diff --git "a/data_multi/mr/2021-39_mr_all_0307.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0307.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0307.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,340 @@ +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/410-76.html", "date_download": "2021-09-21T09:03:58Z", "digest": "sha1:ERL6FOPA7FHIBE6EWT7F4TVJSRX3UBPO", "length": 8623, "nlines": 63, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 410 कोटी 76 लक्ष रुपये खर्चाचा प्रारुप आराखडा", "raw_content": "\nHomeनागपूरजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 410 कोटी 76 लक्ष रुपये खर्चाचा प्रारुप आराखडा\nजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 410 कोटी 76 लक्ष रुपये खर्चाचा प्रारुप आराखडा\nलघु गट समितीची आमदार सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक\nनागपूर, दि. 18 : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2019-20 या वर्षासाठी सर्वसाधारण , अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना जिल्हा वार्षिक योजनेच्या कमाल आर्थिक मर्यादेनुसार 410 कोटी 76 लक्ष रुपयांचा प्रारुप आराखडा लघु समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तयार करण्यात आला.\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या लघुगट समितीची बैठक आमदार सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, नियोजन विभागाचे उपायुक्त कृष्णा फिरके, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारींगे तसेच अंमलबजावणी यंत्रणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nसर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2019-20 साठी प्रारुप आराखडा तसेच माहे नोव्हेंबर 2018 अखेरपर्यंतचा मासिक प्रगती अहवालाचा यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नोव्हेंबर अखेरपर्यंत 648कोटी 02 लक्ष रुपयाची तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली. त्यापैकी 450 कोटी 92 लक्ष रुपये तरतूद प्राप्त झाली असून विविध अंमलबजावणी यंत्रणांना 336कोटी 40 लक्ष रुपये वितरीत करण्यात आले आहे. वितरीत तरतुदी पैकी 54.75 टक्के खर्च झाला आहे.\nजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त झालेला निधी अंमलबजावणी यंत्रणाने निर्धारित वेळेत खर्च करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना यावेळी अंमलबजावणी यंत्रणांना देण्यात आले. जयंता विभागाने निधीचा विनियोग केला नाही अशा सर्व विभागाने प्रभावीपणे योजनांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.\nअभिनव योजनेअंतर्गत ज्या गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो अशा गावांमध्ये पूरसंरक्षण भिंती बांधण्यात येत असून त्यासोबतच नदी खोली करण्याचा कार्यक्रम राबविल्यास पुराची भिती कमी होईल. यासाठी पायलट प्रकल्प म्हणून नागपूर जिल्ह्यात नदी खोली करणाचा कार्यक्रम तयार करावा, अशा सूचना लघु गट समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी बैठकीत दिल्या.\nजिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे विद्युत देयके थकीत आहेत, अशा सर्व योजना व इतर योजना सौर ऊर्जेवर आणण्यात याव्या. त्यासोबतच शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सौर ऊर्जेवर आणण्याचा कार्यक्रम राबविण्याची सूचना यावेळी करण्यात आली.\nजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उशिरा येणाऱ्या तसेच गैरहजर असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची नोंद घेण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.\nप्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारींगे यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मासिक प्रगती अहवाल तसेच जिल्हा वार्षिक योजना 2019-20 प्रारुप आराखडा तसेच वार्षिक योजनेअंतर्गत पुनर्नियोजन प्रस्ताव सादर केले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-schezwan-fried-idli-recipe-5178697-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T08:30:40Z", "digest": "sha1:PLMXQHVJJNNWIXSVYL363FIPEFYHQFUK", "length": 3662, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Schezwan Fried Idli Recipe | आज तयार करा स्पेशल शेजवान फ्राइड इडली, वाचा रेसिपी... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआज तयार करा स्पेशल शेजवान फ्राइड इडली, वाचा रेसिपी...\nशेजवान फ्राइड इडली एक खुप पॉपुलर इण्डो-चायनीज डिश आहे जी आजकाल लहान मुलांपासुन तर मोठ्या लोकांना देखील खुप पसंत पडते. ही खाण्यात खुप हेल्दी आणि स्वादिष्ट असते कारण यामध्ये हिरव्या भाज्यांच्या वापर केला जातो. शेजवान फ्राइड इडली मुलांच्या टिफिनसाठी खुप चांगला ऑप्शन आहे कारण ही डिश मुलांना खुप आवडते. चला तर मग पाहुया या शेजवान इडलीची स्पेशल रेसिपी...\n- 7-8 रवा इडली बारीक तुकड्यांमध्ये कापलेली\n- 1 बारीक कापलेली शिमला मिर्ची\n- कांद्याची पात बारीक कापलेली\n- 2 कां���े लांब कापलेले\n- 3-4 पाकळ्या बारीक कापलेला लसुन\n- 1 अदरकच्या तुकड्याची पेस्ट\n- शेजवान सॉस 4-5 चमचे\nपुढील स्लाईडवर वाचा... शेजवान इडलीची सोपी कृती...\nआज तयार करा टेस्टी मावा कचोरी, वाचा रेसिपी...\nघरच्याघरी बनवा चटपटीत अंडा चाट, वाचा ही सोपी रेसिपी...\nदुधी भोपळ्यापासुन झटपट तयार करा हा पदार्थ, वाचा रेसिपी...\nझटपट तयार होणारे ब्रेड गुलाब जामुन आणि ब्रेड रोल, वाचा रेसिपी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/all-india-kisan-sabha-aggresive-over-new-agriculrural-laws-warn-thackeray-government-mhds-mhprl-572936.html", "date_download": "2021-09-21T08:35:41Z", "digest": "sha1:FUSPNGTIBZMLI5MNGM3VPFKYKHDEQSJG", "length": 8678, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "केंद्राचे कृषी कायदे लागू करू नका, अन्यथा....; किसान सभेचा ठाकरे सरकारला इशारा – News18 Lokmat", "raw_content": "\nकेंद्राचे कृषी कायदे लागू करू नका, अन्यथा....; किसान सभेचा ठाकरे सरकारला इशारा\nकेंद्राचे कृषी कायदे लागू करू नका, अन्यथा....; किसान सभेचा ठाकरे सरकारला इशारा\nविवादित केंद्रीय कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारने सुरू केलेली संशयास्पद घाईगर्दी तातडीने थांबवा असंही किसान सभेने म्हटलं आहे.\nनवी दिल्ली, 30 जून: केंद्रीय कायद्यांमधील तरतुदी राज्य सरकारने (Maharashtra Government) मागील दाराने महाराष्ट्रात लागू केल्यास कडवा विरोध करू अशी घोषणा किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीने करण्यात आली आली आहे. केंद्र सरकारच्या 3 वादग्रस्त कृषी कायद्यांमध्ये (3 new agriculture law) काही बदल करून, या कायद्यांमधील बहुतांशी तरतुदी राज्यात नव्या कायद्याच्या रूपाने किंवा विद्यमान कायद्यांमध्ये काही बदल करून लागू करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहेत. एकीकडे विवादित केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र मागच्या दाराने या कायद्यांमधील बहुतांश तरतुदी नव्या कायद्याच्या रूपाने महाराष्ट्रात लागू करायच्या, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे हे वर्तन अत्यंत निषेधार्ह आणि संशयास्पद आहे अशी प्रतिक्रिया किसान सभेने दिली आहे. Fake Vaccination: मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्याला बारामतीतून अटक विवादित 3 केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये दिल्लीच्या सीमेवर 500 पेक्षा अधिक शेतकरी संघटनांचा संघर्ष अद्याप सुरू आहे. आंदोलन अधिक व्यापक करत कायदे संपूर्णपणे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनांनी देशव्यापी अभियान सुरू केले आहे. कृषी कायद्यांना होणारा विरोध पाहता सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. राज्यामध्ये सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडीतील तिनही पक्षांनी केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध केलेला आहे. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला सुद्धा या पक्षांनी वेळोवेळी पाठिंबा व्यक्त केलेला आहे. असे असताना, आंदोलन अद्याप संपलेले नसताना व सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठलेली नसताना, महाराष्ट्र सरकार विवादित केंद्रीय कृषी कायद्यांमधील तरतुदी महाराष्ट्रात लागू करण्याची घाई का करत आहे असा सवाल अखिल भारतीय किसान सभेने उपस्थित केला आहे. अ. नक्की कोणते बदल सरकार करू पाहते आहे याबद्दलचा ड्राफ्ट चर्चेसाठी पब्लिक डोमेन मध्ये टाका. सर्व शेतकरी संघटना व शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये विश्वासात घ्या. सर्व स्तरावर व्यापक चर्चा घडवून आणा आणि त्यानंतरच याबाबतचे पुढचं पाऊल टाका अशी मागणी किसान सभा करत आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना, शेतकरी संघटनांना व किसान सभेला विश्वासात न घेता संशयास्पद घाई केली व तीन केंद्रीय कृषी कायद्यांमधील तरतुदी मागच्या दाराने महाराष्ट्रात लागू काढण्याचे संशयास्पद प्रयत्न केले तर त्याचा कठोर प्रतिकार किसान सभा करेल. प्रसंगी राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरेल असा इशाराही किसान सभेने ठाकरे सरकारला दिला आहे.\nकेंद्राचे कृषी कायदे लागू करू नका, अन्यथा....; किसान सभेचा ठाकरे सरकारला इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/bjp-mlc-gopichand-padalkar-again-attack-ajit-pawar/articleshow/84940352.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2021-09-21T08:58:46Z", "digest": "sha1:KKCIEFKGKVKAZUQXROOXOHDLW2P6P7XU", "length": 14683, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Gopichand Padalkar taunts Ajit Pawar: 'अजित पवारांना स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता आहे; त्यांना स्वप्नील लोणकरसारख्या मुलांचं काही पडलेलं नाही' - bjp mlc gopichand padalkar again attack ajit pawar | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'अजित पवारांना स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता आहे; त्यांना स्वप्नील लोणकरसारख्या मुलांचं काही पडलेलं नाही'\nएमपीएससीद्वारे राज्यातील रिक्त ��ागा भरण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्वासनाची आठवण देत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.\nएमपीएससीच्या परीक्षा रखडल्यावरून गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर खरमरीत टीका\nगोपीचंद पडळकर यांची अजित पवारांवर पुन्हा टीका\nएमपीएससीद्वारे रिक्त जागा भरण्याच्या आश्वासनावरून निशाणा\nअजित पवारांना फक्त स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता - पडळकर\n'३१ जुलैपर्यंत एमपीएससीद्वारे राज्यातील रिक्त जागा भरू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले होते. मात्र सभागृहातून बाहेर पडताच लोकसेवा आयोगावरील सदस्यांच्या रिक्त जागा भरू, असे त्यांनी शब्द फिरवले. धडधडीत खोटे बोलत त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली. ३१ जुलै उलटून गेला तरीही एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नाहीत आणि सदस्यांच्याही नियुक्त्या झाल्या नाहीत. राज्यात पुन्हा स्वप्नील लोणकर प्रकरणाची पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा सरकारला आहे काय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फक्त त्यांच्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता आहे काय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फक्त त्यांच्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता आहे काय' असा सवाल आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारला आहे.\nवाचा: 'शिवसेना भवन' फोडण्याची भाषा; शिवसेनेचं भाजपला कडक उत्तर\nमहाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडच्या काळात आमदार गोपीचंद पडळकर यांनी वारंवार पवार कुटुंबीयांवर टीकेची झोड उठवली आहे. एमपीएससीच्या परीक्षा रखडल्याच्या मुद्द्यावरून आमदार पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांना लक्ष्य केले. ते म्हणाले, '३१ जुलैपर्यंत राज्यातील रिक्त जागा एमपीएससीद्वारे भरू, अशी घोषणा त्यांनी सभागृहात केली होती. मात्र सभागृहातून बाहेर पडताच एमपीएससी आयोगावरील रिक्त सदस्यांच्या चार जागा भरू, असा त्यांनी शब्द फिरवला. खोटे बोलत यांनी सभागृहाची दिशाभूल केली. ३१ जुलै उलटून गेला तरीही एमपीएससीची कोणतीही परीक्षा झालेली नाही. तसेच आयोगावरील सदस्यांच्या रिक्त जागाही भरलेल्या नाहीत. त्यामुळे या सरकारला एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत काहीच देणेघेणे नाही, असे वाटते.'\nवाचा: कर्नाटक सरकारच्या एका निर्णयामुळं पुणे-बेंगळुरू हायवेवर वाहतूक कोंडी\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याव�� टीका करताना आमदार पडळकर म्हणाले, 'कदाचित पुन्हा एकदा स्वप्नील लोणकर या होतकरू विद्यार्थ्याने निवडलेला आत्महत्येचा मार्ग आणखी काही विद्यार्थ्यांनी निवडावा, असं या प्रस्थापितांच्या सरकारला वाटतंय काय म्हणूनच अजित पवारांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला नाही. याचा अर्थ ते अधिवेशनातही धडधडीत खोट बोलत होते. या प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोराबाळांच्या आमदारकी, खासदारकीचे पडले आहे. बाकी किती स्वप्नील लोणकर येतील जातील याविषयी त्यांना काहीही पडलेलं नाही.'\nवाचा: राडा होण्याची चिन्हे दिसताच भाजप आमदाराचा 'त्या' वक्तव्यावर खुलासा\nपार्थ पवार - अजित पवार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपुणे-बेंगळुरू हायवेवर वाहनांच्या रांगा; 'हे' आहे कारण महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nरत्नागिरी मासे पकडताना तरुण गेला वाहून; ३० तासानंतर सापडला मृतदेह\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nदेश चन्नींची वर्णी लागल्यावर गांधी कुटुंब निवांत\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nदेश आखाडा परिषदेच्या अध्यक्षांची आत्महत्या शिष्य उत्तराखंड पोलिसांच्या ताब्यात\nसांगली सांगली: जत शहरात भरदिवसा घडलेल्या 'या' घटनेने सगळेच हादरले\nसिनेमॅजिक BBM3:आविष्कारच्या येण्याने उडाला स्नेहा वाघच्या चेहऱ्याचा रंग, नेटकरी म्हणाले...\nअहमदनगर राज्यातील 'या' जिल्ह्यात नियम कडक करण्याच्या सूचना; कठोर कारवाईचा इशारा\nमुंबई मुंबईतील 'त्या' इमारतींच्या गेटवर क्यूआर कोड; आदित्य ठाकरेंची महत्त्वाची सूचना\nमोबाइल Redmi Note 10 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, १ हजारांपेक्षा कमी EMI वर घरी घेवून जा\nफॅशन दिव्यांकानं बोल्ड कपडे घालून मादक अदांनी घायाळ करणाऱ्या श्वेतालाही सोडलं मागे, पाहा Hot Photos\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग अनुष्काला प्रेग्नेंसीनंतर करावा लागला या गंभीर समस्येचा सामना पण न हरता असा काढला तिने मार्ग\nविज्ञान-तंत्रज्ञान बिझनेस वाढवण्यासाठी सत्या नाडेला आणि जेफ बेझॉस कोणती पुस्तके वाचताहेत, जाणून घ्या\nकार-बाइक फक्त १२,���०० रुपयांत घेऊन जा Yamaha ची शानदार स्पोर्ट्स बाइक, बघा EMI किती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/tag/ipl-2021/", "date_download": "2021-09-21T08:42:49Z", "digest": "sha1:UFV6UWP2JCD7GQLBQTJOOX5N72DDF4U5", "length": 6256, "nlines": 151, "source_domain": "marathinews.com", "title": "LatestIPL 2021 News and updates - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nपरदेशी खेळाडूंपुढे मोठे आवाहन\nअखेर आयपीएल पुढील सर्व सामने रद्द\nकोरोनामुळे केकेआर विरुद्ध आरसीबी सामना रद्द\nचेन्नई सुपर किंग्ज संघाने केली नवी जर्सी लाँच\nअर्जुन तेंडूलकर मुंबई इंडियन्स मध्ये झाला सामील\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/08/blog-post_30.html", "date_download": "2021-09-21T09:28:54Z", "digest": "sha1:B3SKF2QHROZBAYT55PSK4VNSAACIFLDK", "length": 8155, "nlines": 78, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "स्व. चव्हाण हे पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करणारे थोर नेते -पालकमंत्री ॲ��. यशोमती ठाकूर", "raw_content": "\nस्व. चव्हाण हे पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करणारे थोर नेते -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nस्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण_\nस्व. चव्हाण हे पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करणारे थोर नेते\nपालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nअमरावती, दि. १ : _महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाचा ठसा उमटवला. त्यांच्या कार्याने पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण झाली व महाराष्ट्र सदोदित देशात अग्रेसर राज्य राहिले आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले._\nयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्राच्या प्रांगणात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन नाशिकहून आभासी पध्दतीने उपस्थित होते. कार्यक्रमाला कुलसचिव दिनेश भोंडे, विभागीय संचालक अंबादास मोहिते, डॉ. संजय खडतकार, डॉ. नारायण मेहरे, पी. के. मोहन, उपकुलसचिव चंद्रकांत पवार, विवेक ओक, आर्कीटेक्ट वर्षा वऱ्हाडे, गणेश खारकर, जयंतराव देशमुख, हरीभाऊ मोहोड आदी उपस्थित होते.\nपालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, स्व. चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास मिळाले, ही माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वापासून आम्हा सर्वांना प्रेरणा, शिकवण मिळत असते. विद्यापीठाच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली.\nयाप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वनौषधींचे उद्यान परिसरात विकसित करण्यात येत असल्याची माहिती श्री. मोहिते यांनी यावेळी दिली.\nश्री. मोहिते यांनी प्रास्ताविक केले. संजय खडसे यांनी आभार मानले. सूरज हेरे यांनी सूत्रसंचालन केले.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1914/", "date_download": "2021-09-21T08:20:12Z", "digest": "sha1:NWSFYXTCXU53SYADLBYFZGLOHRRWGQNM", "length": 4863, "nlines": 105, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-ते पण एक वय असतं........", "raw_content": "\nते पण एक वय असतं........\nमंदार @@ मैत्रीच्या सहवासात\nते पण एक वय असतं........\nते पण एक वय असतं\nसगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं\nते पण एक वय असतं\nहाफ चड्डीत गावभर फिरायचं\nआईची नजर चुकवून डब्यातलं खायचं\nते पण एक वय असतं\nआणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं\nते पण एक वय असतं\nघरी खोटं बोलून पिक्चरला जायचं\nआवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं\nते पण एक वय असतं\nतिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं\nतिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं\nते पण एक वय असतं\nआता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं\nपॅकेजचा विचार करत B.E.ची स्वप्नं पहायचं\nते पण एक वय असतं\nलग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं\nआई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं\nते पण एक वय असतं\nप्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं\nशेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं\nते पण एक वय असतं\nआपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं\nत्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं\nते पण एक वय असतं\nसगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं\nआभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं\nते पण एक वय असतं........\nRe: ते पण एक वय असतं........\nRe: ते पण एक वय असतं........\nते पण एक वय असतं........\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/mumbai-police-increased-security-patrolling-after-sakinaka-rape-murder-case-gst-97-2594811/", "date_download": "2021-09-21T08:58:48Z", "digest": "sha1:VPAU3KYCTWJ44Z36IOUDZJIWAAWDUI6F", "length": 16016, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mumbai Police Increased Security Patrolling After Sakinaka Rape-Murder Case | साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुंबई पोलिसांचा निर्णय; महिलांसाठी मुंबई अधिक सुरक्षित करण्यासाठी...", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\nसाकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुंबई पोलिसांचा निर्णय; महिलांसाठी मुंबई अधिक सुरक्षित करण्यासाठी…\nसाकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुंबई पोलिसांचा निर्णय; महिलांसाठी मुंबई अधिक सुरक्षित करण्यासाठी…\nसाकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून सोमवारी काही महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आले आहेत.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nसुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत CCTV कॅमेऱ्यांचं जाळं वाढवण्यात आलं आहे. (फोटो-प्रातिनिधिक)\nसाकीनाका बलात्कार प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. दरम्यान, आता या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी काही कडक पावलं उचलली आहेत. मुंबई पोलिसांकडून सोमवारी (१३ सप्टेंबर) काही महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आले आहेत. शहरातील रेल्वे स्थानकं, महिलांची सार्वजनिक स्वच्छतागृहं आणि निर्जन क्षेत्रांच्या बाहेर सुरक्षा आणि रात्रीची गस्त वाढवण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी जारी केले आहेत. मुंबईतील साकीनाका येथे शुक्रवारी पहाटे एका ३४ वर्षीय महिलेवर अमानुष लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. आरोपी मोहन चौहान याने पीडितेच्या गुप्तांगावर गंभीर जखमा केल्या होत्या. उपचारांदरम्यान पीडितेचे शनिवारी सकाळी राजावाडी रुग्णालयात निधन झाले.\nसाकीनाक्यामधील ही भीषण घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात एका १४ वर्षीय मुलीवर ३५ वर्षीय व्यक्तीने रेल्वे परिसरात बलात्कार केल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी रविवारी दिली आहे. श्रीकांत गायकवाड उर्फ ​​दादा या आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. या घटनांमुळे, मुंबई-ठाण्यासह संपूर्ण राज्य हादरून गेलेलं असताना गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी काही ठोस पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. आता शहरात एका ठिकाणी बराच वेळ पार्क केलेल्या कोणाच्याही मालकीच्या नसलेल्या वाहनांवर आणि टेम्पोवर पोलिसांचं पूर्ण लक्ष असणार आहे. याशिवाय, निर्जन ठिकाणी क्यूआर कोडची तरतूद असेल.