ष एवढी असते. तर हटर्र्झ म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी.\nयापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असलेल्या लहरी व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी अर्थात डब्ल्यूएचएफ आणि अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी अर्थात यूएचएफमध्ये आहेत. या लहरी टीव्ही आणि एफएम रेडिओ प्रक्षेपणासाठी वापरतात. याहीपेक्षा जास्त मोठ्या लहरी गीगा हर्ट्झ. गीगा म्हणजे अब्ज. या लहरी मायक्रोवेव, कॉर्डलेस फोन, मोबाईल, ब्लूटूथ, वायफायकरिता वापरल्या जातात.\nशून्य जी कसं होतं\nलहरींची फ्रिक्वेन्सी संख्या जितकी जास्त, तितकी जास्त माहितीची देवाणघेवाण होते. आणि माहिती पाठवायचा वेगही वाढतो. एकाच वेळी ट्रान्स्मीटर अधिकाधिक रीसिव्हरशी संबंध ठेवू शकतो; पण यावेळी कव्हरेज एरिया कमी होतो. दुसरा तोटा म्हणजे, या लहरी भिंती, खोल्या यांसारख्या लहानसहान अडचणींमुळे कमजोर होतात. शिवाय, प्रक्षेपण एका दिशेने होतं. त्यामुळे प्रक्षेपणाचं सामान अनेक पटींनी वाढतं.\nमोबाईल फोनसाठी लागणारी दुसरी गोष्ट म्हणजे नेटवर्क. नेटवर्कमधे अनेक सेल साईट्स किंवा प्रक्षेपण-ग्रहण केंद्रं म्हणजे ट्रान्सरीसिव्हर्स. ती दिलेल्या क्षेत्रात विखुरलेली असतात. आणि एकमेकांना तांब्याच्या तारांनी म्हणजेच केबलने किंवा ऑप्टिकल फायबरने जोडलेली असतात.\nमोबाईल फोनशी असलेला साखळीतील शेवटचा दुवाच फक्त वायरलेस असतो. 70 च्या दशकाच्या शेवटी जपानमधल्या एनटीटी या कंपनीने पहिलं नेटवर्क चालू केलं. प्रक्षेपण आणि ग्रहण याकरिता लागणारी मोबाईल फोनमधली साधनसामग्री खूप बोजड असायची. साधारणतः एका फ्रिझएवढ्या आकाराची आणि वजनाची. त्यामुळे या सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग हातात राहू शकतील अशा वैयक्तिक मोबाईल फोनसाठी होणं अशक्य होतं. म्हणूनच विनोदाने या तंत्रज्ञानाला ‘शून्यजी’ म्हणतात.\nपहिल्या पिढीतला मोबाईल विटेसारखा\nआधुनिक मोबाईल फोनच्या कल्पनेला मोटोरोला या अमेरिकन कंपनीतल्या मार्टिन कूपर या अभियंत्याने जन्म दिला. त्याच्या टीमने 1973 मध्ये कामाला सुरुवात केली. मोबाईल फोनची कल्पना समूर्त व्हायला तब्बल दहा वर्षे लागली. जवळजवळ 10 कोटी डॉलर खर्च झाले. मोबाईल फोनच्या धंद्यात त्या काळात उत्पन्न अर्थातच नव्हतं. तरी कंपनीने कळ सोसली. इथेच मोबाईल फोनच्या पहिल्या पिढीला म्हणजे ‘वनजी’ला सुरुवात झाली.\nमार्टिन कूपरने बनवलेल्या पहिल्या हँडसेटचा आकार तब्बल दहा इंच बाय साडेसात इंच बाय अडीच इंच एवढा होता. तर वजन एखाद्या विटेसारखं सव्वा किलो. आणि त्या फोनला कुचेष्टेने ‘वीटच’ म्हणत. त्याची बॅटरी चार्ज व्हायलाच दहा तास लागायचे आणि ती जेमतेम अर्धा तासच टिकायची. आणि त्या काळच्या इतर कॉडलेस फोनप्रमाणे हा फोन होता. त्यामुळे त्यावर एसएमएसची सोय नव्हती.\nमाहिती प्रक्षेपणाचा वेग होता सेकंदाला जास्तीत जास्त 2.4 किलोबाईट्स म्हणजे केबी एवढा होता. त्यावेळी सिनेमा डाऊनलोड करता आला असता तर या गतीने दोन तासांचा सिनेमा डाउनलोड व्हायला तब्बल सात आठवडे लागले असते.\n‘टूजी’ आणि ‘थ्रीजी’ची गोष्ट\n‘टूजी’ची सुरुवात युरोपमधल्या फिनलँडमधे 1992 च्या सुमारास झाली. फिनलँडमधला नोकिया ब्रँड अनेक वर्षे आघाडीवर होता. ‘टूजी’चं तंत्रज्ञान डिजिटल होतं. त्यामुळे त्यात एसएमएस आणि एमएमएसची सोयसुद्धा होती. सुरुवातीला माहिती प्रक्षेपणाचा वेग 50 केबी होता. नंतर तो 200 केबीपर्यंत पोचला. म्हणजे ‘वनजी’च्या शंभरपट वाढला. त्यामुळे दूर अंतरावरचे फोन आणि कॉन्फरन्स कॉल्स करणंही शक्य झालं.\n2000 नंतर ‘थ्रीजी’चा आणि स्मार्टफोनचा जमाना आला. या सगळ्याची सुरुवात जपानमध्ये झाली. फोनवर इंटरनेट आलं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग चालू झालं. मग स्काइप 2003 मध्ये आलं. आणि स्ट्रीमिंग व्हिडीओ येऊ लागले. आणि 2005 ला यूट्यूब आलं. ज्यावर असे असंख्य व्हिडीओ आपण बघतो.\nमाहिती प्रक्षेपणाचा वेग चालत्या वाहनात 380 केबी आणि इतर ठिकाणी 1 एमबी म्हणजे मेगाबाईट एवढा असतो. फोनच्या क्षेत्रात क्रांती आणणारा आयफोन 2007 मध्ये अवतरला. याच काळात वायरलेस इंटरनेट म्हणजे वायफायला सुरुवात झाली. 2003 ते 2010 दरम्यान अमेरिका आणि इराकमधे झालेल्या दुसर्‍या युद्धात अमेरिकी सैन्याने या तंत्राचा वापर केला होता.\nप्रक्षेपणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला तो ‘थ्रीजी’मध्ये. आणि मग आला ‘फोरजी’चा जमाना. ‘फोरजी’ची सुरुवात 2009-10 मध्ये दक्षिण कोरियात झाली. दक्षिण कोरियाच्याच सॅमसंग गॅलक्सीने फोनच्या बाजारात धडक मारली. आणि पुढे समॅसंग गॅलक्सी सीरिज चालवली.\nहल्ली लोकप्रिय असलेली अँड्रॉईड सिस्टीम 2007 मध्ये आली; पण ती अगदी आता आतापर्यंत आपला जम बसवत होती. ती वापरण्यात सॅमसंगने पुढाकार घेतला. ‘फोरजी’मध्ये सुधारणा होऊन आता प्रक्षेपणाचा वेग 100 एमबीपर्यंत पोचलाय. 2018 पर्यंत वायफायनेसुद्धा 100 एमबीपर्यंत मजल मारलीय.\n‘फोरजी’ फोनने इंटरनेटबरोबर दोन्ही बाजूंनी संपर्क साधता येतोच. शिवाय, गाडी, फ्रिजसारख्या इतर वस्तूंशीसुद्धा दोन्ही बाजूंनी संपर्क होतो. यातूनच ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या संकल्पनेचा जन्म झाला. या कल्पनेचा विकास आणि ‘फाईव्हजी’ यांचा अगदी घट्ट संबंध आहे.\nसध्या ‘व्हावे’ ही चिनी कंपनी ‘फाईव्हजी’मध्ये सगळ्यात लीडिंग आहे. ‘फाईव्हजी’ हे ‘फोरजी’च्या जवळपास 100 पट वेगवान आहे. 2 तासांचा सिनेमा डाउनलोड करायला ‘थ्रीजी’मधे 26 तास लागतात. तर ‘फोरजी’मध्ये 6 मिनिटं आणि ‘फाईव्हजी’मध्ये अगदी 3.6 मिनिटं. आपण पाठवलेला सिग्नल आणि त्यावर येणारी प्रतिक्रिया यामधला वेळ काही मिलिसेकंद म्हणजे एक हजारांश सेकंद असेल. तर माणूस एखाद्या गोष्टीवर प्रत्यक्ष प्रतिक्रिया द्यायला साधारण 1/10 सेकंद एवढा वेळ लावतो.\n‘फाईव्हजी’ फ्रिक्वेन्सी संख्येच्या दोन श्रेणींमधे येणार आहे. एक 2.4 गिगाहर्ट्झपर्यंत, तर दुसरी 35 गिगाहर्ट्झ. 2.4 गिगाहर्ट्झ हे ‘फोरजी’च्या जवळपास असल्याने गरज पडल्यास आपण ‘फोरजी’ आणि ‘फाईव्हजी’ या दोघांमधे अदलाबदल करू शकतो. आणि दुसर्‍या श्रेणीतल्या प्रक्षेपणाचा वेग जास्त असेल. आणि त्याची उभारणीही अधिक गुंतागुंतीची असणार आहे.\nसध्या ‘फाईव्हजी’ प्रकल्पाच्या स्पर्धेत अमेरिकेतली एटी अँड टी, दक्षिण कोरियातली एसके, यासारख्या कॅरिअर कंपन्यांचा नेटवर्क बांधणीवर भर आहे. तर नोकिया, एरिक्सन, सॅमसंग या कंपन्या फोन तयार करण्यामागे लागल्यात. सॅमसंग कंपनीने गॅलक्सी एस 10 हा ‘फाईव्हजी’शी कनेक्ट होण्याइतपत सक्षम असल्याचं म्हटलंय; पण यात सध्या चीनची ‘व्हावे’ फॉर्मात आहे. ही कुठली कंपनी जिचं नावही दोन वर्षांपूर्वी माहिती नव्हतं. आणि आज त्याचा बोलबाला आहे. ‘व्हावे’ नेटवर्किंगचे पार्टस् बनवणारी कंपनी. जी फोनही बनवते.\nगेल्या दशकात फोनचं उत्पादन 2010 मध्ये 30 लाख होतं. तर कंपनीने 2018 मध्ये 20.6 कोटी अशी मोठी मुसंडी मारली. या कंपनीची ‘फाईव्हजी’चे फोन आणि नेटवर्किंगचे पार्ट्स तयार आहेत. आणि 2020 मध्ये सर्व यंत्रणा चालू होईल.\nआपण या कंपनीकडून शिकलं पाहिजे. ‘व्हावे’च्या 1 लाख 88 हजार कर्मचार्‍यांपैकी 75 हजार रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये कार्यरत आहेत. संशोधनावरचा त्यांचा खर्च वर्षाला 15.3 अब्ज डॉलर्स एवढा आहे. चीनने केलेल्या प्रत्येक गोष्टीवर आरोप होतो की, चीन अमेरिकेचं तंत्रज्ञान पळवतो. अमेरिकेच्या या आरोपावर चीनने प्रश्न केलाय की, आता ‘फाईव्हजी’ आम्ही कुणाकडून चोरलं.\nरशिया आणि इतर 50 देशांनी ‘व्हावे’शी काँट्रॅक्ट केलंय. अमेरिकेने मात्र ‘व्हावे’वर बंदी घातलीय आणि आपल्या मित्रराष्ट्रांनासुद्धा बंदी घालायचं आवाहन केलंय. अमेरिकेतल्या काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ‘व्हावे’ला सोडून ‘फाईव्हजी’ आणायचं असेल, तर 2025 साल उजाड��ल. तोपर्यंत रशिया आणि उत्तर कोरियासारखी शत्रू राष्ट्रं तंत्रज्ञानात अधिक प्रगत होतील. आणि तोपर्यंत चीन ‘सिक्सजी’सुद्धा चालू करेल.\nमित्रराष्ट्रांची ‘करू की नको’ अशी परिस्थिती झाली आहे. ऑस्ट्रेलिया, जपान वगैरे राष्ट्रांनी ‘व्हावे’बरोबर केलेले करार रद्द करून अमेरिकेच्या बाजूने राहायचं ठरवलंय. असाच निर्णय इतर प्रगत राष्ट्रांनी घेतला, तर ते चीनला भारी पडेल. सध्या चीनची कॅनडाबरोबर जुंपली आहे. चीनचे इराणबरोबर व्यापारी संबंध आहेत. आणि हा अमेरिकेच्या दृष्टीने गुन्हा आहे. यामुळे कॅनडाने ‘व्हावे’ कंपनीचे मालक रेन झेंगफेई यांची मुलगी आणि कंपनीची सीएफओ मेंग वानझोउ यांना अटकेत ठेवलंय. सध्या ही केस कॅनडाच्या कोर्टात सुरू आहे; पण चीनने रागाने कॅनडातून आयात होणार्‍या सर्व वस्तूंवर बंदी घातलीय. त्यामुळे कॅनडाही मोठ्या खड्ड्यात पडलाय.\nसध्या ब्रिटन ब्रेक्झिटमधे अडकलाय. आणि अमेरिकेच्या या बंदीमुळे अधिकच गोंधळ उडालाय. एक तर आधी टेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर किती तरी आठवडे पंतप्रधानांचाच पत्ता नव्हता. आता आलेले पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे बदनाम आहेत. त्यातच वोडाफोनसारख्या कंपन्या ‘व्हावे’वरच्या बंदीत सहभागी होऊ नये, असा दबाव सरकारवर टाकताहेत. कारण, या कंपन्यांनी ‘व्हावे’च्या मदतीने ‘फाईव्हजी’मध्ये मोठी गुंतवणूक केली. या सर्व वादावादीत ब्रिटनच्या संरक्षण सचिव गॅविन विल्यमसनची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. नुकत्याच ‘व्हावे’संदर्भात झालेल्या युरोपियन युनियनच्या बैठकीत इतर देशांनी ब्रिटनला हाकलून लावलं. खुद्द अमेरिकेतल्या अनेक कंपन्या या बंदीने हैराण झाल्यात. मुख्य म्हणजे बंदीचं कारण हे अगदीच थातुरमातुर देण्यात आलंय. ‘देशाच्या सुरक्षेला धोका संभवतो’ हे कारण दिलंय.\n‘फाईव्हजी’चा जन्म वादळी ठरणार\nअमेरिकेने ‘फोरजी’ तंत्रज्ञान जगाला दिलं तेव्हा कसा सुरक्षेचा प्रश्न आला नाही खुद्द ‘व्हावे’ने अनेक देशांना ‘फोरजी’ तंत्रज्ञानावर आधारित सर्व साधनं दिली. त्यांनाही हा सुरक्षेचा बागुलबुवा अजिबात पटत नाही. रेडिओ लहरी विद्युत चुंबकीय असल्याने ‘फाईव्हजी’मधल्या चुंबकीय लहरी आरोग्यासाठी धोक्याच्या आहेत, असाही अपप्रचार चालू आहे. वास्तविक, रेडिओ लहरीतला विद्युत आणि चुंबकीय भाग वेगळं होऊ शकत नाही.\nप्रकाशाचा चुंबकावर किंवा चुंबकाचा प्रकाशावर परिणाम होत नाही. हे सगळ्यांनाच माहितीय. नुकतंच चीनने अंतराळात आतापर्यंत कुणालाही जमलेलं नाही, असं अचाट कृत्य करून दाखवलं. ते म्हणजे, चंद्राच्या नेहमी अदृश्य असलेल्या पृष्ठभागावर यान उतरवलं. चीनच्या मते, चीन किंवा एक बिगरगोरा देश पाश्चिमात्य देशांपुढे चाललाय. आणि हे अमेरिकेला बघवत नाही. वेळप्रसंगी आपणही इंटेल, अ‍ॅपल या कंपन्यांवर बंदी घालू, अशी नुसतीच धमकी न देता चीनने त्या दिशेने पावलंही उचलण्यास सुरुवात केलीय.\nजगातले एक तृतीयांश आयफोन चीनमध्ये खपतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या बंदीचा ‘अ‍ॅपल’वर आणि अमेरिकेच्या एकूण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, यात शंकाच नाही. या सगळ्यावरून एकूणच ‘फाईव्हजी’चा जन्म हा वादळी ठरणार, असं दिसतंय.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nआशा वर्करांच्या आंदोलनात आ. प्रणिती शिंदेंची हजेरी\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/arvind-jagtap-part-2/", "date_download": "2019-09-17T15:10:03Z", "digest": "sha1:2VSKRM6X5HNHKRCEMYELDXUJMNDHPVCW", "length": 29999, "nlines": 122, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "महाराष्ट्र म्हणजे मराठा आहे का ? भाग २ अरविंद जगताप यांचे पत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र म्हणजे मराठा आहे का \nमहाराष्ट्र म्हणजे मराठा आहे का \nकाही दिवसांपूर्वी मराठा म्हणजे महाराष्ट्र असं पत्र लिहिलं होतं. पण महाराष्ट्र म्हणजे मराठा आहे का असा प्रश्न स्वतंत्रपणे विचारू असं ठरवलं होतं. कारण टाळी एका हाताने वाजत नाही.\nस्वातंत्र्य मिळण्यापूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी खेड्यातून बाहेर पडा असा संदेश दलित समाजाला दिला. त्यांनी तो प्रामाणिकपणे मानला. हळू हळू मोठ्या संख्येने शहरात स्थलांतरीत झाले. गांधीजींनी सांगितलेला खेड्याकडे चला हा मंत्र शहरातल्या कुणी फारसा मनावर घेतला नाही. खेड्यात उरल्या फक्त शेती करणाऱ्या जाती. त्यातल्या मराठा वगळता बाकीच्या जातींना टप्प्या टप्प्याने आरक्षण मिळत गेले. शेती करणारी जात उरली बहुसंख्येने मराठा. पूर्वीपासून मराठ्यांना सुखावणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे आपण राज्य करणारी जमात आहोत. आणि इथेच सगळ्यात मोठी फसवणूक होती. राज्य करणारे मराठे दहा टक्के आणि उरलेले ९० टक्के. स्वतःची शेती असून बेरोजगार. ७२ च्या दुष्काळाने मोठ मोठ्या शेतकऱ्याला खडी फोडायची वेळ आणली. शेतात अन्न पिकवून लोकांना पोसणाऱ्या बळीराजाला मिळालं काय खडी फोडण्याची शिक्षा. या धसक्याने शहराकडे खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं. ब्राम्हणांनी काळाची पावलं ओळखली. शिक्षण आणि नौकरीला प्राधान्य दिलं. पण बहुसंख्य मराठे शेती करत राहिले.\nडोक्यात काय तर आपले लोक सत्तेत आहेत. शेतकऱ्यांच भलं होईल. त्यात हरित क्रांती. शेतकरी अलगद बहुराष्ट्रीय कंपनीच्या जाळ्यात ओढला गेला. बियाण्यां पासून खतापर्यंत गुलामी सुरु झाली. शेतकरी आपल्या नेत्यावर अवलंबून होता आणि नेते भांडवलदारावर. आज शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे तर या खत आणि बियाण्यांच्या कंपन्या. पण कुणालाच त्याविरुध्द आवाज उठवावा वाटत नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि अन्नधान्य व्यापाऱ्यांनी शेतक्याला रस्त्यावर आणलं. हळू हळू प्रत्येक मराठा अल्पभूधारक होऊ लागला. वीस वीस एकर शेती असणारे दोन तीन पिढ्यात अल्पभूधारक झाले. बांध पडत गेले शेतात आणि मनात. ज्यांची मनं सुपीक होती त्यांची शेतं मात्र कोरडवाहू राहिली. ज्या राजकारणावर आपण विसंबून राहिलो त्या राजकारणाने आपला विश्वासघात केला. बाकी जातींचा झपाट्याने विकास झाला, होतोय. पण आपण मागे राहिलो ही भावना मराठयांमध्ये निर्माण झाली. त्यात निसर्गानेसुद्धा नेहमीच मोठा अन्याय केला. आणि त्यात कोपर्डीची घटना घडली. आता काय होणार हा प्रश्न पडला महाराष्ट्राला. मराठे कसे उत्तर देणार\nइथे सगळ्यात मोठा बदल घडला. कुणाच्या डोक्यातून ही आयडिया आली माहित नाही. पण अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मराठा क्रांती मोर्चा निघाला. पुढे प्रत्येक जिल्ह्यात त्याची सुरुवात झाली. राजकारणात एकमेकांचे शत्रू म्हणून उभे राहणारे मराठे सगळ्यांनी पाहिले होते आजवर. पण गेल्या कित्येक वर्षात असे एकदिलाने एकत्र आलेले मराठे पाहिले नव्हते.\nमराठा क्रांती मोर्चाचा बाह्य चेहरा आक्रमक वाटत असला तरी त्यात मागे रांगेत, कोपऱ्यात, खाली मान घालून सहभागी झालेले ���रीब चेहरे बारकाईने बघा. ते सगळे पिचलेले, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले, मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेने खचलेले मराठा शेतकरी बांधव आहेत. या लोकांकडे प्रामुख्याने मराठा मोर्चा आणि महाराष्ट्राने लक्ष द्यावं ही प्रामाणिक इच्छा आहे. या लोकांनी आळीपाळीने प्रत्येक राजकीय पक्षावर विश्वास ठेवला. दुर्दैव एवढच होतं की यांनी स्वतःवर कधीच विश्वास ठेवला नाही. अगदी आपला माल आपण स्वतः बाजारात विकू ही गोष्ट पण केली नाही. कारण एकच आपण सत्तेत आहोत ही फसवी जाणीव. आणि सत्तेतल्या दहा टक्के लोकांनी या नव्वद टक्के लोकांपर्यंत सत्तेचे पुरेसे फायदे पोचूच दिले नाहीत. पण सत्तेतल्या दहा टक्के लोकांच्या प्रत्येक दोषाची शिक्षा हा नव्वद टक्के मराठा भोगत असतो. चित्रपट पाहून सामाजिक भान तयार झालेल्या लोकांना गावातला प्रत्येक मराठा मग बुलेटवर दिसायला लागतो. प्रत्येक मराठ्याची विहीर, शेत, घर चित्रपटा सारखं असेल असं वाटू लागतं. प्रत्यक्ष जाऊन पाहिलं तर ती विहीर कोरडी ठाक असते. चित्रपट आणि वास्तव यातला हा मोठा फरक असतो. खेड्यातल्या शेतकरी मराठ्याची अवस्था त्या विहिरीसारखी आहे. ती बळेच भरलेली दाखवली जाते. पण ती प्रत्यक्षात कोरडी आहे.\nतुम्ही फक्त पाटील नाव काढा महाराष्ट्रात. लोकांना चित्रपटातला खलनायक आठवू लागतो. हे फक्त आणि फक्त चित्रपटसृष्टीचं योगदान आहे. बाकी कुठल्याच आडनावाचा एवढा गैरवापर चित्रपटात झालेला दिसणार नाही. पाटील म्हणजे निळू फुले आणि त्यांचा संवाद म्हणजे ‘बाई वाड्यावर या.’ एवढी सोपी व्याख्या. शेतीच्या नादात गावातली माणसं रस्त्यावर येत असताना ही प्रतिमानिर्मिती आता संताप आणणारी ठरतेय. बरं खेडोपाडी पाटील कुठल्या एका जातीचे नव्हते हे सुद्धा लोकांच्या गावी नसतं. आता लोकांसाठी मराठवाडा विदर्भातले खरे पाटील दाखवायला एक पिकनिक काढली पाहिजे. त्याला लाईट आली तर पाणी कुठून आणू हा प्रश्न आहे, पाणी आलं तर खत कुठून आणायचं हा प्रश्न आहे. त्याच्यापुढचे प्रश्न संपायला तयार नाहीत. विश्वास बसणार नाही पण हे शेतकरी आता अस्पृश्यांसारखं जीवन जगतात.\nस्वतःचा पीकविमा घ्यायला गेलेल्या शेतकऱ्याला बँकेत उभं करत नाहीत. कर्ज मागायला तर बँकेच्या आसपास पण फिरकू दिलं जात नाही. आपल्या म्हणवल्या लोकांच्या साखर कारखान्यात उस नेताना वागणूक सारखीच. बियाण्याच्य�� आणि खताच्या दुकानात अवस्था वेगळी नाही. या नवीन अस्पृश्यते बद्दल कुणी बोलायला तयार नाही. साधं उदाहरण सांगतो. गावात प्रचार करायला आमदार किंवा उमेदवार येतात ते गावातल्या पान टपरी वाल्याला भेटतात. फोटो काढतात. पण शेतात जाऊन एखाद्या शेतकऱ्याची चौकशी करायची तसदी घेत नाहीत. त्यांनी शेतकऱ्याला गृहीत धरलेलं असत. व्यापारी वर्गाची त्यांना काळजी असते. एकेकाळी ज्याच्या शेतातल्या खळ्यावर गावगाडा अवलंबून असायचा तो शेतकरी आज विश्वासानं कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवावं याची वाट बघतोय. तो बहुसंख्येने मराठा आहे या गोष्टीकडे कुणी लक्ष देत नाही. नाटक, चित्रपटातले पाटील, सरपंच आणि आमदार म्हणजेच मराठा असं नाही. शेतकरी आत्महत्येची दर वर्षीची दर गावातली यादी वाचून बघा. त्यात जवळपास मराठाच आहेत. त्या शेतकरयासाठी या मोर्चाने मागण्या कराव्यात.\nशेतकऱ्यासाठी हक्काची बाजारपेठ, हमीभाव आणि शेतकऱ्याच्या मुला मुलींचं पदवीचं संपूर्ण शिक्षण मोफत अशा मागण्या अनेक मागण्या आहेत. ज्या मागण्या सरकार तात्काळ मान्य करू शकतं. या गोष्टी तातडीने होण्याची खूप आवश्यकता आहे. शहरात लोकांना पाउस झाला की शेतकर्याचे प्रश्न सुटले असं वाटतं. पिक काय आपोआप उगवतं गवत उगवल्यासारखं असं वाटतं. पण हाच पाउस अवेळी येऊन वाट लावून टाकतो. शेती नुकसानीची आहे. पण आवश्यक आहे. सोडावी वाटते पण सोडवत नाही. जीवावर उदार होऊन शेती करणाऱ्या आणि नेहमी नुकसान सोसून लोकांचं पोट भरण्यासाठी अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे प्रश्न या मोर्चातून सोडवले गेले पाहिजेत. मोर्चाची सुरुवात कोपर्डी प्रकरणापासून झाली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीवरच्या अन्यायावर एवढी जळजळीत प्रतिक्रिया उमटली पाहिजे. तरच प्रत्येक गुन्हेगाराला वचक बसेल.\nआज मराठा मोर्चाने जगासमोर एवढ्या एकीचं आणि शिस्तीच उदाहरण घालून दिलंय. इथून पुढे किमान महाराष्ट्रातला प्रत्येक मोर्चा असाच शांततेने आणि शिस्तीत निघावा ही अपेक्षा. यानिमित्ताने महाराष्ट्राने खुल्या दिलाने शेतकऱ्यासाठी आपला पाठिंबा दाखवावा. दबल्या आवाजात अॅट्रॉसिटीवर चर्चा करण्यापेक्षा सगळ्या जातींनी त्यावर एकत्र येऊन स्पष्ट बोलावं. या कायद्याने दलितांना न्याय मिळाल्याचं समाधान भेटलं नाही आणि इतर जातींना मात्र अन्याय होत असल्याची भावना झाली. म्हणून या कायद्याच्या निष्पक्ष आणि प्रभावी अमलबजावणीसाठी काय करता येईल याचा शांतपणे विचार व्हायला पाहिजे. कायदे संसद ठरवणार आणि त्याची एक पद्धत आहे हे विसरून चालणार नाही. पण कुठल्याही पक्षाच्या किंवा नेत्याच्या कुबड्या न घेता लोकांनी एकत्र यायला हवं हे उदाहरण यानिमित्ताने महाराष्ट्राने घ्यायला हवं.\nआपल्याकडे आंदोलनं आणि मोर्चे ९० टक्के वेळा कुठल्यातरी राजकीय पक्ष किंवा विचारानी स्पॉन्सर केलेली असतात. अशाप्रकारे लोक स्वतःहून रस्त्यावर येणं दुर्मिळ असतं. या गोष्टीचं कौतुक करतानाच या लोकचळवळीचं प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. मुळात मोर्चा निघाला की लगेच अॅट्रॉसिटी रद्द होणार आहे असं म्हणून दोन्ही बाजूंनी भुई थोपटू नये. न्यायालयांच काम न्यायालय करेल. दलित समाजाने सामंजस्याने या मोर्चाचं स्वागत केलंय. प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या समंजस भूमिका मांडणाऱ्या लोकांचं मराठ्यांनी कौतुक केलंय. हे सामंजस्य टिकण्यासाठी महाराष्ट्राने प्रयत्न केले पाहिजेत. प्रतीमोर्चाच्या धमक्या देणाऱ्या नेत्यांनी आगीत तेल ओतण्याचं काम करू नये. त्याने आपलेच हात पोळण्याची जास्त शक्यता असते हे लक्षात ठेवावं. उलट समोर येऊन याच मोर्चात सामील व्हायची तयारी दाखवावी. दोन्ही बाजू एक एक पाउल पुढे आल्या तर हा महाराष्ट्राचा मोर्चा होईल. शेतकरयाना आरक्षण मिळू शकत नसेल तर आरक्षणात मिळणाऱ्या प्रत्येक सोयी शेतकऱ्याला मिळाव्यात अशी मागणी ताबडतोब मंजूर करून घेतली पाहिजे. काही पदरात पाडून घ्यायचं असेल तर तात्काळ हे होऊ शकतं. बाकी गोष्टीसाठी न्यायालयीन लढा लढावा लागणार आहे.\nया आंदोलनातून असा तरुण समोर यावा जो या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा असेल. आता जिल्हे संपत आले. पण अजूनही सरकार ताबडतोब मंजूर करू शकेल अशी मागणी समोर आली नाही. न्यायालयाचं कारण न देता सरकार ताबडतोब कृती करेल अशी मागणी हवी. आणि ती फक्त शेतीशी आणि शिक्षणाशी संबंधित असू शकते. कोपर्डीसोबत बसच्या पासला पैसे नाहीत म्हणून जीव दिलेली मुलगी आठवा, पाण्यासाठी गेलेले चिमुकले जीव आठवा, कर्जापोटी गेलेली कर्ती माणसं आठवा. त्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. इतर जातीतल्या शेतकऱ्याना या मोर्चामुळे दोन फायदे झाले तर ते आयुष्यभर आशीर्वाद देतील. एकत्र येतील. बाकी आजवर खेड्���ा पाड्यातला शेतकरी मराठा आपलीच सत्ता आहे या भ्रमात होता. सत्ता गेली हे खूप बरं झालं. भ्रम दूर झाला. आज मराठा आत्मपरीक्षण करतोय. नेत्यांसाठी नाही स्वतःसाठी रस्त्यावर येतोय.\nछुपं नेतृत्व असत तर आजवर डोकावलं असत. मराठ्यांनी इतर जातींना सोबत घ्यावं अशी अपेक्षा आहे तशी इतर जातींनी स्वतःहून पुढे येऊन कुठल्याही नेत्याशिवाय एकवटलेल्या या चळवळीला विधायक वळण देण्यासाठी आपला वाटा उचलावा. मोठ्या भावाने समंजस असावं अशी अपेक्षा करताना छोट्या भावाने फक्त गंमत बघत बसावी असा अर्थ अपेक्षित नसतो. बाकी कुठल्याही जातीने जातीच्या नावावर कितीही गोष्टी केल्या तरी निवडणूक येते तेंव्हा आपोआप लोक समतेचा विचार करायला लागतात. आपसूक इतर जातींचा कळवळा येतो. ही एक आपल्या लोकशाहीने चांगली सोय केलीय. आजवरच्या मराठा नेतृत्वाला इतर जातींना खुश ठेवण्याच्या नादात आपल्याच जातीला आपण मागास ठेवतोय याची जाणीव झाली नाही. तरीही लोकशाही शेवटी प्रत्येकाला आपल्या जातीपलीकडे विचार करायला लावतेच. असो.\nनिवडणूक डोळ्यापुढे नसताना एवढे लोक एकत्र आलेत. या मोर्चाच्या नावावर जातीवाचक भाषा, भडक विधानं किंवा अफवा पसरवणाऱ्या लोकांपासून सावध रहा. आपल्याला आलेले भलते सलते मेसेज फॉरवर्ड करू नका. या मोर्चाचा कुणीच नेता नाही आणि कुणी तसा दावा करत असेल तर भूलथापांना बळी पडू नका. तर या मोर्चाच्या माध्यमातून स्त्रियांकडे बघण्याची सगळ्याच लोकांची नजर बदलो. शेतकऱ्यांची एकतरी मागणी पूर्ण होवो. कारण तुम्ही बारकाईने पहा. तुम्हाला कुठल्याच माणसाकडे बघून त्याची जात ओळखता येणार नाही. पण तुम्ही आज चेहरा बघून हा माणूस शेतकरी आहे हे नक्की सांगू शकता. आणखी किती हाल करायचे शेतकऱ्याचे चला, त्याला आधी न्याय देऊ. तो महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय असेल. जर आपला मोठा भाऊ शिस्तीत वागणारा असेल तर कुठल्या छोट्या भावाला अभिमान वाटणार नाही चला, त्याला आधी न्याय देऊ. तो महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय असेल. जर आपला मोठा भाऊ शिस्तीत वागणारा असेल तर कुठल्या छोट्या भावाला अभिमान वाटणार नाहीआता यानंतर शेतमजूराविषयी सविस्तर.लवकरच.\nलेखक – अरविंद जगताप.\nछत्रपती उदयनराजे भोंसले यांच्या बद्दल ह्या गोष्टी आपणास माहिती आहे का \nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, ��ुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/deadbody-of-the-journalist-found-in-ahmednagar-city/articleshow/70664163.cms", "date_download": "2019-09-17T15:47:35Z", "digest": "sha1:DMDJVYAXSYA3W6WQ3AI4AJBOBPZKE6L3", "length": 12199, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "deadbody of the journalist found: नगरला पत्रकाराचा मृतदेह आढळला - deadbody of the journalist found in ahmednagar city | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nनगरला पत्रकाराचा मृतदेह आढळला\nनगरमधील पत्रकार उमेश शिवनाथ दारुणकर (वय ४०) यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी रेल्वे रुळांवर आढळून आला. याप्रकरणी नगरच्या रेल्वे पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून मिळाली.\nनगरला पत्रकाराचा मृतदेह आढळला\nनगर : नगरमधील पत्रकार उमेश शिवनाथ दारुणकर (वय ४०) यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी रेल्वे रुळांवर आढळून आला. याप्रकरणी नगरच्या रेल्वे पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून मिळाली.\nदारुणकर हे एका हिंदी दैनिकासाठी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. दारुणकर हे गेल्या १५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नगर-कल्याण रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाखाली रेल्वे रुळांवर एक मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला. मृत व्यक्तीच्या खिशात असलेल्या ओळखपत्राच्या आधारे दारुणकर यांची ओळख पटली. उमेश दारुणकर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.\nबैलाने घेतला मंगळसूत्राचा घास अन्...\nकिर्तनकार इंदुरीकर महाराज विधानसभा लढवणार\nसुजय विखेंनी माझी माफी मागावी: दीपाली सय्यद\nनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक\nराजकारणात कधीही जाणार नाही; इंदुरीकर महाराजांचा खुलासा\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nइतर बातम्या:पत्रकाराचा मृतदेह आढळला|नगर|उमेश शिवनाथ दारुणकर|deadbody of the journalist found|ahmednagar city\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nऔरंगाबादः नदीजोड योजनेसाठी समिती नेमली\n३० सप्टेंबरपर्यंत आरेतील एकही झाड कापू नका: कोर्ट\nनाणार प्रकल्पाचा पुनर्विचार करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nजळगावः बोरी नदीत बुडून दोघांचा मृत्यू\n'बेअर नेसेसिटी'; मुंबईत छायाचित्रांचे प्रदर्शन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनगरला पत्रकाराचा मृतदेह आढळला...\nपूरग्रस्तांसाठी शिर्डी संस्थानाची एकूण बारा कोटींची मदत...\nभंडारदऱ्यात चोख बंदोबस्त; सलग तीन दिवस एकेरी वाहतूक...\nपूर कमी होण्यासाठी नगरला रुद्र पूजा...\nहजारहून अधिक मद्यधुंद वाहनचालकांविरूद्ध...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/jalgaon-news/the-funeral-procession-was-carried-out-by-the-padala-villagers-in-waist-level-water-in-river/articleshow/70623935.cms", "date_download": "2019-09-17T15:37:07Z", "digest": "sha1:3Q2HKIQ627CWOHX5QUQQVZV4YZOHAXTP", "length": 16463, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jalgaon news News: पाडलावासीयांनी नेली कंबरेइतक्या पाण्यातून अंत्ययात्रा - the funeral procession was carried out by the padala villagers in waist level water in river | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nपाडलावासीयांनी नेली कंबरेइतक्या पाण्यातून अंत्ययात्रा\nजिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या पाडला खुर्द गाव सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसले आहे. या गावात अजूनही पक्के रस्ते नाहीत. गावातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने शुक्रवारी (दि. ९) चक्क नागोई नदीतील कंबरेइतक्या पाण्यात वाट तुडवत पाडलावासीयांना अंत्ययात्रा नेण्याची दुर्दैवी वेळ आली. पावसाने कहर केल्यानंतर ग्रामस्थांवर ही वेळ आली असून, प्रशासन मात्र त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.\nपाडलावासीयांनी नेली कंबरेइतक्या पाण्यातून अंत्ययात्रा\nरावेर तालुक्यातील घटना; रस्ता नसल्याने संताप\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव / म. टा. वृत्तसेवा, रावेर\nजिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या पाडला खुर्द गाव सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसले आहे. या गावात अजूनही पक्के रस्ते नाहीत. गावातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने शुक्रवारी (दि. ९) चक्क नागोई नदीतील कंबरेइतक्या पाण्यात वाट तुडवत पाडलावासीयांना अंत्ययात्रा नेण्याची दुर्दैवी वेळ आली. पावसाने कहर केल्यानंतर ग्रामस्थांवर ही वेळ आली असून, प्रशासन मात्र त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.\nरावेर तालुक्यात येणारे पाडला खुर्द हे गाव सातपुडा पर्वतरांगांतील महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेदरम्यान वसलेले आहे. सुमारे १ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. पक्क्या रस्त्यांची मागणी करूनही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. दि. ८ ऑगस्ट रोजी गावातील कडू मंगू महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्यावर शुक्रवारी (दि. ९) सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या वेळी गावातून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने कडू महाजन यांची अंत्ययात्रा ग्रामस्थांना गावाशेजारी असलेल्या नागोई नदीच्या कंबरेइतक्या पाण्यात वाट तुडवत न्यावी लागली. या प्रकारामुळे लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेविरुद्ध तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अंत्ययात्रा नदीच्या पाण्यातून नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला असून, वरून पावसाचा कहर आणि खाली प्रशासनाला रस्त्याबाबत पडलेला विसर यामुळे पाडलावासीयांवर ही वेळ ओढवली आहे. अंत्ययात्रा नेताना जर काही अनुचित घटना घडली असती तर त्याला कोण जबाबदार राहिले असते, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात येत आहे.\nनिदान स्मशानभूमीसाठी तरी रस्ता करा\nपाडला खुर्द गावाची स्मशानभूमी नागोई नदीच्या काठावर दुसऱ्या बाजूला आहे. स्मशानभूमीत जाण्यासाठी पर्यायी पक्का रस्ता किंवा पूल नाही. त्यामुळे नागोई नदीच्या पात्रातून वाट काढावी लागते. उन्हाळा किंवा हिवाळ्यात काही त्रास नसतो. परंतु, पावसाळ्यात नदीला पाणी असते. तेव्हा खूप अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात नदीला पूर येतो, तेव्हा प्रेत अंत्यसंस्कारासाठी घरातच ठेवावे लागते. पूर ओसरण्याची वाट पाण्यावाचून पर्याय नसतो. ही समस्या लक्षात घेऊन ग्रामस्थांनी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता किंवा लोखंडी पूल उभारण्याची मागणी केली आहे.\nजळगावमध्ये मिरवणुकीत नाचत असताना तरुणाचा मृत्यू\nकारच्या अपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू\nवार्षिक सरासरीच्या शंभरीकडे पाऊस\nनंदुरबारमध्ये गणेश विसर्जनावेळी ६ तरुणांचा बुडून मृत्यू\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nनाणार प्रकल्पाचा पुनर्विचार करणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत\nजळगावः बोरी नदीत बुडून दोघांचा मृत्यू\n'बेअर नेसेसिटी'; मुंबईत छायाचित्रांचे प्रदर्शन\nपोलिसाने गुन्हेगारावर ओवाळले पैसे; व्हिडिओ व्हायरल\nएमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू, दहा लाखाची भरपाई मिळणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपाडलावासीयांनी नेली कंबरेइतक्या पाण्यातून अंत्ययात्रा...\nसहा महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण...\nमहिला संघटन सक्षम करण्याचा संकल्प...\nशिक्षणमंत्री, खुर्ची सोडा...आराम करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/mahatvache-dhatu-v-adhatu-v-tyanche-upyog/", "date_download": "2019-09-17T14:49:13Z", "digest": "sha1:55BTP75Q47SENMK2KY3BCDWF666RFOXM", "length": 25269, "nlines": 352, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग", "raw_content": "\nमहत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग\nमहत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग\nमहत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग\n1. तांब्याचा उपयोग :\nभांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी.\nविद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.\nतांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :\nधातू व प्रमाण – तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)\nउपयोग – भांडी तयार करण्याकरिता\nधातू व प्रमाण – तांबे (81 ते 90%) व कथील (19 ते 10%)\nउपयोग – बेअरिंग, जहाजाची बांधणी, पुतळे, नाणी आणि पदके तयार करण्याकरिता\nसंमिश्र – जर्मन सिल्व्हर\nधातू व प्रमाण – तांबे (50%), जस्त (25%) व निकेल (25%)\nउपयोग – हे संमिश्र उच्च प्रतीचे विद्युत रोधक आहे, म्हणून त्याचा उपयोग विद्युत रोधक उपकरणे तयार करण्याकरिता केला जातो.\nसंमिश्र – बेल मेटल\nधातू व प्रमाण – तांबे (78%) व कथील (22%)\nउपयोग – घंटया, तास तयार करण्याकरिता\nसंमिश्र – अॅल्युमिनीयम ब्राँझ\nउपयोग – तांबे व अॅल्युमिनीयम भांडी तयार करण्याकरिता\nधातू व प्रमाण – तांबे (88%) कथील (10%) व जस्त (2%)\nउपयोग – बंदुका व बॉयलरचे सुटे भाग व जस्त तयार करण्याकरिता\n2. लोखंडाचा उपयोग :\nओतीव लोखंड आणि बीड : झोतभट्टीमध्ये लोखंडाची धातुके वितळयानंतर त्यापासून लोहरस तयार होतो. हा लोहरस थंड झाल्यानंतर जे लोखंड तयार होते त्यास ओतीव लोखंड किंवा बीड असे म्हणतात.\nनरम किंवा घडीव लोखंड : ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता केला जातो.\nपोलाद : ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता बेसिमर भट्टी किंवा विवृत भट्टीचा उपयोग केला जातो.\nलोखंडाचे संमिश्र आणि त्याचे उपयोग :\nसंमिश्र – स्टेनलेस ���्टील\nधातू – लोखंड, क्रोमीअम, कार्बन\nउपयोग – तीक्ष्ण हत्यारे, भांडी सायकली व स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व निकेल तयार करण्याकरिता\nसंमिश्र – टंगस्टन स्टील\nधातू – लोखंड, टंगस्टन व कार्बन\nउपयोग – जलद गतीने कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे तयार करण्याकरिता.\nसंमिश्र – मॅगनीज स्टील\nधातू – लोखंड व मॅगनीज\nउपयोग – कठीण खडकाला छिद्रे पाडणारी हत्यारे तयार करण्याकरिता.\nसंमिश्र – क्रोमीअम स्टील\nधातू – लोखंड व क्रोमीअम\nउपयोग – बॉलबेअरिंग, रोलर बेअरिंग स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व खडक फोडण्याकरिता वापरण्यात येणार्‍या यंत्राचा जबडा तयार करण्याकरिता.\n3. अॅल्युमिनीअमचा उपयोग :\nघरातील भांडी, विमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता\nचॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता\nविद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता.\nरुपेरी रंग तयार करण्याकरिता.\nअॅल्युमिनीयमपासुन तयार करण्यात येणारी संमिश्रे :\nधातू – अॅल्युमिनीयम, तांबे, मॅग्नेशियम व मॅगनीज\nउपयोग – हवाई वाहने, मोटारीचे साचे आणि आगगाडीचे भाग तयार करण्याकरिता.\nधातू – अॅल्युमिनीयम व मॅग्नेशियम\nउपयोग – शास्त्रीय तराजूच्या दांडया, घरघुती उपकरणे व हवाई वाहने तयार करण्याकरिता.\nसंमिश्र – अॅल्युमिनीअम ब्राँझ\nधातू – तांबे, अॅल्युमिनीयम, लोखंड व कथील अॅल्युमिनीयम, कोबाल्ट.\nधातू – अॅल्युमिनीयम, कोबाल्ट व निकेल\nउपयोग – विद्युत जनित्राकरिता लागणारे उच्च प्रतीचे चुंबक तयार करण्याकरिता.\n4. जस्ताचे उपयोग :\nलोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता.\nविद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो.\nधातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.\n5. पाराचा उपयोग :\nहवादाबमापी आणि तापमापीमध्ये पार्‍याचा उपयोग करतात.\nबाष्पदीप तयार करण्याकरिता पार्‍याचा उपयोग करतात.\nआरसे तयार करण्याकरिता केला जातो.\n6. सोडीयमचे उपयोग :\nसोडीयम बाष्पदीपामध्ये सोडीयमचा उपयोग करतात.\nउच्च तापमान दर्शक तापमापीमध्ये त्याचा उपयोग होतो.\n7. मॅग्नेशियमचे उपयोग :\nक्षणदिप्ती छायाचित्रणामध्ये मॅग्नेशियमचा उपयोग करतात.\nधातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.\nधातूची जोडकामे करण्याकरिता थमाईट मिश्रण तयार करण्यासाठी.\n8. चांदीचा उपयोग :\nचांदी व पारा यापासून तयार झालेल्या मिश्रणाचा उपयोग दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता केला जातो.\nछायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता.\nविद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता.\n9. सोन्याचे उपयोग :\nनाणी व दागिने तयार करण्याकरिता व संवेदनशील विद्युत उपकरणामध्ये विद्युतवाहक म्हणून या धातूचा उपयोग केला जातो.\n10. शिशाचा उपयोग :\nमुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता.\nविद्युत घटात इलेक्ट्रोड तयार करण्याकरिता.\nविद्युत परीपथकात वितळतार करण्यास.\nअणुभट्टीतून न्युट्रॉन शोषक म्हणून भिंती तयार करण्याकरिता.\nडाग देण्याचा धातू व सहज वितळणारी संमिश्रे तयार करणे.\nपुरातनकाळी किल्याच्या भिंती मजबूत करण्याकरिता दोन दगडाच्या जोडात शिशे भरले जात असे.\n11. कथिलचा उपयोग :\nमुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता\nविद्युत परीपथकात वितळतार तयार करण्याकरिता.\n12. गांधकाचे उपयोग :\nआगकाडी उत्पादनात वापरण्यात येणारे अॅटिमनी सल्फाइड तयार करण्याकरिता.\nगंधकाची पूड ही कवक नाशक आहे. यामुळे गंधकाची पूड पिकावर धूरळण्याकरिता उपयोगात आणली जाते. तसेच कीटकनाशके आणि कीडनाशके तयार करण्याकरिता गंधकाचा उपयोग केला जातो.\nसल्फा ड्रग तयार करण्याकरिता\nबंदुकीची दारू आणि स्फोटक द्रव्ये तयार करण्याकरिता\nरबराचे व्हल्कनायझेन तयार करण्यासाठी.\n13. सल्फर डायऑक्साइडचे उपयोग :\nसाखर, कृत्रिम धागे इत्यादीच्या विरंजनाकरिता.\nकागद तयार करण्याकरिता आवश्यक असलेली कॅल्शियम बायसल्फाट सारखी संयुगे तयार करण्याकरिता\nद्रवरूप सल्फर डायऑक्साइडचा उपयोग पेट्रोलियमच्या शुद्धीकरणाकरिता केला जातो.\n14. पिवळा फॉस्फरसचे उपयोग :\nतांबडा फॉस्फरस तयार करण्याकरिता. तांबडया फॉस्फरसपासून सुरक्षित आगकाडया तयार केल्या जातात.\nअतिशय टणक, न गंजणारे फॉस्फर ब्राँझ मिश्र धातू तयार करण्याकरिता\nउंदरासाठी मारण्याकरिता उपयोगी पडणारे झिंक फॉस्फेट विष तयार करण्याकरिता.\nस्मोक बॉम्ब आणि शोभेची दारू तयार करण्याकरिता\nस्फुरदयुक्त खताची निर्मिती करण्याकरिता\n15. क्लोरीनचे उपयोग :\nकापड, धागे, कागद व कागदाच्या लगदाच, विरंजन करण्याकरिता.\nक्लोरीन जंतूनाशक असल्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरणाकरिता या उपयोग केला जातो.\nक्लोरोफार्म, एथीलीन क्लोराइड, कार्बन टेट्राक्लोराइड इत्यादि संयुग तयार करण्याकरिता.\nकृत्रिम रबर, प्लास्टीक, डी.डी.टी तयार करण्याकरिता.\nविरंजक चूर्ण तयार करण्याकरिता.\n16. ब्रोमीनचे उपयोग :\nब्रोमाइड क्षार तयार करण्यासाठी ब्रोमीन वापरतात.\nरंग व जंतुनाशके तयार करण्यासाठी ब्रोमीनच उपयोग करतात.\nफोटोफिल्म तयार करण्याकरिता सिल्व्हर ब्रोमाइडचा उपयोग करतात.\nऔषध उद्योगांमध्ये सोडीअम व पोटेशियमचे ब्रोमाईड वापरतात.\n17. आयोडिनचे उपयोग :\nटिंक्चर आयोडीन तयार करण्याकरिता व सिल्व्हर आयोडीन तयार करण्याकरिता.\nआयोडिनपासून जंतुनाशक मलमे तयार केली जातात.\nकृत्रिम रबर, प्लास्टिक, डी.डी.टी. तयार करण्याकरिता.\n18. हिर्‍याचा उपयोग :\nकठीण पदार्थातला छिद्र पाडण्यासाठी अवजारे तयार करण्याकरिता व काच कापण्याकरिता.\n19. ग्रॅफाईट उपयोग :\nविद्युत भट्टीमध्ये इलेक्ट्रोड म्हणून\nउच्च तापमानावर कार्य करणार्‍या यंत्रामध्ये वंगण म्हणून\nयुरेनियमभट्टीमध्ये न्युट्रॉन शोषक म्हणून\n20. कार्बन मोनॉक्साइडचा उपयोग :\nकार्बनमोनोऑक्साइड आणि हायड्रोजनचा उपयोग वॉटर गॅस म्हणून करतात.\nकार्बनमोनोऑक्साइड आणि नायट्रोजनचा उपयोग प्रोड्यूसर गॅस म्हणून करतात\nरंगाच्या कारखाण्यात उपयुक्त असणार्‍या फॉस्जिन वायूच्या उत्पादनाकरिता\nफॉस्जिन वायुचा उपयोग युद्धात विषारी वायु तयार करण्याकरिता सुद्धा करतात.\n21. कार्बन डायऑक्साइडचा उपयोग :\nसोडीयम कार्बोनेट आणि सोडीयम बायकार्बोनेट तयार करण्याकरिता\nवायुमिश्रीत जल तयार करण्याकरिता\nअग्निशामक दलामध्ये आग विझविण्याकरिता\nअन्नपदार्थ टिकविण्याकरिता किंवा त्याची वाहतूक करण्याकरिता शितकारक म्हणून कोरडा बर्फ वापरतात.\n22. मिथेनचा उपयोग :\nगोबर गॅस आणि नॅचरल गॅसच्या स्वरुपात घरघुती इंधन म्हणून\nकाजळी आणि कार्बन ब्लॅक तयार करण्याकरिता.\nऊर्जानिर्मिती केंद्रामध्ये इंधन म्हणून\nप्रयोग शाळेत स्पिरीट लॅम्प करिता इंधन म्हणून.\nलाकडावर पॉलिश करण्याकरिता लागणारा द्रावक म्हणून\nसुगंधी द्रव्ये तयार करण्याकरिता व कृत्रिम धागे तयार करण्याकरिता.\n24. इथिलिनचा उपयोग :\nकातकाम आणि धातुंच्या जोडकामाकरिता उपयोगात येणारी ऑक्सि-इथेलीन ज्योत तयार करण्याकरिता.\nप्लास्टिकचे सामान व वस्तू त्याचप्रमाणे पॉलिथीन तयार करण्याकरिता.\n25. अॅसिटीक अॅसिडचा उपयोग :\nसेल्यु लोज अॅसिडच्या निर्मिती करिता.\nकृत्रिम धागे आणि प्लास्टिकचे उत्पादन घेण्याकरिता\nलोणची, सॉस, केचप यात परीरक्षक म्हणून अॅसिडपासून तयार केलेल्या व्हिनेगरच��� उपयोग करतात.\n26. बेंझीनचा उपयोग :\nचरबी, राळ, रंगलेप आणि रबर इत्यादि द्रावकाकरिता.\nपेट्रोल तुटवड्याच्या काळात मोटारच्या इंधनातील घटक म्हणून\nनिरनिराळी कार्बनी संयुगे तयार करण्याकरिता.\nद्रव्याच्या अवस्था आणि स्पष्टीकरण\nभौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\nLatest Jobs (ताज्या नौकऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/mumbai/hurry-best-committee-approve-proposal-code-conduct-1-thousand-mini-midi-buses-coffin/", "date_download": "2019-09-17T15:52:55Z", "digest": "sha1:32BWC4FQCYBKPQN5V4TWPAOAXKQOQ2DM", "length": 34116, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Hurry Of The Best Committee To Approve The Proposal Before The Code Of Conduct; 1 Thousand Mini-Midi Buses In The Coffin | आचारसंहितेपूर्वी प्रस्ताव मंजूर करण्याची बेस्ट समितीची घाई; ताफ्यात 1 हजार मिनी बसगाड्या | Lokmat.Com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवू��� अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डे���िंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nAll post in लाइव न्यूज़\nआचारसंहितेपूर्वी प्रस्ताव मंजूर करण्याची बेस्ट समितीची घाई; ताफ्यात 1 हजार मिनी बसगाड्या\nआचारसंहितेपूर्वी प्रस्ताव मंजूर करण्याची बेस्ट समितीची घाई; ताफ्यात 1 हजार मिनी बसगाड्या\nमहापालिकेने काही अटी-शर्तींवर बेस्ट उपक्रमाला अनुदान देण्याची तयारी दाखवली. यामध्ये बसगाड्या भाड्याने घेणे, मिनी-मिडी बसचा ताफ्यात समावेश करणे, बस ताफा सात हजारांपर्यंत नेणे, भाडेकपात करणे यांचा समावेश होता.\nआचारसंहितेपूर्वी प्रस्ताव मंजूर करण्याची बेस्ट समितीची घाई; ताफ्यात 1 हजार मिनी बसगाड्या\nमुंबई : बेस्ट उपक्रमाने तिकिटांच्या दरांमध्ये मोठी कपात केल्यानंतर प्रवाशांची संख्या तब्बल २७ लाखांवर पोहोचली आहे. यामुळे महापालिकेच्या शर्तीनुसार बेस्ट उपक्रम बसगाड्यांचा ताफा तीन हजारांनी वाढविणार आहे. त्यानुसार एक हजार बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये मिडी-मिनी वातानुकूलित डिझेल आणि सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. मात्र यासाठी बेस्ट उपक्रमाला २६२२ कोटी ६० लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पहिल्यांदाच रविवारी बेस्ट समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे.\nमहापालिकेने काही अटी-शर्तींवर बेस्ट उपक्रमाला अनुदान देण्याची तयारी दाखवली. यामध्ये बसगाड्या भाड्याने घेणे, मिनी-मिडी बसचा ताफ्यात समावेश करणे, बस ताफा सात हजारांपर्यंत नेणे, भाडेकपात करणे यांचा समावेश होता. जुलै महिन्यात बेस्ट उपक्रमाने प्रवासी भाडे किमान पाच ते कमाल २० रुपये केले. त्यामुळे १७ लाखांपर्यंत आलेल्या बेस्ट प्रवाशांची संख्या गेल्या तीन महिन्यांमध्ये २७ लाखांवर पोहोचली आहे. मात्र त्याप्रमाणात बेस्टगाड्यांची संख्याही वाढविणे आवश्यक असल्याने बेस्ट उपक्रमाची धावपळ सुरू आहे.\nत्यानुसार पाचशे मिडी आणि मिनी बसगाड्यांची नोंदणी बेस्ट उपक्रमाने केली आहे. तसेच महिलांसाठी तेजस्विनी बस सेवा, पर्यावरणपूरक इलेक्ट्रॉनिक बसगाड्याही बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यानंतर आता आणखी एक हजार बसगाड्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये डिझेलवर चालणाºया पाचशे वातानुकूलित मिनी बसगाड्या, पाचशे मिडी वातानुकूलित सीएनजीवर चालणाºया बसगाड्यांचा समावेश आहे. या बसगाड्यांचा ताफा बेस्ट उपक्रमात दाखल झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nअशा दाखल होणार गाड्या\nसध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तीन हजार २०० बसगाड्या आहेत. डिझेलवर चालणाºया पाचशे मिनी बसगाड्या दोन टप्प्यांमध्ये बेस्ट उपक्रमामध्ये दाखल होणार आहेत. हंसा ट्रॅव्हल्स आणि एम.पी. इंटरप्रायझर्स प्रत्येकी अडीचशे मिनी वातानुकूलित बसगाड्यांचा पुरवठा करणार आहेत. हा करार आठ वर्षांसाठी आहे. यासाठी हंसा ट्रॅव्हल्सला ४७७ कोटी ५४ लाख, एम.पी. ट्रॅव्हल्सला ४७७ कोटी ५४ लाख बेस्टतर्फे देण्यात येणार आहेत. मारुती ट्रॅव्हल्सकडून पाचशे मिडी वातानुकूलित सीएनजी बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येतील. त्यांच्याबरोबर आठ वर्षांसाठी करार करण्यात येणार असून एक हजार ६६७ कोटी ५२ लाख रुपये देण्यात येतील.\nबेस्ट समितीची रविवारी बैठक\nआगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. बेस्ट उपक्रमासाठी महत्त्वाचा असलेला हा प्रस्ताव त्यापूर्वी मंजूर होणे आवश्यक आहे. बेस्ट समिती सदस्यांना प्रस्ताव पाठवून ७२ तास न झाल्यामुळे विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. मात्र सोमवारी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने पहिल्यांदाच बेस्ट समितीची बैठक येत्या रविवारी होईल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकितीही संकट आले, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांची नोकरी कायम- उद्धव ठाकरे\nउद्धव ठाकरेंनीही लावला जावईशोध; 'बेस्ट'च्या तोट्याचा नव्याने बोध\nनवीन वेतनश्रेणीचा ‘बेस्ट’ सामंजस्य करार मंजूर; शिवसेना-भाजप प्रणीत संघटनेच्या करारावर सह्या\nबेस्ट कृती समितीने दिला संपाचा इशारा; मुंबईकरांचे होणार हाल\nजागतिक मंदीतही बेस्ट कामगारांचे पगार वाढतील; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन\nबेस्टला द्यावा लागणार अनुदानाच्या खर्चाचा हिशेब; अतिरिक्त पालिका आयुक्त ठेवणार लक्ष\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\n'राज्यातील 288 मतदारसंघात भाजपाचे 10-10 हजार कार्यकर्ते तैय्यार'\nVidhan Sabha 2019: शिवसेना कापणार काही विद्यमान आमदारांचे तिकीट, कोअर कमिटीकडून नावे निश्चित\nस्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब; शिवसेनेचा शरद पवारांना टोला\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमॅच फिक्सिंगबिग बॉस 13भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशेअर बाजारआयफा अॅवॉर्डअफगाणिस्तानचांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nashik/page/8/", "date_download": "2019-09-17T15:51:47Z", "digest": "sha1:RQEMYXXWE6K7VAEBRVODIM7NWSKTPTTS", "length": 31308, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nashik News | Latest Nashik News in Marathi | Nashik Local News Updates | ताज्या बातम्या नाशिक | नाशिक समाचार | Nashik Newspaper | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nपत्नीचा छळ केल्याप्रकरणी प��लीस पतीवर गुन्हा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nम्हसरूळ पोलिसांनी नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई गांगुर्डे यांच्याविरुद्ध विवाहितेला उपाशीपोटी ठेवून शारीरिक-मानिसक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ... Read More\nमधूमेहमुक्त विश्वासाठी नाशिककर रस्त्यावर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nख्यातनाम विचारवंत दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीम चालविणिऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ‘थ्रीडी वॉकेथॉन’च्या माध्यमातून रविवारी सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान हजारो नाशिक ... Read More\nHealth Nashik diabetes आरोग्य नाशिक मधुमेह\nव्ही.व्ही.