\nआरोपीने कबूल क���ला आपला गुन्हा\n“आता स्थानिक पोलिसांकडे लैंगिक गुन्हेगारांची यादी असेल. तर ड्रग्जचं सेवन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल,” असं मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, साकीनाका प्रकरणातील आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे आणि त्याच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सोमवारी दिली आहे. हेमंत नागराळे यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने आपल्या कबुलीजबाबात म्हटलं होतं की तो पीडितेला ओळखत होता. तिने तिच्याकडून काही गोष्टींची मागणी केली होती. त्यानंतर, या प्रकरणावर चर्चा करत असताना महिला आणि त्याच्यात वाद झाला आणि त्याने हे अमानुष कृत्य केलं.\nCCTV कॅमेऱ्यांचं जाळं वाढवणार\nसाकीनाका येथील घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. मुंबई शहरात ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ७ हजार कॅमेरे बसविण्याचं सुरु आहे. त्याचप्रमाणे, शहरातील सर्व मॉल्स, संस्था, दुकाने यांना रस्त्याच्या दिशेकडील कोनात कॅमेरे बसवणं आवश्यक करण्यात आलं आहे, अशी माहिती सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकौन बनेगा करोडपती : अन् ‘बिग बी’ नीच केली शो थांबवण्याची विनंती, म्हणाले…\nवयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई\nलेटरवॉर : राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर; म्हणाले, “राज्यपाल भाजपाच्या…”\nनितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर चीनी कंपन्यांची भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही\n“यावरुन भविष्यातील राजकारणाची दिशा लक्षात येईल,”; सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचं सूचक विधान\nशिल्पा शेट्टीच्या मुलांबद्दल हायकोर्टाने व्यक्त केली चिंता\n“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल\nपूर्वीच्या सरकारचे ‘मी आणि माझे कुटुंब’ या उद्देशाने काम – योगी आदित्यनाथ\n“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला\n “शरीरातील काकाचं भूत काढतो” सांगत स्वयंघोषित बाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nकरुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून सुटका\n‘आई कुठे काय करते’मधील ‘अविनाश’ची पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री\nलग्नानंतर करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही\nएका मिनिटांत आपण किती वेळा श्वास घेतो माहितीये का\n“अजित पवार मोठे नेते नाहीत, त्यांना…”; निलेश राणे यांची खोचक टीका\nअनंत गीतेंच्या शरद पवारांवरील वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…\n…तर उत्तर प्रदेशमध्ये रोज अधिवेशन घ्यावं लागेल; राज्यपालांच्या मागणीवर ‘मविआ’ची पहिली प्रतिक्रिया\n“अडगळीत पडलेल्या…,” शरद पवार आमचे नेते नाहीत म्हणणाऱ्या अनंत गीतेंना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर\n“महिला सुरक्षेप्रश्नी दोन दिवसांचं अधिवेशन घ्या”, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश\nशरद पवार आमचे नेते नाहीत, महाविकास आघाडी म्हणजे सत्तेची तडजोड; अनंत गीते यांचं वक्तव्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE.html?page=4", "date_download": "2021-09-21T09:48:02Z", "digest": "sha1:O2YE3I77A7RBXCGD3U2WZJPAPDNO3B4A", "length": 10144, "nlines": 125, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मराठा मोर्चा News in Marathi, Latest मराठा मोर्चा news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nरोखठोक : एकच चर्चा, मराठा मोर्चा, ९ ऑगस्ट २०१७\nएकच चर्चा, मराठा मोर्चा, ९ ऑगस्ट २०१७\nपोलिसांच्या उत्तम नियोजनामुळे टळली वाहतूक कोंडी\nमराठा मोर्चादरम्यान 'यांनी' बजावली महत्त्वाची भूमिका\nमुंबईत मराठा मोर्चाच्या यशस्वी आयोजनात मुंबई पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची ठरलीय. लाखांचा हा मोर्चा मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी अत्यंत जबाबदारीनं आपल्या कर्तव्याचं पालन केलं.\nएकच चर्चा मराठा मोर्चा\nमुंबईतल्या मोर्चादरम्यान 'यांनी' बजावली महत्त्वाची भूमिका\nमुंबईतल्या मोर्चादरम्यान 'यांनी' बजावली महत्त्वाची भूमिका\nमराठा मोर्चाचं भगवं वादळ राजधानीत\nएकच चर्चा, मराठा मोर्चा... पण नेमकं हाती काय लागलं\nमराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राजधानी मुंबईत बुधवारी मराठा समाजाचा महाविराट मूक मोर्चा निघाला. शांततामय मार्गानं काढण्यात आलेल्या या मोर्चासाठी रेकॉर्डब्रेक जनसमुदाय लोटला. या मोर्चातून नेमकं काय हाती लागलं, पाहूयात हा रिपोर्ट...\nमराठा आरक्षणावर नारायण राणेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं स्वागत\nमराठा समाजाच्या मोर्चाचे विधानसभेत पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विरोधकांनी मात्र असमाधान व्यक्त केलं... यावेळी, विरोधकांत बसलेले एक नेते मात्र सत्ताधाऱ्यांच्या बाजुनं बोलताना दिसले... ते म्हणजे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे...\nमराठा मोर्चात छत्रपती संभाजी राजे आणि नितेश राणेंना घेराव\nमोर्चेकरी संतप्त... छत्रपती संभाजीराजे, नितेश राणेंना स्टेजवरच रोखलं\nमराठा समितीच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन...\nमराठा समितीच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन...\nमराठा मोर्चाचे विधीमंडळात पडसाद\nमोर्चेकरी संतप्त... छत्रपती संभाजीराजे, नितेश राणेंना स्टेजवरच रोखलं\nमराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं मराठा मोर्चेकरी संतप्त झालेत.\nमुख्यमंत्र्यांचं मुस्लिम समाजाशी काय वैर - अबू आझमी\nमराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानभवनात उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर केलं. यावेळी राज्यात सर्व म्हणजेच ६०५ कोर्सेससाठी शिष्यवृत्ति लागू केली जाईल... यासाठी ६० टक्क्यांची अट काढून टाकली जाईल... म्हणजेच मराठा विद्यार्थ्यांनाही ओबीसीप्रमाणेच सर्व सवलती मिळतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.\nपुणे | एकतर्फी प्रेम | लग्नाला नकार दिल्याने सर्वांसमोर त्याने तिचे कपडे फाडले\nगुजरातमध्ये 3 हजार किलोचं हेरॉईन जप्त, आंतरराष्ट्रीय बाजारात 9 हजार कोटी किंमत\nकरचोरीबाबत सोनू सूदची प्रतिक्रिया, 'माझ्या कमाईतील एक एक रूपया...'\n'या' अभिनेत्याने 5 चित्रपटांमधून ऐश्वर्याला दाखवला बाहेरचा रस्ता; अखेर त्यालाच मागावी लागली माफी\nजावेद अख्तर यांनी घरी बोलावून धमकी दिल्याचा कंगनाचा आरोप\nHoroscope 21 September 2021 | कसा असेल तुमचा दिवस, काय म्हणतंय तुमचं राशिभविष्य\nचंद्रकांत पाटील यांच्यावर करमणूक कर लावावा, रुपाली चाकणकर यांची मागणी\n24 व्या वर्षीच 'ती' झाली सुपरस्टार, मात्र अनेकदा स्टेजमागे असं घडायचं की...\nअडगळीत पडलेल्या नेत्याचे वैफल्यग्रस्त भावनेतून वक्तव्य - सुनील तटकरे\nशरद पवार हे देशाचे नेते आहेत - संजय राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/dombiwali-set-back-for-mns-11-leaders-joins-shiv-sena-mhas-518035.html", "date_download": "2021-09-21T07:42:50Z", "digest": "sha1:3PXP76GTGHAUEBP5OXZMKE5R7RMHGDAO", "length": 7448, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सर्वात जुन्या सहकाऱ्याने सोडली राज ठाकरेंची साथ, मनसेतून 11 पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश – News18 Lokmat", "raw_content": "\nसर्वात जुन्या सहकाऱ्याने सोडली राज ठाकरेंची साथ, मनसेतून 11 पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश\nसर्वात जुन्या सहकाऱ्याने सोडली राज ठाकरेंची साथ, मनसेतून 11 पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश\nराजेश कदम यांच्यासह इतरही अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे.\nडोबिंवली, 1 फेब्रुवारी : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीआधी शहरात मनसेला (MNS) मोठा धक्का बसला आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे विद्यार्थी सेनेपासून सहकारी असलेल्या राजेश कदम यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. राजेश कदम यांच्यासह इतरही अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. राज ठाकरे यांच्या ठाणे जिल्हा आणि मुंबईतील प्रत्येक सभेच्या सुरुवातीला मोठ्या आवाजात घोषणाबाजी करणारे म्हणून राजेश कदम यांना राज ठाकरे व्यक्तिगत ओळखत होते. राजेश कदम यांच्या सोबतच इतरही मनसेच्या महत्वाच्या पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम यांच्यासह युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी शिवसेनेतून राज ठाकरे यांच्या मनसेत आली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून आपण दुर्लक्षित आहोत, असं म्हणत राजेश कदम आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. मनसेतून बाहेर पडणाऱ्यांमध्ये कुणाकुणाचा समावेश 1) राजेश शांताराम कदम मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष . माजी परिवहन सभापती 2) सागर रवींद्र जेधे मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष 3) दीपक शांताराम भोसले डोंबिवली शहर संघटक,माजी परिवहन सदस्य 4) राहुल गणपुले प्रदेश उपाध्यक्ष, जनहित कक्ष 5) कौस्तुभ फकडे मनविसे डोंबिवली शहर सचिव 6 ) सचिन कस्तुर मनविसे शहर संघटक 7) स्वप्नील वाणी मनसे शाखा अध्यक्ष 8) निखिल साळुंखे मनसे उपशाखा अध्यक्ष 9) कुणाल मोर्ये मनविसे शाखा अध्यक्ष 10) महेश कदम 11) राजेश मुणगेकर शहर संघटक दरम्यान, राज्यातील विविध निवडणुकांमध्ये मनसेचा आलेख घसरल्यानंतर आजपर्यंत अनेक जुन्या नेत्यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेनं लढवलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेले अनेक नेते आज इतर पक्षात गेले असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची होणारी ही गळती रोखण्याचं मोठं आव्हान राज ठाकरे यांच्यासमोर उभं राहिलं आहे.\nसर्वात जुन्या सहकाऱ्याने सोडली राज ठाकरेंची साथ, मनसेतून 11 पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t1802/", "date_download": "2021-09-21T08:40:07Z", "digest": "sha1:7KCSZ4F5FVWSC4TWBKA7TQFVTQCBKB5E", "length": 4458, "nlines": 101, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मन मोकळं, अगदी मोकळं करायचं...", "raw_content": "\nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं...\nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं...\nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं...\nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं,\nपाखरू होऊन पाखराशी बोलायचं.\nतुमचं दु:ख खरं आहे,\nआपण आपलं चांदणं होऊन\nसूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं,\nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं,\nपाखरू होऊन पाखराशी बोलायचं.\nडोळे उघडून पहा तरी;\nप्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत\nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं,\nपाखरू होऊन पाखराशी बोलायचं.\nगोड गोड गुपीत असतं,\nआतून आतून फुलत फुलत\nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं,\nपाखरू होऊन पाखराशी बोलायचं.\nआपण असतो आपली धून,\nआपण असतो आपला पाऊस,\nमुका घ्यायला फूल आलं\nत्याला आपले गाल द्या\nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं,\nपाखरू होऊन पाखराशी बोलायचं.\nकवी – मंगेश पाडगांवकर\nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं...\nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं...\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-crime-pune-police-book-former-bjp-cantonment-board-corporator-vivek-yadav-under-mcoca-in-knodhwa-police-station-case/", "date_download": "2021-09-21T08:41:33Z", "digest": "sha1:5ZZK2HDDITMA4YALN3YV4S2AZ7P4MLN3", "length": 15233, "nlines": 166, "source_domain": "policenama.com", "title": "Pune Crime | पुणे कॅन्टोंमेंटचा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nNashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली अखेर…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ \nPune Crime | पुणे कॅन्टोंमेंटचा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर ‘मोक्का’; रचला होता ‘बबलु गवळी’च्या खुनाचा कट\nPune Crime | पुणे कॅन्टोंमेंटचा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर ‘मोक्का’; रचला होता ‘बबलु गवळी’च्या खुनाचा कट\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |पूर्ववैमनस्यातून विरोधी टोळीतील बबलु गवळीच्या (Bablu Gavli) खुन���ची सुपारी देणारा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव (former bjp cantonment board corporator vivek yadav) व त्याच्या साथीदारांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांच्या आदेशावरुन महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे.\nविवेक यादव (Vivek Yadav, Pune) हा भाजपचा पुणे कॅन्टोंमेंटचा माजी नगरसेवक आहे. बबलु गवळी याने २०१६ च्या गणशोत्सव विसर्जन मिरवणुकीत विवेक यादव याच्यावर गोळीबार करुन गंभीर जखमी केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी विवेक यादव याने शिक्षा भोगत असलेला व सध्या कोरोनामुळे पॅरोलवर कारागृहातून बाहेर आलेल्या राजन राजमणी याला सुपारी दिली होती. राजमणी व त्याचा साथीदार इब्राहिम शेख यांच्याकडे शस्त्रे असल्याची माहिती मिळाल्याने कोंढवा पोलीस (Kondhwa Police) ठाण्याचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे (Police Sub Inspector Prabhakar Kapure) व त्यांच्या साथीदारांनी दोघांना पकडून त्यांच्याकडून 3 पिस्तुले व 7 काडतुसे, रोकड जप्त केली होती. राजन याच्याकडील मोबाईलमधील व्हॉटसअ‍ॅपच्या संभाषणावरुन विवेक यादव याने बबलु गवळी याच्या खुनाची सुपारी दिली होती. त्यासाठीच त्याने ही शस्त्रे पुरविली असल्याचे उघड झाले होते. राजमणी याला अटक केल्याचे समजल्यावर विवेक यादव हा फरार झाला होता. त्याला कोंढवा पोलिसांनी गुजरात -राजस्थान बॉर्डरवर अटक केली होती.\nतपासादरम्यान विवेक यादव याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. टोळीमधील सदस्यांना बदलून त्यांना बरोबर घेऊन बेकायदेशीरपणे गुन्हे करुन संघटीत गुन्हेगारी करीत असल्याचे आढळून आले. टोळी प्रमुख विवेक यादव याने व त्याच्या संघटित टोळीने लोकांमध्ये दहशत पसरवून टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे करीत असल्याचे तपासात समोर आले.\nत्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil) यांनी पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद\nयांच्या सहकार्याने मोक्का प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Addl. CP Namdev Chavan) यांच्याकडे सादर केला.\nचव्हाण यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मंजुरी दिली. त्यानुसार या गुन्ह्यात मोक्का कलमाचा समावेश करण्यात आला आहे.\nसहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) अधिक तपास करीत आहेत.\nTokyo Olympics 2020 | मीराबाईच्या ‘चांदी’च्या झळाळीचे रेल्वे मंत्र्यांनी केले कौतूक,\n2 कोटी रुपयांसह प्रमोशन देण्याची घोषणा (Video)\nPune News | ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’चे डॉ.अरुण फिरोदिया यांच्या उपस्थितीत वितरण;\n7 युवा संशोधकांचा गौरव ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी संशोधने व्हावीत : डॉ अरुण फिरोदिया\nAccident News | युपीच्या बाराबंकीत भीषण अपघातात 18 ठार; थांबलेल्या बसला ट्रकने मागून धडक दिल्याने 25 जखमी\nTokyo Olympics 2020 | टोक्यो ऑलंपिकमध्ये पी. व्ही. सिंधुची विजयी घोडदौड\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nKBC | केबीसीच्या सेटवर पुण्याच्या दीप्ती तुपे समोर BIG B नं…\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nPune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि…\nNashik Crime | 5 दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानाचा…\nmParivahan | आता संपुर्ण देशात कुठंही फिरताना…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nNashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली…\nDevendra Fadnavis | मुश्रीफांच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार, म्हणाले…\nKirit Somaiya | मंत्री हसन मुश्रीफांच्या तिसर्‍या घोटाळ्याचा देखील…\nMaharashtra Rains | आगामी 3 दिवसात मुंबईसह पुण्यात जोरदार पाऊस…\nPune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांमधील ‘कोल्ड वॉर’ अद्याप सुरूच \nSinhagad Road Flyover | पुणेकरांसाठी खुशखबर कात्रज चौक आणि सिंहगड रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी;…\nNagar Pune Highway Accident | नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; पिता-पुत्रासह 4 जण जागीच ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/featured-stories/will-the-taliban-have-good-relations-with-india-nrpd-177782/", "date_download": "2021-09-21T08:26:31Z", "digest": "sha1:ZX3524JEYNGLXBYZEV5ANGGGGS5Y35HN", "length": 26881, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "विशेष लेख | तालिबान भारताशी चांगले सबंध ठेवील काय… | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nविशेष लेखतालिबान भारताशी चांगले सबंध ठेवील काय…\nअमेरिकेची शेवटची सैन्य तुकडी अफगाणिस्तानातून बाहेर पडली आणि तो देश पूर्णपणे परदेशी सत्तेपासून मुक्त झाला. तर दुसरी बातमी ही की, तालिबानने भारताशी संपर्क साधून चर्चा सुरू केली. या दोन्ही बातम्यांकडे आशादायक नजरेने पाहिलेलेच बरे\nअफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात जाणार हे दिसू लागताच भारतात एक अस्वस्थता पसरली होती. त्याचे कारण तालिबानचा पूर्वइतिहास हे होय. नव्वदच्या दशकात तालिबान पहिल्यांदा सत्तेवर आली ती दहशतवादाने इस्लामचा जगभर प्रसार करणारी संघटना म्हणून. त्यातच या संघटनेला पाकिस्तानने जन्माला घातल्यामुळे ती भारतविरोधी कारवाया करणार हे गृहितच होते. तसा प्रयत्नही झाला होता. तालिबानला नामोहरम करून अमेरिकेने अफगाणिस्तानात लोकशाही सरकार स्थापन केल्यानंतरही तेथील तालिबानचा प्रभाव कधीच संपला नव्हता. उलट अमेरिकेला विरोध करण्याच्य�� निमित्ताने तालिबान ही अधिक कडवी संघटना बनली होती. त्यामुळे आता अमेरिकेने आपले सैन्य काढून घेऊन संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानकडे सुपूर्द केल्यानंतर तेथे येणारी नवी सत्ता भारताबाबत कोणते धोरण ठेवील हा मोठा प्रश्न होता. तालिबानमध्ये एक गट पाकिस्तानवादी व कट्टर इस्लामी असा आहे. तो नेहमीच भारतविरोधी असणार याची भारत सरकारला कल्पना होती. पण त्याचबरोबर नवे तरुण तालिबानी सततच्या युद्धाला व हालअपेष्टांना कंटाळले आहेत, त्यांना इस्लामी तत्वज्ञानावरच पण स्थिर सरकार हवे आहे, याचीही जाणीव भारत सरकारला होती. शिवाय अफगाणिस्तानात तालिबानला विरोध करणारे अनेक गट आहेत व ते तालिबानला सुखाने राज्य करू देणार नाहीत, याचाही फायदा भारताला मिळणार होता. त्यामुळे भारताने अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात जाण्याआधीच तालिबानशी संपर्क साधला होता. पण त्यावेळी सत्तेवर असलेल्या घनी सरकारचे समर्थन काढून घेण्यास भारताने नकार दिल्यामुळे तालिबानबरोबर चर्चा होऊ शकली नाही. त्यानंतर अचानकपणे अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेला तरीही भारताने नव्याने तालिबानशी संपर्क साधला नाही. तालिबान एक स्थिर सरकार देऊ शकते का, त्याच्या देशांतर्गत विरोधकांशी ते जुळवून घेते का, पाकिस्तानातील भारतविरोधी दहशतवादी संघटनांशी त्याचे कसे संबंध असतील हे पाहून मगच तालिबानशी चर्चा करण्याचे भारताने ठरवले होते. १५ ऑगस्टला अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर आजतागायत तालिबानचे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही, तसेच जगातल्या कोणत्याही देशाने, अगदी तालिबानशी चांगले संबंध असलेल्या पाकिस्तान, चीन व रशियानेही अजून तालिबानला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे भारताने ‘वेट अँड वॉच’ हे धोरण अवलंबले. त्यामुळे भारताशी संबंध साधायचे असतील तर तालिबानलाच आता पुढाकार घेणे आवश्यक होते.\nतालिबानने हा पुढाकार घेतला आहे व भारताचे कतारमधील राजदूत दीपक मित्तल यांच्याशी संपर्क साधला आहे. कतारची राजधानी दोहा येथील तालिबानच्या कार्यालयातील राजकीय अधिकारी व एक ज्येष्ठ तालिबानी नेते शेर मोहंमद अब्बास स्तानेकझाइ यानी तेथील भारतीय दुतावासात जाऊन दीपक मित्तल यांची भेट घेतली व भारताच्या तालिबानकडून ज्या तीन अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचे व भारताशी सलोख्याचे संबंध स्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली. भारताच्या तालिबानकडून ज्या तीन अपेक्षा आहेत, त्यातली महत्त्वाची अपेक्षा तालिबानने पाकिस्तानातील भारतविरोधी शक्तींना मदत करू नये, ही आहे. ही अपेक्षा तालिबान कशी व केव्हा पूर्ण करते यावरच भारत व तालिबान संबंध अवलंबून आहेत. अफगाणिस्तानातील भारतीय व भारतीय वंशाच्या लोकांना भारतात परतू द्यावे तसेच ज्या अफगाणी भारतमित्राना भारतात आश्रय घ्यायचा आहे, त्याना भारतात येऊ द्यावे या अन्य दोन अपेक्षा भारताच्या तालिबानकडून आहेत.\nआपल्या पहिल्या करकीर्दीत भारतविरोधी असणाऱ्या तालिबानने हा नरमाइचा सूर का लावला आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट ही आहे की, अफगाणिस्तान जरी तालिबानच्या ताब्यात गेला असला तरी तेथे असलेले तालिबानविरोधी गट नष्ट झालेले नाहीत, ते सध्या दबा धरून बसले आहेत व नव्या सरकारात त्याना सामावून घेतले नाही तर ते तालिबान सरकारला स्थिर होऊ देणार नाहीत व तेथे यादवी माजू शकेल. यातले अनेक विरोधी गटाचे भारताशी मैत्रीसंबंध आहेत व भारताकडून त्याना मदत मिळत असते. या गटांचा विरोध टाळायचा असेल तर तालिबानला भारताची मदत घ्यावी लागेल. तालिबान पूर्वीप्रमाणे आता केवळ बंदुकीच्या जोरावर अफगाणिस्तानात राज्य करू शकणार नाही. गेल्या २० वर्षाच्या युद्धात तालिबानची अर्थव्यवस्था व प्रशासन व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. ती सुरळीत करायची असेल तर तालिबानला आंतरराष्ट्रीय मदतीची व सहकार्याची गरज आहे. ही मदत दहशतवादी इस्लामिक अजेंडा राबवून तालिबान सरकारला मिळणार नाही. पाकिस्तान हा तालिबानचा ‘फ्रेंड, फिलॉसाफर व गाइड’ असला तरी अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती सुधारण्याची त्याची ताकद नाही. चीनने आर्थिक सहकार्याची तयारी दाखवली असली तरी एकट्या चीनवर अवलंबून राहण्याची तालिबानची तयारी नाही. भारतीय उपखंडात भारत हा एक महत्त्वाचा देश आहे व ती आशियातील दुसरी मोठी आर्थिक शक्ती आहे, हे तालिबानला नजरेआड करणे शक्य नाही.\nतिसरी गोष्ट ही आहे की, भारत व अफगाणिस्तानचे प्राचीन सांस्कृतिक संबंध आहेत. भारताने गेल्या २० वर्षात अफगाणिस्तानात अनेक विधायक कामे करून अफगाण जनतेच्या मनात आस्था निर्माण केली आहे, ती तालिबानला नजरेआड करता येणार नाही. त्या उलट पाकिस्तानविषयी अफगाण जनतेच्या मनात द्वेष आह���. पाक-अफगाण यांच्यात न मिटलेला सीमावादही आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तालिबानला नीट राज्य करायचे असेल तर भारतविरोधी धोरण अवलंबणे परवडणार नाही.\nअमेरिकेने दीर्घकाळ तालिबानविरोधी धोरण अवलंबले असले तरी तालिबानने अमेरिकेशी शत्रूत्वाचे संबंध ठेवण्याचा कोणताही इरादा व्यक्त केलेला नाही. उलट आता अफगाणिस्तान उभा करायचा असेल तर अमेरिकेची मदत घेणे आवश्यक ठरणार आहे, हे तालिबानमधील समन्वयवादी गटाला पटलेले आहे.\nअफगाणिस्तानातून अमेरिका निघून गेली असली तरी अफगाणिस्तानचे नष्टचर्य अजून संपले असे मानायचे कारण नाही. कारण आता हा देश महासत्तांच्या सत्तास्पर्धेचा पुन्हा पट बनत आहे. अमेरिकेने रिकामी केलेली अफगाणिस्तानातील जागा भरून काढण्याचा प्रयत्न पाकिस्तान, चीन, रशिया व इराण ही आघाडी करीत आहे. या देशांचे असे हातापाय पसरणे अमेरिका व भारताला फारसे आवडणारे नाही. मंगळवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या भारताच्या अध्यक्षतेखाली भारलेल्या शेवटच्या बैठकीत अफगाणिस्तानविषयक ठरावाला चीन व रशिया यानी विरोध केला नसला तरी ते तटस्थ राहिले. अफगाणी भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ नये अशी मागणी या ठरावात करण्यात आली होती. चीन व रशियाने ठरावावरील चर्चेत अफगाणिस्तानला त्याची रक्कम अमेरिकेने द्यावी व स्थिर करण्यास मदत करावी अशी मागणी केली. या रकमेचा वापर अफगाणिस्तान कसा करणार हे स्पष्ट झाल्याशिवाय भारतासह सर्व देश ही रक्कम देण्यास तयार होणार नाहीत. तालिबानची अर्थव्यवस्था सध्या अफूची शेती व व्यापार यावर अवलंबून आहे. हा पैसा शस्त्रास्त्रखरेदी व दहशतवादाचा प्रसार यासाठी वापरला जातो. याबाबत तालिबानने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. तसे केले तरच आंतरराष्ट्रीय समुदायात तालिबानविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण होइल.\nभारत व तालिबान चर्चा सुरू झाली असली तरी तिला इतक्यात अंतिम स्वरूप मिळेल असे नाही. अनेक बारीकसारीक तपशील आहेत व त्याबाबत तालिबानशी बोलणे आवश्यक आहे. तालिबानला खरोखरीच दहशतवादाला तिलांजली देऊन एक सर्वसमावेशक स्थिर सरकार स्थापन करायचे असेल तर त्याला जागतिक लोकमताची दखल घ्यावी लागेल. तसे झाले तर भारताशी चांगले संबंध स्थापण्यात त्याला कोणतीच आडकाठी येणार नाही.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आ���ून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/mla-sunil-shelkes-criticism-bala-bhegade-pavana-pipeline-62160", "date_download": "2021-09-21T07:40:07Z", "digest": "sha1:BU37AJF4LJ6QUDWLTNNIDYSZKHYTCYJU", "length": 6455, "nlines": 25, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "त्याच तिकिटीवर तोच खेळ किती दिवस खेळणार? : सुनील शेळकेंचा बाळा भेगडेंना टोला", "raw_content": "\nत्याच तिकिटीवर तोच खेळ किती दिवस खेळणार : सुनील शेळकेंचा बाळा भेगडेंना टोला\nभाजपचा बंद जलवाहिनीस विरोध असेल तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्ष नेत्यांची या संदर्भातील भूमिका स्थानिक पुढाऱ्यांनी लेखी स्वरुपात आणावी.\nवडगाव मावळ (जि. पुणे) : मावळ तालुक्‍यातील भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी पवना जलवाहिनीबाबत त्याच तिकिटावर तोच खेळ करणे आता थांबवावे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी नाव न घेता एकेकाळचे सहकारी, माजी आमदार बाळा भेगडे यांच्यावर केली आहे.\nआमदार शेळके यांनी प्रसिद्धीला दिले���्या पत्रात म्हटले आहे की, मागील नऊ वर्षापासून स्थगित असलेल्या पवना जलवाहिनी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु करण्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत हालचाली सुरु झाल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. जलवाहिनीच्या प्रकल्पास विरोध करताना 2011 मध्ये उभारण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आलेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तालुक्‍यातील अनेक शेतकरी जखमी झाले होते.\nत्या घटनेचे भावनिक राजकारण करून व आमचा पवना जलवाहिनी प्रकल्पास विरोध आहे, असे मावळमधील जनतेला भासविले जात आहे. दुसरीकडे, पवना जलवाहिनीचे काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू असे पिंपरी-चिंचवडकरांना सांगून 2011 पासून पवना जलवाहिनीच्या नावाखाली मतांचे राजकारण केले जात आहे.\nभाजपचा जर या प्रकल्पास विरोध होता, तर भाजपची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना हा प्रकल्प रद्द का करण्यात आला नाही असा सवाल आमदार शेळके यांनी भाजपच्या नेत्यांना केला आहे.\nपवना जलवाहिनी सोडून त्यांच्याकडे दुसरा कोणताच मुद्दा नाही. एकीकडे भाजपचे वरिष्ठ नेते पवना जलवाहिनी प्रकल्पाला पाठींबा देत आहेत, तर दुसरीकडे मावळमधील भाजपचे पुढारी त्यास विरोध करत आहेत. यावरुन भाजपची दुटपी भूमिका स्पष्ट होत आहे.\nभाजपचा बंद जलवाहिनीस विरोध असेल तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्ष नेत्यांची या संदर्भातील भूमिका स्थानिक पुढाऱ्यांनी लेखी स्वरुपात आणावी. जर त्यांचाही जलवाहिनीस विरोध असेल तर आम्हीही त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करु. भाजपची ही दुटप्पी भूमिका मावळच्या जनतेच्या लक्षात आली आहे.\nया प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करत असताना भाजपने स्थानिक शेतकरी किंवा भूमिपुत्र जो निर्णय घेत असतील, त्याला पाठिंबा द्यावा. तुमच्या राजकारणामध्ये स्थानिक भूमिपुत्रांची व शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये, याचे भान ठेवावे.\nस्थानिक शेतकरी व नागरिक यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन योग्य निर्णय घ्यावा. राजकीय व्यक्तींनी यापासून दूर राहावे, असे मतही आमदार शेळके यांनी व्यक्त केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-pimpri-chinchwad/only-46-schools-pune-district-got-rte-admission-fee-55158", "date_download": "2021-09-21T07:10:59Z", "digest": "sha1:LRSILVM6BWQSJCNT65NGXWRKCXZKNONM", "length": 6678, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पुणे जिल्ह्यात फक्त 46 शाळांनाच मिळाले आरटीई प्���वेशशुल्क", "raw_content": "\nपुणे जिल्ह्यात फक्त 46 शाळांनाच मिळाले आरटीई प्रवेशशुल्क\nआरटीईनुसार (बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा) बालकांना मोफत प्रवेश दिलेल्या जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी पहिल्या टप्यात अवघ्या 46 शाळांनाच प्रवेश शुल्क मिळाले आहे. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या मागणीनुसार नियमांत काही बदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शाळांच्या प्रस्तावाची नव्याने छाननी करण्यात येणार आहे.\nपुणे : आरटीईनुसार (बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा) बालकांना मोफत प्रवेश दिलेल्या पुणे जिल्ह्यातील एकूण शाळांपैकी पहिल्या टप्यात अवघ्या 46 शाळांनाच प्रवेश शुल्क मिळाले आहे. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या मागणीनुसार नियमांत काही बदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शाळांच्या प्रस्तावाची नव्याने छाननी करण्यात येणार आहे.\nआरटीई कायद्यातील तरतुदीनुसार मोफत प्रवेशासाठीच्या शुल्क प्रतिपूर्तीच्या निकषांत पहिल्या टप्प्यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अवघ्या 46 शाळा उत्तीर्ण झाल्या आहेत. या शाळांच्या खात्यावर 2017-18 या शैक्षणिक वर्षांपर्यंतचे तीन कोटी 44 लाख 53 हजार रुपयांचे शुल्क प्रतिपूर्ती अनुदान जमा करण्यात आले आहे.\nशहर, जिल्ह्यातील 849 शाळांमध्ये समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांना \"आरटीई'अंतर्गत मोफत प्रवेश दिले जातात. या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात येते. मात्र, त्यासाठी राज्य सरकारने काही नियम, अटी, शर्ती आणि निकष निश्‍चित करून दिलेले आहेत. हे नियम वेळोवेळी बदलण्यात येतात.\nजिल्ह्यातील 849 पैकी 535 शाळांनी शुल्क प्रतिपूर्ती अनुदान मागणीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावांच्या छाननीत सर्वच्या सर्व 535 शाळा अनुत्तीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेने या शाळांना पुन्हा 17 मेपर्यंत त्रुटींची पुर्तता करण्याचा आदेश दिला होता. त्याचबरोबर याबाबतच्या काही जाचक अटी शिथिल करण्याची मागणी एका पत्राद्वारे राज्य सरकारकडे केली होती, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती रणजित शिवतरे यांनी सांगितले.\nदरम्यान, 17 मेपर्यंत 259 शाळांनी त्रुटींची पुर्तता केली होती. परंतू छाननीत त्याप���की केवळ 46 शाळाच प्रवेश शुल्कपूर्तीसाठी पात्र ठरल्या आहेत.\nनव्याने प्रस्तावांची छाननी होणार\nमोफत प्रवेश शुल्क प्रतिपुर्तीसाठीच्या काही जाचक अटी, शर्ती शिथिल करण्याची मागणी पुणे जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे केली होती. ती मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिथिल केलेल्या अटी वगळून नव्याने प्रस्तावांची छाननी केली जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3194/", "date_download": "2021-09-21T08:50:28Z", "digest": "sha1:CUFS2UH7AQ43CM3NKTXJYL6L4AJ5TAV5", "length": 5367, "nlines": 134, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita- पाउलवाट", "raw_content": "\nभाव भावनांचा कल्लोळ सुरु होतो मनात\nतुझ्या आठवनिंच्या पाउल वाटेवर मग सुरु होतो प्रवास........\nनिराळे होते ते क्षण, सुखद होत्या त्या भेटी,\nआपल्या दोघांच्या विश्वातील ती किती मृदु होती प्रीति\nहर एक तो क्षण तुझ्याच सहवासाने भरलेला\nअंत न येवो कधी त्या क्षणांचा याच भावनेने दाटलेला\nतुझ्या नयनातले अबोल भाव ,स्पर्शुन जात होते या मनाला,\nतुझी व्याकुळता, तुझी ओढ़ जाणवत होती या मनाला\nत्या तुझ्या नजरेतील खेळ, अबोल भाव व्यक्त करत होते\nजानून ही अजान्तेचे तू मात्र रूप पांघरलेले होते\nतरीही त्यात एक गोडवा होता\nमनाला जो विशेष भावला होता......\nतुझ्या त्या आठ्वानिंचा गोडवा मात्र काही निराळा होता\nत्या पाउल वाटेवरचा तो एक हिरवळइचा भाग होता...\nम्हनुनच त्या पाउल वाटेवर सारखे हे मन प्रवास करते......\nआणि तुझ्या त्या भेटी त्या क्षनाना वेगलाच उजाळा देते\nअशी ही तुझ्या आठ्वानिंची पाउल वाट कधीही न संपणारी\nआयुष्याच्या प्रवाहा सोबत निरंतर साथ देणारी\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nखूप मोठी वाटत असली तरीही क्षण भराची असते ही आठवणीची पाउलवाट ..........\nनिराळे होते ते क्षण, सुखद होत्या त्या भेटी,\nआपल्या दोघांच्या विश्वातील ती किती मृदु होती प्रीति\nअकरा वजा दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/category/india-national-news/", "date_download": "2021-09-21T07:30:51Z", "digest": "sha1:OM3NI2RK5AULZZTTFIBRUCXVNGNRFFSQ", "length": 6746, "nlines": 172, "source_domain": "marathinews.com", "title": "Latest India News News and updates - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वे���ासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nदेशभरात रमजान ईद निर्बंधात साजरी\nलहान मुलांच्या लसीकरणाला मिळणार मान्यता\nकोविन लसीकरण पोर्टलमध्ये बदल\nकोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक\nमन की बात डॉ. शशांक जोशींसोबत\nसीरमचे सीइओ अदर पूनावाला यांना Y श्रेणीची सुरक्षा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/corona-third-wave-effects/", "date_download": "2021-09-21T09:00:41Z", "digest": "sha1:DI3FGXXQHTKXLCXD2RMAD2PJXLJ3FIZO", "length": 12067, "nlines": 138, "source_domain": "marathinews.com", "title": "कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeIndia Newsकोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक\nकोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक\nकोरोनाच्या दुसर्या लाटेबाबत चिंताजनक परिस्थिती सुरु असताना, तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतीत माहिती दिली आहे, राज्यामध्ये या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करण्यात येणार आहे. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं कि, कोरोनाचा फैलाव लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या निदर्शनास येत असून, तिसऱ्या लाटेबाबत सूचित केलेली सूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार आहे.\nराज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असून, सर्व जनता धैर्याने त्याला सामोरी जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना देण्यात आलेली आहे. संभवणारा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने आधीच पावले उचलायला सुरुवात केली आहे. विशेष करून आधी वयोवृद्ध, त्यानंतर 18 ते 44 वयोगट आणि या लाटेमध्ये आता लहान मुलांमधील संकर्मणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यांच्या त्वरित उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने उपलब्ध केला जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले. टास्क फोर्स या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि योग्य उपाय योजना करण्यासाठी काम करेल.\nतसेच कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे उद्भवलेल्या अनेक समस्या, रुग्णालयातील बेडची संख्या वाढविणे, लहान मुलांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयु मधील बेडस् यांची पूर्ण त���ारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. गुरूवारी रात्री मुख्यमंत्री महोदयांनी देखील दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध बालरोग तज्ञांशी संवाद साधलेला. देशात महाराष्ट्र लसीकरणात आघाडीवर आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला स्थगित करावे लागत आहे, त्यामुळे लसीकरण जेवढ्या वेगाने झाले पाहिजे तसा काही वेग अजून आलेला नाही. तसेच शरीरामध्ये इतर आजार अथवा व्याधी असलेल्या नागरिकांपैकी 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना प्रथम प्राधान्यक्रम देऊन लस देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.\nऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर जागतिक निविदेच्या माध्यमातून खरेदी करण्याची तयारी सुरु आहे. तसेच या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समितीही तयार करण्यात आली आहे. त्याच सोबत ३ लाख रेमडेसीवीर इंजेक्शन आयातीसाठी डीसीजीआयच्या मान्यतेने खरेदीसाठी डीडी वितरीत करण्यात आले आहेत.\nपूर्वीचा लेखआयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संघ जाहीर\nपुढील लेखजगातील पहिला ट्रोपीझोडीअम विरिदुर्बिअम मेळघाटामध्ये\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/prakash-ambedkar-people-who-pull-savarkar-in-caa-discussions-like-shakunimama-119122600028_1.html", "date_download": "2021-09-21T09:11:41Z", "digest": "sha1:XKGSMCDFLRZRREU5VPERXLLLPIC7YHUN", "length": 11457, "nlines": 112, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "प्रकाश आंबेडकर: CAA च्या चर्चेत सावरकरांना ओढणारे लोक शकुनीमामा सारखे", "raw_content": "\nप्रकाश आंबेडकर: CAA च्या चर्चेत सावरकरांना ओढणारे लोक शकुनीमामा सारखे\nनागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि एनआरसीच्या अंमलबजावणीविरोधात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं मुंबईतल्या दादर परिसरात धरणं आंदोलन आयोजित केलं.\nCAA हा कायदा मुस्लीम विरोधी आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी लोकांना संबोधित करताना आंबेडकर म्हणाले जर तुम्हाला डिटेंशन कॅंपमध्ये जायचं नसेल तर हे (केंद्र) सरकार पाडा.\nसरकारला NRC राबवायचं आहे त्यामुळेच ते राज्या-राज्यात डिटेन्शन सेंटर्स बांधत आहेत. जर तुम्हाला NRC राबवायचं नाही तर राज्यात डिटेन्शन सेंटर्स आहेत की नाही हे आधी सरकारने सांगावं असं आंबेडकर म्हणाले.\nयाआधी, आंबेडकर म्हणाले, \"ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागलं आहे, त्याचप्रमाणे देशालाही ग्रहण लागलं आहे. हे ग्रहण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचं आहे.\"\nमाध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, \"देशाच्या आर्थिक स्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारनं CAA आणि एनआरसी हे मुद्दे उकरून काढले आहेत. त्यांचा फटका केवळ मुस्लिमांना नव्हे तर देशातील हिंदूंनाही बसणार आहे.\"\n'सावरकरांना मध्ये ओढू नका'\nलोकांचा लक्ष विचलित करण्यासाठी काही लोक सावरकरांना मध्येच ओढत आहेत. माझं त्यांना हे म्हणणं आहे की सावरकरांनामध्ये ओढू नका. जे लोक सावरकरांना मध्ये आणत आहेत ते शकुनी मामा सारखे आहेत असं आंबेडकर म्हणाले.\nCAA आणि NRC च्या मुद्द्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.\n'काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते फक्त हाच विचार करतात'\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर तुम्ही का आंदोलन करत नाहीत असं विचारलं असता आंबेडकर म्हणाले, हे दोन्ही पक्ष फक्त मराठ्यांचाच विचार करतात इतर समुदायांचा करत नाहीत अशी टीका आंबेडकरांनी या दोन्ही पक्षांवर केली.\nप्रकाश आंबेडकरांना मोर्चाची परवानागी नाकारल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी स्पष्ट केलं. आम्ही त्यांना सभेची परवानगी दिली आहे, पण मोर्चाची नाही, असं त्यांनी सांगितलं. तर यावर प्रतिक्रिया देताना, \"पोलिसांनी त्यांचं काम करावं, असं आंबेडकर म्हणाले.'\nप्रकाश आंबेडकर यांनी 24 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 26 डिसेंबरच्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं.\nत्यांनी म्हटलं होतं, \"NRC-CAA नागरिकत्व कायद्यामुळे फक्त मुस्लीमच नाही, तर 40 टक्के हिंदूही भरडले जाणार.हा कायदा केवळ मुस्लिमांपुरताच असल्याचा भाजप आणि संघाचा प्रचार खोटा आहे. आ���्ही या कायद्याविरोधात आंदोलन करणार आहोत.\"\nहे मोर्चे महाराष्ट्रभर चालणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. \"राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बहुजन जनतेच्या भल्याचं कधी काम केलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मला काही अपेक्षा नाहीत. आता उद्धव ठाकरेंनी हे स्पष्ट केलं पाहिजे की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर अवलंबून आहेत की नाही,\" आंबेडकर म्हणाले.\nदरम्यान, भाजप कार्यध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली लोकांमध्ये NRC-CAA संबंधी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात बैठक आयोजित केलेली आहे.\nअमृता फडणवीस : राजकारण्यांच्या बायकोची इमेज बदलणाऱ्या 'मिसेस मुख्यमंत्री'\nराज्यात अवकाळी पावसाची शक्यता\nकर्जमाफीच्या धोरणात बदल करा - राजू शेट्टी\nउद्धव ठाकरेंविरोधात पोस्ट लिहिणाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल\nबाल लैंगिक शोषणाच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/37057", "date_download": "2021-09-21T08:09:12Z", "digest": "sha1:LWGC57LKUCKS4EPPB3R2IGP6PRAAORTA", "length": 14913, "nlines": 68, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "एस्केप फ्रॉम डाऊन अंडर | प्रकरण ३| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n६ ऑक्टोबरला हवामान पूर्णपणे बिघडलं. बदलत्या हवामानाचा सर्वात प्रथम त्रास जाणवला तो फॉईड कॅव्हर्लीला.\n\" कॅव्हर्लीचं पोट बिघडलं की हमखास वादळ येत असे \" ओ'केन म्हणतो, \" एखाद्या बॅरोमीटर इतकं त्याच्या पोटाचं रिडींग अचूक होतं \" ओ'केन म्हणतो, \" एखाद्या बॅरोमीटर इतकं त्याच्या पोटाचं रिडींग अचूक होतं \nओ'केनने वादळाला तोंड देण्याच्या दृष्टीने टँगची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या इंजिन रुममध्ये त्याने पाहणीला सुरवात केली. फ्रँक स्प्रिंगरच्या सूचनेवरुन सर्व नवोदीत अधीकारी तिथे जमा झालेले होते. ओ'केनच्या पाहणीतून त्यांना य��ग्य तो अनुभव मिळावा असा स्प्रिंगरचा हेतू होता. या अधिका-यांत हँक फ्लॅगनन, एड ब्यूमाँट, मेल एनॉस, डिक क्रॉथ, जॉन ह्यूबेक, पॉल वाईन्स आणि बेसील पिअर्सचा समावेश होता.\nओ'केनने दोन पावलं पुढे टाकली आणि तो थेट खाली इंजीन रुममधे कोसळला कोणीतरी इंजीनरुमची हॅच बंद करायला विसरलं होतं कोणीतरी इंजीनरुमची हॅच बंद करायला विसरलं होतं ओ'केनचा डावा पाय नेमका एका लोखंडी शिडीवर आपटला होता. इतरांच्या सहाय्याने ओ'केन वर आला. पाणबुडीवरील फार्मसीस्ट असलेल्या पॉल लार्सनने त्याच्या पायाची तपासणी केली.\n\" तुमच्या पायातील काही हाडं मोडली आहेत कॅप्टन \" लार्सनने ओ'केनला सांगीतलं, \" मी ती पुन्हा मूळ जागी सेट केली आहेत. परंतु काही दिवस तुम्हाला विश्रांती घ्यावी लागेल,\"\nलार्सनने ओ'केनला पेनकिलरच इंजेक्शन दिलं. आपल्या बंक बेडमध्ये पडल्यावर ओ'केनने स्वतःलाच मनसोक्त शिव्या घातल्या. फ्रँक स्प्रिंगरने पाणबुडीची जबाबदारी घेतली. बेडवर पडल्या-पडल्या ओ'केन त्याला इंटरकॉमवरुन सूचना देत होता.\nवादळाचा जोर पुन्हा वाढत होता. अद्यापही पाणबुडी पाण्याच्या पातळीवरुनच चालली होती. लाटांच्या मा-याने बाहेर असलेले टेहळे ओलेचिंब झाले होते. ओ'केनने त्यांना पाणबुडीत परतण्याची सूचना दिली. सिनीअर वॉच ऑफीसर लॅरी सॅव्ह्डकीनचा अपवाद वगळता आता पाणबुडीच्या ब्रिजवर कोणीही नव्हतं. सुमारे दहा-बारा फूट उंचीच्या लाटांच्या मा-यात स्वतःचा तोल सावरत ब्रिजवर उभं राहताना सॅव्ह्डकीनला तारेवरची कसरत करावी लागत होती.\nवादळाचा जोर आणखीनच वाढला ओ'केनने सॅव्ह्डकीनलाही आत बोलावून घेतलं. ब्रीजपासून कोनींग टॉवरकडे जाणारी हॅच घट्ट बंद करण्यात आली.