आयपींचा दौरा : पॅराग्लायडर्सपासून ड्रोनपर्यंत सर्वांना ‘आकाशबंदी’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशहरात आगामी काही दिवसांमध्ये अतीमहत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे दौरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस प्रशासन सतर्क ... Read More\nnashik police commissioner office Paragliding Narendra Modi Devendra Fadnavis Vishwas Nangare Patil नाशिक पोलीस आयुक्तालय पॅराग्लाइडिंग नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस विश्वास नांगरे-पाटील\nनाशिकमध्ये भाजपाच्या साऱ्याच आमदारांची उमेदवारी गॅसवर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभाजपातच नव्हे तर यापूर्वी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीतदेखील एखाद्या विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार असेल तर त्यात पक्षातच एक-दोन प्रबळ दावेदार वगळता अन्य सर्वच जण बाजूला असत. ... Read More\nआदित्यसाठी जागा सोडल्यास भुसेंचे काय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशिवसेनेने केलेल्या एका पाहणीत निघाल्याने या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार व सध्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या दादा भुसे यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ... Read More\nनिवडणूक लढण्याबाबत ‘मनसे’च्या आघाडीवर धाकधूक का\nBy किरण अग्रवाल | Follow\nविधानसभा निवडणुकीसाठी नाशकात ‘मनसे’ फॅक्टर कितपत दखलपात्र ठरेल याची सर्वत्र चर्चा होत असली तरी, या पक्षाची निवडणूक लढण्याबाबतचीच भूमिका अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही. उमेदवारांची चणचण, पराभवाची भीती, की चौकशीचे शुक्लकाष्ट;या मुद्द्यांची मीमांसा घडून ... Read More\nकॉँग्रेसला २००९च्या निवडणुकीचा फॉर्म्युला नको\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी कॉँग्रेसबरोबर मैत्रीपूर्ण लढत देणाऱ्या कॉँग्रेसन��� यंदाची निवडणूक आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यासाठी होणाºया जागावाटपाचा सन २००९चा फॉर्म्युला नको आहे. ... Read More\nNashik Election congress NCP नाशिक निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस\nशासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे अनिवार्य\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nडॉक्टर, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांनी नेमणुकीच्या ठिकाणीच मुक्कामी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसा शासन निर्णय असतानाही मुलांचे शिक्षण वा तत्सम कारणे दाखवून तालुका, जिल्हास्तरावर अनेक शासकीय सेवक राहत असल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा ... Read More\nबीएसएनएल टॉवरचा वीजपुरवठा खंडित\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील मोबाइल नेटवर्कची बत्ती गूल झाल्याने ‘आपण ज्या नंबरशी संपर्क साधत आहात, तो नंबर अस्तित्वात नाही किंवा नॉट रिचेबल’ यासारख्या उत्तराने पिंपळगावकर ग्राहक हैराण झाले आहेत. याबद्दल चौकशी केली असता बीएसएनएलने वीजबिलच भरले ... Read More\nNashik BSNL नाशिक बीएसएनएल\nसुकेणे येथे रेल्वे पुलाखालील रस्त्याची झाली चाळण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकसबे सुकेणे येथील मध्य रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेने तयार केलेल्या पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून, चिखल-गाळाने चाळण झाली आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाने या रस्त्याचे त्वरित कॉँक्रिटीकरण करावे, अशी मागणी होत आहे. ... Read More\nNashik road transport नाशिक रस्ते वाहतूक\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मॅच फिक्सिंग बिग बॉस 13 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका शेअर बाजार आयफा अॅवॉर्ड अफगाणिस्तान चांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090325/nvrt.htm", "date_download": "2019-09-17T14:57:45Z", "digest": "sha1:BIWFKDQO7Z6VEU37Y35VLLFIWLJSTCTO", "length": 14911, "nlines": 35, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nबुधवार, २५ मार्च २००९\nनव्या स���कारी प्रकल्पांची वानवा तर जुन्यांची दुर्दशा\nअमळनेर, पारोळा, धरणगाव या तिन्ही तालुक्यांत कापसाचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. या शिवाय, अमळनेरमध्ये यापूर्वी उसाचे पिकही मोठय़ा प्रमाणावर घेतले जात असे. पण, पश्चिम महाराष्ट्रासारखा सहकारी तत्वाचा वापर करण्याची व शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळवून देण्याबरोबर स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची बुद्धी स्थानिक लोकप्रतिनिधींना कधी झालीच नाही. जे काही सहकारी प्रकल्प होते, त्यांचीही दुर्दशा झाली. गेल्या १५ वर्षांच्या कार्यकाळात एकही नवा प्रकल्प उभा ठाकला नाही हे नागरिकांचे दुदैव म्हणावे लागेल.\nकापसाचे प्रचंड पीक पाहता सहकारी सूतगिरणी व्हावी, यासाठी काहींनी प्रयत्न करून पाहीले. मात्र, कागदावर रेंगाळण्या पलिकडे ती प्रत्यक्षात उभी राहू शकली नाही.\nखरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत शहादा, नवापूरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व\nनंदुरबार जिल्ह्य़ातील सर्वात मोठी उलाढाल असलेल्या शहादा तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत पी. के. अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणित लोकशाही पॅनलला १७ जागांवर निर्विवाद यश लाभले, तर नवापूर खरेदी विक्री संघातही काँग्रेसच्या सुरूपसिंग नाईक प्रणित पॅनलला १७ पैकी १६ जागांवर यश प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. शहादा तालुका खरेदी विक्री संघाच्या १७ जागांसाठी रविवारी मतदान झाले. एकूण १३ हजार ५७७ मतदारांपैकी नऊ हजार मतदारांनी हक्क बजावला. सोमवारी येथील लोकमान्य टिळक सभागृहात सकाळी मतमोजणी सुरू करण्यात आली. शेवटचा निकाल जाहीर होईपर्यंत रात्रीचे १० वाजले होते. पी. के. अण्णा पाटील यांच्या लोकशाही पॅनलचे सर्व १७ उमेदवार सुमारे दोन ते अडीच हजाराच्या फरकाने विजयी झाले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची अतिषबाजी करून एकच जल्लोष केला.\nयेवला तालुक्यातील दोन अपघातात दोन ठार\nशहर परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन मोटारसायकलस्वार ठार झाले. रविवारी रात्री दहाच्या सुमारास आश्फाक याकूब कुरेशी (२५) रा. संतोषीमाता नगर हा मोटारसायकलवर येवल्याहून सावरगाव येथील नातेवाईकांकडे जात असताना टेम्पोने त्याल धडक दिली. त्यात तो ठार झाला. दुसऱ्या घटनेत सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास संपत लक्ष्मण खिल्��ोट (रा. पारेगाव) हा मोटारसायकलने जात असताना गोविंदनगर पारेगाव रोडवर दत्तमंदीरासमोर घसरली. संपतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.\nनांदगावमध्ये रेशन दुकानदारांकडून ग्राहकांची पिळवणूक\nतालुक्यातील स्वस्त धान्य रेशन दुकानदारांनी वाहतूक खर्चाच्या नावाखाली ग्राहकांची पिळवणूक चालविली असून त्यामुळे या दुकानांमधील स्वस्त धान्य महाग होत चालले आहे. या प्रश्नी पुरवठा विभागाने सर्वसामान्यांकडून असा कुठलाही खर्च वसूल करण्याचे आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. धान्य पुरवठा करण्यासाठी शासन कुठल्याही प्रकारचा प्रवास खर्च आकारत नाही. जर कुणी रेशन दुकानदार अशा प्रकारे खर्च वसूली करीत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पुरवठा विभागाने दिला आहे. तालुक्यात पांढऱ्या ६२०, अंत्योदय योजना ९०६६, पिवळ्या १५ हजार ९८७ तर केसरी ३० हजार ४२६ एवढय़ा शिधापत्रिका आहेत. एकूण शिधापत्रिकांची संख्या ५६ हजार ११२ आहे. घासलेटची एकूण मागणी ४०७ किलोलीटरची असून त्यात फक्त ३१२ किलो लिटर घासलेट मिळते. नियमानुसार ३१६ किलो लिटर मिळते, परंतू हॉकरच्या प्रमाणात फक्त १२ किलो लिटर मिळत असल्याने उर्वरीत ४ किलोलिटर प्रवास खर्चास महाग पडते, म्हणून आणले जात नाही. बी.पी.एल गव्हाची ३१५१ क्विंटलची मागणी असताना प्रत्यक्षात फक्त २३५० क्विंटल म्हणजेच ७५ टक्के गहू उपलब्ध होतो. गरीब कुटुंबासाठी आधार असलेले अंत्योदय योजनेंर्तगत गव्हाची १८१३ क्विंटलची मागणी आहे. त्यापैकी पूर्णपणे कोटा प्राप्त होतो. तर याच योजनेत तांदळाची १३६० क्विंटलची मागणी असतांना फक्त ११६० क्विंटल तांदूळ दिला जातो. शासनाने निर्धारीत केलेल्या दरानुसार बी. पी. एल. गहू ५ रूपये किलो तर तांदुळ ६ रूपये दराने दिला जातो. ग्रामीण भागात मात्र प्रवास खर्चाच्या नावाखाली एका शिधापत्रिकेमागे २० रुपयांची वसूली केली जात आहे. अंत्योदय लाभार्थ्यांसाठी २० किलो गहू व १५ किलो तांदूळ असे प्रमाण शासनाने ठरवून दिले आहे. या ३५ किलो धान्याचे शासकीय दराप्रमाणे अवघे ८५ रुपये होतात. परंतु, स्वस्त धान्य दुकानदार प्रवास खर्चाच्या नावाखाली २० रुपये जादा घेत आहेत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. याकडे तालुका पुरवठा विभाग व तहसीलदारांनी लध द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील ऊसतोडी व खडीच्या कामासाठी बाहेरगावी जाणाऱ्या दहा हजारांपैकी किमान तीन हजार शिधापत्रिकाधारक आहेत. असे मानले तरी या शिधापत्रिकाधारकांचे चार महिन्याचे धान्य जाते कुठे असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.\nगुंगीचे औषध देवून प्रवाशांची लूट\nबंगळुरूहून अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीत गुंगीचे औषध देऊन गुजरातच्या सहा प्रवाशांकडील सुमारे एक लाख नऊ हजाराचा ऐवज लुटून नेण्याची घटना अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये घडली. बेशुद्ध पडलेल्या प्रवाशांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मनमाड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंध्रप्रदेशच्या मंत्रालय रेल्वे स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर हा प्रकार घडला. वुलकीत प्रविणभाई पटेल, टी. ए. जोश, महेश राणा, किसन अग्रवाल, आर. रितेश, टी. ओरगीस हे हे सर्व प्रवाशी गुजरातच्या सूरत, अहमदाबाद व आणंद येथे जाण्यासाठी आरक्षित बोगीतून प्रवास करीत होते. एका अनोळखी इसमाने गप्पा मारत त्यांचा विश्वास संपादन केला आणि दूध पिण्यास दिले. काही वेळानंतर प्रवाशांना गुंगी आली. त्याचा फायदा घेऊन संबंधित इसमाने प्रवाशांकडील एक लॅपटॉप, १० ग्रॅम सोन्याची अंगठी, मोबाईल, सोन्याची चेन व रोख रक्कम असा सुमारे एक लाख नऊ हजाराचा ऐवज घेवून पोबारा केला. या घटनेची माहिती इतर प्रवाशांनी मनमाड स्थानक येण्यापूर्वीच रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दिली. गाडी मनमाड स्थानकात आल्यानंतर बेशुद्ध प्रवाशांना उतरवून घेण्यात आले. गुजराथी व राजस्थानी भाषा सफाईदारपणे बोलणाऱ्या इसमाने हा प्रकार केल्याचे या प्रवाशांनी तक्रारीत नमूद केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/astrology/page/6/", "date_download": "2019-09-17T14:47:43Z", "digest": "sha1:O2JKODXRRLXCHXADR3A7WOLYNGTC2K3P", "length": 8236, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "astrology Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about astrology", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\n५ ते ११ डिसेंबर २०१४...\n२८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१४...\nवार्षिक भविष्य : दिवाळी २���१४ ते दिवाळी २०१५...\n२१ ते २७ नोव्हेंबर २०१४...\n७ ते १३ नोव्हेंबर २०१४...\n३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१४...\n१० ते १६ ऑक्टोबर २०१४...\nभविष्य : ३ ते ९ ऑक्टोबर २०१४...\nभविष्य : २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१४...\nभविष्य : १९ ते २५ सप्टेंबर २०१४...\n१२ ते १८ सप्टेंबर २०१४...\nभविष्य : ५ ते ११ सप्टेंबर २०१४...\nभविष्य : २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१४...\nभविष्य : २२ ते २८ ऑगस्ट २०१४...\n१५ ते २१ ऑगस्ट २०१४...\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/galleries/maratha-kranti-morcha-sangli-photo-gallery/", "date_download": "2019-09-17T14:24:37Z", "digest": "sha1:2ZXDDRE6QL5MBGXHLVMO37OVN5CLQNA4", "length": 2756, "nlines": 75, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा क्रांती मूक मोर्चा – सांगली - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मूक मोर्चा – सांगली\nमराठा क्रांती मूक मोर्चा – सांगली\nमराठा क्रांती मूक मोर्चा - धुळे\nमराठा क्रांती मूक मोर्चा - बुलढाणा\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/2016/07/pooja-room.html", "date_download": "2019-09-17T15:13:06Z", "digest": "sha1:BE2QWGV5KQ2DZ6WDNBKISTF3FFOIOSKV", "length": 24446, "nlines": 236, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "घरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now", "raw_content": "\nHomeवास्तुघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now\nघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now\nशुद्ध वास्तु विकत घेण्याचे कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आपल्या हातात आहे तर विकत घेतलेल्या वास्तुला पवित्र व मंगलमय करण्याची जबाबदारी घरातील देवघराची असते. त्यायोगे यथाशक्ति आपण अपेक्षित ज्ञान संग्रहीत केल्यास आपलं जीवन सुगंधीत होऊ शकेल.\nमानवी देहाच्या प्रतीकृतीवर संबंधीत वास्तु रेखाटनाची व्युह रचना अवलंबून असते. ज्याप्रमाणे मानवी देहात आत्म्याचे निवासस्थान ह्दयस्थ प्रदेश मानले जाते. त्याचप्रमाणे घरातील देवघर अथवा देवारा हा त्या घरातील ह्दयस्थ प्रदेश मानला जातो. ह्या ह्दयस्थ प्रदेशात अपेक्षित आध्यात्मिक साधनेने आपण नवचैतन्य निर्माण करतो त्यास प्राणप्रातिष्ठा असेही नामकरण केले जाते. संबंधित आध्यात्मिक साधना सात्त्विक स्वरुपातुन घडल्यास घरात होकारार्थी स्पंदनांसोबतच दैवी सान्निध्याचाही संचार अनुभवास येतो.\nज्याप्रमाणे घरातील सर्व सदस्य ऐकमेकांशी सलोख्याने, तर कधी तणावाने वागतात त्याचप्रमाणे देवतांमधेही सलोखा व तणावाची परिस्थिती उद्भवत असते. त्याअर्थी घरातील देवघर जर चुकीच्या पद्धतीने मांडले असल्यास अथवा दिशानिर्देशने चुकत असल्यास घरात वादविवाद अनायासे होत राहातात. देवघरात आपल्यावर अधिकार असणारे कुलदैवत अथवा ग्रामदैवत देवघरात स्थानबद्ध नसल्यामुळे आपण फार मोठ्या अडचणी सापडत असतो परंतु त्याची उपाययोजना आपण ओळखु शकत नाही. आपली मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक प्रगतीवर आपल्या घरातील देवघराचा फार मोठा परिणाम होत असतो.\nआपल्या देवघरातील अपेक्षित देव पंचायतन कसे असावे याची कारणमीमांसा आपण स्वामींसेवेत दत्त उपासकांना देत असतो. देवघरातील सर्वात महत्वाचे तत्व म्हणजे घरातील निधान कुंभ ज्याला आपण देवघरातील कळस असेही म्हणतो. कळसाला नाममंत्राने व्यापक केल्यास कुंभ तयार होतो. नव्या घरात प्रवेश करण्यापुर्वी कुंभ ठेवण्याची प्रथा देखील प्रसिद्ध आहे. जलपुर्ण कुंभाप्रमाणे घरही भावपुर्ण व नवपल्लवित राहावे अशी मंगलमय कामना त्याच्या पाठीमागे आहे. जलपुर्ण कुंभातील जलाचे शुद्ध व निर्मळ स्वभाव घरातील वातावरणात दरवळत राहावा यासाठी कुंभाची सुक्ष्मता द्विगुणीत करण्यासाठी कळसावर श्रीफळ ठेळण्याची प्रथा आहे. त्यायोगे घरात नाममंत्र स्वरातुन शक्तीस्वरुप घटाची स्थापना कुंभाच्या स्वरुपात केली जाते.\nघरातील वास्तु पुरुष व राखणदाराचे अभिन्न प्रतिक म्हणुन कळसाचे अस्तित्व मानले पाहीजे. त्याअर्थी जमीनीच्या भुभाराचे सामर्थ्य संबंधित देवता आणि देवदैत्य शक्तींना प्राप्त होऊन, आपल्याला आपल्या कार्यसिद्धीत संबंधित शक्तींची मदत होऊ शकते. अन्यथा मुर्खपणा करत राहील्यास मदतीऐवाजी संबंधित शक्तींकडून अडचणी उत्पन्न होत राहातात. त्यासाठी आपण यथाशक्ति संबंधित ज्ञानार्जित करुन योग्यतो निर्णय दत्त सेवेच्या माध्यमातून घ्यावा व आपलं कौटुंबिक जीवन मंगलमय करावं. घरातील देवस्थानाचे यथार्थ आत्मचिंतन करुन योग्य ती उपाययोजना अमलात आणावी. जेणेकरुन घरात होकारार्थी स्पंदनांचा प्रसार होईल.\nप्राचीन काळात वास्तु बांधताना क्वचितच ऐखादे घर उंबरठ्याशिवाय असेल. प्रत्येक वास्तुला उंबरठा असण्याचे महत्वाचे कारण आहे. उंबरठा घरातील अब्रुचे रक्षण करणारा आहे. ज्याप्रमाणे मानवी नितिमत्ता अतिशय चंचल असते त्याचप्रणाणे घरातील सुख, सौख्य व मंगलमय स्पंदनेही कोणाला नको असतात. त्यांची चंचलता नियंत्रित करणे हेतु आपल्याला उंबरठा महत्त्वाचा आहे. आजची दुर्भाग्यपुर्ण परिस्थिती अशी आहे की कित्येक नवीन वास्तुला उंबरठाच नसतो त्यायोगे संबंधित घरातील मांगल्य फार काळ टिकु शकत नाही. परिणामी घरात अवदसा येऊन सर्व स्थाथित्वाची वाताहात करुन टाकते.\nउंबरठाची अभीव्यक्ती अतीशय सुक्ष्म आणि सखोलतापुर्ण आहे. घरातील सत्वाचे घराबाहेर अतिक्रमण न होऊ देणे व घराबाहेरील अवदसेचे घरात प्रवेश करुन आतिक्रमण न होऊ देणे यासाठी उंबरठा मर्यादा ही लक्ष्मणरेषा समजावी. घरातील सर्व सदस्यांची झडती घेण्याचे काम उंबरठ्याचे असतो त्यायोगे उबंरठा आध्यात्मिक योगे कार्यान्वित करावा. घरात प्रवेश करणाऱ्या सुक्ष्म शक्तिंची शहानिशा करण्याचे कार्य उंबरठा करत असतो. त्याअर्थी आपण आपल्या नित्य आध्यात्मिक साधनेच्या माध्यमातून उंबरठ्याचे सुक्ष्म पुजन करावे.\nउंबरठा म्हणजे घराच्या मांगल्याचा रक्षक. आपल्या घरातील बातमी देणारा, वैभव व चारित्र्याचे रक्षण करणारा, लक्ष्मण रेषा दर्शक त्याचप्रमाणे मर्यादा पालनाचा प्रेरक असा उंबरठा प्रत्येक वास्तुसाठी यथाशक्ति स्थिर असायला पाहीजे. घरातील प्रवेश द्वारावर ज्याप्रमाणे देवाची प्रतिमा बसवली जाते त्याच प्रमाणे उंबरठाजवळ संध्याकाळी दिवा लावल्यास आपल्या घरात कधीही दुष्ट शक्तिंचा प्रादुर्भाव होणार नाही. ईतकी अमोघ शक्ती उंबरठ्यात आहे. याचे प्रात्यक्षिक अवश्य करुन पाहावं.\nघरातील देवघराचे विधीवत पंचायतनयुक्त आधिष्ठान अनुसरुन सविस्तर, अधिक सखोल, गहन व कुठेही उपलब्ध नसलेली विशेष आध्यात्मिक साधना माहीती लिंक स्वरुपात खालीलप्रमाणे उपलब्ध आहे. दिलेल्या विशेष लिंकचा पासवर्ड हटवण्यासाठी संस्थेत सक्रीय सभासद होणे आवश्यक आहे.\nह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nदत्तप्रबोधिनी चँनेल पार्टनरशीप संबंधित पोस्टस्\nत्राटक विद्या संबंधित पोस्टस्\nआध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्\nदेवी उपासना संबंधित पोस्टस्\nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nEmbed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below\nसंसारीक सुख समृद्धीहेतु अतिदुर्लभ व विशेष तोडगे व उपासना \nनित्य नामस्मरणे, भजने व जुनी भक्तीगीते MP3\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 10\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 24\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now\nनवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step\nपितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained\nपितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...\nअंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे - Step by step\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2017.blog/category/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2019-09-17T15:21:36Z", "digest": "sha1:TZ5PMAZEL7EGRTK2DLQ3EBHLNKZOVTC5", "length": 18016, "nlines": 69, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "स्थलांतराच्या कथा – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\nदोन बॅग आणि एक लॅपटॉप इतके सामान घेऊन या देशात, अनोळखी प्रदेशात पाऊल टाकल्यावर काय वाटते हे खरे तर शब्दात सांगता येणार नाही. नोकरीसाठी येणाऱ्या लोकांचे तसे बरे असते त्यांना आल्याआल्या महिन्याचा पगार चालू होतो, बरेचदा भारतात घेऊन ठेवलेले फ्लॅट असतात. इथे आधी ऑफिसमधून आलेली माणसे असतात. विद्यार्थी म्हणून आले की सगळेच अवघड असते. कधी स्टुडन्ट लोन घेऊन आलेली मुले, तर कधी अगदी घर गहाण ठेवून आलेली मुले असतात. डोळे विस्फारून जातील इतके नवे रोज बघायला मिळते. नवीन संस्कृती, वातावरण, या सगळ्यात स्वत:ला सामावून घेत असताना, सतत आपण भारतीय आहोत ही गोष्ट पाठ सोडत नाही.\nपरकेपण सरता सरत नाही\nअचानकपणे माणसेच काय, पण एकही झाड, पक्षी, माणसांची नावे, दुकाने काहीही ओळखीचे नाही. इतके दिवस खोलवर रूजलेलं आणि रूतलेलं, हे सगळं माझं आहे, आणि हे असंच राहाणार आहे ह्या सगळ्या समजूती एका फटकार्‍यात मूळापासून उखडून निघाल्या आणि असुरक्षित वाटू लागलं. देश-वेश-भाषा यानं तर परकेपण जाणवलंच. पण त्याबरोबरच त्रास झाला तो तो इथल्या एकाही झाडाला अन पक्षाला नावानं हाक न मारता यावी याचा. सह्याद्री बघितल्यावर मनात जी तार झंकारत असे तीच इथलाही डोंगर बघताना झंकारत नाही, याचाही. कित्येक दिवस रस्त्यावरच्या खाणाखुणा आणि माणसांच्या चेहऱ्यामध्ये दिलासा शोधायचा निष्फळ प्रयत्न करत राहिले. स्वतःचीही ओळख विसरायला लावणारी, एक परकेपणाची जाणीव आतपर्यंत खोलवर पोचली.\nदिल्ली शहरातील खेळाच्या उत्कृष्ट साधनसुविधांविषयी लिहायलाच हवं. १९८२ च्या आशियायी खेळांसाठी बांधलेले सिरी फोर्ट क्रीडांगण देशभरात उत्कृष्ट सोयींसाठी प्रसिद्ध आहे. कॉमनवेल्थ गेम्सनिमित्ताने पुन्हा नव्याने येथील खेळांची क्रीडांगणे देखणी करण्यात आली आहेत. सिरी फोर्टमध्ये पोहणे, बॅडमिंटन, चालण्यासाठीचा मातीचा ट्रॅक, फुटबॉल-हॉकीची क्रीडांगणे अशा छान सुविधा आहेत. सिरी फोर्टच्या पोहण्याच्या तलावात ज्योती, पार्थ अनेक वर्षे नियमितपणे पोहले. सिरी फोर्टच्या क्रीडांगणावर सायना नेहवाल-सिंधु यांच्या खेळांना उपस्थिती लावू शकलो. फेडरर व अन्य टेनिसपटुंच्या उपस्थितीमुळे गाजलेल्या इंडियन टेनिस लीगचाही आस्वाद घेता आला.\nगरीब सैनिक, कनिष्ठ व्यापारी यांच्या मिश्रवंशीय मुली उघडउघड वेश्याव्यवसायात ढकलल्या जात. मुंबईत व्यापारानिमित्त येणाऱ्या खलाशांमुळे जे ‘रेड लाईट एरिया’ नव्याने विकसित होत होते तिथे देहविक्रय करता करता या स्त्रिया कोणत्या दफनभूमीत गाडल्या गेल्या त्यांची कोणतीही नोंद इतिहासात नाही. मुंबई बेटांवर पोर्तुगीज वा इंग्रजही स्थलांतरित म्हणून बाहेरून आले. पण इथल्या स्त्रिया उपभोगून घेताना जे भोग त्यांनी या आणि पुढल्या पिढ्यांमधल्या स्त्रियांच्या माथी रचले, ते भीषण होते.\nमुपो चिंचवड ते गोवा – एक स्थलांतर\nअल्तिनोच्या रस्त्याला लागण्यापूर्वी पणजीतील आगळी वेगळी रचना असलेलं चर्च दिसलं. चर्चच्या असंख्य पायऱ्यांनी एका क्षणात लक्ष वेधून घेतलं. अल्तिनोचा चढ लागेपर्यंत माहीत नव्हतं की हा एक टेकडीचा भाग आहे. 'अल्त' वरून अल्तिनो हे समजायला वेळ लागला. गोवा शासनाच्या मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक मंत्री, शासकीय अधिकारी यांची निवासस्थानं याच भागात आहेत. शिवाय सर्व शासकीय गेस्टहाऊसेस, पणजी दूरदर्शन, आकाशवाणीदेखील याच टेकडीवर आहे. टेकडीच्या वळणावळणाच्या रस्त्यांनी जाताना खाली दरीत शहराची झलक दिसत होती. अल्तिनो टेकडीचा तो वळणदार रस्ता खूप आवडून गेला. या रस्त्यावरून पायी चालत गेलं पाहिजे असं मनोमन ठरवूनही टाकलं. अल्तिनो टेकडी कधी मला पणजीच्या डोक्यातील मुगुट वाटली तर कधी पणजी शहराची पहारेकरीण. अल्तिनोवरील गेस्टहाऊसमध्ये पुढची दहा वर्ष मुक्काम असेल असं त्यावेळेला पुसटसंही वाटलं नाही.\nआम्ही राहतो ते क्रॅको शहर एके काळी पोलंडची राजधानी होतं. विस्तीर्ण, देखणं, पोलंडच्या सांस्कृतिक समृद्धीचा वारसा सांगणारं, युद्धातल्या बॉम्ब हल्ल्यांची फारशी झळ न पोचलेलं, विस्तूला (उच्चारी विस्वा) नदीच्या काठी वसलेलं, क्रॅको आता स्वत:चं शहर वाटावं इतकं जवळचं झालं आहे. सहाशे पन्नास वर्षं जुनं यागोलोनियन विद्यापीठ ह्याच शहरात आहे. विद्यार्थ्यांचं शहर म्हणूनही ह्या शहराची ओळख आहे. पण त्याचबरोबर छोटे रस्ते, अरुंद गल्ल्या आणि शहराची वाहतूक पेलण्याच्या क्षमतेच्या काही पटीत वाढत गेलेली रहदारी. पश्चिम युरोपच्या तुलनेत (जर्मनी वगळता) इथलं ड्रायव्हिंगही बऱ्यापैकी बेधडक.\nस्थलांतरात रुतून बसलेलं ‘कायाचक्र’…..\nरोज डझनावारी 'मिसिंग'च्या तक्रारी जिथं येतात, तिथं अज्ञात मुलींच्या मिसिंगची तक्रार फार मोठी नव्हती. मुलींचं हरवणं ही काही फार मोठी बाब नव्हती. त्या तक्रारींचा निपटारा करणाऱ्या पोलिसाकडे मुलींची वेशभूषा, चेहरेपट्टी आणि मूळ पत्त्याची माहिती जमा झाली होती. त्या मुलींची नावं खरी का खोटी हे जिथं माहीत नाही, तिथं पत्ता खरा की खोटा हे कळायला मार्ग नसतो हे एचक्यूच्या पोलिसांना चांगलं ठाऊक होतं. तरीही त्यांनी सवयीप्रमाणे बारकाईनं नावगाव वाचलं - ‘निर्मला यादव आणि मेहेर सरीन, राहणार नटपुरवा, तेहसील - संदील, जिल्हा हरदोई उत्तर प्रदेश ’ गावाच्या नावापाशी पोलीस जरा अडखळले. त्याचं कारणच तसं होतं.\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/54.191.187.35", "date_download": "2019-09-17T14:40:28Z", "digest": "sha1:S2BXTEYWKHOT5ZMRBXCDBA3YVELL2XXW", "length": 7345, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 54.191.187.35", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह विंडोज डेस्कटॉप, विंडोज एक्सएमएक्स (10) वर चालत, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले. वापरलेला ब्राउझर आहे Chrome आवृत्ती 0 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 54.191.187.35 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 54.191.187.35 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 54.191.187.35 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 54.191.187.35 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-technowon-led-light-cold-light-17900?tid=127", "date_download": "2019-09-17T15:25:10Z", "digest": "sha1:ITUOCTYJZZIRPZC4DTDFEGSJKJCUFGZ7", "length": 22359, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, TECHNOWON, Is LED light 'cold' light? | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृत्रिम प्रकाशासाठी सोडियम दिव्यांच्या तुलनेत एलईडी दिवे उपयुक्त\nकृत्रिम प्रकाशासाठी सोडियम दिव्यांच्या तुलनेत एलईडी दिवे उपयुक्त\nशुक्रवार, 29 मार्च 2019\nपरदेशाप्रमाणेच आपल्याकडे शेवंतीसह विविध पिकांच्या उत्पादनामध्ये कृत्रिम प्रकाशाचा वापर वाढत आहे. यासाठी प्रामुख्याने सोडियम दिव्यांचा वापर केला जातो. अलीकडे एलईडी दिव्या���चाही वापर काही प्रमाणात होत आहे. मात्र, या दोन्ही दिव्यांसाठी लागणारी ऊर्जा आणि उत्पादकता वाढीसाठी होणारा फायदा, याचा विचार प्रामुख्याने होण्याची आवश्यकता आहे. जागतिक पातळीवर याबाबत सातत्याने संशोधन सुरू असून, त्यातील काही अंश...\nपरदेशाप्रमाणेच आपल्याकडे शेवंतीसह विविध पिकांच्या उत्पादनामध्ये कृत्रिम प्रकाशाचा वापर वाढत आहे. यासाठी प्रामुख्याने सोडियम दिव्यांचा वापर केला जातो. अलीकडे एलईडी दिव्यांचाही वापर काही प्रमाणात होत आहे. मात्र, या दोन्ही दिव्यांसाठी लागणारी ऊर्जा आणि उत्पादकता वाढीसाठी होणारा फायदा, याचा विचार प्रामुख्याने होण्याची आवश्यकता आहे. जागतिक पातळीवर याबाबत सातत्याने संशोधन सुरू असून, त्यातील काही अंश...\nशेतीमध्ये पिकांना प्रकाश देण्यासाठी पूर्वी उच्च दाबाच्या सोडियम दिव्यांचा वापर केला जात असे. अलीकडे एलईडी तंत्रज्ञान आल्यानंतर त्याचाही शेतीमध्ये वापर वाढू लागला आहे. मात्र, या दोन्ही प्रकारच्या दिव्यातील फरक नेमकेपणाने जाणून घेतला पाहिजे.\n१) सोडियम दिवे हे ८० ते ९० टक्के विद्युत ऊर्जेचे रूपांतर हे रॅडिएशनमध्ये करतात. त्यातील सुमारे ५० टक्के रॅडिएशन हे पीएआर प्रकाशाच्या स्वरूपात, तर उर्वरित ५० टक्के अवरक्त किरणांच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते. त्यामुळे याला उष्णता प्रकिरणे (हीट रॅडिएशन) असेही म्हटले जाते.\n२) एलईडी दिव्यांमध्ये सुमारे ६० टक्के ऊर्जा ही पीएआर प्रकार आणि उर्वरित ४० टक्के ऊर्जा ही एलईडीमागील बाजूला उष्णतेमध्ये रूपांतरित होते.\nहीट रॅडिएशन म्हणजे काय\nवास्तविक ही शास्त्रीय कल्पना नाही. पीएआर प्रकाश आणि अवरक्त प्रकाशासह सर्व प्रकारच्या रॅडिएशन (प्रकिरणे)मध्ये विद्युत चुंबकीय प्रकारात असतात. अगदी रेडिओ तरंग आणि क्ष-किरणेही विद्युत चुंबकीय प्रकिरणे आहेत. त्यातील एकमेव फरक म्हणजे त्यांची तरंगलांबी. सर्वसाधारणपणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा तीन भागांमध्ये विभागला जातो.\nसर्व प्रकारच्या विद्युत चुंबकीय किरणांमुळे उष्णता तयार होते. किरणांची ही विशिष्ट तरंगलांबी विविध पदार्थांकडून शोषली जाते. उदा. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्नपदार्थाला उष्णता मिळते. सूर्यापासून आपल्यापर्यंत अल्पप्रमाणातील उष्णतेसह प्रकाश मिळतो. या दोन्हीची तरंगलांबी वेगवेगळी आहे. ही किरणे शोषली जाऊन पदार्थांच्या उष्णतेमध्ये वाढ होते.\nपिकांच्या बाबतीत प्रकाश किरणांतील विविध भाग (स्पेक्ट्रम) शोषले जातात. काही भागांमुळे वनस्पतींचे तापमान वाढते. विविध भाज्यांकडून होणारे प्रकाशाचे शोषण खालील छायाचित्रात दिसते.\nया चित्रात ७०० ते १२०० नॅनोमीटर दरम्यानची प्रकाश किरणे ही वनस्पतीकडून फारशी शोषली जात नाहीत.\nपीएआरदरम्यान (४०० ते ७०० नॅनोमीटर) ची प्रकाशकिरणे जवळपास सर्व शोषली जातात. त्यातही निळ्या आणि लाल रंगाकडील प्रकाश (४५० नॅनोमीटर आणि ६६० नॅनोमीटर) यांचे शोषण उत्तम प्रकारे होते.\nयावरून वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणासाठी पीएआर प्रकाश किरणे अत्यंत महत्त्वाची ठरतात. त्याचप्रमाणे पानांचे तापमान उष्ण ठेवण्यामध्येही त्यांची मोलाची भूमिका असते.\nउच्च दाबाच्या सोडियम दिव्यांसाठी वापरल्या गेलेल्या एकूण ऊर्जेपैकी ४० टक्के ऊर्जाही पीएआर प्रकारच्या किरणांची निर्मितीत रूपांतरित होते. आणि ४० टक्के ऊर्जा ही अवरक्त किरणाच्या (नीअर इन्फ्रारेड) वापरली जाते. या अवरक्त किरणांपैकी ५० टक्के ऊर्जा ही वनस्पतीकडून शोषली जात नसल्याने वाया जाते. यावरून एकूण वापरल्या गेलेल्या ऊर्जेतील केवळ ६० टक्के भाग वनस्पतीकडून शोषला किंवा उष्णतेकरिता वापरला जातो.\nएलईडी दिव्यामध्ये एकूण वापरल्या ऊर्जेतील ६० टक्के भाग पीएआर प्रकाशाच्या निर्मिती करतो. हा प्रकाश विशेषतः त्यातील लाल आणि निळ्या रंगाचा भाग वनस्पतीकडून पू्र्णतः शोषला जातो. हे प्रमाण सोडियम दिव्याइतकेच आहे.\nहरितगृहामध्ये केलेल्या प्रयोगामध्ये सोडीयम दिव्याखाली असलेल्या वनस्पतींचे तापमान हे एलईडी दिव्याखाली असलेल्या वनस्पतींच्या तुलनेमध्ये १ ते २ अंश सेल्सिअसने वाढलेले आढळले. दोन्ही प्रकारामध्ये पीएआर प्रकाशांचे प्रमाण (फोटॉन फ्लक्स) हे समान ठेवले होते. अर्थात, एलईडी दिव्यांसाठी ऊर्जा अत्यंत कमी प्रमाणात लागते. परिणामी, कमी रॅडिएशन वनस्पतींपर्यंत पोचतात.\nवनस्पतींचे तापमान वाढवायचे असल्यास, त्यासाठी अन्य पर्यायही उपलब्ध आहेत. उदा. प्रकाशाची पातळी वाढवणे, विविध उपकरणात वाढणाऱ्या उष्णतेचा वापर वनस्पतीच्या परिसरातील उष्णता वाढवण्यासाठी करणे इ.\nनिष्कर्ष ः एलईडी दिव्यामुळे वनस्पतींच्या उष्णतेत वाढ होत नाही, हा दावा खोटा ठरला. मात्र, सोडियम दिव्यांच्या तु���नेमध्ये उष्णतेचे प्रमाण लक्षणीय कमी होते. उलट ज्या ठिकाणी अधिक उष्ण तापमान आहे, त्या ठिकाणी सोडियम दिव्यांच्या तुलनेमध्ये एलईडी दिवे फायदेशीर ठरू शकतील. त्याचप्रमाणे पिकांसाठी उपयुक्त पीएआर प्रकाश पातळी एलईडी दिव्यातून योग्य प्रमाणात मिळत राहते.\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची...लुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी...\nयंत्रांच्या साह्याने सकस गोळीपेंड...नंदूरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके)...\nजलरोधक ई कपड्याची निर्मिती लेसर...भविष्यामध्ये अंगावर वापरता येणाऱ्या उपकरणे,...\nभट्टीशिवायही लेसरने जोडता येईल सिरॅमिक सध्या सिरॅमिकच्या जोडणीसाठी भट्टी किंवा अधिक...\nझेंड्याद्वारे मिळवता येईल ऊर्जा वाऱ्यावर फडकणाऱ्या झेंड्यांनी आजवर अनेकांना...\nट्रॅक्‍टर देखभालीसह अवजारांची निवड...ट्रॅक्‍टरच्या निवडीच्या वेळी जमीनधारणा, मातीचा...\nअतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांनी स्विकारले...खरिपात भात व पुढे डिसेंबरच्या सुमारास भुईमूग अशा...\nभातासोबत मत्स्यशेती करण्याचे तंत्र भात पिकामध्ये साचणाऱ्या पाण्यामध्ये मासेपालन...\nपशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या...\nदेवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण,...नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान...\nहळद पिकातील महिलांच्या कामांसाठी...हळद पिकातील लागवडीपासून काढणीपश्चात कामांतील...\nदुधी भोपळ्यापासून गर, रस निर्मितीदुधी भोपळ्याचे आरोग्यदायी गुणधर्माविषयी अलीकडे...\nसौर ऊर्जाचलित आळिंबी ���त्पादन संयंत्र गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल...\nस्वयंचलित सेन्सर मोजेल जमिनीतील ओलावा विज्ञान आश्रम (पाबळ, जि. पुणे) येथील फॅब-लॅबमध्ये...\nट्रॅक्टरची बाजारपेठेची आशादायक वाटचालशेतीमध्ये यंत्र असा उल्लेख जरी झाला तरी आपल्या...\nऊर्जाबचत करणारे सौर वाळवणी यंत्र,...पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी...\nपोषक आहारात हवी फळे, भाज्यांची स्मुदीआरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा...\nपिकानुसार प्लॅस्टिक आच्छादन ठरेल...आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी झाल्याने पिकाची...\nखवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...\nयंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://reliableacademy.com/en/mpsc/editorial/rticle-about-origo-leading-news-website-in-hungary-1887666?page=54", "date_download": "2019-09-17T14:50:49Z", "digest": "sha1:OKXJMJPQY2LQBLJ725O4HT4EM33NFS3R", "length": 102618, "nlines": 171, "source_domain": "reliableacademy.com", "title": "mehlii gobhai", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nजैवइंधन : भरारी आणि सबुरी\nआमची जमीन, आमका जाय\nलाख दुखों की एक दवा..\nमेह्ली गोभई यांच्या नावाचा मुंबईत रूढ झालेला उच्चार ‘मेल्ही’ असाच होता. त्यांच्या उंच, गौरवर्णी आणि देखण्या व्यक्तिमत्त्वाचा वावर अतिशय सहज असे; त्यामुळे त्यांचे समवयस्क चित्रकार, समीक्षक यांच्यापासून अगदी नवख्यांपर्यंत सर्व जण त्यांना ‘मेल्ही’ अशीच हाक मारत. ते कुणाचेही ‘गोभईसर’ वगैरे कधीच नव्हते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे काय आहे, हे कळण्यासदेखील त्यांच्या मनमिळाऊ- तरीही- संयमी स्वभावामुळेच काही वेळ जावा लागत असे कुलाब्याला एका दोनमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर एकटेच ते राहात, तिथेच ६०० चौरस फुटांचा त्यांचा स्टुडिओ होता. थोडय़ाफार ओळखीवर आणि वेळ ठरवण्याचे सोपस्कार पाळल्यास कुणाचेही तिथे स्वागत होई. अशा ‘मेल्ही’ गोभईंची निधनवार्ता गुरुवारी आली. गेल्या दोन वर्षांत कंपवात आणि अन्य व्याधींनी त्यांना घेरले होते. रुग्णालयातच त्यांचे निधन झाले.\nडहाणूच्या पारशी कुटुंबात १९३१ साली जन्मलेले मेल्ही मु��बईत वाढले. सेंट झेवियर्स स्कूल व सेंट झेवियर्स कॉलेजात शिकले. कलाशिक्षण घेतले नसताना, ‘हात चांगला’ म्हणून ते के. एच. आरांच्या घरी- ‘आर्टिस्ट सेंटर’मध्ये जात, अन्य चित्रकारांना भेटत. हा चित्रकारांचा मेळा कधी ‘न्यूड मॉडेल’ चितारण्याचा बेत करी.. ते दिवस मागे ठेवून मेल्ही लंडनला कलाशिक्षणासाठी गेले, तिथून अमेरिकेस गेले. तो १९६० चा काळ अमेरिकी अमूर्त अभिव्यक्तिवाद (अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम) या चळवळीचा. मार्क रॉथ्कोच्या चित्रांनी मेल्ही प्रभावित झाले, पण न्यूयॉर्कच्या ‘आर्ट स्टुडंट्स लीग’मधील शिक्षक-चित्रकार नॉक्स मार्टिन यांची- कोणत्याही प्रभावापासून मुक्त राहून आपली वाट शोधण्याची- शिकवण बलवत्तर ठरली. अमेरिकेत एका जाहिरात संस्थेत काम करणारे मेल्ही बोधचित्रांत (इलस्ट्रेशन) प्रवीण होते. तिथे वरच्या पदांवर ते गेले आणि त्यांनी पुरस्कारही मिळवले; पण मुळात अभिजात संगीताची, शांतता आणि स्व-शोधाची आस असलेल्या मेल्हींना डहाणू खुणावू लागले आणि १९८० च्या दरम्यान मायदेशी परतून त्यांनी, अमेरिकेत सुरू केलेल्या अमूर्त चित्रकलेचा पूर्णवेळ पाठपुरावा सुरू केला.\nमुलांसाठीची पाच चित्रमय पुस्तके त्यांनी १९६८ ते १९७३ या काळात लिहिली होती. यापैकी दोन पुस्तकांचे पुनर्मुद्रण हल्लीच ‘स्पीकिंग टायगर’ या प्रकाशनसंस्थेने केले; पण ‘रामू अँड द काइट’ हे त्यांचे पुस्तक खरे तर, त्यांची चित्रे समजण्यास सोपी करणारे ठरले असते, ते दुर्मीळच आहे. या पुस्तकात पतंगाच्या आकारावरले मेल्ही यांचे चिंतन सुलभपणे दिसते, तर पुढल्या आयुष्यातही त्यांच्या चित्रांच्या बाह्य़रूपातून (मधोमध रेघ, काही तिरक्या रेघा, मोजक्याच, पण काटेकोर रेघा) अतिशय व्यामिश्रपणे हे चिंतन दिसून येते.\nभूमितीचे संगीत आपण ऐकू शकतो. चौल काळातील कांस्यमूर्तीपासून प्रकाशाच्या तिरिपेपर्यंत अनेक ठिकाणी भूमितीचे हे संगीत गुंजत असते, असा मेल्ही यांचा विश्वास होता. रंग, आकार यांना पूर्ण नकार देऊन मला चित्र घडवायचे आहे, अशा चित्रातून लोकांनी केवळ सरळ रेषांची लय घ्यावी, अशी आस त्यांना होती. ‘तुमच्या चित्रांत भारतीय काय’ या थेट प्रश्नाला त्यांचे उत्तर होते- ‘संगीत’ या थेट प्रश्नाला त्यांचे उत्तर होते- ‘संगीत धृपद गायकीसारखे शांत संगीत’. हे संगीत ‘समजण्या’साठी प्रेक्षकाला सराव हवा; प�� मेल्ही होते तेव्हा ते स्वत: चित्र समजण्यास मदत करीत. आता त्यांच्या चित्रांचे प्रेक्षक पोरके झाले आहेत.\nजैवइंधन : भरारी आणि सबुरी\nभारतीय विमान वाहतुकीच्या दृष्टीने २७ ऑगस्ट २०१८ हा दिवस महत्त्वाचा ठरतो. कारण या दिवशी स्पाइसजेट कंपनीच्या विमानाने डेहराडून ते नवी दिल्ली असा प्रवास अंशत: जैवइंधनाच्या बळावर केला. पारंपरिक जेट इंधनाच्या (एटीएफ) चढय़ा किमती, त्यांच्यामुळे आणि स्वस्तात तिकिटे विकण्याच्या असहायतेपायी देशातील अनेक विमान कंपन्यांना (जेट एअरवेज हे एक ठळक उदाहरण) लागलेली घरघर, पृथ्वीभोवतालच्या वातावरणाला बाधा पोहोचू नये यासाठी जेट इंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने घटवण्यामागची अपरिहार्यता असे अनेक घटक विचारात घेतल्यास जैवइंधनांचा पर्याय स्वागतार्हच मानला पाहिजे. पण यानिमित्ताने व्यक्त होत असलेला आशावाद अनाठायी ठरणार नाही याची दक्षता घ्यावीच लागेल.\nस्पाइसजेटच्या बम्बार्डियर क्यू ४०० टबरेप्रॉप प्रकारातल्या विमानात २८ प्रवासी आणि कर्मचारी होते. ४० मिनिटांच्या उड्डाणादरम्यान या विमानाने ७५ टक्के पारंपरिक इंधनाचा आणि २५ टक्के जैवइंधनाचा वापर केला. विमान उड्डाणांसाठी बायोइंधनांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर यापूर्वीही झालेला आहे. २००८ मध्ये व्हर्जिन अटलांटिकच्या विमानाने लंडन ते अ‍ॅमस्टरडॅम असा प्रवास अंशत: जैवइंधनाच्या आधारे केला होता.\nक्वान्टास या ऑस्ट्रेलियन विमान कंपनीने या वर्षी लॉस एंजलिस ते मेलबर्न असा १५ तासांचा प्रदीर्घ प्रवास १० टक्के जैवइंधनाच्या जोरावर केला. अलास्का एअरलाइन्स, केएलएम या कंपन्यांनीही असे प्रयोग करून झालेले आहेत. भारतात हा प्रयोग करण्यात डेहराडूनस्थित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियमचे योगदान महत्त्वाचे आहे. स्पाइसजेटच्या उड्डाणासाठी या संस्थेने खास ३३० किलो जैवइंधन बनवले. यासाठी छत्तीसगडमधील शेतकऱ्यांनी खास लागवड केलेल्या जत्रोफा वनस्पतीचा वापर करण्यात आला. अशा प्रकारे ५० टक्क्यांपर्यंत जैवइंधन उड्डाणांमध्ये वापरता येऊ शकते. त्या प्रमाणापलीकडे जैवइंधन वापरल्याने उड्डाणक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असे विश्लेषकांचे मत आहे. ते ध्यानात घेतल्यास, ‘जैवइंधनामुळे पारंपरिक इंधनावरील अवलंबिता ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते’ असे स्पाइसजेटचे प्रमुख अजयसिंह म्हणतात, त्याचा खरा अर्थ कळेल.\nविमान वाहतूक उद्योगाची सद्य:स्थिती गंभीर आहे. हवाई इंधनाच्या चढय़ा किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरत चाललेले मूल्य, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तिकीट दरांमध्ये द्याव्या लागणाऱ्या भरमसाट सवलतींमुळे बहुतेक सर्व विमान कंपन्या तोटय़ात आहेत. एप्रिल-जून या तिमाहीत इंडिगो एअरलाइन्सच्या नफ्यात ९७ टक्के घट झाली. स्पाइसजेटला ३८ कोटी रुपयांचा तर जेट एअरवेजला १३२३ कोटींचा तोटा झालेला आहे.\nजेट एअरवेजच्या इंधन खर्चातच तब्बल ३५ टक्के वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीत जैवइंधनाविषयी आशावाद निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु सध्या तरी मोठय़ा प्रमाणात जैवइंधन निर्माण होऊन त्याचा व्यापारी तत्त्वावर वापर विमान कंपन्यांना करता येईल, अशी परिस्थिती सध्या तरी नाही. एक तर जैवइंधन हे पर्यायी इंधन असले, तरी तो ‘स्वच्छ’ पर्याय ठरेलच याची कोणतीही शाश्वती नाही.\nसध्या जैवइंधनाचा सध्याचा एकमेव प्रमुख स्रोत असलेल्या जत्रोफा वनस्पतीवर अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) चार वर्षांपूर्वी केलेल्या संशोधनाअंती आढळले की, या वनस्पतीच्या ज्वलनाने हरितगृह वायू उत्सर्जनाचे (ग्रीनहाऊस गॅस एमिशन) प्रमाण वाढू शकते किंवा घटूही शकते. जैवइंधनाची साठवणूक आणि वाहतूक ही तर स्वतंत्र आव्हाने आहेत. शिवाय व्यापारी तत्त्वावर जैवइंधननिर्मिती करायची झाल्यास जत्रोफाची लागवड मोठय़ा प्रमाणात करावी लागेल. या संभाव्य प्रचंड उत्पादनाचा इतर पिकांवर, जमिनीच्या कसावर, भूजलावर काय परिणाम होईल याविषयी संशोधन झालेले नाही. हे होत नाही तोवर जैवइंधनाला पारंपरिक इंधनाचा पर्याय म्हणून स्वीकारायचे का, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल.\nराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी होणे ही विद्यार्थ्यांसाठी जेवढी अभिमानाची बाब, तेवढीच शिक्षकांसाठीही असायला हवी. तरीही राज्याचा टक्का कमी का होतो आहे\nसरकारी पातळीवर शिक्षणाचे प्रयोजन दुहेरी असायला हवे. सरासरी बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांना किमान शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे आणि जे सरासरीपेक्षा अधिक बुद्धिमान आहेत त्यांच्या प्रतिभेस धुमारे फुटतील असे वातावरण निर्माण करणे. महाराष्ट्र या दोन्हींतही मार खातो. परीक्षेतील गुणांच्या दौलतजाद्यामुळे आपल्याकडे यथातथा बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा अधिक हुशार भासतात आणि पंचाईत ही की त्यांच्या पालकांनाही ते तसे वाटू लागतात. त्याच वेळी जे खरोखरच हुशार असतात त्यांचे या पद्धतीत सपाटीकरण होत जाते.\nराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्रातील गुणवंतांच्या संख्येत होत असलेली घट हे त्याचे द्योतक. गेले दोन दिवस ‘लोकसत्ता’ने या संदर्भातील विशेष वृत्त प्रकाशित करून राज्यातील बुद्धिवान विद्यार्थ्यांच्या टंचाईकडे लक्ष वेधले. एके काळी महाराष्ट्रातील विद्यार्थी या परीक्षेत घवघवीत यश मिळवत. सध्या यात लक्षणीय घट झाल्याचे दिसते. ही बाब काळजी वाटावी अशी. शिक्षणाचा प्रसार होत असताना प्रज्ञा परीक्षेतील मराठी टक्क्यात घट का होत असावी\nयाचे कारण शिक्षकांना अभ्यासक्रमांच्या, तासिकांच्या पाटय़ा टाकायच्या आहेत आणि त्या आपल्या पाल्यांनी आनंदाने वाहाव्यात असेच पालकांना वाटू लागले आहे. राज्याच्या परीक्षा मंडळाने तयार करून दिलेला अभ्यासक्रम शिकवता शिकवता नाकीनऊ येणारे शिक्षक आणि परीक्षेच्या पलीकडे काहीही असत नाही, अशा समजुतीत असलेले पालक हे राज्याच्या शिक्षण क्षेत्रासमोरील सध्याचे मोठे आव्हान आहे. परिणामी ‘आदर्श’() पालक आणि शिक्षक होण्याच्या नादात आपले पाल्य आणि विद्यार्थी जगण्यातील गुंतागुंतीला सामोरे जाण्यासाठी सज्ज करण्याचे काम गेल्या काही वर्षांत विसरले जात आहे.\nपरीक्षा सोपी, उत्तरपत्रिकांची तपासणी सोपी, नापास होण्याचा प्रश्नच नाही अशा वातावरणातून एकदम स्पर्धेच्या जगात उतरल्यावर उडणारी भंबेरी विद्यार्थ्यांना निराशेच्या गत्रेत ढकलणारी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास त्यांना नियमित अभ्यासक्रमांच्या बरोबरीने सोप्यातून अवघडाकडे घेऊन जाणारा हवा. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी तो आवश्यक असतो. याचाच विसर आपणास पडला असून त्यामुळे राज्य शिक्षण क्षेत्रातील पीछेहाट अनुभवत आहे. हे गंभीर आहेच. परंतु शिक्षक आणि पालक यांना मात्र त्याचे सोयरसुतकही नाही ही बाब अधिक गंभीर आहे.\nराष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा सक्तीची नसते. ती शालेय अभ्यासक्रमाच्या बरोबरीने द्यावी लागते. पंचवीस वर्षांपूर्वी या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अठरा हजारांच्या घरात होती. पण त्या वेळेस राष्ट्रीय पातळीवर निवड होणाऱ��यांची संख्या चारशेपर्यंत असे. गेली काही वर्षे परीक्षेस सामोरे जाणारे विद्यार्थी सत्तर हजार आणि निवड होणारे चारशे. आता तर ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्यांची संख्या शंभराच्या आतच असते. म्हणजेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढली, पण गुणवत्ता मात्र घसरली. ही शिष्यवृत्ती मिळवण्यात एक अभिमान असतो. असे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी न होता उत्तरायुष्यात विज्ञान, गणित आदींत काही मूलभूत कामे करतील अशी शक्यता निर्माण होते. तसेच राष्ट्रीय पातळीवर काही यश संपादन करण्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीला लागतो. परंतु राज्यातील शिक्षण खात्याला असे काही घडावे, असे वाटत नसावे. तेथे असलेली अनागोंदी आणि कंटाळलेपण याचा परिणाम राज्यातील एकूणच शिक्षण व्यवस्थेवर किती विपरीतपणे होतो आहे, याचे प्रज्ञाशोध परीक्षा हे एक अगदी छोटेसे उदाहरण आहे.\nस्पर्धा परीक्षेत मुलामुलींचे यश राज्याचा दर्जा ठरवत असते. देशातील अन्य राज्ये अशा अभ्यासक्रमेतर परीक्षांसाठी किती काळजीपूर्वक तयारी करतात हे पाहिले, तर महाराष्ट्रातील त्याबाबतची उदासीनता अधिकच उठून दिसते. अशा वातावरणात काहींत अशी परीक्षा देण्याची उमेद शिल्लक राहिलीच तर तीदेखील मारून टाकण्याचे काम व्यवस्थेकडून होते. ही परीक्षा कशी देतात, तयारी कशी करावी, तीत गुणांकन कसे होते वगैरे काहीही माहिती विद्यार्थ्यांना सहज मिळत नाही. त्यासाठी शिक्षकांमध्ये उत्साह असावा लागतो.\nविद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन मिळण्यासाठी सरकार विशेष शिबिरांचे आयोजन करते खरे, मात्र त्याचा निधी अतिशय तुटपुंजा. प्रत्येक पातळीवर निधीची कमतरता हे सरकारी पालुपद याही परीक्षेच्या माथी चिकटल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो आणि या वाटेला जाण्याचे टाळले जाते. राज्याच्या अभिमानासाठी देशातील छोटी राज्येही किती तरी प्रयत्नशील असतात.\nमहाराष्ट्रात मात्र त्याबाबत कमालीची मरगळ आहे. प्रज्ञाशोध परीक्षेतील महाराष्ट्राचे यश मंदावत असताना त्यात काही सुधारणा करण्याचीही आवश्यकता शिक्षण खात्याला वाटत नाही. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमापलीकडे काही शिकवायचे म्हटले, की शिक्षकांच्या अंगावर काटा येतो. वस्तुत: प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी होणे ही विद्यार्थ्यांसाठी जेवढी अभिमानाची बाब, तेवढीच शिक्षकांसाठीही असायला हवी. अशा एखाद्या गुणवंताला अशी शिष्यवृत्ती त्याच्या पीएच.डी.च्या पदवीपर्यंत मिळत राहते, याचे भान ठेवून शिक्षकांनी आपला उत्साह वाढवणे आवश्यक असते. मात्र केवळ शासकीय परिपत्रकांची वाट पाहात राहण्याने ना विद्यार्थ्यांचे भले होते ना शिक्षकांचे.\nस्पर्धा परीक्षांचे महत्त्व शिक्षण खात्याला ओळखता आलेले नाही. राज्यातील हुशार मुलांना ‘सब घोडे बारा टके’ या न्यायाने वागवण्याचे दुष्परिणाम आत्ताच दिसू लागले आहेत. केंद्रीय पातळीवर होणाऱ्या अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा टक्का सातत्याने घसरतो आहे. याचे कारण विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा अभाव हे नाही. योग्य अशा शैक्षणिक वातावरणाची वानवा हे त्याचे खरे कारण आहे.\nशिक्षणाचा बाजार होत असताना, गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले, तर त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या भविष्यास बसतो आणि त्यांच्यामध्ये निराशेचे मळभ दाटून येते. हे टाळायचे, तर शिक्षण खात्यानेही चाकोरी सोडून नव्या दमाने नवनवे उपक्रम राबवायला हवेत. त्यासाठी त्या खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांत विश्वास निर्माण व्हायला हवा. वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, जयंत्या-मयंत्या अशा ठरावीक कार्यक्रमांच्या पलीकडे जाण्याची गरज ना शिक्षकांना वाटते ना शिक्षण खात्यास. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जा खालावतो. पण हे समजून घेण्याएवढी गुणवत्ता अजून या खात्यातच आलेली नाही.\nपरीक्षा मंडळाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा सरकारी ध्यास शिक्षणाचे सपाटीकरण करू लागला आहे. अशा सरधोपट मार्गामुळे विद्यार्थ्यांतील बौद्धिक क्षमतांचा विकास खुंटतो. गुणात्मक वाढ या शब्दाचा शब्दश: अर्थ घेणाऱ्या सरकारी बाबूंना विद्यार्थ्यांच्या आकांक्षांना फुटणारे धुमारे दिसत नाहीत आणि त्या आकांक्षांच्या पंखात बळ निर्माण करण्याची आवश्यकताही वाटत नाही. त्यामुळे सोप्यातून अधिक सोप्याकडे होत असलेला राज्यातील शिक्षणाचा प्रवास काळजी वाढवणारा आहे.\nएके काळी या राज्याने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तंत्रज्ञ शंकर आबाजी भिसे, गणिती केरूनाना छत्रे, धुंडिराज ऊर्फ दादासाहेब फाळके, भौतिकशास्त्रज्ञ श्रीधर सर्वोत्तम जोशी, रसायन शास्त्रज्ञ नरसिंह नारायण गोडबोले, वनस्पती शास्त्रज्ञ शंकर पांडुरंग आघारकर आदी वैज्ञानिक दिले. अलीकडच्या काळात मूलभूत विज्ञान संशो���नाच्या क्षेत्रात जयंत नारळीकर वा गणिती नरेंद्र करमरकर आदी मोजकीच मराठी नावे दिसतात. भीती ही की ही सर्व वा यातील काही नावे मराठी शिक्षकांनाही माहीत नसतील. तेव्हा विद्यार्थ्यांचा प्रश्नच नाही.\nशिक्षणाच्या सपाटीकरणामुळे एक तर मराठीत कोणालाही शास्त्रज्ञ गणले जाते आणि खऱ्या शास्त्रसंशोधन आदींकडे आपले लक्षच जात नाही. प्रज्ञाशोध परीक्षेचे सध्याचे वास्तव हा धोक्याचा इशारा आहे. त्यावर वेळीच उपाय केला नाही तर महाराष्ट्र फक्त सुशिक्षित कामगारनिर्मितीचा कारखाना ठरेल. त्यांची कमतरता नाही. या राज्यास प्रतीक्षा आणि गरजही आहे ती खऱ्या प्रज्ञेची.\nआमची जमीन, आमका जाय\nसामूहिक शेतीचा गोव्यातील प्रयोग जर यशस्वी झाला आणि गोवा राज्यभर तो राबवण्याचा विचार सरकारने पुढे नेला, तर तो इतरांसाठीही वस्तुपाठ ठरेल..\nशहरांचे आक्रमण ही आपल्याकडील खेडय़ांची मुख्य समस्या. हे आक्रमण अनेक प्रकारचे असते. माणसे, सीमा, जगण्याच्या सवयी आणि मुळात काही शे जणांसाठी असलेल्या जागेत काही हजारांची करावी लागणारी सोय. त्यास पर्याय नसतो. यातून एक प्रकारचा बकालपणा पसरतो. येणारे माणसांचे लोंढे सामावून घेण्यासाठी मग या खेडय़ांना आपली कवाडे उघडावी लागतात. परिणाम असा की खेडय़ांचे खेडेपण हरवले जाते आणि तरीही अशा चेहरा हरवलेल्या खेडय़ांना शहरांची ओळख मिळत नाही. अशी उसवलेली खेडी आणि विस्कटलेली शहरे आपल्या आसपास नजर फिरवू तेथे दिसतात. कोणतेही सरकार असो. यात बदल होत नाही. योजनांची नावे तेवढी बदलतात. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान जाऊन स्मार्ट सिटी योजना येते इतकेच. परंतु जमिनीवरील स्थितीत यित्कचितही बदल होत नाही. खेडय़ांचे विद्रूपीकरण आणि शहरांचे विकृतीकरण यांच्या बरोबरीने यात आणखी एका घटकाची अपरिमित हानी होते. तो म्हणजे शेतजमीन. गेल्या काही वर्षांत या शेतजमिनीचे रूपांतर बिगर शेतजमिनीत करण्याची स्पर्धाच सुरू असून त्यामागे अनियंत्रित नागरीकरण हे एक कारण आहे. या संदर्भात गोवा या सुंदर चिमुकल्या शहराने घालून दिलेला धडा महत्त्वाचा तसेच अनुकरणीय ठरतो.\nमहाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यातील अनेक खेडय़ांना आणखी एक मोठा धोका आहे, तो स्थलांतरितांचा. गोव्यात येणारे स्थलांतरित हे रोजगारासाठी मुंबई वा अन्य महानगरांत येणाऱ्यांपेक्षा वेगळे असतात. रोजगाराची त्यांना ददात न��ते. कारण ते तसे धनाढय़ असतात आणि हातातील संपत्तीचा गुणाकार करण्याची संधी शोधत असतात. गोव्यात ही संधी मुबलक आहे. ती आहे तेथील जमिनीत. परिणामी हे स्थलांतरित गोव्यात बुभुक्षितासारखे जमिनी खरेदी करू लागले आहेत. पणजी ते म्हापसा या टप्प्याचे जे काही झाले आहे त्यावरून हे दिसेल. कलंगुट, बागा, हणजुणे अथवा कोलवा आदी समुद्रकिनारी प्रदेशांचेही रूपडे नको तितके बदलले आहे. परिणामी गोव्याची हिरवाई झपाटय़ाने नष्ट होऊ लागली असून तीस विद्यमान मनोहर पर्रिकर सरकारने आपल्या धोरणांनी हातभारच लावलेला आहे. हे असे होते कारण स्थलांतरित पशाच्या थल्या घेऊन गोव्यात येतात आणि त्या रिकाम्या करून जमेल तितक्या जमिनी ताब्यात घेतात. अन्य शहरांच्या तुलनेत गोव्यात जमिनींचे भाव अजूनही कमी आहेत. त्याचाही फायदा या धनदांडग्यांना होतो. त्यात दुसरा घटक म्हणजे गोव्यातील जमिनीचा पोत. गोव्यातील शेतजमिनीत प्राधान्याने भातच पिकते आणि अन्यत्र मोठय़ा प्रमाणावर काजू. यापैकी काजूस तितकी काही मशागतीची गरज नसते. तो गावागावांमधल्या भरताड जमिनींवरही जोमाने वाढतो. प्रश्न असतो तो भाताचा.\nकारण या भातातून येणारे उत्पन्न फार काही प्रचंड असते असे नव्हे. या शेतांतून शेतमालकासाठी साधारण वर्षभराची बेगमी होते. म्हणजे हे तांदूळ विकून शेतकऱ्यांना मोठी कमाई असते असे नाही. परिणामी बरेच शेतकरी आपापल्या वर्षभराच्या गरजा भागतील इतका भात पिकवतात. याचाच अर्थ ही भातशेती आर्थिकदृष्टय़ा तितकी काही आकर्षक नाही. हे वास्तव. त्यामुळे गोव्यात गेली कित्येक वर्षे शेतजमिनींचे रूपांतर बिगर शेतजमिनीत करण्याचा वेग भयावह आहे. गोवा मंत्रिमंडळाच्या जवळपास प्रत्येक बठकीत या जमिनी रूपांतरणाचे प्रस्ताव चच्रेला येत असतात आणि मुख्यमंत्री ते नाकारतात असे नाही. या अशा प्रस्तावांमागे बऱ्याचदा परराज्यातील भूमाफियाच असतात. स्थानिकांना हाताशी धरून ही मंडळी जमिनी बळकावतात आणि यथावकाश तेथे गृहनिर्माण संकुल वा मॉल, तारांकित हॉटेल आदी उभारले जाते. ही शेतजमीन विकण्याकडे स्थानिकांचाही कल असतो. कारण तसेही या शेतजमिनीतून फार काही उत्पन्न हाताला लागते असे नव्हे. या जमिनी कसून जेमतेम चार घासच मिळणार असतील तर आल्या किमतीला त्या विकून पसा कमावणे बरे, असाच विचार शेतकरी करतात. परिणामी गोव्यातील शेतजमिनी मोठ��ा प्रमाणावर घटू लागल्या आहेत. अशा वेळी हे टाळण्यासाठी गोव्याने काय केले हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.\nसेंट इस्तेव या खेडय़ाने ते दाखवून दिले. या गावच्या स्थानिक धर्मगुरूंनी गावातील सर्व रहिवाशांना एकत्र आणण्यात पुढाकार घेतला आणि परिसरातील शेतीयोग्य जमीन सर्वानी एकत्र कसण्याची कल्पना मांडली. गोवा कृषी संचालनालयातील अधिकारी संजीव मयेकर यांनी या प्रयोगासाठी सातत्याने प्रयोग केले. ती लगेच स्वीकारली गेली नाही. याचे कारण गोव्यात साधारण घरटी एक माणूस हा परदेशात नोकरीस असतो आणि जमीन मालकीची कागदपत्रेही सुविहित अवस्थेत नाहीत. परदेशात नोकरीस गेलेल्यास याची फिकीर नसते. त्यामुळे या प्रयोगात पहिली अडचण आली ती जमीन मालकी निश्चित करण्याची. स्थानिक चर्चने आणि धर्मगुरूने गावातील तरुणांना एकत्र करून, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मूळ जमीन मालकी निश्चित करण्याच्या, त्या संदर्भातील सातबारा उतारे हुडकून काढण्याच्या कामात स्वत:ला झोकून दिले. संबंधित सरकारी यंत्रणांनीही मदत केली. ही मालकी निश्चित झाल्यावर सर्व जमीनमालकांची बैठक घेतली गेली. तीत चच्रेस ठेवला गेला एकच मुद्दा. ही सर्व जमीन तुमची इच्छा असो वा नसो योग्य/अयोग्य मार्गानी बळकावली जाणार असून तसे होऊ नये म्हणून तुमची एकत्र यायची इच्छा आहे काय याचे उत्तर नकारार्थी असणे शक्यच नव्हते. आपली जमीन धनदांडग्यांच्या हाती जाण्यापासून वाचण्याची शक्यता दिसू लागल्यावर समस्त ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यातून एक नवाच पर्याय समोर उभा राहिला.\nसामुदायिक शेतीचा. एकटय़ादुकटय़ाने आहे त्या जमिनीतील तुकडय़ात शेती करणे किफायतशीर नाही. कारण दरडोई जमीन मालकी अगदीच कमी आहे. अशा वेळी नुकसानीत शेती करण्यापेक्षा ती न करण्याकडेच सगळ्यांचा कल असतो आणि अशा वेळी जमीनमालक शेतजमीन विकण्यास तयार होतो. सेंट इस्तेवच्या गावकऱ्यांना तेच टाळायचे होते. म्हणून सामुदायिक शेतीचा पर्याय समोर आला. तो स्वीकारार्ह आहे असे दिसल्यावर राज्य सरकारच्या कृषी खात्यानेही एक पाऊल पुढे येऊन या ग्रामस्थांसाठी भाताचे एक नवे वाण उपलब्ध करून दिले. ते लवकर होते आणि त्याची निगाही कमी घ्यावी लागते. इतकेच नव्हे तर कृषी खात्याने या गावाच्या जवळ स्वतंत्र रोप वितरण केंद्रदेखील सुरू केले आणि या लागवडीनंतर त्याची देखरेखदेखील कृषी ख���त्याकडून केली जाते. यावर, यात सरकारला पडायचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.\nते असे की हा प्रयोग जर यशस्वी झाला तर संपूर्ण गोवा राज्यभर तो राबवण्याचा सरकारचा विचार आहे. गोव्यातील भात उत्पादन गेली काही वर्षे सातत्याने कमी होत असून त्यावर आणि परप्रांतीयांनी जमिनी बळकावण्यावर यातून उत्तर सापडू शकते, असे गोवा सरकारला वाटते. या प्रयोगाची दखल आपणही यासाठीच घ्यायची. महाराष्ट्रातही असे जमीन बळकाव उद्योग सुरू असून दरडोई शेतजमिनाचा आकार सरासरी लहान असल्याने ते रोखणे अवघड जाते. त्यावर गोव्याने दिलेला पर्याय निश्चितच स्वीकारार्ह ठरतो. एके काळी ‘आमचे गोंय आमका जाय’ ही घोषणा गाजली. आता तिचे रूपांतर ‘आमची जमीन, आमका जाय’ (आमची जमीन आम्हाला हवी) असे झाले आहे. आपणही ही घोषणा देण्यास हरकत नाही.\nलाख दुखों की एक दवा..\nकार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोणत्याही शहराच्या विकासाला फार मोठा हातभार लावत असते; परंतु त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याने अनेक प्रश्न उभे राहतात. भारतातील सगळ्या मोठय़ा शहरांची ही व्यथा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आणि कार्यक्षम असेल, तर कुणीही आपला जीव धोक्यात घालून स्वत:च्या वाहनाने प्रवास करण्याचे धैर्य दाखवणार नाही; परंतु गेल्या २५ वर्षांत देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसच्या फे ऱ्यांमध्ये प्रचंड घट झालेली दिसते.\n१९९४ मध्ये देशातील या व्यवस्थेत प्रवासी वाहतूक करणाऱ्या फे ऱ्या ६० ते ८० टक्के एवढय़ा होत्या. त्या आता २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत. याचा अर्थ शहरांत खासगी वाहनांचा वापर प्रचंड वाढला आहे. गेल्या चार वर्षांत खासगी दुचाकी वाहनांची टक्केवारी १४ टक्क्यांवरून १८.५ टक्क्यांवर गेली आहे. याच चार वर्षांत देशभर सार्वजनिक वाहतुकीच्या बसगाडय़ांचे प्रमाण मात्र ०.२ टक्के एवढेच राहिले. रस्त्यांवर प्रचंड वाहने येणे, हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असते. या कोंडीमुळे रस्त्यांची अवस्था जेवढी बिकट होते, त्याहूनही अधिक प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो.\nगेल्या काही दशकांपासून रस्त्यांचे रुंदीकरण जवळपास ठप्प झाल्यासारखे आहे. रुंदीकरणाला पर्याय म्हणून जागोजागी उड्डाणपूल बांधण्याचा सपाटा गेल्या काही वर्षांत सुरू झाला. तरीही त्याने प्रश्न सुटला नाहीच. उलट अधिक जटिल झाला. खासगी वाहननिर्मिती उद्योगाला या काळात प्रचंड चालना मिळाली हे खरे असले, तरीही त्यामुळे कोणत्याही शहराचे अधिक भले झाले नाही. सरकारी धोरणांमधील गोंधळ या सगळ्यास कारणीभूत आहे.\nबहुतेक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फायद्यातील व्यवस्था असत नाही. त्यासाठी अन्य व्यवस्थांचा पाठिंबा आवश्यक असतो. प्रत्यक्षात सगळ्याच शहरांमध्ये या व्यवस्था खड्डय़ात कशा राहतील, याकडेच राज्यकर्त्यांनी लक्ष दिल्याने, त्यांची धन झाली; पण शहरांमधील बकालपणात कमालीची भर पडली.\nखासगी वाहन खरेदीला प्रोत्साहन देणाऱ्या बँकांच्या योजना आणि त्याच्याशी जोडलेला प्रतिष्ठेचा मुद्दा यामुळे वाहनांच्या संख्येत मोठीच भर पडली. पुण्यासारख्या शहरात दरडोई दीड वाहन आहे. चंदिगढमध्ये हे प्रमाण अधिक आहे. एके काळी कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध असलेली मुंबईची बेस्ट बससेवा आता अतिशय हलाखीच्या स्थितीत आहे, याचे कारण राज्यकर्ते येथे गांभीर्याने पाहातच नाहीत.\nछोटय़ा शहरांमध्ये तर अशी व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. अधिक वाहने म्हणजे इंधनाचा अधिक वापर, परिणामी परकीय चलनावर ताण, हे सूत्र न कळण्याएवढे राज्यकर्ते अजाण नाहीत. मात्र खासगी वाहनांना प्रोत्साहन देऊन सार्वजनिक व्यवस्था मोडकळीस आणण्यास तेच जबाबदार आहेत. अनेक प्रगत देशांमध्ये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा विकासाचा कणा मानला जातो. तेथे खासगी वाहनांवर मोठय़ा प्रमाणात करांचा बोजा टाकला जातो. वाहनतळांमध्येही जास्त शुल्क आकारले जाते.\nखासगी वाहने कमी व्हावीत, यासाठी अशा धोरणांची भारतात अधिक आवश्यकता आहे. गेल्या चार वर्षांत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत आठ ते दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे एका पाहणीत आढळले. हे चित्र भयावह आहे. वाहतूक कोंडी, इंधनाचा अतिरेकी वापर, वाहनतळांच्या अभावाने रस्त्यांवर स्थायी राहणारी वाहने, प्रदूषण या सगळ्या प्रश्नांवर एकच उत्तर असू शकते. ‘लाख दुखों की एक दवा’ असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले नाही, तर देशातील शहरांची अवस्था अतिशय हलाखीची होईल.\nआर्थिक स्तर आणि खेळांतील कामगिरी यांचा संबंध जोडण्याचा उतावीळपणा करण्यापेक्षा, खेळांचे प्रशासन आणि सुविधा, मदत यांकडे पाहायला हवे..\nदारिद्रय़ आणि खेळातील प्रावीण्य यांतील संबंधांचे बऱ्याचदा भोळसटपणे उदात्त���करण होते. सध्या जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंना अ‍ॅथलेटिक्समध्ये जे घवघवीत यश मिळाले, त्याबाबतही हे असे सुरू झाले आहे. यात पदके मिळवणाऱ्यांतील अनेक खेळाडू आर्थिक विपन्नावस्थेतून दिवस काढत आहेत. त्यामुळे त्यांच्या यशाचे विशेष कौतुक करायलाच हवे, यात शंका नाही. परंतु ते करताना त्यांच्या दारिद्रय़ाच्या कोडकौतुकाची काही गरज नाही. दारिद्रय़ आणि खेळांतील प्रावीण्य यांचा संबंध असता तर जवळपास प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धात अमेरिकी खेळाडू पदकांची लयलूट करते ना. तसेच टेनिसमधील आंद्रे आगासी, जगज्जेता रॉजर फेडरर, आपला अभिनव बिंद्रा आदी अनेक तर उत्तम आर्थिक स्थितीतून आलेले खेळाडू. तेव्हा गरिबी आणि खेळाडूंची कामगिरी यांच्याविषयी उगाचच रम्य भावना बाळगण्याचे काही कारण नाही. मग ताज्या जकार्ता स्पर्धातील काही भारतीय खेळाडूंची विपन्नावस्था आणि त्यांची कामगिरी यांचा संबंध कसा लावणार\nतो असा की आर्थिकदृष्टय़ा हलाखीतून आलेले खेळाडू जिवाची बाजी करून स्पर्धात उतरतात. कारण त्यांचे मागे जाण्याचे दोर कापलेले असतात आणि जगण्याच्या अनेक आघाडय़ांवर सुरू असलेल्या संघर्षांत त्यांना खेळाच्या मदानावरील पराभवाची भर घालायची नसते. या स्पर्धातील हिमा दास, स्वप्ना बर्मन आदी खेळाडूंनी आपल्याला यश मिळाले तर त्याद्वारे मिळालेल्या पशावर आपले घर चालणार आहे, नाही तर उपासमारीस तोंड द्यावे लागणार आहे अशी भावना व्यक्त केली. तीत त्यांच्या यशाचे कटू वास्तव आहे. परंतु हे यांच्याच बाबत झाले वा होते असे नाही. भारताच्या अ‍ॅथलेटिक्स क्षेत्राचा नावलौकिक आजपर्यंत ज्यांनी उंचावला आहे, अशा मिल्खा सिंग, पी. टी. उषा, कविता राऊत, ललिता बाबर आदी अनेक आंतरराष्ट्रीय धावपटूंची आर्थिक परिस्थिती बेताची वा वाईटच होती. त्यामुळे त्यांना किती कष्टातून पुढे यावे लागले याची कल्पना येऊ शकते. भारताची सुवर्णकन्या उषा ही केरळमधील पायोली या खेडय़ातून पुढे आलेली. तीच गोष्ट कविता राऊतची. ती नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा या आदिवासी परिसरातील. जागतिक स्तरावर कीर्तिमान कामगिरी करणारे उसेन बोल्ट, शेली अ‍ॅन फ्रेझर या जमेकाच्या धावपटूंनाही हलाखीतून अ‍ॅथलेटिक्स करिअर करावे लागले आहे. आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक मिळविणारी स्वप्ना बर्मन हिच�� वडील सायकलरिक्षा चालवितात. गेले अनेक महिने ते मोठय़ा आजारामुळे अंथरुणास खिळून आहेत. साहजिकच स्वप्ना हिला घरचा आर्थिक भारही सोसावा लागतो. हेप्टॅथलॉनसारख्या खेळात धावणे, फेकी व उडय़ा आदी सात क्रीडा प्रकारांचा समावेश असतो. त्यामुळे सर्वच क्रीडा प्रकारांचा सराव तिला करावा लागतो. तिच्या दोन्ही पायांना सहा बोटे आहेत. शस्त्रक्रिया करून घेण्याचा तिला सल्ला देण्यात आला होता. मात्र त्यासाठी लागणारा खर्च करणे तिला जड वाटले. त्यामुळे या अडथळ्यासही ती आत्मविश्वासाने सामोरी गेली. हिमा दास हिचे वडील शेतकरी आहेत. जेमतेम दैनंदिन गुजराण होईल एवढेच त्यांना शेतीद्वारे उत्पन्न मिळते. अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धात्मक करिअरसाठी हिमा हिला तिच्या गावापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या गुवाहाटी येथे राहावे लागले. स्वप्ना, हिमा, मनजीतसिंग, जॉन्सन जिन्सन आदी सर्वच पदक विजेत्या खेळाडूंपुढे आर्थिक अडचणी होत्या. पूर्वीही त्या होत्याच. आता त्यात काहीसा बदल झाला आहे.\nयाचे कारण खेळाडूंना पाठबळ देणारी व्यवस्था. क्रीडा खात्याचे मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड हे स्वत: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेमबाज. त्यांनी क्रीडा खात्याचे मंत्रिपद हाती आल्यावर ऑलिम्पिक पदक व्यासपीठ या योजनेंतर्गत नपुण्यवान खेळाडूंना आर्थिक सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला. पूर्वी खेळाडूंना विविध स्पर्धासाठी मदत मिळविताना अनेक अडचणी येत असत. अनेक वेळा खेळाडू स्पर्धा संपवून आल्यानंतरच ही मदत मिळत असे. राठोड यांनी खेळाडूंची ही अडचण दूर करण्यासाठी खेळाडूंना त्यांच्या खात्यात थेट शिष्यवृत्ती व आर्थिक मदत देण्याची व्यवस्था केली. आर्थिक निधीच्या मार्गातील ‘दलाल’ त्यांनी दूर केले. केवळ खेळाडू नव्हे तर त्यांच्याकरिता नियुक्त केलेल्या मदतनीसांनाही मानधन देण्याची व्यवस्था केली. खेळाडूंच्या सराव व स्पर्धामधील सहभागाबाबत सविस्तर माहिती घेऊन त्यानुसार खेळाडूंचा परदेश प्रवास सुकर झाला. परदेशी प्रशिक्षक, फिजिओ, क्रीडा मानसतज्ज्ञ यांच्यासाठीही शासनाकडून आर्थिक पाठबळ मिळाले. शासनाच्या बरोबरीने अनेक विश्वस्त संस्थाही खेळाडूंना भरपूर साह्य करीत आहेत. प्रकाश पदुकोण, गीत सेठी आदी ज्येष्ठ खेळाडूंनी एकत्र येऊन ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट ही संस्था सुरू केली. ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट, मित्तल ट्रस्ट, लक्ष्य फाउंडेशन आदी अनेक विश्वस्त संस्था गेली दहा-बारा वष्रे ऑलिम्पिक व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या गरजू खेळाडूंना मदत करीत असतात. आंधळेपणाने मदत न करता खरोखरीच या खेळाडूकडे पदक मिळविण्याची गुणवत्ता आहे की नाही याची चाचपणी केली जाते. या संस्था शारीरिक प्रशिक्षण, क्रीडा मानसतज्ज्ञ यांचीही नियुक्ती करीत असतात. वेळोवेळी खेळाडूंच्या कामगिरीचाही आढावा घेतला जात असतो. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला हे स्वत: ऑलिम्पिक स्पध्रेत सहभागी झालेले धावपटू असल्यामुळे कोणत्या खेळाडूंना कोणते प्रशिक्षक पाहिजेत, परदेशात कोणत्या ठिकाणी या खेळाडूंना स्पर्धात्मक सराव होणार आहे आदी गोष्टींचा अभ्यास करूनच त्यांनी खेळाडूंच्या मदतीसाठी विविध कंपन्या व केंद्रीय क्रीडा मंत्रालयास प्रस्ताव दिले. रोजीरोटीचा प्रश्न सुटला तर मानसिक दडपण दूर होते हे लक्षात घेऊनच नपुण्यवान खेळाडूंना नोकरीची संधी निर्माण करून देण्यासाठी अ‍ॅथलेटिक्स महासंघाने पुढाकार घेतला आहे.\nत्यामुळेच भारताला यंदा अ‍ॅथलेटिक्सने तारले आहे. बाकी बऱ्याच स्पर्धात आपला आनंदच आहे. कबड्डी हा आपल्यासाठी सुवर्णपदकाचा हुकमी खेळ. पण तिथे आपण अगदी नव्या संघांकडूनही हरलो. हॉकीचेही तेच झाले. मलेशियाविरोधात खेळताना तर बरा खेळणारा आपला संघ संशयास्पदरीत्या कच खाता झाला आणि जिंकत आलेला सामना हरवून बसला. म्हणजे एका बाजूने आपले अ‍ॅथलेटिक्समधले खेळाडू त्यातल्या त्यात बरी कामगिरी नोंदवीत असताना आपल्या अन्य खेळाडूंची कामगिरी फारच सुमार झाली. ज्या खेळांत आपण पराभूत झालो त्यातील खेळाडू काही धनाढय़ वर्गातील आहेत असे नाही. पण तरीही ते हरलेच. तेव्हा आर्थिक स्तर आणि खेळांतील कामगिरी यांचा संबंध जोडण्याचा उतावीळपणा करण्यात काही शहाणपण नाही.\nयाचे कारण आपल्याकडे आधीच ‘धट्टीकट्टी गरिबी, लुळीपांगळी श्रीमंती’ अशी दळभद्री वचने संस्कृतीत रुतून बसलेली आहेत. वास्तविक ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांना प्रगतीची संधी आपली व्यवस्था नाकारते याचा आपणास खेद हवा. ते राहिले दूर. उलट आपण त्यांच्या गरिबीचे उदात्तीकरण करतो. यात लबाडी आहे. ती आशियाई स्पर्धासारख्या तुलनेने कमी स्पर्धात्मकतेत खपून जाते. पण ऑलिम्पिक स्पर्धात पदक�� जिंकायची तर या सगळ्यावर पुरून उरणारी गुणवत्ता लागते. ती गाठण्याचा प्रयत्न करायला हवा. आशियाई विजेत्या खेळाडूंच्या गरिबीचे गोडवे गात बसणे फार शहाणपणाचे नाही.\nजगभर फिरून आल्यानंतरच आपल्या जन्मभूमीचे खरे महत्त्व कळते. राजनैतिक अधिकारी व कवी अभय कु मार यांनी अनेक देशांमध्ये काम केल्यानंतर घेतलेला हा अनुभव. त्यांची ओळख राजनैतिक अधिकारी म्हणून फारशी नसली तरी कवी म्हणून नक्कीच आहे. नुकतेच त्यांच्या कवितांचे वॉशिंग्टन डीसी येथे ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’ येथे ध्वनिमुद्रण करण्यात आले. हा मान मिळालेले ते पहिले भारतीय कवी. ‘दी पोएट्री अ‍ॅण्ड पोएट’ मालिकेत त्यांच्या या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. या ध्वनिमुद्रणात आतापर्यंत १९९७ पासून रॉबर्ट हास, रिचर्ड ब्लांको, इव्हान बोलॅण्ड, बिली कॉलिन्स, रिटा डव्ह, लुईस ग्लक, डोनल हॉल, टेरान्स हेस, टेड कुसर, फिलीप लीव्हाइन, व्ही.एस मेरविन, नोमी शिहाबा ने, रॉबर्ट पिनस्की, चार्ल्स सिमिक, नताशा ट्रेथवे, मोनका युन, ट्रॅसी स्मिथ यांच्या कवितांचा समावेश झाला आहे.\nअभयकु मार यांची अलीकडची वॉशिंग्टन भेट गाजली, ती तेथील ‘बसबॉइज’ या पुस्तकांच्या दुकानात झालेल्या काव्यवाचनाने. तेथे इंद्रन, अमृतनायगम, सिमॉन शुचॅट यांच्यासमवेत त्यांनी काव्यवाचन केले. त्यांच्या कवितांचा समावेश किमान साठ आंतरराष्ट्रीय साहित्य नियतकालिकांत झाला आहे. ‘द सिडक्शन ऑफ दिल्ली’ (२०१४), ‘द एट आइड लॉर्ड ऑफ काठमांडू ’ (२०१७),‘ द प्रॉफेसी ऑफ ब्राझिलिया’ (२०१८) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘अर्थ अँथेम’ हे त्यांचे काव्यगीत तीस भाषांत अनुवादित झाले असून ‘नॅशनल थिएटर ऑफ ब्राझिलिया’ या संस्थेने त्याची संगीतमय रचना तयार केली. त्यात व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमणियम यांनी संगीत दिले असून कविता कृष्णमूर्ती यांनी ते गायले आहे. ‘कॅपिटल्स अ‍ॅण्ड १०० ग्रेट इंडियन पोएट्स’ या पुस्तकाचे ते संपादक आहेत. २०१३ मध्ये त्यांना सार्कचा साहित्य पुरस्कार मिळाला. ‘पोएट्री साल्झबर्ग रिव्हय़ू’, ‘आशिया लिटररी रिव्हय़ू’ या नियतकालिकांत त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले.\nअभयकुमार हे मूळ बिहारचे. १९८० मध्ये नालंदा जिल्हय़ात एका लहानशा खेडय़ात जन्मलेला प्राथमिक शिक्षकाचा हा मुलगा जेव्हा दिल्लीत आला तेव्हा तेथील संस्कृती त्याच्यासाठी वेगळी होती. इंग���रजीचा गंध नव्हता, पण दोन वर्षांत त्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले. पदवीसाठी त्यांनी भूगोलाचा अभ्यास केला, पण नंतर ते साहित्याकडे वळले. वयाच्या विशीत त्यांनी ‘रिव्हर व्हॅली टू सिलिकॉन व्हॅली-स्टोरी ऑफ थ्री जनरेशन्स ऑफ अ‍ॅन इंडियन फॅमिली’ हे आठवणीपर पुस्तक लिहिले. मध्यमवर्गीय कुटुंबाचा सगळा जीवनपट यातून सामोरा येतो. परराष्ट्र सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक थेट मॉस्कोत झाली. ते नुसते लेखकच नाहीत तर चित्रकारही आहेत.\nसेंट पीट्सबर्ग, नवी दिल्ली, पॅरिस येथे त्यांच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. मगाही, हिंदी, इंग्रजी, रशियन, नेपाळी या भाषा त्यांना येतात. संस्कृत, स्पॅनिश भाषा चांगल्या समजतात, त्याचा फायदा त्यांना वैचारिक संपन्नता वाढवण्यासाठी झाला. सध्या ते ब्राझीलमध्ये राजनैतिक अधिकारी आहेत. त्यांनी परराष्ट्र सेवेच्या माध्यमातून देशोदेशीच्या कवींना वेगळ्या माध्यमांतून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. ‘वुई आर हय़ूमन्स, द अर्थ इज अवर होम’ या त्यांच्या पृथ्वीगीताचे अंतिम वाक्य जागतिकीकरणानंतर जगाशी आपल्या बदललेल्या नात्याची अनुभूती देते.\nरुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून अविरत रुग्णोपचारासाठी झटतानाच आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा खजिना वैद्यकीय क्षेत्रातील पुढील पिढय़ा घडविण्यासाठी मुक्तपणे वाटणारे डॉ. अविनाश सुपे हे एक अद्भुत रसायन म्हणावे लागेल. सध्या डॉ. सुपे हे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता व पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या डॉ. बी. सी. रॉय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.\nडॉ. सुपे हे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत आहेत. केईएममधून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर टाटा सोशल सायन्सेसमधून रुग्णालय व्यवस्थापनाची पदव्युत्तर पदवी घेतली. अमेरिकेतील शिकागो येथील इलिनॉयस विद्यापीठातून मास्टर्स इन हेल्थ प्रोफेशन एज्युकेशनची पदवी प्राप्त केली. सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रॉलॉजीतील तज्ज्ञ असलेल्या डॉ. सुपे यांच्याच पुढाकारातून केईएम रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप���लांट शस्त्रक्रियेची सुरुवात करण्यात आली. केवळ वैद्यकीय विद्यार्थ्यांचेच नव्हे तर व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांचेही ते अत्यंत आवडते शिक्षक असून त्यांची आतापर्यंत पाच पुस्तके, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये २६२ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय जगभरातील परिषदांमध्ये ३७० हून अधिक वेळा गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी विषयावर त्यांनी सादरीकरण केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्व निर्माण करणाऱ्या अमेरिकेतील ‘फिमर’या संस्थेतून २००२ मध्ये फेलोशिप घेतल्यानंतर त्यांची असाधारण गुणवत्ता लक्षात घेऊन ‘फिमर’ संस्थेने त्यांच्यावर आशियात वैद्यकीय क्षेत्रातील नेतृत्व घडविण्याची जबाबदारी सोपवली होती. पालिका रुग्णालये ही प्रामुख्याने गोरगरीब रुग्णांसाठी असली तरी येथे येणाऱ्या गरीब रुग्णांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी ते कायम आग्रही राहिले.\nमेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय अभ्यासक्रम तयार करण्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. आधी केले मग सांगितले ही वृत्ती असलेल्या डॉ. सुपे यांनी आतापर्यंत १२० वेळा स्वत: रक्तदान केले असून यासाठी केंद्र सरकारचा शतकवीर रक्तदाता हा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. डॉ. सुपे यांनी आपले निसर्ग व वन्यजीव क्षेत्रातील छंद फोटोग्राफीच्या माध्यमातून जपले असून फोटोग्राफीतील त्यांची कामगिरी लक्षात घेऊन ‘फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया’ने त्यांना सन्माननीय सदस्यत्वही बहाल केले आहे.\nदेशाच्या संरक्षणसिद्धतेशी निगडित असलेली संरक्षण संशोधन व विकास संस्था ही देशातील एक नामांकित संस्था. माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासह अनेकांनी ती घडवण्यात मोठे योगदान दिले आहे. लष्करी संशोधन व विकास ही उद्दिष्टे साध्य करणाऱ्या या संस्थेच्या प्रमुखपदी नुकतीच ‘रॉकेटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले वैज्ञानिक डॉ. जी. सतीश रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता ते आधीचे अध्यक्ष एस. ख्रिस्तोफर यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. त्यांचा कार्यकाल दोन वर्षांचा राहणार असल्याने अल्पावधीत त्यांना नेतृत्वाचा ठसा उमटवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.\nसंरक्षण संशोधन व विज्ञान क्षेत्रात डॉ. रेड्डी यांचे नाव कुणालाच अपरिचित नाही. देशाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम पुढे नेण्यात ज्यांनी आतापर्यंत मोठी कामगिरी केली त्यात त्यांचा समावेश आहे. डॉ. रेड्डी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्य़ात महिमलारू येथे झाला. ते जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून तेथून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकीत पदवी घेतली. दिशादर्शन विज्ञानात त्यांची तज्ज्ञता असून भारतीय क्षेपणास्त्र प्रणालीत त्यांनी अग्नि ५ या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीत मोठी भूमिका पार पाडली होती.\nसध्या ते ए.पी.जे. अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुलाचे नेतृत्व करीत होते. संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळेचे ते संचालक होते. क्षेपणास्त्रांसाठी वेगवेगळ्या प्रणाली विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमातही रेड्डी यांचा मोठा वाटा होता. त्याच वेळी त्यांची संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती व यापुढेही ते पद त्यांच्याकडे राहणारच आहे. लंडनच्या रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ नॅव्हिगेशन या संस्थेची फेलोशिप मिळालेले ते देशातील पहिले संरक्षण वैज्ञानिक आहेत. त्याच संस्थेचे रजतपदक त्यांना २०१५ मध्ये मिळाले होते.\nइंडियन नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीयरिंग, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीयरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (ब्रिटन), अमेरिकन इन्स्टिटय़ूट ऑफ एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोनॉटिक्स या संस्थांचे ते मानद सदस्य आहेत.\nआयईआय (इंडिया) आयईईई (यूएसए) या संस्थांचा संयुक्त पुरस्कारही त्यांना अभियांत्रिकीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात आला होता. होमी भाभा स्मृती पुरस्कार, विश्वेश्वरय्या पुरस्कार, असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. मध्यंतरी क्षेपणास्त्रनिर्मिती कार्यक्रमात काहीशी शिथिलता आली होती, ती दूर करण्यावर ते जास्त भर देतील अशी अपेक्षा आहे.\nतंबाखूसेवन, धूम्रपान हे व्यसन सर्वच वयोगटांत व समाजाच्या सर्व थरांत आढळते. त्यातून तोंडाचा व फुप्फुसाचा कर्करोग बळावतो हे माहीत असतानाही ही जोखीम लोक घेत असतात. प्रत्येक अर्थसंकल्पात सिगारेटवरील कर वाढवला, तंबाखू व सिगारेटच्या पाकिटावर धोक्याचे इशारे चित्ररूपात ठळकपणे छापले, तरीही त्याचा फार मोठा परिणाम होताना दिसत नाही. पण दिल्लीतील आरोग्य खात्याचे अधिकारी एस. के. अरोरा यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून तंबाखूचे सेवन व धूम्रपान यावर नियंत्रण मिळवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा तंबाखूविरोधी दिनाचा २०१७ मधील पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.\nएखाद्या सरकारी अधिकाऱ्याने एकांडय़ा शिलेदारासारखे प्रयत्न करून मिळवलेले हे यश नक्कीच उल्लेखनीय. त्यांच्या प्रयत्नांतून दिल्लीत धूम्रपानाचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी झाले आहे. अरोरा हे दिल्लीच्या आरोग्य खात्यात अतिरिक्त संचालक आहेत. भारताच्या या तंबाखूविरोधी मोहिमेतील कामगिरीचा विचार करता त्यात दिल्लीची कामगिरी उजवी ठरली. भारतभरात धूम्रपानाचे प्रमाण तुलनेत २३ टक्के कमी झाले असताना दिल्लीत ते जास्त म्हणजे ३५ टक्क्यांनी कमी झाले आहे. यात गेल्या सहा वर्षांत दिल्लीत तंबाखूचा वापर ६.५ टक्क्यांनी कमी झाला आहे. उर्वरित भारतात गुटख्याचे प्रमाण १७ टक्के कमी झाले असताना दिल्लीत मात्र अरोरा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून ते ६३ टक्के कमी झाले आहे.\nयशाची कारणे सांगताना अरोरा म्हणतात की, दिल्लीत तंबाखू व सिगारेटच्या छुप्या जाहिरातींवरही नियंत्रण ठेवले आहे. तंबाखूविरोधी लढा हा विद्यार्थी, पालक व शिक्षक या पातळ्यांवर सुरू झाला पाहिजे. त्यासाठी त्यांनी सीबीएसई व एनसीईआरटी यांना पत्रे पाठवून तंबाखू नियंत्रणाचे पाठ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास सांगितले. सहावी ते बारावी या वयोगटातच मुलांना तंबाखूविरोधी धडे दिले तर ते परिणामकारक ठरते असा त्यांचा अनुभव आहे. रुग्णालये, शाळा, सरकारी कार्यालये येथे त्यांनी तंबाखूविरोधी मोहीम जोरात राबवली. त्यांच्याच प्रयत्नांतून तंबाखू कंपन्या व त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती करणारे अभिनेते यांना नोटिसा देण्यात आल्या. दिल्लीतील हुक्का पार्लरवर त्यांनी कठोर कारवाई केलीच; शिवाय ई-सिगारेटवरही बंदी घातली. ई-सिगारेटवर एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन होणार होते, तेही त्यांनी हाणून पाडले.\nविशेष म्हणजे दक्षिण व आग्नेय आशियातून अरोरा हे एकमेव विजेते आहेत. इतर राज्यांसाठी त्यांची ही कामगिरी मार्गदर्शक अशीच आहे.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रि���ायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/2014/10/conzitivaitis-aani-privataysion/", "date_download": "2019-09-17T14:33:41Z", "digest": "sha1:AZREF5PJQCCFVN33FKAB3HQUCTKFR4RA", "length": 13379, "nlines": 129, "source_domain": "kalamnaama.com", "title": "कन्जं?िटव्हायटिस आणि प्रायव्हेटायझेशन – Kalamnaama", "raw_content": "\nमुंबई लोकल, वीकेण्डला तुडुंब भरलेले मॉल्स किंवा गर्दीच्या ठिकाणी सध्या १०० पैकी किमान दोन-चार जण तरी डोळ्यांवर गॉगल लावलेले दिसतील, ऑक्टोबर हीटमुळे नाही तर Conjunctivitis मुळे\nसध्या Conjunctivitis चं प्रमाण वाढलेलं दिसत आहे… हॉस्पिटलची OPD असो किंवा मित्रांचे फोन्स… डोळे लाल झालेत, डोळे आलेत () च्या तक्रारीने मागील १५-२० दिवसांपासून जोर धरला आहे. सुट्टीच्या दिवशी लोअर परेलच्या मॉलमध्ये गेलो होतो, तिथे ट्रायल रूमच्या बाहेर उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डचेही डोळे लाल. डोळ्यांवर गॉगल नव्हता म्हणून पटकन दिसले लाल डोळे. तो बिनधास्तपणे दुखणारे डोळे चोळत होता आणि त्याच हाताने ट्रायलचे कपडे ट्रायल करणार्याला देत होता अथवा पुन्हा हँगरवर लटकवत होता, अर्थातच इन्फेक्शन सुरळीतपणे ट्रान्सफर होत असणार.\nट्रायलच्या रांगेत ताटकळत उभं असताना त्याला सहज विचारलं,\n‘भावा, डोळे आलेत सुट्टी नाही घेतली का त्यात आज दसरा, घरी तेवढाच आराम.’\nतो म्हणाला, ‘नाही साहेब, सुट्टी घेतली तर पैसे कट होतात, परवडत नाही\nडोळे आले म्हणून () लहानपणी शाळेला बुट्टी मारावी लागायची, त्यात आपल्यामुळे इतरांना तो आजर होऊ नये हीसुद्धा शिक्षकांची अन् पालकांची भावना.\nचूक त्या सिक्युरिटी गार्डची नाहीच, त्याच्या पोटा-पाण्याचा प्रश्न असल्याने बुट्टी मारायची सोयच नाही.\nआणि सगळ्यात महत्त्वाचं सुट्टी घेता येत नाही कारण Paid leave किंवा Medical leave हे प्रकार फक्त गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, प्रायव्हेटमध्ये अशा हक्काच्या सुट्ट्या कुठे\nप्रायव्हेटायझेशनमध्ये अशा कोलॅटरल डॅमेजेसकडे कोणी बघणार () आहे की नाही) आहे की नाही किमान गर्दीच्या ठिकाणावरून आलेल्या इन्फेक्शनमुळे सो कॉल्ड उच्चवर्गीयांचे डोळे लाल झाल्यावर तरी किमान गर्दीच्या ठिकाणावरून आलेल्या इन्फेक्शनमुळे सो कॉल्ड उच्चवर्गीयांचे डोळे लाल झाल्यावर तरी तेच मॅटर्निटी लीव्हबाबतीत बोलता येईल, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तीन महिन्यांची पेड मॅटर्निटी लीव्ह असते, सोबत आता पुरुषांनासुद्धा १५ दिवस पेड लीव्ह मिळते… अशा तरतुदी प्रायव्हेटमध्ये शक्यच नाहीत, त्यासोबतच कामाचे वाढते तास, त्यामागे मिळणारा तुटपुंजा पगार, कॉस्ट कटिंगमुळे मिळणार्या सुमार सुविधा, रिसेशनमध्ये नोकरी जाईल का याची भीती… या अन् अशा अनेक कारणांमुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणार्या कर्मचार्यांमध्ये तणाव आणि मानसिक आजारांचं प्रमाण वाढलं तर नवल वाटायला नको.\nचकचकीत इंडस्ट्रीज्, SEZ अन् आता बाहेरील देश आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट करणार, ते खरंच आपला विचार करतील का इथल्या स्थानिक मध्यमवर्गीय चाकरमान्यांना बाहेरून येणार्या कंपनीज् न्याय देतील का इथल्या स्थानिक मध्यमवर्गीय चाकरमान्यांना बाहेरून येणार्या कंपनीज् न्याय देतील का बाहेरच्या देशांतून येणार्या इंडस्ट्रीज् आपल्या देशात स्वतःचा फायदा करण्यासाठी येतात, त्यांच्याकडून इथल्या कष्टकरी जनतेने हे आपला विकास करतील अशी अपेक्षा ठेवणं तरी योग्य होईल का बाहेरच्या देशांतून येणार्या इंडस्ट्रीज् आपल्या देशात स्वतःचा फायदा करण्यासाठी येतात, त्यांच्याकडून इथल्या कष्टकरी जनतेने हे आपला विकास करतील अशी अपेक्षा ठेवणं तरी योग्य होईल का की फक्त ‘अच्छे दिन अच्छे दिन’ म्हणत स्वतःला अन् स्वतःच्या आरोग्याला इग्नोर करायचं\nमुख्यत्वे याचे तीन प्रकार पडतात\nConjunctivitis होण्याची कारणं ः\nआजारी व्यक्तिसोबत संपर्क ः जसं की आजारी व्यक्तिने वापरलेल्या टॉवेल्स, कपडे, ब्लँकेट, इत्यादी वस्तुंशी संपर्क\n– हवेमार्फत किंवा पाण्यामार्फत\nइन्फेक्शनचा प्रादुर्भाव होण्याची कारणं\n– डोळे लाल होणं\n– डोळ्यामध्ये कचरा गेल्यासारखी जाणीव\n– उजेडाकडे पाहताना त्रास होणं\n– डोळ्यांतून पाणी आणि घूम निघणं\n– रात्री झोपताना पापण्या एकमेक��ंना चिकटणं\n– डोळ्यांतील घूममुळे धूसर दिसणं\n– क्वचित डोळ्यांसमोर रंगीत छटा दिसणं\n– डॉक्टरकडे त्वरित जाऊन संबंधित आयड्रॉप आणि औषधं घेणं\n– स्वच्छ पाणी आणि साबणाने हात धुवावेत\n– सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेले हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करता येऊ शकतो\n– आजारी व्यक्तिने वापरलेले टॉवेल्स, हातरुमाल, ब्लँकेट्स, चादरी, उशीच्या खोळी न वापरणं, त्या वस्तू पुन्हा वापरताना गरम पाण्यामध्ये धुवून वापरणं\n– तसंच आजारी व्यक्तिने वापरलेली डोळ्यांची सौंदर्यप्रसाधनं न वापरणं\n– साथीच्या ठिकाणच्या स्विमिंग पूलचा वापर टाळणं\n– डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधं\n– डोळे स्वच्छ पाण्याने धुणं\n– डोळे न चोळणं\n– गॉगलचा वापर करणं\n– आयड्रॉपचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुणं\n– एक डोळा आला असल्यास त्याच्या संपर्कात येणार्या वस्तुंचा स्पर्श दुसर्या डोळ्याला होणार नाही याची काळजी घेणं\nConjunctivitis या आजाराचं प्रमाण तो झाल्यानंतर दोन ते तीन दिवस जास्त असतं. त्यानंतर साधारणतः हा सात ते आठ दिवसात कमी होतो.\nस्वच्छता आणि योग्य काळजी आजाराला दूर ठेवू शकते.\nस्वतःकडे लक्ष द्या, आरोग्याकडे लक्ष द्या, मजेत जगा, आनंदी राहा.\nNext article ठाकरे बंधुंचा समझोता…\nमुख्यमंत्र्यांच्या यात्रेचं ‘कडकनाथ’ स्वागत\nवंचित आणि एआयएम यांच्यात पुन्हा चर्चा\nमुख्यमंत्र्यांची रोजगाराची आकडेवारी फसवी\nराम मंदिर आणि आरे संदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट\nमुख्यमंत्र्यांच्या रॅलीत कडकनाथ कोंबड्या सोडणार\nविक्रम लँडरसाठी वेतोबाचा कौल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/tag/milind_deora/", "date_download": "2019-09-17T14:16:57Z", "digest": "sha1:4TWWTPERXFVCG7LZ62PS7QCZWWAIC6ZP", "length": 1838, "nlines": 37, "source_domain": "kalamnaama.com", "title": "milind_deora – Kalamnaama", "raw_content": "\nटिम कलमनामा 1 week ago\nटिम कलमनामा July 8, 2019\nनिष्क्रिय काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाई हवी – उर्मिला मातोंडकर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/recognition-of-purchase-of-defense-products-worth-rs-2700-crores/", "date_download": "2019-09-17T14:38:32Z", "digest": "sha1:KM4LAQEE7H6A5BEMVOFCUUBPGSBIM2FW", "length": 10082, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "2700 कोटींच्या संरक्षण सामग्री खरेदीला मान्यता | Dainik Prabhat", "raw_content": "\n2700 कोटींच्या संरक्षण सामग्री खरेदीला मान्यता\nनवी दिल्ली – डिफेन्स ऍक्वीझीशन कौन्सिलच्या आज सकाळी झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत 2700 कोटी रूपयांच्या संरक्षण सामग्री खरेदी प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या सामग्रीत नौदलाच्या कॅडेट्‌सना प्रशिक्षण देण्यासाठी तीन जहाजांचा समावेश आहे.\nही जहाजे मदत आणि बचाव कार्यासाठीही उपयोगी पडणारी आहेत. तसेच त्यांवर नौदलाच्या छात्रांना त्या अनुषंगाने प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्या व्यतिरीक्त अन्य कोणती सामग्री यात खरेदी केली जाणार आहे याचा तपशील मात्र उपलब्ध होऊ शकला नाही. संरक्षण दलांसाठी सामग्री व शस्त्रास्त्रे खरेदीचा सर्वाधिकार डिफेन्स ऍक्वीझीशन कौन्सिलला आहेत. संरक्षण खरेदी विषयी त्यांचा निर्णय अंतिम समजला जातो.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगरज भासल्यास श्रीनगरची पाहणी – सरन्यायाधीश\nहिंदी महासागरात चिनी युद्धनौका\nमला 74 वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटते आहे\nमाजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांची आत्महत्या\nजम्मू-काश्‍मीरला जाण्याची आझाद यांना परवानगी\nकाश्मीर मधील जनजीवन सुरळीत करा\nपाकिस्तानच्या गोळीबारात 4 जवान जखमी\nफारुख अब्दुल्ला यांना सामाजिक सुरक्षा कायद्याखाली अटक\nजाणून घ्या आज (16 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nचिखल तुडवत स्मशानभूमीत जाण्याची वेळ\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून ���िला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2019-09-17T15:50:31Z", "digest": "sha1:7UF3YAYLVWD4ZULC3U4Z4YLWNTVD7KS7", "length": 19545, "nlines": 143, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "विक्शनरी चर्चा:आदर्श मांडणी क्रम - Wiktionary", "raw_content": "विक्शनरी चर्चा:आदर्श मांडणी क्रम\nमाझ्या टिप्पण्या ठळक केल्या आहेत.\nमूळ भाषा - मूळ कुठल्या भाषेतला शब्द आहे, त्या भाषेचे नाव\nशब्दाचा भाषेतील उपयोगाचे संख्याशास्त्रिय परिमाणाने क्रम उपलब्ध असल्यास\nशब्दाचे क्लिष्टता मापन ऊपलब्ध असल्य़ास\nशब्दाचे आय पि ए उच्चारण,मेडीया फाईल/ऱ्हस्व उच्चारण/दीर्घ उच्चारण/उच्चारणातील आघात\nपारिभाषिक संज्ञा असल्यास व्याख्या\nसाहित्यातील वृत्त/अलंकार/साहित्यिक प्रतिमा उपयोग\nशब्दातील प्रत्यय - \"या शब्दापासून बनलेले इतर शब्द\" (किंवा अजून एखाद्या चाअंगल्या शीर्षकाच्या) मथळ्याखाली पोटमथळा म्हणून लिहावा.\nशब्दातील उपसर्ग - \"या शब्दापासून बनलेले इतर शब्द\" (किंवा अजून एखाद्या चाअंगल्या शीर्षकाच्या) मथळ्याखाली पोटमथळा म्हणून लिहावा.\nशब्दातील संधी आणि समास - \"या शब्दापासून बनलेले इतर शब्द\" (किंवा अज��न एखाद्या चाअंगल्या शीर्षकाच्या) मथळ्याखाली पोटमथळा म्हणून लिहावा.\nशब्दाची शक्य अस्लेली सर्व सामान्यरूपे - विभक्तिप्रत्यय का इतर काही रूपे\nशब्दाची पदरूपे - विभक्तिप्रत्यय का इतर काही रूपे\nशब्दाचा प्रकार - हे सर्वात वरच्या क्रमावर हवे. 'बेसिक' माहिती असल्याकारणामुळे याचे महत्त्व जास्त आहे.\nशब्दाचे उपप्रकार - हे सर्वात वरच्या क्रमावर हवे. 'बेसिक' माहिती असल्याकारणामुळे याचे महत्त्व जास्त आहे.\nशब्दाचे प्रकारानुसार बदलणारे अर्थ\nशब्दाचे/पदाचे वाक्यातील स्थाना नुसार बदलणारे अर्थ\nशब्दाचे वचन - हे सर्वात वरच्या क्रमावर हवे. 'बेसिक' माहिती असल्याकारणामुळे याचे महत्त्व जास्त आहे.\nशब्दाचे लिंग - हे सर्वात वरच्या क्रमावर हवे. 'बेसिक' माहिती असल्याकारणामुळे याचे महत्त्व जास्त आहे.\nशब्द केव्हा वापरू नये\nशब्दाचा इतिहास आणि (प्रोटो इंडो-इराणी अथवा प्रोटो-इंडो-आर्यन शब्द ऊपलब्ध अस्ल्यास)\nशब्द मोडीत कसा लिहीला असेल\nशब्द रोमन आणि इतर लिपीत कसा लिहावा\nसमान अर्थी मराठी शब्द\nसमान उचारणांचे इतर मराठी शब्द\nइतर भाषातील समानार्थी शब्द\nभाषांतर करताना घ्यावयाची काळजी\nशब्दाच्या प्रकार/उपप्रकारानुसार/पद/लिंगविचार/वचनविचार/विभक्ती विचार/वाक्प्रचार/म्हणी/अल्पाक्षरी/संधी/समास/पद/वाक्यातील कार्य/काळ\nशिष्ट/अशीष्ट/सभ्य/असभ्य/प्रमाण/बोली/ऐतिहासिक/फक्त लिखीत/शब्द रस शक्ति/ शब्दाचा मराठी भाषेतील वापर/शृंगारीक अर्थाचे/विषयवार पारिभाषिक संज्ञा/शालेय/अशालेय/चुकीचे लेखन दाखवलेले (असे लिहू नका);वर्णमाला,चिन्हे ,विरामचिन्हे,जोडाक्षरे\nशब्दाचे भाषेतील वापराचे प्रमाणानुसार अनुक्रम/ भाषा उद्भव\nप्रबंधकीय श्रेणी: अपूर्ण/विवाद्य/अनिश्चित/विकिकरण/शुद्धलेखन सुधारणा/विशेष/चित्रे हवे/ मेडीया हवे/विशीष्ट संदर्भ असलेले-संदर्भ हवे असलेले.\n--संकल्प द्रविड ०७:०४, २१ मार्च २००७ (UTC)\nआदर्श मांडणीक्रमात फेरबदलाबद्दल काही सूचना[संपादन]\nमाहितगार व सर्व विक्शनरीकरांनो,\nआदर्श मांडणीक्रमात सुटसुटीतपणा येण्याकरिता मी काही बदल सुचवीत आहे. मुंगी या लेखात वापरल्याप्रमाणे हा क्रम पुढीलप्रमाणे सांगतो:\nभाषेचे नाव : कुठल्या भाषेतील शब्दाबद्दल ही माहिती लिहिली आहे ते नाव. एकाच लिखाणाचे शब्द दोन भाषांत असू शकतात. त्यावेळेला या मुद्द्या-उपमुद्द्यांचा गट एकापेक्��ा अधिक वेळा येऊ शकेल.)\nव्याकरणदृष्ट्या प्रकार - नाम/क्रियापद/विशेषण/अव्यय. यात पुढील माहिती असावी:\nव्याकरणप्रकारातील उपप्रकार - नाम असेल तर विशेषनाम, सर्वनाम, सामान्यनाम; अव्यय असेल तर अव्ययाचा प्रकार इत्यादी\nलिंग - व्याकरणदृष्ट्या प्रकार नाम असल्यास नामाचे लिंग. अन्य लिंगांतील रूपे उपलब्ध असल्यास तीही लिहावीत.\nवचन - नाम असल्यास नामाचे वचन. एकवचन, अनेकवचन अशा दोन्ही वचनांची रूपे उपलब्ध असल्यास दोन्ही लिहावीत.\nअर्थ - अर्थ. विविध अर्थ असतील तर एकाखाली एक आकडे टाकून अर्थ लिहावेत.\nविभक्ती - नाम प्रकारातील शब्द असल्यास विभक्तीरूपे. एकापेक्षा अधिक अर्थाने वापरल्या जाणार्‍या शब्दाची अर्थानुसार वेगवेगळी रूपे होत असतील तर ती 'अर्थ' या उपमुद्द्यात लिहिल्याप्रमाणे एकाखाली एक अशा टेबलांत लिहावीत.\nक्रियापदरूपे - क्रियापद असल्यास तिन्ही पुरुषांतील दोन्ही वचनांतील रूपे लिहावीत.\nभाषांतरे - अन्य भाषांतील समानार्थी शब्द (भाषांतर) या विभागात लिहावेत. एकाच शब्दाच्या एकाहून अधिक अर्थांची भाषांतरे उपलब्ध असतील तर ती 'अर्थ' या उपविभागाप्रमाणे एकाखाली एक अशा टेबलांमध्ये लिहावीत.\nवाक्यात उपयोग - शब्दाचा वाक्यातील उपयोग सांगणारे एखादे उदाहरण. एकाच शब्दाच्या एकाहून अधिक अर्थांचे वाक्यातील उपयोग लिहायचे असतील तर ते 'अर्थ' या उपविभागाप्रमाणे एकाखाली एक असे आकडे टाकून लिहावेत.\nअधिक माहिती - या विभागात शब्दाबद्दल उपलब्ध असलेली भाषाशास्त्रदृष्ट्या अधिक माहिती लिहावी. उदा.: उत्पत्ती, वाक्प्रचार, म्हणी, संधी व समास.\nउत्पत्ती - हा शब्द मूळ कुठल्या भाषेतील कुठल्या शब्दावरून आला आहेर त्याची माहिती.\nवाक्प्रचार - या शब्दाचा समावेश असलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ.\nम्हणी - हा शब्द असलेल्या म्हणी व त्यांचे अर्थ.\nसंधी व समास - हा शब्द वापरून बनवेलेले संधियुक्त व सामासिक शब्द व त्यांचे अर्थ.\nसंकीर्ण माहिती - या विभागात trivia स्वरूपाची माहिती लिहावी. उदा.: साहित्यातील आढळ, तत्सम उच्चाराचे इतर शब्द\nसाहित्यातील आढळ - हा शब्द एखाद्या पुस्तकातील वाक्यात/ कवितेत वापरला गेला असल्यास पुस्तकाचा, लेखकाचा संदर्भ देऊन लिहिलेले त्याचे 'अवतरण'.\nतत्सम उच्चाराचे इतर शब्द - या शब्दाच्या उच्चारासारखे इतर शब्द. प्राधान्याने मराठी भाषेतील, व उपलब्ध असल्यास अन्य भाषांतील.\nसंदर्भ - पुस्तकी संदर्भांची यादी\nबाह्यदुवे - आंतरजालीय माहितीपर दुव्यांची यादी.\nहा क्रम शब्दाबद्दल लागणार्‍या माहितीविशेषांच्या प्राधान्याने मांडायचा प्रयत्न केला आहे. एखाद्या शब्दाचे 'व्याकरणदृष्ट्या वर्गीकरण', 'अर्थ', व्याकरणाची प्रमुख माहिती, 'परकीय भाषांतील प्रतिशब्द (भाषांतर)', 'वाक्यात उपयोग' ही माहिती मुख्य प्राधान्याची वाटते. त्यामुळे ती मांडणीत वर ठेवण्याचा प्रयत्न आहे. 'शब्दाची उत्पत्ती', भाषेतील त्याचा वपर दर्शविणारे वाक्प्रचार, म्हणी, संधी/समासयुक्त शब्द ही भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडलेली माहिती त्याखालोखाल असावी. आणि 'साहित्यातील आढळ', 'समान उच्चाराचे शब्द' वगैरे trivia स्वरूपाची माहिती सर्वात शेवटी लिहावी.\nया क्रमाबद्दल सूचना, आक्षेप, टीका, टिप्पण्या स्वागतार्ह आहेत.\n--संकल्प द्रविड ०४:४२, ४ एप्रिल २००७ (UTC)\nयातील 'साहित्यिक प्रतिमा उपयोग' म्हणजे काय तसे मेडिया फाईल--J--J १७:२४, ६ ऑगस्ट २००७ (UTC)\nआपल्या विक्शन‍रीवरील योगदाना बद्दल धन्यवाद\n'साहित्यिक प्रतिमा उपयोग' म्हणताना एखादा शब्द कवितेत किंवा साहित्यात ऊपमा किंवा तशाच इतर अलंकारात वापरला जात असेल तर त्याबद्दल माहिती देता यावी असे मला अभिप्रेत आहे आपली याबद्दल काही सूचना असेल तर अवश्य बदल करावेत किंवा तसे कळवणे\n की मीडिया आपण सांगितलेला बदल करत आहे\nMahitgar १६:५९, ८ ऑगस्ट २००७ (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ सप्टेंबर २००७ रोजी ०२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/uproar-in-rajaram-sugar-factory-meeting-in-kolhapur/", "date_download": "2019-09-17T14:49:14Z", "digest": "sha1:N6JSTJUSUSFPZHYTRVRET25ZTS6BQ3RL", "length": 4379, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या सभेत गोंधळ; महाडिक-पाटील गट आमने-सामने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या सभेत गोंधळ; महाडिक-पाटील गट आमने-सामने\nकोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या सभेत गोंधळ; महाडिक-पाटील गट आमने-सामने\nकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन\nयेथ��ल श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत आज गोंधळ झाला. या सभेदरम्यान महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील गट आमने- सामने आले. या सभेत एका गटाकडून पत्रकेही भिरकावण्यात आली. तर दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.\nराजाराम कारखान्याचे करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, हातकणंगले, राधानगरी, कागल अशा सात तालुक्यांतील १२२ गावांत १६७३४ अ वर्ग उत्पादक सभासद, तर १४२ ब वर्ग सहकारी संस्था सभासद आहेत. कारखान्यात माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. मात्र, आ. सतेज पाटील गटाने अलीकडच्या काही वार्षिक सभांत चौफेर प्रश्‍नांचा भडीमार करत सत्ताधार्‍यांची कोंडी केली आहे.\nआज झालेल्या सर्वसाधारण सभेतही गोंधळ उडाला. महाडिक आणि पाटील यांचे कार्यकर्ते सभामंडपात आमने- सामने आले. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे गोंधळ उडाला.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/articles/groundnut?state=delhi", "date_download": "2019-09-17T14:24:30Z", "digest": "sha1:BHLI3GUN35XMQODLDQFHXR6CCIM2YHBT", "length": 16282, "nlines": 245, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nभुईमूगपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nशेतकऱ्याचे नाव - श्री. हरिलाल सोहनलाल जाट राज्य - राजस्थान टीप - चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nभुईमूग पिकाच्या चांगल्या गुणवत्तेसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. भारत काकडीया राज्य - गुजरात उपाय - चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग��रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगपीक संरक्षणगुरु ज्ञानकृषी ज्ञान\nभुईमूग पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी.\nशेतकऱ्याचे नावं : श्री. नितीशभाई गोहेल राज्य : गुजरात टीप : २०:२०:००:१३ @२५ किलो + पोटॅश @२५ किलो + सल्फर ९०% @८ किलो प्रति एकर एकत्र मिसळून खतमात्रा द्यावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nसूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीची आवश्यकता\nशेतकऱ्याचे नाव - श्री. येल्लापा बेलागली राज्य - कर्नाटक सल्ला -सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nरसशोषक किडीचा भुईमुग पिकावर होत असलेला प्रादुर्भाव\nशेतकऱ्याचे नाव - श्री. पुंडलिक खंबाट राज्य - महाराष्ट्र उपाय-क्लोरोपायरीफॉस५०%+सायपरमेथ्रीन ५%@३० मिली प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनिरोगी आणि आकर्षक भुईमूग पीक.\nशेतकऱ्याचे नाव: श्री. ललित राज्य: गुजरात टीप: सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगपीक संरक्षणगुरु ज्ञानकृषी ज्ञान\nभुईमूग पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण\nभुईमूग पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीस लष्करी अळी किंवा तंबाखू सुरवंट म्हणून ओळखले जाते. उबदार हवामान परिस्थितीत या अळीचा प्रादुर्भाव दीर्घ कालावधीसाठी राहतो. लहान अळी...\nगुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूग पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता\nशेतकऱ्याचे नावं - श्री. हरेश बंभानिया राज्य - गुजरात सल्ला-सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम/ पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nतणविरहित, निरोगी भुईमूग पिक.\nशेतकऱ्याचे नावं: श्री. लक्ष्मण राज्य: गुजरात टीप: सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकपाशीमध्ये घेतलेले भुईमुगाचे आंतरपीक\nशेतकऱ्याचे नाव - श्री. शैलेश राज्य - गुजरात सल्ला - सूक्ष्म अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nरसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे भुईमूग पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम\n\"श���तकऱ्याचे नावं- श्री. तेजाराम बैरवा राज्य- राजस्थान सल्ला- इमिडाक्लोप्रिड १७.८% एसएल @१५ मिली प्रति पंप फवारणी करावी.\"\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूग पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता\nशेतकऱ्याचे नाव: श्री. बाराद मानसिंग राज्यः गुजरात सल्ला: प्रति एकर, ९०% सल्फर @ ३ किलो रासायनिक खतांच्या मात्रासोबत सूक्ष्म पोषकद्रव्ये @ २० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगाच्या अधिक उत्पादनासाठी अन्नद्रव्याची योग्य मात्रा द्यावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. विपुल राठोड राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकर डी.