\n\" पाणबुडीवर आदळणा-या लाटांचा बॅलास्ट टँक्समधून येणारा आवाज भीतीदायक होता पण त्यापेक्षाही झंझावाती वा-याचा आवाज निव्वळ थरकाप उडवणारा होता पण त्यापेक्षाही झंझावाती वा-याचा आवाज निव्वळ थरकाप उडवणारा होता \nअचानकपणे टँग पूर्णपणे उलटीपालटी झाली \nआपल्या बेडमध्ये असलेला ओ'केन बाहेर फेकला गेला होता. वादळातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला कंट्रोल रुम गाठणं अत्यावश्यक असल्याचं त्याच्या ध्यानात आलं. लार्सनने त्याला आणखीन एक पेन किलरचं इंजेक्शन दिलं. लार्सन आणि स्प्रिंगरच्या आधाराने ओ'केन कंट्रोल रुमच्या दिशेने निघाला.\nकंट्रोलरुममध्ये पोहोचलेला ���'केन जेमतेम उभा राहतो तोच टँगला पुन्हा एकदा जोरदार हादरा बसला. यावेळी ओ'केन हवेचा दाब दर्शवणा-या नळकांड्यापासून एक फूट अंतरावर फेकला गेला पाणबुडी ६० अंशाच्या कोनात तिरकी झाली होती \nफ्रँक स्प्रिंगरचा तोल जाऊन तो एका इलेक्ट्रीक स्विचबोर्डवर आदळला होता. ११० व्होल्टचा झटका बसताच तो क्षणार्धात तिथून दूर झाला \nसुदैवाने पाणबुडी पुन्हा सरळ झाली \nस्प्रिंगरने एव्हाना कोनींग टॉवरमध्ये जाणारी शिडी गाठली होती. त्याच्यापाठोपाठ ओ'केनन कोनींग टॉवरमधे पोहोचला. चीफ क्वार्टरमास्टर सिडनी जोन्सने पेरीस्कोप पूर्ण वर केला. पाण्याच्या पातळीवर सुमारे पंचावन्न फूट \nओ'केनने पेरीस्कोपमधून बाहेर नजर टाकली आणि दिसणारं दृष्यं पाहून त्याचे डोळे पांढरे झाले सुमारे ६० फूट उंचीची एक प्रचंड लाट पाणबुडीच्या रोखाने येत होती सुमारे ६० फूट उंचीची एक प्रचंड लाट पाणबुडीच्या रोखाने येत होती हादरलेल्या ओ'केनने पेरीस्कोप खाली घेण्याची आज्ञा दिली. वादळात पेरीस्कोप वाहून गेला असता तर पाणबुडी आंधळी होणार होती \nटँग तुफानी चक्रीवादळात सापडली होती. प्रचंड वेगाने आदळणा-या लाटांचा ब्रिजवर मारा होत होता. एका प्रचंड लाटेमुळे तिचा पुढचा भाग वर उचलला गेला आणि दुप्पट वेगाने पाण्यावर आपटला पाणबुडीच्या प्रॉपेलर्सचा पाण्यावर आदळताच जोरदार आवाज येत होता. शक्यं त्या आधाराच्या सहाय्याने पाणबुडीतील प्रत्येकजण स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. अनेकांनी आपल्या बंक बेड्सचा आश्रय घेतला होता. कित्येक वर्षांच्या सागर-सफारींतही असा थरकाप उडवणारा वादळी अनुभव कोणालाही आला नव्हता \nजपानी जहाजांच्या हालचाली दिसण्याच्या हेतूने ओ'केनने टँगला पाण्याखाली नेण्याचा विचार केला नव्हता. आता तर पाण्याखाली जाण्यात धोका होता. भरीस भर म्हणून सुमारे १५० मैलांच्या वेगाने पाणबुडी उत्तरेच्या -यूक्यू द्विपसमूहाच्या दिशेने ढकलली जात होती. बेटांवर आदळण्यापासून वाचण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे पाणबुडी खुल्या समुद्राकडे वळवणे. अर्थात यात पाणबुडी पूर्ण उलटून सर्वांनाच जलसमाधी मिळण्याचा धोका नाकारता येत नव्हता \n\" ऑल अहेड स्टँडर्ड \" ओ'केनने आज्ञा दिली.\nपाणबुडी किती अंशाने कलते आहे हे दर्शवणा-या यंत्रावर सर्वांची नजर खिळली होती.\n\" चीफ मोटर मशिनीस्ट मर्व्हीन डी लॅप उद्गारला.\nपा���बुडी वळवण्याची वेळ आता येऊन ठेपली होती \n\" ऑल अहेड फुल राईट फुल रडार \nनेमक्या याच वेळेला आणखीन एक मोठी लाट पाणबुडीवर येऊन आदळली पाणबुडी उलटीपालटी होत खाली जाणार या भीतीने सर्वजण पाहत असतानाच ती हळूहळू पूर्ववत झाली \n\" ऑल अहेड टू थर्ड रडार पंधरा अंशात वळवा रडार पंधरा अंशात वळवा \nआणखीन काही लाटांशी मुकाबला करत अखेर टँग वळवण्यात ओ'केनला यश आलं वादळाचं थैमान अद्यापही सुरूच होतं, परंतु पाणबुडीला आता पूर्वीइतके धक्के बसत नव्हते. सुदैवाने कोणालाही कोणतीही इजा झालेली नव्हती. आता पाणबुडी खुल्या समुद्राची दिशा सोडून भरकटणार नाही याची खबरदारी घेणं अत्यावश्यक होतं.\nपुढचे पाच तास पाणबुडीतील सर्वजण पाणबुडी वादळापासून दूर समुद्राच्या दिशेने नेण्यात मग्न होते. पाणबुडी वादळाच्या तडाख्यापासून दूर नेण्यास अखेरीस त्यांना यश आलं होतं \nपुढच्या टॉर्पेडो रुममध्ये वीस वर्षांचा पीट नॅरोवन्स्की आपल्या बंक बेडवर पडला होता. नॅरोवन्स्कीकडे टॉर्पेडो सोडण्याची कामगीरी होती. टँगवर येण्यापूर्वी तो हॅलीबूट पाणबुडीवर होता. त्यापूर्वी यूएस्एस् स्कॉटवर जर्मन पाणबुडीने केलेल्या टॉर्पेडो हल्ल्यातून तो वाचला होता \nएस्केप फ्रॉम डाऊन अंडर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/agriculture-news-marathi-vitthal-workers-agitation-salaried-wages-in-marathi/", "date_download": "2021-09-21T09:04:12Z", "digest": "sha1:4WBNAHMFXNFLBBZY4PGQ2TGFAQHAFLAC", "length": 12090, "nlines": 223, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "बगॅस घेउन जाणाऱ्या गाडया आडवून साखर कामगारांचे आंदोलन - ChiniMandi", "raw_content": "\nHome Marathi Indian Sugar News in Marathi बगॅस घेउन जाणाऱ्या गाडया आडवून साखर कामगारांचे आंदोलन\nबगॅस घेउन जाणाऱ्या गाडया आडवून साखर कामगारांचे आंदोलन\nपंढरपूर, जि. सोलापूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे गेल्या ११ पेक्षा अधिक महिन्यांपासून कामगारांना पगार मिळाला नाही. थकीत वेतनामुळे ‘विठ्ठल’च्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या अनेक कामगार रोजंदारीने मजुरी करू लागले आहेत. वेतन नसल्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कारखान्याच्या सर्व विभागांच्या कार्यालयांना टाळे ठोकून दिवसभर कामकाज बंद ठेवले होते. कामगारांनी पुकारलेल्या अचानक आंदोलनामुळे कारखान्याचे सर्वच कामकाज ठप्प झाले.कारखान्याने विक्री केलेल्या बगॅसचीदेखील कामगारांनी वाहतूक रोखली आहे.\nजवळपास १५ हून अधिक बगॅस भरलेल्या ट्रक प्रवेशद्वारावरच रोखून धरल्या आहेत. जोपर्यंत थकीत वेतन मिळणार नाही, तोपर्यंत कारखान्यातून बगॅस किंवा साखरेचे एक पोतेही बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतला आहे.\nअशा परिस्थितीत संचालक मंडळाने थकीत वेतन देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु संचालक मंडळाने दिलेले आश्वासन पाळले नसल्यामुळे पुन्हा कामगार थकीत वेतनाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. या आंदोलनात रामभाऊ आंबुरे, पोपट शेळके, जोती कुंभार, दत्तात्रय निर्मळ, रामभाऊ चव्हाण आदींसह कामगार सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलनाला बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, माजी संचालक शेखर भोसले, काशिनाथ लवटे यांनी पाठिंबा देत कामगारांच्या मागे कायम उभे असल्याचे सांगितले.\nहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.\nकेंद्र सरकार द्वारा अब तक 1,800 करोड़ रूपये की चीनी निर्यात सब्सिडी को मंजूरी: रिपोर्ट\nकेंद्र सरकार निर्यातकों के लिए जल्द ही 24X7 हेल्पलाइन शुरू करेगी: मंत्री पीयूष गोयल\nकेंद्र सरकार द्वारा अब तक 1,800 करोड़ रूपये की चीनी निर्यात सब्सिडी को मंजूरी:...\nनई दिल्ली: केंद्र सरकार ने 2020-21 सीजन में 6 मिलियन टन चीनी निर्यात के लिए अब तक मिलो को सब्सिडी में 1,800 करोड़ रूपये...\nकेंद्र सरकार निर्यातकों के लिए जल्द ही 24X7 हेल्पलाइन शुरू करेगी: मंत्री पीयूष गोयल\nनई दिल्ली : वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल ने नोएडा स्पेशल इकनोमिक जोन में 'नेशनल वाणिज्य सप्ताह' (National Vanijya Saptah) का शुभारंभ करते...\nचीनी मिल में चोरी, दो गिरफ्तार\nगोरौल, हाजीपुर: अब चीनी मिल से भी चोरियों की वारदातें सामने आ रही है अब गोरौल चीनी मिल से दो लोगों को चोरी कर...\nउत्तर प्रदेशमध्ये ऊस उद्योगाचे पुनरुज्जीवन: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nलखनौ : राज्य सरकारने उत्तर प्रदेशमधील ऊस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे मिळवून देणे आणि बंद साखर कारखान्यांना पु्न्हा सुरू करणे या दोन...\nशेतकऱ्यांच्या समस्या राजकारणाशी जोडू नका: उपराष्ट्रपती\nगुरुग्राम : मतांसाठी शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण केले जाऊ नये. तसे झाल्यास देशाचे विभाजन होऊ शकते असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. देशाच्या...\nबांगलादेश: साखर कारखाने बंद झाल्���ाने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल\nढाका : देशभरात तोट्यामध्ये सुरू असलेल्या पबना शुगर मिल, सेताबगंज शुगर मिल्स, कुश्तिया शुगर मिल्स, पंचगर शुगर मिल्स लिमिटेड, श्यामपुर शुगर मिल आणि रंगपूर...\nकेंद्र सरकार द्वारा अब तक 1,800 करोड़ रूपये की चीनी निर्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/26836-tu-tithe-me-title-song-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-09-21T08:06:24Z", "digest": "sha1:YT7U3ESRN465OC2KYCU7LUMTRDOLPTAJ", "length": 1481, "nlines": 34, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Tu Tithe Me (Title Song) / तू तिथे मी - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nसाथ तुझी दिनरात झरे\nजणू घन हा सुखाचा\nसांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा\nसुखदुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती\nअनुरागाच्या वळणावरली विश्वासाची सावली\nगीतकार : गुरु ठाकूर, गायक : महालक्ष्मी अय्यर, संगीतकार : अशोक पत्की, चित्रपट / गीतसंग्रह : तू तिथे मी / Lyricist : -, Singer : -, Music Director : Ashok Patki, Album/Movie : Tu Tithe Me\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-coronavirus-update-the-number-of-corona-patients-is-below-5-thousand-on-monday/articleshow/84771718.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2021-09-21T08:05:00Z", "digest": "sha1:5E26KFU5DF7GRNC4UWAKEVIQNUF4T4ZM", "length": 11927, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराज्यात दिलासादायक चित्र; करोना रुग्णांची संख्या सोमवारी ५ हजारांच्या खाली\nराज्यात आज रोजी एकूण ८८,७२९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.\nसोमवारी करोना रुग्णसंख्या ५ हजारांच्या खाली\nराज्यात आज रोजी एकूण ८८,७२९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.\nामुंबई : राज्यातील करोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून ५ ते १० हजारांच्या दरम्यान स्थिर झाल्याचं पाहायला मिळत होतं. सोमवारी मात्र ही संख्या ५ हजारांच्या खाली आली असून राज्यात मागील २४ तासांत ४,८७७ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे.\nराज्यात सोमवारी ११,०७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण ६०,४६,१०६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.४३ टक्के एवढे झाले आहे.\nSujay Vikhe Patil: भाजप खासदार विखेंना दणका; ठाकरे सरकारची कारखान्���ावर मोठी कारवाई\nराज्यात आज ५३ करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मत्यूदूर २.०९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६९,९५,१२२ प्रयोगशाळा नमुण्यांपैकी ६२,६९,७९९ (१३.३४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.\nराज्यात सध्या किती अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nसध्या राज्यात ५,०१,७५८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५१८ व्यक्ती सांस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८८,७२९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.\nकोणत्या भागात रुग्णांची संख्या जास्त\nराज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये करोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० हजारांपेक्षा अधिक आहे. यामध्ये ठाणे, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर मुंबई, सांगली आणि साताऱ्यात ७ हजाराहून अधिक करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nगणेशभक्तांसाठी खूशखबर : अंगारकीला 'असे' घेता येईल श्रीसिद्धिविनायकाचं दर्शन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई करोना अपडेट महाराष्ट्र करोना अपडेट करोना व्हायरल maharashtra corona update today coronavirus\nमुंबई संशयित दहशतवाद्यांची धरपकड सुरुच; जोगेश्वरी मुंब्रा येथून एकाला अटक\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nसिनेमॅजिक BBM 3 - स्पर्धक म्हणून आला 'गोल्डमॅन', बादशहाची जादू चालणार का\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nविदेश वृत्त भारतात अमेरिकन गुप्तचरांवर रहस्यमय हल्ला; सीआयए प्रमुखांच्या दौऱ्यातील घटना\nमुंबई कंगना म्हणते, या न्यायालयावर माझा विश्वास नाही...\nनागपूर पत्रिका छापल्या, मंडप संजला; मात्र ऐनवेळी नवरदेव मंडपात आलाच नाही\nअहमदनगर एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले\n सानपाडा रेल्वे स्थानकावर ४ वर्षाच्या मुलाची हत्या, बापानेच फलाटावर डोकं आपटून संपवलं\nदेश 'ईश्वराच्या इच्छेविरुद्ध' जात असल्याचं सांगत भाजपच्या माजी मंत्र्यांची आत्महत्या\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\nमोबाइल स्वस्तात खरेदी करा Vivo चे 'हे' १० स्मार्टफोन्स, मिळतेय ५,००० रुपयांपर्यंतची मोठी सूट, पाहा ऑफर्स\nटिप्स-ट्रिक्स आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nबातम्या या वर्षी नवरात्रीला देवी पालखीतून येत आहे, जाणून घ्या याचे महत्व\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/rajiv-gandhi-sanugrah-grant-distributed-by-bhosale/", "date_download": "2021-09-21T09:12:17Z", "digest": "sha1:HC5B7Q4QHEW4A3AUHCX3BYVBR64XJV6I", "length": 6345, "nlines": 88, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "राजीव गांधी सानुग्रह अनुदान भोसले यांच्या हस्ते वाटप | Jalgaon Live News", "raw_content": "\nराजीव गांधी सानुग्रह अनुदान भोसले यांच्या हस्ते वाटप\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Mar 19, 2021\n राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह विमा योजनेअंतर्गत जिल्हाभरातून आलेले जवळपास २२ विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यृ झाला होता यामध्ये पाण्यात बुडून संर्पदंशाने तसेच अपघाताने झालेल्या विद्यार्थांचा समावेश होता तर त्या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून 22 विद्यार्थ्यांच्या कुटूंबीयांना एकूण 15 लाख 75 हजार रूपयांचे अनुदानाचा धनादेश वाटप महाराष्ट्र प्रदेश युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांच्या हस्ते सदरील कुटूंबास वाटप करण्यात आला.\nजिल्हातील २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील जिल्हाभरातून आलेले जवळपास 21प्रलंबित प्रस्ताव होते तरी संबंधित लाभार्थी जिल्हा परिषद शिक्षण विभागात खेटे मारत होते हे चिञ पहावयास मिळत होते पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अपघाती मृत्यू झाल्यास व अपंगत्व आल्यास राजीव गांधी सानुग्रह विद्यार्थी अपघात सानुग्रह विमा योजनेतून त्यांना ५० ते ७५ हजार रूपये पर्यंत ची आर्थिक मदत दिली जाते या योजनेअंतर्गत जवळपास २1 प्रस्ताव शिक्षण विभागाकडे दाखल झाले होते जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत २1 प्रकरणे निकाली काढून त्या लाभार्थी यांना आज धनादेश वाटप दिव्या भोसले यांनी केला.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान ख��त्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nमिशन अँडमिशन : नूतन मराठा महाविद्यालयात अकरावीच्या विज्ञान…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/national/wait-is-over-lockdown-4-0-is-announced-5078/", "date_download": "2021-09-21T08:03:13Z", "digest": "sha1:OS77KOA6QOSWX2MGXKQXEQU7DVCXCROS", "length": 11507, "nlines": 127, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "प्रतीक्षा संपली! सलून सह सर्व दुकाने उघडण्यास मुभा, वाचा काय काय सुरू होणार (लॉकडाऊन 4.0)", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome राष्ट्रीय प्रतीक्षा संपली सलून सह सर्व दुकाने उघडण्यास मुभा, वाचा काय काय सुरू...\n सलून सह सर्व दुकाने उघडण्यास मुभा, वाचा काय काय सुरू होणार (लॉकडाऊन 4.0)\nकाल केंद्र सरकारने कोरोना साठी चौथा लॉकडाऊन जाहीर केला, मार्च २४ ला जाहीर झालेला पहिला लॉकडाऊन आता चौथ्या टप्प्यात वाढवत ३१ मे पर्यंत करण्यात आलेला आहे. लॉकडाऊन 4.0 च्या घोषणेनंतर काही क्षणातच गृह मंत्रालयाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.\nमे १८ ते ३१ मध्ये काय सुरू राहील आणि काय बंद:\n(१) मेट्रो, रेल्वे(श्रमिक सोडून) सेवा पूर्णपणे बंद.\n(२) कंटेन्मेंट झोन आणि मॉल्स सोडून सर्व दुकाने उघडी.\n(३) नाव्ह्याची दुकाने सलून उघडे राहणार.\n(४) ऑनलाइन माध्यमातून अत्यावश्यक सेवांची विक्री सुरू राहणार.\n(५) उपहारगृहे सुरू होणार पण फक्त टेक अवे माध्यमातून\n(६) कुठलीही धार्मिक व राजकीय सभेवर पूर्ण बंदी\n(७) लग्नसोहळ्यात ५० पेक्षा जास्त तर मयतीला २० पेक्षा जास्त लोक नाही.\n(८) मास्कचा वापर बंधनकारक\n(९) रात्रीला पूर्णपणे कर्फ्यू लागणार (रात्री ७ ते सकाळी ७)\n(१०) वयोवृद्ध व्यक्ती (६५+) आणि गरोदर मातांना घर सोडण्यास बंदी.\n(११) शाळा कॉलेज यांना सुरू राहण्यास मनाई.\nPrevious articleभिडे गुरुजींची माणसे बाहेर टपून बसली आहेत; जितेंद्र आव्हाडांना ट्विटर वर धमकी\nNext articleमास्क घालून पळू नका, २६ वर्षाच्या तरुणाचा फुफ्फुस फुटून मृत्यू\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आ��टेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/dia-mirza-wedding/", "date_download": "2021-09-21T08:17:32Z", "digest": "sha1:JTIMXWV73FCH6MGW56KYAPBRZTXO4LQZ", "length": 14727, "nlines": 137, "source_domain": "marathinews.com", "title": "दिया मिर्झाचा झाला पुनःविवाह - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeEntertainmentदिया मिर्झाचा झाला पुनःविवाह\nदिया मिर्झाचा झाला पुनःविवाह\nरहना है तेरे दिल मे फेम दिया मिर्झा तिच्या खासगी आयुष्यामध्ये एका नव्या इनिंगची सुरुवात करत आहे. जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरं गेल्यानंतर तिला हे सुख मिळणार आहे. दिया चा हा दुसरा विवाह असून तिने काही गोष्टीनी तो अभूतपूर्व बनविला आहे. यापूर्वी दियाने साहिल संघा याच्याशी २०१४ मध्ये विवाह केला होता. ५ वर्षांनंतर या दोघांनीही घटस्फोट घेऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आपल्या वैवाहिक नात्यात काही कारणांस्तव दुरावा आला असून, हे नातं संपुष्टात आल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केली होती.\nवैभव आणि दिया एकमेकांचे चांगले मित्र असून वैभव हा मुंबईतील पाली हिल या उच्चभ्रू भागात वास्तव्याला आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे दिया मिर्झा आपले होणारे पती वैभव रेखी यांच्यासोबत वांद्र�� येथील घरी लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. दियाने रहना है तेरे दिल मे या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात २००२ सालापासून केली. या सिनेमाद्वारे तिने अनेकांच्या हृदयावर राज्य केलं. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या याच अभिनेत्रीच्या आयुष्यात वैभवरुपी नवे वळण आलं असून, त्या वळणावरुनच ती एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. खासगी आयुष्यात विविध अडचणींचा सामना करणाऱी दिया आता पुन्हा एकदा विवाह करण्यास सज्ज झाली आहे. मुंबईतच दिया मिर्झाच्या वांद्रे येथील घर असलेल्या इमारत ‘बेलएयर’ च्या परिसरात असलेल्या एका गार्डनमध्ये हहा सोहळा हिंदू विवाह कायद्याप्रमाणे विधीवत संपन्न झाला. सकाळपासूनच येथे पाहुण्या मंडळींनी हजेरी लावली होती. लग्नाचा मुहूर्त संध्याकाळी ७ वाजताचा होता. विशेष म्हणजे वैभव रेखी यांचंही हे दुसरं लग्न आहे. पेशाने व्यावसायिक असणाऱ्या वैभव रेखी यांचं लग्न योगा इंस्ट्रक्टर सुनैना रेखी हीच्याशी झालेल. या दोघांना एक मुलगीही आहे. या लग्नासाठी वैभव रेखी यांची मुलगी हजर राहिलेली. काही वर्षांपूर्वी वैभव रेखी यांनी आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे ३९ वर्षांच्या दिया मिर्झानेही लग्नाच्या ५ वर्षांनी २०१९ साली पती साहिल संगा यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.\nपरंतु, दीया मिर्झाचे लग्न सध्या चर्चेत आहे ते तिने घेतलेल्या काही अभूतपूर्व निर्णयाने. बिझनेसमन वैभव रेखीसोबत दीया १५ फेब्रुवारी २०२१ ला विवाहबद्ध झाली. दीया आणि वैभव यां दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. विशेष म्हणजे दीयाच्या लग्नाचे सर्व विधी एका महिला पुजारीने केले होते. सोशल मिडीयावर दीयाने लग्नातील अनेक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्याचप्रमाणे लग्नामध्ये मुलीचे केले जाणारे कन्यादान आणि बिदाई या दोनही पारंपरिक विधीसाठी फारकत घेतल्याचे कळले. हे विधी मुद्दामहून टाळण्यात आल्याचे तिने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबतच लग्नामध्ये केलेल्या सुंदर डेकोरेशनपासून ते वापरण्यात आलेल्या सामग्रीमध्ये समाविष्ट असलेल्या सगळ्या वस्तू या इकोफ्रेंडली होत्या. मुख्यत्वे पर्यावरणाला हानी पोहोचेल असे कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक किंवा थर्माकॉलचा वापर पूर्णपणे टाळण्यात आल्याचे तीने सांगितले.\nदियाने तिच्या विवाहाला महिला पुजारी म्हणून लाभलेल्या शीला अत्ता यांच्या विषयी देखील सांगितले आहे. तिची बालमैत्रीण अनन्याच्या या महिला पुजारी शीला अत्ता नातेवाईक आहेत. कोणत्याही महिला पुजारीला विधी करताना मी अनन्याच्या लग्नापर्यंत पाहिले नव्हते. अनन्यानेचं आमच्या लग्नात शीला अत्ता यांना लग्नविधी करण्यासाठी आणले. अनन्याकडून मिळालेली लग्नाची अतिशय मौल्यवान अशी ही भेट आहे. आपल्या आजुबाजूला होणाऱ्या बदलांची सुरुवात आपण केलेल्या निवडीपासूनच म्हणजे आपल्यापासूनच होते, आशा आहे कि, इतर जोडपी देखील नक्कीच याचे अनुकरण करतील.\nपूर्वीचा लेखअर्जुन तेंडूलकर मुंबई इंडियन्स मध्ये झाला सामील\nपुढील लेखपतंजलीचे कोरोनावरील औषध लॉन्च\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F_%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A8", "date_download": "2021-09-21T09:06:38Z", "digest": "sha1:N4FWBY3PIQPKUKPI5YAODR2SWT4DKGOE", "length": 10666, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेना एर फ्लाइट ९९२ - विकिपीडिया", "raw_content": "डेना एर फ्लाइट ९९२\n(दाना एअर फ्लाइट ९९२ या पानावरून पुनर्निर्देशित)\nदाना एअर फ्लाईट ९९२\nअपघातग्रस्त विमानासारखेच दुसरे मॅकडोनेल डग्लस एमडी ८३ प्रकारचे विमान\nनायजेरियातील विमान दुर्घटनेचे ठिकाण\nदाना एअर फ्लाईट ९९२ विमान अपघात हा दिनांक ३ जून, इ.स. २०१२ रोजी नायजेरियातील लागोस येथे झालेला विमान अपघात आहे. अपघातग्रस्त विमान हे मॅकडोनेल डग्लस एमडी ८३ प्रकारचे दाना एअरचे प्रवासी विमान होते. हे विमान लागोसमधील एका इमारतीला धडकून दुर्घटनाग्रस्त झाले. अपघातसमयी विमानात १४७ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. [२][३] नायजेरीयन हवाई वाहतूक प्राधिकरणाच्या म्ह��ण्यानुसार विमानातील कुणीही प्रवासी वा कर्मवचारी बचावले असण्याची शक्यता नाही. हे विमान अबुजाहून लागोससाठी उड्डाणावर होते.[४]\n२ प्रवासी आणि कर्मचारी\n३ संदर्भ आणि नोंदी\nनायजेरियाचे राष्ट्रपती गुडलक जोनाथन यांनी ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला..[४]\nकामेरून १ ० १\nकॅनडा १ ० १\nचीन ६ ० ६\nभारत १ ० १\nजपान १ ० १\nनायजेरिया १२६ ८ १३४\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने २ ० २\n^ \"ऑल १५३ ऑन बोर्ड प्लेन दॅट क्रॅश्ड इन नायजेरिया कन्फर्मड डेड\". ४ जून, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"ॲक्सिडेंट डिस्क्रिप्शन\". ४ जून, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"पॅसेंजर प्लेन क्रॅशेस इन नायजेरीया\". ४ जून, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ a b \"लागोस एअर क्रॅश : ऑल अबोर्ड फिअर्ड डेड, ऑफिसिअल्स से\". ४ जून, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"अपडेटेड: दाना एअर फलाईट ९जे-९९२-एअर पॅसेंजर्स लिस्ट\". Sahara Reporters, New York. ४ जून, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nइ.स. २०१२मधील विमान अपघातांची यादी\nभोजा एर (एप्रिल २०) • माऊंट सलक सुखोई सुपरजेट (मे ९) • अग्नी एर (१४ मे) • अलाइड एर फ्लाइट १११ (जून २) • दाना एर (जून ३) • केन्या पोलिस हेलिकॉप्टर (जून १०) • इंडोनेशियाई वायुसेना फोक्कर एफ२७ (जून २१) • त्यान्जिन एरलाइन्स फ्लाइट ७५५४ (जून २९) • फिलिपाइन्स पायपर सेनेका (ऑगस्ट १८) • सुदान अँतोनोव्ह एएन-२६ (ऑगस्ट १९) • पेत्रोपावलोव्स्क-कामचात्स्की एर फ्लाइट २५१ (सप्टेंबर १२) • सीता एअर (सप्टेंबर २८) • फ्लायमाँतसेरात फ्लाइट १०७ (ऑक्टोबर ७) • एरोसर्व्हिस इल्युशिन आयएल-७६टी (नोव्हेंबर ३०) • मेक्सिको लीयरजेट २५ (डिसेंबर ९) • एर बगान फ्लाइट ११ (डिसेंबर २५) • कझाकस्तान ए.एन.१२ (डिसेंबर २५) • रेड विंग्ज एरलाइन्स फ्लाइट ९२६८ (डिसेंबर २९)\nगडद निळ्या रंगातील अपघातात ५० किंवा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या होत्या.\n२०१२ मधील विमान अपघात व दुर्घटना\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०२० रोजी २१:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्���ीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2021-09-21T07:35:17Z", "digest": "sha1:N5KMV3YEV2MHLRFF66VVWVQAJROW7KKH", "length": 4338, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इटारसीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इटारसी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमध्य रेल्वे क्षेत्र ‎ (← दुवे | संपादन)\nबृहन्महाराष्ट्र मंडळ ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार) ‎ (← दुवे | संपादन)\nहिमसागर एक्सप्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रीय महामार्ग ६९ ‎ (← दुवे | संपादन)\nपंचमढी ‎ (← दुवे | संपादन)\nपिपरिया ‎ (← दुवे | संपादन)\nचांगदेव मंदिर, चांगदेव ‎ (← दुवे | संपादन)\nजन शताब्दी एक्सप्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nईटारसी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nनेपानगर ‎ (← दुवे | संपादन)\nआंध्र प्रदेश एक्सप्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nइटारसी रेल्वे स्थानक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/mumbai-news/di-ba-who-was-patil-whose-name-navi-mumbaikar-has-become-so-aggressive-in-naming-the-airport-121061100061_1.html", "date_download": "2021-09-21T07:34:28Z", "digest": "sha1:4F2IF3PJHIBSTN7F6E5EMHYQK6J2E7YX", "length": 38909, "nlines": 163, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "दि. बा. पाटील कोण होते, ज्यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी नवी मुंबईकर इतके आक्रमक झालेत...", "raw_content": "\nदि. बा. पाटील कोण होते, ज्यांचं न���व विमानतळाला देण्यासाठी नवी मुंबईकर इतके आक्रमक झालेत...\nआमच्या मनानं घेतलाय ठाव, विमानतळाला दि. बा. पाटलांचंच नाव'\nऐन पावसात हजारो आंदोलकांनी काल (10 जून) या घोषणेनं नवी मुंबई दणाणून सोडली. नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. उर्फ दिनकर बाळू पाटील यांचं नाव देण्याची मागणी मानवी साखळीच्या माध्यमातून केली गेली.\nगेल्या जवळपास दहा वर्षांपासूनच्या या मागणीने आता आक्रमक रूप घेतलंय आणि जोरही धरलंय. येत्या 24 जूनला सिडको भवनाला घेरावही घातला जाणार आहे.\nएकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी शिवसेनेचा आग्रह आहे. मात्र, 'मुंबईत जसा मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंमुळे टिकला, तसा नवी मुंबईत दि. बा. पाटालांमुळे भूमिपूत्र टिकला' असं म्हणत भाजपचे नवी मुंबईतले नेते आणि आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक झालेत.\nज्या पक्षात दि. बा. पाटलांची हयात गेली, त्या शेकापच्या भूमिकेबाबत मात्र संशयाची स्थिती निर्माण झाली आहे. 10 जूनच्या मानवी साखळीत शेकाप दिसला नाही. दि. बा. पाटलांच्या नावाला विरोध नाही, अशी सावध भूमिका शेकापची आहे.\nमात्र, सर्वसामान्य नवी मुंबईकर दि. बा. पाटलांच्या नावासाठी रस्त्यावर उतरू लागल्यानं आंदोलनाला व्यापक रूप येताना दिसतंय.\nभविष्यात जगभरातल्या देशांशी जोडल्या जाणाऱ्या एका विमानतळाला 'दिनकर बाळू पाटील उर्फ दि. बा. पाटील' या व्यक्तीचं नाव देण्याची मागणी नवी मुंबईकर का करतायेत नवी मुंबईकरांसाठी त्यांचं इतकं महत्त्वं का आहे नवी मुंबईकरांसाठी त्यांचं इतकं महत्त्वं का आहे दि. बा. पाटलांचं महाराष्ट्रातल्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात योगदान काय नि या क्षितिजांवरील त्यांचं स्थान काय\nया सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.\nदि. बा. पाटील यांची राजकीय कारकीर्द ही खरंतर सुमारे पाच-साडेपाच दशकांची होती. मात्र, आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याची मागणी 'दिबां'चं काम प्रत्यक्षपणे न पाहिलेला तरुणवर्गही करतोय, याची बीजं 80-90 च्या दशकात सापडतात. दिबांचा परिचय करून देताना या दशकातील घडामोडींचा उल्लेख करूनच पुढे जाणं योग्य ठरेल.\nया दशकानं दिबांना नवी मुंबईकरांचं तारणहार बनवलं\n1970 च्या दरम्यान मुंबईवरील लोकसंख्येचा वाढत जाणारा भार कमी व्हावा, यासाठी मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई हे ��वं शहर वसवण्याच्या दृष्टीनं तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली. यासाठी 17 मार्च 1970 रोजी सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (सिडको) ची स्थापना केली.\nया सिडकोनं पनवेल, उरण आणि बेलापूर पट्ट्यातील 95 गावातील 50 हजार एकर जमीन संपादनाचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे, तर पुढे येऊ घातलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजेच जेएनपीटीसाठीही सिडकोच्या माध्यमातून भूसंपादन केलं जात होते.\nया भागातला शेतकरी हा प्रामुख्यानं आगरी समाजातला होता. मिठागरे आणि शेती हेच उदरनिर्वाहाची साधनं असलेला या भागातला शेतकरी हवालदिल झाला.\n15 हजार एकरी जमीन घेण्याच्या प्रयत्नात सिडको आणि पर्यायाने सरकार असताना, दि. बा. पाटलांनी एकरी 40 हजार रकमेची मागणी केली.\nदि. बा. पाटील या काळात पनवेल-उरण भागातून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधानसभेचं सभागृह दाणाणून सोडणारे नेते, अशी ख्याती दिबांची त्यावेळी होती, असं ज्येष्ठ पत्रकार आणि कृषिवलचे माजी संपादक एस. एम. देशमुख सांगतात.\nसिडकोच्या भूसंपादनामुळे भविष्यातील संकटाची जाणीव दिबांना झाली आणि त्यांनी ज्यांच्या जमिनी घेतल्या जाणार होत्या, त्यांच्यासाठी आंदोलनाची हाक दिली.\nवसंतदादा पाटील, शरद पवार, बॅ. ए. आर. अंतुले असे तीन मुख्यमंत्री होऊन गेले. पण कुणीही शेतकऱ्यांच्या मागणीला दाद देईना. त्यामुळे 1984 च्या जानेवारीत जासई गावच्या हुतात्मा मैदानात मोठ्या संख्येत शेतकरी जमले. दि. बा. पाटील हे त्यांचे नेते होते.\nवसंतदादा पाटील हे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनीही एकरामागे 40 हजार रुपये देण्याऐवजी 21 हजार रुपये देण्याचे मान्य केलं. त्यानंतर 27 हजारापर्यंत आले. मात्र, तोही एकतर्फी निर्णय होता, असं रायगडमधील वरिष्ठ पत्रकार आणि 'गर्जा रायगड' मासिकाचे संपादक संतोष पाटील सांगतात.\nसरकारच्या मनमानीविरोधात उरण, पनवेल परिसरातील 50 हजारांहून अधिक शेतकरी दास्तान फाट्यावर जमा झाले. इथं जमीन संपादन करायला आलेल्या अधिकारी आणि पोलिसांसोबत शेतकऱ्यांचा संघर्ष झाला. यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमार, गोळीबारात नामदेव घरत (चिर्ले), रघुनाथ ठाकूर (धुतुम), मकळाकर तांडेल (पागोटे), महादेव पाटील (पाहोटे) आणि केशव पाटील या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.\nया स���घर्षानंतर राज्य सरकारनं नमतं घेतलं आणि दिबांशी चर्चा केली. यावेळी दिबांनी मांडलेली योजना पुढे केवळ रायगडकरांच्या नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी वरदान ठरली. ती योजना म्हणजे, साडेबारा टक्क्यांचा विकसित भूखंडाचा मोबदला.\nजासईच्या या आंदोलनामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत विकसित भूखंड देण्याचा निर्णय ऑक्टोबर 1994 मध्ये झाला. म्हणजे, एखाद्या शेतकऱ्याची जमीन भूसंपादनात गेल्यास, त्या जमिनीला एकरी भाव आणि त्याचसोबत साडेबारा टक्के विकसित भूखंड आणि तोही त्याच भागात देणं बंधनकारक झालं.\nदिनकार बाळू पाटील हा शेकापचा नेता नवी मुंबईकरांसाठी 'दिबा' बनला.\nदिबांना नवी मुंबईकरांचा तारणहार आणि मसिहा बनवण्यासाठी हे आंदोलन आणि या आंदोलनातील साडेबारा टक्क्यांची आलेली योजना कारणीभूत असल्याचं मत रायगडमधील शेतकरी आणि आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील सांगतात.\nत्या पुढे म्हणतात, \"आज नवी मुंबईतला आगरी समाज जमिनी जाऊनही आपल्या भूमीवर राहताना दिसतोय, ते केवळ दि. बा. पाटील या नेत्यामुळे आहे. विकसित भूखंडाची योजना दिबांनी त्यावेळी सरकारला मानायला लावली नसती, तर आज इथला प्रकल्पग्रस्त दूर कुठेतरी फेकला गेला असता. इथल्या लोकांमध्ये दिबांबद्दल असलेला जिव्हाळा यातून निर्माण झालाय. आपल्या भाकरीवर दिबांचं नाव असल्याची जाणीव असल्यानं विमानातळाला त्यांच्या नावाचा होत असलेला आग्रह दिसून येतो.\"\nजासईच्या ज्या आंदोलनानं दिबांना 'प्रकल्पग्रस्तांचा नेता' बनवलं, त्या जासई गावातील दिबांच्या 'संग्राम' नावाच्या छोट्याशा घरात आजही बलिदान दिलेल्या पाच शेतकऱ्यांचे फोटो लावलेले आहेत. लोकांनी दिबांना दैवत मानलं, मात्र दिबांनी या पाच हुतात्म्यांना दैवत मानलं, असं दिबांचे पुत्र अतुल पाटील सांगतात.\nकेवळ जनतेच्या पाठिंब्यावर महाराष्ट्र सरकारला नमतं घ्यायला लावणारा हा नेता कोण होता, तर शेतकरी कुटुंबातला मुलगा. 13 जानेवारी 1926 रोजी जन्म झालेल्या दिबांनी स्वातंत्र्य संग्रामातही सहभाग नोंदवला होता. तरुण असताना ते 1942 च्या चळवळीत सहभागी झाले होते.\nवडील बाळू गवरू पाटील हे पेशानं शिक्षक होते. शिक्षणाबाबत जागृत कुटुंबात वाढल्यानं दिबांचं वकिलीपर्यंत शिक्षण झालं. बीए मुंबईतून, तर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून एलएलबीचं शिक्षण घेतलं.\nप्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून ते पुढे नावारुपाला आले, मात्र त्यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिलंय.\n'केवळ प्रकल्पग्रस्तांचे नेते नव्हे, ते महाराष्ट्राचे नेते'\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन म्हणतात, \"दि. बा. पाटलांना केवळ प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून पाहू नका. त्यांनी महाराष्ट्रातल्या धरणग्रस्तांसाठी केलेल्या कामाचाही उल्लेख व्हायला हवा. त्यांनी आदिवासी, शेतकरी, स्त्रियांचेही प्रश्न सभागृहात मांडले. ते लोकांच्या प्रश्नांवर बेधडकपणे आवाज उठवण्यासाठी ओळखले जात.\"\nआपली वैयक्तिक आठवण सांगताना उल्का महाजन सांगतात, \"सुरुवातीला ओळख नसताना त्यांच्यापर्यंत पोहोचणं सुद्धा अवघड वाटायचं. पण त्यांना हे कळलं की, ही सगळी कार्यकर्ते मंडळी निस्वार्थपणे काम करतायेत, तर ते तासन् तास समस्या ऐकून घ्यायचे, समजून घ्यायचे आणि विधिमंडळात ते धडाडीने मांडायचे. त्यांचं विधिमंडळातील भाषण ऐकण्यासाठी मुख्यमंत्रीही थांबायचे. त्यांच्या बोलण्याला वजन होता, कारण ते अभ्यासूपणे बोलत असत.\"\nयाच मुद्द्याला पुढे नेत भाजपचे पनवेलमधील नेते आणि दिबांचे सहकारी राहिलेल्या रामशेठ ठाकूर यांचे पुत्र प्रशांत ठाकूर म्हणतात, \"उल्का महाजन म्हणाल्या ते खरंय. दिबा केवळ प्रकल्पग्रस्तांचे नेते नव्हते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलंय. ओबीसी समाजाचे ते नेते होते. आगरी समाजातील जुन्या खर्चिक चालीरिती बंद थांबवून लोकांना काळासोबत पुढे नेण्याचं काम त्यांनी केलंय.\"\n\"केवळ प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून आम्ही विमानतळाला त्यांचं नाव देण्याचं म्हणत नाही. ज्या भागात हे विमानतळ उभं राहतंय, त्या भागासह अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पुढे नेलंय. पुरोगामी समाजसुधारक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जावं, अशी आमची या मागणीमागची भूमिका आहे,\" असं प्रशांत ठाकूर म्हणतात.\nप्रशांत ठाकूर यांनी उल्लेख केलेल्या दिबांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील सहभागाचा आणि राजकीय कारकीर्दीचा आढावासुद्धा बीबीसी मराठीनं घेतला.\n1951 साली वकिली पूर्ण झाल्यनंतर 1952 साली ते कुलाबा (आताचा रायगड) जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीत बहुमतानं विजयी झाले होते. या निवडणुकीद्वारेच त्यांनी राजकारणात खर्‍या अर्थी प्रवेश केला होता.\nमात्र, याच काळात संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी बांधणी सुरू झाली होती. आपला वकिली व्यवसाय सांभाळत लोकप्रतिनिधी म्हणून ते उत्तम प्रकारे काम करत होते. मात्र, 1956 मध्ये दिबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीप्रश्नी लोकल बोर्डाचा राजीनामा दिल्याची माहिती प्रशांत ठाकूर देतात.\nत्यानंतर 1957 साली दिबांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. ते पनवेलमधून उमेदवार होते आणि ते विजयीही झाले.\nकष्टकऱ्यांचा योद्धा पुस्तकात दिबांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील योगदानाबद्दल विस्तृत माहिती सापडते.\n1957 च्या सुमारास ज्यावेळी बेळगावच्या सीमेवर जाऊन महाराष्ट्रासाठी आंदोलन करण्याचं ठरलं, त्यावेळी पनवेल, अलिबाग भागातून दि. बा. पाटील आणि दत्ता पाटील यांच्यावर आंदोलक आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सीमेवर हे नेते पोहोचल्यावर त्यांना दोनवेळा अटक झाली. मग सोडून देण्यात आलं, तेव्हा दि. बा. पाटील आणि दत्ता पाटील परतत असताना निपाणीजवळ सत्याग्रह सुरू असल्याचं दिसलं, तर त्यांनी त्यात सहभाग घेतला.\nयावेळी मात्र दिबा आणि दत्ता पाटलांना पोलिसांनी सोडलं नाही. त्यांना एका वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. पण त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी ही शिक्षाही भोगली.\nपुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरही 1962, 1967, 1972 आणि 1980 अशावेळी आमदार म्हणून विधानसभेत गेले. पुढेही सीमाभागातील मराठीजनांवरील अन्यायाविरोधात प्रा. एन. डी. पाटलांच्या खांद्याला खांदा लावून दि. बा. पाटलांनी विधानसभेत आवाज उठवला.\nदि. बा. पाटलांचे पुत्र अतुल पाटील म्हणतात, \"दिबांनी इतर मागासवर्गीयांसाठी केलेलं काम अनेकजण विसरून गेलेत. पण ते विसरता कामा नये. ओबीसी समाजासाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. राज्यात दंगली होऊ नयेत म्हणून ते ठिकठिकाणी फिरले.\"\nआणीबाणीला विरोध केल्यानंतर दि. बा. पाटील तुरुंगात गेले.1977 ला ते पहिल्यांदा खासदार म्हणून कुलाब्यातून निवडून गेले. मात्र, मूदतपूर्व निवडणुका झाल्या आणि 80 ला ते पुन्हा जिंकू शकले नाहीत. मात्र, 1980 सालीच महाराष्ट्राच्या विधानसभेत मात्र ते निवडून गेले.\nयाच काळात म्हणजे 1983-84 दरम्यान ते महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेही होते.\nया काळातली ए�� आठवण अतुल पाटील सांगतात की, 1983 साली महाराष्ट्र सरकारने विधीमंडळात चर्चा न करता मंडल आयोगाच्या विरोधात केंद्राकडे आपला अहवाल पाठवला होता. त्याच्या निषेधार्थ दि. बा. पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं होतं आणि सरकारच्या कृतीला विरोध दर्शवला.\nत्यानंतर पुढे जेव्हा देशभरात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या, तेव्हा काही भागात हिंसाही झाली होती. त्यावेळी हिंसेचं हे लोण महाराष्ट्रात येऊ नये म्हणून, दि. बा. पाटलांनी 'राखीव जागा समर्थन समिती' स्थापन करून, त्याद्वारे राज्यभर सभा घेतल्या होत्या. मुंबईतल्या ओबीसी परिषदेची त्यावेळी चर्चाही झाली होती. त्यांच्या या कामाचं अतुल पाटील आवर्जून उल्लेख करतात आणि ते म्हणतात, \"दिबांच्या या कामाचा उल्लेख सर्वत्र व्हायला हवा, विशेषत: आज ओबीसी जनगणनेचा मुद्दा ऐरणीवर असण्याच्या काळात\".\nशिवसेनेत प्रवेश आणि शेवटचा पराभव\nलोकल बोर्डापासून सुरू झालेली दिबांची राजकीय कारकीर्द पाचवेळा आमदार आणि दोनवेळा खासदार अशी राहिली. दोनवेळा ते लोकसभा पराभूतही झाले. त्यातला जिव्हारी लागलेला पराभव म्हणजे 1999 सालचा.\n16 ऑगस्ट 1999 रोजी दि. बा. पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला. चार दशकांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षासोबत राहिलेल्या आणि निधर्मी राजकारणाचे पुरस्कर्ते राहिलेल्या दिबांच्या या प्रवेशाचा अनेकांना धक्का बसला होता.\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन सांगतात, \"शेकापसारख्या पुरोगामी विचारांवर चालणाऱ्या, शेतकरी-कामगारांसाठी काम करणाऱ्या पक्षाला सोडून ते शिवसेनेसारख्या पक्षात गेले, याचं कोडं आम्हा कार्यकर्त्यांनाही सुटलं नाही. त्यांची राजकीय गणितं असतील, ते मला सांगता येणार नाही. मात्र, धक्का निश्चित बसला.\"\nदिबांचे पुत्र अतुल पाटील हेही म्हणतात, त्या निर्णयाबद्दल मला नाही सांगता येणार. पण सेनेकडून लोकसभा लढला, पराभूत झाले, त्यानंतर राजकीय जीवनातून ते हळूहळू बाहेरच पडले.\nमात्र, उल्का महाजन एक गोष्ट नमूद करतात की, \"शिवसेनेकडून लढवलेली लोकसभा पराभूत झाल्यानंतर ते राजकारणातून बाहेर पडले खरे, पण सामाजिक आंदोलनांशी त्यांनी संबंध तोडला नाही. ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत कायम राहिले.\"\nप्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कांसाठी शेवटपर्यंत दि. बा. पाटील सक्रिय असत. प्रशांत ठाकूर सांगतात, काहीवेळा सिडको क���ंवा सरकार दरबारी चर्चेसाठी ते रुग्णवाहिकेतून आल्याची उदाहरणं आहेत. इतकी कळकळ त्यांना होती.\n24 जून 2013 मध्ये दि. बा. पाटलांचं निधन झालं आणि प्रकल्पग्रस्तांचा आवाज हरपला.\nनवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची मागणी होतेय, ती या कारणांमुळे. राजकारणात पाच दशकं राहूनही समाजाशी नाळ न तोडणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन शाबूत ठेवणाऱ्या नेत्याच्या प्रेमापोटी.\nप्रशांत ठाकूर या चर्चेदरम्यान म्हणाले, \"बऱ्याच जणांचा गैरसमज झालाय की आम्ही दिबांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी करतोय, ते प्रकल्पग्रस्तांचे नेते असल्यामुळं. पण तेवढेच कारण नाहीय. या भागातल्या आगरी समाज, शेतकरी-कामगार वर्ग यांचं अस्तित्त्व त्या माणसानं टिकवून ठेवलंय. सरकारला आमच्या मागणीपुढं झुकावंच लागेल.\"\nनवी मुंबईचे भूमीपूत्र असलेल्या दि. बा. पाटलांचं नाव देऊन नवी मुंबईकरांच्या मागणीपुढं महाविकास आघाडीचं सरकार झुकतं की बाळासाहेब ठाकरेंचं नाव विमानतळाला देऊन नवी मुंबईकरांच्या मागणीला झिडकारतं, हे येत्या काळात कळेलच.\nनिरा देवघर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमीनी मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा -जयंत पाटील\nराज्यातील या जिल्ह्यात निर्बंध शिथिल करून ,अनलॉक केले जातील\nभारतातील कोवॅक्सीनला अमरिकेने नकार दिला मान्यतेसाठी वाट बघावी लागणार\nडेंग्यूः चमत्कार, एका बॅक्टेरियामुळे डेंग्यू नष्ट होणार\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये, भाजपाला रामराम\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nआज लालबागच्या राजाचे विसर्जन, गणेश विसर्जनासाठी फक्त 10 कार्यकर्त्यांना परवानगी, बाप्पाच्या विसर्जनाचे नियम जाणून घ्या\nIPL 2021 : ऑपीएलचे उर्वरित सामने आज पासून MI आणि CSK चा आमना सामना होणार\nऔरंगाबादेत बर्निंग बस:औरंगाबादेत मध्यरात्री धावत्या बसने पेट घेतला\n H1B व्हिसावरील ट्रम्प यांचा नियम रद्द झाला\nकसलीही कारणं सांगू नका,माझ्या गतीने काम करा - अजित पवार\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/cm-uddhav-thackeray-challenge-bjp-leader-chanadrakant-patil-120021600008_1.html", "date_download": "2021-09-21T08:45:32Z", "digest": "sha1:KHKE5O6BKTEAMNQUXFK5GVSFIWC5LFTY", "length": 9140, "nlines": 106, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा : मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा : मुख्यमंत्री\nरविवार, 16 फेब्रुवारी 2020 (12:45 IST)\nराज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आपापसातील मतभेदांमुळेच पडेल, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्याच्या या वक्तव्याचा समाचार राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे.हिंमत असेल तर उद्या नाही आजच महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा असे आव्हान त्यांनी दिले आहे.\nराज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही आणि आम्हाला त्यात रस नाही असे स्पष्ट करतानाच, हे सरकार आपापसातील मतभेदांमुळेच पडेल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले आहे.त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे झालेल्या एका कार्यक्रमात समाचार घेतला आहे. हिंमत असेल तर उद्या नाही आजच महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा असे आव्हान त्यांनी भाजपाला दिले आहे.त्यांनी आपल्या भाषणात भाजपाच्या ऑपरेशन लोटसचीही खिल्ली उडवली.ऑपरेशन लोटस काय राज्यातील जनतेने तुम्हालाच लोटले अशा शब्दात त्यांनी भाजपाला फटकारले.\nमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात भाजपाचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही टोला लगावला. मुक्ताई नगर मुक्त झाले आहे. कुणापासून ते तुम्हाला चांगलेच माहिती आहे. असे ते म्हणाले.