ए.पी ५० किलो, ३ किलो सल्फर ९०%, एकत्रित खते मिसळून द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूगमधील हुमणी किडीचे व्यवस्थापन\nहुमणी ही मातीमधील महत्वाची कीड असून, यामुळे भुईमूग पिकाचे भारी नुकसान होते. या पिकाच्या सुरूवातीच्या काळात लार्वाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात असतो. मात्र नंतरच्या...\nगुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nतणविरहित भुईमूगाची निरोगी शेती\nशेतकऱ्याचे नाव - श्री. देवासी भाई राज्य - गुजरात उपाय - प्रति एकर सल्फर ९०%@३ किलो खतामध्ये मिसळून द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमुग वरील रस शोषक किडींचा प्रादुर्भावामुळे वाढीवर होत असलेला परिणाम\nशेतकऱ्याचे नाव - श्री शिवदास फड राज्य -महाराष्ट्र सल्ला -डायमेथोएट ३० % इसी @३० मिली प्रती पंप फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमूग पिकामध्ये नागअळीचे नियंत्रण\nडेल्टामेथ्रीन २.८ ईसी@१० मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी@ ५ मिली प्रति १० लि. पाण्यात फवारणी करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nउन्हाळी भुईमुगमधील नागअळीचे नियंत्रण\nलॅम्बडा सायहलोथ्रीन ५ ईसी@किंवा मिथिल ओ डेमेटोन २५ इसी @१० मिली प्रति १० लि. पाण्यात फवारणी करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nभुईमुगाच्या जास्त उत्पादनासाठी आवश्यक खतमात्रा द्यावी\nशेतकऱ्याचे नाव - श्री.भावेश वेलानी राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकरी ५० किलो १८:४६ आणि ३ किलो सल्फर ९०% एकत्रित मिसळून द्यावे\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nभुईमुगा��्या अधिक उत्पादनासाठी अन्नद्रव्याची आवश्यकता\nशेतकऱ्याचे नाव -श्री राज वासनिक राज्य -महाराष्ट्र सल्ला -प्रती एकरी सल्फर ९० % @ ३ किलो रासायनिक खतामध्ये मिसळून द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/chandrakant-patil-meets-udhav-at-matoshri-274985.html", "date_download": "2019-09-17T14:46:17Z", "digest": "sha1:XPFSGK4HS7LZ55RCMXNAOQQMOJUPN7J6", "length": 17563, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील मातोश्रीवर, पोटनिवडणुकीबाबत चर्चा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील मातोश्रीवर, पोटनिवडणुकीबाबत चर्चा\nमॅच फिक्सिंगची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानं घेतले विराट आणि धोनीचे नाव, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nलढत विधानसभेची : वसई विधानसभेत हितेंद्र ठाकुरांचं वर्चस्व कायम राहणार का \nलढत विधानसभेची : मंत्री जयकुमार रावल हॅटट्रिक करणार का\nशरद पवार भडकले, पक्ष सोडून गेलेल्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात जावून हल्लाबोल\nलढत विधानसभेची : अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघात काँग्रेसचे के. सी. पाडवी पुन्हा बाजी मारणार\nउद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी चंद्रकांत पाटील मातोश्रीवर, पोटनिवडणुकीबाबत चर्चा\nभाजपचे राज्यातील 2 नंबरचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेलेत. या भेटीत विधान परिषद पोट निवडणुकीसाठीचा उमेदवार ठरवण्याबाबत चर्चा होणं अपेक्षित आहे.\n23 नोव्हेंबर, मुंबई : भाजपचे राज्यातील 2 नंबरचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेलेत. या भेटीत विधान परिषद पोट निवडणुकीसाठीचा उमेदवार ठरवण्याबाबत चर्चा होणं अपेक्षित आहे. काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे येत्या ७ डिसेंबरला रिक्तं झालेल्या जागेसाठी पोट निवडणूक होणार आहे. त्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.\nया रिक्त जागेसाठी एनडीए मध्ये नव्याने दाखल झालेले नारायण राणे यांनाच भाजप उमेदवारी देणार का... जर भाजपने नारायण राणे यांनाच उमेदवारी दिली तर शिवसेना पाठिंबा देणार नाही. हे उघड आहे. अशातच विजयासाठी १४५ हे संख्याबळ गाठण्यासाठी भाजपला शिवसेनेचा पाठींबा आवश्यक आहे. मात्र, नारायण राणे यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता अधिक आहे.\nविधानसभेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे एकत्र मतदान १४६ होतंय. त्यापैकी काँग्रेसचे आमदार नितेश राणे आणि कालिदास कोळमकर राणेंना मतदान करतील. अशा वेळी वेगळा उमेदवार देऊन मतदानात निर्णायक भूमिका असणाऱ्या शिवसेनेचं मन वळवण्यासाठी भाजपचे जेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर गेलेत.\nअर्थात या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेशी मतभेद वाढू नयेत, यासाठी ऐनवेळी राणेंऐवजी दुसराच उमेदवार मैदानात उतरवू शकते, जेणेकरून ही जागाही युतीकडेच राहिल, अर्थात भाजपच्या या प्रस्तावाला शिवसेना नेमका कसा प्रतिसाद देतेय, अजून समजू शकलेलं नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nTags: matoshreemlc by electionudhav chandrakant patil meetउद्धव ठाकरेचंद्रकांत पाटीलनारायण राणेमातोश्री\nअभी तक \u0003खेलने के लिए\nमॅच फिक्सिंगची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानं घेतले विराट आणि धोनीचे नाव\nलढत विधानसभेची : वसई विधानसभेत हितेंद्र ठाकुरांचं वर्चस्व कायम राहणार का\n'इलाका हमारा धमाका भी हमारा' आदित्य ठाकरेंचं ठाकूरांना थेट आव्हान\nमॅच फिक्सिंगची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानं घेतले विराट आणि धोनीचे नाव\nलढत विधानसभेची : वसई विधानसभेत हितेंद्र ठाकुरांचं वर्चस्व कायम राहणार का\nलढत विधानसभेची : मंत्री जयकुमार रावल हॅटट्रिक करणार का\nशरद पवार भडकले, पक्ष सोडून गेलेल्या नेत्याच्या बालेकिल्ल्यात जावून हल्लाबोल\nलढत विधानसभेची : अक्कलकुवामध्ये काँग्रेसचे के. सी. पाडवी पुन्हा बाजी मारणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/tag/shivsena_corporator/", "date_download": "2019-09-17T14:54:37Z", "digest": "sha1:5UGX52XHVI7V4I7VR26RDVLIKA4UENXJ", "length": 1692, "nlines": 33, "source_domain": "kalamnaama.com", "title": "shivsena_corporator – Kalamnaama", "raw_content": "\nटिम कलमनामा 5 days ago\nमुंबईच्या रस्त्यांवर खड्डे नाहीत; शिवसेनेच्या नगरसेवकाचा अजब दावा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्ह���ायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2019-09-17T14:16:39Z", "digest": "sha1:6LWSJLI2SNOTOWDJJWTS4WE4H3VLSFUZ", "length": 11512, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरणी राजीव सक्‍सेनाना जामीन | Dainik Prabhat", "raw_content": "\nऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरणी राजीव सक्‍सेनाना जामीन\nनवी दिल्ली – अतिमहत्वाच्या व्यक्‍तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी अटक झालेल्या राजीव सक्‍सेना यांना दिल्लीतील न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी सक्‍सेना यांना 5 लाख रुपयांचा जामीन आणि तेवढ्याच रकमेच्या दोघा हमीदारांच्या आधारे जामीन मंजूर केला. सक्‍सेना यांना जामीन मंजूर करताना पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये आणि आवश्‍यकता भासेल तेंव्हा तपास कार्यासाठी उपलब्ध रहाण्याची अटही न्यायालयाने घातली आहे. न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय सक्‍सेना यांनी देशाबाहेर जाऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.\nऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी “ईडी’ने सादर केलेल्या आरोपपत्रात नाव असलेले राजीव सक्‍सेना हे दुबईस्थित “युएचवाय सक्‍सेना’ आणि “मॅट्रीक्‍स होल्डिंग्ज’ या दोन कंपनीचे संचालक आहेत. या व्यवहारातील दलाल ख्रिश्‍चियन मिशेल, ऑगस्टा वेस्टलॅन्ड आणि फिनमेकानिकाचे संचालक जिस्प ओर्सी आणि ब्रुनो स्पाग्नोलिनी, हवाई दलाचे माजी प्रमुख एस.पी.त्यागी आणि सक्‍सेना यांची पत्नी शिवानी यांच्याही नावांचा “ईडी’ने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nफिन्मेकानिकाची ब्रिटीश सहयोगी कंपनी ऑगस्टावेस्टलॅन्डकडून 12 हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार भारताने 1 जानेवारी 2014 रोजी रद्द केला होता. या करारातील तरतूदींचा भंग आणि 423 कोटी रुपयांची दलाली दिल्याच्या आरोपावरून हा करार रद्द करण्यात आला होता.\nगरज भासल्यास श्रीनगरची पाहणी – सरन्यायाधीश\nहिंदी महासागरात चिनी युद्धनौका\nमला 74 वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटते आहे\nमाजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांची आत्महत्या\nजम्मू-काश्‍मीरला जाण्याची आझाद यांना परवानगी\nकाश्मीर मधील जनजीवन सुरळीत करा\nपाकिस्तानच्या गोळीबारात 4 जवान जखमी\nफारुख अब्दुल्ला यांना सामाजिक सुरक्षा कायद्याखाली अटक\nजाणून घ्या आज (16 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nबारामतीत काय 370 लागू आहे का\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nपावसाअभावी वाटाणा पिकावर रोगराईचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/galleries/incomparable-photos-maratha-morcha-kolhapur/", "date_download": "2019-09-17T15:10:10Z", "digest": "sha1:TEU3CLDAFHD3ZZ6VLSJG6IBZ7LLWBLJ6", "length": 2971, "nlines": 75, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "कोल्हापुर मराठा क्रांती मुक मोर्चा काही अप्रतिम छायाचित्र - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nकोल्हापुर मराठा क्रांती मुक मोर्चा काही अप्रतिम छायाचित्र\nकोल्हापुर मराठा क्रांती मुक मोर्चा काही अप्रतिम छायाचित्र\nमराठा क्रांती मूक मोर्चा – इंदोर\nमराठा क्रांती मूक मोर्चा – कोल्हापूर\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/galleries/maratha-kranti-morcha-nashik/", "date_download": "2019-09-17T14:44:10Z", "digest": "sha1:XPE5K2IJ3AV3432PINVSEGJVJKQGAEJO", "length": 2700, "nlines": 75, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा क्रांती मोर्चा - नाशिक - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मोर्चा – नाशिक\nमराठा क्रांती मोर्चा – नाशिक\nमराठा क्रांती मोर्चा – वाशीम\nमराठा क्रांती मोर्चा - अहमदनगर\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/satara-and-kolhapur-history/", "date_download": "2019-09-17T14:30:23Z", "digest": "sha1:2QN2BQ7RWZACBCKA3WYQAI26TJLM4M4N", "length": 20388, "nlines": 121, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "छत्रपतींची सातारा व करवीर गादी : इतिहास व परस्पर संबंध...", "raw_content": "\nछत्रपतींची सातारा व करवीर गादी : इतिहास व परस्पर संबंध…\nछत्रपतींची सातारा व करवीर गादी : इतिहास व परस्पर संबंध…\nछत्रपती शिवरायांनी माँसाहेब जिजाऊ व शहाजीराजेंच्या प्रेरणेने स्वराज्य निर्माण केले व या स्वराज्यास सार्वभौमत्व मिळवून देण्यासाठी सन १६७४ साली रयतेसाठी स्वतंत्र व सार्वभौम “छत्रपति” गादी स्थापन केली. या गादीचे प्रथम छत्रपति, स्वराज्य निर्माते शिवछत्रपति महाराजांच्या निर्वाणानंतर युवराज ���ंभाजीराजे ‘छत्रपति’ झाले. संभाजी महाराजांनी आपल्या नऊ वर्षांच्या कार्यकालात किती संकटांना तोंड देत रयतेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले इथपर्यंतचा इतिहास आपल्याला ज्ञात आहेच मात्र संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर खऱ्या अर्थाने स्वराज्याचे रक्षण केले ते शिवरायांचे सुपुत्र, स्वराज्याचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज व शिवस्नुषा महाराणी ताराबाई यांनी.\n१६८९ साली शंभूराजेंच्या बलिदानानंतर महाराणी येसूबाईंनी आपले धाकटे दीर युवराज राजाराम महाराजांना गादीवर बसविण्याचा निर्णय घेतला. महाराणी येसूबाई व युवराज राजाराम महाराज रायगडावर होते व रायगडास मुघल फौजेने वेढा घातला होता. राजाराम महाराजांना गादीवर आणण्यासाठी प्रथम महाराजांना सुरक्षित ठिकाणी पाठविणे गरजेचे होते. त्यामुळे येसूबाई राणीसरकारांच्या आदेशाने काही मोजक्या मावळ्यांसह राजाराम महाराज रायगडचा वेढा भेदून प्रथम प्रतापगड- पन्हाळा व तेथून दक्षिणेस जिंजी किल्यावर आले.\nमहाराज रायगडाहून बाहेर पडल्यानंतर लवकरच मुघलांनी रायगड ताब्यात घेऊन महाराणी येसूबाई व शंभूपुत्र युवराज शाहूंना कैद केले. छत्रपति राजाराम महाराजांनी महाराष्ट्रापासून हजारो कोस दूर असणाऱ्या जिंजीमधून युद्धाची सूत्रे हलविण्यास सुरुवात केली. महाराजांनी अत्यंत पराकाष्ठेने औरंगजेबाच्या सेनासागराशी लढत देत स्वराज्याचे अस्तित्व टिकवून ठेवले मात्र दुष्ट काळाने महाराजांवर घाला घातला. छत्रपति राजाराम महाराजांचे अगदी तरुण वयात आकस्मिक निधन झाले. स्वराज्याचे युवराज शंभूपुत्र शाहू मुघलांच्या कैदेत होते. राजाराम महाराजांचे पुत्र शिवाजीराजे व संभाजीराजे अगदी लहान होते. स्वराज्याला छत्रपति अथवा प्रबळ नेतृत्व उरले नव्हते. औरंगजेब हर्षाने उन्मत्त झाला. मराठ्यांचे राज्य आता आपल्या ताब्यात येणार याचा त्याला आत्मविश्वास वाटू लागला. मात्र राजाराम महाराजांच्या पत्नी शिवस्नुषा महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेत औरंगजेबाच्या सेनासागरावर त्वेषाने हल्ले चढवले. स्वतः युद्धांचे नेतृत्व करीत मुघल फौजेस पळून जाण्यासही जागा सोडली नाही. महाराष्ट्र गिळायल्या आलेल्या औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्राच्या महाराणीने याच महाराष्ट्रात बांधले मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले.\nऔरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आझमशाह याने मराठ्यांमध्ये छत्रपतींच्या गादीसाठी दुफळी माजावी या दुष्ट हेतूने शंभूपुत्र शाहू महाराजांना कैदेतून मुक्त केले. शाहू महाराजांनी छत्रपतींच्या गादीवर आपला हक्क सांगितला मात्र त्यांनी मुघलांच्या सनदा आणल्याचे सांगत ताराराणींनी तो अमान्य केला. शाहू संभाजीराजेंचे पुत्र ; त्यामुळे गादीवर प्रथम अधिकार त्यांचा या भावनेने कित्येक बडे सरदार शाहूंना सामील झाले मात्र एक स्त्री असूनही रणांगणावर उतरुन स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या महाराणी ताराबाईंचा शब्द प्रमाण मानून काही सरदार ताराराणींच्या बाजूने उभे राहिले. यामुळे मराठ्यांमध्ये दुफळी निर्माण झाली व शाहू महाराज व ताराराणींमध्ये गादीसाठी युद्ध झाले. त्यावेळी मराठा साम्राज्याची राजधानी साताऱ्यास होती मात्र युद्धामध्ये पराजित झाल्यामुळे ताराराणींनी पन्हाळगडावर आश्रय घेतला. नियतीचे खेळ पहा, ज्या ताराराणींनी अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या औरंगजेबाच्या पाच लाख सेनेशी मूठभर सैन्यानीशी सात वर्षे यशस्वी झुंज दिली त्याच ताराराणींना मुलाप्रमाणे असणाऱ्या आपल्या पुतण्याकडून हार पत्करावी लागली.\nयुद्धात विजयी झाल्यानंतर शाहू महाराजांनी साताऱ्यास स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला व १७०७ साली ताराराणींनी पन्हाळगडावर करवीर गादीची स्वतंत्र स्थापना केली. रयतेच्या स्वराज्याची दोन शकले झाली व सातारा व करवीर अशा छत्रपतींच्या दोन गाद्या अस्तित्वात आल्या. सुरुवातीस ताराराणी व शाहू महाराजांमध्ये गादीसाठी युद्ध झाले मात्र करवीर गादीच्या स्वतंत्र स्थापनेनंतरही महाराणी ताराराणी छत्रपती शाहू महाराजांकडे साताऱ्यासच असायच्या. शाहू महाराजांच्या मनात ताराराणींबद्दल प्रचंड आदर होता. आपल्या पत्रांत महाराज ताराराणींचा उल्लेख “मातोश्री” असा करायचे. पुढे शाहू महाराजांस पुत्र नसल्याने त्यांनी करवीर गादीहून ताराराणींचे नातू व आपले पुतणे युवराज रामराजे यांना दत्तक घेतले. शाहू महाराजांनंतर युवराज रामराजे सातारच्या गादीवर छत्रपति झाले. ज्या शाहू महाराजांनी शिवाजीराजांस छत्रपति होण्यास विरोध केला त्याच शाहूंना शिवाजीराजांच्याच मुलाला दत्तक घेऊन छत्रपति करावे लागले. दरम्य���न, सातारा व करवीर छत्रपति महाराजांमध्ये सन १७३१ साली ‘वारणेचा तह’ होऊन दोन्ही राज्ये स्थिरस्थावर झाली होती व परस्परांच्या गाद्यांस दोन्ही छत्रपतिंनी मान्यता दिली होती.\nकरवीर छत्रपति व सातारकर छत्रपति यांच्यातील वाद हा वारणेचा तह म्हणजेच सन १७३१ पर्यंतच मर्यादित राहिला. वारणेच्या तहानंतर दोन्ही छत्रपतींमध्ये अत्यंत सलोख्याचे संबंध होते. कोल्हापूरचे संभाजीराजे अनेकदा सातारला येऊन शाहू महाराजांकडे राहत असत. वारणेच्या तहानंतर पुन्हा कधीही सातारा व करवीर छत्रपतींमध्ये वितुष्ट आले नाही, उलट वेगवेगळ्या प्रसंगी सातारचे छत्रपतिही कोल्हापूरास छत्रपतिंकडे राहण्यास येत असत. छत्रपति प्रतापसिंह महाराज कोल्हापूरास आले असताना कोल्हापूरास छत्रपति महाराजांनी त्यांचे केलेले भव्य स्वागत व त्यांचा पाहुणचार यावर अत्यंत वाचनीय असा समकालीन लेख उपलब्ध आहे. ( याच प्रतापसिंह महाराजांचे चरित्र लिहावे, हि कोल्हापूरचे छत्रपति शाहू महाराजांनी मृत्यूशय्येवर असताना व्यक्त केलेली महाराजांची शेवटची इच्छा होती. )\nजेव्हा सातारच्या पेशव्यांनी व त्यांच्या सरदारांनी सातारकर छत्रपतींना कैद करुन राज्यकारभार स्वतःच्या हाती घेतला, तेव्हा करवीरचे छत्रपति फौजफाटा घेऊन सातारकर छत्रपतींच्या मदतीस धावले होते, मात्र दुर्दैवाने छत्रपतींना त्यामध्ये यश आले नाही. याच कारणांनी करवीर छत्रपतींचा पेशव्यांशी वारंवार संघर्ष होत राहिला. वारणेच्या तहानंतर पेशव्यांनी अथवा पेशव्यांच्या आदेशाने ज्या सरदारांनी करवीर राज्यावर हल्ले केले होते, त्यातील एकासही सातारकर छत्रपति महाराजांची परवानगी अथवा पाठिंबा नव्हता. पेशव्यांच्या राज्यलोभामुळेच पेशवे कोल्हापूर राज्यावर हल्ले करायचे. मात्र यामुळे दोन्ही छत्रपतींचे परस्परांशी असलेल्या अत्यंत प्रेमाच्या व सलोख्याच्या संबंधांस गालबोट लागले नाही.\nकरवीर व सातारा गादीच्या छत्रपतींचे सलोख्याचे संबंध आजपर्यंत टिकून आहेत. आई भवानीच्या कृपेने व माँसाहेब जिजाऊंच्या शिकवणीने हे संबंध असेच दृढ राहतील….\n• अंबारीमध्ये विराजमान छत्रपति शाहू महाराज व छत्रपति संभाजीराजे ( ऐतिहासिक पेंटींग ),\n• कोल्हापूरचे महाराजकुमार मालोजीराजे व सातारचे छत्रपति उदयनराजे,\n• नवीन राजवाडा कोल्हापूर येथे महाराजकुमार ���ालोजीराजे, छत्रपति शाहू महाराज व छत्रपति उदयनराजे,\n• युवराज संभाजीराजे व छत्रपति उदयनराजे,\n• छत्रपति उदयनराजे व छत्रपति शाहू महाराज.\nजाणून घ्या उदयन राजे बद्दल...\nछत्रपती उदयनराजे भोंसले यांच्या बद्दल ह्या गोष्टी आपणास माहिती आहे का \nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/35.164.133.78", "date_download": "2019-09-17T14:53:27Z", "digest": "sha1:5GDREGOBLIKMLSDV27HFMMI6NCX4ZY2A", "length": 7115, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 35.164.133.78", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 45.5235 (45 ° 31 '24.6 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-122.676 ° 122' 40\").\nवापरलेले उपकरण एक आहे नावासह , (चालू), वर चालत आहे. वापरलेला ब्राउझर आहे आवृत्ती by .\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 35.164.133.78 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 35.164.133.78 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 35.164.133.78 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 35.164.133.78 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/54.245.29.149", "date_download": "2019-09-17T14:39:01Z", "digest": "sha1:HC7QAVIME645QRY5SV5L6D4RJN3Z4WBZ", "length": 7115, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 54.245.29.149", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्ल��क करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 45.5235 (45 ° 31 '24.6 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-122.676 ° 122' 40\").\nवापरलेले उपकरण एक आहे नावासह , (चालू), वर चालत आहे. वापरलेला ब्राउझर आहे आवृत्ती by .\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 54.245.29.149 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 54.245.29.149 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 54.245.29.149 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 54.245.29.149 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/ashok-kothawale/author-and-publisher/articleshow/68542932.cms", "date_download": "2019-09-17T16:00:36Z", "digest": "sha1:5ZRUAKPCUVBNYAX3JR3ZSF3R4WHFLHYB", "length": 22923, "nlines": 264, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ashok kothawale News: लेखक आणि प्रकाशक - author and publisher | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nडॉ. पी. जी. कुलकर्णी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nगेली ३६ वर्षे 'मॅजेस्टिक प्रकाशन' या आमच्या प्रकाशन संस्थेची सूत्रे सांभाळताना, नव्या-जुन्या लेखकांशी संवाद साधताना लेखक आणि प्रकाशक या नात्याचे अनेक पैलू मी अनुभवले आहेत. कोणत्याही नात्याची पूर्वअट हीच असते, की ते उभयपक्षी असावं लागतं, दोन्हीकडे सारखाच विश्वास, आपुलकी आणि सौहार्द असेल तरच हे नातं घट्ट होतं. मग अगदी काळाचा प्रवाहही या नात्यावर गंज चढवू शकत नाही.\nगेली ३६ वर्षे 'मॅजेस्टिक प्रकाशन' या आमच्या प्रकाशन संस्थेची सूत्रे सांभाळताना, नव्या-जुन्या लेखकांशी संवाद साधताना लेखक आणि प्रकाशक या नात्याचे अनेक पैलू मी अनुभवले आहेत. कोणत्याही नात्याची पूर्वअट हीच असते, की ते उभयपक्षी असावं लागतं, दोन्हीकडे सारखाच विश्वास, आपुलकी आणि सौहार्द असेल तरच हे नातं घट्ट होतं. मग अगदी काळाचा प्रवाहही या नात्यावर गंज चढवू शकत नाही. माझ्या बाबांनी - केशवराव कोठावळे यांनी 'मॅजेस्टिक प्रकाशना'चा विस्तार करताना अनेक लेखकांशी असंच नातं प्रस्थापित केलं होतं आणि ते इतकं घट्ट होतं, की त्यांच्या पश्चातही जयवंत दळवी, गो. नी. दाण्डेकर, मधु मंगेश कर्णिक, अरुण साधू, सुभाष भेण्डे यांसारख्या अनेक ज्येष्ठ लेखकांनी 'मॅजेस्टिक'बरोबरचं हे नातं जपलं.\n१९८३ साली काहीशा अचानकपणे मॅजेस्टिक प्रकाशनाची सूत्रे माझ्याकडे आली. ही जबाबदारी पेलताना आता मला मॅजेस्टिकच्या परंपरेला साजेशी कामगिरी करून दाखवायची होती. त्यामुळे मी नव्या दमदार लेखकांच्या आणि नव्या सशक्त साहित्यकृतींच्या शोधातच होतो. याच काळात आमच्या प्रसाद चेंबर्समधल्या कार्यालयात मला एक नवोदित लेखक येऊन भेटला. उंचापुरा, रुबाबदार आणि भेदक नजरेचा तो लेखक, हिशोबाच्या चोपड्या असतात, तशा दोन मोठ्या चोपड्यांमध्ये लिहिलेली त्याची कादंबरी घेऊन आला होता. त्या लेखकाशी थोडं बोलल्यानंतर त्याचं वेगळेपण जाणवलं. मी त्याला ती कादंबरी वाचून मग कळवतो अ���ं (नेहमीचं) उत्तर दिलं. त्या दिवशी संध्याकाळी मी डेक्कनने पुण्याला जाणार होतो. जाताना प्रवासात वाचून बघूया म्हणून ती कादंबरी बरोबर घेतली. ट्रेन सुरू झाल्यावर मी वाचायला सुरुवात केली आणि मला पुणं कधी आलं कळलंही नाही. ती कादंबरी म्हणजेच 'एम टी आयवा मारू' आणि अर्थात तो लेखक म्हणजे अनंत सामंत.\nअनंत सामंतांना ही कादंबरी लिहाविशी वाटली कारण मर्चंट नेव्हीमध्ये जगभर फिरताना आलेले अनुभव, पाहिलेली माणसे आणि जगलेलं जीवन हे सगळं त्यांना शब्दांत मांडावंसं वाटलं आणि त्यातून 'एम टी आयवा मारू' जन्माला आली. मला तर ही कादंबरी आवडली होतीच, पण आणखी एक मत घ्यावं म्हणून मी ती मधु मंगेश कर्णिकांना वाचायला दिली, त्यांचाही अनुकूल अभिप्राय आला. सामंतांना मी कादंबरी स्वीकारल्याचे कळवले आणि आमच्यातल्या लेखक-प्रकाशक नात्याला सुरुवात झाली. मला कादंबरीचे नाव खटकत होते, 'एम टी आयवा मारू' या नावाने वाचकांना काहीच अर्थबोध होणार नाही, कदाचित ती अनुवादित वाटेल, म्हणून मी सुचवलं की नाव बदलूया. मात्र सामंत याच नावावर ठाम होते. 'आयवा मारू' या जपानी शब्दांचा अर्थ होतो प्रेम आणि एकरूपता यांच्या भावुक चेतनेचे जहाज, त्यामुळे हेच नाव योग्य आहे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. कादंबरीतील एक-दोन प्रसंग गाळावेत असं आम्ही सुचवलं. पण त्या कादंबरीच्या दृष्टीने का आवश्यक आहेत हे आम्हाला पटवून दिले. त्यांच्या स्वतःच्या लेखनावरच्या या आत्मविश्वासाने मी चकित झालो आणि पुढे ती प्रसिद्ध झाल्यावर या कादंबरीने जी झेप घेतली त्यामुळे त्यांच्या या आत्मविश्वासाचं मला कौतुक वाटलं.\nआज हे सगळं आठवताना लेखक आणि प्रकाशक यांच्यातील नातं कसं आकार घेतं ते पुन्हा जाणवतंय. तेव्हा मराठीत असेही प्रकाशक होते, की प्रथितयश लेखकांनाही 'कथेला टोक नाही' असा अभिप्राय द्यायचे आणि मग ते लेखक त्याप्रमाणे बदल करायचे, असं म्हटलं जातं. पण मला स्वतःला प्रकाशक म्हणून लेखकाच्या कलात्मक स्वातंत्र्याचा पूर्ण आदर केलाच पाहिजे असं वाटतं. लेखनावर संपादकीय संस्कार म्हणून फार बदल करू नयेत अशीच माझी भूमिका असते. एम टी आयवा मारू गाजली, महाराष्ट्र राज्य पुरस्कारासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. आजही या सगळ्या प्रवासाकडे मी बघतो तेव्हा 'मॅजेस्टिकच्या जहाजातून मराठी साहित्याच्या बंदरामध्ये अनंत सामंत नावाचा तगडा लेखक पहिल्यांदा उतरला' याचे एक प्रकाशक म्हणून मला मिळणारे समाधान मनाला सुखावणारे असते.\nअशोक कोठावळे:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nसुप्रिया सुळेंशी गैरवर्तणूक; टॅक्सी चालक अटकेत\nगिर्यारोहक अर्जुन वाजपेयीने स्वीकारले #GoMonster वन चार्ज चॅलेंज: एकदाच बॅटरी चार्ज करून करणार दोंग व्हॅली ते कच्छपर्यंत प्रवास\n'एका जातीचा मोहरा म्हणून उदयनराजेंचा वापर झाल्यास शिवरायांचा अपमान'\n1 स्वार, 1 बॅटरी चार्ज. 1 डोंगराळ प्रदेश. अभिनेता अमित साधने स्वीकारले खडतर चॅलेंज\nlive: मुंबई: २१ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nप्रवाही नित्य नवा भोवरा\n१७ सप्टेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १७ सप्टेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: मंगळवार, १७ सप्टेंबर २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपत्रिका : जुळलेली आणि न जुळलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/icc-world-cup/news/england-beat-new-zealand-to-win-maiden-world-cup/articleshow/70219832.cms", "date_download": "2019-09-17T15:42:16Z", "digest": "sha1:UXCETI6EXRKSH5OGJPY2CUTYJMAJ3EHJ", "length": 13830, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "news News: इंग्लंड विश्वविजेता; सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय - इंग्लंड विश्वविजेता; सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nइंग्लंड विश्वविजेता; सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय\nसुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर देखील टाय झाली. अशा या थरारक लढतीत सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या प्रमाणावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं.\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतल...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्य...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार...\nसुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर देखील टाय झाली. अशा या थरारक लढतीत सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या प्रमाणावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं.\nक्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडला विश्वविजयाचा मान मिळाला आहे. तर न्यूझीलंडला वर्ल्डकप स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे.\nइंग्लंडचा बेन स्टोक्स आणि गोलंदाज जोफ्रा आर्चर इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. बेन स्टोक्सने नाबाद ८४ धावा केल्या. तर सुपर ओव्हरमध्येही स्टोक्सने दमदार फलंदाजी केली. जोफ्रा आर्चरने सुपर ओव्हरमध्ये केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला विजय साजरा करता आला. बेन स्टोक्सला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.\nन्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावांचं आव्हान दिलं होतं. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करत इंग्लंडचा डाव २४१ धावांवर संपुष्टात आणला होता. सामना टाय झाल्याने वर्ल्डकप फायनलमध्ये पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळविण्यात आली. इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये १५ धावा केल्या. विशेष म्हणजे प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही सुपर ओव्हरमध्ये १५ धावा केल्या. त्यामुळे आयसीसीच्या नियमांनुसार अखेर इंग्लंडला सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या मुद्द्यावर विजयी घोषित करण्यात आलं.\nIn Videos: इंग्लंडचा 'सुपर' विजय; पटकावला वर्ल्डकप\nवर्ल्डकप २०१९:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nरोहितकडे टी-२० व वनडेची धुरा, तर विराटकडे कसो��ी संघाचे नेतृत्व\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nपाक क्रिकेटपटूंना आता बिर्याणी मिळणार नाही\nक्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्याची मागणी\nश्रीलंकन क्रिकेटपटूंवर जावेद मियाँदाद भडकला\nस्मिथचे विक्रम अद्भुत, मात्र विराट सर्वश्रेष्ठ: गांगुली\n...तर परिणाम भोगावे लागतील; शास्त्रींचा पंतला इशारा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nइंग्लंड विश्वविजेता; सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय...\nन्यूझीलंडचे इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावांचे आव्हान...\n'ती' चेंडूफेक नशिबाचा भाग: गप्टिल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/real/", "date_download": "2019-09-17T15:04:25Z", "digest": "sha1:MES6B6XUUBGJVMQ5LNTKYXUCA6DUCYGB", "length": 5134, "nlines": 57, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Real Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nसोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या ह्या ‘रहस्यमयी जलपरी’च्या व्हिडिओ मागील सत्य आहे तरी काय\nया व्हिडीओला पाहिल्यानंतर मनामध्ये खूप प्रकारचे प्रश्न निर्माण होतात.\nएनाबेले चित्रपट काल्पनिक नाही…जाणून घ्या खऱ्या एनाबेले बाहुलीची कथा\nवॉरेनचे म्हणणे होते की, “तुम्ही कधीही राक्षसी ताकदीला आव्हान करू नका, कारण त्या शक्ती माणसापेक्षा खूप शक्तिशाली असतात.”\nनॅशनल जिऑग्राफीपासून डिस्कव्हरीपर्यंत सर्वजण ज्याला शोधतायत तो ‘येती’ खरंच अस्तित्वात आहे\nमाजी हेविवेट बॉक्सिंग चॅम्पियन निकोलाय व्हॅल्यूवने येतीच्या शोधासाठी एक मोहीम सुरू केली होती. पण नंतर त्यांनीही हार मान्य केली होती.\nशाहजहानची शेवटची इच्छा “काळा ताजमहाल” का नाही बनू शकला\nमहिला नवउद्योजकांसाठी भारत सरकारच्या ९ खास योजना\nपाण्यात बाळाला जन्म देण्याची सुरक्षित आणि फायदेशीर पद्धत : वाॅटर बर्थ\nयोगी आदित्यनाथ आणि मदरशातील शिक्षण\nअयोध्येतील त्या धर्मस्थळाला “मशीद” म्हणणं इस्लामचा अपमान आहे : बाबरी मशीद लेखमाला- भाग २\nबौद्ध भिक्खूच्या नजरेतून: नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसीत घडू शकणाऱ्या चुका व त्यांवरील उपाय\nउन्हाळ्यात बुटांची दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा या काही सोप्या टिप्स…\nभारताने चीन सारखं “एक मूल” धोरण राबवावं असं वाटतं\nSmartphones नी ‘ह्यांचं’ अस्तित्वच नाहीसं करून टाकलंय\nकॅप्टन अमेरिका च्या शिल्ड वर वूल्वरीन ओरखडा ओढू शकतो का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=5227817914241562641&title=Credai%20Members%20Delhi%20Visit&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-09-17T15:14:20Z", "digest": "sha1:DU46MUFVGVTM4EDLCERHNLDJGVWOBMMF", "length": 10682, "nlines": 123, "source_domain": "bytesofindia.com", "title": "क्रेडाई सभासदांचा दिल्ली अभ्यासदौरा", "raw_content": "\nक्रेडाई सभासदांचा दिल्ली अभ्यासदौरा\nपुणे : बांधकाम क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान व वस्तुमान संकल्पनात्मक गृहनिर्माण व परवडणारी घरे यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याच्या उद्देशाने, ‘क्रेडाई महाराष्ट्रा’च्या सभासदांनी दिल्ली येथे अभ्यासदौरा केला. राज्यातील १९ शहरांमधील एकूण १६१ सभासदांनी यात सहभाग घेतला होता.\nयाविषयी ‘क्रेडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष शांतीलाल कटारिया म्हणाले, ‘या भेटीदरम्यान आशियाना ग्रुपचा खास ज्येष्ठ नागरिकांकरिता तयार करण्यात आलेला ‘कम्फर्ट होम्स’ या प्रकल्पाला क्रेडाईच्या सभासदांनी भेट दिली. तसेच वस्तुमान संकल्पनात्मक गृहनिर्माण प्रकल्पाविषयी जाणून घेण्यासाठी ‘भारत सिटी होम’ व ‘प्री हॅब फॅक्टरी’ या प्रकल्पांना व पर��डणारी घरे या माहितीसाठी ‘सिग्नेचर ग्लोबल’ यांच्या बांधकाम प्रकल्पाला भेट देऊन, तेथील तंत्रज्ञानाची व कामाची माहिती घेतली.’\nते पुढे म्हणाले, ‘एखादी संकल्पना साकारताना प्राथमिक पातळीपासून कसे काम करावे याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी या निमित्ताने क्रेडाई सदस्यांना मिळाली. प्रकल्पाचे नियोजन करताना सुपरवायझरचा सहभाग, संपूर्ण कर्मचाऱ्यांची एकत्रित काम करण्याची पद्धत, याचा प्रकल्पावर व पर्यायाने बांधकाम क्षेत्रावर होणारा सकारात्मक परिणाम यासारख्या बारकाव्यांचाही सदस्यांना अभ्यास करता आला. एटीएस यांच्या बांधकाम प्रकल्पाला दिलेल्या भेटी दरम्यान बांधकाम क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची सखोल माहिती घेता आली.\nसिग्नेचर ग्लोबल यांच्या बांधकाम प्रकल्पाला भेट दिल्यावर परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीविषयी सदस्यांना ‘मायवन’ या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येईल. या तंत्रज्ञानाचा द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरातील प्रकल्पांना फायदा होईल. दिल्लीमध्ये बांधकाम क्षेत्राला पुरविल्या जाणाऱ्या सरकारी पायाभूत सुविधांचा सकारात्मक परिणाम येथील बांधकाम विश्वावर झालेला दिसून आला. तसेच येथील ‘विकसक निवासी कल्याणकारी संस्थे’च्या माध्यमातून तसेच विकासकांकडून प्रकल्पांची देखभाल व्यावसायिकरित्या वर्षानुवर्षे केली जाते. त्यामुळेच २५ ते ३० वर्षे जुन्या झालेल्या इमारतीसुद्धा अगदी नव्यासारख्या दिसतात.’\nया वेळी आशियाना समुहाचे अध्यक्ष विशाल गुप्ता, एटीएसचे अध्यक्ष गीतांबर आनंद, भारत प्री हॅबचे अध्यक्ष एस. पी. सिंग, सिग्नेचर ग्लोबलचे अध्यक्ष प्रदीप अगरवाल यांना भेटून, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी क्रेडाईच्या सदस्यांना मिळाली.\nTags: PuneCredaiDelhi VisitShantilal Katariaपुणेक्रेडाईदिल्ली अभ्यासदौराशांतीलाल कटारियाप्रेस रिलीज\nदुबईत ‘क्रेडाई’चा इंडियन प्रॉपर्टी शो ‘क्रेडाई’कडून केरळला एक कोटी ३५ लाखांची मदत ‘क्रेडाई महाराष्ट्र’ची वार्षिक परिषद नाशिकला ‘क्रेडाई महाराष्ट्र’च्या अध्यक्षपदी राजीव परीख परवडणाऱ्या घरांच्या उभारणीसाठी ‘क्रेडाई’ सक्रीय\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nडॉ. आंबेडकर महाविद्यालयात आविष्कार कार्यशाळा\nविद्यार्थी विकासासाठी दर ��र्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका\nनंदादीप फाउंडेशनतर्फे कल्याणमध्ये अनाथाश्रम\nविद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\nहवे आहेत मराठी भाषेचे मेकॅनिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/pimpri-news-129/", "date_download": "2019-09-17T14:12:03Z", "digest": "sha1:FEA3KZVLHBTHWFK57QOWGTGH3N5F3Z2O", "length": 11207, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’ | Dainik Prabhat", "raw_content": "\n“तुम्ही बदला घ्या, आम्ही निधी पुरवतो’\nपिंपरी – पुलवामा येथे जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नागरिक संतप्त आणि दुःखी आहेत. 42 जवानांच्या मृत्यूचा बदला घ्यावा, यासाठी नागरीक सोशल मीडियावर सातत्याने सरकारला आवाहन करत आहेत. केवळ आवाहनच नव्हे तर काही तरुणांनी यासाठी निधी जमा व्हावा म्हणून जनजागृती देखील सुरू केली आहे. शहरातून मोठ्या संख्येने नॅशनल रिलीफ फंडात मदत जमा करणाऱ्या तरुणांनी दैनिक “प्रभात’च्या माध्यमातून सर्वांनी नॅशनल रिलीफ फंडात मदत करण्याचे आवाहन केले आहे.\nआयटी क्षेत्रात काम करणाऱ्या गणेश बोरा यांनी आर्थिक मदत करुन यासाठी इतरांनाही प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. यावर सकारात्मक प्रतिक्रियासह काही तासातच मोठ्या संख्येने निधी जमा व्हायला सुरुवात झाली. प्रत्येकजण निधी जमा केल्यानंतरचा स्क्रीन शॉट ग्रुपवर शेयर करत होते. “मोदीजी आम्हाला काही नको, मात्र बदला घ्या, आम्ही निधी पुरुवू’ अशा पोस्ट देखील या स्क्रीन शॉटसोबत फिरु लागल्या.\n“भारतीय जवानांवर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला झाल्यावर मन सुन्न झाले होते. देशासाठी जवान आपले प्राण गमावतात तर आपण त्यांच्यासाठी काही आर्थिक मदत करायला हवी, अशी कल्पना मनात आली. कुठे आणि कशी मदत करायची याची माहिती काढली आणि मदत जमा केली. यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती पसरवण्यास सुरुवात केली. हळू-हळू कित्येक तरुण या अभियानात जोडले गेले आणि त्यांनीही प्रचार सुरू केला.\n– गणेश बोरा, स्थानिक तरुण युवक\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nरक्षाबंधन, ���्वातंत्र्य दिनी ‘पीएमपी’ला भरघोस उत्पन्न\nदिघी-आळंदी परिसरातील विविध रस्त्यावर अवैध धंदे\nविद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे आरोग्य समिती देणार लक्ष\n‘लिव्ह इन’ मधील मैत्रिणीस मारहाण\nकंपनीचे शटर उचकटून सव्वाचार लाखांचे साहित्य लंपास\nपत्नीचा छळ; पतीवर गुन्हा\nपतीच्या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी\nविवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा\nपिंपरी : ‘हाफकिन’च्या औषधांना ‘येमेन’मधून मागणी\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nभानुप्रताप बर्गे शिवसेनेत प्रवेशणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nबारामतीत काय 370 लागू आहे का\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nपावसाअभावी वाटाणा पिकावर रोगराईचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/galleries/maratha-kranti-morcha-dhule-all-images/", "date_download": "2019-09-17T15:16:55Z", "digest": "sha1:OHDL3DUDLY5NQ7L3YTL3WY62T23OV5U2", "length": 2723, "nlines": 75, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा क्रांती मूक मोर्चा - धुळे - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मूक मोर्चा – धुळे\nमराठा क्रांती मूक मोर्चा – धुळे\nमराठा क्रांती मूक मोर्चा – बारामती\nमराठा क्रांती मूक मोर्च��� – सांगली\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/assembly-elections-2019-shiv-sena-and-bjp-alliance-will-change-seats-in-25-constituency/125068/", "date_download": "2019-09-17T15:05:31Z", "digest": "sha1:RDXN3FAAVFLCHWSKWSNRGO57XL5PIG7B", "length": 17493, "nlines": 111, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Assembly elections 2019 shiv sena and bjp alliance will change seats in 25 constituency", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर महामुंबई युतीत २५ जागांची अदलाबदल\nयुतीत २५ जागांची अदलाबदल\nमुंबई, ठाणे आणि रायगडमधील 9 जागांचा समावेश\nविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या आठवड्यात लागणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या जोर बैठकांना वेग आला आहे.शिवसेना आणि भाजपच्या युतीत 2019 च्या नव्या फॉर्म्युल्यानुसार मागील निवडणुका लढवलेल्या किमान 25 मतदारसंघाची अदलाबदल होण्याची दाट शक्यता आहे. अदलाबदल होणार्‍या 25 जागांमध्ये मुंबई, ठाणे आणि रायगडमधील 9 जागा असून मराठवाडा, कोकण , विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागातील 16 जागांचा समावेश असल्याचे खात्रीलायकरित्या समजत\nयुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. अंतिम चर्चेसाठी शिवसेनेकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन उपस्थित असतील. दोन्ही पक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून झालेले इनकमिंग आणि 2014 च्या निवडणुकीत उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार जागा बदलण्यात येणार आहेत.\nविधानसभा निवडणुकीत युतीमध्ये भाजपला 160 जागा मिळतील, तर शिवसेनेच्या वाट्याला 110 जागा सोडल्या जातील. तसेच महायुतीतील चार मित्रपक्षांना 18 जागा सोडल्या जाण्यावर जवळपास एकमत झाल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजप-शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. हे पाहता विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचे सूत्र बदलणार हे निश्चित आहे. त्यातच भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार काही ठिकाणी शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. या जागा घेण्यासाठी भाजप उत्सूक असल्याने जागा वाटपाचा फार्म्युला ठरवताना युतीतील काही पारंपरिक जागांचीही अदलाबदल होणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढल्याने दोघांच्याही काही ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे अदलाबदल होणार्या जागांमध्ये मुंबईतील चार, ठाण्यातील तीन तर रायगडमधील दोन जागांचा समावेश असल्याचे कळते.\nभाजपमध्ये आतापर्यंत आणि बुधवारीहोऊघातलेल्या प्रवेशाचा विचार करता सुमारे 18 ते 22 आजी माजी आमदारांनीप्रवेश केला आहे, तर शिवसेनेतही आतापर्यंत 12 आजी माजी आमदारांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेलाही नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी द्यायची असल्याने जागांची अदलाबदल करावीच लागेल, असे सांगण्यात येत आहे.\nदोन्ही पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षातील इनकमिंग व्यतिरिक्त विद्यमान आमदारांच्या कामगिरीचा निकषही उमेदवारी देताना लावला जाणार आहे. वडाळा मतदारसंघात 2014 ला भाजपच्या उमेदवाराचाफक्त 700 मतांनी पराभव झालाहोता. युतीत ही जागा शिवसेनोकडे आहे. विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशामुळे ही जागा शिवसेना सोडून त्या बदल्यात गोरेगावची जागा आपल्याकडे घेऊशकते.\n2014 मध्ये गोरेगावमध्ये भाजपच्या विद्या ठाकूर यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांंचा पराभव केला होता. त्यामुळे नायगावच्या बदल्यात शिवसेना गोरेगाव मतदार संघ आपल्याकडे घेईल. औरंगाबादमधील सिल्लोडची जागा भाजपकडे असून विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने यावेळी या जागेवर शिवसेना आग्रही आहे. याप्रमाणे वैभव पिचड यांचा अकोले, संदीप नाईक यांचा ऐरोली, राणा जगजीतसिंह यांचा उस्मानाबाद मतदारसंघात अदलाबदल करण्याशिवाय पर्यायच नसल्याची कबुली एका ज्येष्ठ मंत्र्याने ’आपलं महानगर’ला दिली.\nज्याच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री-रामदास आठवले\nयेत्या विधानसभेत ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. भाजपलाच विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळतील . जागावाटपात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदच मिळू शकते, असेही आठवले यांनी सांगितले.\nयुतीत शिवसेना पहिल्यांदाच लहान भाऊ\nमागील तीन दशकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये कायम शिवसेना मोठा भाऊ तर भाजप धाकटा भाऊराहिला आहे. मात्र 2019 मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजप नेतृत्वाने महाराष्ट्रात युती करताना जास्त तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे अपरिहार्यपणे शिवसेनेला लहान भावाच्या भूमिका स्वीकारावी लागणार आहे.\nयुतीला 238 जागा मिळण्याचा अंदाज\nशिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सोमवारी जागावाटपाच्या चर्चेची दुसरी फेरी पार पडली. विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर कोणत्याही क्षणी होऊ शकते. भाजपकडून नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात स्वबळावर लढल्यास पक्षाला 160 जागांवर विजय मिळेल, असा अनुमान आहे तर महायुतीला 288 पैकी 238 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.\nशिवसेनेला 105 ते 110 जागा\nभाजपचे सध्या 122 आमदार तर शिवसेनेचे 63 आमदार आणि मित्रपक्षांच्या 18 जागा याची बेरीज केली तर ती होते 203. त्यामुळे उरलेल्या 85 जागांची निम्मी निम्मी वाटणी केली तर शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 43 जागा येतात. त्यामुळे भाजप 165, शिवसेना 105 आणि चार मित्रपक्षांना मिळून 18 जागा असा फॉर्म्युला आकारात आहे. मात्र शिवसेनेने 110 पेक्षा कमी जागा स्वीकारायला नकार दिल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक पाऊल मागे येत शिवसेनेला 110, भाजपला 160 आणि मित्रपक्षाला 18 जागा सोडतील असा अंदाज आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nआता उपलब्ध होणार सौरऊर्जेवर आधारीत एसी\nचंद्रकातदादांना सुबुद्धी दे रे बाप्पा…\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nउल्हासनगरमध्ये भर रस्त्यात चाकूच्या धाकावर गुंडाने लुटले\n‘हा’ वैयक्तिक वाद असून गुजराती समाजाचा संबंध नाही\nआठवलेंच्या आरपीआयला हव्यात १० जागा\nनवीन मतदारांवर भाजपची नजर, नवीन मतदारांसाठी राज्यभर मेळावे\n‘भाजप-शिवसेना सरकारची जाहिरातबाजीमध्येही ‘बनवाबनवी’\nलवकरच मुंबईत माझा भाजपप्रवेश होईल – नारायण राणे\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनितीन नांदगावकर यांनी दम दिल्यानंतर त्या टॅक्सी चालकाचा माफीनामा\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blog.dattaprabodhinee.org/p/blog-page_24.html", "date_download": "2019-09-17T14:29:06Z", "digest": "sha1:2USCOG7LJCIRZGQF5RWVRRS7V24YQSHJ", "length": 16334, "nlines": 212, "source_domain": "blog.dattaprabodhinee.org", "title": "आध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण", "raw_content": "\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nसकाळी सहा वाजल्यापासुन ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर तीन तासांनी पृथ्वीतलावरुन \"अनाहत रुद्र नादोक्त ब्रम्हांडीय नामप्रवाह\" हजारो साधकांच्या माध्यमातुन आपण \"आत्मा\" ते सुर्यस्थित \"परमात्मा\" यांमधे ब्रम्हांडीत उर्जेच्या रुपात फार मोठ्या प्रमाणात प्रवाहीत होत आहे. त्या प्रवाहात कोणत्याही ईच्छ्या आकांशा न ठेवता मीसुद्धा सहभागी होत आहे. अशी प्रबळ धारणा तयार करा.\nमनात नाम धारणा कशी करावी \n\"सुर्यलोकस्थित थोर सिद्ध महासिद्धपुरुषांना आपली आत्मजाणीव पोहोचणे हेतु मी साधना करीत आहे, या सुदृढ भावनेने पुर्ण श्रद्धा आणि विश्वासाने मानसिक सेवा स्वतः दत्त महाराजच करवुन घेत आहेत\" अशी धारणा करा. सुरवातीस एक महीना ही नामसाधना करुन अनुभव घ्या.\nआपण सर्व भुतलावरील नश्वर जीव आणि सुर्यस्थित परमेश्वर शिव यातील अंतर भरुन काढणे हेतु ही साधना आज प्रकाशित करत आहे. आपली नाळ अर्थात आपल्या आत्म्याची नाळ त्या सद्गुरु दत्तात्रेय स्वामींमहाराजांच्या चरणकमळांशी असलेल्या परमात्म्याशी जोडलेली असते ती गाठ ब्रम्हगाठ होणे हेतु ही सुक्ष्म साधना लिहीत आहे.\nसाधना नाम मंत्र व विधी -\nदररोज सकाळी ६ वाजल्यापासुन श्री स्वामी समर्थ रात्रप्रहर सामुदायिक सेवामाध्यमातुन SPIRITUAL UBUNTU सामुदायिक सेवा ६ वेळचक्रात षट् म्हणजे ६ चक्रशुद्धीकरण हेतु दिवसभरातून ६ वेळा सामुहीकस्तरावर फक्त १ माळ जप ७०० हून अधिक साधक करत आहेत.\nदररोज सकाळी ६ वाजल्यापासुन ते रात्री ९ वाजेपर्यंत दर तीन तासांनी फक्त तीन मिनिटांसाठी खालील धारणायुक्त नाममंत्र जप करणे\n🔵 प्रथम मंत्र... ll ॐ काळभैरवाय नमः ll\n🔵 द्वितीय मंत्र... Il श्री स्वामी समर्थ ll\n🔘आध्यात्मिक ऊबंटू नित्य वेळ. ( रेडीओ टाईम )\nसकाळी... ६ वाजता ठिक🕕 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज\nसकाळी... ९ वाजता ठिक🕘 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज\nदुपारी... १२ वाजता ठिक🕛 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज\nदुपारी... ३ वाजता ठिक🕒 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज\nसंध्याकाळी... ६ वाजता ठिक🕧 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज\nरात्री... ९ वाजता ठिक🕘 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज\n▶सामुहीक प्राथनेसाठी स्थानबंधन नाही.\n▶सामुहीक प्रार्थनेसाठी परिस्थितीबंधन नाही.\n👉👉👉वेळ चुकली सामुहीक सेवा चुकली.\nसर्वच साधनावेळा दररोज १००% पाळल्या जाव्यात असेही बंधन नाही. यथाशक्ती जे सहज शक्य आहे तसे करणे.\nसंपर्क : श्री. कुलदीप निकम\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nEmbed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤आपला भाग्यांक ओळखा ➤3 दिवसीय पारायण कसे करावे\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤नोकरी मिळवण्यासाठी ➤आँनलाईन समुदाय पाठिंबा\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे 3\nतंत्र मंत्र उपाय 5\nदत्तप्रबोधिनी आध्यात्मिक उपक्रम 10\nनवग्रह मंत्र साधना 9\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित 24\nयोग साधना विशेष 17\nलेखक विषेश आत्मबोध 11\nसंतांच्या दुर्लभ माहिती 31\nस्वस्तिक त्राटक - अर्थिक दारिद्रयाने त्रस्त असलेल्या साधकांसाठी - Works Quikly\nघरातील देवारा ( Pooja Room) व उंबरठ्याचे आध्यात्मिक महत्त्व - १- Read right Now\nनवनाथ ग्रंथ ( Navnath Bhaktisar ) पारायण कसे करावे ब्रम्हाण्डीय सामर्थ्य विश्लेषण - Step by step\nपितर साधना, पितृदोषांवर ( Pitra Dosh) दुर्लभ माहीती व रहस्य उजागर - Real unknown secrets explained\nपितृदोषांबद्दल ( Pitra dosh ) संवेदनशील आणि दैनंदिन जीवनाशी जोडलेलें दुष्प्रभाव ...\nअंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे - Step by step\nशालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रभुत्व यावे यासाठी विशेष आध्यात्मिक बालसंस्कार\nबाधित वास्तुसाठी सोपे घरगुती उपाय. - Works Quikly\nश्री स्वामी समर्थ भक्ती गीते mp3 Download\nआध्यात्मिक ऊबंटू सामुहीक नामस्मरण\nआध्यात्म : अध्ययन आत्म्याचे\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tag/reshma-pathan/", "date_download": "2019-09-17T14:54:33Z", "digest": "sha1:XNXDXF35QCRL4W5QELR5VDSD5ODMHTLS", "length": 3800, "nlines": 47, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Reshma Pathan Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n‘शोले’ चित्रपटातील स्टंट करणाऱ्या बॉलीवूडच्या या धाडसी महिला स्टंटमॅनवरच चित्रपट येतोय\nआजही वयाच्या ६५ व्या वर्षीही त्या अविरत काम करीत आहेत. अनेक चित्रपटांत स्टंट डबलचे काम करीत आहेत, अभिनय सुद्धा करीत आहेत.\n‘ह्या’ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानदृष���ट्या ‘आधुनिक’ झाले आहे\nआसिफा वरील अत्याचाराचं समर्थन का घडतं : अम्मा पकोडा आणि धृवीकरण : भाऊ तोरसेकर\nएकाच रात्री तिन्ही बाजूने भीषण हल्ला करून हजारो सैनिक मारल्याची सर्वात थरारक युद्धकथा\n5 इंग्लिश टीव्ही सिरीयल्स, ज्या तुम्ही बघितल्याच पाहिजेत \nजाणून घ्या: “गुळ” खाण्याचे तुम्हाला माहित नसलेले आरोग्यदायी फायदे\nलग्न मोडलं, पण तिने गरिबांना १९ लाख रुपयांचे जेवण खाऊ घातले…वाचा काय आहे हे प्रकरण\nGST वर बोलू काही: भाग २ – अप्रत्यक्ष कर म्हणजेच Indirect Taxes\nलष्कराला मिळणार modern शिरस्त्राण\nचकाचक इमारतींपल्याड बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती दाखवणारा “पिरीयारूम पेरूमल”\nउन्हाळ्यात भरपूर कोल्ड्रिंक पिताय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36487?page=8", "date_download": "2019-09-17T15:22:55Z", "digest": "sha1:7MGNEOH22D2EJ76SVX2R5G3JV6XPJHQX", "length": 14592, "nlines": 262, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२ | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२\nअमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२\nबुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..\n जोक उलगडून सांगायला लावतात (ती काय गझल आहे का (ती काय गझल आहे का\nपरवा तुम्ही पेडगावात डिजर्ट्स लिहिलेलं सगळ्या काक्वांनी डिटर्जंट्स असं वाचलं नव्हतं का ही लिस्ट करायच्या अगदी आदल्याच दिवशी ही लिस्ट करायच्या अगदी आदल्याच दिवशी त्यावरून लिहिलं होतं ते.\nमी बहुतेक पोस्ट टाकून निघून\nमी बहुतेक पोस्ट टाकून निघून गेलो. मला हे काहीच माहित नाही.\nनाईक, तुम्ही सुखाडियाकडून माहिमी हलवा आणणार का\nनाईक ज्यु येताहेत तर\nनाईक ज्यु येताहेत तर बिल्वाच्या ल्हान्यालाही आणला पाहिजे परत जुगलबंदी बघायला मिळेल. \"तू कोणेssssस\"\nसायो, झक्की, विनय, अबे,\nसायो, झक्की, विनय, अबे, जिय्स, आरती ,चमन, नात्या. कुठे आहेत सगळे\nबुवा, हो हो. काय पण अफाट\nबुवा, हो हो. काय पण अफाट विनोदी वार्तालाप होता मैकडे जास्त माहिती आहे.\n९. चला लंगोटी पण\nचला लंगोटी पण येतोय.\nह्याला काय आणायला सांगावे बरे.\nभाई अहो सगळं मेन्यूकार्ड अजून\nभाई अहो सगळं मेन्यूकार्ड अजून जवळपास रिकामंच आहे कुणी काय आणतंय ते लिहिता का आता कुणी काय आणतंय ते लिहिता का आता का नुस्त्या तश्रिफाच घेऊन येतायत लोक यावेळी \nते ठिकाय. पण लंगोटी कडुन\nते ठिकाय. पण लंगोटी कडुन\nअरे तुझा दुसरा चांगला आयडी नाहिय का रे.\nचला लंगोटी पण येतोय. ह्याला\nचला लंगोटी पण येतोय.\nह्याला काय आणायला सांगावे बरे. >>> लंगोटी\nसप्रि ला जमत नाहीये का\nसप्रि ला जमत नाहीये का\nश्री बुवा डिटर्जंट्स नेणार\nबुवा डिटर्जंट्स नेणार आहेत खायला आधीच कळवायचं नाही का मला... मीच इथून धाडले असते आधीच कळवायचं नाही का मला... मीच इथून धाडले असते बिग बझारमधे ६ किलोचं मेगापॅक मिळत होतं ४ दिवस\nमी गव्हाची खीर किंवा रावण\nमी गव्हाची खीर किंवा रावण पिठलं आणु का \nपुपो, उमो आणि सा, 'बुवा हलवाई\nपुपो, उमो आणि सा, 'बुवा हलवाई तिरामित्सु' च काय झाल.\nसायो म्हणाली नको आणुस. मी\nसायो म्हणाली नको आणुस. मी सुगरण आहे सगळ्यांना माहितीये म्हणे.\nप्र९ आली की बाकी लोकांना\nप्र९ आली की बाकी लोकांना सुद्धा भातुकली छाप पोस्टी टाकायला ऊत येतो\nपण सायो कुठे येतेय\nपण सायो कुठे येतेय. आणि बरीच नविन मंडळी येताहेत. त्याना कुठे माहीत आहे.\nबुवा नाईकांच्या लेकीला अगदी\nनाईकांच्या लेकीला अगदी हुश्श होईल यावेळी.\nअरेरे, यावेळी उत्साहाला बूच लागल्यासारखं वाटतंय.\nमृण, तू इतक्या लांबून येणार\nमृण, तू इतक्या लांबून येणार तर लोकांना उत्साह म्हणून नाही.\nबूच काढून रंपा वाहतं करायला\nबूच काढून रंपा वाहतं करायला मोगॅम्बो ला बोलव आक्का.\nबूच काढून रंपा वाहतं करायला\nबूच काढून रंपा वाहतं करायला मोगॅम्बो ला बोलव आक्का. >>> ह्या वाक्याचा अर्थ काहीतरी भलताच लावला जाऊ शकतो\n>> बूच काढून रंपा वाहतं\n>> बूच काढून रंपा वाहतं करायला मोगॅम्बो ला बोलव आक्का. >>> ह्या वाक्याचा अर्थ काहीतरी भलताच लावला जाऊ शकतो\nअरेरे इथे अगदी याईक्स् स्टाईल च्या पोस्ट्स यायला लागल्या की ..\nबुवा, तुम्हाला बूच म्हणायचंय की बोळा\nनाईक, तुम्ही सुखाडियाकडून माहिमी हलवा आणणार का >> हलवा आणतो कि... तुम्हाला bombay बदामी हलवा म्हणायच का \n.. कि हा आणू\n.. कि हा आणू\nप्र९ आली की बाकी लोकांना\nप्र९ आली की बाकी लोकांना सुद्धा भातुकली छाप पोस्टी टाकायला ऊत येतो >>>> कस्चं कस्चं बुवा\nबघा, मी न येऊनही माझ्यामुळे प���स्टी पडतायत इथे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/daily/20090605/vidhvrt.htm", "date_download": "2019-09-17T14:50:50Z", "digest": "sha1:IBOSIDLFVIF4XAUSAIACSJ2IY6PPQLK2", "length": 21077, "nlines": 59, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta.com", "raw_content": "\nशुक्रवार, ५ जून २००९\nअमरावती विभागात अनुश्री बूब अव्वल\nबारावीच्या निकालावर मुलींचे वर्चस्व\nअमरावती, नागपूर, ४ जून/ प्रतिनिधी\nप्रियंका बोरकर मागासवर्गीयात प्रथम अजिंक्य सोमवंशी अमरावती विभागातून दुसरा अमरावती विभागाचा निकाल ७९.९४ टक्के बारावीच्या निकालात यंदा वैदर्भीय विद्यार्थिनींनी राज्यात आघाडी घेऊन विदर्भाच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. राज्यातील पहिल्या तिन्ही स्थानांवर वैदर्भीय विद्यार्थिनींचा झेंडा फडकला आहे. नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी अलमास नाझीम सय्यद ९८.५० टक्के गुण मिळवून राज्यात अव्वल आली असून अमरावतीच्या ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाची अनुश्री बूब ही तिच्यापाठोपाठ ९७.८३ टक्के गुणांसह राज्यात दुसऱ्या आणि अमरावती विभागात पहिल्या स्थानावर आली आहे.\nजनसामान्यांचा नेता वामन तुरिले\nभंडारा विधानसभा मतदारसंघातून २००४ सालच्या निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे यांची प्रतिमा जनसामान्यांचा नेता अशी आहे. त्यांना खनिकर्म, शालेय शिक्षण राज्यमंत्रीपद मिळाले. गोंदिया जिल्ह्य़ाचे पालकमंत्रीपद मिळाले पण पदे मिळूनही सत्ता अंगात भिनवू न देता ‘लोकांचे देणे लागतो’ या शालीनतेने नाना पंचबुद्धेवागतात. जिल्ह्य़ातील दयनीय शाळा, कॉपीचे थैमान, शाळांचे बाजारीकरण, जिल्ह्य़ाचे शैक्षणिक मागासलेपण, बाजारू शिक्षण इत्यादी गोष्टींवर ते धाडसाने उपाययोजना करतील , अशी जनतेची अपेक्षा होती, पण ती त्यांना पूर्ण करता आली नाही.\nमाती परीक्षणातून उत्पादनात वाढ -राऊत\nसाकोली, ४ जून/ वार्ताहर\nमातीचे परीक्षण, बियाण्यांची निवड याबाबत जागृत राहिल्यास कृषी उत्पादनात वाढ करणे शक्य आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी जी.एन. राऊत यांनी केले. ते कृषी विभागाच्यावतीने खंडाळा येथे आयोजित कृषी दिंडीच्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. पी.डब्ल्यू. नेमाडे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करून सुधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे.\nग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम अर्धवट स्थितीत\nआर्णी, ४ जून / वार्ताहर\nसुमारे एक कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती अर्धवट स्थितीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही इमारत त्वरित पूर्ण करून आरोग्य विभागाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सुमारे १० वर्षांअगोदर महाराष्ट्र शासनाने ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी दिली. मात्र, ७ ते ८ वर्षे हा प्रश्न केवळ जागेअभावी रखडला होता. आमदार संजय देशमुख यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न मार्गी लागला. मोठय़ा विलंबाने महाराष्ट्र शासनाने ९० लाख रुपये या इमारतीसाठी मंजूर केले.\nभद्रावतीच्या विकासासाठी ९९.९३ लाखांचा निधी मंजूर\nरमाई वंचितांच्या आई झाल्या - प्रा. दत्ता भगत\nपिंपळगाव राजा येथे पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ\nसुवर्णा मंगळे वाणिज्य शाखेत द्वितीय\nसलग दुसऱ्या वर्षी बुलढाणा जिल्हा विभागात आघाडीवर\nचंद्रपूर जिल्ह्य़ात यंदाही मुलींची बाजी\nमातीचा ढिगारा कोसळून दोन ठार\nनिरंतर शिक्षण केंद्राच्या प्रेरकांवर उपासमारीची वेळ\nपोलिसांच्या दडपशाहीच्या विरोधात व्यापारी संघटनेचा गोंदिया बंद व रास्ता रोको\nनक्षलवाद्यांनी वनविभागाची लाकडे जाळली\nगडचिरोली, ४ जून / वार्ताहर\nवनविभागाच्या एटापल्ली येथील आगारातील जळाऊ लाकडे व बांबूंना काल मध्यरात्रीनंतर नक्षलवाद्यांनी आग लावल्याने अंदाजे तीन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.\nएटापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या एटापल्ली-कसनसूर मार्गावरील वनविभागाच्या लाकडी आगारामध्ये बुधवारला मध्यरात्रीनंतर अंदाजे ३० ते ३५ सशस्त्र गणवेशधारी नक्षलवाद्यांनी प्रवेश केला. तेथे असलेल्या जळाऊ लाकडाच्या तसेच बांबूच्या बिटांना आग लावली. या आगीत ४०० जळाऊ लाकडांची बिटे तसेच २ हजार बांबू भस्मसात झाले. या घटनेत अंदाजे ३ लाख रुपये किमतीची वनविभागाची मालमत्ता नष्ट झाली. एप्रिल ���हिन्यात लोकसभा निवडणुकीपूर्वीसुद्धा नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन करीत याच आगारामधील जळाऊ लाकडांच्या बिटांना आग लावली.\nभंडारा, ४ जून / वार्ताहर\nलाखांदूर कृषी विस्तार अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत अन्य कर्मचारी कार्यालयात येण्यापूर्वी चौकीदाराने कुणाचीही परवानगी न घेता दस्ताऐवजाच्या ८६ फाईल्स जाळल्या. यात ‘अ’ वर्गाच्या ७० फाईल्स व ‘ड’ वर्गाच्या १६ फाईल्स होत्या. जाळलेल्या दस्तावेजात सन १९९९ ते २००० मधील निविदा वाटप फाईल, ५० टक्के अनुदानावर स्प्रेपंप वाटप माहितीचे फाईल, सन २००० ते २००१ मधील ऑडिट फाईल, १९९८- ९९ मधील ऑडिट फाईल, विशेष घटक योजना अंतर्गत विहिरीचे अॅडव्हाँस फाईल, ओटीएसपी योजनेचे फाईल, शेती अवजारे वाटपाचे दस्तावेज, बैलजोडी बैलगाडी, कर्जप्रकरणाचे दस्तावेज, सिंचन विहिरी संबंधात अंदाजपत्रक, डिझेलपंप, विद्युत पंप यांच्या नस्ती, विहिरी बांधकाम नस्ती अशा अनेक महत्त्वाच्या फाईल होत्या. कृषी अधिकाऱ्यांनी चौकीदाराला विचारता साफसफाईच्या नावाखाली जाळण्यात आले, असे सांगितले गेले. कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली व लाखांदूर पोलिसात तक्रार नोंदविली. यातील गौडबंगाल तपासानंतरच बाहेर येऊ शकेल.\nखाणीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर\nशेंदुरजनाघाट, ४ जून / वार्ताहर\nपालिकेचे पेयजलाचे स्रोत असलेले पुसली धरण, नागठाणा धरण, जायतळाच्या विहिरी यापैकी पुसली धरण अल्प पावसाने एक महिन्यापूर्वीच आटले. पाण्याची पातळी खोल गेल्याने जामतळावरील दोन विहिरींची पातळी खोल गेली आहे. फक्त नागठाणा धरणातून पालिकेत पाणीपुरवठा होत असताना पेयजल समस्या गंभीर झाली. पूर्वी एक दिवसाआड मिळणारे पाणी आता ४ ते ५, कधी-कधी सहा दिवसानंतर मिळत आहे. अप्पर वर्धाचे पाणी वरुड येथून ११ किमी.ची जलवाहिनी टाकून शेंदुरजनाघाटला आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असले तरी प्रत्यक्षात अप्पर वर्धाचे पाणी गावकऱ्यांना १५ ते २० जून पर्यंत मिळणार आहे. तातडीच्या योजनेंतर्गत अप्पर वर्धाचे पाणी मिळण्यास वेळ असला तरी वाई रस्त्यावरील पुसलीनजीकच्या खदानला चांगले पाणी असून या खदानवर ५ अश्वशक्तीचे डिझेल इंजिन बसवून पुसली धरणाच्या जलवाहिनीला खाणीची जलवाहिनी जोडून गेल्या आठवडय़ात इंजिनने शुद्धीकरण केंद्रावर पाणी आणले. तासाला २० ते २५ हजार लिटर पाणी मिळत असून चोवीस तासापैकी टप्प्या टप्प्याने १४ ते १५ तास रोजचे पाणी उपलब्ध होत असल्याने बिकट पेयजल समस्येला खाणीमधील पाण्यामुळे ही समस्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते. खाणीतील पाणी दीड महिन्याआधी घेतले असते तर समस्या गंभीर झाली नसती, असे गावकऱ्यांचे मत आहे.\nपटेलांनी विकासाचा आराखडा द्यावा -आमदार कुकडे\nभंडारा, ४ जून/ वार्ताहर\nविकासाच्या मुद्यावर निवडून आलेले प्रफुल्ल पटेल जाहीरपणे आता विकास करणार असल्याचे सांगतात. मात्र, त्यांनी जिल्ह्य़ाच्या विकासासंदर्भात आराखडा तयार केला असल्यास आधी तो जनतेपुढे ठेवावा, तसेच एकीकडे विकास व दुसरीकडे भकास अशी वृत्ती ठेवून वैनगंगा साखर कारखाना विक्रीस काढण्याचा प्रकार तो चालविण्याच्या अटीशिवाय होत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही, असे मत आमदार मधुकर कुकडे यांनी व्यक्त केले. १० जूनला देव्हाडी येथील वैनगंगा साखर कारखान्याचा लिलाव केला जाणार आहे. या संदर्भात आमदार मधुकर कुकडे यांनी मत व्यक्त केले. जिल्ह्य़ाचा विकास होत असेल तर ती आनंदाची बाब आहे. मात्र, तो केला जात असताना त्याचा आराखडा जनतेपुढे ठेवणे आवश्यक आहे. भंडारा जिल्ह्य़ातील हजारो लोकांच्या हिताचा असलेला वैनगंगा साखर कारखाना विक्रीसाठी काढला जात आहे. तो चालविण्याच्या अटीवर लिलाव होत असेल तर आमचा विरोध राहणार नाही. मात्र, लिलाव होऊन त्याचे एक एक भाग बाहेर जात असल्यास आम्ही हे होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रफुल्ल पटेलांचा विकासाचा मानस असताना ज्यामुळे जिल्ह्य़ाचा खऱ्या अर्थाने विकास साधला जाऊ शकतो. तो साखर कारखाना भंगारात जात असेल तर ती विकासाची योग्य दिशा नसून हा प्रकार आम्ही होऊ देणार नाही, असेही आमदार मधुकर कुकडे यांनी स्पष्ट केले आहे.\nराष्ट्रीय टेनिक्वाईट स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात भंडाऱ्याचे सात खेळाडू\nभंडारा, ४ जून / वार्ताहर\nनिवड स्पर्धेत भंडारा जिल्हा टेनिक्वाईट पुरुष व महिला संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळप्रदर्शन केल्यामुळे दोन्ही संघात जिल्ह्य़ातील सात खेळाडूंची निवड करण्यात आली. रेणुका व्यवहारे हिने स्पर्धेतील सर्व सामने व कसोटय़ा जिंकून संघाचे कर्णधारपद मिळविले. त्यानंतर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या खेळाडूत रेणुका व्यवहारे सोबत आरती दूधकुवर, स्वाती लोंदासे, नीता टांगले, तसेच पुरुष संघात सुरज दुधकुवर, संकेत डुंभरे व अॅडव्होकेट मृणाल बांडेबुचे यांचा समावेश झाला. हे सातही खेळाडू पाटना येथे ८ ते १२ जून ०९ या काळात होणाऱ्या फेडरेशन कप राष्ट्रीय टेनिक्वॉईट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/1376", "date_download": "2019-09-17T15:04:33Z", "digest": "sha1:GJ63KNKU5PVZPC2PFKJNODIWFHCO2KAL", "length": 48302, "nlines": 139, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ही पोरंच आम्हाला फरफटवत पुढे नेणार! | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nही पोरंच आम्हाला फरफटवत पुढे नेणार\nमी वृत्तपत्र व्यवसायात, पत्रकार म्हणून आले तेव्हा काँप्यूटर, इंटरनेट या गोष्टी दृष्टिपथात नव्हत्या. गेल्या दहाबारा वर्षांत जो बदल झाला त्याची मी साक्षीदार. दहा वर्षांपूर्वी जे होतं त्यापेक्षा जमीन अस्मानाचा फरक झाला आहे. विशेषतः स्थानिक वर्तमानपत्रांसाठी. मोठ्या वर्तमानपत्रांच्या बाबतीत त्यांचा वाचकवर्ग पटकन ऑनलाइन आला. लोकमतच्या बाबतीत ४० ते ४५ टक्के लोकांकडे इंटरनेट नाही. हा फरक काही साध्या गोष्टींतून दिसून येतो. उदाहरणार्थ, वर्तमानपत्राच्या पुरवणीमध्ये लेखकाशी संपर्कासाठी इमेल देण्याची पद्धत असते. पण नुसतं तेवढं करून पुरेसं ठरत नाही हे आमच्या लक्षात आलं. आमच्याकडे वाचक वर्षभरापूर्वीही तक्रार करत, \"लेखकांचा इमेलपत्ता देऊन आम्हाला किती उपयोग आमच्याकडे इंटरनेट नाही, काँप्यूटर नाही. मग आम्ही लेखकांशी संपर्क साधायचा नाही का आमच्याकडे इंटरनेट नाही, काँप्यूटर नाही. मग आम्ही लेखकांशी संपर्क साधायचा नाही का\" अजूनही अशा प्रकारचे फोन आम्हाला येतात.\nही दरी जागोजागी दिसते. विशेषतः वृत्तपत्र व्यवसायात सेगमेंटेशन भरपूर आहे. शहरी आणि ग्रामीण हे ढोबळ भेद. पण तो केवळ भौगोलिक फरक आहे. ग्रामीण वाचक भौगोलिकदृष्ट्या गावात असला तो मनानं शहरात आहे. संधी नाही म्हणून हे लोक शहरात नाहीत, पण त्यांना शहरात उपलब्ध असणार्‍या सोयीसुविधा हव्या आहेत. दुसरं सेगमेंटेशन म्हणजे अ‍ॅक्सेस असलेले व नसलेले. यामध्ये इंटरनेट आणि सॅटेलाइट टीव्ही हे दोन्ही येतात. गेल्या काही वर्षांत फोफावलेल्या या माध्यमांमुळे प्रचंड बदल झाला वाचकात. विशेषतः सॅटेलाइट टीव्हीमुळे त्यांना बाहेरचं, नवीन जग दिसलं.\nवाचकांची ही अशी दुभंगलेली प��रतिमा एकीकडे, तर दुसर्‍या बाजूला पत्रकारांमध्येही नवीन माध्यमांची जाण नसलेली जाणवते. उदाहरणार्थ, इमेल न वापरणारे अनेक संपादक आहेत. त्यांचे पीए इमेलचा प्रिंटआउट काढतात. निर्णय घेणारे लोक इंटरनेटपूर्व जगातले आहेत. (हे पुन्हा रिजनल वर्तमानपत्रांसाठी आहे.) इंटरनेटपूर्व जगातले म्हणजे फक्त त्या काळात शिकलेले, मोठे झालेले असं नाही तर मनानंही तिथंच राहिलेले. हे तंत्र अवगत नसण्याबद्दल तितकी तक्रार नाही. पण हे तंत्र ज्या प्राण्यासाठी आपण वापरतो, त्याच्या अपेक्षांची जाण नसण्याची तक्रार आहे. आजचा ग्राहक ऑनलाइन आहे, जास्त जाणीवा असलेला आहे, जास्त आवाका असलेला आहे.\nतंत्रज्ञानाची जाण नाही हे विधान थोडं नीट समजावून घ्यायला हवं. व्हिज्युअली आम्ही बदललेले असू, आहोत. फोटो, लेआऊट, दृश्यस्वरूप, रंग यांमध्ये वरकरणी बदल झालेले दिसतात पण त्यातला मजकूर पुरेसा मॅच्युअर झालेला दिसत नाही. सर्वसाधारण ठोकताळे आहेत. याला मुख्य कारण म्हणजे प्रकाशनव्यवस्थेचा बौद्धिक आळस. गॉसिप किंवा सिनेमा या कॉलममध्ये जे येतं ते सुळसुळीत, गुळगुळीत, झगमगीत असतं. ते खपतं म्हणून तेच छापायचं. पण आजकालचा वाचक म्हणतो की हे फोटो आम्ही आधीच पाहिलेले आहेत इंटरनेटवर. वर्तमानपत्रात आम्ही तेच का बघायचं व्हिज्युअल अपीलसंदर्भात ग्राहकांची, वाचकांची मानसिकता काय आहे याचा कोणी शास्त्रीय अभ्यास केलेला नाही.\nअभ्यास म्हणून जे काही होतं ते मुख्यत्वे असतात रीडरशिप सर्व्हे - म्हणजे अमुक पेपर वाचता का आणि तमुक वाचता का हे सर्व्हे उत्पादनाच्या भोवती फिरणारे असतात. नंदन नीलकेणींच्या Imagining India: The Idea of a Renewed Nation या पुस्तकात जे चित्र मांडलेलं आहे, तसे बदल लोक आता अनुभवत आहेत, त्यातून त्यांची व्यक्तिमत्वं बदलत आहेत. त्यामुळे या लोकांच्या गरजा बदललेल्या आहेत. या मूलभूत बदलांकडे लक्ष दिलं गेलेलं नाही.\nअलीकडचीच एक घटना - भारतात साधारण २५ ते ३० टक्के लोकांकडे 'आधार' कार्डं आहेत. आधार कार्डाचा वापर करून प्रशासन सुधारण्याबद्दल संपूर्ण देशपातळीवर जी स्पर्धा झाली त्यात औरंगाबाद जिल्ह्याला तिसरं बक्षीस मिळालं. 'संजय गांधी निराधार योजने'त लोकांना ६३० रूपये मिळतात. औरंगाबादमधे जिल्हाधिकार्‍यांनी ते फक्त आधार कार्ड असलेल्यांनाच मिळेल असा नियम काढला. यानंतर या योजनेच्या लाभधारकांची संख्या जवळपास निम्म्याने खाली आली. कारण बोगस लाभधारक गेले. त्याबरोबर खर्च ५२ ते ५८ टक्क्यांनी कमी झाला. वर्तमानपत्रात याची बातमी आली ती जिल्हाधिकार्‍यांचा गौरव झाल्याची बातमी आली, पण नक्की या अधिकार्‍याने काय काम केलं याची तपशीलवार माहिती वाचकांपर्यंत पोहोचलीच नाही. छापील माध्यमातही काही बदल होताना दिसतो आहे, नाही असं नाही. गेल्या काही दिवसांत मराठीत पुस्तकं आलेली आहेत, त्यात गावातल्या शिक्षकांनी माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांची संवाद पातळी कशी वाढवली याचं वर्णन करणारी पुस्तकं आहेत. गावाच्या पातळीवर अशा चांगल्या गोष्टी होत आहेत, याचं वर्णन वृत्तपत्रांमध्ये येताना दिसत नाही.\nया तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेचे वाईट परिणामही आहेत. उदाहरणार्थ दोन प्रतिस्पर्धी वृत्तपत्रांचे पत्रकार व्यक्तिगत पातळीवर मित्र असतात. मग ते एकमेकांना ठरवून निम्मे कार्यक्रम वाटून घेतात. एकानेच एका कार्यक्रमाला जायचं, भाषण मुद्रित करायचं आणि मग त्या मुद्रणाची बातमी वापरायची. अशा बातमीत आजूबाजूचं वातावरण काय होतं, सामान्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या अशा गोष्टी येत नाहीत. वाचकांनी हे भाषण टीव्हीवरून पाहिलेलं असेल, कदाचित यूट्यूबवरही, अशी शक्यता असतेच. स्थानिक पत्रकारांना त्यांच्या भागाची माहिती असणं अपेक्षित असतं, हे होत नाही.\nपण उलट प्रकारचं उदाहरण द्यायचं तर अभिजीत घोरपडे यांचा उल्लेख करता येईल - सर्व प्रकारच्या उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून गंभीर पत्रकारिता करणारे. क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे विषय सोपे करून लोकांपर्यंत ते सातत्यानं पोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. विशेषतः हवामानबदल, नद्यांचे प्रवाह, हिमनग वितळण्याचे वगैरे विषय समजावून सांगण्याबद्दल. इंटरनेटवरून नुसतं कॉपीपेस्ट करण्यापेक्षा ती माहिती समजून घेऊन ती सामान्य वाचकांच्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं. अभिजीत घोरपडे हे सातत्यानं हवामान या विषयाचा पाठपुरावा करून असं लिखाण करत आहेत.\nपूर्वीच्या काळात 'माणूस' किंवा 'साधना'नं काम केलं, ते काम कोणीतरी करायला हवं. बातम्यांमध्ये ज्यांना रस आहे त्या वाचकांनी ते टीव्हीवर, इंटरनेटवर आधीच पाहिलेलं आहे. मग 'सॅंन्डी'बद्दल काय वेगळ्या बातम्या छापायच्या इंटरनेटवरून सगळ्यांनी पाहिलेले फोटो डाऊनलोड करून पुन्हा ��ापता येतात. पण त्यापेक्षा, त्या वादळाचा पर्यावरणाशी व पर्यायाने जागतिक व लोकल हवामानाशी कसा संबंध आहे, किंवा तिथल्या आपत्तीनिवारण यंत्रणेनं तेव्हा काय, कसं काम केलं, आणि या सगळ्याचा माझ्या आयुष्याशी काय संबंध आहे, याबद्दल वृत्तपत्रं लिखाण करू शकतात. अभिजीत घोरपडे हे काम करतात.\nस्पर्धेच्या बाबतीत स्थानिक वर्तमानपत्रं सुपात आहेत, जात्यात नाहीत. जात्यात असणाऱ्या राष्ट्रीय (इंग्लिश) वर्तमानपत्रांची वाचकसंख्या कमी झालेली आहे. मात्र 'लोकमत' आणि 'दिव्य मराठी'सारख्या वर्तमानपत्रांची वाचकसंख्या वाढते आहे. याचं कारण आर्थिक स्तर आणि जीवनपद्धतीत होणारे बदल. नियमित वृत्तपत्रवाचनाला नवीन असणारे वाचक अजूनही स्थानिक वर्तमानपत्रांचा खप वाढवत आहेत. वृत्तपत्र खपाचे दोन प्रकार समजले जातातः लाइन सेल आणि स्टॉल सेल. लाईन सेल म्हणजे रोज घरी वृत्तपत्र मागवणार्‍या वाचकांमुळे होणारा खप. स्टॉल सेल हा अधूनमधून वृत्तपत्रं विकत घेणार्‍यांमुळे होणारा खप. उदाहरणार्थ पाहुणा आला तर दोन रुपयाचं दूध आणणारे आणि रोज रतीब घेणारे यांच्यामध्ये जसा फरक असतो तसा या ग्राहकांत फरक असतो. कोणी महत्त्वाची, प्रसिद्ध व्यक्ती, अमिताभ किंवा बाळासाहेब ठाकरे, आजारी असली तर कुठच्याही वर्तमानपत्राची स्टॉल सेलची प्रिंट ऑर्डर वाढवून घेतली जाते कारण स्टॉल सेलचे ग्राहक त्या दिवशी वाढलेले असतात. स्टॉल सेलच्या ग्राहकांचा आर्थिक दर्जा उंचावतो तेव्हा स्टॉल सेलचे ग्राहक लाइन सेलला जातात. म्हणजे दोन रुपयांचं दूध कधीतरी परवडणाऱ्याची परिस्थिती सुधारली की तो दुधाचा रतीब लावतो तसं. लाइन सेलवर जाणं हे या जीवनपद्धतीमधल्या बदलाचं द्योतक असतं. ही प्रक्रिया अजून चालू आहे त्यामुळे स्थानिक वृत्तपत्रांचा खप वाढता आहे.\nपाच वर्षांपूर्वी ऑनलाइन बातमीपत्रांच्या स्पर्धेबाबत काळजी नव्हती. अजून दहा-एक वर्ष याची काळजी करावी लागणार नाही असं दृश्य रंगवलं जात होतं. पण गेल्या तीन वर्षांत हे चित्र बदलत जातं आहे, याबद्दलची काळजी, जागृती वाढलेली आहे. त्याचा फरक छापील वृत्तपत्रांवरही दिसतो आहे. वृत्तपत्रांमधे 'इन्फोबॉक्स' आलेले आहेत. वाक्यावरून नजर फिरवली तर ताबडतोब ती बातमी कळली पाहिजे. मर्यादित शब्दांत संपूर्ण बातमीचं सार लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण त्यात फक्त बातमीच असते, तिचं विश्लेषण छापलं जात नाही. न्यूजचॅनेलमध्येही बदल होताना दिसला आहे. प्रेक्षकांच्या फीडबॅकमधून - चर्चांचा कंटाळा आला, पटकन बातमी सांगा आणि मोकळे व्हा. असं अनेक प्रेक्षकांनी सांगितलं. यातून अर्ध्या तासात १०० बातम्या वगैरे झालेलं दिसतं. वर्तमानपत्रांतही ७०० शब्दात बातमी येताना दिसतं आहे. यातून वाचकांच्या बुद्धिमत्तेला कमी लेखण्याचा थोडा प्रकार होतो आहे. आम्ही कारणं सांगतो की लोकांना हेच हवं असतं. हेच गृहितक आहे.\nआम्ही दिवसातून एकदाच लोकांपर्यंत पोहोचतो. टीव्ही, इंटरनेटवर बातम्या आधीच वाचकांपर्यंत पोहोचलेल्या असतात. आम्हाला एक पूर्ण दिवस बातमी मिळालेली असते. आमचं काम आहे या बातमीपलीकडचं, तिचं विश्लेषण लोकांना सांगणं.\nम्हणजे असं पहा, २०-२० मॅचमध्ये लोकांनी मॅच आधीच पाहिलेली असते. ज्यांना टीव्हीसमोर बसणं शक्य नसतं अशा लोकांनी ऑफिसातच लाईव्ह-स्ट्रीमिंगवर हे सामने विंडो लहान करून का होईना, पाहिलेले असतात. वृत्तपत्र दुसर्‍या दिवशी त्यांच्या हातात पडतं तेव्हा त्यांना तो सामना बॉल-टू-बॉल माहीत असतो. मग पुन्हा तेच तेच आपण वृत्तपत्रांनी का सांगावं त्याचं थोडं विश्लेषणही वृत्तपत्रं करू शकतात. पण ते होताना दिसत नाही.\nहा आळस कधीकधी दिसून येतो. आता दिवाळीत चिनी कंदिल येतात, त्याचीच बातमी घ्या. या वर्षी या चिनी कंदिलांचा खप कमी झालेला आहे, कारण लोकांना आपले पारंपरिक कंदील हवे आहेत. चिनी कंदील तसे दिसत नाहीत. पण वृत्तपत्रांमधे बातम्या त्याच त्या, गेल्या वर्षीसारख्याच आल्या. चिनी कंदिलांची बाजारपेठ कमी झालेली आहे हे दुकानदारांनी सांगितलं तरी वृत्तपत्रात त्याचा उल्लेखच नाही.\nपण म्हणून हे दृष्य असंच राहील का मला तसं वाटत नाही. बदल निश्चितच होतील. कारण स्पर्धा आहे. डिजिटल कॉम्पिटिशन यायला स्थानिक वर्तमानपत्रांना अजून वेळच आहे. पण आपसांतली स्पर्धा आहेच. या स्पर्धेपोटी का होईना पण सकारात्मक, मूलभूत बदल करणं भाग पडेल. आत्तापर्यंतची स्पर्धा तांत्रिक होती. पण तांत्रिक फरक नसताना मग पुढे काय मला तसं वाटत नाही. बदल निश्चितच होतील. कारण स्पर्धा आहे. डिजिटल कॉम्पिटिशन यायला स्थानिक वर्तमानपत्रांना अजून वेळच आहे. पण आपसांतली स्पर्धा आहेच. या स्पर्धेपोटी का होईना पण सकारात्मक, मूलभूत बदल करणं भाग पडेल. आत्तापर्यंतची स्पर्धा तांत्रिक होती. पण तांत्रिक फरक नसताना मग पुढे काय\nपूर्वी न्यूजरूममध्ये अपघाताच्या बातमीबाबतची स्पर्धा असायची की त्याचं अत्यंत तपशीलवार वर्णन करावं, हृदयद्रावक लिहावं; आता रक्तरंजित फोटो येऊ नयेत याबाबत फोन करून वाचक सांगतात. पण ही नुसती फोनच्या संख्येची बाब नाही, आता अवेअरनेस वाढला आहे, तसं ठणकावून सांगण्याची हिंमत आलेली आहे, \"सकाळी सकाळी आम्हाला असे रक्तरंजित फोटो बघण्याची इच्छा नाही, असं छापू नका.\" यातून जाण वाढलेला वाचक आहे हे दिसून येतंच. शिवाय आपल्याला काय हवं आहे हे ठासून सांगण्याचीही क्षमता त्याच्यात दिसते.\nदेशपातळीवरच्या वृत्तपत्रांवर याचा परिणाम झालेला आहे. स्थानिक वृत्तपत्रांची तयारी आता सुरू झाली आहे. एकच बातमी टीव्ही, वर्तमानपत्र, इंटरनेटवर कशी द्यावी, याचं ट्रेनिंग 'लोकमत'मध्ये दिलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रात तपशीलानं देण्याऐवजी स्थानिक बातम्यांचा मोठा कव्हरेज, विश्लेषण देण्याचा प्रयत्न आहे... being global, being local. 'सॅन्डी'मुळे नक्की काय झालं यात मला फार रस नसेल, पण माझ्या शेजारच्या गावात काय झालं यात मला अधिक रस असेल. जळगाव औरंगाबादमध्ये काय होतंय याचं विश्लेषण देण्याचा प्रयत्न आहे. मूळची औरंगाबादेतली लोकं आता नोकरी-धंद्यासाठी बाहेर गेलेली आहेत, त्यांनाही या बातम्यांमधे रस असतो. 'सॅन्डी'च्या बातम्या हे लोक महाराष्ट्र टाईम्समधून मिळवतील, जळगाव-औरंगाबादच्या बातम्या आम्ही देतो. सॅन्डीची बातमी औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची ठरण्यासाठी घटनांपेक्षा यामागचं पर्यावरणातल्या बदलांचं कारण देणं जास्त योग्य ठरेल. किंवा अमेरिकन सरकारी यंत्रणेकडून वादळग्रस्तांना कशा प्रकारे मदत पुरवली गेली, याचं वर्णन जवळचं वाटेल. कारण 'आपल्याकडे असं करता येईल' या विचाराशी ते जोडता येतं.\nवाचकांच्या मानसिकतेतले बदल वेगवेगळ्या पद्धतीने समोर येतात. 'मुलगा वयात येताना' असा विशेषांक केला होता. मुलींसाठी अशा प्रकारचं लिखाण आपल्याकडे आता काही वर्ष येत आहे. त्यावर ३०% लोकांची एक तीव्र प्रतिक्रिया अशी होती की \"हे घाणेरडं आहे. तुम्ही हे असं कसं काय छापता\" पण सत्तर टक्के खेड्यापाड्यातल्या लोकांच्या, विशेषतः तरुणांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की \"तुम्ही आमच्यावर उपकार केलेत. आमच्याशी असं कोणी समजावण्याच्या पद्धतीनं बोलतच नाही.\" पॉर्नोग्राफी या स्वरूपात अशी 'माहिती' शहरी लोकांप्रमाणे या लोकांनाही उपलब्ध आहे, पण शास्त्रीय माहिती देणारे फार स्रोत ग्रामीण भागातल्या या लोकांकडे नाहीत.\nएका अंकात आम्ही समलैंगिकतेबद्दल लिखाण छापलं होतं. एका दूरच्या खेड्यातल्या समलैंगिक मुलीचा अनुभव खूप मोठं उदाहरण आहे. तिला तिच्या गावातल्या मर्यादित जगाच्या अनुभवात आपण निराळे आहोत, आपल्यासारखं कोणी नाही याची कल्पना होतीच, पण त्याचबरोबर तिला वेगळेपणाचा 'गिल्ट फील' होता. या अंकातून मिळालेल्या माहितीमुळे आपण एकटे नाहीत, आपल्या गावाबाहेरच्या जगात आपल्यासारखे अनेक लोक आहेत या गोष्टीचा तिला मिळालेला दिलासा हे एक प्रचंड मोठं उदाहरण आहे. अमेरिकेत, पाश्चात्य देशांत समलैंगिक संबंध कायदेबाह्य नाहीत, समाजात त्याबाबत टॅबू नाही पण आपल्याकडे हे व्हायला वेळ लागेल हे तिनं मान्य केलं. 'आहे रे' वर्गासाठी इंटरनेट, माहिती, जगाची जाणीव महत्त्वाची आहे. पण 'नाही रे' वर्गासाठी हा जो बदल होतो आहे तो प्रचंड आहे.\nमाझं मूळ गाव कोकणातलं. दोन हजार वस्ती. रचना जुन्या गावांच्या रचनेसारखीच. शिवाशीव संपली तरी वाड्या वेगळ्या आहेतच. माझ्या भावानं आणि त्याच्या मित्रानं मिळून या 'नाही रे' वाडीत एक कॉंम्प्युटर आणून दिला, त्याला इंटरनेट जोडून दिलं. तिथली मुलं आता इमेल करतात, चॅटिंग करतात, भारताबाहेरही संशोधन करणाऱ्या काही मराठी लोकांशी ही मुलं स्काइपवर बोलतात. मला इमेल करतात आणि त्यात या सगळ्याची माहिती ती मुलं अगदी तपशीलवार लिहीतात. त्यांच्या गप्पा किती महत्त्वाच्या असतील याचं फार कौतुक नाही, पण त्या मुलांचं या प्रकल्पामुळे झालेलं सबलीकरण मला दिसतं.\nतंत्रज्ञान आहे, उपलब्धता वाढते आहे, सगळं आहे. पण त्याच्या पुढे काय 'आहे रे' वर्गात आलेला सुस्तपणा आणि 'नाही रे' वर्गाची शिकण्याची उत्सुकता हे मला स्पष्ट दिसत आहे.\nएक छोटीशी गोष्ट मी भेटलेल्या सगळ्यांना आवर्जून सांगते. आम्ही 'लोकमत'मधे 'ऑक्सिजन' नावाची तरुण मुलांसाठी पुरवणी चालवतो. वेगळ्या वाटा चोखाळणारी मुलं, लोक, अशा प्रकारचं लेखन या पुरवणीत येतं. बॉलिवूड गॉसिप वगैरे टाळूनही ही पुरवणी अत्यंत लोकप्रिय आहे. एक दिवस मी ऑफिसात पोहोचल्यावर समजलं, एक मुलगा पहाटे सहा वाजल्यापासून येऊन बसला होता. तो होता मराठवाड्यातल्या छोट्या गावातला. अंगाने फाटका, वडी�� शेतमजूर, आई शेतावर कामाला जाणारी, गरीब. हा तीन मुलांमधला सगळ्यात मोठा. सतरा-अठराचा असेल. तो पंचक्रोशीत फेमस होता, चांगला बोलर म्हणून. त्याच्याकडे त्याच्या सर्टीफिकेटांची फाईल होती, कोणत्या तालुका स्तरावरच्या सामन्यात पाच विकेट्स काढल्याबद्दल रू. १५१ बक्षीस, अशी काही ती सर्टीफिकेटं. तो म्हणाला, \"मी तुमच्याकडे आलोय, कारण मला दोन गोष्टी हव्यात. दिलीप वेंगसरकरांची क्रिकेट शिक्षणाची अ‍ॅकॅडमी आहे. त्याचा पत्ता हवा आहे. शिवाजीपार्कचे फेमस कोच आहेत त्यांचा फोन नंबर हवा. मला भारतीय क्रिकेट टीममध्ये जायचं आहे.\" त्याला त्याच्या आर्थिक, शैक्षणिक स्थितीची आठवण करून देत, आम्ही त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो आहोत हे दिसल्यावर त्यानं सरळ विचारलं, \"मग तुम्ही कैलाश खेरची गोष्ट कशी छापली तो फुटपाथवर रहायचा, छोटी-मोठी मोलमजुरीची कामं करायचा आणि आता तो 'कैलाश खेर' आहे. बीसीसीआय एवढे पैसे मिळवतं आणि कोट्यवधी रुपये वानखेडे स्टेडीयमवर खर्च करतं. ते वानखेडे वापरणार कोण तो फुटपाथवर रहायचा, छोटी-मोठी मोलमजुरीची कामं करायचा आणि आता तो 'कैलाश खेर' आहे. बीसीसीआय एवढे पैसे मिळवतं आणि कोट्यवधी रुपये वानखेडे स्टेडीयमवर खर्च करतं. ते वानखेडे वापरणार कोण सचिन तेंडुलकरचा मुलगा मग मी का नाही सचिनच्या मुलाला बीसीसीआयच्या पैशांची काय गरज आहे, त्यापेक्षा मला त्याची अधिक गरज नाही का सचिनच्या मुलाला बीसीसीआयच्या पैशांची काय गरज आहे, त्यापेक्षा मला त्याची अधिक गरज नाही का त्यावर माझा तेंडुलकरच्या मुलापेक्षा जास्त हक्क आहे. आमच्यासारख्या खेड्यातल्या, गरीब मुलांनी टीममधे जाऊच नये काय त्यावर माझा तेंडुलकरच्या मुलापेक्षा जास्त हक्क आहे. आमच्यासारख्या खेड्यातल्या, गरीब मुलांनी टीममधे जाऊच नये काय\nया मुलाला काय हवं होतं याची त्याला चांगली जाण होती. वाढता तरुणवर्ग असाच भुकेला आहे, पुढे जाण्याची दुर्दम्य इच्छा असलेला आहे. दुर्दैवानं वृत्तपत्रव्यवसाय या झपाट्यानं बदलणाऱ्या परिस्थितीबरोबर पुढे जात नाहीये. काही वर्षांनी हीच पोरं आम्हाला फरफटत त्यांच्याबरोबर नेतील असं वाटतं. तीच माझी एकमेव आशा आहे.\nगेली सुमारे पंचवीस वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असलेल्या अपर्णा वेलणकर दैनिक लोकमतच्या फिचर एडीटर आणि कॉर्पोरेट मॅगझिन एडीटर आहेत. अमेरिकेत रहाणार्‍या भ���रतीय वंशाच्या लोकांचा अभ्यास त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयावरच्या 'फॉर हियर ऑर टू गो' या पुस्तकामुळे त्या वाचकप्रिय आहेत. उत्तमोत्तम ग्रंथांच्या मराठी अनुवादांच्या क्षेत्रातली त्यांची कामगिरी लक्षणीय आहे. \"बुकर\" पारितोषिक विजेत्या \"गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज\" या कादंबरीच्या मराठी अनुवादाकरता त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. इतर अशाच दर्जेदार अनुवादांपैकी काही ठळक नावं म्हणजे डेबोरा एलिसचं \"ब्रेडविनर\", नंदन नीलकेणी यांचं \"इमॅजिनिंग इंडिया\".\n\"दैनिक लोकमत\"लाच नव्हे तर एकंदर मराठी पत्रकारितेला आधुनिक चेहरामोहरा देणारं, नव्या, सळसळत्या पिढीच्या उत्साहाचं आणि आधीच्या पिढ्यांच्या अनुभव आणि व्यासंगाचं प्रतिनिधित्व करणारं हे नाव आहे.\nशब्दांकन - राजेश घासकडवी, ३_१४ विक्षिप्त अदिती\nएकूणच विचार आवडले -\nएकूणच विचार आवडले - पटले.\nयानिमित्ताने छपाई आणि छुपाईतलेही बरेच बारकावे समजले.\nलेख उत्तम झाला आहे\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nआवडली. पत्रकारितेबद्दल किंवा पर्यायाने, जागतिकीकरण/माध्यमांचा स्फोट यांच्या परिणामांबद्दल बोलताना 'क्लिशेज्'मध्ये अडकून न पडता मांडलेले विचार, दिलेली ठोस उदाहरणं वाचणे हा एक स्वागतार्ह बदल.\nकाही नवीन गोष्टी समजल्या...\nछापील प्रसार माध्यमं जास्त प्रभावी आहेत.\nपण त्यांचा भडकपणा, आक्रस्ताळेपणा, वाचकांना गॄहीत धरणे या गोष्टींवर वॄत्तपत्रांनी विचार करायची गरज आहे.\nबातमी अचूक देण्यपेक्षा पहिल्यांदा देण्याची अहमहमिका ही अजून एक भयंकर गोष्ट आहे.\nदेशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ह्या सदरातल वार्तांकन इतक दयनीय का असाव हेही न कळण्यासारख आहे. इथेही वरती स्थानिकांना ते नको असत असच म्हटल आहे.\nअसो. जास्त तक्रारी सांगत बसत नाही...\nज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : स्त्रियांसाठी वैद्यकीय क्षेत्र खुले करणारी मर्सी जॅक्सन (१८०२), गणितज्ज्ञ बर्नहार्ड रिमान (१८२६), कार अभियंता, बुईक कंपनीचा जनक डेव्हीड डनबार बुईक (१८५४), कादंबरीकार शरदचंद्र चॅटर्जी (१८७६), द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार रामस्वामी (१८७९), समाजसुधारक, पत्रकार, वक्ते प्रबोधनकार ठाकरे (१८८५), चित्रकार गगनीन्द्रनाथ टागोर (१८६७), चित्रकार ए���. एफ. हुसैन (१९१५), 'अमर चित्र कथा'कार अनंत पै (१९२९), व्हायोलिनवादक लालगुडी जयरामन (१९३०), पटकथाकार जाँ-क्लोद कारिएर (१९३१), अभिनेत्री अॅन बँक्रॉफ्ट (१९३१), लेखक केन केसी (१९३५), कवी सीताकांत महापात्र (१९३७), साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे (१९३८), पंतप्रधान नरेंद्र मोदी (१९५०)\nमृत्यूदिवस : मानववंशशास्त्रज्ञ रुथ फुल्टन बेनिडिक्ट (१९४८), सिनेकलावंत लीला चिटणीस (१९८२), गीतकार हसरत जयपुरी (१९९९), कवी वसंत बापट (२००२)\nराष्ट्रीय श्रम दिवस, विश्वकर्मा जयंती\n१८२२ : इजिप्शिअन संकेतलिपीची उकल.\n१९०८ : विमान अपघातामधला पहिला मृत्यू: वैमानिक ओरव्हिल राईट आणि प्रवासी थॉमस सेल्फ्रीज असणारे विमान कोसळले.\n१९४८ : निजामाचे समर्पण, हैद्राबाद संस्थान भारतात विलीन.\n१९७८ : इस्राइल आणि इजिप्तदरम्यान कॅम्प डेव्हिड करार.\n१९८० : पोलंडमध्ये 'सॉलिडॅरिटी' चळवळीची स्थापना.\n१९८३ : व्हनेसा विल्यम्स ही पहिली कृष्णवर्णीय स्त्री मिस अमेरिका बनली.\n१९९१ : लिनक्स कर्नलची पहिली आवृत्ती आंतरजालावर उपलब्ध.\n२०११ : 'ऑक्युपाय वॉल स्ट्रीट' नावाच्या जनआंदोलनास अमेरिकेत सुरुवात.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/eco-friendly-bappa-contest/eco-friendly-bappa-contest-vinodkumar-jaju-i-celebrate-eco-friendly-bappa/125192/", "date_download": "2019-09-17T14:38:18Z", "digest": "sha1:LI3UZDVUFB4U4I5WF2NCAYWUY43EERNJ", "length": 11208, "nlines": 122, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Eco friendly bappa contest vinodkumar jaju i celebrate eco friendly bappa", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा ठाण्यातील विनोदकुमार करताहेत ‘प्लास्टिक मुक्त भारत’ची जनजागृती\nठाण्यातील विनोदकुमार करताहेत ‘प्लास्टिक मुक्त भारत’ची जनजागृती\nआमच्या गणपती बाप्पाचे हे २१ वे वर्ष आहे. त्या अनूशंगाने पर्यावरणाचा विचार करून पर्यावरण संरक्षण होण्याकरता घातक ठरणाऱ्या प्रमुख वस्तू (म्हणजे प्लास्टिक) हा विषय घेऊन “प्लास्टिक मुक्त भारत” ही संकल्पना राबवत यंदाचा देखावा साकारण्यात आला आहे, अशी माहिती ठाण्याचे विनोदकुमार जाजू त्यांच्या गणपतीबाबत सांगतात. या देखाव्यांच्या माध्यमातून पर्यावरणाला प्लास्टिक कशा प्रकारे घातक आहे, याचे ज्वंलत उदाहरण म्हणजे हिमालय पर्वतावर प्लास्टिकचा साचलेला कचरा. मागच्या दोन वर्षांपूर्वी अनेक टन कचरा पर्यावरण स्नेही संघटना ट्रेकर्स यांनी संयुक्तपणे स्वच्छता अभियान मोहिम राबवण्यात आली होती. त्यांचे प्रतिक म्हणून हिमालय पर्वत व पर्वतांच्या आजूबाजूला सर्वसाधारण जीवनात अपायकारक होणाऱ्या घटनांचे चित्र रुपात साकारण्यात आले आहे. त्यामध्ये गाय, कासव असे अनेक वेगवेगळे प्राणी, पक्षी प्लास्टिक खातात हे दॄश्य तसेच जमिनीमध्ये गाडले गेलेले प्लास्टिकच्या वस्तू हेदेखील दाखवण्यात आले आहे.\nहे वाचा – इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती\nमुंबई ही प्लास्टिक पिशव्यांमुळे ‘तुंबा’पुरी झाली आहे. त्याचप्रकारे कोल्हापूर, सांगली यासारखे जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची माहिती देखील देखाव्यात आवर्जून दाखवण्यात आली आहे. तसेच बंगळुरू येथे प्लास्टिकने ४५० किलो मीटरचा रस्ता बनवण्यात आला आहे. परिवार बाजारात जाताना त्यांच्या हातात देखील प्लास्टिकच्या पिशव्या दाखवण्यात आले आहेत. त्याला पर्याय म्हणून कागदी पिशवी आणि कापडी पिशवी दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे पर्यायवरणाचा विचार करून आमच्या गणपती बाप्पाची मुर्तीदेखील शाडू मातीची बनवलेली आहे. गणपती बाप्पाच्या हातामध्ये छोटीशी कागदाची पिशवी दाखवली आहे. गणपती बाप्पा विराजमान झालेल्या ठिकाणी एक फिरते चक्र आहे. त्यावर वेगवेगळे घोषवाक्य आहे.\nया साहित्यांनी केली सजावट\nसायकलची रिंग, कॉटन कपडा, कापूस, पेपर, सुई -दोरा, इलेक्ट्रीक मोटर, रंग (वॉटर कलर), डिंक, डोंगरसाठी स्टीलचे १६ रॉड, इलेक्ट्रीक हेलोजन, प्लायवूड\nस्पर्धकाचे नाव : विनोदकुमार रामेश्वरलाल जाजू\nपत्ता : ए /१०४, मनोबल हाऊसिंग सोसायटी, वेदांत मोटार ट्रेनिंग स्कूलसमोर, आई माताजी मंदिरच्या बाजूला, महात्मा फुले नगर, सावरकर नगर, ठाणे (प.) – ४०० ६०६\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nहाताने तयार केलेल्या खोडके यांच्या बाप्पाची बातच न्यारी\nशांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानची मोठी कुरापत\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nश्रवण घोडके यांनी साकारला चिंध्यांपासून देखावा\nभादवणकर कुटुंबियांनी सजावटीमधून दिला सामाजिक संदेश\nसोनवणे कुट��ंबियांनी केला इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा\nअविनाश कविश्वर यांनी सजावटीत साकारले शेतकऱ्यांचे जीवन\nकदम कुटुंबीयांचा निसर्गप्रेमी बाप्पा\nमिनल नेरकर यांचा विज्ञानवादी बाप्पा\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिःशुल्क गणेश विसर्जन करणाऱ्या तरुणांचा विमा काढला\nपरळच्या गणेशोत्सव मंडळाने उभारली चांद्रयान २ ची प्रतिकृती\nटिशू पेपरपासून साकारला ‘एल्फिन्स्टनचा एकदंत’\nलालबागच्या राजाच्या चरणी भक्तांची अजब पत्रं\nसतीश पवार यांनी स्वतःच्या हाताने साकारलेला बाप्पा\nडोंबिवलीत पारूल सचिन पाटणकर यांचा चॉकलेटचा गणपती\nमिनल नेरकर यांचा विज्ञानवादी बाप्पा\nशिरुडे कुटुंबियांनी पर्यावरणस्नेही वस्तूंपासून साकारला बाप्पाचा देखावा\nअमृतकर कुटुंबियाची ‘मंगलयान’ मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/tag/raj_thackeray/", "date_download": "2019-09-17T15:14:43Z", "digest": "sha1:MFZEFRBYMT5JU4AO42LEJLVJC4CXJ24U", "length": 1955, "nlines": 41, "source_domain": "kalamnaama.com", "title": "raj_thackeray – Kalamnaama", "raw_content": "\nटिम कलमनामा 4 weeks ago\nराज ठाकरेंची चौकशी का\nटिम कलमनामा 4 weeks ago\nटिम कलमनामा 4 weeks ago\nराज ठाकरेंना नोटीस बजावल्याने मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.jointcontrols.net/mr/products/smart-trailer/", "date_download": "2019-09-17T14:53:06Z", "digest": "sha1:IELRA3VA4K7FQWOM5V743BRIUKH36JGV", "length": 4686, "nlines": 176, "source_domain": "www.jointcontrols.net", "title": "स्मार्ट ट्रेलर निर्माते - चीन स्मार्ट ट्रेलर फॅक्टरी आणि पुरवठादार", "raw_content": "कंपनी आपले स्वागत आहे\n7 9:00 पासून 7:00 एक आठवडा दिवस\nस्मार्ट ट्रेलर टर्मिनल वैशिष्ट्ये\nस्थान स्मार्ट अपलोड स्थिती\nट्रेलर, ट्रॅक्टर व कंटेनर कनेक्शन थेट अपलोड\nचार्जिंग आणि कायर्वाही लाइव्ह स्थिती\nआगामी कार्यक्रम याकडे लक्ष द्या: सांधा, uncoupling, पॅकिंग, शहरात\nटायर दाब व तापमान थेट देखरेख\nअनेक गजर: भरधाव, असामान्य टायर दाब व तापमान, वीज\nपॉवर मोड \"मध्ये एक तीन\"\nसौर ट्रेलर आणि बॅटरी द्वारा समर्थित\n15 दिवस बॅटरी स्वतः उभे-यांनी\nस्मार्ट ट्रेलर टर्मिनल्स JT703 विस्तृत साठी लाग�� केले आहेत\nट्रेलर निर्मात्यांना, वाहतुकीची कंपन्या, ट्रेलर-भाड्याने कंपन्या\nदररोज वितरित ताज्या बातम्या मिळवा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/yoga-during-pregnancy-yes-you-should/articleshow/70609606.cms", "date_download": "2019-09-17T15:35:17Z", "digest": "sha1:GEOSPRGEUV43SPHGSWQKOOOMC2TPRO5I", "length": 19747, "nlines": 181, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "health news News: गर्भावस्थेत योग... हो! - yoga during pregnancy ?. yes you should | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nगर्भावस्थेतील कुठल्याही विषयावर इतकी चर्चा किंवा इतके विवाद झाले नसतील, जितके गर्भावस्थेतील गर्भवतीच्या हालचाली किंवा श्रमाविषयी बोलले जाते. सुदैवाने या क्षेत्रातील संशोधनामुळे समज-गैरसमजावर उत्तरे सापडलीत.\nगर्भावस्थेतील कुठल्याही विषयावर इतकी चर्चा किंवा इतके विवाद झाले नसतील, जितके गर्भावस्थेतील गर्भवतीच्या हालचाली किंवा श्रमाविषयी बोलले जाते. सुदैवाने या क्षेत्रातील संशोधनामुळे समज-गैरसमजावर उत्तरे सापडलीत.\n' 'नको गं बाई\n' गर्भावस्थेत योग किंवा व्यायामाबद्दल ए‌वढे आश्चर्य का शिवाय, गर्भावस्थेत खाली बसता येते का शिवाय, गर्भावस्थेत खाली बसता येते का पायऱ्या चढता येतात का पायऱ्या चढता येतात का खाली उठबस करता येते का खाली उठबस करता येते का गाडी चालवता येते का गाडी चालवता येते का आणि अगदी, इंडियन की वेस्टर्न टॉयलेट आणि हो वॉक... असे प्रश्नही आणि अगदी, इंडियन की वेस्टर्न टॉयलेट आणि हो वॉक... असे प्रश्नही\nगर्भावस्था हा स्त्री जीवनाचा अगदी नैसर्गिक टप्पा. आधी गर्भावस्थेतदेखील अंगमेहनतीची कामे केली जायची. आजच्यासारख्या आधुनिक वॉशिंग मशिन, डिशवॉशर, मिक्सर-ग्राइंडरच काय, ओटेदेखील नव्हते तेव्हा स्वत:ची सारी कामे स्वत:च करावी लागायची. मग जीवनाकरिता आ‌वश्यक व सर्वमान्य असलेला योग, व्यायाम हा निरोगी गर्भावस्थेकरिता किंवा निरोगी बाळाकरिता खरेच घातक होईल का स्वत:ची सारी कामे स्वत:च करावी लागायची. मग जीवनाकरिता आ‌वश्यक व सर्वमान्य असलेला योग, व्यायाम हा निरोगी गर्भावस्थेकरिता किंवा निरोगी बाळाकरिता खरेच घातक होईल का पण, आपण ठरलो बुद्धिजीवी प्राणी. एखाद्या विषयासंबंधी संपूर्ण कारणमीमांसा होईपर्यंत आपण त्याला आपल्या सामान्य जीवनात स्थान देणारच नाही. म्हणून आज 'योग' या विषयावर थोडक्यात पण महत्त्वाची चर्चा.\nतर, झाले असे की व्हिक्टोरिअन काळात समाज किंवा तत्सम कुठल्याही गोष्टीचे सूचक विचार उघडपणे बोलले जात नव्हते. एवढेच काय तर शब्दांमधूनसुद्धा प्रकट होणारे भाव वापरले जाणार नाहीत, असाच प्रयत्न असायचा. त्यात गर्भावस्था म्हणजे तर समागमाचे उघड स्पष्टीकरण. म्हणून त्या काळातील उच्चवर्गीय स्त्रियांना अशा अवस्थेत समाजापासून दूर ठेवले जायचे. यामुळे एक सकारात्मक बदल झाला. तो म्हणजे, गर्भावस्थाकडे विशेष लक्ष दिले जाऊ लागले. मुख्यत्वे आरोग्य व स्वच्छता यावर. निरोगी बाळाकरिता ही एक चांगली सुरुवात असली तरी, दुर्दैवाने गर्भवतीच्या आरोग्याची अत्याधिक काळजी घेतली जाऊ लागली. बाऊ होऊ लागला. गर्भवतीच्या आरोग्याविषयी गैरसमज पसरत गेले. समजा एखाद्या स्त्रीचा गर्भपात झाला तर तिने गेल्या काही दिवसांत काय केले असेल याचा शोध घेतला जाई. तिने वाकून काम केले का, ओझे उचलले का आदी बघितले जाई. मग यातून निष्कर्ष निघायचा. अर्धवट ज्ञानावर शिक्कामोर्तब व्हायचे. यामागे तिच्या काही शारीरिक कमतरता किंवा तिची भावनिक वा मानसिक गरजही असू शकते याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.\nअशाचप्रकारच्या काही गोष्टींमुळे एकोणविसाव्या ते एकविसाव्या शतकाच्या दरम्यान गर्भावस्थेत केल्या गेलेल्या काही शारीरिक हालचाली जसे, योग-व्यायाम यांनाही गर्भावस्थेतील एक संभाव्य धोका म्हणून बघितले गेले. गर्भावस्थेतील कुठल्याही विषयावर इतकी चर्चा किंवा इतके विवाद झाले नसतील, जितके गर्भावस्थेतील गर्भवतीच्या हालचाली किंवा श्रमाविषयी बोलले जाते. सुदैवाने या क्षेत्रातील संशोधनामुळे समज-गैरसमज तसेच काही वैद्यकीय बाबींवर उत्तरे सापडलीत. हे सिद्ध करून दाखवले, की योग-व्यायामाने गर्भवती व बाळ या दोघांनाही भरपूर फायदा होतो.\nगर्भावस्थेत योग करण्याचे फायदे-\n० योगामध्ये शिकविल्या जाणाऱ्या श्वास घेण्याच्या तंत्रामुळे शरीराला अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. तो गर्भावस्थेकरिता अतिशय आवश्यक असतो. यामुळे गर्भातील बाळालादेखील भरपूर प्रमाणात ऑक्सिजन व रक्तलाभ होतो.\n० योगाभ्यासामुळे गर्भवतीचे मन स्थिर व शांत होण्यास मदत होते. ती ताणतणाव मुक्त राहते. असे शांत मन तुमच्या बाळापर्यंत व्यवस्थितरित्या रक्तभिसरण करण्यास तसेच हार्मोन्सचे स्रवण करण्यास मदत करते. याचा फायदा गर्भवती व गर्भस्थ बाळाला शारीरिक व मानसिकरित्या स्वस्थ व निरोगी होण्यात होतो.\n० गर्भावस्थेदरम्यान कमरेचे व पृष्ठभागाचे स्नायू कमजोर होतात. नियमित योगाभ्यास या स्नायूंना लवचिक व मजबूत ठेवण्यास मदत करतो.\n० योगासने ही शरीराला लवचिक ठेवण्यास मदत करतात. जनन भागातील स्नायूंना मोकळे करून गर्भवतीला प्रसूतीकरिता तयार करतात.\n० गर्भावस्थेतील सामान्य लक्षणे, जसे सकाळी उठल्यावर होणाऱ्या समस्या, पायाला गोळे येणे, घोट्यावर आलेली सूज, बद्धकोष्ठता आदी योगाभ्यासामुळे कमी करण्यात यश आले आहे. योगासने प्रसूतीनंतरदेखील बाळंतिणीला पुन्हा लवकरात लवकर ठीक होण्यास मदत करतात.\n० मार्जर आसन, कोनासन, वीरभद्रासन, त्रिकोणासन, बद्धकोनासन, विपरीत करनी आसन, शवासन, योगनिद्रा.\nभ्रामरी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम\nगर्भवतींनी ही आसने करू नयेत-\nनौकासन, चक्रासन, अर्ध मत्स्येंद्रासन, भुजंगासन, विपरीत शलभासन, हलासन\nगर्भावस्थेत योग सुरू करण्यापूर्वी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच योग-आसने प्रशिक्षिताच्या मार्गदर्शनातच व्हायला हवीत.\nहेल्थ वेल्थ:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nमधुमेहात लाभदायी अर्ध मत्सेंद्रासन\nआरोग्य मंत्र: मस्त खाऊन स्वास्थ्य जपा\nऋतुचक्र व तक्रारींचे निरसन\nस्वमग्नांचे मनोबल वाढवणे गरजेचे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसा��िमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nअंडाशय हेल्दी राहण्यासाठी अंडरवेअर की शॉर्ट्स घालणे योग्य\nवजनाची चिंता वाढवतेय वजन\nसेक्सवेळी योनीतून रक्तस्राव झाला नाही, पती घेतोय संशय; काय करू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nअशी घ्या थायरॉइडच्या आजारांपासून काळजी...\nथायरॉइड कॅन्सरबद्दल जागरूकता कमी...\nथायरॉइड कॅन्सरबद्दल जागरूकतेचा अभाव...\nथायरॉइडला मदत करा; पुरेशी झोप घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Pune/mp-udayanraje-meet-ncp-chief-sharad-pawar-at-pune/", "date_download": "2019-09-17T14:51:28Z", "digest": "sha1:6RLY6IQ473QR2G7EEQSOPIW4RUZ2BOQU", "length": 5284, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " शरद पवारांकडून उदयनराजेंची मनधरणी; पुण्यात घेतली भेट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शरद पवारांकडून उदयनराजेंची मनधरणी; पुण्यात घेतली भेट\nशरद पवारांकडून उदयनराजेंची मनधरणी\nखासदार उदयनराजे भोसले आणि शरद पवार\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांची भेट घेतली. आज (गुरुवार) सकाळी १० वाजता त्यांची भेट ठरली होती. त्यानुसार उदयनराजे पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी शरद पवार यांनी उदयनराजेंची मनधरणी केल्याचे समजते.