त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना खडसे यांनी मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळली आहे.त्यांनी भाजपा सोडणार असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले.पक्षावर कधीही टीका केली नाही तर एखाद्या वेळी व्यक्तीवर असू शकते. मी पक्षात सक्रीय आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.\nकेजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, रामलीला मैदानावर भव्य जनसागर\nभीमा कोरेगावचा तपास NIA कडे, शरद पवार नाराज\nगुन���हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू : मुख्यमंत्री\nमुख्यमंत्री अशी साजरी करणार शिवजयंती\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nअनंत गीतेंचं वक्तव्य, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून'\nAUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/anuj-khare-writes-about-saras-mahotsava-pjp78", "date_download": "2021-09-21T08:46:18Z", "digest": "sha1:JM2WHUYVVLXGP4URBZWBK4IORP4KFLI7", "length": 38831, "nlines": 226, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘सारस महोत्सवा’ चं नवेगाव बांध !", "raw_content": "\n‘सारस महोत्सवा’ चं नवेगाव बांध \nनोव्हेंबर (१९९७) महिन्यातली ही गोष्ट आहे. किरण पुरंदरे यांचं निसर्ग शिबिर. नवेगाव बांधचे ते दिवस किरण ने सांगितलेल्या एका अनुभवामुळे आजही माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसे आहेत. त्यावेळी जंगलात चालत फिरण्याची मुभा होती. शिबिरार्थीं वेगवेगळे गट करून निरीक्षणासाठी बाहेर पडायचे. विविध पक्ष्यांचे, वनस्पती, फुले, इतर वन्यजीव यांचे निरीक्षण करत करत शिबिरार्थीना जंगलातील विविध घटकांची ओळख करून देण्याचे काम केले जायचे. त्यातून अनेकांना निसर्ग वाचायची गोडी लागली. अनेक लोक निसर्गाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लागले. निसर्ग निरीक्षणाला वयाचं कोणतंही बंधन नसतं. कोणत्याही वयोगटाचा माणूस एकदा का निसर्गात रमला की निसर्गाच्या रंगात हरवून जातो. नोव्हेंबरच्या ‘नवेगाव’ अभयारण्यातील त्या शिबिरातही विविध वयोगटातील शिबिरार्थी होते . तरुण हौशी मुलांसोबत अगदी केस पांढरे झालेले ‘युवक’ही आनंदाने आणि हिरिरीनं अशा शिबिरात येऊन निसर्गात रंगून जात असत. नो���्हेंबरचे ते शिबिर मात्र एका व्यक्तीमुळे आमचा कायम स्मरणात राहील. सोमण काका\nसायंकाळच्या एका ट्रेलनंतर चर्चासत्र घेण्याच्या तयारीत असताना कोणाच्यातरी लक्षात आले की सोमण काका निवासाच्या ठिकाणी कुठे दिसत नाहीत. ते ज्या गटात होते त्यांच्याकडे चौकशी केली. ट्रेलला सोमण काका आले होते हे सर्वांना आठवत होते. अगदी जंगलातल्या परतीच्या वाटेवरही सोमण काकांच्या मागे असल्याल्या मुलाने त्यांना पहिले होते. मात्र एका पक्ष्याचे निरीक्षण करता करता तो मुलगा पुढे गेला. अंधार पडायला सुरुवात झाल्यावर हा गट निवासस्थानी परतला. सर्वांच्या लक्षात आलं की सोमण काका हरवलेत. तातडीने ४-५ स्वयंसेवकांना घेऊन आणि वनविभागातील काही कर्मचाऱ्यांना घेऊन किरण सोमण काकांच्या मागावर निघाला.\nअंधार पसरला होता. सोमण काकांच्या नावाचा पुकारा करत सर्व जंगल तुडवत होते . तो गट ज्या मार्गाने गेला आणि ज्या मार्गाने परतला तिथला प्रत्येक भाग धुंडाळत लोक जात होती. त्यांचा आवाज सोमण काकापर्यंत पोहोचण्यात एक अडचण होती. वयाने साठीपार पोहोचलेल्या सोमण काकांना ऐकू कमी येत असे. एका ठिकाणी दोन रस्ते फुटत होते. गट ज्या रस्त्याने परतला तो रस्ता सोडून सर्वांनी मुद्दाम दुसरा रस्ता पकडला. तोंडाने सोमण काकांच्या नावाचा गजर सुरूच होतं. बेंबीच्या देठापासून सर्वजण हाका मारत होतो, “सोमण का...का...”\nअचानक एका झाडावरून त्यांचा सादाला प्रतिसाद आला, ‘‘मी इथे आहे’’ समोरच्या एका झाडावर सोमण काका बसले होते. भीतीने गारठून गेलेल्या काकांच्या तोंडातून एखादा शब्दच फुटत होता. कसल्यातरी पानाचं निरीक्षण करण्यासाठी सोमण काका मागे रेंगाळले आणि बरोबर दोन रस्ते फुटणाऱ्या जागेवर रस्ता चुकले. सोमण काकांच्या हातात डायरी आणि पेन होते. त्या दिवसाची देखील त्यांनी झाडावर बसून डायरी लिहिली होती. त्यात शेवट एकच वाक्य लिहिले होते, ‘‘मी हरवलो आहे. यात माझी चूक आहे. यासाठी आयोजकांना जबाबदार धरण्यात येऊ नये.’’ किरण त्यांना शोधायला गेला होता आणि त्याला ते सापडले याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण या प्रसंगाने जंगलातल्या वाटा, जंगलात फिरताना घ्यायची काळजी, अशा प्रसंगात दाखवायचे प्रसंगावधान आणि एकूण अशा शिबिरांचे आयोजन करताना घ्यावयाची दक्षता या सगळ्या गोष्टी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या. नि���र्गाने एक धडा शिकवला होता. तो गिरवत गिरवत नवेगावच्या जंगलात पुढची अनेक वर्ष मी भटकलो. अनेक शिबिरं आयोजित केली. अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेलं, नवेगाव बांधाच्या काठावर वसलेलं गोंदिया जिल्ह्यातील नितांतसुंदर जंगल, ‘नवेगाव’.\nगोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाचा भाग असणाऱ्या या जंगलाचे प्रशासकीय दृष्ट्या दोन भाग पडतात. सुमारे १२९.५५ चौरस किलोमीटरचे नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि सुमारे १२२.७६ चौरस किलोमीटर नवेगाव वन्यजीव अभयारण्य. १९७५ मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळालेले हे जंगल सातपुडा पर्वताच्या उपरांगांमध्ये वसलेलं आहे. इटियाडोह धरण बांधून अडवलेल्या पाण्याच्या एका प्रवाहातून या नवेगाव जलाशयाची निर्मिती झाली आहे. भंडारा जिल्हा हा तळ्यांचा जिल्हा म्हणून फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. गोंड राणी दुर्गावती हिने सुमारे ३०० वर्षापूर्वी या तळ्याची निर्मिती केली असे म्हणले जाते. राजस्थानमधील उत्कृष्ट कारागीर बोलवून राणीने हे तळे बांधून काढले. पुढे आलेल्या अनेक राजवटीत या तळ्याचे अधिकाधिक संवर्धन झाले. इटियाडोह धरणाच्या निर्मितीनंतर या जलाशयाच्या क्षेत्रात अधिक भर पडली. सुमारे ११ चौरस कलोमीटर पसरलेल्या जलाशयाच्या काठावर असणाऱ्या या जंगलात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते.\nनवेगाव जंगल हे प्रामुख्याने पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. नानाविध प्रजातींचे पक्षी आपल्याला येथे पाहायला मिळतात. ठराविक कालावधीत काही स्थलांतरित पक्षीही येथे पाहायला मिळतात. सुमारे २०९ प्रजातींच्या पक्ष्यांनी या जंगलाला नंदनवन बनवले आहे. हिवाळ्याच्या कालावधीत येथे दिसणाऱ्या सारस पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या छबी कॅमेराबद्ध करण्यासाठी अनेक पक्षी निरीक्षक आणि वन्यजीव छायाचित्रकार नवेगाव जंगलाला हमखास भेट देतात. पक्षी अभ्यासकांच्या मते महाराष्ट्रात फक्त नवेगावमध्ये सारस पक्ष्याची वीण होते. नवेगावच्या जंगलाचे सौंदर्य सर्वांसमोर यावे यासाठी महाराष्ट्र वनविभागाने गेल्या काही वर्षांपासून येथे ‘सारस महोत्सव’ आयोजित करण्यास सुरवात केली आहे. इतर जैवविविधताही या जंगलात आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. अनेक प्रजातींचे सरपटणारे प्राणी, उभयचर या जंगलात आपण पाहू ��कतो. सुमारे २६ प्रजातींचे सस्तन प्राणीही येथे पाहायला मिळतात. वाघ, बिबट्या अशा प्राण्यांबरोबरच एका दुर्मिळ प्राण्याची नोंदही इथे सापडते. तो प्राणी म्हणजे स्लेंडर लॉरीस अर्थात लाजवंती.\nजंगलाच्या संवर्धनासाठी आणि इथल्या प्राणीजीवनाच्या संरक्षणासाठी वनविभागाने चांगले प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. जंगलात असणाऱ्या अनेक नैसर्गिक जलस्त्रोतांबरोबर वनविभागाने अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे बांधले आहेत. सौरउर्जेच्या माध्यमातून या पाणवठ्यांमध्ये पाण्याची सोय वनविभागाने जंगलातील प्राण्यांसाठी केली आहे. वनविभागाच्या या प्रयत्नांमुळे इथे वन्यजीवन बहरलेले आपण पाहू शकतो. येथे वनविभागाची निवासाची व्यवस्था आहे. आता जंगलात पायी फिरण्याला बंदी घालण्यात आली आहे. सकाळ व सायंकाळ आपण जिप्सीमधून जंगल फिरू शकतो आणि इथल्या निसर्गाचा आनंद लुटू शकतो.\nहिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला नवेगाव बांधचा विस्तीर्ण जलाशय, दृष्टी जाईल तिथे दिसणारी हिरवळ यामुळे नवेगावचं जंगल आपल्या मनावर एक निराळी जादू करतं. आजूबाजूच्या हिरवळीचं प्रतिबिंब जलाशयात पडल्यामुळे जलाशयाचं पाणीदेखील आपल्या हिरवगार भासतं. एखाद्या कातरवेळी जंगलात पसरलेल्या नीरव शांततेत त्या साम्राज्याचे अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या प्राण्या-पक्ष्यांचे निरीक्षण करताना ती शांतताही बरच काही सांगून जाते. निसर्गात फिरण्याची, निसर्ग वाचण्याची कला शिकवून जाते. हा निसर्ग वाचताना आपण आयुष्याचा नवा अध्याय लिहित असतो. माझे गुरु कै. व्यंकटेश माडगुळकर यांच्या तोंडून मी अनेकदा या जंगलाचे वर्णन ऐकले आहे. मी अनेकदा या जंगलात भटकलो. जंगलाचा प्रत्येक भाग पालथा घातला. नवेगावच्या जंगलाने माझ्या मनावर वेगळंच गारुड केलंय. १९९७ सालचा तो प्रसंग मला आयुष्यभराची निसर्ग अनुभवाची वेगळीच शिदोरी देऊन गेला. जंगलात भटकताना काय काय करायचं हे शिकवणारं हे सोमण काकांचं ‘नवेगाव’ जंगल माझ्या मनाच्या एका कोपऱ्यावर आजही अधिराज्य गाजवतंय.\nभेट देण्यास उत्तम हंगाम – ऑक्टोबर ते जून\nसस्तन प्राणी – वटवाघळांच्या काही प्रजाती, झाडचीचुन्द्री, तीनपट्टी खार, जरबेल उंदीर, मुंगुस, जवादी मांजर, उदमांजर, खवल्या मांजर, साळींदर, ससा, वानर, कोल्हा, रानकुत्रे, खोकड, चांदी अस्वल, रानडुक्कर, अस्वल, गवा, रानमांजर, वाघाटी, चितळ, सांबर, भेकर, दुर्मिळ पिसोरी हरीण, नीलगाय, चौशिंगा, बिबट्या, पट्टेरी वाघ, पखमांजर, इ.\nपक्षी – तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळ घार, कापशी घार सारखे शिकारी पक्षी, मत्स्य घुबड, कंठेरी शिंगळा घुबड, गव्हाणी घुबड, ठिपकेदार पिंगळा, मत्स्य गरुड, कोतवाल, कुरटुक , सूर्यपक्षी, सारसक्रेन, उघडचोच करकोचा, मध्यम व मोठा बगळा, छोटा निळा खंड्या, पाणमोर, पाणकावळा, जांभळी पाणकोंबडी, टिटवा, पाणपिपुली, इ.\nसरपटणारे प्राणी - मगर, कासव, पाल, गेको, सरडा, घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, दुतोंड्या, तस्कर, धामण, धुळ नागीण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, हरणटोळ, मांजऱ्या, चापडा, नाग, फुरसे, मण्यार, पट्टेरी मण्यार , घोणस, इ.\nवृक्ष – साग, बीजा, करू, ऐन, तिवस, शिसम, गराडी, शिवण, तेंदू, सालई, मोवई, चार, जांभूळ, मोह, हिरडा, आवळा, बेहडा, वड, पिंपळ, उंबर, अर्जुन, धावडा, रोहन, धामन, बहावा, पळस, शाल्मली इ.\n(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)\n( शब्दांकन : ओंकार बापट)\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वार�� आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसो��वडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे ���ागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/know-the-benefits-of-eating-chicken/", "date_download": "2021-09-21T08:09:53Z", "digest": "sha1:3ZHLKEVNVVVQLSYSTZFLZU7W5F6VZ5TW", "length": 8368, "nlines": 115, "source_domain": "analysernews.com", "title": "जाणून घ्या, चिकन खाण्याचे फायदे", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nजाणून घ्या, चिकन खाण्याचे फायदे\nतांबडा-पांढरा रस्सा ते अगदी चिकन सूप आणि सुके - ओले चिकन ते लॉलीपॉप.. महाराष्ट्राच्या विविध प्रांतात चिकन-मटण बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पुढील आठवड्यांत श्रावण सुरू होत असल्याने घराघरांत 'गटारी'ची तयारी सुरू झाली असेल. मांसाहार हा अनेकांच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे. मग अशा मांसाहाराचे शरीराला होणारे फायदे जानुन घ्या.\nचिकनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे जिम करणाऱ्यांना तसंच डाएट करणाऱ्यांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते. ज्यांना शरीराची ताकद वाढवायची असेल त्यांनी चिकन खाण्याला प्राधान्य दिले पाहिजे.\nवजन कमी करण्यात होते मदत\nसुदृढ आहारात चिकनचा समावेश केला जातो. हे लीन मीट आहे. याचा अर्थ असा की यात फार फॅट नसतात. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाण्याने वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.\nप्रोटीन व्यतिरिक्त चिकनमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फोरस मुबलक प्रमाणात असते. या दोन्ही गोष्टी हाडांना मजबूत करण्यात आणि त्यांची ताकद वाढवण्यात अतिशय उपयोगी आहेत. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाल्ल्याने शरी��ात गाठी होण्याचा धोकाी कमी होतो.\nचिकनमध्ये ट्रिप्टोफेन आणि विटामिन बी5 हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. हे शरीरातील तणाव कमी करण्यात मदत करते. चिकनमध्ये मॅग्नेशियमही असतं. यामुळे पीएमएसच्या लक्षणांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे चिकन खाल्ल्यामुळे तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.\nचिकनमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे अनेक गुणधर्म आहेत. सूप स्वरुपात चिकन खाणे जास्त फायदेशीर आहे. सर्दी दूर करण्यासाठी चिकन सूप पिणं सर्वोत्तम मानले जाते.\nशहरात सुरु होणार महापालिकेचे आणखी चार पेट्रोलपंप\nएचएआरसी संस्थेतर्फे वंचित बालकांना कपड्यांचे वाटप\nचिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी –सामंत\nआलिया भट्ट कन्यादानच्या जाहिरातीमुळे ट्रोल\nतिसऱ्या लाटेसाठी नागपुर प्रशासन सज्ज-राऊत\nभाजप नेत्यांना दिवसाच सत्तेची स्वप्नं पडत आहेत- नाना पटोले\nराज्यसभेसाठी काॅग्रेसकडुन रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा\nभूक बळी पेक्षा कोरोना बळी परवडला\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nमहाराष्ट्रात लॉकडाउन नाही तर कडक निर्बध\nसीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावालांनीही घेतली लस\nबर्ड फ्लू ही अफवा\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेना ब्रीच कॅडी रूग्णालयात दाखल करणार- राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-51st-international-paris-air-show-5028719-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T08:46:30Z", "digest": "sha1:V6NN3ZTQKCBJRW7HCQAGAJWZN5LMTKX4", "length": 3295, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "51st International Paris Air Show | PHOTOS: पॅरिसमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय एअर शोची धूम, महाकाय विमानांचा समावेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS: पॅरिसमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय एअर शोची धूम, महाकाय विमानांचा समावेश\nए400एम एक असे एअरलिफ्टर ते मोठ्या हेलिकॉप्टर करु शकते.\nपॅरिस - फ्रान्समध्‍ये शुक्रवारपासून(ता.19) 51 व्या आंतरराष्‍ट्रीय पॅरिस एअर शोला सुरुवात झाली आहे. या एअर शोला 3 लाख संरक्षण उत्पादक, व्यावसायिक आणि सर्वसामान्य लोक भेट देतात. येथे विमानांचे वेगवेगळ्या जाती, व्यावसायिक करार, हवाई वाहतूक ताकद, नव्याने विकसित हवाई आणि अंतराळ तंत्रज्ञान पाहावयास मिळते.\nपॅर‍िस एअर शोत जगातील सर्वात मोठे विमान उत्पादन एअरबस आणि बोइंग या विमान कंपन्यांचाह�� सहभाग असतो. यंदा फार मोठे व्यावसायिक घडामोडी घडतील याची शक्यता कमी दिसत आहे.\nपुढे पाहा, पॅरिस एअर शोची धूम...\nसियाचीन ते INS विक्रमादित्य, जगभरात योग दिवस साजरा\nसावधान....पोल डान्सर हवेत तरंगते, पाहा वेगळा व्यायाम प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/category/nibandh-marathi/nibandh-on-important-days-in-marathi/", "date_download": "2021-09-21T07:59:51Z", "digest": "sha1:P35IJFG5L6NN7B7UG4LCV6RIBAW7CC5Z", "length": 3862, "nlines": 49, "source_domain": "marathilekh.com", "title": "महत्वाच्या दिवसांवर निबंध Archives - मराठी लेख", "raw_content": "\nDr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती | मराठी निबंध\nDr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर ब्रिटिश राज्य करत होते. सारी जनता ब्रिटिशांपुढे हतबल झाली होती तरी …\nGuru Purnima Marathi Nibandh | गुरुपौर्णिमा निबंध मराठी | मराठी निबंध\nGuruPurnima Eassay In Marathi आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, …\nInternational Women Day Marathi Nibandh | जागतिक महिला दिन पाहता पाहता अलीकडच्या दहा वर्षात हा जागतिक महिला दिन (International Women’s …\nBaldin Marathi Nibandh | Children’s Day 2021 Essay In Marathi 14 व्या नोव्हेंबर प्रत्येक वर्षी भारतभर बालदिन म्हणून साजरा केला …\nDr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती | मराठी निबंध\nGuru Purnima Marathi Nibandh | गुरुपौर्णिमा निबंध मराठी | मराठी निबंध\nजगात आपली किंमत कोणत्या आधारा वर ठरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/the-floods-hit-a-total-of-21-districts-including-sangli-and-kolhapur-121073100055_1.html", "date_download": "2021-09-21T07:47:35Z", "digest": "sha1:6JZUXLLRAGXGDDFJ2OH5TFUZ4G2UHZTL", "length": 8177, "nlines": 105, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "महापूरचा सांगली आणि कोल्हापूरसह एकूण 21 जिल्ह्यांना मोठा फटका", "raw_content": "\nमहापूरचा सांगली आणि कोल्हापूरसह एकूण 21 जिल्ह्यांना मोठा फटका\nराज्यात गेल्या काही दिवसांआधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला. या महापुराचा कोकणातील महाड आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर अशा एकूण 21 जिल्ह्यांना मोठा फटका बसला. अनेकांनी आपले स्वकीय गमावले. वैयक्तिक नुकसानासह या पुरामुळे सार्वजनिक संपत्तीचंही नुकसान झालं. पुरामुळे काही ठिकाणी भूस्सखलन झाले, रस्ते खचले. काही ठिकाणी विजेचे खांबे कोसळले. या पुरामुळे सरकारी मालमत्तांचे नुकसान झालेच. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं.\nप्रा��मिक अंदाजानुसार, सरकारी मालमत्तांचे 3 ते 4 हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच तब्बल 3.38 लाख हेक्टरवरील शेतीचंही नुकसान झालंय. फक्त अतिवृष्टी आणि दरडींमुळे रस्त्यांचं तब्बल 1 हजार 800 कोटींचं नुकसान झालंय. पुलांचं 700 कोटींचं नुकसान झालंय. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाणांनी माहिती दिली. कोकणानंतर पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक विभागात नुकसान झालंय. इथील एकूण 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. 469 रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती. तर १४० पूल आणि मोऱ्या पाण्याखाली गेले होते.\nमहाराष्ट्रात पूर आणि भूस्खलनात 207 ठार, अनेक बेपत्ता\nमहाराष्ट्रात पूर आणि दरड कोसळल्यामुळे 164 ठार,अनेक बेपत्ता\nचिपळूण पूर: भास्कर जाधव यांनी पूरग्रस्त महिलेला दिलेल्या उत्तरावरून वाद\nमाझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्वीटही करावंसं वाटत नाही\nपुराचे थैमान : महाराष्ट्रात 149 लोक मृत्युमुखी,100 हून अधिक बेपत्ता\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nपत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या\n एसटी चालकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/vaccination-of-497-women-in-barshi-national-urban-health-mission-initiative-nrab-173051/", "date_download": "2021-09-21T08:57:04Z", "digest": "sha1:JPCFQ47AT7NFXA2DXHGMFT3SN7NUK4BI", "length": 12313, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सोलापूर | बार्शीत ४९७ महिलांचे लसीकरण ; राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानचा उपक्रम | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nसोलापूरबार्शीत ४९७ महिलांचे लसीकरण ; राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानचा उपक्रम\nजवाहर रुग्णालय परिसरात असलेल्या या दवाखान्यासह शहरात झाडबुके कॉम्प्लेक्स, सिल्व्हर जुबिली हायस्कूल, गणपती मंदिर, भवानी पेठ, जिजामाता हायस्कूल आणि अभिनव हायस्कूलमध्ये महिलांसाठी लस उपक्रम राबवण्यात आल्याचे डॉ. सुधीर घोडके यांनी सांगितले.\nबार्शी : शहर व तालुक्यातील ४९७ महिलांनी आज बार्शीत कोविशिल्ड लस घेतली. रक्षाबंधन निमित्त राष्ट्रीय शहरी आरोग्य अभिानाअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोमवारी खास महिलांसाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. सुधीर घोडके यांनी दिली.\nजवाहर रुग्णालय परिसरात असलेल्या या दवाखान्यासह शहरात झाडबुके कॉम्प्लेक्स, सिल्व्हर जुबिली हायस्कूल, गणपती मंदिर, भवानी पेठ, जिजामाता हायस्कूल आणि अभिनव हायस्कूलमध्ये महिलांसाठी लस उपक्रम राबवण्यात आल्याचे डॉ. सुधीर घोडके यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आयुष अधिकारी डॉ.विलास सरवदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे, ईश्वर सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-jilha-adhikari/bjp-boycotts-meetings-till-getting-transformers-sambhaji-nilangekars-warning", "date_download": "2021-09-21T08:34:26Z", "digest": "sha1:KMM7D3REE4KYHLXN4P7SFEO4XU7S2VWH", "length": 10724, "nlines": 26, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ट्रान्सफार्मर मिळेपर्यंत भाजपचा बैठकांवर बहिष्कार; संभाजी निलंगेकरांचा जेलभरोचा इशारा", "raw_content": "\nट्रान्सफार्मर मिळेपर्यंत भाजपचा बैठकांवर बहिष्कार; संभाजी निलंगेकरांचा जेलभरोचा इशारा\nमाजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी शासनाच्या व प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध व्यक्त करत केवळ चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत येत असून जोपर्यंत शेतकर्‍यांना डिपी मिळणार नाही तोपर्यंत भाजपा आपल्या भूमिकेवर ठाम असेल असे सांगितले.\nलातूर : शेतकऱ्यांना विज ट्रान्सफार्मर देण्याबाबत महावितरण विभाग समाधानकारक कार्यवाही करत नसल्याने आज (शनिवारी) झालेल्या लातूर जिल्हा नियोजन समितीच्या ब��ठकीत भाजपा लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका मांडली. शेतकरी हितासाठी भाजप बांधील असून जोपर्यंत शेतकर्‍यांच्या शेतात ट्रान्सफार्मर बसत नाही. तोपर्यंत आगामी होणार्‍या शासकीय बैठकांवर बहिष्कार टाकण्यांची घोषणा करत भाजप लोकप्रतिनिधींनी बैठकीवर बहिष्कार टाकला. या प्रकरणी ठोस कार्यवाही न झाल्यास आगामी काळात जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला. BJP boycotts meetings till getting transformers; Sambhaji Nilangekar's warning to jail\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या सुरुवातीलाच महावितरण कारभाराचा निषेध व्यक्त करत यापूर्वी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत महावितरण अधिकार्‍यांना आदेश देऊनही अद्यापर्यंत ज्या शेतकर्‍यांनी विद्युत डिपीची मागणी केली आहे. त्यांना डिपी मिळाली नसल्याची तक्रार भाजपा लोकप्रतिनिधींनी केली.