\nउदयनराजे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते.\nपवार यांच्या सोबतच्या भेटीनंतर उदयनराजे यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असेल याची नेमके चित्र स्पष्ट होऊ शकेल, अशी अटकळ बांधली जात आहे.\nभाजप प्रवेशाबाबत चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी गेल्या मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत भाजप पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांशी उदयनराजेंची सुमारे दीड तास चर्चा झाली. मात्र, तरीही प्रवेशाचा निर्णय गुलदस्त्यात राहिला.\nउदयनराजे भोसले यांच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र��त उत्सुकता लागून राहिली आहे. भाजपमध्ये प्रवेश करायचा की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे, याबाबत त्यांनी समर्थकांशी चर्चा केली होती.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/eco-friendly-bappa-contest/eco-friendly-bappa-contest-paresh-khodake-celebrate-eco-friendly-bappa/125162/", "date_download": "2019-09-17T14:33:04Z", "digest": "sha1:3BZAR6GGZYYPWPH7QOKOXBLLYIAKZJDG", "length": 7851, "nlines": 111, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Eco friendly bappa contest paresh khodake celebrate eco friendly bappa", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा हाताने तयार केलेल्या खोडके यांच्या बाप्पाची बातच न्यारी\nहाताने तयार केलेल्या खोडके यांच्या बाप्पाची बातच न्यारी\nकल्याणमध्ये राहणाऱ्या परेश खोडके यांच्या घरी अगदी साधेपणाने आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होतो. त्यांनी यावर्षी स्वतः गणेश मूर्ती घरी बनवलेली आहे. गणेश मुर्ती पेपर चा लगदा व शाळु माती यांच्यापासून घरी बनवलेली आहे तसेच मूर्तीला साधे पाण्याचे रंग देण्यात आलेले आहे. तसेच डेकोरेशनमध्ये देखील कागद आणि पुठ्याचा वापर करण्यात आलेला आहे.\nखोडके यांच्या घरची सजावट बाप्पालाही आवडेल अशीच आहे. कारण खोडके यांच्या लहान मुलांनी या बाप्पाला स्वत: रंगवले आहे. बाप्पा बैलगाडीतून निघाला असा देखावा त्यांनी तयार केला आहे. एखाद्या गावाचा हा देखावा आहे. कागदापासू तयार केलेले झाड,डोंगर या देखाव्याची शोभा वाढवत आहेत. या देखाव्यात हा बाप्पाही अगदी शोभून दिसत आहे. त्याचप्रमाणे या बाप्पाचेही विसर्जनही खोडके कुटूंबियांनी पुर्यावरण पूरक असेच बादलीत केले आहे.\nस्पर्धकाचे नाव– परेश रमाकांत खोडके\nपत्ता– बी 101 भागीरथी इस्टेट छोटा मसोबा मैदान, चिकन घर, कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डा���नलोड करा\nनारकर कुटुंबियांनी पंढरी साकारत विराजमान केला क्युट बाप्पा\nठाण्यातील विनोदकुमार करताहेत ‘प्लास्टिक मुक्त भारत’ची जनजागृती\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nश्रवण घोडके यांनी साकारला चिंध्यांपासून देखावा\nभादवणकर कुटुंबियांनी सजावटीमधून दिला सामाजिक संदेश\nसोनवणे कुटुंबियांनी केला इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा\nअविनाश कविश्वर यांनी सजावटीत साकारले शेतकऱ्यांचे जीवन\nकदम कुटुंबीयांचा निसर्गप्रेमी बाप्पा\nमिनल नेरकर यांचा विज्ञानवादी बाप्पा\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिःशुल्क गणेश विसर्जन करणाऱ्या तरुणांचा विमा काढला\nपरळच्या गणेशोत्सव मंडळाने उभारली चांद्रयान २ ची प्रतिकृती\nटिशू पेपरपासून साकारला ‘एल्फिन्स्टनचा एकदंत’\nलालबागच्या राजाच्या चरणी भक्तांची अजब पत्रं\nसतीश पवार यांनी स्वतःच्या हाताने साकारलेला बाप्पा\nडोंबिवलीत पारूल सचिन पाटणकर यांचा चॉकलेटचा गणपती\nमिनल नेरकर यांचा विज्ञानवादी बाप्पा\nशिरुडे कुटुंबियांनी पर्यावरणस्नेही वस्तूंपासून साकारला बाप्पाचा देखावा\nअमृतकर कुटुंबियाची ‘मंगलयान’ मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/india-and-west-indies/articlelist/70298393.cms", "date_download": "2019-09-17T15:45:50Z", "digest": "sha1:AASQD2NZNV44AW3VCZC6QCY5AFTPQSNS", "length": 9758, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jasprit bumrah the most complete bowler around, says virat kohliMaharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nबुमराह सध्याचा सर्वात परिपूर्ण गोलंदाज: विराट\n'जसप्रीत बुमराह हा क्रिकेट विश्वातला आजघडीचा सर्वात परिपूर्ण गोलंदाज आहे. आपल्या शिस्तबद्ध गोलंदाजीनं त्यानं स्वत:वरचा 'टी-२० चा गोलंदाज' हा शिक्काही पुसून टाकला आहे,' अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं बुमराहचं कौतुक केलं आहे.\nविराटनं मोडला धोनीचा कसोटी विजयाचा विक्रम\nविराट कोहलीनं 'यांना' दिलं विजयाचं श्रेय\nविंडीज दौरा अन् विराटशी संबंधित 'हे' ३ शुभ योग\nभारताचा विंडीजला व्हाइट वॉश; २५७ धावांनी मालिकावि...\nभारत वि. वेस्ट इंडिज कसोटी: भारत विजयाच्या दिशेनं\nकसोटी: विराट, मयांकनं भारताचा डाव सावरला\nभारत-विंडीज दुसरी कसोटी आजपासून\nबुमराहची कसोटी रँकिंगमध्ये थेट ७ व्या क्रमांकावर ...\nअँटिग्वा कसोटी: सामना एक, विक्रम अनेक\nबुमराह कसोटीतील हुकुमाचा एक्का: विराट कोहली\nकसोटी: भारताचा विंडीजवर ३१८ धावांनी दणदणीत विजय\nकसोटीः अजिंक्य रहाणेचं खणखणीत शतक\nInd vs WI: विराट-रहाणेची शतकी भागीदारी; विंडीजवर ...\nविंडीज सर्वबाद २२२; भारताकडे ७५ धावांची आघाडी\nमी स्वार्थी नाही...म्हणाला अजिंक्य रहाणे\nसचिनचा एक विक्रम विराट मोडू शकत नाही: सेहवाग\nबीचवर 'विरुष्का'; फोटोला २५ लाख लाइक्स\n...तर विराट कोहली पाँटिंगलाही टाकणार मागे\nभारत वि. विंडीज: रोहित की रहाणे\nधोनीच्या निवृत्तीवर विराट काय म्हणाला\nश्रीलंकेच्या १० दिग्गज खेळाडूंचा पाकिस्तानात जायला नकार\nस्मिथ हा 'चीटर' म्हणूनच ओळखला जाईल : स्टीव हार्मिसन\nरफाएल नदालनं जिंकलं कारकिर्दीतील १९वं ग्रँडस्लॅम\nअर्जेंटिनात पहिली पोलो टूर्नामेंट १८७५ मध्ये\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज या सुपरहिट\nविश्वविक्रमी विराट; १० वर्षांत २० हजार धावा\nकसोटीः अजिंक्य रहाणेचं खणखणीत शतक\nकसोटी: भारताचा विंडीजवर ३१८ धावांनी दणदणीत विजय\nबुमराह सध्याचा सर्वात परिपूर्ण गोलंदाज: विराट\nविराट कोहलीनं 'यांना' दिलं विजयाचं श्रेय\nश्रीलंकन क्रिकेटपटूंवर जावेद मियाँदाद भडकला\nपाक क्रिकेटपटूंना आता बिर्याणी मिळणार नाही\nस्मिथचे विक्रम अद्भुत, मात्र विराट सर्वश्रेष्ठ: गांगुली\nक्रिकेटवरील सट्टेबाजी कायदेशीर करण्याची मागणी\n...तर परिणाम भोगावे लागतील; शास्त्रींचा पंतला इशारा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.inmarathi.com/tribes-in-india-is-more-advanced-in-love-and-relations/", "date_download": "2019-09-17T15:09:44Z", "digest": "sha1:2MCURJJTMGGIUBRMYWVZYTDBM7STHBEX", "length": 12388, "nlines": 80, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतातील हे आदिवासी लोक प्रेम करण्याच्या बाबतीत आपल्याही कित्येक पावले पुढे आहेत!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतातील हे आदिवासी लोक प्रेम करण्याच्या बाबतीत आपल्याही कित्येक पावले पुढे आहेत\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nवॅलेन्टाइन डे म्हणजेच आजच्या पिढीचा प्रेम व्यक्त करण्याचा, प्रेम साजरे करण्याचा दिवस. दरवर्षी १४ फेब्रुवारीला येणारा हा वॅलेन्टाइन डे संत वॅलेन्टाइन यांच्या नावावर साजरा केला हतो. अर्थातच ही भारतीय नाही तर पाश्चात्य संस्कृती आहे. पण आज ही संस्कृती भारतीय तरुणांसाठी प्रेम व्यक्त करण्याची एक संधी बनली आहे. ती आता या अर्थाने भारतीयांसाठी पाश्चात्य राहिलेली नाही.\nतरुण तरुणी मोठ्या उत्साहाने ह्वॅलेंटाईन डे साजरा करतात. एवढच नाही तर वॅलेन्टाइन विक देखील साजरा केला जातो. जो सध्या सुरु आहे.\nप्रेम व्यक्त करण्यची ही पाश्चात्य पद्धती जरी आज आपण अंगिकारली असली तरी आपली भारतीय संस्कृती देखील ह्यात काही मागे नाही. आपल्याकडे देखील अनेक पद्धतींनी प्रेम व्यक्त केले जाते, फरक एवढाच की त्याला वॅलेन्टाइन डे किंवा असे कुठलेही नाव दिले जात नाही.\nभारताच्या दुर्गम भगत आजही अनेक आदिवासी जमाती राहतात. आज भलेही हे आदिवासी लोक इतर बाबतीत शहरातील किंवा गावातील लोकांच्या तुलनेत मागसेले असतील तरी ते प्रेमाच्या विषयात आपल्याही पुढे आहेत.\nवॅलेन्टाइन डे ज्या दिवशी संपूर्ण जगभर प्रेम व्यक्त केले जाते, तिथेच आदिवासी लोकांत नुसते प्रेम व्यक्त केले जात नाही तर त्यांचे लग्न ही होते. ह्यावरून कळून येते हे आदिवासी प्रेमात आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. वॅलेन्टाइन डे च्या दिवशी प्रेम आणि लग्न हे दोन्ही होऊन जाते.\nभारतातील मध्यप्रदेशच्या बस्तर येथील आदिवासी जमातीत, प्रेमाची भेट स्वीकारणाऱ्या तरुणी त्या प्रेमींना आपला सोबती म्हणून निवडतात. छत्तीसगड येथील बस्तर जिल्ह्यातील आदिवासी देखील आता ह्वॅलेंटाईन डे साठी सज्ज झाले आहेत. आपलं प्रेम व्यक्त करण्यासठी ते फुलांची मदत घेणार आहेत.\nयेथील अबुझमाडिया जमातीचे तरुण-तरुणी फुल देऊन तसेच मेळ्याच्या सुरवातीस बाना, टंगिया गपा देऊन आपला जीवनसाथी निवडल्याचे संकेत देतात.\nतर तरुणी तरुणांना आकर्षित करण्यासाठी वाड, बांगडी, नाडी, पट्टा इत्यादींचा आधार घेतात. धुरवा जमातीचे तरुण बांबूपासून बनलेल्या टोपल्या तसेच बांबूचे कंगवे तरुणींना भेट म्हणून देतात. ह्याचा प्रतिसाद म्हणून तरुणी त्यांना चांदीसारख्या रंगाच्या पट्ट्या असलेल्या कुऱ्हाडी देतात. जर दोन्ही पक्षांनी भेटवस्तू स्वीकारली तर गावात जाऊन त्याचं मोठ्या उत्साहात लग्न लावून दिलं जातं.\nअबुजमाडिया जमातीच्या तर��णी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मोत्याच्या माळा प्रियकराच्या गळ्यात घालतात. एकदा माळ घातली की दोघांचं जमलं म्हणून समजा. ह्यानंतर दोघांचे लग्न लाऊन दिले जाते.\nहे केवळ वॅलेन्टाइन डे लाच नाही तर इतर कुठल्या प्रसंगावर देखील लग्न करू शकतात. पण प्रेमाचा महिना असल्याने सर्वात जास्त लग्न याच महिन्यात होतात. दिवसाचे औचित्य पालनाचे बंधन यांच्यात नाही, तसेच इतर दिवशी विवाह न करण्याची सक्तीही नाही\nस्त्री पुरुष संबंध म्हणजे निसर्गाने निहित केलेली अत्यंत सहज आणि स्वाभाविक प्रक्रिया आहे.\nत्या प्रक्रियेला कोणत्याही बंधनात न अडकवता मुक्तपणे स्वीकार करण्याची पद्धत भारतात अनेक आदिवासींच्या आचरणात आहे. त्यापैकी ही एक\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← टॉम अॅण्ड जेरी ने शेवटच्या एपिसोडमध्ये खरंच आत्महत्या केली होती\nजर तुमच्यातही हे ८ गुण असतील तर समजा की तुम्ही बुद्धिमान आहात\nबॉलीवूडने ठरवलेल्या प्रेमाच्या व्याख्यांमध्ये अडकलेली तरुणाई\nभटक्या विमुक्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी कॉर्पोरेट जॉबवर पाणी सोडणाऱ्या जोडप्याची कथा \nह्या ७ इरिटेटिंग चुकांमुळेच तुम्ही ह्या वॅलेंटाईनला देखील सिंगल आहात\nअखेर सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाकवर आणली बंदी…….पण…\nहे गणिती कोडं सोडवलं तर मिळतील ६ कोटी रुपये\nश्रीमंतांची नगरी दुबईबद्दल ‘ह्या’ गोष्टी तुम्हाला अचंबित करून सोडतील\n“लोक मोदींकडून जितक्या जास्त दिवस आशा ठेवतील, तितकेच अधिक निराश होतील”\nडॉ. टी. वीराराघवन- एमबीबीएस : फी – केवळ २ रुपये…\nराग आल्यावर आपल्या चेहऱ्याचा रंग का बदलतो\nअस्पृश्यांमध्ये संघर्षाचे स्फुल्लिंग चेतवणारा, बाबासाहेबांच्या संयमाचा परिचय करून देणारा सत्याग्रह\nअखेरच्या क्षणापर्यंत कलासाधना करता यावी म्हणून राष्ट्रपतीपद नाकारणाऱ्या नृत्यांगणेची कहाणी\nउंबरठा- न ओलांडला गेलेला…\nभारतात राष्ट्रपती निवडणूक कशी होते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3989", "date_download": "2019-09-17T14:41:15Z", "digest": "sha1:CGRQTR3HHK4FVJCH4Q33PCIMP5BLCGWW", "length": 14438, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "केरळ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /केरळ\nगॉड्स ओन कंट्री ..... अर्थात केरळ\nकेरळची आमची सहल मीच स्वतः नेट वर बघुन वैगेरे प्लॅन केली होती. मला स्वतः प्लॅन करुन जायलाच आवडत . ते होम वर्क ही मी खुप एऩ्जॉय करते. माबोकराना ह्याचा उपयोग होईल अशी आशा करते.\nRead more about गॉड्स ओन कंट्री ..... अर्थात केरळ\nअर्धा-दशक लहान बायको - भाग २\nआम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे.\nRead more about अर्धा-दशक लहान बायको - भाग २\nअर्धा-दशक लहान बायको - भाग १\nप्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो.\nसंयुक्त अरब अमिराती (UAE)\nRead more about अर्धा-दशक लहान बायको - भाग १\nपुट्टु, कडला करी आणि पोटॅटो स्ट्यू\nRead more about पुट्टु, कडला करी आणि पोटॅटो स्ट्यू\nहा मणिरत्नमचा आवडता स्पॉट आहे म्हणे त्याच्या बर्‍याच सिनेमात आहे हा. रा-वन मध्येही होता. त्या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी अभिषेक आणि ऐश्वर्या राहिले होते त्याच रुममध्ये आम्हीही म्हणजे अभिषेक अग्रवाल, ऐश्वर्या अग्रवाल ( ) राहिले. भरीला आमच्याबरोबर आराध्या अग्रवालही होती. ते हे - अथिरापल्लीचं रेन फॉरेस्ट रिझॉर्ट .\nअथिरापल्ली ��े फारसं माहित नसलेलं केरळमधिल ठिकाण. तिथे फक्त एकच गोष्ट बघण्याजोगी - अथिरापल्लीचा धबधबा पण काय सांगू, हे रिझॉर्ट इतक्या मोक्याच्या जागी वसवलंय की दृष्ट काढून टाकावी.\nRead more about अथिरापल्लीचे अद्भुत\nआपल्या भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण 15जानेवारी २०१० मध्ये झाले होते.\nते पाहाण्यासाठी मी कन्याकुमारीला गेलो होतो.\nपाहिले होते.येथे मी माझे अनुभव देत आहे. आता केरळचा सिझनही सुरू झाला आहे. माझ्या या सहलीत मुन्नार,थेक्कडी आणि बैकवॉटर्स बोटिंग नाही .\nडिसेंबर नवीन आलेल्या कैलेंडरच्या मागच्या पानांवरची माहिती\nवाचतांना 'भारतातून दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण' कडे लक्ष गेले.अगोदर जूलै महिन्यात उत्तर भारतातून खग्रास ग्रहण दिसले होते\nRead more about कन्याकुमारी आणि केरळ\nमायबोलीवरील दिग्गज छायाचित्रकारांनी मुन्नारची एकाहून एक सुंदर छायाचित्रे आधीच टाकलेली आहेत. मी अजुन वेगळे काय देणार\nतरीही माझ्या नजरेतून एकदा मला भावलेलं मुन्नार पाहायला काय हरकत आहे...\nसकाळच्या वेळी पाण्यावर साचलेलं अलवार धुकं...\nछाया-प्रकाशाचा खेळ आणि पाण्यावर उमटलेलं प्रतिबिंब..\nRead more about स्वर्गाचे प्रवेशद्वार\nडच, पोर्तुगीजांनी वसवलेले बंदर.\nमुन्नार, केरळ येथील प्रकाशचित्रे.\n१) कथ्थकली कलाकार, मेकअप करत असतांना..\n५) मुन्नार टी गार्डन\nकेरळ रोड ट्रीप- माहिती हवी\nआम्ही येत्या पावसाळ्याच्या सुरूवातीला अथवा शेवटी केरळ फिरण्यासाठी जात आहोत. सध्या मी मंगरूळात असल्याने आम्हाला इथून कार घेऊन निघणे (आणि त्यात मल्लू ड्रायव्हर घेणे) जास्त सोयीस्कर पडणार आहे.\nRead more about केरळ रोड ट्रीप- माहिती हवी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.gracebestbuy.com/mr/fans-honeywell-advanced-quietset-16-pedestal-fan-black.html", "date_download": "2019-09-17T14:30:44Z", "digest": "sha1:3NDN2YD6QQY623MOBSAJAUK2NGVOLSKG", "length": 10869, "nlines": 264, "source_domain": "www.gracebestbuy.com", "title": "", "raw_content": "चाहते हनिवेल - प्रगत QuietSet 16 \"पेडेस्टल चाहता - ब्लॅक - चीन Gracebestbuy आंतरराष्ट्रीय\nआम्ही 1983 पासून जागतिक वाढत मदत\nचार्जर आणि शक्ती बँका\nमुख्यपृष्ठ ऑडिओ आणि व्हिडिओ\nकॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर\nप्रवेश नियंत्रण प्रणाली & उत्पादने\nचावी तयार क��णारा पुरवठा\nकामाची जागा सुरक्षितता पुरवठा\nयंत्रसामग्री, औद्योगिक भाग आणि साधने\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nचार्जर आणि शक्ती बँका\nमुख्यपृष्ठ ऑडिओ आणि व्हिडिओ\nकॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर\nप्रवेश नियंत्रण प्रणाली & उत्पादने\nचावी तयार करणारा पुरवठा\nकामाची जागा सुरक्षितता पुरवठा\nयंत्रसामग्री, औद्योगिक भाग आणि साधने\nमोबाइल फोन आयफोन एक्स\nलॅपटॉप लेनोवो - 330-15IKB 15.6 \"लॅपटॉप ...\nसीसीटीव्ही उत्पादने स्वानचा चेंडू - घरातील / बाहेरची सीसीटीव्ही कॅम वरून ...\nटेलिफोन्स आणि अॅक्सेसरीज Panasonic - DEC ...\nकिचन उपकरणे हेअर - अंगभूत 18 \"...\nकार इलेक्ट्रॉनिक्स पायोनियर AVH 1300NEX 2-दिन DVD कार ...\nचाहते हनिवेल - प्रगत QuietSet 16 \"पेडेस्टल चाहता - ब्लॅक\nआनंद घ्या या oscillating हनिवेल QuietSet पुतळ्याची बैठक चाहता एक थंड हवा कधीही. पाच गती सेटिंग्ज आपण airflow नियंत्रित करू, आणि स्वयं-shutoff टाइमर ऊर्जा वाचवण्यासाठी नंतर 1, 2, 4 किंवा 8 तास चाहता बंद करते. समाविष्ट दूरस्थ नियंत्रण खोली ओलांडून या हनिवेल QuietSet पुतळ्याची बैठक चाहता नियंत्रित करा.\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nआनंद घ्या या oscillating हनिवेल QuietSet पुतळ्याची बैठक चाहता एक थंड हवा कधीही. पाच गती सेटिंग्ज आपण airflow नियंत्रित करू, आणि स्वयं-shutoff टाइमर ऊर्जा वाचवण्यासाठी नंतर 1, 2, 4 किंवा 8 तास चाहता बंद करते. समाविष्ट दूरस्थ नियंत्रण खोली ओलांडून या हनिवेल QuietSet पुतळ्याची बैठक चाहता नियंत्रित करा.\nमागील: कॉफी निर्मात्यांना निन्जा - काच टेबलावर ठेवायची पाण्याची बाटली कॉफी बार दारू गाळणारा - स्टेनलेस स्टील / काळा\nपुढील: चावी तयार करणारा पुरवठा (पर्याय श्रेणी: स्मार्ट दार लॉक) येल नाम घरटे - घरटे कनेक्ट स्मार्ट लॉक - मुलायम निकेल\nगृह उपकरणे इलेक्ट्रिक चाहता\nबहुराष्ट्रीय ट्रेडिंग कंपनी म्हणून, बीजिंग ग्रेस Bestbuy आंतरराष्ट्रीय व्यापार कंपनी लिमिटेड बीजिंग, चीन राजधानी, आमच्या ग्राहकांना अतिशय अनुकूल आमच्या सेवा आणि ट्रान्झिट वेळ करते स्थित आहे.\nऍपल आयफोन एक्स त्याची मूल्य व्हा वस्तू ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC/", "date_download": "2019-09-17T14:57:31Z", "digest": "sha1:TRMMSYDPJZH47RXOOO7QY7SEQ7LJZ3MX", "length": 3695, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गरीब Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\n‘ये गरीब लोग आपको मरे तक नही भुलेंगे’ माकपाच्या माजी आमदाराने केले मोदी-फडणवीसांचे कौतुक\nसोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे गरीबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87/", "date_download": "2019-09-17T14:43:05Z", "digest": "sha1:ARDZKUY4CN7U2UTKEDYGXECVRHCDA6HK", "length": 4100, "nlines": 56, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मकरंद साठे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - मकरंद साठे\nVideo- २३ फेब्रुवारीपासून प्रदर्शित होतोय ‘राक्षस’ \n'फॅन्ड्री' आणि 'हाफ तिकीट' या यशस्वी आणि अनेक पुरस्कारप्र��प्त चित्रपटांच्या टीमचा नवा आगामी सिनेमा -'राक्षस'\nशरद केळकर ‘राक्षस’ मध्ये प्रमुख भूमिकेत\nटीम महाराष्ट्र देशा : ‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन‘ चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित आणि समित कक्कड यांच्या ‘समित कक्कड...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mar.mu.ac.in/portal/faculties/", "date_download": "2019-09-17T15:22:28Z", "digest": "sha1:57O4BGJWXN2UPYBJDC6FFJ56WO5H5VI6", "length": 3656, "nlines": 72, "source_domain": "mar.mu.ac.in", "title": "Mumbai University – English » Faculties", "raw_content": "\nविद्यापीठाविषयी दूरस्थ आणि मुक्त शिक्षण रत्नागिरी उपकेंद्र कर्मचारी लॉग-इन संपर्क साधा\n— Main Menu —मुखपृष्ठ अधिकारी\t- माननीय कुलपती - माननीय कुलगुरू - माननीय प्रो कुलगुरू - रजिस्ट्रार - वित्त व लेखा अधिकारी - परीक्षा नियंत्रक - विद्यापीठ अधिकारी संलग्नीकरण\t- ऑनलाईन संलग्नीकरण - संलग्न महाविद्यालये - संलग्न सशोधन संस्था विद्याशाखा\t- कला - वाणिज्य - कायदा - विज्ञान - तंत्रज्ञान - खेळ - इतर विभाग - वेगवेगण्या शाखेतील सदस्य सेवा आणि साधने\t- वास्तविक वर्ग - केंद्रीय संगणकीय सुविधा - विद्यापीठ संगणकीकरण केंद्र - वसतिगृह - ग्रंथालय - कर्मचारी स्वयं सेवा - विद्यार्थी स्वयं सेवा - शिष्यवृत्ती विद्यार्थी\t- प्रवेश - पुस्तिका - परीक्षा - निकाल - शिष्यवृत्ती - पदवीदान - माजी विद्यार्थी\nवित्त व लेखा अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/topics/mobile/news/", "date_download": "2019-09-17T15:44:56Z", "digest": "sha1:DTZ3HKYFONROYN7KBMDDJKZMEGXZCG7J", "length": 29393, "nlines": 423, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mobile News| Latest Mobile News in Marathi | Mobile Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\nफूड डिलिव्हरीच्या आड घरफोडी : दोघांना अटक\nस्वाभिमानचे लवकरच भाजपात विलिनीकरण, नारायण राणेंची कणकवलीत घोषणा\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अ��ोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवड���ार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nमोबाईलची बॅटरी ठरवतेय वापरणाऱ्याचा मूड; 50 टक्के झाल्यास तणावात वाढ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआज सारेजण मोबाईलमध्येच गुंग असल्याचे दिसते. मोबाईलवर काही नोटिफिकेशन आलेले नसले तरीही उगाच मोबाईल उघडून डोकावले जाते. विनाकारण सर्फिंग केले जाते. याम��ळे आपले आयुष्य आणि जगणे किती मोबाईलच्या आहारी गेले आहे हे दिसते. ... Read More\nNarendra Modi Birthday : जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता मोबाईल फोन आणि सिमकार्ड वापरतात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nNarendra Modi Birthday Special : तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतं सिमकार्ड वापरतात याबाबत दोन वर्षापूर्वी एक माहिती समोर आली होती. ... Read More\nNarendra ModiAmit ShahMobileनरेंद्र मोदीअमित शहामोबाइल\nफिंगरप्रिंटने लॉक-अनलॉक होणार Whatsapp; कसं ते जाणून घ्या\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nयुजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व्हॉट्सअ‍ॅप देखील सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. ... Read More\nWhatsapp वर प्रोफाईल दिसणार बेस्ट; असं करा मॅनेज\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nव्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठया प्रमाणात केला जातो. ... Read More\nमोबाईल बालपणच नव्हे, तर दृष्टीही हिरावते\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसध्या घरोघरी टीव्ही, मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅब इत्यादी वस्तू दैनंदिन कामासाठी वापरल्या जातात. नवीन पिढी तर या सर्व साधनांची पुरस्कर्ती झालेली आहे. घरोघरी किमान दोन-तीन तरी स्मार्टफोन आहेतच. सुरुवातीला कुतुहल म्हणून मुलांच्या हातात दिलेला मोबाईल आता ... Read More\n Whatsapp वर लवकरच येणार 'ही' भन्नाट फीचर्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी लवकरच तीन नवीन भन्नाट फीचर्स घेऊन येत आहे. ... Read More\nलोखंडी रॉडने मारहाण करून मोबाईल पळवला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमोपेड दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी तरूणाच्या खिशातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिघांपैकी एकाला पकडून ठेवले असता चोरट्यांनी तरूणाच्या हातावर लोखंडी रॉडने मारहाण करत मोबाईल हिसकावून नेला ... Read More\nWhatsapp वर नवं फीचर येणार, व्हिडीओ कॉलिंगची मजा आणखी वाढणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगुगलचं लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. ... Read More\nआई.. बाप्पा आले गं \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबाप्पा हा आता एखाद्या विशिष्ट समाजाचा वा समूहाचा राहिला नाही उलट तो सर्वधर्मसमभावाचा प्रतीक बनला आहे. ... Read More\nझोपेतून उठल्या-उठल्या मोबाइल चेक करता वेळीच व्हा सावध नाही तर...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमोबाइल आता लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. लोकांची कामे जेवढी या मोबाइलमुळे सोपी झाली, तेवढ्याच काही आरोग्याबाबत समस्याही लोकांमध्ये वाढल्या आहेत. ... Read More\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदीआरेमॅच फिक्सिंगबिग बॉस 13भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशेअर बाजारआयफा अॅवॉर्डअफगाणिस्तानचांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधान मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट���रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pankajz.com/2010/06/blog-post_21.html", "date_download": "2019-09-17T15:52:36Z", "digest": "sha1:36UIFTCUF5ECSHFHPCOG5C747CGJ6KIQ", "length": 41419, "nlines": 485, "source_domain": "www.pankajz.com", "title": "मृगगड प्रदक्षिणा आणि शिवलिंग (मोराडीचा सुळका) दर्शन - Pankaj भटकंती Unlimited™", "raw_content": "\nमृगगड प्रदक्षिणा आणि शिवलिंग (मोराडीचा सुळका) दर्शन\n/ in Trek मृगगड मोराडी\nपाऊस उंबरठ्यावर आलाय. थोडेफार शिंपण झालेही आहे. मातीचा वास घुमला, विजा कडाडल्या आणि आता दोनचार दिवस त्याने विश्रांती घेणे पसंत केलंय. साहजिकच \"Hi\"च्या नंतर \"वीकेंडला काय\" असा यमक जुळवून प्रश्न म्हणजे आजकाल चॅटची सुरुवात असते. सीझन हाय बाबा, चुकवायचे काम न्हाई. कांचन ऊर्फ बारीक [आम्ही दोघं पण एकमेकांना बारीकच म्हणतो :-)] हिला पण आजकाल पावसाळी ट्रेकचे वेध (की वेड) लागले होते. किती दिवस पोरगी डोकं खात होती, ओय बारक्या, ट्रेकला कधी जाणार) लागले होते. किती दिवस पोरगी डोकं खात होती, ओय बारक्या, ट्रेकला कधी जाणार मला घेऊन चल.\" सौरभबरोबर ट्रेक करुन पण बरेच दिवस झाले होते. जवळपास दीड वर्षं. म्हणून मग वरीलप्रमाणे चॅटची सुरुवात करुन भटकंतीतले अतिरथी श्रीकांत ऊर्फ शिक्रांत (वीकेंडला घरात राहिला तर फाऊल) consult केले. साहेबांनी मृगगड असे नाव घेतले. ओके. गुगल, माहिती आणि गाडी फायनल असे चक्र फिरले आणि शनिवार पहाट कन्फर्म.\nसकाळी सकाळी म्हणजे भल्या पहाटे साडेचारला बारकीला फोन करुन उठवली आणि पाच वाजता तिला उचलून सौरभकडे टच. साहेबांच्या घराची दरवेळी नवेन शोधकहाणी असते. लोकमान्यनगरातल्या सगळ्या बिल्डिंग्ज सारख्याच. दरवेळी मी नवीनच बिल्डिंगसमोर उभा राहतो आणि फोन लावतो. या वेळी पण तेच झाले. पण साहेब उचलायलाच तयार नाहीत. आयला, झोपला की काय अजून पण चौथ्या-पाचव्या प्रयत्नात उचलला. तर तो दुसर्‍याच (म्हणजे माझ्यासाठी दुसरी, त्याच्यासाठी तीच) इमारतीसमोर उभा, गाडी काढून वाट पाहत होता. गाडीत बसलो आणि औंधमधून शिक्रांतला उचलण्याआधी चहा मारला. तिथून जुन्या पुणे-मुंबई हायवेने बुंगाट. मारुती-८०० असूनही सौरभ ऐंशी-नव्वदने बुंगवत होता. पावसाने आज दडीच मारली होती. कामशेतनंतर पलीकडच्या इंद्रायणी खोर्‍यात गेलो की नेहमीच हवा एकदम पालटते. बाईकवर जाताना आजवर नेहमीच कामशेतची खिंड ते मळवली या पट्ट्यात रेकॉर्डब्रेक पावसाने आम्हांला झोडपून काढले आहे. पण आज तेही नव्हते. चकचकीत ऊन आणि डावीकडे उन्हात चमकणारी लोहगड-विसापूरची जोडगोळी. त्यामागे दिसणारा तुंगचा सुळका. पावसामुळे धरणीची कूस उजवली होती. तिच्या अंगाखांद्यावरचे धबधबे पान्हवले होते तरी अजून धारावले नव्हते. वासरू पिताना जसे एक ढुशी देते तशी आकाशातून वरुणाच्या एका जोरदार ढुशीची गरज होती. त्यानंतर दुधाळत्या प्रपातांची नक्षीदार वेलबुट्टी कातळकड्यांवर उमटणार होती.\nलोणावळ्याला पावणेसात वाजता पोचलो. नेहमीचा ब्रेकफास्ट पॉइंट म्हणजे मनशक्ती केंद्र, लोणावळा. पण एवढ्या अघोरी वेळेला कसले ते उघडलेले मग आपल्या रामकृष्ण'मध्ये उडुपी नाश्ता झाला. पोटोबा शांत झाले, कडक फिल्टर कॉफीचा वरुन तडका दिला आणि पुढे निघालो. खंडाळ्याच्या पुढे असलेल्या नागमोडी वळणांवर नेहमी असणारे धुके दिसत नव्हते. पाऊस नसल्याची जाणीव अधिकच तीव्र झाली. पायलट सौरभने विचारले, राजमाची पॉइंटला थांबायचे आहे का मग आपल्या रामकृष्ण'मध्ये उडुपी नाश्ता झाला. पोटोबा शांत झाले, कडक फिल्टर कॉफीचा वरुन तडका दिला आणि पुढे निघालो. खंडाळ्याच्या पुढे असलेल्या नागमोडी वळणांवर नेहमी असणारे धुके दिसत नव्हते. पाऊस नसल्याची जाणीव अधिकच तीव्र झाली. पायलट सौरभने विचारले, राजमाची पॉइंटला थांबायचे आहे का नाही म्हणालो, नेहमीच काय थांबायचे नाही म्हणालो, नेहमीच काय थांबायचे पण जशी दरी समोर दिसली आणि खाली दरीत उतरलेले ढग दिसले तसे थांबावेच लागले. टुणकन उडी मारुन काही फोटो काढले. दरीत दाटलेले कुंद ढग आणि दूरवर श्रीवर्धन आणि मनरंजन हे राजमाचीचे जुळे बालेकिल्ले.\nअनेक ट्रेकर्सचा पहिला ट्रेक असलेल्या राजमाचीने मला नेहमीच हुलकावणी दिली आहे. आजवर पंच्चावन्न किल्ले होऊनही मी अद्याप राजमाचीला गेलो नाही हे वाचून समस्त ट्रेकर्स मंडळी माझा त्रिवार निषेध नोंदवणार यात शंकाच नाही. पण काय करु आजवर तीन वेळा गेलो राजमाचीसाठी आणि दर वेळी असा काही तुफान पाऊस व्हायचा की हितचिंतक मंडळी सांगायची जाऊ नका, ओढ्याच्या पलीकडे अडकून पडाल. असो, राजमाची अजून राहिल्याची बोच आहेच, तो मला बोलावतो आहे आणि मी नक्कीच जाणारही आहे. तिथून पुढे निघालो आणि घाटतली नागमोडी वळणे घेत एक्स्प्रेस वेच्या पॅचवर आलो. खाली उतरताना सुरळीत वाहतूक चालू होती, पण वर चढत असलेल्या बाजूला वाहनांच्या दोन तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. आतमध्ये बसलेल्या लोकांचे फ्रस्ट्रेशन स्पष्ट दिसत होते.\nघाट उतरुन खोपोलीवरुन पालीच्या रस्त्याला लागलो. उंबरखिंडीकडे जाणार्‍या फाट्याला मागे टाकून, नागफणीचे रुप डोळ्यांत साठवत आणि जांभूळपाड्याच्या कमानीतून आत वळालो. रस्ता विचारत विचारत एका पुलावर आलो. खालून वाहणारी बहुतेक आंबा नदी असावी. पूल ओलांडून भेलिव नावाच्या गावात आलो. गावाच्या अलीकडेच एक अरुंद पूल आहे. त्यामुळे चारचाकी अलीकडेच लावून जावे लागते. तिथे गाडी लावली आणि समोरच्या डोंगररांगेचा आढावा घेतला. समोर कमी उंचीचा कातळकडा म्हणजे मृगगड ऊर्फ भेलिवचा किल्ला. आणि त्यामागे मोराडीचा सुळका म्हणजे लोणावळ्याच्या लायन्स पॉइंटवरुन दिसणारा शिवलिंगासारखा एक विराट सुळका. निसर्गाची ही किमया मानवाला त्याच्या खुजेपणाची जाणीव करुन देणारी. आजवर एकही मानव कदाचित तिथे पोचला नसेल.\nउंची तशी बेताचीच. आधी वाचले होते की दगडात खोदलेल्या पायर्‍या आहेत, त्यामुळे म्हटले लवकर होईल आणि वाटाड्याची गरज नाही. गावात आलो. शाळेसमोरुन जाताना दोन गुरुजी व्हरांड्यात काही तरी चर्चा करत होते, पोरं एकासुरात म्हणत होती क.. का... कि.. की... कु.. कू.. आणि आम्हांला समोरुन जाताना पाहून पुढचे विसरुनच गेली. आवाजच विस्कळीत झाला. आम्ही गालातच हसत एका मावशींना रस्ता विचारुन पुढे झालो. पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांनी भाताच्या रोपांसाठी पाभर धरली होती. किणकिणत्या घंटा गळ्यात बांधलेल्या बैलांना दिलेले हाकारे घुमत होते. वाटेवर करवंदाची जाळी दिसली आणि आम्ही आमचे वय विसरुन उड्या मारुन मारुन करवंदं खायला सुरुवात केली. भानावर आलो तसा एका काकांना रस्ता विचारला आणि त्यांनी सांगितल्या वाटेवर पुढे झालो. तरीही स्पष्ट वाट दिसेना. म्हणून आता आपणच शोधावी या उद्देशाने निघालो.\nअतिशय उष्ण आणि दमट हवा, ऊन यामुळे असह्य उकाडा होता. आणि समोरच दिसणारी एक चढण पार करुन एका खिंडीत पोचलो. पण समोर कुठेच पायर्‍यांचा मागमूस नव्हता. सौरभ तर शंका घ्यायला लागला की हा मृगगड नाहीच. अशातच शिक्रांत माहितीचे कात्रण गाडीतच ठेवून आला होता. त्याच्यावर यथेच्छ तोंडसुख घेतले आणि इतरांना म्हणालो जरा इथेच थांबा मी डाव्या हाताने कड्याच्या मागे जाऊन रस्ता आहे का पाहून येतो. एके ठिकाणी एक रॉक पॅच दिसला, वाटले कदाचित वरती पायर्‍या सुरु होतील, म्हणून दोन झाडांच्या आधाराने तो थोड्याफार कष्टाने चढून गेलो. पण वर परिस्थिती अधिकच बिकट होती. पाय ठेवायला जागा नाही, हातात फक्त बोटभर जाडीचे झाडाचे मूळ. परत उतरण्याशिवाय मार्गच नव्हता. तिथून उतरुन पुढे व्हायच्या आधी श्रीकांतला सोबतीला बोलावून घेतले. सौरभला आणि कांचनला आवाज देऊन तिथेच बसा रस्ता शोधून येतो असे सांगून आम्ही दोघे पुढे निघालो. एका निसरड्या वाटेवरुन खाली उतरुन पुढे जंगल तुडवत निघालो. अतिशय दाट जंगल, ऊन शिरायला जागा नाही. त्यात पाऊस पडून गेल्याने खाली चिखल आणि पालापाचोळ्याचा खच. मच्छरांसाठी एकदम आयडियल सिच्युएशन. ते पण नेहमीचे मच्छर नाहीत तर झेब्रा कलरचे काळे-पांढरे. किती वेळ चालत होतो काय माहीत, पण एक तास तर सहजच झाला असेल. कितीही थकलो तरी दम टाकायला खाली बसायची सोय नाही. चिखल, पालापाचोळा आणि जरा शांत बसले की मच्छरांचा त्रास.\nपरत जाण्यात आता अर्थ नव्हता. कारण असे वाटले की आता गडाला प्रदक्षिणा पूर्णच होणार आहे तर दुसर्‍या बाजूने रस्ता असेल तो पाहू. पण चालत चालत मोराडीच्या सुळक्याच्या पायथ्याला आलो. तिथे जरा झाडांच्या दाटीतून उघड्यावर आलो तर डोळे पांढरे व्हायची वेळ आली. मृगगड हा सह्याद्रीच्या रांगेपासून वेगळा झालाच नव्हता. तो थेट लोणावळ्याच्या मागल्या लायन्स पॉइंटला जोडला गेला होता. आता इकडे आड आणि तिकड विहीर. जरा दम टाकायला बसलो. त्राण संपले होते. नशीबाने पाणी बरोबर होते. डोळ्यांवर अंधारी आली. शिक्रांतकडे इलेक्ट्राल होते. ते प्यायल्यावर जरा बरे वाटले. आता आलो तेवढे ��ंतर एकतर परत जाणे, किंवा समोरच्या धारेवर चढून मोराडीच्या सुळक्याच्या म्हणजे शिवलिंगाच्या पायाला स्पर्श करुन पलीकडे उतरणे. असेही सौरभ आणि कांचन गाडीकडे परत गेले असणार. मग दुसरा पर्याय निवडला. अतिशय दमछाक करत करत वर चढलो. एकदोन गरुड जवळच्याच झाडावरुन झपकन उडाले तसे मी दचकलो. आकाशात घिरट्या घालू लागले. कदाचित जवळच कुठतरी घरटे असावे. धारेवर चढून पलीकडे अंदाज घेतला. तर फक्त एके ठिकाणी मानवी पाऊलखुणा म्हणजे वाट दिसत होती, अवघड पांदीतून जाणारी. दुसरा मार्गही नव्हता. क्षणभर विश्रांती घेतली. आता डोंगरधारेच्या दोन्हीबाजूंनी वारा शीळ घालत होता.\nआयएनएस शिवाजीचा तलाव भरुन वाहू लागला की इकडे सुंदर धबधबा या दरीत उतरतो. आताही तो नुकताच आपले अस्तित्त्व दाखवून द्यायला लागला होता. काळ्या आईची लेकेरं भाताची पेरणी करीत लाडक्या जिवाशिवाच्या बैलजोडीला हाळी देत होते. त्यांच्या गळ्यातल्या घंटेचाही आवाज स्पष्ट येत होता. आकाशातून गरुडाची साद दरीत घुमत होती. हे संगीतच सगळ्या नवनिर्मितीची प्रेरणा असेल असे क्षणभर वाटून गेले. मग तीच वाट घेऊन सावरत खाली उतरलो. पुन्हा गच्च झाडी आणि करवंदाच्या जाळ्या. दिसले करवंदाचे झाड की टाक दोनचार तोंडात, असे करत करत वाटचाल सुरु केली. लवकरच पुन्हा मृगगडाच्या समोर येऊन ठाकलो. आता ती सुप्रसिद्ध गुहा दिसायला लागली, पण पायर्‍या नाही. पण त्या आसपासच असणार याची खात्री होती. पण आता अंगात त्राणच उरले नव्हते. म्हणून मृगगड प्रदक्षिणा आणि मोराडीच्या सुळक्याला स्पर्श करुनच परत फिरायचे असा निर्णय घेतला आणि खालच्या जंगलातून पाचोळा तुडवत आणि करवंदं रिचवत पुन्हा भेलिव गावात उतरलो. येताना एका आजोबांना रस्ता विचारुन खात्री करुन घेतली, पुन्हा येण्यासाठी.\nगावातून पुलावर आलो आणि सौरभ आणि कांचन त्या दमट उष्ण हवेत उन्हात गाडीच्या भट्टीत बसले होते, सगळे दरवाजे, अगदी मागचा आणि बॉनेटसह उघडे ठेवून. आल्या आल्या बॅग फेकली आणि पुलाखाली ओढ्यात बसकण मारली. थंद पाण्याने सगळा थकवा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यासारखे वाटले आणि पुन्हा मन उल्हसित झाले... एक नविन ट्रेक करण्यासाठी. बोला येताय\nकिल्याचे नाव: मृगगड (भेलिवचा किल्ला)\nजाण्याचा रस्ता: खोपोली-पाली रस्ता-जांबूळपाडा-वासुंडे-भेलिव.\nपाहण्यासारखे: कातळात खोदलेल्या पायर्‍या, गुहा, पाण���याचे टाके.\nश्रेणी: सोपी ते मध्यम.\nपुरातन उपयोग: घाटवाटांवर लक्ष ठेवणे.\n\"पावसामुळे धरणीची कूस उजवली होती. तिच्या अंगाखांद्यावरचे धबधबे पान्हवले होते तरी अजून धारावले नव्हते. वासरू पिताना जसे एक ढुशी देते तशी आकाशातून वरुणाच्या एका जोरदार ढुशीची गरज होती. त्यानंतर दुधाळत्या प्रपातांची नक्षीदार वेलबुट्टी कातळकड्यांवर उमटणार होती.\"\n.....वा.. राव.. काय लिहिलाय पुन्हा एकदा उसाटून आलास ना... :) सही... काय म्हणतोय सह्याद्री... अजून रौद्रप्रतापी आहे की शांत-शितल झालाय पुन्हा एकदा उसाटून आलास ना... :) सही... काय म्हणतोय सह्याद्री... अजून रौद्रप्रतापी आहे की शांत-शितल झालाय कधी एकदा भेटतोय असे झाले बघ... :)\nआता आपला विसपुरनंतरचा ट्रेक ठरला... राजमाची विथ टायगर व्ह्याली... :) आणि ते झेब्रा कलरचे काळे-पांढरे मच्छर.. त्यांना मी 'चंदेरी मच्छर' म्हणतो... भारीच त्रास देतात ते.\nभारी लिहीले आहेस. तुमचा ट्रेक नक्की झाला, पण गड सर झाला का की फक्त पायथा शिवलात\nमी येतोच आहे रे पुढच्या आठवड्यात मग जाऊ द्या जोरात ;)\n एकदम भारी, नेक्स्ट टाईम जाताना मला सांग रे मी कालच्या रविवारी राजमाची करुन आलो. पावूस नसल्याने फारच निराशा झाली आणि तुंगार्ली धरणापासुन चालुन आणि परत येईपर्यंत पाय गळ्यात आले. पण ट्रेक छान झाला...\nपंकू, रंपाट रे एकदम असे लिखाण वाचून माझ्यासारख्या ’पर्वती’ही न चढलेल्या माणसालाही उत्साह येतो बघ.\nसह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍या हेच तुझं खाद्य. आता ते सगळे फोटु टाक की जरा. आम्हालाही मग ’दूरदर्शन’ होईल.\nएखादा छोटा, सोपा ट्रेक करत नाही का रे तुम्ही\nतु काहीही म्हण.. च्यायला.... तु आयटी वाला नाहीच.... तु लेखक'च' आहेस. ही भाषा... वर्णन... शब्दरचना - सारं कसं भारावुन टाकणारं दोस्त, 'तुझा मित्र' म्हणवुन घेण्यात, मला स्वतःचा फार अभिमान वाटतो\n>> लोणावळ्याच्या लायन्स पॉइंटवरुन दिसणारा शिवलिंगासारखा एक विराट सुळका. निसर्गाची ही किमया मानवाला त्याच्या खुजेपणाची जाणीव करुन देणारी. आजवर एकही मानव कदाचित तिथे पोचला नसेल.\n->नक्की हाच म्हणुन सांगता येणार नाही, मात्र लोणावळ्याचे दिपक पिसे, विशाल पिसे, संदिप पिसे यांनी शिवलिंगावर झेंडा लावला होता. मरणाच्या दारातुन ते परत आले होते. त्या नंतर आय.एन.एस. शिवाजीच्या काही छात्रांनी प्रयत्न केला होता. वरती पोहचले मात्र उतरण्यासाठी म्हण हेलिकॉप्टर मागवावे लागले होते.\nरोहन, अरे सह्याद्री त्याच्यासमोर आपली मर्यादा ओळखलेल्या भटक्यांसाठी नेहमीच शांत-शीतल राहिलाय आणि राहणार आहे. आणि मर्यादा ओलांडलेल्या बेलगामांसाठी तितकाच रौद्रभीषण.\nध्रुव, अरे लवकर ये की. वाटच पाहतोय.\nविक्रू, सोपा ट्रेक आहे ना, जुलैमध्ये विसापूरला.\nभुंगा, अरे आहे तुझ्यासारखाच आयटीवालाच आहे. मलाही 'भुंगा' माझा मित्र आहे हे सांगण्यास फार अभिमान वाटतो. शिवलिंग चढाईच्या माहितीबद्दल आभार. रियल डेअरडेव्हिल्स\nअप्रतिम लेख आहे. शब्दांना लेखणीत आणि फोटोना चौकटीत बंदिस्त कसे करावे हे तुज्याक्डून शिकावे. दोन दिवसापूर्वीच ला खंडाला ला हा फोटो पाहून 'नतमस्तक' झ्हालो मी \nराजमाचीचा फोटो खूप आवडला\nकसलं सही लिहितोस रे. तुझे फोटोच विलक्षण बोलके असतात आणि वर्णन तर लय भारी. मस्तच.\nजबरदस्त....मी गेले ३ तास तुमचा blog office मध्ये बसून सलग वाचतोय...आणि खरोखर नेट विश्वात पहिल्यांदाच कुठल्या वेब साईटवर मी एवढा वेळ थांबलो असेल...\nHats off to you.....great.....जर शक्य असत तर आख्खी वेबसाईटच घरी जाऊन रात्रभर वाचली असती पण ते शक्य नाहीये कारण घरी माझ्या नेट नाहीये पण आता नेट घ्यालच हव असं स्पष्ट मत बनू लागलंय..\nअप्रतिम वर्णन, जे तुझ्या फोटोनाही खुजे करते.\nएकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...\n:-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nआपले वय काय हो असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ...\nआजची तरुण पिढी ना… काही धरबंधच राहिला नाही. वारेमाप उधळपट्टी करतात. जुन्या परंपरा, संस्कृती काही काही पाळत नाहीत. रोज ऑफिसात जायचं आणि घर...\nएसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...\nऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख\nलडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरे���ी,...\nभर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्‍यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज...\nआपला गेले कित्येक दिवसांचा स्नेह. म्हणूनच हे हक्काचे इ-निमंत्रण खास आपल्यासाठी डिझाईन केलंय मंगेशने. त्याबद्दल मंगेशचे लय लय आभार :-) A ne...\nगेल्या काही महिन्यांचे थोडेफार जमलेले धुकट प्रयत्न... खूप वेगळी लोकेशन्स. बहुतेक लोकांना माहित नसलेली... घ्या गोड मानून \nकुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...\nये रे ये रे पावसा\nलहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...\nDesigned by - भटकंती अनलिमिटेड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4/", "date_download": "2019-09-17T14:49:40Z", "digest": "sha1:W5YVGIQW72SCHBK5OSJQ66RH2MLQSYTM", "length": 3649, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जात पंचायत Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - जात पंचायत\nइथे लग्नाआधी द्यावी लागतेय कौमार्याची चाचणी\nपुणे : पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही जात पंचायतीचा तिढा सुटलेला पाहायला मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक असे समाज आहेत ज्यामध्ये अजूनही जात पंचायत बसवली जाते...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2019-09-17T15:14:03Z", "digest": "sha1:GHD6UIZ6RII5ABWB4HJX6WWDBTD4W6TV", "length": 3698, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माजी आमदार जयदेव गायकवाड Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - माजी आमदार जयदेव गायकवाड\n‘बाळासाहेब असते तर शहांना दिली असती लाथ’\nरायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला सुरुवात केली आहे. यावेळी बोलताना...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2019-09-17T15:41:32Z", "digest": "sha1:REACR6WF6D4AEFFBVIO2O3WREBD6HLDN", "length": 3002, "nlines": 58, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "लिंगभाव - Wiktionary", "raw_content": "\nपितृसत्ताक व्यवस्थेने स्त्रीत्वाचे व पुरुषत्वाचे घडवलेले वेगवेगळे साचे म्हणजे लिंगभाव होय. लिंगभाव हे निसर्गनिर्मित नसून समाज निर्मित आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१५ रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%AE%95", "date_download": "2019-09-17T15:50:21Z", "digest": "sha1:VYM5LXS7UB27W6RR7IYKGWMDZPACSVLF", "length": 3554, "nlines": 89, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "க - Wiktionary", "raw_content": "\n५ हे सुद्धा पहा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathifarmers-pollination-waghur-water-20257?tid=124", "date_download": "2019-09-17T15:22:49Z", "digest": "sha1:A3CPCMZ6WEBBZQK26I7C5YBDLVKBZD5N", "length": 17252, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi;Farmers' pollination for Waghur water | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवाघूरच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण\nवाघूरच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण\nबुधवार, 12 जून 2019\nनशिराबाद, जि. जळगाव : पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी दरवर्षीप्रमाणे पाण्याचे आवर्तन सोडणे शक्‍य असल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने नंतर घूमजाव करीत बदलला आहे. यामुळे कापूस लागवडीसाठी पाटातून पाणी मिळणे अशक्‍य झाले असून, पाटबंधारे विभागाने वस्तुस्थिती लक्षात घेऊन अहवाल द्यावा, अशी अशी मागणी लाभधारक सिंचन समितीतर्फे वाघूर धरण विभागाकडे करण्यात आली आहे, तसेच पाटचारीत कापूस लागवडीसंबंधी पाणी न सोडल्यास १३ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा लाभधारक सिंचन समितीने दिला आहे.\nनशिराबाद, जि. जळगाव : पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी दरवर्षीप्रमाणे पाण्याचे आवर्तन सोडणे शक्‍य असल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने नंतर घूमजाव करीत बदलला आहे. यामुळे कापूस लागवडीसाठी पाटातून पाणी मिळणे अशक्‍य झाले असून, पाटबंधारे विभागाने वस्तुस्थिती लक्षात घेऊन अहवाल द्यावा, अशी अशी मागणी लाभधारक सिंचन समितीतर्फे वाघूर धरण विभागाकडे करण्यात आली आहे, तसेच पाटचारीत कापूस लागवडीसंबंधी पाणी न सोडल्यास १३ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा लाभधारक सिंचन समितीने दिला आहे.\nसुरवातीला वाघूर धरणातून आवर्तनाची मागणी केली असता पिण्याचे पाणी राखीव ठेवून शेतीसाठी आवर्तन सोडणे शक्‍य असल्याचे वाघूर धरण विभागातर्फे सांगण्यात आले. याच मागणीसाठी २० मे रोजी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली होती. त्यांनी वाघूर धरण विभागाकडून पाणीसाठ्याची माहिती मागवून निर्णय घेऊ, असे सांगितले होते; परंतु पाणी सोडण्याचा ठोस निर्णयच घेतलेला नाही, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.\n२७ मेस समिती सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता, शेतीसाठी पाणी सोडणे शक्‍य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ३१ मे अगोदर कापूस लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असे कृषी अधिकाऱ्यांचे मत असल्याने मे ऐवजी १ ते ७ जूनदरम्यान आवर्तन सोडू, असे सांगितले. दरम्यान, समितीने पुन्हा ३ जूनला आवर्तन सोडण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता, वाघूर धरण विभागाकडून पाणी सोडणे शक्‍य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे कारण पुढे करण्यात आले. यामुळे पाटचारीत पाणीच सोडलेले नसल्याचे शेतकरी म्हणाले.\nवाघुर धरणातील सद्यःस्थितीत जिवंत पाणीसाठा १२०० दशलक्ष घनमीटर असून, त्यापैकी सिंचनासाठी फक्त १०० ते १५० दलघमी इतके पाणी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार करून येत्या दोन दिवसांत योग्य निर्णय घ्यावा, असे निवेदन लाभधारक सिंचन समितीने दिले आहे. निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य लालचंद प्रभाकर पाटील, पंचायत समिती सभापती यमुनाबाई रोटे, मिलिंद चौधरी, किशोर चौधरी, राजेंद्र चौधरी, आदींची स्वाक्षरी आहे.\nजळगाव कापूस विभाग पाणी सिंचन धरण जिल्हाधिकारी कार्यालय शेती\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्क��� इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\n‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...\nमानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...\nअकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...\nग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...\nहिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...\nनरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...\nरेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...\nपरभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nलष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...\n‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...\nपुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...\nमोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...\nजायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...\nथकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...\nरेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...\nअमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...\nलष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...\nअनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE/", "date_download": "2019-09-17T14:48:43Z", "digest": "sha1:KJDU5C5ER62I2OQD53YSZ6X5XHYVO5UP", "length": 4390, "nlines": 56, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदार डॉ. पतंगराव कदम Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - आमदार डॉ. पतंगराव कदम\nनाराज नारायण राणे यांच्याशी चर्चा करणार- डॉ. पतंगराव कदम\nसांगली : शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये नारायण राणे यांनी प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांना सत्तेची भरपूर पदे दिली आहेत. त्यांच्या कणकवली मतदारसंघातील पराभवानंतरही...\nकर्जमाफी योजनेचा लाभ किती शेतक-यांना मिळाला- डॉ. पतंगराव कदम\nसांगली : राज्य शासनाने मोठी भीमगर्जना करून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात आजअखेर किती शेतक-यांना कर्जमाफी मिळाली\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-09-17T14:47:28Z", "digest": "sha1:JWSJKUCXLEC5PDDFJBML4VKYPIB4E2TC", "length": 3657, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "किशोरी मंच Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चा�� अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - किशोरी मंच\nशाळांमध्ये राबविला जाणार मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम\nमुंबई : शालेय विद्यार्थिनींची मासिक पाळी दरम्यानची शाळेतील अनुपस्थिती कमी करण्यासाठी तसेच शालेय स्तरावर विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळी संदर्भातील गैरसमज दूर...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2019-09-17T14:50:08Z", "digest": "sha1:7RKDHSNOBWKUCETNHPH6QCNSZKB3X76V", "length": 3637, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धनंजय येडगे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - धनंजय येडगे\nमलकापूर नगरपरिषद निवडणूक : कॉंग्रेसकडे बहुमत\nटीम महाराष्ट्र देशा – लागलेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत एकूण १९ जागांपैकी ११ जागांवर काँग्रेसचे...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2019-09-17T15:17:09Z", "digest": "sha1:3U6RUNHBGSVPWFGNCUUYNRR65RWAWQGB", "length": 3788, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नरेंदर मोदी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - नरेंदर मोदी\nशरदराव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्यासाठी आहे काय\nअहमदनगर : आज अहमदनगर येथे लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपलाच पुन्हा संधी द्या, आमचे सरकार...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2019-09-17T14:49:11Z", "digest": "sha1:Z6DRMTJKGJCD2UXZ3MZ7DXOYA46XHIL6", "length": 5005, "nlines": 61, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाऊसाहेब शिंदे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - भाऊसाहेब शिंदे\n‘बबन’ चित्रपटातील सुपरहिट जोडी ‘राजकुमार’ मध्ये झळकणार\nटीम महाराष्ट्र देशा : २०१८ साली प्रदर्शित झालेल्या बबन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील संवाद ,गाणी,कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या...\nप्रेक्षकांचा भ्रमनिरास करणारा ‘बबन’\n‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्या सिनेमातून आपली वेगळी छाप सोडत राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवणाऱ्या दिग्दर्शक भाउराव कऱ्हाडे यांचा बबन हा सिनेमा आज प्रदर्शित...\nसमृद्धी महामार्ग बाधीत आंदोलक शेतक-यांना दलाल म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध\nनाशिक: समृद्धी महामार्ग बाधीत जे शेतकरी आंदोलन करत होते ते आता दलाल बनले आहेत, अशी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या विरोधात मुख्यमंत्री जेव्हा...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2019-09-17T14:45:23Z", "digest": "sha1:KXDMMNY2IUPKYVIZFOTZ7AVQGAFIWCCV", "length": 3733, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राणीच्या बाग Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n मनसैनिकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची आरती\nपंतप्रधान मोदींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात\nमला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे\nTag - राणीच्या बाग\nराणीच्या बा��ेचे काम लवकर सुरु करण्यासाठी मुंबई महापालिकेला निर्देश देऊ- मुख्यमंत्री\nमुंबई: भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयासाठी आरक्षित असलेली 50 टक्के जागा मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यामुळे...\n‘नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेची मंजुरी’\nकडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक\nमहाजनादेशपुढे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील दुष्काळाची आठवण होईना : राजू शेट्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%AE%AE%E0%AE%A3%E0%AF%8D", "date_download": "2019-09-17T15:41:51Z", "digest": "sha1:R5NVNTB2XENP4UFQ7WXHF5XCJBOCJUS4", "length": 2863, "nlines": 69, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "மண் - Wiktionary", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-information-not-available-horticultural-crops-damage-nagar-maharashtra?tid=124", "date_download": "2019-09-17T15:16:25Z", "digest": "sha1:HXAKHC27CRABGVJH5AW7KEIM2CC5ZLW4", "length": 17476, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, information not available of horticultural crops damage, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळामुळे जळालेल्या फळबागांची माहितीच उपलब्ध नाही \nदुष्काळामुळे जळालेल्या फळबागांची माहितीच उपलब्ध नाही \nबुधवार, 12 जून 2019\nनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबागांच्या माध्यमातून सावरण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा मात्र दुष्काळाने फळबाग उत्पादक शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. फळबागा वाचवण्यासाठी प्रशासकीय व सरकारी पातळीवर प्रयत्न व्हायला पाहिजे होते. मात्र तसे झाले नाही. नुकसानीची माहिती कृषी विभागाकडे नसणे तशी गंभीर बाब आहे.\n- साईनाथ घोरपडे, शेतकरी, भ���से, ता. पाथर्डी, जि.नगर.\nनगर ः जिल्ह्यात गंभीर दुष्काळाचा फळबागांना मोठा फटका बसला. अनेक बागा केवळ पाण्याअभावी जळून गेल्या. मात्र यंदा नेमक्या किती हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले याची ठोस माहिती ना कृषी विभागाकडे आहे ना जिल्हा प्रशासनाकडे. फळबागांच्या नुकसानीची माहिती ठेवणे हे आमचे काम नाही कृषी विभागाचे आहे, असे सांगून प्रशासन हात झटकते, तर पंचनामे आम्ही केले नाहीत, त्यामुळे आमच्याकडे अहवाल आले नाहीत, असे सांगून चक्क कृषी विभागही जबाबदारी झटकत असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या फलोत्पादक शेतकऱ्यांची कृषी विभागाने फारशी दखल घेतली नसल्याचे दिसत आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस ते तीस हजार हेक्टरच्या जवळपास फळबागा वाया गेल्या आहेत.\nनगर जिल्ह्यात पारनेर, नगर, पाथर्डी भागांत संत्रा, मोसंबी, श्रीगोंदा, कर्जत भागात लिंबू, श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, शेवगाव भागात डाळिंब, सीताफळाचे क्षेत्र अधिक आहे. पाऊस नसल्याने यंदा पाणी उपलब्ध नाही. अनेक भागांत दिवाळीपासून म्हणजे तब्बल सहा महिन्यांपासून फळबागा जगवण्यासाठी विकतचे पाणी घालत आहेत. फळबागा जळाल्या, ज्या उरल्या त्यांना वाचवण्यासाठी सरकारने मदत करावी अशी मागणी अजूनही सुरूच आहे. अनेक वर्षांपासून जोपासलेल्या बागा जळू नयेत, यासाठी बहार धरण्याऐवजी केवळ बागा जगवण्यावर भर दिला. मात्र तरीही अनेक शेतकऱ्यांच्या बागा जागेवर जळाल्या. त्याची मात्र सरकार अथवा कृषी विभागाने फारशी दखल घेतली नसल्याचे दिसून आले आहे.\nगेल्या सहा महिन्यांच्या काळात किती हेक्टर क्षेत्रावरील फळबागा जळाल्या याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, कृषी विभाग अथवा महसूल विभागाकडे माहिती नसल्याचे दिसून आले आहे. नुकसानीची नोंद ठेवण्याची जबाबदारी तशी कृषी विभागाची आहे. मात्र भर दुष्काळात येथील कृषी विभागाचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय’ असाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल प्रशासनाने पंचनामे केले, त्यामुळे आमच्याकडे नुकसानीचा आकडा नाही, महसूल प्रशासनाकडे आहे, असे कृषी विभागातून सांगितले जाते. ‘फळबागांच्या नुकसानीची आकडेवारी ठेवण्याची जबाबदारी आमची नाही’ असे महसूल प्रशासन सांगत आहे.\nनगर जिल्ह्यातील फळबागांचे क्षेत्र (हेक्टर)\nआंबा २��,९३० (कलमे व रोपे)\nनगर फळबाग सरकार कृषी विभाग विभाग प्रशासन लिंबू संगमनेर डाळिंब सीताफळ ऊस पाऊस महसूल विभाग नारळ अंजीर\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\n‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...\nमानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...\nअकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...\nग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...\nहिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...\nनरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...\nरेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...\nपरभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nलष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...\n‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...\nपुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...\nशरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...\nमोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...\nजायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...\nथकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...\nरेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...\nअमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...\nलष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...\nअनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mega-block-tomorrow-on-all-three-railway-line-zws-70-2-1952123/", "date_download": "2019-09-17T14:56:58Z", "digest": "sha1:XPEUFNHUBJR7GHS564PBMVWJDFI532TU", "length": 12294, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mega block tomorrow on all three railway line zws 70 | रेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nअकोल्यातील कुख्यात रणजीतसिंह चुंगडेचा तुरुंगात मृत्यू\nवर्धा जिल्ह्य़ातील निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीवर धडकले\nवसतिगृहातून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न\nयासिन भटकळची सुनावणी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे\nउरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार\nरेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक\nरेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या मेगा ब्लॉक\nविविध तांत्रिक कामांसाठी रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.\nमुंबई : विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मध्य तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरी रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.\n’ कुठे – माटुंगा ते मुलुंड\n’ कधी – स.१०. ३० – दु. ३ वा.\n’ परिणाम – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) येथून स. ९.५३ ते दुपारी २.४३ दरम्यान ठाणे-कल्याणच्या दिशेने सुटणाऱ्या जलद, अर्ध जलद उपनगरी रेल्वे शीव ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर चालवल्या जातील सकाळी १०.४६ ते दुपारी ३.१८ या वेळेत ठाण्याहून दादर-सीएसएमटीकडे येणाऱ्या जलद, अर्ध जलद रेल्वे नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी याही स्थानकांवर थांबतील. तसेच सकाळी ११ ते संध्याकाळी ५ दरम्यान सीएसएमटीवरून सुटणाऱ्या सर्व धिम्या रेल्वे १५ मिनिटे उशिराने धावतील.\n’ कुठे – कु र्ला ते वाशी दरम्यान\n’ कधी – सकाळी ११ ते दुपारी ३. ४०\n’ परिणाम – स. १०.३४ ते दुपारी ३.१८ या वेळेत सीएसएमटीहून पनवेलकडे जाणारी तर सकाळी १०.२१ ते दुपारी ३ यावेळेत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीकडे येणारी सर्व उपनगरी सेवा बंद असेल. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते पनवेल मार्गावर विशेष फे ऱ्या चालवल्या जातील. सकाळी १० ते संध्याकाळी ४. ३० वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करण्याची मुभा राहील.\n’ कुठे – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल\n’ कधी – शनिवारी मध्यरात्री १ ते रविवारी पहाटे ४.३० आणि रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३. ३५\n’ परिणाम – शनिवारी आणि रविवारी ११.५५ला विरारहून चर्चगेटसाठी सुटणारी रेल्वे मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल. तेथून ती विरारसाठी रवाना होईल. बोरिवलीहून शनिवारी रात्री १२ आणि १२.३० वाजता सुटणारी रेल्वे मुंबई सेंट्रलपर्यंतच धावेल. या गाडय़ा पुन्हा सकाळी मुंबई सेंट्रलहून अनुक्रमे पहाटे ४.२५ आणि पहाटे ४. २९ यावेळेत विरार आणि बोरिवलीकडे रवाना होतील. विरारहून रात्री १२.५ ला सुटणारी गाडी मुंबई सेंट्रल पर्यंतच धावेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nजेव्हा ब्रॅड पिट अंतराळवीर मित्राला विचारतो, भारताचा 'विक्रम लँडर' सापडला का\n..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो\nनेहा धुपियाच्या पतीचं नोराशी होतं अफेअर; अंगदने नात्याविषयी व्यक्त केल्या भावना\nमाझ्यासोबत किसिंग सीनची प्रॅक्टिस कर म्हणणाऱ्या दिग्दर्शकाला झरीन खानने दिलं ‘हे’ उत्तर\nशेअर बाजारातील चर्चित स्टॉक ब्रोकरच्या बायोपिकमध्ये अभिषेक बच्चन\nमीरा-भाईंदरमध्ये निवडणूक प्रचाराचे बिगूल\nहरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड\n‘गिरणा’ तुडुंब भरल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या गंगाजळीत भर\nपावसाचे पाणी साठवण्यासाठी बोगदे\nमॉलमधील पार्किंग सर्वासाठी खुले करा\nवातानुकूलित मिनी बस सेवेत\n‘एअरपोर्ट फनेल’वासीयांसाठी चार ते नऊ चटई क्षेत्रफळ\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्ह��ला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/in-the-khatav-taluka-of-bjp/", "date_download": "2019-09-17T14:52:12Z", "digest": "sha1:7YTOBEGZKIOJW6YCGEWXN5CX2QYWMQIU", "length": 15157, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खटाव तालुक्‍यात भाजपाची मुसंडी | Dainik Prabhat", "raw_content": "\nखटाव तालुक्‍यात भाजपाची मुसंडी\nवडूज – खटाव तालुक्‍यातील चार ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप प्रणित स्थानिक आघाडीने जोरदार मुसंडी मारली. चार पैकी खटाव, फडतरवाडी, शिरसवडी तीन ग्रामपंचायतीत आघाडीने सरपंच पदासह बहुमत मिळविले तर काळेवाडीत माजी सरपंच विनायकशेठ काळे यांनी करिष्मा कायम ठेवत राष्ट्रवादीचे अस्तित्व कायम राखले. बहुतांशी ठिकाणी मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला “दे धक्का” दिला आहे. बहुचर्चीत खटावमध्ये जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदिप विधाते यांच्या 20 वर्षाच्या सत्तेला सुरूंग लागला आहे.\nखटावमध्ये माजी जि. प. सदस्य महेश शिंदे, युवानेते राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने सरपंचपदासह 14 जागा जिंकत निर्वीवादरित्या परिवर्तन घडवले. याठिकाणी सरपंच नंदकुमार वायदंडे यांना 3 हजार 722 मते मिळाली तर सत्ताधारी पिंपळेश्‍वर संघटनेचे उमेदवार विजय बोबडे यांना 2 हजार 845 मते मिळाली.\nफडतरवाडी येथे जेष्ठ नेते सतिशराव फडतरे, नवनाथ फडतरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आघाडीने सरपंचपदासह 8 जागा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले. याठिकाणी सरपंचपदी माधवी चंद्रकांत गिरी यांनी 485 मते मिळवून यशोदा राऊत (216 मते) यांचा पराभव केला. याठिकाणी पल्लवी दत्तात्रय फडतरे (156), तानाजी अनिल फडतरे (146), विजया गिरी (176), पुष्पा फडतरे (174), किरणकुमार फडतरे (174), विजया दशरथ गिरी (140), सुरेखा गोरख फडतरे (113) या विजयी झाल्या.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nशिरसवडी येथे सरपंचपदाच्या उमेदवार रेणूका संतोष कुदळे यांनी 851 मते मिळवून उज्वला हणमंत कुंभार (386) यांचा पराभव केला. याठिकाणी रेवणनाथ नाना इंगळे (246), विद्या प्रमोद इंगळे (375), उल्हास ज्ञानू इंगळे (324), बापू नामदेव कांबळे (269) हे पाच जण विजयी झाले. तर उर्वरीत चार जागांवर शोभा माळी, रूपाली इंगळे, शितल इंगळे, सुमन इंगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.\nकाळेवाडीत विनायकशेठ काळे यांचा करिष्मा कायम\nकाळेवाडी ग्रामपंचायतीत माजी सरपंच विनायकशेठ बाबुराव काळे यांनी आपला करिष्मा कायम ठेवत सरपंचपदाला दुसऱ्यांदा गवसणी घातली. त्यांना 132 मते मिळाली. त्यांचे प्र तिस्पर्धी विजय काळे यांना 81 मतांवर समाधान मानावे लागले. छबुताई प्रल्हाद काळे (42), ऋतुजा संतोष काळे (43), विजय काळे (47), निर्मला दत्तात्रय काळे (47), ज्ञानदेव राजाराम काळे (48) हे विजयी झाले. सलग तीन टर्म सत्ता राखत विनायकशेठनी हॅटट्रीक साधण्याबरोबर राष्ट्रवादीची प्रतिष्ठा कायम ठेवली.\nपरिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : वार्ड 1 – दिपक बाजीराव घाडगे (480), वार्ड क्रमांक 2 – राहूल सुभाष जमदाडे (564), उत्तम महादेव बोर्गे (606), न सिमबानू मुसा काझी (526), वार्ड क्रमांक 4 – महेश उत्तमराव घाडगे (876), मनिषा विलास कुंभार (847), रेश्‍मा दत्तात्रय लावंड (834), वार्ड क्रमांक 5 – अमर वामन देशमुख (728), शबाना तैमुर मुल्ला (635), कांचन रमेश शिंदे (649), वार्ड क्रमांक 6 – प्रदिपकुमार अनंत सावंत (659), माधवी रविंद्र सकटे (628), सुरेखा अर्जुन पाटोळे (679), तर सत्ताधारी पिंपळेश्‍वर पॅनेलला वार्ड क्रमांक 3 मधील युवराज हणमंत शिंदे (560), वैभव धनंजय वाघ (590), अनिसा अनिझ झारी (606) तसेच वार्ड क्रमांक 1 मधील अपर्णा गणपत घाडगे (430) या चार जागेवर समाधान मानावे लागले.\nपृथ्वीबाबांमुळे आघाडीची वाईट अवस्था\nउदयनराजेंच्या विरोधात उमेदवार कोण\nसत्यजित देशमुखांच्या भाजप प्रवेशाने शिराळ्यातून कॉंग्रेस हद्दपार\nवाठार स्टेशन येथे महाबॅंकेची शाखा गैरसोयीच्या ठिकाणी\nलिम्फोमातून बरे झालेल्यांनी शारीरिक तपासण्या चुकवू नयेत\nमाण-खटावमध्ये महिला मेळाव्यानिमित्त भगवे वादळ\nसभासदांना अक्रियाशील ठरवणारच नाही\n“आमचं ठरलंय” टीमची निघाली हवा\nघिरट्या घालणाऱ्यांना जनता धडा शिकवेल : आ. पाटील\nचाकण-तळेगाव दाभाडे रस्त्या “खड्ड्या’त\nचिखल तुडवत स्मशानभूमीत जाण्याची वेळ\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प��रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahasamruddhimahamarg.com/mr/nagpur-district", "date_download": "2019-09-17T14:16:52Z", "digest": "sha1:4W4LAI6IG5HX5U4A42K36RGRVGKQ73PL", "length": 4244, "nlines": 72, "source_domain": "www.mahasamruddhimahamarg.com", "title": "Maharashtra Samruddhi Mahamarg | Nagpur District Notification Maharashtra Samruddhi Mahamarg", "raw_content": "\nसरळ खरेदी जमिनींचे दर\nतालुका तालुका निवडाहिंगणा गाव अधिसूचनाचा प्रकार थेट खरेदी योजना अधिसूचना जमीन एकत्रीकरण योजना अधिसूचना नवनगरे\nजाहीर खरेदी जमीन दर\nखाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याबाबत\nखाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्यासाठी जामीन मालक किंवा हितसंबंधित व्यक्तीकडून हरकती / सूचना मागविण्याबाबत जाहीर नोटीस\nमहाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसरळ खरेदी जमिनींचे दर\nमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित\nनेपिअन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क,\nमुंबई ४०० ०३६, महाराष्ट्र.\nफॅक्स : ९१ २२ २६४१७८९३.\n© आय.एम.ई.पी.एल २०१७ सर्व हक्क सुरक्षित.\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/18.237.233.128", "date_download": "2019-09-17T14:35:11Z", "digest": "sha1:WN2OVSB3V7CXPVXNCOGQFOQYJHXTNKAZ", "length": 7353, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 18.237.233.128", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपैकी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 45.5235 (45 ° 31 '24.6 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-122.676 ° 122' 40\").\nवापरलेले उपकरण एक आहे डेस्कटॉप नावासह विंडोज डेस्कटॉप, विंडोज एक्सएमएक्स (10) वर चालत, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले. वापरलेला ब्राउझर आहे Chrome आवृत्ती 0 by गुगल इंक.\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 18.237.233.128 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 18.237.233.128 आहे. ���पला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 18.237.233.128 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 18.237.233.128 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95", "date_download": "2019-09-17T15:16:50Z", "digest": "sha1:XDA3P6D3BVOB2FENC6HKROHYI7L56CI3", "length": 4500, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतामधील वाहतूक - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► शहरानुसार भारतामधील वाहतूक‎ (१ क)\n► दिल्लीमधील वाहतूक‎ (२ क, ४ प)\n► प्रदेशानुसार भारतामधील वाहतूक‎ (२२ क)\n► भारतामधील जलद परिवहन‎ (३ क, ९ प)\n► भारतामधील रस्ते‎ (३ क, १ प)\n► भारतामधील रेल्वे वाहतूक‎ (५ क, २ प)\n► भारतामधील हवाई वाहतूक‎ (२ क)\n\"भारतामधील वाहतूक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २००८ रोजी ०७:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/kolhapur/page/9/", "date_download": "2019-09-17T15:44:03Z", "digest": "sha1:MUGFE66XH7ZTRTP62VHKYPWPD5SLX5HX", "length": 31129, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kolhapur News | Latest Kolhapur News in Marathi | Kolhapur Local News Updates | ताज्या बातम्या कोल्हापूर | कोल्हापूर समाचार | Kolhapur Newspaper | Lokmat.com", "raw_content": "मंगळवार १७ सप्टेंबर २०१९\n काम न करता २२ शिक्षकांना वेतन; तर काम करणारे २०० शिक्षक वेतनाविना\nगुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद ; शुक्रवारी कमी दाबाने पाणी\nगाडी न दिल्याच्या रागातून एकावर खुनी हल्ला\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\nAarey Forest: मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना बिग बींचा टोला, तुम्ही अगोदर 'हे' काम केलंय का \nराहुल गांधींना 'कार्टुन नेटवर्क' म्हणणारे आदित्य ठाकरे 'पप्पू ठाकरे' म्हणून ट्रोल \nइंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\n'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'\nअभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात\n अमृताच्या ग्लॅमरस फोटोंची चाहत्यांना पडली भुरळ, पहा तिचे हे फोटो\n'रात्रीस खेळ चाले २'मधील शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचे पिवळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य, पहा फोटो\nअपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत\nहृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nमृत्यूनंतरही १ वर्ष मनुष्याच्या शरीराची सुरू असते हालचाल, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\nडोळ्यांखाली सुरकुत्यांमुळे लूक बिघडलाय; घेऊ नका टेन्शन, करा 'हे' उपाय\nतुम्ही कच्चं दूध पिता का; वेळीच सावध व्हा...\nअकाली मृत्यूचं कारण ठरू शकते जास्त वेळ झोपण्याची सवय\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमे��करात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nमोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सरकारने फेरनिविदा जारी करावी: सुदिन ढवळीकर\n'जन्नत' फेम बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर लोकेश राहुल करतोय डेटिंग, जाणून घ्या सत्य...\nयवतमाळ- महिलेच्या गळ्यातून सोन्याची चैन हिसकावली\nकाँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nशहरातील वृक्षतोडीवरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\nमेहकरात गटबाजीच्या राजकारणाची धास्ती काँग्रेस, राष्ट्रवादीची घालमेल तर शिवसेनेचा ‘कुदळ’ वार\nयवतमाळ : २१ लाख मतदार निवडणार विधानसभेचे सात आमदार\nIndia vs South Africa, 2nd T-20: दुसऱ्या सामन्यात भारताचे 11 खेळाडू कोण असतील, जाणून घ्या खास बात...\nभाजपापुढे सेनेचेच आव्हान; सलग दुसऱ्यांदा कोणालाही मिळाली नाही संधी\nईव्हीएममध्ये नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या डोक्यात दोष- मुख्यमंत्री\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nभारतात सट्टेबाजीला मान्यता द्या, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यानेच केली अजब मागणी\nमहाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कणकवलीतील सभास्थळी आगमन\nAll post in लाइव न्यूज़\nपुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्याचा प्रस्ताव\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोल्हापूर : अतिवृष्टी होऊन पुराचे वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी बोगदा (टनेल)द्वारे दुष्काळी भागात नेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण ... ... Read More\nपक्षीय मर्यादेत कामाचे महाडिकांसमोर आव्हान\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या ३0-३५ वर्षांमध्ये महाडिक परिवाराला प्रथमच पक्षीय मर्यादेत काम करावे लागणार ... ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोल्हापूर : गेली अनेक वर्षे मी समाजकारण करत आहे, परंतु आता मी कोल्हापूर ‘उत्तर’विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते ... ... Read More\nजागतिक बँकेचे पथक कोल्हापुरात : महापुरातील नुकसानीची केली पाहणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोल्हापूर जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या जागतिक बॅँकेच्या पथकाने आज विविध ठिकाणी भेट दिली. या पथकात सात तपासणी अधिकाऱ्यांचा समावेश असून, चार पथके सांगली, राधानगरी, शिरोळ आणि कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागा ... Read More\nKolhapur Flood World Bank kolhapur कोल्हापूर पूर वर्ल्ड बँक कोल्हापूर\nपावसाची उघडीप पण पूराचे पाणी ओसरण्याची गती संथ, अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी पूराचे पाणी ओसरण्याची गती एकदमच संथ आहे. अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली असून ९ राज्य तर १५ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प आहे. ... Read More\nRain kolhapur पाऊस कोल्हापूर\nगणेश विसर्जनासाठी अशोक रोकडे यांची व्हाईट आर्मी सज्ज यांत्रिक बोट व वॉटर रेस्क्यु टीम\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी जीवनमुक्ती सेवा संस्थेच्यावतीने सुसज्ज यांत्रिक दोन बोट, वॉटर रेस्क्यु टीम तैनात ठेवण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा देण्यात येत आहेत. अशी माहिती प्रमुख अशोक रोकडे यांनी मंगळवारी पत्रकार पर ... Read More\nGanpati Festival kolhapur गणेशोत्सव कोल्हापूर\nनंदिनी बाभूळकर यांना अजूनही ‘कमळा’ची आशा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुख्यमंत्री चंदगड विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे घेतील आणि तेथून आपल्यालाच उमेदवारी मिळू शकेल, अशी आशा अजूनही डॉ. नंदिनी बाभूळकर यांना वाटत आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी व तुमच्यासाठीच आपल्याला भाजपमध्ये जायचे आहे, तुम्ही मला साथ द्या, असे त्या कार्यकर ... Read More\n‘आशा’ कर्मचाऱ्यांचा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घराजवळ रोखला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमानधनवाढीसह इतर मागण्यांची दखल न घेतल्याने ‘आशा’ कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर काढलेला मोर्चा मंगळवारी पोलिसांनी संभाजीनगर बसस्थानकाजवळ अडवला. ... Read More\nMorcha kolhapur chandrakant patil मोर्चा कोल्हापूर चंद्रकांत पाटील\nपॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे- शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोल्हापूर : पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, प्लास्टिक फुलांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, शेतीमालास हमीभाव बाजारपेठ उपलब्ध ... ... Read More\ncollector Farmer kolhapur जिल्हाधिकारी शेतकरी कोल्हापूर\nगड किल्ले भाड्याने दिल्यास उग्र आंदोलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nछत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात गडकोट किल्ल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे; मात्र शासनाने हे किल्ले विकसकांना भाड्याने देण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाला डिवचले आहे. हा निर्णय शासनाने त्वरित मागे न घेत ... Read More\ncongress Fort kolhapur काँग्रेस गड कोल्हापूर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नरेंद्र मोदी आरे मॅच फिक्सिंग बिग बॉस 13 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका शेअर बाजार आयफा अॅवॉर्ड अफगाणिस्तान चांद्रयान-2\nमोटार वाहन कायद्यात वाढवण्यात आलेली दंडाची रक्कम आणि शिक्षा योग्य वाटते का\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा नाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nहो; शिस्त लावण्यासाठी जबर दंड आकारायलाच हवा\nनाही; हा अतिरेक वाटतो, दंड कमी करायला हवा\nप्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा\nआता रिषभ पंतचा वाजू शकतो गेम, रवी शास्त्रींनी धरलाय नेम\nमोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण\nतुमचा पार्टनर तुम्हाला डॉमिनेट करतो कसं ओळखाल\n ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके\nतडाखेबंद आंद्रे रसेलची बायको आहे त्याच्यापेक्षा 'हिट' अन् 'हॉट'पण\nIIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO\nIIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज \nNarendra Modi birthday : पंतप्रधा��� मोदी 69 व्या वर्षीही फिट अँड फाईन; 'हे' आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य\nNarendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर\nमी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार- नारायण राणे\n#KhakitaleHero : 2G Scamच्या तपासाचे सुपरव्हिजन करणारे आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी\nमीरा-भाईंदर महापालिकेत भाजपा-शिवसेना वाद पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड\nअंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर फुलांनी सजले\nमराठावाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ABVP काढली 2222 फूट लांब तिरंगा यात्रा\nकर्नाटकातील हुबळीत घडलं हिंदू-मुस्लीम ऐक्याचं दर्शन\nगंगा नदीच्या पात्रात शाळेची इमारत कोसळली\nनवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने\nआबा, तुम्हीच निवडणूक लढवा, पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते रडले\nराजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या\nभाजपा आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हे दाखल\nमध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस\n४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी\nवीजतारेचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी\n५६ लाखांच्या सिमेंट बंधाऱ्याला सहा महिन्यातच लागली गळती\n'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर\nराम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या शिवसेनेला आठवलेंचा सल्ला; म्हणाले...\nआरेला कारे म्हणणारे आदित्य ठाकरे डहाणूतल्या बंदराबद्दल म्हणतात, 'नंतर बघूया रे...'\nलवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल; परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान\nभगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान\nShare Market Update : शेअर बाजार 650 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 2.3 लाख कोटी बुडाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/38594", "date_download": "2019-09-17T15:02:09Z", "digest": "sha1:ANJDSL6MVM3EDTSSRAEWZXSMVLKK7GTV", "length": 21464, "nlines": 235, "source_domain": "www.misalpav.com", "title": "ग्लोब थिएटर | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - ���०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nजगभरातल्या अगणीत नाट्यगृहात, शंभरेक निरनिराळ्या भाषांमधून आणि अनेक दिग्गज अभिनेत्यांनी रंगमंचावर साकारलेल्या या ओळी….\nजागतिक नाट्स्ृष्टीमधले एक जबरदस्त नाव - विलियम शेक्सपीयर शेक्स्पीयरच्या नाटकांमधली ही अजरामर वाक्ये चारशे, साडे चारशे वर्षांपूर्वी लंडन शहरातल्या एका नाट्यगृहात सर्वप्रथम उच्चारल्या गेली. ही महानाट्ये त्या रंगमंचावर पहिल्यांदा जनतेसमोर सादर करण्यात आली. या नाट्यगृहाचे नाव होते ' ग्लोब थियेटर'.\nगोष्ट तशी छोटी...या उपक्रमाची दोन तीन महिन्यांपुर्वी घोषणा करण्यात आली होती. दृक श्राव्य माध्यामाला समर्पित असलेल्या लेखमालीकेत शेकस्पीयरच्या या कर्मभूमीवर, त्याच्या लाडक्या ग्लोब थियेटर वर माहीतीपट असावाच अशी कल्पना 'गोष्ट तशी छोटी'च्या टीमने मान्डली.\nअनेक चढ उतार बघितलेले, बान्धणी- पुनर्बांधणी मधून तावुन, सुलाखुन निघालेले आणि साडे चारशे वर्षांचा इतिहास सांगणारे ग्लोब थियेटर लंडनमधे मोठ्या दिमाखात उभे आहे.\nआज ग्लोब थियेटर हे नाटकांसाठी तसेच वॉकिंग टूर्स साठी जनतेसाठी खुले असते. तिथे असलेले गाइड्स थियेटरची आणि त्याच्या इतिहासाची अगदी उत्तम माहीती देतात.\nयाच माहीतीच्या आधाराने आणि टूर घेतांना काढलेल्या काही फोटोंच्या सहाय्याने हा माहीतीपट बनवला आहे.\nविलियम शेक्सपीयर या महानायकाला आणि त्याच्या लाडक्या ग्लोब थियेटरला मानवंदना देण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न.....\nकाही व्हिडीओ पहिले आहेत\nप्रत्यक्ष बघायचा योग्य कधी येईल माहित नाही\nतुमच्या मुळे virtual walking टूर झाली\nअतिशय सुंदर माहितीपट.... उपलब्ध साधनांचा चांगला वापर. ह्या माहितीपटाला एवढा सुंदर वॉइसओवर कुणाचा आहे ते कळत नाही.\n-एक नम्र सुचवणी. माहितीपट किंवा ऑडियो-विजुअल तयार करण्यास ज्याही लोकांची मदत झाली त्या सगळ्यांची नावे निर्देशित करावीत.\nपद्मावतिचा आहे. http://www.misalpav.com/node/38329 इथे सर्व लेखकांचा ऋणनिर्देश आहे. तीच आपली अनुक्रमणिका आहे. तिथुन ही प्रत्येक धागे ओपन होतात.\nहो. लेखक-सादरकर्त्या व्यक्तीचं नाव दिसत आहेच..\nमला म्हणायचं होतं की अगदी छोटा विडिओ असला तरी चलचित्रणाच्या अनेक तांत्रिक बाजू असतात, ती सांभाळणार्‍यांची नावे दिली जावीत. स��पूर्ण विडियो एका व्यक्तिने केला असेल तरी, संकल्पना, लेखन, संकलन, वॉइसओवर, वगैरे अशा कामांपुढे त्या व्यक्तीचे नाव लिहिले तरी चालेल. (सबकुछ पु.ल. टाईप) .\nयाद्वारे एखादा विडिओ बनवण्यात किती काम असते व ते त्या व्यक्तीने एकट्याने पार पाडलं ह्याबद्दल कौतुकच होईल व इतरांनाही प्रेरणा मिळेल.\nजसा हा व्हिडिओ धागा पद्मावतिच्या आयडीने आला आहे, आणि ते बरोबर आहे; त्याच लॉजिकने कांचन कराईचा धागा तिच्या आयडीने यायला हवा होता. धाग्याला प्रस्तावना साहित्य संपादक किंवा संपादकानी लिहिणे काही नवीन गोष्ट नाही. तेवढ्यासाठी धागा त्या संपादकाच्या नावावर जात नाही.\nटेक्निकल बाजू सांभाळणार्‍या सर्वाना श्रेय द्यायला हवे याला अनुमोदन. जर संपूर्ण शूटिंग पद्मावतीने केले असेल (आणि ती ते करू शकतेच) तर तिचे प्रचंड कौतुक\n Documentary सुंदर आणि तुमचं निवेदनही फार छान व्यावसायिक voice overs करायला काहीच हरकत नाही\nग्लोब वर लेख हवाच अशी सृजाकडून सुचवणी आल्यावर लगेचच मी ग्लोब च्या वॉकिंग टूर चे बुकिंग करून टाकले. हा टूर घेतांना टूर गाइड कडून माहिती ऐकता ऐकता जमेल तसे फोटो घेत गेले.\nमग त्यावर लेख लिहिला. फोन वर त्या लेखाचे वाचन रेकॉर्ड केले. आणि मग माझ्या मुलीच्या मदतीने आय मूवी वर फोटो आणि वाचनाचे रेकॉर्डिंग टाकून हा मूवी तयार केला. आय मूवी वर सोपे गेले. अर्थात इशा, माझ्या मुलीने त्यावर बरेच काम केले. पण एकूण प्रोसेस मी फार एन्जॉय केली :)\nइशाला एक जादू की झप्पी\nखूप जबरदस्त काम केलंय\nखूप जबरदस्त काम केलंय पद्माक्का तुम्ही. अगदी व्यावसायिक दर्जाचे लेखन व सादरीकरण वाटते आहे, साधारण दूरदर्शनवर यायच्या त्यापद्धतीचे माहितीपट. खूप मस्त\nपद्मावती फारच सुंदर लेख आणि\nपद्मावती फारच सुंदर लेख आणि माहितीपट, तुझा आवाज सगळच आवडल\nपद्मावती, सुरेख धागा आणि\nपद्मावती, सुरेख धागा आणि क्लिप. तू अणि तुझ्या लेकीने हे शूट केले हे वाचून अगदीच थक्क झाले क्या बात है\nआणि संयोजक, उपक्रम इतका सुरेख आहे, प्रत्येक धागा उत्तम आहे आणि त्याला काजळाचीही तीट हवी की नको, तीही लागत आहे अभिनंदन उपक्रम दणकून यशस्वी झाल्याची पावती समजा\nखुप उत्तम सादरीकरण. खुपच\nखुप उत्तम सादरीकरण. खुपच आवड्ले\nखूप छान माहीतीपट आणि आवाज.\nखूप छान माहीतीपट आणि आवाज.\nमला वाटते पद्मावती, स्रुजा, पिरा या सार्‍याजणी प्रोफेशनल उद्गोषक आहात.\n ��९९७ मध्ये शेक्सपियर इन लव्ह या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हे थिएटर सेट म्हणून उभारले होते, तेच पुढे शेक्सपियर्स ग्लोब या संस्थेने जतन केले. सात ऑस्कर अवॉर्डस जिंकलेला हा अतिशय सुंदर चित्रपट आहे, शेक्सपियर प्रेमींनी पाहावा असा :)\nफार सुंदर लिहिलं आहेस ग.\nफार सुंदर लिहिलं आहेस ग.\nही चित्रफीत पहाताना दरवेळेस\nही चित्रफीत पहाताना दरवेळेस \"काय आवाज आहे हिचा\" ह्या विचारात अर्धा वेळ जातो\" ह्या विचारात अर्धा वेळ जातो अपेक्षेपेक्षा काहीच्या काही भन्नाट झाली आहे फिल्म अपेक्षेपेक्षा काहीच्या काही भन्नाट झाली आहे फिल्म आणि ह्यात तुझ्या लेकीचा हातभार आहे हे कळल्यावर तर मावशीच्या भुमिकेतुन अजुनच कौतुक वाटतंय आणि ह्यात तुझ्या लेकीचा हातभार आहे हे कळल्यावर तर मावशीच्या भुमिकेतुन अजुनच कौतुक वाटतंय फार गुणी आहे लेकरु..\nग्लोब बद्दल मला खरंच काही माहिती नव्हती. प्रामाणिकपणे सांगते की लेख लिहीला असतास ह्यावर तरी इतकं अदाचित वाटलं नसतं. पण हेच फिल्ममध्ये असल्याने की काय, पण जास्त आवडलं.\nकधी ह्या जागेला भेट देणं झालं तर एका लेखापेक्षा पटकन ही फिल्म पहाणं सोपं वाटेल मला. आणि मग नक्की कुठे काय पहायचंय हे ही कळेल. तुझ्या नजरेतुन लंडनही पहायला आवडेल ह्याच पद्धतीने.\nखरं तर \"व व व्हिडिओचा\" ह्या धाग्यात आय-मुव्ही बद्दलही लिहायचं होतं. पण उपक्रमाच्या नादात राहुन गेलं. मी तर म्हणते तू का करत नाहीस हे काम प्लिझ शिकवशील का की आयमुव्ही कसं वापरायचं प्लिझ शिकवशील का की आयमुव्ही कसं वापरायचं त्यानिमित्ताने अशा अ‍ॅप्स बद्दलही चर्चा होऊ शकेल. तुला मदत हवी असेल तर मी करेन. :)\nखूप छान माहिती सांगितली आहेस.\nथोड्याश्या टेक्निकल गोष्टी सांभाळल्या तर एकदम प्रोफेशनल नॅरेशन.\nआवाज आणी एकंदर सादरीकरण आवडले\nआवाज आणी एकंदर सादरीकरण आवडले.\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nश्रीगणेश लेखमाला २०१९ येथे वाचा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपल��� अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Jalna/BJP-dominates-Shiv-Sena-in-Jalna/", "date_download": "2019-09-17T15:07:49Z", "digest": "sha1:QEHVQQRWRIDTIQMVL7X33AXX7QG4EVEL", "length": 9306, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " जालन्यात भाजप शिवसेनेचे वर्चस्व | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › जालन्यात भाजप शिवसेनेचे वर्चस्व\nजालन्यात भाजप शिवसेनेचे वर्चस्व\nविधानसभेसाठी जालना, परतूर, भोकरदन, घनसावंगी व बदनापूर हे पाच मतदारसंघ आहेत. जिल्हा पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्‍ला म्हणून ओळखला जात असे. मात्र, हा बालेकिल्‍ला भाजप-शिवसेना युतीने ताब्यात घेतला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार रावसाहेब दानवे हे साडेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत घनसावंगी वगळता चारही मतदार संघांत युतीचे उमेदवार निवडून आले आहेत. पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघ युतीकडे असतानाच मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेत शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. जिल्ह्यातील चारपैकी तीन नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहेत, तर एक भाजप व काँग्रेस आघाडीच्या ताब्यात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे.\n2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाचपैकी चार विधानसभा मतदार संघांतून आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते. युतीला केवळ बदनापूरच्या एका जागेवर समाधान मानावे लागले. जालना विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे भास्कर आंबेकर यांचा 20 हजार 771 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत शिवसेनेचे भास्कर आंबेकर व गोरंट्याल यांच्यात झाली. भोकरदन विधानसभा मतदार संघातून भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत दानवे यांनी 1 हजार 639 मतांनी पराभव केला. चंद्रकांत दानवे यांना 67 हजार 480, तर निर्मला दानवे यांना 65 हजार 841 मते मिळाली. या निवडणुकीत 16 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. बदनापूर विधानसभा मतदार संघात झालेल्या तिरंगी लढतीत शिवसेनेचे संतोष सांबरे व रा���्ट्रवादी काँग्रेसचे सुदामराव सदाशिवे यांच्यात लढत झाली. यात सांबरे यांनी सदाशिवे यांचा 18 हजार 908 मतांनी पराभव केला. सांबरे यांना 56 हजार 242, तर सदाशिवे यांना 37 हजार 334 मते मिळाली. या मतदार संघातून मनसेचे रूपकुमार चौधरी यांनी 35 हजार 908 मते घेतली. घनसावंगी मतदार संघात राष्ट्रवादीचे राजेश टोपे व शिवसेनेचे अर्जुनराव खोतकर यांच्यात सरळ लढत झाली. यात टोपे यांनी खोतकर यांचा 23 हजार 307 मतांनी पराभव केला. टोपे यांना 1 लाख 4 हजार 206, तर खोतकर यांना 80 हजार 899 मते मिळाली. खोतकर हे जालना मतदार संघाऐवजी प्रथमच घनसावंगी मतदार संघातून लढले. परतूर मतदार संघातून काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया यांनी बबनराव लोणीकर यांचा 11 हजार 502 मतांनी पराभव केला. या मतदार संघात 11 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत जेथलिया व लोणीकर यांच्यात झाली. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत आघाडीला युतीने जोरदार झटका दिला. मागील निवडणुकीच्या उलटे चित्र यावेळी पाहावयास मिळाले. या निवडणुकीत पाचपैकी चार विधानसभा मतदार संघांतून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले. तर घनसावंगी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने राखला.\nजिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य, भाजपची महाजनादेश तर शिवसेनेच्या जनाशीर्वाद यात्रेमुळे आगामी निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भोकरदन मतदार संघात अनेक स्थानिक नेत्यांनी भाजपमधे प्रवेश केला असला, तरी जिल्ह्यात एकही मोठा नेता अद्याप भाजप अथवा शिवसेनेच्या गळाला लागलेला नाही.\nWhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.\nमानधन वाढीसाठी आशा वर्कर्स रस्‍त्‍यावर; आ. प्रणिती शिंदेंचा पाठिंबा (video)\nसमरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री\nराहुल पाटील यांचा ग्लोबल युथ अ‍ॅम्बॅसिडर मेडलने गौरव\nभीमा कोरेगाव : गौतम नवलाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट\n'तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/competitive-exams/challenge-to-the-ncp-from-retaining-defeat/articleshow/69614811.cms", "date_download": "2019-09-17T15:50:46Z", "digest": "sha1:4T6JXMDHSJHMMCORFVVIU2H6TLJQ4IIK", "length": 11676, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "competitive exams News: पराभवातून स���वरण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान - challenge to the ncp from retaining defeat | Maharashtra Times", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजराWATCH LIVE TV\nपराभवातून सावरण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान\nभंडाराः लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला...\nभंडाराः लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ नेत्यांना विजयाची खात्री असताना अनपेक्षित निकाल लागल्याने पक्षात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यावर राजकीय पकड असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा अडचणीत सापडल्याने पुन्हा नव्या जोमाने उभारी घेण्याचे आव्हान पक्षापुढे असतानाच आता ईडीने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या चौकशीचे आदेश दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला आहे.\n१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर भंडारा-गोंदिया जिल्ह्यात या पक्षाने चांगलीच मुसंडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली. ही फळी कमीअधिक प्रमाणात आजही कायम आहे.\nपोटनिवडणुकीच्या अवघ्या ११ महिन्यानंतर झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मात्र भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा सुमारे दोन लाख मतांनी पराभव केला. कोणत्याही परिस्थितीत ही जागा आपण जिंकू, असा प्रचंड आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर होता. परंतु, झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पराभवाच्या या धक्क्यातून सावरत पुढच्या निवडणुकांना सामोरे जाण्याचे आव्हान आता पक्षापुढे असणार आहे.\nयशाचा मटा मार्ग:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nशिक्षणमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nजागतिक वडापाव दिनः मुंबईतले पाच प्रसिद्ध वडाप...\n'दृश्यम' फेम श्रेया सरनच्या 'रेन डान्स'ने चाह...\nसीमेवर पाकचे दोन सैनिक ठार, फडकावले पांढरे नि...\n'साहो' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nव्हिडिओ: दारुड्या चालकानं कार फुटपाथवर चढवली,...\nनागिन डान्स करताना हृदयविकाराच्या धक्क्याने म...\nअहमदनगरमध्ये महापोर्टलविरोधात 'साष्टांग दंडवत आंदोलन'\nमुंबईत अंगारकीनिमित्त सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिरंगा पदया\nऔरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा\nमध्य प्रदेश: मोदींच्या वाढदिवसानिमित्त ६९ किलोंचा लाडू\n'लालबागचा राजा'ला मंदीचा फटका\nपरराष्ट्र सेवेतील प्रवास आनंददायी\nपावसाचे चार बळी, एक बेपत्ता\nदेशभरातून एक लाख ८ हजार ७१५ विद्यार्थ्यांचे अर्ज; कॉर्पोरेट कंपन्यांचाही पुढाकार\nसमाजात प्रत्येक घटक महत्त्वाचा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपराभवातून सावरण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान...\nयूपीएससी पूर्वपरीक्षा-विज्ञान व तंत्रज्ञान -२...\nयूपीएससी पूर्वपरीक्षा : विज्ञान व तंत्रज्ञान...\nसॉफ्टवेअर उद्योगात समस्याधारित शिक्षण अत्यावश्यक...\nस्पर्धा परीक्षा - गद्य आकलन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/94", "date_download": "2019-09-17T14:34:10Z", "digest": "sha1:FC5ABVCGTOMNF3D45ZK5K4UYC7RS7U7T", "length": 9834, "nlines": 63, "source_domain": "aisiakshare.com", "title": " विचार आणि संस्कार यातून माणूस घडतो. | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंक २०१९ - आवाहन\nविचार आणि संस्कार यातून माणूस घडतो.\nजगात गुन्हेगार निर्माण होत नाहीत अथवा गुन्हेगारी सापडत नाही, असा देश पृथ्वीच्या पाठीवर सापडणे अशक्य. ही गुन्हेगारी विशेषतः पैशासाठी अथवा अथवा आपली हौसमौज भागविण्यासाठी केली जाते. भ्रष्टाचार, शेतीवाडी प्लॉट अशी स्थावर मालमत्ता हडपणे, लाच खाणे, खून- बलात्कार अशा अनेक प्रकारच्या गुन्हेगारीने सगळीकडे थैमान घातले आहे. अशा गुन्हेगारांना शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात असते. गुन्ह्याच्या आवाक्यानुसार गुन्हेगाराला कमी- अधिक शिक्षा होत असते. पण त्यासाठी साक्षी-पुरावे गोळा करावे लागतात. अर्थात इथेही भ्रष्टाचार फोफावला आहे. पैशासाठी साक्षी फिरवण्याच्या घटना आता नव्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे पैसा हा सर्वश्रेष्ठ बनला असल्याने ही दुनिया पैशाच्यामागे धावताना दिसत आ��े. गुन्हेगारी संपवायची भाषा बोलायला सोपी आहे, परंतु प्रत्यक्षात अंमलात आणणे, महाकठीण आहे. आजकाल गुन्हेगारीचे यामुळेच उदात्तीकरण होत आहे. संघटीत गुन्हेगारीचे म्होरके छुप्या पद्धतीने गुन्ह्यांची सूत्रे हालवत आहेत. गुन्हेगारांना कायद्याची भिती राहिलेली नाही. त्यांना जात, धर्म, पंथ नसतो. त्यांची मानसिकताच पहिल्या गुन्ह्यापासून धीट बनलेली असते. शिक्षणाने गुन्हेगारांची विकृती बरी होत नाही. कठोर शिक्षा आणि संस्कार यासाठी महत्त्वाचे आहेत. शिक्षा ही चुकातून बोध घेण्यासाठी असते. शिक्षा विकृती घालवण्याचे काम करते. त्यासाठी गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान आवश्यक आहे. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो, पण सुसंस्कृत होत नाही. विचार आणि संस्कार यातून माणूस घडतो. संस्कारातून नीतीमत्ता निर्माण होते. जी माणसे प्रामाणिक असतात. त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाचे फळ त्यांच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी मिळतेच.\nज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांचे निधन झाले आहे. त्यांना 'ऐसी अक्षरे'तर्फे आदरांजली\nगीतकार हसरत जयपुरी (मृत्यू : १७ सप्टेंबर १९९९)\nजन्मदिवस : स्त्रियांसाठी वैद्यकीय क्षेत्र खुले करणारी मर्सी जॅक्सन (१८०२), गणितज्ज्ञ बर्नहार्ड रिमान (१८२६), कार अभियंता, बुईक कंपनीचा जनक डेव्हीड डनबार बुईक (१८५४), कादंबरीकार शरदचंद्र चॅटर्जी (१८७६), द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार रामस्वामी (१८७९), समाजसुधारक, पत्रकार, वक्ते प्रबोधनकार ठाकरे (१८८५), चित्रकार गगनीन्द्रनाथ टागोर (१८६७), चित्रकार एम. एफ. हुसैन (१९१५), 'अमर चित्र कथा'कार अनंत पै (१९२९), व्हायोलिनवादक लालगुडी जयरामन (१९३०), पटकथाकार जाँ-क्लोद कारिएर (१९३१), अभिनेत्री अॅन बँक्रॉफ्ट (१९३१), लेखक केन केसी (१९३५), कवी सीताकांत महापात्र (१९३७), साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक दिलीप पुरुषोत्तम चित्रे (१९३८), पंतप्रधान नरेंद्र मोदी (१९५०)\nमृत्यूदिवस : मानववंशशास्त्रज्ञ रुथ फुल्टन बेनिडिक्ट (१९४८), सिनेकलावंत लीला चिटणीस (१९८२), गीतकार हसरत जयपुरी (१९९९), कवी वसंत बापट (२००२)\nराष्ट्रीय श्रम दिवस, विश्वकर्मा जयंती\n१८२२ : इजिप्शिअन संकेतलिपीची उकल.\n१९०८ : विमान अपघातामधला पहिला मृत्यू: वैमानिक ओरव्हिल राईट आणि प्रवासी थॉमस सेल्फ्रीज असणारे विमान कोसळले.\n१९४८ : निजामाचे समर्पण, हैद्राबाद संस्थान भारतात विलीन.\n१९७८ : इस्राइल आणि इजिप्तदरम्यान कॅम्प डेव्हिड करार.\n१९८० : पोलंडमध्ये 'सॉलिडॅरिटी' चळवळीची स्थापना.\n१९८३ : व्हनेसा विल्यम्स ही पहिली कृष्णवर्णीय स्त्री मिस अमेरिका बनली.\n१९९१ : लिनक्स कर्नलची पहिली आवृत्ती आंतरजालावर उपलब्ध.\n२०११ : 'ऑक्युपाय वॉल स्ट्रीट' नावाच्या जनआंदोलनास अमेरिकेत सुरुवात.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bytesofindia.com/Details/?NewsId=4639264387488957683&title=Abhyankar%20Balak%20madir%20-%20Dahihandi&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2019-09-17T14:42:53Z", "digest": "sha1:DFQL4YWH3PPE4MKYDOENJAGOWOXMJGHU", "length": 6433, "nlines": 120, "source_domain": "bytesofindia.com", "title": "अभ्यंकर बालकमंदिरमध्ये दहीहंडी उत्सव साजरा", "raw_content": "\nअभ्यंकर बालकमंदिरमध्ये दहीहंडी उत्सव साजरा\nरत्नागिरी : आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरमध्ये शुक्रवारी (२३ ऑगस्ट) दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कृष्ण व राधेच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये बालगोपाळांनी ‘गोविंदा रे गोपाळा’ गीतावर नृत्य सादर केले.