\nहेही वाचा : येडियुरप्पांविना भाजप शून्य...बोम्मई सरकारचे काऊंटडाऊन सुरू\nभाजपा लोकप्रतिनिधींच्या सुरात सुर मिळवत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांनी सुद्धा महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र असंतोष व्यक्त केला. आधीच चढ्या दराने काळ्या बाजारातून शेतकर्‍यांना बियाणे व खते खरेदी करावी लागली आहेत. सध्या पावसाने ओढ दिली असून हातातोंडाशी आलेल्या खरीपाची पिके वाळून जात आहेत. तोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भिती शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. शेतात पाणी असूनही विजेअभावी शेतकर्‍यांना पिकांना पाणी देता येत नाही.\nआवश्य वाचा : अकरा दिवसात ५४३ मुलांना कोरोना, बंगळूरसह कर्नाटकात तिसऱ्या लाटेची भीती\nविद्युत डिपी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने विज मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी सातत्याने करीत आहेत. विद्युत डिपीसाठी महावितरण कार्यालयात खेटे घालूनही अधिकारी वर्ग डिपी उपलब्ध करून देत नाहीत, असे शेतकर्‍यांकडून सातत्याने सांगण्यात येते. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी याबाबत लोकप्रतिनिधींकडे तक्रारही केलेली आहे. याप्रकरणी मागील झालेल्या नियोजन बैठकीतही भाजपा आमदार व सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.\nयाबाबत जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी महावितरणने आपल्या कारभारात सुध���रणा करून तात्काळ ज्या शेतकर्‍यांनी विद्युत डिपीची मागणी केली आहे. त्यांना डिपी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश दिलेले होते. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतरही महावितरणने आपल्या कारभारात कोणतीही सुधारणा केलेली नसून अजूनही जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी विद्युत डिपीच्या प्रतिक्षेत आहेत. ऑईल उपलब्ध नसल्याने डिपी दिली जात नाही अशी सबब महावितरण अधिकार्‍यांनी बैठकीत सांगताच माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आक्रमक भुमिका घेतली.\nयापूर्वीही सांगून महावितरण शेतकर्‍यांना डिपी उपलब्ध करून देत नाही आणि आता खोटी माहिती देत दिशाभुल करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे सांगितले. आमदार निलंगेकरांना जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार अभिमन्यु पवार व जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्यासह भाजपा सदस्यांनी पाठबळ देत शासन व प्रशासनाच्या भुमिकेचा निषेध व्यक्त केला. शेतकरी हितासाठी भाजपा बांधील असून जोपर्यंत शेतकर्‍यांच्या शेतात डिपी बसणार नाही, तोपर्यंत भाजपा आगामी शासकीय बैठकांवर बहिष्कार घालत असल्याचे सांगत भाजपा सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरही बहिष्कार टाकत सभागृहाच्या बाहेर पडले.\nमाजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी शासनाच्या व प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध व्यक्त करत केवळ चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत येत असून जोपर्यंत शेतकर्‍यांना डिपी मिळणार नाही तोपर्यंत भाजपा आपल्या भुमिकेवर ठाम असेल असे सांगत लवकरच याबाबत ठोस कार्यवाही नाही झाल्यास भाजपाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही आमदार निलंगेकरांनी यावेळी दिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bedhadak.wordpress.com/2007/06/23/%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2021-09-21T08:31:40Z", "digest": "sha1:CD4EHRVG7AQ3UD2HVYMREDJFUCJO3GKP", "length": 6090, "nlines": 71, "source_domain": "bedhadak.wordpress.com", "title": "आय हिक्क! | बेधडक", "raw_content": "\nजून 23, 2007 at 1:05 अपराह्न\t(फालतू विनोद)\n” बबन्याच्या उचक्यांना उधाण आले होते.\n पानी पी की तांब्याभर, किती उचकी लागलीया” बायजा कावून म्हणाली.\n पानी प्यालं की गं, पन ही उचकी लई भारी दिसतीया, जायचं नावच काढीना. आय..हिक्क\n“उचकी हाय. ती कायमची न्हाय राहायची… यील सतवील आनी जायील गुमान.”\n तुला काय म्हाईत न्हाई बगं ही उचकी जानार्‍यातली न्हाई. ती हितंच असतीया, अदनंमदनं तिला उबळ येतीया…आय हिक्क ही उचकी जानार्‍यातली न्हाई. ती हितंच असतीया, अदनंमदनं तिला उबळ येतीया…आय हिक्क\n“जानार्‍यातली न्हाई, हितचं असतीया, म्हंजी काय रं बबन्या आसं येड्यावानी काय बोलतुया आसं येड्यावानी काय बोलतुया” एव्हाना बायज्जाक्काला काळजी वाटायला लागली.\n येड्यावानी न्हाई आये. हा उचकी हितंच असतुया, अजीर्न झालं की आय..हिक्क म्हनत भायर पडतुया.”\n” बबन्या तुजं काय खरं न्हाय… हा उचकी आरं उचकी बाईवानी असतीया. ही उचकी म्हनतात.”\n“आये सांगितलं ना तुला… ह्ये उचकी प्रकरन जंक्शन हाय. हा की ही त्येच कळेनासं झालंय…. ह्या उचकीचा माग लागत न्हाई तोवर आय…हिक्क ‘चांगभलं सदानंदाचा येळकोट’ आसं म्हनायचं आनि गप्पगुमान राहायचं इतकच आपल्या हातात हाय….. आय हिक्क\n“आरं माज्या कर्मा काय बोलतुस रं लेका सकाळच्या पारी काय तरी वंगाळ पिऊन न्हाईना आलास सकाळच्या पारी काय तरी वंगाळ पिऊन न्हाईना आलास” पोरगा काय बोलतोय ते बायजाच्या डोक्यावरून जात होते.\nबबन्या गालात हसला. काहीतरी बोलायला म्हणून त्याने तोंड उघडलं तशी पुन्हा उचकी आली.\nपसंद करें लोड हो रहा है...\nह्ये उचकी प्रकरन जंक्शन हाय. हा की ही त्येच कळेनासं झालंय…. ह्या उचकीचा माग लागत न्हाई तोवर आय…हिक्क ‘चांगभलं सदानंदाचा येळकोट’ आसं म्हनायचं आनि गप्पगुमान राहायचं इतकच आपल्या हातात हाय….. आय हिक्क\nसितम्बर 3, 2007 at 1:14 अपराह्न\nजे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.\nअसा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .\nकी तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .\nएकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर\nएक उत्तर दें जवाब रद्द करें\nत्याच्या डायरीतील काही पानं\nभिंत देता का भिंत\nहाल ही की टिप्पणियाँ\nyogesh पर गोष्ट एका माठ्याची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/bacchu-kadu-reacts-on-thackeray-government-3923/", "date_download": "2021-09-21T07:49:10Z", "digest": "sha1:M4AF44SMWZA55GFFN6F5NMIHA3HFWNKK", "length": 13912, "nlines": 124, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "राज्यमंत्र्यांची अवस्था ग्रामपंचायत सदस्यां सारखी : बच्चू कडूंची व्यथा, ठाकरे सरकारमधला बेबनाव उघड", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर��थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र राज्यमंत्र्यांची अवस्था ग्रामपंचायत सदस्यां सारखी : बच्चू कडूंची व्यथा, ठाकरे सरकारमधला बेबनाव...\nराज्यमंत्र्यांची अवस्था ग्रामपंचायत सदस्यां सारखी : बच्चू कडूंची व्यथा, ठाकरे सरकारमधला बेबनाव उघड\nप्राईम नेटवर्क : राज्यातील महाविकास आघाडीचं मंत्रिमंडळ बनवून आता बरेच दिवस उलटले. प्रत्येक पक्षाला मनाप्रमाणे खातेवाटप जाहीर सुद्धा झालं. मात्र कॅबिनेट मंत्री आपल्याला विश्वासात घेत नसल्याची संबंधित विभागाच्या राज्यमंत्रीची तक्रार आहे. राज्य मंत्री ज्या खात्याचा आहे. त्या खात्यात होणारे निर्णय सुद्धा राज्यमंत्र्याला डावलून होत असल्याचं या निमित्ताने समोर आलं आहे. जलसंपदा, शालेय शिक्���ण आणि महिला व बालविकास राज्य मंत्री बच्चू कडू यांनी एका वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत आपली व्यथा मंडळी आहे. आमची अवस्था ग्रामपंचायतीच्या सदस्यां सारखी झाली आहे. असं ते यावेळी म्हटले.\nविधानसभेत कमीत कमी बोलता तरी येते, राज्य मंत्री असल्याने आता ते हि बोलता येत नाही. आमच्या खात्याशी संबंधित घेतलेले निर्णय आम्हाला दुसर्या दिवशी वर्तमान पात्रातून समजतात. राज्य मंत्र्यांना त्यांच्या खात्यांशी संबंधित घेतल्या जाणाऱ्या निर्णयांत दुर्लक्षित केलं जात. कमीत कमी आम्हाला आमच्या खात्याशी संबंधित निर्णयांत कॅबिनेटच्या बैठकांना बोलवावं. अशी आमची अपेक्षा असते, या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अजित पवार यांच्या कडे यासंबंधी तक्रार केली आहे, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अशी बच्चू कडू यांनी आपली व्यथा मांडली. आमच्या खात्याशी संबंधित एखादा चुकीचा निर्णय झाला तर, लोक आम्हाला जाब विचारतात, तेव्हा हे निर्णय फक्त कॅबिनेट मंत्र्यांचा असल्याचं जाहीर करा, असं ही ते या वेळी म्हटले.\nहे आघाडीचं सरकार आहे येथे थोडा रुळलायला वेळ लागेल, कॅबिनेटच्या भले खासगी क्षतंत्रातील निर्णयांत राज्यमंत्र्यांना विचारात नका घेऊ, पण सर्वजणी क्षेत्रात तरी आम्हाला विचारात घ्यावं असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अपेक्षा व्यक्त केली.\nहे सुद्धा वाचा :\nआळंदीच्या महाराजांची विद्यार्थ्यास बेदम मारहाण; विद्यार्थी कोमात\nMahashivratri 2020 : महाशिवरात्री या मुहूर्तावर महादेवाची पूजा करा आणि महत्त्व जाणून घ्या\nPrevious articleआळंदीच्या महाराजांची विद्यार्थ्यास बेदम मारहाण; विद्यार्थी कोमात\nNext articleधक्कादायक : तब्बल १०० महिलांना रांगेत विवस्त्र उभे करून केली मेडिकल चाचणी\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना रा���्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://time.astrosage.com/holidays/mexico/all-souls-day?language=mr", "date_download": "2021-09-21T09:17:12Z", "digest": "sha1:M3SWLYE2WSQDWDK6LJ6BYQJUEDQCFXO4", "length": 2203, "nlines": 52, "source_domain": "time.astrosage.com", "title": "All Soul’s Day 2021 in Mexico", "raw_content": "\n2019 शनि 2 नोव्हेंबर All Soul’s Day पर्व\n2020 सोम 2 नोव्हेंबर All Soul’s Day पर्व\n2021 मंगळ 2 नोव्हेंबर All Soul’s Day पर्व\n2022 बुध 2 नोव्हेंबर All Soul’s Day पर्व\n2023 गुरु 2 नोव्हेंबर All Soul’s Day पर्व\n2024 शनि 2 नोव्हेंबर All Soul’s Day पर्व\n2025 रवि 2 नोव्हेंबर All Soul’s Day पर्व\nमंगळ, 2 नोव्हेंबर 2021\nबुध, 2 नोव्हेंबर 2022\nसोम, 2 नोव्हेंबर 2020\nइतर वर्षांसाठी तारखांची सूची\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/cristiano-ronaldo-become-highest-ever-international-goalscorer-rmt-84-2583750/", "date_download": "2021-09-21T09:23:29Z", "digest": "sha1:CVY7IPXZA4FVPRW7Z2I7CY73XSKQIVPH", "length": 14995, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "cristiano ronaldo become highest ever international goalscorer | फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर आणखी एक विक्रम", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\nफुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर आणखी एक विक्रम\nफुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर आणखी एक विक्रम\nफुलबॉल विश्वचषकातील ग्रुप ए मधील पात्रता फेरीत पोर्तुगालने आयर्लंडला २-१ ने पराभूत केलं. या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने दोन गोल झळकावले.\nWritten By लोकसत्ता ऑनलाइन\nपोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि विक्रम यांचं समीकरण गेल्या काही दिवसात जुळून आलं आहे. यूरो कप स्पर्धेतही सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने यूरो चषकाच्या साखळी फेरीत ५ गोल झळकावले होते. या गोलसह त्याने आंतराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करणाऱ्या इराणचा माजी स्ट्रायकर अली डेई याच्याशी बरोबरी साधली होती. अली डेईने आंतराष्ट्रीय सामन्यात १०९ गोल झळकावले आहेत. मात्र हा विक्रम आता ख्रिस्तियानो रोनाल्डोनो मोडीत काढला आहे. फुलबॉल विश्वचषकातील ग्रुप ए मधील पात्रता फेरीत पोर्तुगालने आयर्लंडला २-१ ने पराभूत केलं. या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने दोन गोल झळकावले. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याचे १११ गोल झाले आहे. सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आता पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर आहे.\nआयर्लंड पहिल्या सत्रात पोर्तुगालवर एक गोलने आघाडी घेतली होती. त्यामुळे पोर्तुगालवर दडपण होतं. मात्र दुसऱ्या सत्रात पोर्तुगालने आक्रमक खेळी केली. मात्र शेवटच्या काही मिनिटांपर्यंत बरोबरी साधण्यात त्यांना अपयश आलं. मात्र सामन्याच्या ८९ व्या मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोनो गोल झळकावत बरोबरी साधून दिली. तसेच अली डेईचा विक्रम मोडीत काढला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत दुसरा गोल झळकावत विजय मिळवून दिला. या दोन गोलसह ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय सामन्याची गोल संख्या ही १११ इतकी झाली आहे.\nइराणच्या अली डेईच्या नावावर १४९ सामन्यात १०९ गोल आहेत. पोर्तुगालच्या ख्रिस्तियाने रोनाल्डोच्या नावावर १८० सामन्यात १११ गोल आहेत. मलेशियाच्या मोख्तार दहारीच्या नावावर ८९ गोल, हंगेरीच्या फेरेन पुस्कसच्या नावावर ८४ गोल आणि जाम्बियाच्या गॉडफ्रे चितालूच्या नावावर ७९ गोलची नोंद आहे. सध्या या पाच खेळाडूंमध्ये रोनाल्डो हाच आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहे. त्यामुळे त्याचा हा विक्रम मोडणं येत्या काळात कठीण होणार आहे.\nभारतासोबत क्रिकेटसाठी तालिबानचा हिरवा कंदील\nयापूर्वी रोनाल्डोने सलग ५ यूरो चषकात गोल करण्याची किमया साधली आहे. त्याने २००४, २००८, २०१२ आणि २०१६ या यूरो स्पर्धेत गोल झळकावले आहेत. रोनाल्डो पोर्तुगालकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. यूरो चषकात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. फ्रान्सचा माजी फुटबॉलपटू मायकल प्लातिनीचा विक्रम त्यांनी मोडीत काढला होता. ५ यूरो कप स्पर्धेत रोनाल्डोने एकूण १४ गोल झळकावले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n“मला जाऊ द्या…आई माझी वाट पाहतेय”, रितेश देशमुखचा जिममधील धमाल व्हिडीओ व्हायरल\n“विराट कोहलीने दोन चौकार मारले असते, पण…”; पार्थिव पटेलने व्यक्त केलं मत\nकौन बनेगा करोडपती : अन् ‘बिग बी’ नीच केली शो थांबवण्याची विनंती, म्हणाले…\nवयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई\nलेटरवॉर : राज्यपालांच्या पत्राला मुख्��मंत्र्यांचं उत्तर; म्हणाले, “राज्यपाल भाजपाच्या…”\nनितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर चीनी कंपन्यांची भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही\n“यावरुन भविष्यातील राजकारणाची दिशा लक्षात येईल,”; सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचं सूचक विधान\nशिल्पा शेट्टीच्या मुलांबद्दल हायकोर्टाने व्यक्त केली चिंता\n“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल\nपूर्वीचं सरकार म्हणजे “मैं और मेरा खानदान” असाच कारभार – योगी आदित्यनाथ\n“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला\n‘आई कुठे काय करते’मधील ‘अविनाश’ची पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री\nलग्नानंतर करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही\nएका मिनिटांत आपण किती वेळा श्वास घेतो माहितीये का\nआता न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; इंग्लंडमध्ये सुरक्षेत वाढ\nAUS W vs IND W: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मिताली राजने रचला इतिहास; कारकिर्दीतील २०,००० धावा पूर्ण\nRCB vs KKR : हा खेळाडू भारतीय संघाचं भविष्य आहे; दारुण पराभव झाल्यानंतर विराटचं वक्तव्य\nसुरक्षेमुळे इंग्लंडचाही पाकिस्तान दौरा रद्द\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : चक्रवर्तीची प्रभावी फिरकी; कोलकाताकडून बेंगळूरुचा धुव्वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/11/10.html", "date_download": "2021-09-21T08:51:11Z", "digest": "sha1:XLO5QPZX2EQITBFCWSY36AI4HXZ5VKO5", "length": 5239, "nlines": 58, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "छत्रपती चिडे यांच्या परिवाराला 10 लाखाचा धनादेश सुपूर्द", "raw_content": "\nHomeचंद्रपूरछत्रपती चिडे यांच्या परिवाराला 10 लाखाचा धनादेश सुपूर्द\nछत्रपती चिडे यांच्या परिवाराला 10 लाखाचा धनादेश सुपूर्द\nचंद्रपूर दि 23 नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनातर्फे नागभिडचे ठाणेदार दिवंगत पोलीस उपनिरिक्षक छत्रपती चिडे यांच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाखाचा धनादेश काल दि. 22 नोहेंबर रोजी देण्यात आला.\nराज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेवरून काल गुरुवारी रात्री महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेरणार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेशकुमार रेड्डी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवा���, सुहास अलमस्त, आदींच्या उपस्थितीत चिडे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून हा धनादेश देण्यात आला.\nपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे यापूर्वीच कुटुंबीयांची भेट घेऊन जाहीर केले आहे. महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या उपस्थितीत राज्य शासनातर्फे चिडे यांचा निवास असणाऱ्या तुकूम येथील शिवनगर अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन ही मदत करण्यात आली. महापौर अंजलीताई घोटेकर व जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेरनार यांनी सन्मानपूर्वक हा धनादेश चेक मधुरीताई छत्रपती चिडे यांना सुपूर्द केला आहे. यावेळी अमिन शेख, राजू गोलिवार, संजय कन्नावार, संजय मुसळे, शीला चव्हाण, गणेश कुळसंगे, प्रदीप गडेवार ,पुरुषोत्तम सहारे आदी उपस्थित होते.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/bjp-leader-praveen-darekar-comment-on-rashtravadi-congress-news-and-live-updates-128923776.html", "date_download": "2021-09-21T09:13:42Z", "digest": "sha1:JXQNW4Z746YPSCD3YXTE4ODN7RP4KHDT", "length": 5511, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bjp Leader Praveen darekar comment on Rashtravadi Congress news and live updates | राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष; भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलावणी सम्रज्ञीच्या पक्ष प्रवेशावर वादंग:राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष; भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया\nराष्ट्रवादी काँग्रेस आणि भापजमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दीक खडाजंगी सुरु आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. सुरेखा पुणेकर या 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार ह��्लाबोल केला आहे.\nदरेकरांनी पक्ष प्रवेशावरुन 'राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष असल्याचे म्हटले आहे.' ते आज पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळाव्याप्रसंगी बोलत होते. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ते पुढे म्हणाले की, \"हा पक्ष सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष असल्याने गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली.\nराज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या या टीकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, “आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येत आहे. आपल्या पक्षातील महिलांची काय स्थिती असेल हे आपल्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतं,” असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/shivsena-north-maharashtra-sanjay-raut/", "date_download": "2021-09-21T09:16:42Z", "digest": "sha1:Z65XQHWN2DZRHG2WCNKBMVEBBFHHJDUL", "length": 5074, "nlines": 88, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "शिवसेना उत्तर महाराष्ट्र विभागीय संपर्क नेतेपदी पुन्हा खा.संजय राऊत | Jalgaon Live News", "raw_content": "\nशिवसेना उत्तर महाराष्ट्र विभागीय संपर्क नेतेपदी पुन्हा खा.संजय राऊत\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Aug 21, 2021\n शिवसेनेचे खासदार आणि जेष्ठ नेते संजय राऊत यांनी पुन्हा उत्तर महाराष्ट्र शिवसेना विभागीय संपर्क नेतेपदी निवड करण्यात आली आहे.\nखा.संजय राऊत हे गेल्या वेळी देखील उत्तर महाराष्ट्र शिवसेना विभागीय संपर्क नेते होते. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची होणारी वाटचाल लक्षात घेता पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात पक्ष संघटन बळकट करण्याचा खा.राऊत यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. आगामी निवडणुका आणि सध्या शिवसेनेला असलेले पोषक वातावरण लक्षात घेता त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याची चर्चा आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nडॉक्टर रावलानींचा एक महिन्याचा पगार कापा ….…\nअबब… शहरात एक लाखाहून अधिक घरांमध्ये झाली मच्छरांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/narendra-modi-s-solar-eclipse-photo-took-to-twitter-119122700002_1.html", "date_download": "2021-09-21T09:12:43Z", "digest": "sha1:QHIVBDAYBJQ7W3YBQFGMRQ74HXETYDXT", "length": 9129, "nlines": 108, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "नरेंद्र मोदींच्या सूर्यग्रहणाच्या फोटोला ट्विटरवर लागलं ग्रहण", "raw_content": "\nनरेंद्र मोदींच्या सूर्यग्रहणाच्या फोटोला ट्विटरवर लागलं ग्रहण\nशुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (08:36 IST)\nपूर्ण देशात या दशकातलं अखेरचं सूर्यग्रहण पाहण्यासाठी लगबग सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीही दिल्लीत आभाळाकडे डोळे लावून बसले होते. त्यांनी ट्वीट केलेल्या स्वतःच्या या फोटोची मात्र अनेकांनी टिंगल उडवली.\nहा फोटो ट्वीट करताना मोदींनी लिहिलं, \"अनेक भारतीयांप्रमाणे मीही सूर्यग्रहणाविषयी उत्साही होतो. पण दुर्दैवाने ढगाळ वातावरणामुळे सूर्य दिसला नाही. मी मग कोळीकोड आणि इतर भागांमधलं ग्रहण लाईव्ह स्ट्रीमवर पाहिलं आणि तज्ज्ञांशी संवाद साधून माझं ज्ञान वाढवलं.\"\nयावेळी मोदींनी तज्ज्ञांसोबत चर्चेचा आणि लाईव्ह स्ट्रीम टीव्हीवर पाहतानाचे फोटोही ट्वीट केले. पण हातात ग्रहण पाहायचा चष्मा धरून काळ्या रंगाचा गॉगल लावून आभाळाकडे पाहणारे मोदी चर्चेचा विषय ठरले.