\nराधा-कृष्णाच्या गीतांवर या छोट्या छोट्या मुलांनी फेर धरला. बालकमंदिरमधील सर्व विद्यार्थ्यांनी रंगीत कपडे घातले होते. मुख्याध्यापिका मीना रिसबूड, शाळा व्यवस्थापक श्री. गोगटे, सहशिक्षिका, सेविका आणि पालक प्रतिनिधींनी या उत्सवाचे नियोजन केले.\nआनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिरात दहीहंडी रत्नागिरीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी अजूनही टिकून बालगोपाळांनी केले श्री गणेशाचे स्वागत अभ्यंकर बालकमंदिरात बालवारकऱ्यांची दिंडी बर्वे स्मृती कथाकथन, नाट्यछटा स्पर्धांचे बक्षीस वितरण\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\n२२०० गणेशमूर्ती, साडेसात टन निर्माल्याचे संकलन\nडॉ. आंबेडकर महाविद्यालयात आविष्कार कार्यशाळा\nखिचडी शिजविणाऱ्या बबिता ताडे बनल्या करोडपती\n‘मेंदूची गुपिते’ पोस्टर स्पर्धेत बालशिक्षण शाळा प्रथम\nविद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका\n‘रशियन भाषा अभ्यासक्रमातून भारताशी सांस्कृतिक बंध दृढ’\n‘ती’ अमेरिकेत स्वतः साकारते घरची गणेशमूर्ती\nमहाबँकेच्या संस्थापकांसह ‘आयकॉन्स’ना चित्रांतून अभिवादन\nहवे आहेत मराठी भाषेचे मेकॅनिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://kalamnaama.com/tag/shivaji_maharaj/", "date_download": "2019-09-17T15:01:14Z", "digest": "sha1:OGVZCFJH5NH65ZFKNY5XWWBNF6KC4AFH", "length": 1787, "nlines": 37, "source_domain": "kalamnaama.com", "title": "shivaji_maharaj – Kalamnaama", "raw_content": "\nटिम कलमनामा 1 week ago\nगडकिल्ले, छत्रपती शिवराय आणि धर्मांध राक्षस\nटिम कलमनामा 2 weeks ago\nसरकार शिवरायांचे किल्ले देणार भाड्याने\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘माझे दुश्मन मला घाबरतात त्या मागचं कारण हे …\nकाय आहे प्रज्ञा ठाकूरच्या शपथपत्रात \nमित्रांनो, सद्य परिस्थिती वर निराश किंवा नकारात्मक होवू नका.\nअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\nIPL 2019 – ८ युवा खेळाडूंना संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/if-modi-does-not-become-the-prime-minister-then-the-country-will-go-back-for-50-years-nirmala-sitharaman/", "date_download": "2019-09-17T14:52:06Z", "digest": "sha1:OA3X5EYO3MADM7STCRNVX2AHT6X743HA", "length": 10400, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर देश 50 वर्षे मागे जाईल – निर्मला सीतारामन | Dainik Prabhat", "raw_content": "\nमोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर देश 50 वर्षे मागे जाईल – निर्मला सीतारामन\nबंगळुरू – येत्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकले नाहीत तर देश 50 वर्षे मागे जाईल असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. भाजपला पुर्ण बहुमत मिळाले पाहिजे. जर भाजपला बहुमत मिळाले नाही तर देशाचे नुकसान होईल असे त्या म्हणाल्या.\nनवोदित मतदारांना त्यांनी भाजपलाच निवडून देण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले आहे की देशात जर पुन्हा जुन्याच विचारांचे सरकार सत्तेवर आले तर नवोदित पिढीला ते हानीकारक ठरेल. देशाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात मोदींसारखे नेतृत्व भारताला मिळालेले नाही असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले. गेल्या पाच वर्षात मोदींनी एकही दिवस सुट्टी न घेता खूप काम केले आहे असे त्या म्हणाल्या. मोदींच्या काळात भ्रष्टाचाराला पुर्ण पायबंद घातला गेला असे त्यांनी नमूद केले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगरज भासल्यास श्रीनगरची पाहणी – सरन्यायाधीश\nहिंदी महासागरात चिनी युद्धनौका\nमला 74 वर्षांनी तरुण झाल्यासारखे वाटते आहे\nमाजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांची आत्महत्या\nजम्मू-काश्‍मीरला जाण्याची आझाद यांना परवानगी\nकाश्मीर मधील जनजीवन सुरळीत करा\nपाकिस्तानच्या गोळीबारात 4 जवान जखमी\nफारुख अब्दुल्ला यांना सामाजिक सुरक्षा कायद्याखाली अटक\nजाणून घ्या आज (16 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nचाकण-तळेगाव दाभाडे रस्त्या “खड्ड्या’त\nचिखल तुडवत स्मशानभूमीत जाण्याची वेळ\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/galleries/maratha-kranti-morcha-pune/", "date_download": "2019-09-17T15:13:35Z", "digest": "sha1:BWOAJJ7BXGXH6HGMR33ALNVPP5DRTORF", "length": 2741, "nlines": 75, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा क्रांती मूक मोर्चा – पुणे - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मूक मोर्चा – पुणे\nमराठा क्रांती मूक मोर्चा – पुणे\nमराठा क्रांती मूक मोर्चा – नंदुरबार\nमराठा क्रांती मोर्चा – यवतमाळ\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathakrantimorcha.org/galleries/maratha-morcha-sillod-images/", "date_download": "2019-09-17T14:23:46Z", "digest": "sha1:NNC7V2NLHYFESSCXDHUWMBM2D4S6KITS", "length": 2750, "nlines": 75, "source_domain": "www.marathakrantimorcha.org", "title": "मराठा क्रांती मूक मोर्चा – सिल्लोड - Maratha Kranti Morcha", "raw_content": "\nमराठा क्रांती मूक मोर्चा – सिल्लोड\nमराठा क्रांती मूक मोर्चा – सिल्लोड\nमराठा क्रांती मूक मोर्चा – खुल्ताबाद\nमराठा क्रांती मूक मोर्चा – ठाणे\nपहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…\nमराठा दसरा मेळावा, पुणे\nमराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…\nमराठा क्रांती मोर्चा आवश्यक सूचना व आचारसंहिता…\nही वेबसाइट मराठा क्रांती मूक मोर्चाचे उद्दिष्टे, मागण्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवण्यात आली आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आणि न्याय्य हक्काचा लढा देण्यासाठी ही वेबसाइट सर्वोतोपरी मदत करेल. धन्यवाद\nएक मराठा लाख मराठा \nजय जिजाऊ जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.my-ip-is.com/54.190.73.12", "date_download": "2019-09-17T14:36:48Z", "digest": "sha1:K57BQZZK7EODXBXSHVZVN4BH4R5JLWPT", "length": 7106, "nlines": 46, "source_domain": "mr.my-ip-is.com", "title": "माझे आयपी काय आहे, मायप वर आपला पत्ता IPv4 IPv6 दशांश. 54.190.73.12", "raw_content": "\nआयएसपी यादी IPV6 अनुकूलन स्पीड टेस्ट रोमन अंकांमध्ये तुमचा आयपी IPv4 आणि IPv6 पीएचपी सबनेट कॅल्क्युलेटर भौगोलिक स्थान\nव्हीपीएन काय आहेVLAN काय आहेसोशल इंजिनियरिंग अटॅक टाळण्यासाठी 8 मार्गएंटरप्राइज वायरलेस नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी व्हीपीएन वापरणेलिंकिज़ डब्ल्यूआरटीएक्सएनएक्सजी वायरलेस जी ब्रॉडबँड राउटर सुरक्षित करणे\nया आयपी पत्त्याची पूर्वी शोध घेण्यात आली आहे:\nआपला आयपी पांढर्या सूचीत घेण्यासाठी फक्त तांत्रिक व्यक्ती किंवा मुलीसह सामायिक करा. आपल्या आयपी सामायिक करण्यासाठी फक्त बटनांपै��ी एकावर क्लिक करा.\nLOC पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nजीपीएस अक्षांश निर्देशित करते: 45.5235 (45 ° 31 '24.6 \") रेखांश: -एक्सNUMएक्स (-122.676 ° 122' 40\").\nवापरलेले उपकरण एक आहे नावासह , (चालू), वर चालत आहे. वापरलेला ब्राउझर आहे आवृत्ती by .\nमाझे आईपी काय आहे\nमायप वर आईपी आयपी तुमचा पत्ता IPv4 IPv6 दशांश\nमाझे आयपी ipxXX काय आहे\nआपला आयपी पत्ता 54.190.73.12 आहे. माय-ip-is.com शोधण्याकरिता सुलभ असू शकते आयपी पत्तेशोधण्यासाठी, भौगोलिक स्थान आयपी अॅड्रेस, प्रॉक्सी तपासणी, ईमेल ट्रेसिंग आणि ब्लॅकलिस्ट चेक. नवीनः आमच्याबरोबर इंटरनेटची स्पीड तपासा स्पीड टेस्ट.\nरोमन अंकांमध्ये आपली आयपी जाणून घेऊ इच्छिता आपली तपासणी करा रोमन अंक IP.\nमाझे आईपी काय आहे in रोमन अंक.\nआयपी पत्ता काय आहे\nइंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस (किंवा आयपी ऍड्रेस / मायिप) हा एक अद्वितीय पत्ता आहे जो स्वतःला ओळखण्यासाठी आणि आयपी नेटवर्कमधील इतर डिव्हाइसेससह संप्रेषण करण्यासाठी वैयक्तिक संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोन सारख्या डिव्हाइसेसचे संगणन करतो. आयपी नेटवर्कशी कनेक्ट केलेले कोणतेही डिव्हाइस नेटवर्कमध्ये एक अनन्य आयपी पत्ता असणे आवश्यक आहे. एखादे IP पत्ता रस्त्याच्या पत्त्याशी किंवा टेलिफोन नंबरशी संबंधित आहे ज्याचा वापर एखाद्या विशिष्ट घटकास ओळखण्यासाठी केला जातो. आज आयपी पत्त्यांच्या दोन आवृत्त्या आहेत, तथापि आपला संगणक नेहमी इंटरनेटशी संप्रेषण करण्यासाठी एक पत्ता वापरत आहे. त्यांना IPV4 आणि IPV6 (आयपी आवृत्ती 4 आणि आयपी आवृत्ती 6).\nआयपी चिकन - काय आहे मायिप पत्ता माझे आयपी: 54.190.73.12 आहे. आपला आयपी शोधा.\nमाय-आईपी / माझे आईपी आणि मायिप, मायिप अनुकरणीय आहेत.\nया आयपी - 54.190.73.12 बद्दल भौगोलिक स्थान माहिती\nLOC: पोर्टलँड युनायटेड स्टेट्स\nआरईजीः ओरेगॉन अमेरिका / लॉस एंजेलिस\nमाझे काय आहे आयपी पत्ता माझे आयपी हे आहे: 54.190.73.12 आपले आयपी तपासा.\nमाय-ip-is.com ही एक सेवा आहे जी आपला IP पत्ता आणि काही अधिक माहिती प्रदान करते.\nआयपी पत्त्यांवर अधिक जाणून घ्या माझे आईपी आहे विकीपीडियावर. अधिक DNS साधने वर आढळू शकते MXcorrect.com\nमाझे आईपी सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे पहा मायइप मुख्यपृष्ठ भाषा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Day_View", "date_download": "2019-09-17T15:51:19Z", "digest": "sha1:IDHDDTCBJMDHTYIFJEPV3XP6646DOABJ", "length": 2883, "nlines": 60, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Day View - Wiktionary", "raw_content": "\n(FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :दिवसावार दृष्य\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २००९ रोजी १५:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/accident-of-devotees-returning-from-kumbh-mela-three-killed/", "date_download": "2019-09-17T14:54:24Z", "digest": "sha1:ITYZ67A4SBR4QZY5CK4GNQMYSJAFSP3N", "length": 11947, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुंभमेळ्याहून परतताना भाविकांच्या बसला अपघात; तीन ठार | Dainik Prabhat", "raw_content": "\nकुंभमेळ्याहून परतताना भाविकांच्या बसला अपघात; तीन ठार\nजबलपूर – कुंभमेळ्याहून नागपूरला परत येत असताना बसला झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 39 जण जखमी झाले आहेत. हा अपघात कुंभमेळ्याहून जबलपूरमार्गे येणाऱ्या बसला पहाटे चारच्या सुमारास घडली. बस ओढ्यामध्ये पडल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\nराहूल सेन (वय 20), मुरत लाल (24, दोघे रा. नागपूर) आणि रामू पाल (22, रा. चित्रकुट, उत्तर प्रदेश) अशी मृत्यांची नावे आहेत. बसमधील प्रवासी कुंभमेळ्याला गेले होते, ते प्रयागराजहून नागपूरला येत होते. या अपघातामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून चालकाचा तोल सुटल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस पुढील तपास करत असून तपासाअंती नेमके कारण स्पष्ट होईल.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमध्य प्रदेशमधील जबलपूरजवळील करोंदा नाल्यात ही बस अचानक उलटली आणि अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच याठिकाणी पोलीस दाखल झाले. तसेच रुग्णवाहीका मागवण्यात आल्या. यानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बसमधील भाविकांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. ही बस करोंदा नाल्याच्या पुलावरून खाली पडल्याने तिला क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. अपघात झाला तेव्हा पहाटेची वेळ असल्याने सर्व प्रवासी झोपेत होते. यामध्य�� अनेकांच्या डोक्‍याला मार लागून गंभीर दुखापत झाली आहे.\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nभारतीय हवाई दलाला मिळाला इस्रायलकडून स्पाइस-2000 बॉम्ब\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एनएसजी कमांडोची सुरक्षा नाकारली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव\nविंग कमांडर अंजली सिंग बनल्या पहिल्या महिला सैन्य मुत्सद्दी\nपंतप्रधान मोदींनी झाकीर नाईकच्या हस्तांतराची मागणी केली नाही\nराजस्थानमध्ये बसपाच्या सर्व आमदारांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश\nकार्यकारी भांडवल कर्जासाठी बॅंकांचे विमा संरक्षण 90 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ\nकर्नाटकात डीआरडीओच्या मानवरहित विमानाला अपघात\nचाकण-तळेगाव दाभाडे रस्त्या “खड्ड्या’त\nचिखल तुडवत स्मशानभूमीत जाण्याची वेळ\nजलसंपदा आणि गृहनिर्माण खात्याच्या मंत्र्यांना नोटीस\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nपूर नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक दाखल\nजाणून घ्या आज (17 सप्टेंबर ) दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\nगुन्हे शाखेने संगणक अभियंत्याचा लॅपटॉप अर्ध्या तासात मिळवून दिला\nगवळ्यांचे आर्थिक आर्थिक बजेट कोलमडले\nमाणसे सांभाळता न येण्याचा दोष आमच्या माथी नको\nहर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल बिकट\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nवाहतूक पोलिसांनी चक्क बैलगाडीलाच केला दंड\nपक्षाने मेगा भरती बंद केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा\nबारामतीत काय 370 लागू आहे का\n‘मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त देशहित पवारसाहेबांना कळते’\nशिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजेंचा भाजप प्रवेश- नवाब मलिक\nनेते भाजपात अन्‌ कार्यकर्ते कॉंग्रेस भवनमध्ये\nमहाजनादेश यात्रेपुर्वीच सातारकरांना बुरे दिन\nमहाजनादेश यात्रा : ‘त्या’प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\n#व्हिडीओ : कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणारे पोस्टर्स\nशिरूर, आंबेगावात उपद्रवमूल्यांचा प्रादुर्भाव होणार\nशाहू महाराजांच्या आशिर्वादाशिवाय मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश\nहर्षवर्धन पाटील यांची राजक��य वाटचाल बिकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/featured/contact-lost-with-chandrayaan-2-lander/124152/", "date_download": "2019-09-17T14:14:27Z", "digest": "sha1:Y6Z6KO4QAMPXQRWC3W4GCJK7OBFAM7AN", "length": 42279, "nlines": 118, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Contact lost with chandrayaan 2 lander", "raw_content": "\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nघर फिचर्स चंद्र आहे साक्षीला\nचंद्रापासून एवढे जवळ, तरीही दूऽऽरच \nविक्रम लँडरचा भूमीवरील नियंत्रण कक्षाबरोबरचा संपर्कच तुटला आणि सर्वजण सुन्न झाले. पंतप्रधानांसह भारतीय अंतराळ संशोधन केंद्रातील (म्हणजे इस्रोतील) वैज्ञानिक, ज्या कक्षातून या सार्‍या घटनांचे चित्रण डोळ्यात प्राण आणून मोठ्या उत्सुकतेने आणि अपेक्षेने बघत होते, तेथे एकच भयाण शांतता पसरली. सर्वजणच काही काळ सुन्न झाले. सार्‍या वातावरणावरच निराशेचे सावट पडलेे. मात्र मिळालेले यशही काही कमी नाही. निराश होऊ नका, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना धीर दिला. देशातील विविध पक्षांच्या नेत्यांनीही तसेच धीर देणारे संदेश पाठवले. यावरूनच ‘चांद्रयान-२’ या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित होते.\nमध्यरात्रीनंतर शनिवार सुरू झाल्यावर भारतातील नव्हे, तर सार्‍या जगातील वैज्ञानिकांचे आणि सर्वसामान्य भारतीयांचेही लक्ष एकाच गोष्टीकडे लागले होते. चांद्रयान-2 चे विक्रम लँडर, म्हणजे अवतरण यान व्यवस्थित चंद्रावर उतरते का याकडे. भारताच्या अंतराळातील अविस्मरणीय ठरू शकणारा क्षण आता काही वेळच दूर होता.\nशनिवारी पहाटे १ वाजून 38 मिनिटे … चंद्राभोवती फेर्‍या घालणार्‍या विक्रम लँडरने भ्रमणाचा वेग कमी करून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची क्रिया सुरू केली होती. त्याला आपला वेग सेकंदाला सहा किलोमीटर (म्हणजेच ताशी 21000 कि.मी.) वरून सेकंदाला केवळ दोन मीटर (म्हणजे ताशी साधारणपणे सात कि.मी.) पर्यंत कमी करायचा होता आणि त्यासाठी कालावधी होता फक्त 15 मिनिटांचा. एवढ्या अल्प कालावधीत हे काम पार पाडणे तसे अवघड परीक्षेचे नव्हे अग्निपरीक्षेचच होते. आणि त्यामुळेच सारेजण डोळ्यात प्राण आणून ते थरारक दृश्य बघत होते. 12 मिनिटांचा काळ व्यवस्थित पार पडला होता आता.. केवळ तीन मिनिटेच बाकी होती. त्यानंतर …\nपण … नेमके त्यावेळीच घडू नये ते घडले विक्रम लँडरचा भूमीवरील नियंत्रण कक्षाबरोबरचा संपर्कच तुटला आणि सर्वजण सुन्न झाले. पंतप्रधानांसह भारतीय अंतराळ संशोधन केंद्रातील (म्हणजे इस्रोतील) वैज्ञानिक, ज्या कक्षातून या सार्‍या घटनांचे चित्रण डोळ्यात प्राण आणून मोठ्या उत्सुकतेने आणि अपेक्षेने बघत होते, तेथे एकच भयाण शांतता पसरली. सर्वजणच काही काळ सुन्न झाले. सार्‍या वातावरणावरच निराशेचे सावट पडलेे. मात्र मिळालेले यशही काही कमी नाही. निराश होऊ नका, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना धीर दिला. देशातील विविध पक्षांच्या नेत्यांनीही तसेच धीर देणारे संदेश पाठवले. यावरूनच या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित होते.\nचांद्रयान-2 या मोहिमेचे यशापयश अवलंबून होते, केवळ ती पंधरा मिनिटांवर. आणि ती पंधरा मिनिटे म्हणजे आपली भ्रमणकक्षा सोडून विक्रम अवतरणयान-लँडरच्या प्रत्यक्ष चंद्रावर अवतरणापर्यंतचा कालावधी. कारण याच काळात लँडरच्या वेगामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात बदल करायचा होता. आणि त्यामानाने हा कालावधी अतिशय अल्प होता. त्यामुळेच इस्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांनी या पंधरा मिनिटांचे वर्णन ‘ती अत्यंत खडतर असतील’ असे केले होते. सोमवारी चांद्रयानाच्या ऑर्बिटर पासून विक्रम लँडर अलग करण्यात वैज्ञानिकांना यश आले होते आणि त्यामुळेच अपेक्षा उंचावल्या होत्या.\nत्याबाबत बोलताना तेव्हा माधवन म्हणाले होते, लँडर प्रत्यक्ष चंद्रावर उतरण्याआधीची 15 मिनिटे अतिशय महत्त्वाची असतील. कारण ही सारी प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि म्हणूनच खूप अवघड आहे. त्यावरच सारेकाही, म्हणजे मोहीमेचे यशापयश, अवलंबून असणार आहे. इस्रोचे सध्याचे प्रमुख शिवन यांनी तर या पंधरा मिनिटांबाबत बोलताना ही पंधरा मिनिटे आमच्यासाठी अतिशय घाबरवून टाकणारी -टेरिफाइंग- अगदी भीतीदायक पंधरा मिनिटे, असतील असे म्हटले होते.\n… आणि… त्यांची दुर्दैवाने त्यांची ती भीती खरी ठरली.\nहे तज्ज्ञ असे म्हणत होते त्यालाही कारणे होती. एकतर अलीकडेच या वर्षी एप्रिल महिन्यात, इस्रायलने अशा प्रकारे चंद्रावर लँडर उतरवण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अयशस्वी ठरला होता. चंद्रावर अवतरण ही प्रक्रिया अवघड मानली जाण्यालाही कारण आहे. आजवर 38 वेळा असे प्रयत्न करण्यात आले आहेत आणि त्यापैकी 20 वेळाच ते यशस्वी झाले आहेत. अमेरिका, रशिया आणि चीन यांनी चंद्रावर लँडर उतरवून त्यातून बाहेर पडून फिरणार्‍या गाडीचा म्हणजे, भ्रमणयानाचा अर्थात रोव्हरचा प्रयोग यशस्वी केला आहे. भारताला या प्रयत्नामध्ये यश मिळाले असते, तर तो चंद्रावर अवतरणयान उतरवण्यात यश मिळवणारा भारत चौथा देश ठरला असता. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून तेथील परिस्थितीची भ्रमणयानाद्वारे पाहणी करणारा भारत हा पहिलाच देश ठरला असता.\nपण ते यावेळी तरी शक्य झालेले नाही. अर्थात अशा अवघड मोहिमांमध्ये हे गृहीतच धरलेले असते आणि त्यामुळे नेमके काय चुकले हे शोधून काढून, तशा चुका होणार नाहीत, अशी खात्री करून घेऊन, अधिक काटेकोरपणे नवी मोहीम आखणे, एवढी एकच गोष्ट वैज्ञानिकांना ठाऊक असते. भारतीय वैज्ञानिक आता त्या तयारीला लागलेही असतील अर्थात असा हा पहिलाच प्रसंग नाही हेही खरेच.\nभारताच्या चांद्रयान मोहिमेला सुरुवात तशी फार पूर्वीपासून, म्हणजे 1990 मध्ये आपण जिओसिंक्रोनिअल लाँचिंग व्हेइकल-जीएसएलव्ही – प्रकल्प हाती घेतला तेव्हापासून झाली होती, असे म्हटले, तर ते वावगे होणार नाही. त्यापूर्वी काही वर्षे आपण आर्यभट्ट उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडून अंतराळ क्लबात स्थान मिळवले होते. पण तेवढ्याने आपल्या शास्त्रज्ञांना समाधान वाटणे शक्य नव्हते. पोलर लाँच व्हेइकल आपण सहज प्रक्षेपित करू शकत होतो. पण त्याची क्षमता केवळ 1750 कि.ग्रॅ. वजन नेण्याची होती. उलट जीएसएलव्हीची वजन वाहून नेण्याची क्षमता 4000 ते 8000 किलोग्रॅम एवढी असते. जीएसएलव्ही-तीन व्हेइकल पृथ्वीच्या विषुववृत्तापासून 35000 कि.मी. उंचावर जाऊ शकते. आणि त्याच्या भ्रमणकक्षेमध्ये मोठी वाढही करावी लागते.\nइ. स. 2000 मध्ये या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते आणि 2008 मध्ये या मोहिमेसाठी रशियाबरोबरच्या चांद्रयान-2 या मोहिमेला पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला होता. 2009 मध्ये भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही बरोबरच चांद्रयान-2 मोहिमेचे काम रशियाच्या सहकार्याने सुरू करण्यात आले होते. रशिया त्यासाठी भारताला अवतरणयान- लँडर पुरवणार होता. पण नंतरच्या काळातच रशिया आणि चीनने सहकार्याने आखलेली मोहीम अयशस्वी ठरली आणि रशियाने त्यावर आम्हाला अपयश का आले यावर संशोधन करायचे आहे, असे सांगितल्याने अवतरणयान पुरवण्यास उशीर होऊ लागला. त्यामुळे संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरूनच ही मोहीम पार पाडायची असे ठरवण्य���त आले. ती जबाबदारी अर्थातच भारतीय वैज्ञानिकांवरच आली.\nमोहिमेत 15 एप्रिल 2010 रोजी घेण्यात आलेल्या चाचणीत, रॉकेटमध्ये बिघाड झाल्याने, प्रयोग फसला आणि मोठे नुकसान होऊन हा प्रकल्प काही वर्षांनी मागे गेला. या चांद्रयान-2 मोहिमेमध्ये ज्या जीएसएलव्ही मार्क 3 चा उपयोग करण्यात आला, त्याची चाचणी 5 जून 2017 रोजी घेण्यात आली आणि ती यशस्वीही झाली होती. त्यामुळेच चांद्रयान-2 मोहिमेला वेग आला होता.\nतसे पाहिले तर यावरील काम भारतात साधारण 25 वर्षे सुरू होते. त्या काळात 11 उड्डाणे आणि विविध घटकांच्या 200 चाचण्या घेतल्या गेल्या होत्या. या फसलेल्या प्रयत्नानंतरही भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक मार्क तीन-जीएसएलव्ही एम 3-बाबतचे काम सुरूच राहणार आहे. कारण त्याचा भावी काळात मानवाला अंतराळात धाडण्याच्या इस्रोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मोठा उपयोग होणार आहे. मानवाला अंतराळात धाडण्याच्या या प्रकल्पाचे नामकरण, गगनयान मिशन 2021, असे करण्यात आले आहे. त्याला अर्थातच उशीर होण्याची शक्यता आहे.\nचांद्रयान- 2 चे मुख्य घटक ऑर्बिटर म्हणजे कक्षेत फिरणारे यान, विक्रम अवतरणयान (लँडर) आणि प्रज्ञान रोव्हर असे होते. अवतरणयानाला आपल्या अवकाश संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले होते. प्रक्षेपणाची नियोजित तारीख खरे तर 15 जुलैही होती. पण प्रक्षेपणाच्या वेळेआधी तासभरच जीएसएलव्ही मार्क तीन या रॉकेटमध्ये हेलियम गळती होत असल्याचे आढल्यामुळे त्याचे प्रक्षेपण लांबवण्यात आले होते. त्यानंतर 22 जुलै रोजी दुपारी दोन वाजून 42 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण झाल्यानंतर अवकाशात गेल्यानंतर रॉकेटचा सर्वात वरचा भाग वेगळा झाला. आणि त्यातील वजनदार ऑर्बिटर (वजन 2379 कि.ग्रॅ.). त्यामध्येच असलेल्या विक्रम अवतरणयान (वजन 1471 कि.ग्रॅ.) आणि प्रज्ञान भ्रमणयान (वजन 27 कि. ग्रॅ.) यांच्यासकट बाहेर पडला. रॉकेटपासून वेगळा झाल्यानंतर ऑर्बिटर पृथ्वीभोवती 169 बाय 45,475 कि.मी.च्या कक्षेत फिरू लागला. त्यानंतर त्याची भ्रमणकक्षा वाढवण्याचा, त्याच्या ऑर्बिटरेझिंगचा, टप्पा अत्यंत महत्त्वाचा होता. कारण त्याकाळातच तो नादुरुस्त होण्याची जास्त शक्यता असते. या टप्प्यात ऑर्बिट रेझिंग 40,000 कि. मी. अंतरापासून एक लाख कि.मी. पर्यंत करायचे होते, म्हणजे भ्रमणकक्षेत मोठीच वाढ करायची होती. ती योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी साधारण 22 दिवसांचा कालावधी लागला.\nपृथ्वीभोवती फिरताना ऑर्बिटरने एकूण पाच अत्यंत अवघड क्रिया पार पाडल्या होत्या. आणि त्यानंतर तो चंद्राकडे निघाला होता. तो टप्पादेखील सहा दिवसात यशस्वीपणे पार पडला. आता चंद्राच्या कक्षेत गेल्यावर ऑर्बिटरची भ्रमणाची कक्षा कमी करण्याची ऑर्बिट रिड्यूसिंगची-आवश्यकता होती. विक्रम अवतरणयान- लँडर, ऑर्बिटायरपासून वेगळा होऊन चंद्रावर अलगद उतरायची म्हणजे सॉफ्ट लँडिंगची तयारी करू लागला. हे सॉफ्ट लँडिंग म्हणजे लँडरच्या आतील तांंत्रिक उपकरणांना तसेच रोव्हरला, कोणत्याही प्रकारे धक्का बसणार नाही, अशा प्रकारे उतरणे. सोमवारी विक्रम अवतरणयान -लँडर, हे चंद्राभोवती फिरणार्‍या ऑर्बिटर पासून वेगळे झाले. हे काम अतिशय अवघड होते, पण ते यशस्वीपणे पार पाडण्यात यश आले, हे महत्त्वाचे. कारण चंद्रावर प्रत्यक्ष उतरण्याआधीची ही अत्यंत महत्त्वाची पायरी होती.\nया दरम्यानच्या यानाच्या भ्रमण कक्षेतील बदलांची नोंद अशी होती. 24 जुलैला ही कक्षा 169 बाय 45163 एवढी करण्यात आली. 26 जुलैला यान 251 बाय 54829 कि. मी. च्या दीर्घवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. नंतरची कक्षा सुधारण 29 जुलै रोजी केली गेली, ती कक्षा 276 बाय 71792 एवढी, तर 2 ऑगस्टला 277 बाय 89472 कि. मी. एवढी झाली. ४ ऑगस्टला चंद्रयानाने पृथ्वीची छायाचित्रे टिपली. 6 ऑगस्टला भ्रमणकक्षा 276 बाय 142975 कि.मी. झाली. 14 ऑगस्टला यान चंद्राच्या कक्षेत पाठवण्यासाठी आवश्यक पृथ्वीभोवतीची कक्षा त्याने प्राप्त केली. 22 ऑगस्टला चंदाच्या कक्षेत गेल्यानंतर चांद्रयान दोनने घेतलेले चंद्राचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. 26 ऑगस्टला आणखी काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली. 28 ऑगस्ट रोजी चांद्रयान-2 ची चंद्राभोवतीची तिसरी कक्षा सुधारणा केली केली. यावेळी चांद्रयान -2 चंद्राभोवतीच्या 124 बाय 164 कि. मी. च्या कक्षेत दाखल झाले होते. एक सप्टेंबरला पुन्हा एकदा कक्षेत सुधारणा करण्यात आली आणि यान आणि ते 119 बाय 127 च्या कक्षेत गेले. 2 सप्टेंबर रोजी विक्रम अवतरणयान चंद्रयानातून अलग झाले. हा एक महत्त्वाचा टप्पा पार पडल्याने उमेद वाढली होती. दुसर्‍याच दिवशी पृथ्वीभोवती फिरताना ऑर्बिटरने एकूण पाच अत्यंत अवघड क्रिया पार पाडल्या होत्या. आणि त्यानंतर तो चंद्राकडे निघाला होता. तो टप्पादेखील सहा दिवसात यशस्व��पणे पार पडला. आता चंद्राच्या कक्षेत गेल्यावर ऑर्बिटरची भ्रमणाची कक्षा कमी करण्याची ऑर्बिट रिड्यूसिंगची-आवश्यकता होती. विक्रम अवतरणयान-लँडर, ऑर्बिटरपासून वेगळा होऊन चंद्रावर अलगद उतरायची म्हणजे सॉफ्ट लँडिंगची तयारी करू लागला. हे सॉफ्ट लँडिंग म्हणजे लँडरच्या आतील तांंत्रिक उपकरणांना तसेच रोव्हरला, कोणत्याही प्रकारे धक्का बसणार नाही, अशा प्रकारे उतरणे. सोमवारी विक्रम अवतरणयान-लँडर, हे चंद्राभोवती फिरणार्‍या ऑर्बिटरपासून वेगळे झाले. हे काम अतिशय अवघड होते, पण ते यशस्वीपणे पार पाडण्यात यश आले, हे महत्त्वाचे. कारण चंद्रावर प्रत्यक्ष उतरण्याआधीची ही अत्यंत महत्त्वाची पायरी होती.\nचांद्रयानाच्या कक्षेत पहिली सुधारणा केली गेली होती आणि ते 104 बाय 128 कि. मी. कक्षेत गेले. विक्रम अवतरणयानाच्या कक्षेत दुसरी सुधारणा केली गेली आणि ते चंद्राभोवती 35 बाय 101 कि. मी. कक्षेत गेले. त्यानंतरचा काळ दीर्घ प्रतिक्षेचाच होता, अवतरणयानाला उतरवण्यासाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशातील दोन विवरांमधील जागा निश्चित करण्यात आली होती. पण नक्की कोठे उतरायचे हा निर्णय अवतरणयान संगणकाच्या मदतीने घेणार होते.\nविक्रम अवतरणयान चंद्राभोवती फिरू लागल्यानंतर त्यातील कॅमेरे सुरू झाले होते आणि त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो घेण्याचे काम त्याने सुरू करून ते पृथ्वीवरील तळाकडे पाठवण्यास सुरुवात केली होती. कारण पृथ्वीवरून चंद्रावर उतरण्यासाठी कोणत्या जागा योग्य आहेत हे त्या फोटोंवरूनच निश्चित करण्यात येऊन ती माहिती लँडरला कळवण्यात आली होती. त्यानंतर विक्रम अवतरणयानातील संगणक त्या फोटोंशी पडताळणी करून, त्यांनी सुचवलेल्या जागेशी जास्तीत जास्त मिळतीजुळती जागा नक्की करणार होते. ही खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि आजवर ती कुणीच उपयोगात आणलेली नाही त्यामुळे यशस्वीपणे विक्रम लँडर चंद्रावर उतरले तर तो अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग ठरणार होता. कारण त्यावेळी पृथ्वीवरून कोणत्याही प्रकारचे नियंत्रण करण्यात येणार नव्हते.\nपरंतु विक्रम अवतरणयानाचा संपर्कच तुटल्यामुळे सारेच संपले. प्रज्ञान भ्रमणयानाला चंद्रावर उतरण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे त्याच्यावर सोपवण्यात आलेली नियोजित कामेही होऊ शकणार नाहीत. एक गोष्ट मात्र लक्षात घेण्याजोगी आहे. ती म्हणजे शिवन यांनी असे म्हटले आहे की, विक्रम अवतरणयानाचा संपर्क तुटला असला, तरी तो पुन्हा प्रस्थापित होण्याची शक्यताही आहे. शास्त्रज्ञांना तशी आशा आहे. बघू या काय होते ते.\nपृथ्वीभोवती फिरताना ऑर्बिटरने एकूण पाच अत्यंत अवघड क्रिया पार पाडल्या होत्या. आणि त्यानंतर तो चंद्राकडे निघाला होता. तो टप्पादेखील सहा दिवसात यशस्वीपणे पार पडला. आता चंद्राच्या कक्षेत गेल्यावर ऑर्बिटरची भ्रमणाची कक्षा कमी करण्याची ऑर्बिट रिड्यूसिंगची-आवश्यकता होती. विक्रम अवतरणयान-लँडर, ऑर्बिटरपासून वेगळा होऊन चंद्रावर अलगद उतरायची म्हणजे सॉफ्ट लँडिंगची तयारी करू लागला. हे सॉफ्ट लँडिंग म्हणजे लँडरच्या आतील तांंत्रिक उपकरणांना तसेच रोव्हरला, कोणत्याही प्रकारे धक्का बसणार नाही, अशा प्रकारे उतरणे. सोमवारी विक्रम अवतरणयान-लँडर, हे चंद्राभोवती फिरणार्‍या ऑर्बिटर पासून वेगळे झाले. हे काम अतिशय अवघड होते, पण ते यशस्वीपणे पार पाडण्यात यश आले, हे महत्त्वाचे. कारण चंद्रावर प्रत्यक्ष उतरण्याआधीची ही अत्यंत महत्त्वाची पायरी होती. पण अपेक्षेनुसार नंतरच्या प्रक्रिया पार पडल्या नाहीत.\n‘चांद्रयान-1’ हे 22 ऑक्टोबर 2008 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते आणि याच मोहिमेमध्ये 14 नोव्हेेंंबर रोजीच्या निरीक्षणाने चंद्रावर पाणी असल्याचा शोध लागला होता. त्योळी चंद्राचे मॅपिंगही करण्यात आले होते. 28 ऑगस्टला ही मोहीम पूर्ण झाली होती.\nचांद्रयान-2 या मोहिमेत विक्रम अवतरणयानातून बाहेर पडणार्‍या प्रज्ञान भ्रमणयानाची कामे निश्चित करण्यात आली होती ती अशी, चंद्राच्या पृष्ठभागावरील खनिजे-मिनरल्स आणि रसायने-केमिकल्स घटकांची चाचणी करणे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पुरातन खडक आणि ज्वालामुखीच्या विवरांवरून चंद्राचा इतिहास समजू शकेल. तेथील अश्मास्थी-फॉसिल्स वरून सूर्यमालेतील सुरुवातीच्या जीवनावर प्रकाश पडू शकेल. प्रज्ञान भ्रमणयानात पुढील उपकरणे वापरण्यात येणार होती. 1) लेझर इन्ड्यूस्ड स्पेक्ट्रॉस्कोप (एल.आय.बी.एस.)़ हा बंगळुरुच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आला होता आणि त्याचे काम अवतरण स्थळाजवळील घटकांची ओळख पटवणे हे होते. आणि 2) अल्फा पार्टिकल इंड्यूस्ड एक्स रे स्पेक्ट्रोस्कोप (ए.पी.आय.एक्स.एस.) हा अहमदाबादच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आला होता. त्याचे काम अ��तरण स्थळावरील घटक कोणत्या द्रव्यांनी तयार झाले आहेत, हे तपासण्याचे होते, आता हे सारे नव्यानेच सुरू करावे लागणार आहे, अर्थात यावेळच्या अनुभवाचा त्यासाठी मोठा उपयोग होईल, हे वेगळे सांगायला नको.\nएक लक्षणीय बाब अशी की या मोहिमांबाबत सामान्य लोकांचे कुतूहल वाढत असल्याचे दिसल्याने बॉलीवूडमध्ये ‘मिशन मंगळ’ नावाचा चित्रपटही बनवण्यात आला होता. त्याचे कथानक अशा यानांच्या अनुभवावरच आधारलेले होते. प्रकल्पाला अपयश आल्याने शिक्षा म्हणून एका वैज्ञानिकाची बदली या प्रकल्पासाठी करण्यात येते आणि त्यात मोठ्या परिश्रमाने तो कसे यश मिळवतो ते दाखवण्यात आले होते. अक्षर कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू अशा कलाकारांचा समावेश त्यात करण्यात आला होता आणि त्याला चांगल्या दिग्दर्शनाची जोड मिळाल्यामुळे प्रेक्षकांना तो आवडला होता आणि त्याला चांगले यश मिळाले होते. लोकांच्या अशा मोहिमांबाबतच्या उत्सुकतेत भर पडण्यासाठी आणि त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानातही वाढ होण्यासाठी अशा चित्रपटांना महत्त्व असतेच…\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nढगांचा ढोल घुमला, मिरवणुकीतला थंडावला\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्ध्वयू\nहा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला\nकारवाईचा केवळ दिखावा नको\nवशीकरणाचे समर्थक आणि वेड्यांचे हॉस्पिटल\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nनिपुण धर्माधिकारी घेऊन येत आहे एक गोड लव्ह स्टोरी\nमुंबईला डायबिटीज आणि टीबीचा विळखा | प्रजा फाऊंडेशन रिपोर्ट\nहे कलाकार सापडले पोलिसांच्या कचाट्यात आणि…\nहर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचंच होतं, उगीच आमच्या नावाने बोंब –...\nराणेंच्या कणकवलीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट\nसतत पडणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत\n‘जन आशीर्वाद यात्रे’ निमित्त युवासेनाप्रमुख नवी मुंबईत\nडोंबिवलीत विमान तळाचे भूमीपुजन करून मनसेचे उपहासात्मक आंदोलन\nहिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती\nस्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2017.blog/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/", "date_download": "2019-09-17T15:19:58Z", "digest": "sha1:MY7J73WOOSMUWSH42K3GPNGCZDGFQ2WH", "length": 18113, "nlines": 69, "source_domain": "digitaldiwali2017.blog", "title": "विशेष लेख – डिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष", "raw_content": "\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\nसंदीप कलभंडे ७ नोव्हेंबर २०१७ ह्या दिवशी रशियन बोल्शेव्हिक राज्यक्रांतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. (त्या काळी रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरले जात असल्यामुळे ही घटना २५ ऑक्टोबर ची म्हणून नोंदली गेली होती. म्हणून ह्या क्रांतीला ऑक्टोबर क्रांती म्हटले जाते.) बोल्शेव्हिक राज्यक्रांतीबद्दल आजवर फारसे अलिप्तपणे बोलले गेलेले नाही. देशोदेशींच्या कम्युनिस्टांमध्ये ही क्रांती हा एक प्रेरणेचा स्रोत … Continue reading एका झंझावाताची शतकपूर्ती →\nहोलोकॉस्ट म्युझियम बघताना आपल्या मनात संताप, दुःख, असहायता, वेदना आणि सुन्नपणा अशा वेगवेगळ्या भावना उमटत राहतात. हे इतकं भयानक वास्तव आहे याची मनाला पुन्हापुन्हा जाणीव करून द्यावी लागते. जेरूसलेममध्ये असलेलं हे म्युझियम बघायला जगभरातून लोक येत असतात. हे सगळे लोक एका समान भावनेनं जोडले जातात. तो काळ रिवांइड करून बदलता आला तर किती बरं असं प्रत्येकाच्या मनात येत असणार...ज्यू लोकांच्या शरीर वैशिष्ट्यांचं वर्गीकरण करून हिटलरनं ज्यू शोधण्यासाठी काही मोजमापं तयार केली होती. म्हणजे डोक्याचा विशिष्ट आकार, उंची, हाडांची रचना हे बघून ज्यूंना शोधून काढण्याची एक पद्धत त्यानं तयार केली होती. त्यासाठी काही उपकरणं तयार केली होती. ती या म्युझियममध्ये मांडलेली आहेत. ती बघताना आपल्या जीवाचा संताप होतो. कुणी माणसाशी असं वागू शकतं हा विचार आपला पिच्छा सोडत नाही.\nस्वनियोजन करून केलेला प्रवास\nही यादी करताना सर्वात कसोटीची गोष्ट असते ती म्हणजे मोह टाळणे. प्रत्येकच गोष्ट आपल्याला बघायची असते. उपलब्ध वेळात इतके सगळे बघणे शक्य नसते. (आमच्या एका स्नेह्यांनी यावर उपाय सुचवला आहे. ते म्हणतात पहिली ट्रिप टूर कंपनीबरोबर करायची आणि त्यांच्या कार्यक्रमानुसार घाईघाईत सर्व पाहून घ्यायचे. मग त्यातले आपल्याला काय नीट पहायचे आहे ते ठरवून परत आपण आखणी करून दुसरी ट्रिप करायची. अर्थात मला हे पटले नाही.) त्यामुळे प्रेक्षणीय स्थळांमध्ये डावे उजवे करावे लागते आणि काळजावर दगड ठेवून काही ठिकाणांना भेटीची योजना न करताच राम राम म्हणावे लागते. काही ठिकाणे अगदी वरवरच्या भेटीची ठेवावी लागतात. (अनेक ठिकाणी प्रत्यक्षात गेल्यावर मात्र अरे अजून इथे रहाण्याचा प्लॅन करायला हवा होता असे हमखास वाटते.)\nआत्मशोधाचा प्रवास: धर्मानंद दामोदर कोसंबींचं ‘निवेदन’\nमद्रासेत आल्यानंतर मात्र अनेक कारणांनी थेट कुशिनारेला जाण्याचा विचार रहित करून धर्मानंदांनी ब्रह्मदेशात जायचं ठरवलं. एक तर पुढल्या खर्चाची मिळवणी होईना, शिवाय, नेमकं ह्याचं काळात मद्रासच्या महाबोधी सभेत सर्व बौद्धांची एकी घडून येऊन, त्यांनी बौद्धाश्रमाची स्थापना केली. तिथं कोसंबींची व्याख्यानं, प्रवचनं होऊ लागली. त्यामुळे, कोसंबींनी तिथेचं राहावं असं त्या मंडळींना वाटू लागलं. ह्याच सुमारास, मद्रासमध्ये राहत असलेल्या काही ब्राम्ही विद्यार्थ्यांनी त्यांना मद्रासमध्ये इतर भिक्षू नसताना एकटे राहण्यापेक्षा म्यानमारला येऊन बौद्ध विहारात अध्ययन करणं अधिक चांगलं असा आग्रह केला मद्रासहून म्यानमारपर्यंत आगबोटीचे भाडे मिळवून देऊ असं वचन दिलं. पर्यायानं, १९०३ च्या ऑक्टोबर महिन्यात कोसंबी मद्रासहून ब्रह्मदेशाकडे रवाना झाले.\nमेरे देस की इडली…..\nतरच्या बारातेरा वर्षांत हाँगकाँग आणि जर्मनीत राहताना, अठरापेक्षाही जास्त पगड देशांना कामासाठी भेटी देताना, संस्कृतींमध्ये मिसळताना मुद्दाम नाही, पण आपोआपच खूप बदललो. जगात आपणच एकमेव महान नाही आहोत, हे अनेक पातळ्यांवर शिकताना खाण्यापिण्याच्या बाबतीतही, मूळ भारतीय शाकाहारी पिंड तसाच ठेवूनही पुष्कळसा उदारमतवादी झालो. आपण कधीही न घेतलेल्या चवींतसुद्धा काही चांगले स्वाद सापडू शकतात हे शिकलो. विशेष करून, हे करताना अफाट मजा आली, त्यातले काही अनुभव मांडीन म्हणतो\nमाझा प्रवास – एका प्रवासाची कहाणी\nभटजींचा आणखी एक मनोरंजक दृष्टिकोन म्हणजे ते वैयक्तिक आचरणाचा कार्यकारणभाव एका प्रकारच्या ‘नैतिक पर्यावरणा’शी लावतात, आणि असे करताना नैसर्गिक पर्यावरणातल्या बाबींचा आधार घेतात. उदाहरणार्थ, बुंदेलखंडातल्या स्त्रियांच्या व्यभिचाराचे कारण हे तिथले ‘पाणी’ आहे, असे त्यांचे मत आहे. हे पाणी ‘पुरुषांना वाईट’ आणि त्यामुळे ‘येथे षंढ फार निपजतात’ असे ते सांगतात. अशा प्रकारे पर्यावरणीय बाबीमुळे निष्पन्न होणाऱ्या षंढत्वाची सांगड त्यांनी नैतिक भ्रष्टतेशी घातली आहे. एकंदरीतच, लैंगिक नीतिमत्तेचा अभाव किंवा एक प्रकारची स्वैर सामाजिक नीतिमत्ता हे भटजींच्या ‘परदेश’-संकल्पनेत महत्त्वाची भूमिका बजावते. उत्तर भारतीय लोकांचा उल्लेख, ते ब्राह्मण असले तरीही, ‘रांगडे’ असा करतात; किंबहुना ‘रांगडे’ आणि ‘दक्षिणी’ ही त्यांनी वापरलेली एक वर्गीकरणात्मक दुविधा आहे.\nTagged ऑनलाइनदिवाळीअंक, गोडसेभटजी, डिजिटलकट्टा, डिजिटलदिवाळीप्रवासविशेष, डिजिटलदिवाळी२०१७, दिवाळीअंक, प्रवासकथा, प्रवासविशेष, मराठीदिवाळीअंक, माझाप्रवास, Digitaldiwali2017, Digitaldiwalitravelspecial, Digitalkatta, journeys, Marathidiwaliissue, onlinediwaliissue, Onlinemarathimagazine, travelstories2 Comments\nइब्न बतुता- एक पुरातन प्रवासी\nइब्न बतुता शिकलेला होता, वेगवेगळ्या समाजांत वावरलेला, लोकांना धरून राहणारा होता, वरिष्ठ कुळातून आलेला हा तरुण त्याच्या ओळखीच्या मुस्लीम जगतात फिरला. जिथंजिथं गेला तिथं त्याला समविचारी लोक भेटले. परंतु पोलो हा व्यापारी होता, त्याचं औपचारिक शिक्षण झालं नव्हतं, त्यानं विचित्र, अनोळखी अशा संस्कृतींचा प्रवास केला. तिथं गेल्यावर त्याला पोशाख करण्याच्या, बोलण्याच्या आणि वागण्याच्या नव्या पद्धती कळल्या. इब्न बतुता स्वतःविषयी, भेटलेल्या लोकांविषयी आणि त्यानं स्वीकारलेल्या पदांविषयी सांगतो तर मार्को पोलो निरीक्षण करून मिळालेली अचूक माहिती सांगण्यावर भर देतो. ते काहीही असलं, तरी सातशे वर्षांपूर्वी आतंरखंडीय प्रवास करणाऱ्या दोन लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आपल्याला वाचायला मिळताहेत हे आपलं केवढं भाग्य\nTagged आद्यप्रवासी, इब्नबतूता, ऑनलाइनदिवाळीअंक, डिजिटलकट्टा, डिजिटलदिवाळीप्रवासविशेष, डिजिटलदिवाळी२०१७, दिवाळीअंक, प्रवासकथा, प्रवासविशेष, मराठीदिवाळीअंक, Digitaldiwali2017, Digitaldiwalitravelspecial, Digitalkatta, journeys, Marathidiwaliissue, onlinediwaliissue, Onlinemarathimagazine, travelstories9 Comments\nडिजिटल दिवाळी २०१७ – प्रवास विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%AE%85%E0%AE%A3%E0%AF%8D%E0%AE%AE%E0%AF%88", "date_download": "2019-09-17T15:48:19Z", "digest": "sha1:H7YME7SEAR4NADALXAXJ6O6MER5BOQHB", "length": 2972, "nlines": 66, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "அண்மை - Wiktionary", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/17757", "date_download": "2019-09-17T15:20:37Z", "digest": "sha1:5XK4LNAUUR7BRV7MHKR56QFLJCDD3DP7", "length": 17613, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलर\nजमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलर\nमनीषा जगदाळे, दीपक थोरात\nसोमवार, 25 मार्च 2019\nलेझर लॅंड लेव्हलर हे एक आधुनिक व अचूक यंत्र आहे, जे जमिनीचे स्वयंचलितरित्या समतलीकरण करते. लेझर ट्रान्समीटर हा जमिनीच्या ०.०१ टक्के ते १५ टक्के उतारापर्यंत\nआजही आपल्याकडे ३५ ते ४० टक्के क्षेत्र पृष्ठभाग\nसिंचन पद्धतीवर अवलंबून आहे. पृष्ठभाग सिंचन पद्धतीमध्ये २५ टक्‍क्यांपेक्षा जास्त पाण्याचा अपव्यय होतो. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जमिनीचा पृष्ठभाग समतल असणे आवश्‍यक आहे. यासाठी लेझर लॅँड लेव्हलर यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो.\nजमीन असमतोल असल्याचे तोटे\nलेझर लॅंड लेव्हलर हे एक आधुनिक व अचूक यंत्र आहे, जे जमिनीचे स्वयंचलितरित्या समतलीकरण करते. लेझर ट्रान्समीटर हा जमिनीच्या ०.०१ टक्के ते १५ टक्के उतारापर्यंत\nआजही आपल्याकडे ३५ ते ४० टक्के क्षेत्र पृष्ठभाग\nसिंचन पद्धतीवर अवलंबून आहे. पृष्ठभाग सिंचन पद्धतीमध्ये २५ टक्‍क्यांपेक्षा जास्त पाण्याचा अपव्यय होतो. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जमिनीचा पृष्ठभाग समतल असणे आवश्‍यक आहे. यासाठी लेझर लॅँड लेव्हलर यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो.\nजमीन असमतोल असल्याचे तोटे\nजमिनीच्या असमतोल पृष्ठभागाचा सिंचन पद्धतीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.\nजमिनीच्या पृष्ठभागाच्या असमान पातळीचा अंकुरण, वाढ आणि उत्पादनावर परिणाम होतो.\nमानवी शक्ती व ऊर्जाचा अधिक प्रमाणात वापर.\nआधुनिक यंत्रांचा वापर करण्यास अडथळा.\nमातीची धूप व पाण्याचा अपव्यय जास्त प्रमाणात.\nमशागत तसेच पिकाच्या वाढीसाठी लागणाऱ्या विविध कामांची गती मंदावते.\nलेझर लेव्हलर जमिनीच्या उंच भागातील माती कमी उंचीच्या भागाकडे अचूक व काटेकोरपणे हलवून जमिनीच्या पृष्ठभागाचे समतलीकरण करण्यासाठी मदत करतो.\nलेझर लेव्हलरमध्ये मुख्यतः लेझर ���मिटर, लेझर सेंन्सर, इलेक्‍ट्रॉनिक आणि हायड्रॉलिक नियंत्रण प्रणाली आणि ड्रॅग बकेट यांचा समावेश असतो.\nलेझर ट्रान्समीटर शेताच्या अशा ठिकाणी ठेवावा, की जेणेकरून लेझर सेंन्सरला प्रकाश झोत मिळण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही. लेझर सेंन्सर व लेझर इमीटरमधील अंतर १०० मीटरपेक्षा जास्त ठेवू नये.\nलेझर ट्रान्समीटर हा जमिनीच्या ०.०१ टक्के ते १५ टक्के उतारापर्यंत काम करू शकतो.\nलेझर सेंन्सर हा ड्रॅग बकेटवर बसवलेला असतो. कंट्रोल पॅनेलच्या मॅन्युअल मोडचा वापर करून बकेटची स्थिती जमिनीच्या आवश्‍यक पातळीनुसार निश्‍चित करावी. बकेटच्या याच स्थितीमध्ये लेसर सेंन्सर लेझर ट्रान्समीटरच्या समपातळीत करून घ्यावा आणि नियंत्रण प्रणाली म्यॅन्युएल मोडमधून स्वयंचलित पद्धतीमध्ये बदलून घ्यावी. या कार्यप्रणालीनुसार लेझर लेव्हलर उंच-सखल भागानुसार माती हलवून जमीन समपातळीत करतो.\nलेझर लॅंड लेव्हलर हे एक आधुनिक व अचूक यंत्र आहे, जे जमिनीचे स्वयंचलितरित्या समतलीकरण करते.\nजमीन समतल असल्यामुळे ओलावा टिकून राहातो. पीक वाढीला फायदा होतो.\nपिकाची उत्पादनक्षमता ३० टक्‍क्‍यांपर्यंत वाढते.\nसिंचनासाठी लागणारे इंधन, विजेची बचत होते.\nसिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची २०-२४ टक्‍क्‍यांपर्यंत बचत होते.\nयंत्र machine सिंचन ओला इंधन\nअन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितच\nशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच युरियाशिवाय शेतीचा विचार केला तरच देशात सेंद्रिय शेतीचा\nमराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ\nचिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक प्रकार असतात.\nखानदेशात मुगाचे दर स्थिर, उडदाच्या आवकेची...\nजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मुगाची आवक व दर स्थिर आहेत.\nपरतीच्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण\nमहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका अधि\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची निर्मिती\nलुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेने लहान मच्छिमार त\nजिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची...लुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी...\nयंत्रांच्या साह्याने सकस गोळीपेंड...नंदूरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके)...\nजलरोधक ई कपड्याची निर्मिती लेसर...भविष्यामध्ये अंगावर वापरता येणाऱ्या उपकरणे,...\nभट्टीशिवायही लेसरने जोडता येईल सिरॅमिक सध्या सिरॅमिकच्या जोडणीसाठी भट्टी किंवा अधिक...\nझेंड्याद्वारे मिळवता येईल ऊर्जा वाऱ्यावर फडकणाऱ्या झेंड्यांनी आजवर अनेकांना...\nट्रॅक्‍टर देखभालीसह अवजारांची निवड...ट्रॅक्‍टरच्या निवडीच्या वेळी जमीनधारणा, मातीचा...\nअतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांनी स्विकारले...खरिपात भात व पुढे डिसेंबरच्या सुमारास भुईमूग अशा...\nभातासोबत मत्स्यशेती करण्याचे तंत्र भात पिकामध्ये साचणाऱ्या पाण्यामध्ये मासेपालन...\nपशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या...\nदेवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण,...नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान...\nहळद पिकातील महिलांच्या कामांसाठी...हळद पिकातील लागवडीपासून काढणीपश्चात कामांतील...\nदुधी भोपळ्यापासून गर, रस निर्मितीदुधी भोपळ्याचे आरोग्यदायी गुणधर्माविषयी अलीकडे...\nसौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल...\nस्वयंचलित सेन्सर मोजेल जमिनीतील ओलावा विज्ञान आश्रम (पाबळ, जि. पुणे) येथील फॅब-लॅबमध्ये...\nट्रॅक्टरची बाजारपेठेची आशादायक वाटचालशेतीमध्ये यंत्र असा उल्लेख जरी झाला तरी आपल्या...\nऊर्जाबचत करणारे सौर वाळवणी यंत्र,...पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी...\nपोषक आहारात हवी फळे, भाज्यांची स्मुदीआरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा...\nपिकानुसार प्लॅस्टिक आच्छादन ठरेल...आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी झाल्याने पिकाची...\nखवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...\nयंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2014/11/blog-post_16.html", "date_download": "2019-09-17T15:00:57Z", "digest": "sha1:G2UCAEKECUG77JQANN3A55H52X5N567P", "length": 7990, "nlines": 50, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: 'वूमन अॅट वर्क लीडरशिप अवॉर्ड'ने श्रीमती वर्षा मधुसूदन सत्पाळकर सन्मानित", "raw_content": "\n'वूमन अॅट वर्क लीडरशिप अवॉर्ड'ने श्रीमती वर्षा मधुसूदन सत्पाळकर सन्मानित\nकॉर्पोरेट एक्सलेन्स अवॉर्ड सोहळा संपन्न\n'वूमन अॅट वर्क लीडरशिप अवॉर्ड'ने श्रीमती वर्षा मधुसूदन सत्पाळकर सन्मानित\nसामाजिक बांधिलकी जपत, उद्योजकता आणि व्यावसायिक यशाबरोबरच उदयोन्मुख उद्योजकांमधील वेगळ्या वाटा धुंडाळणाऱ्या उद्योग समूहांचा आणि त्यातील प्रतिभाशाली उद्योजकांचा सन्मान 'लोकमत कॉर्पोरेट एक्सलेन्स अवॉर्ड' देऊन नुकताच करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात मैत्रेय उद्योग समूहाच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांना 'वूमन अॅट वर्क लीडरशिप अवॉर्ड' देऊन गौरविण्यात आले आहे. सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबईतील आलिशान हॉटेलात रंगलेल्या या शानदार सोहळ्यात राज्याचे उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांच्यासह उद्योग विश्वातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.\nकेवळ वैयक्तिक फायदा न पाहता ग्राहकांचे हित आणि पर्यावरणाचा समतोल हे सामाजिक भान राखत देशाच्या प्रगतीच्या ध्यासाने प्रेरित होऊन धडपडणाऱ्या उद्योगसमूहांची ओळख सर्वदूर पसरविणे, भविष्यात याच ध्यासाने कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लोकमतच्यावतीने 'कॉर्पोरेट एक्सलेन्स अवॉर्ड'चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारांसाठी देशभरातील उद्योगसमूह, कॉर्पोरेट हाउसेसची माहिती, त्यांच्या कार्याचे संशोधन केल्यानंतर विजेत्यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी तज्ञांची निवड समिती नेमण्यात आली होती. ऑनवर्ड टेक्नोलॉजीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक हरीश मेहता हे या पॅनलचे अध्यक्ष होते. विविध उद्योगसमूहातील नेतृत्व, कल्पक, सर्जनशील आणि प्रभावी व्यक्तीमत्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला.\n'दूरदर्शी व सर्वस्पर्शी' या टॅगलाइननुसार विविध उद्योगात यशस्वी कामगिरी करून श्रीमती वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांनी मैत्रेय उद्योग समूहाला नावारूपास आणले आहे. त्यांच्या खंबीर नेतृत्वाची आणि परिश्रमाची दखल घेऊन त्यांना देण्यात आलेला 'वूमन अॅट वर्क लीडरशिप अवॉर्ड' सन्मान निश्चितच अभिमानास्पद आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-39/segments/1568514573080.8/wet/CC-MAIN-20190917141045-20190917163045-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"}