\nअनेकांनी मोदी स्टाईल मारत असल्याचं म्हटलं तर काहींनी देशाला ग्रहण लागलंय, असं म्हटलं. हा सोशल मीडियावर विनोदाचा विषय झाल्याचं पाहिल्यामवर मग मोदींनी दुसरं ट्वीट करून म्हटलं की हा विनोदाचा विषय झाला, याचं \"मी स्वागत करतो. लोकांनी आनंद घ्यावा.\"\nमग या विषयावर शेकडो मीम्स तयार झाले आणि ते सोशल मीडियावर पसरू लागले. दिल्लीतच्या थंडीत मफलर लावलेल्या अमित शहांचा फोटो कुणी मोदींच्या या फोटोवर चिकटवला.\nएका प्रतिभावंताने मोदी रस्त्यावर चष्मा विकत घेत आहेत, असं दाखवलं.\nकार्टूनिस्ट अलोक यांनी यावर ताबडतोब एक व्यंगचित्रही चितारलं.\nपत्रकार राहुल खिचडींनी म्हटलं, \"���े न देखे रवि, ते देखे मोदी.\"\nतर अनेकांनी दावा केला की हा चष्मा दीड ते दोन लाख रुपयांचा आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की CAA-NRC विरोधात निदर्शनं करणारे कपड्यांवरून ओळखता येतात. स्वतःला फकीर म्हणवणारे मोदी एवढे महागडे कपडे कसे घालतात, असा प्रश्न काहींनी विचारला.\nया मीम्समध्ये बॉलीवुड आलं नसतं तरच नवल.\nमग यात राजकीय विरोधक कसे मागे राहतील मध्य प्रदेश काँग्रेसच्या कुणाल चौधरींनी म्हटलं क महागडा चष्मा लावून ग्रहण पाहण्यापेक्षा घसरत्या अर्थव्यवस्थेकडे पाहिलं असतं तर चांगलं झालं असतं.\nCAA : भारतात नागरिकत्व कसं दिलं जातं किंवा काढून घेतलं जातं\nप्रकाश आंबेडकर: CAA च्या चर्चेत सावरकरांना ओढणारे लोक शकुनीमामा सारखे\nअमृता फडणवीस : राजकारण्यांच्या बायकोची इमेज बदलणाऱ्या 'मिसेस मुख्यमंत्री'\nराज्यात अवकाळी पावसाची शक्यता\nकर्जमाफीच्या धोरणात बदल करा - राजू शेट्टी\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/marathi-business-news/withdrawing-money-from-pf-know-how-you-will-be-taxed-121042200011_1.html", "date_download": "2021-09-21T07:41:09Z", "digest": "sha1:LCWMTVHK7QTJIR6CLA7JZ66THGMGNCRT", "length": 10322, "nlines": 112, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "पीएफहून पैसे काढताना प्रथम माहित करा की किती कर आकारला जाईल", "raw_content": "\nपीएफहून पैसे काढताना प्रथम माहित करा की किती कर आकारला जाईल\nकोरोना साथीच्या आजारामुळे लोकांना आर्थिक समस्या भेडसावत आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी लोक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) कडून पैसे काढून घेत आहेत. मागील वर्षी, कोरोनासाठी विशेष प्रकरणात 75 टक्के ठेवी काढण्यासाठी सरकारने परवानगी दिली. कोरोना संकट परत आल्यामुळे पुन्हा एकदा पीएफमधून पैसे काढण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जर आपण ईपीएफमधून रक्कम काढण्याचे देखील विचार करीत असाल तर त्यावर किती कर भरावा लागेल हे आधी माहित असणे आवश्यक आहे.\nपाच वर्���ानंतर पैसे काढण्यासाठी कर नाही\nजर एखाद्याने कंपनीत पाच वर्षे सेवा पूर्ण केली आणि पीएफ काढतो तर त्याच्यावर कोणतेही कर देयता नाही. पाच वर्षांचा कालावधी एक किंवा अधिक कंपन्यांचा समावेश असू शकतो. एकाच कंपनीत पाच वर्षे पूर्ण करणे आवश्यक नाही. याखेरीज पाच वर्षांच्या नोकरीपूर्वी तुम्ही पीएफकडून 50 हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम काढल्यास कर आकारला जाणार नाही.\nक्लियरन्स मर्यादा देखील निश्चित\nआयकर नियमानुसार पाच वर्षापूर्वी जर तुम्ही ईपीएफकडून 50,000 पेक्षा जास्त रक्कम काढली तर 10% कर आकारला जाईल. याशिवाय टीडीएस आणि कर पाच वर्षे न पूर्ण केल्यावर 10% वजा केला जाईल.\nआजारपणासाठी पैसे काढण्यावर कर नाही\nप्राप्तिकर नियमांतर्गत, आजारपणामुळे किंवा कंपनीचा व्यवसाय बंद झाल्यामुळे कर्मचार्याला पाच वर्षापूर्वी नोकरी सोडावी लागली असली तरीही कर्मचारी पाच वर्षापूर्वी पीएफ मागे घेत असला तरीही या प्रकरणात कोणताही कर नाही. या व्यतिरिक्त, रोगासाठी पैसे काढण्याची मर्यादा निश्चित केलेली नाही, म्हणजेच तो त्यासाठी अनेकदा रक्कम काढू शकतो.\nपॅन नाही तर 30% कर\nआयकर नियमांतर्गत पॅन नसल्यास, पीएफमधून पैसे काढताना 30 टक्के दराने टीडीएस भरावा लागेल. तथापि, अशी प्रकरणे फारच कमी आहेत कारण पॅन ईपीएफ खात्याशी जोडलेली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पाच वर्षांच्या सामान्यतेपूर्वी पीएफची माघार घेतल्यास दुहेरी झटका बसतो. पैसे काढताना टीडीएस बरोबर व्याजाचे देखील नुकसान होते.\nAadhaarमध्ये प्रविष्ट केलेला मोबाइल नंबर बंद झाला असेल तर असे करा नवीन फोन नंबर अपडेट, जाणून घ्या कसे\nPNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल\nआपल्या खिशात कांदे ठेवून उष्णता टाळता येईल का उष्माघात टाळण्यासाठी सत्य आणि घरगुती उपाय जाणून घ्या\nएखाद्या मुलाचा विमानात जन्म झाला असेल तर ते जेथे लँड करेल, त्याच शहरास जन्म स्थान समजले जाईल, जाणून घ्या प्रमाणपत्र कसे तयार केले जाईल\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्��वस्थापन कार्यक्रम\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nपत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या\n एसटी चालकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-immersion-of-58000-idols-on-the-fifth-day-srs97", "date_download": "2021-09-21T07:29:13Z", "digest": "sha1:TSUURERRTJV2MYRYDUJMNFOEMEGH37JC", "length": 23929, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुणे: पाचव्या दिवशी ५८ हजार मूर्तींचे विसर्जन", "raw_content": "\nपुणे: पाचव्या दिवशी ५८ हजार मूर्तींचे विसर्जन\nपुणे: पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला पुणेकरांनी मंगळवारी निरोप दिला आहे. महापालिकेच्या संकलन केंद्रावर व फिरत्या हौदामध्ये ५८ हजार ५९६ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सर्वाधिक १६ हजार १५१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नगरसेवकांनी ३३ फिरते हौद पुरविल्याचे नागरिकांना दिलासा मिळाला.\nहेही वाचा: पुणे : वाहनतळ चालकास महापालिकेने लावला दोन लाखाचा दंड\nकोरोनामुळे महापालिकेने विसर्जन घाट आणि तेथील हौदांवर गर्दी होऊ नये यासाठी तेथे विसर्जनास बंदी घातली आहे. त्याऐवजी शहरात फिरते विसर्जन हौद व मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आले आहेत. शहरात घनकचरा विभागाचे ५५ व क्षेत्रीय कार्यालयांचे ६४ फिरते हौद होते. तर ३३ नगरसेवकांनी स्वतःचे फिरते हौद उपलब्ध करून दिले असल्याने नागरिकांची सोय झाली.\nतसेच शहरात २५५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र निश्‍चीत केले आहेत.\nनागरिकांनी घरच्या घरी गणपतीचे पर्यावरण पुरक विसर्जन करावे यासाठी अमोनिअम बायकार्बोनेट वाटप केले आहेत, यासाठी २७७ ठिकाणी केंद्र आहेत. आत्तापर्यंत ४८ हजार ५४४ किलो अमोनिअम बायकार्बोनेट वाटप करण्यात आले आहे. घरामध्ये किती मूर्तींचे विसर्जन झाले हे स्पष्ट होऊ शकले नाही तरी गेल्यावर्षीपेक्षा यंदा जास्त प्रतिसाद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nपाच दिवसाच्या गणपत���चे विसर्जन करताना नागरिकांना विसर्जन हौद कुठल्या भागात कधी येणार याचे वेळापत्रक तयार करून सोशल मिडियावरून व्हायरल केले. त्यामुळे विसर्जनातील गोंधळ टळला. तसेच नगरसेवकांचे ३३ फिरते हौद होते. यामध्ये येरवडा- कळस क्षेत्रीय कार्यालयात १ हौद होता. शिवाजीनगर ४, सिंहगड रस्ता ४, वानवडी-रामटेकडी १२ आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात ९ हौद होते. त्यामुळे नागरिकांची सोय झाली.\nउर्वरित ९ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील एकाही नगरसेवकाने फिरता हौद दिलेला नाही. दरम्यान, गेल्या पाच दिवसात शहरात एकूण ६४ हजार ५९७ मूर्तीचे विसर्जन झाले. तर ७० हजार १६३ किलो निर्माल्य गोळा झाले आहे. या निर्माल्याचे खत तयार करून महापालिकेचे उद्यान व शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासना���्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.qiannafood.com/mr/green-soybean-noodles-24.html", "date_download": "2021-09-21T09:10:18Z", "digest": "sha1:WTJFQGU5TLYFABPVIQ3AZJHEKLMSRFCK", "length": 3400, "nlines": 54, "source_domain": "www.qiannafood.com", "title": "हिरव्या सोयाबीन नूडल्स - Qianna", "raw_content": "\nमुक्त बीन पास्ता ग्लूटेन\nमुक्त तांदूळ नूडल्स ग्लूटेन\n• सेंद्रीय हिरव्या सोयाबीन 100g\n• 30मिली पाककला वाइन\n• ¼ केंद्रीय (चिंध्या चिंध्या)\n• 4 लसूण पाकळ्या\n• 150ग्रॅम astarte सीफुड (नॉन-शेल)\n① उकळणे 8 कप (2एल) पाण्याची, नूडल्स जोडू आणि 6-7minutes हलकेच उकळण्याची किंवा माध्यमातून शिजवलेले पर्यंत. थंड कार्यरत पाणी अंतर्गत स्वच्छ धुवा.\n② स्वच्छ astarte, बाजूला ठेवले.\n190 ℃ करण्यासाठी ③ करावे लांब दांडा.\n④ पातेल्यात थोडे तेल घालावे , तळणे ओनियन्स ,आले आणि लसूण. जोडा पाककला वाइन , मीठ, आणि astarte, उच्च आग तळणे.\n⑤ त्यात edamame आणि नूडल्स जोडा , 2minutes कमी आग तळणे नीट ढवळून घ्यावे, प्लेट आणणे , आणि सर्व्ह करावे.\nमागील : पांढरा तांदूळ नूडल्स\nपुढे : काहीही नाही\nटिॅंजिन QianNa कृषी उत्पादने इंडस्ट्रीज.& ट्रेडिंग कंपनी, लिमिटेड.\nप्रथम आमच्या नवीनतम उत्पादने बद्दल माहित व्हा\nई-मेल पत्ता पहिले नाव\nकॉपीराइट © 2018 टिॅंजिन QianNa कृषी उत्पादने इंडस्ट्रीज.& ट्रेडिंग कंपनी, लिमिटेड.\nमुक्त बीन पास्ता ग्लूटेन\nमुक्त तांदूळ नूडल्स ग्लूटेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://birds.comparespecies.com/mr/about-brown-kiwi/model-8-0", "date_download": "2021-09-21T07:58:21Z", "digest": "sha1:KFN63AL2SYYZV35NMFO2DF62XVPQFQSU", "length": 8337, "nlines": 254, "source_domain": "birds.comparespecies.com", "title": "तपकिरी कीवी बद्दल | तपकिरी कीवी तथ्ये", "raw_content": "\nआफ्रिकन Pygmy हंस बद्दल\nग्रेट उत्तर डायवर बद्दल\nलिटिल स्पॉटेड कीवी बद्दल\nडोळे आणि इतर इंद्रिये\nखडकांच्या खडक, झाडांच्या पोकळ बेसच्या आत, पोकळ लॉग\n2 पिसे आणि तुरा\nकेस ता�� उभे राहणे\nक्लृप्ती, शरीराचे तापमान नियंत्रण, त्यांना उबदार ठेवण्यासाठी मदत करा, वारा, ओलावा आणि सूर्य संरक्षण\n3 डोळे आणि इतर इंद्रिये\nतपकिरी, तांबूस पिंगट रंग\nघनदाट, गवताळ, उप-उष्णकटिबंधीय, वन\nबीटल ग्रब्स, किडे, गोगलगाई, गांडुळं\nबीटल ग्रब्स, सुरवंट, सेंटीपीड, झुरळे, किडे, घोण, गोगलगाई, कोळी, ड्यूप्स आणि बेरीज\nचोचीच्या टोकाला नाकपुडी असलेले कीवी हे एकमेव पक्षी आहेत.\n5 पंख आणि शेपूट\n6 चोच आणि नखे\n7.2.2 कौन इनक्युबेशन करत\nबीटल ग्रब्स, सुरवंट, सेंटीपीड, झुरळे, किडे, घोण, गोगलगाई, कोळी, ड्यूप्स आणि बेरीज, गांडुळं\n67 (चिली रोहित बद..)\nलिटिल स्पॉटेड कीवी ...\nसर्व पक्षी ची तुलना\nलिटिल स्पॉटेड कीवी वि स्पेकलेड मौसेबिर्द\nलिटिल स्पॉटेड कीवी वि चिली रोहित\nलिटिल स्पॉटेड कीवी वि इमू\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nसर्व पक्षी ची तुलना\nरोहित वि लिटिल स्पॉटेड कीवी\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nछोटा रोहित वि लिटिल स्पॉटेड...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\nइंडियन रोहित वि लिटिल स्पॉट...\nपिसे आण... | डोळे आण... | पंख आणि... | वर्गीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MM-kim-kardashian-and-reggie-bush-intimate-photos-5037699-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T09:14:53Z", "digest": "sha1:M3RNLT22U7RPJIKYBHNRUNB24BQFNWGR", "length": 4825, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "kim kardashian and reggie bush intimate photos | PHOTOS: हा आहे किमचा एक्स-बॉयफ्रेंड, पाहा दोघांची बोल्ड छायाचित्रे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS: हा आहे किमचा एक्स-बॉयफ्रेंड, पाहा दोघांची बोल्ड छायाचित्रे\nरिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअनच्या आऊटफिट्स आणि सौंदर्याचे सर्वत्र चर्चा असतात. परंतु किम आपल्या खासगी आयुष्याबद्दलही नेहमी चर्चेत असते. 2014मध्ये किमने हॉलिवूड रॅपर केन्यासोबत लग्न केले. केन्याचे हे पहिले तर किमचे तिसरे लग्न आहे. यापूर्वी किम 3वेळा बोहल्यावर चढली आहे. यापूर्वी किम हमफ्राइस आणि संगीत निर्माता डॅमोन थॉमससोबत विवाहबंधनात होती. किमचे दोनही लग्न टिकले नाहीत.\nकिमच्या आयुष्यात अनेक पुरुष येऊल गेलेत. तिचे अनेकाशी प्रेमसंबंधही जुळले, मात्र हे प्रेमसंबंध लग्नापर्यंत न जाता अर्ध्यातच तुटले. त्यातीलच एक म्हणजे, रेग्गी बुशसोब��चे नाते. रेग्गी आणि किमचे काही इंटीमेट फोटोंवरून असे दिसते, की दोघांमध्ये खूप प्रेम होते. दोघांचे दिर्घकाळ अफेअर चालले, दोघे लग्न करणार अशाही चर्चा होत्या. मात्र काही काळातच त्यांचे ब्रेकअप झाले. यामागील कारण केन्यासोबत नाते असल्याचे सांगितल्या जाते. किमच्या आयुष्यात केन्या आल्यानंतर किमने रेग्गीसोबतचे नाते तोडले. किम आणि रेग्गीचे असे अनेक इंटीमेट फोटो आहेत, जे क्वचीतच कुणी पाहिले असतील.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचे एक्स बॉयफ्रेंड रेग्गीसोबतचे इंटीमेट सीन्स...\nनव-यासोबत दिसली किम, रिव्हिलिंग ड्रेसने झाली अनकम्फर्टेबल\nब्रा-लेस टॉप आणि फाटक्या जीन्समध्ये घरी परताना दिसली खोले कर्दाशिअन, पाहा PICS\nमुलीला कुशीत घेऊन किम दिसली इव्हेंटमध्ये, ट्रान्सपरन्ट ड्रेसमध्ये केले एक्सपोज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/7945-kare-maaya-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-09-21T09:04:45Z", "digest": "sha1:AGSO65DEL727PO5UJHT5FDM6AZ7TG23D", "length": 1786, "nlines": 40, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kare Maaya / का रे माया वेडी कळली कुणा - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nKare Maaya / का रे माया वेडी कळली कुणा\nका रे माया वेडी कळली कुणा\nसाद पोहचते ना मुक्या आसवांची\nदुभंगूनी गेला सूर जीवना\nनियती कुणाची का कळली कुणा\nसोडून गेली का सावली उन्हा\nवळणावरी तू जरा थांब ना\nकोणत्या घडीने सारी घडी मोडली\nअक्षरे सुखाची माझ्या कुणी खोडली\nक्षण अमृताचे पुन्हा रेख ना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/gold-etf-scheme-shine-in-january/articleshow/80865077.cms", "date_download": "2021-09-21T08:36:23Z", "digest": "sha1:T54M5O33T3EMLE32SVDOAFM6DUHBHYDM", "length": 14498, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'गोल्ड ईटीएफ'झळाळले ; 'या' कारणांमुळे वाढलयं 'गोल्ड ईटीएफ'चे आकर्षण\nकरोना संकट आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे जागतिक पातळीवर बड्या संस्थांनी सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक केली होती. गोल्ड ��टीएफ योजनांमध्ये २०२० मध्ये तब्बल ६६५७ कोटींची गुंतवणूक झाली आहे.\nजानेवारी अखेर 'गोल्ड ईटीएफ'मधील एकूण गुंतवणूक १४४८१ कोटी झाली\nडिसेंबर २०२० च्या तुलनेत त्यात ४५ टक्के वाढ\nकरोना संकट आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे २०२० मध्ये सोने चमकून निघाले\nनवी दिल्ली : सोन्याच्या किमतीत होत असलेल्या घसरणीनंतर बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. त्याशिवाय सोन्यातील गुंतवणुकीचा ओघ देखील वाढला आहे. जानेवारी महिन्यात 'गोल्ड ईटीएफ'मध्ये ६२५ कोटींची गुंतवणूक झाली आहे. डिसेंबर २०२० च्या तुलनेत त्यात ४५ टक्के वाढ झाली.\nअर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. त्यानंतर सोन्यामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. जानेवारी देखील सोन्याच्या किमतीवर दबाव होता. मात्र सध्या सोने स्वस्त होत असले तरी भविष्यात सोन्याचे दर वाढतील, या उद्देशाने गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक वाढवत असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.\nसोने चांदीमध्ये आज पुन्हा घसरण ; जाणून घ्या आज किती रुपयांनी स्वस्त झाले सोने\nम्युच्युअल फंडाची शिखर संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार जानेवारी अखेर 'गोल्ड ईटीएफ'मधील एकूण गुंतवणूक १४४८१ कोटी झाली आहे. त्यात डिसेंबरच्या तुलनेत २२ टक्के वाढ झाली. डिसेंबर अखेर गोल्ड ईटीएफमध्ये १४१७४ कोटींची गुंतवणूक होती. डिसेंबर आणि जानेवारी असे सलग दोन महिने गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढल्याचे दिसून आले होते. तर नोव्हेंबर २०२० मध्ये गोल्ड ईटीएफमधून गुंतवणूकदारांनी १४१ कोटींची गुंतवणूक काढून घेतली होती.\nम्युच्युअल फंड गुंतवणूक ; महिंद्रा मनुलाईफ शॉर्ट टर्म फंड खुला\nकरोना संकट आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे जागतिक पातळीवर बड्या संस्थांनी सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक केली होती. ऑगस्ट २०२० मध्ये कमॉडिटी बाजारात सोने ५६२०० रुपयांच्या सार्वकालीन उच्चांकी पातळीवर गेले होते. मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे संशोधन झाले आणि सोन्यातील तेजी फिकी पडू लागली. ऑगस्ट नंतर सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण झाल्याचे दिसून आले आहे. जानेवारीमध्ये देखील घसरणीचा ट्रेंड कायम होता, असे मत मॉर्निंगस्टार इंडियाचे व्यवस्थापक हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले. भविष्यात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या स्तरावर गुंतवणूकदारांना खरेदीची संधी असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.\nसरकारी कंपनीत गुंतवणूक संधी ; जाणून घ्या रेलटेल कॉर्पोरेशनच्या 'आयपीओ'बाबत\nमागील दोन वर्षे 'गोल्ड ईटीएफ'पासून गुंतवणूकदार चार हात लांब होते. अत्यल्प परतव्यामुळे २०१९ मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांनी केवळ १६ कोटींची गुंतवणूक केली होती. तर २०२० मध्ये करोना संकटाने ईटीएफला नवी झळाळी मिळाली. गोल्ड ईटीएफ योजनांमध्ये ६६५७ कोटीची गुंतवणूक झाली होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसोने चांदीमध्ये आज पुन्हा घसरण ; जाणून घ्या आज किती रुपयांनी स्वस्त झाले सोने महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसोन्यामध्ये गुंतवणूक सोन्याचा भाव गोल्ड ईटीएफ योजनांमध्ये गुंतवणूक investment in gold etf Gold ETF Scheme amfi\nकोल्हापूर 'राणेंचा बंगला अनधिकृत असेल तर तो पाडायला मुख्यमंत्री घाबरतात का\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nमुंबई 'मुख्यमंत्र्यांनी 'त्या' प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी'\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nदेश आखाडा परिषदेच्या अध्यक्षांची आत्महत्या शिष्य उत्तराखंड पोलिसांच्या ताब्यात\nक्रिकेट न्यूज पाकिस्तानची लाज गेली, आंतरराष्ट्रीय स्तरावर या गोष्टीमुळे पुन्हा एकदा मान झुकली\nकोल्हापूर कराडमधील 'ते' ६ तास; सोमय्यांना रोखण्याचा प्लान मध्यरात्रीच ठरला आणि...\nअहमदनगर राज्यातील 'या' जिल्ह्यात नियम कडक करण्याच्या सूचना; कठोर कारवाईचा इशारा\nदेश तरुण साधूंचे मृत्यू नव्हे हत्या, नरेंद्र गिरींशी होता वाद, कोण आहे आनंद गिरी\nकार-बाइक फक्त १२,००० रुपयांत घेऊन जा Yamaha ची शानदार स्पोर्ट्स बाइक, बघा EMI किती\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग अनुष्काला प्रेग्नेंसीनंतर करावा लागला या गंभीर समस्येचा सामना पण न हरता असा काढला तिने मार्ग\nमोबाइल Redmi Note 10 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, १ हजारांपेक्षा कमी EMI वर घरी घेवून जा\nअंक ज्योतिष साप��ताहिक अंकज्योतिष २० ते २६ सप्टेंबर २०२१ : मुलांकांवरून आठवडा कसा असेल जाणून घ्या\nविज्ञान-तंत्रज्ञान बिझनेस वाढवण्यासाठी सत्या नाडेला आणि जेफ बेझॉस कोणती पुस्तके वाचताहेत, जाणून घ्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/shuffle-the-shredded-gang-amit-shah-119122700003_1.html", "date_download": "2021-09-21T08:36:38Z", "digest": "sha1:YPBRVD74AE5POHZLKJ4YVJLE764X2WI7", "length": 7207, "nlines": 102, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "'टुकडे-टुकडे गँग'ला अद्दल घडवा - अमित शाह", "raw_content": "\n'टुकडे-टुकडे गँग'ला अद्दल घडवा - अमित शाह\nशुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (08:40 IST)\n''नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'टुकडे-टुकडे गॅंग' दिल्लीत अशांतता पसरवत असून तिला अद्दल घडवा,'' असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.\nदिल्ली विकास प्राधिकरणानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जामिया नगर आणि सीलमपूरमधील हिंसक आंदोलनाचे खापर शाह यांनी विरोधकांवर फोडले.\nत्यांनी म्हटलं, ''काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) जनतेची दिशाभूल केली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले, तेव्हा विरोधकांनी अपप्रचार सुरू केला. दिल्लीतील वातावरण बिघडविण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'टुकडे-टुकडे गँग' कारणीभूत आहे. त्यांना अद्दल घडविण्याची वेळ आली आहे.''\n''दिल्लीनं लोकसभेच्या सातही जागा भाजपला दिल्या. आता दिल्लीच्या विकासासाठी विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना निवडून आणा,'' असंही त्यांनी म्हटलं.\nदरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. या आंदोलनात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1,113 जणांना अटक करण्यात आली आहे.\nनरेंद्र मोदींच्या सूर्यग्रहणाच्या फोटोला ट्विटरवर लागलं ग्रहण\nCAA : भारतात नागरिकत्व कसं दिलं जातं किंवा काढून घेतलं जातं\nप्रकाश आंबेडकर: CAA च्या चर्चेत सावरकरांना ओढणारे लोक शकुनीमामा सारखे\nअमृता फडणवीस : राजकारण्यांच्या बायकोची इमेज बदलणाऱ्या 'मिसेस मुख्यमंत्री'\nराज्यात अवकाळी पावसाची शक्यता\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्य��्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/importance-of-akshay-tritiya/", "date_download": "2021-09-21T08:21:14Z", "digest": "sha1:KARZV57ZLCDZFA4E5YIL4RAR4WV7XSDJ", "length": 15163, "nlines": 139, "source_domain": "marathinews.com", "title": "अक्षय तृतीयेचे विशेष महत्व - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeLifestyle Newsअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nअक्षय म्हणजे जिचा क्षय होत नाही, अशी एखादी वस्तू किंवा स्थिती म्हणता येईल. अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा आयुष्यातून कधीच क्षय होऊ नये असे आपल्याला वाटत असते. जसे कि, घरातील स्वयंपाक घर कायम भरलेलं असावं म्हणतात, कधीही कोणत्या गोष्टीचा तुटवडा पडता कामा नये, पाणी, मीठ, तेल, तांदूळ यांची कधीही स्वयंपाक घरामध्ये कमतरता जाणवू देऊ नये. एखाद्या वेळेला संपल म्हणून आणायला उशीर झाला तर तो मात्र अपवाद ठरू शकतो, परंतु, घरातील गृहिणीचे या सर्व लहान सहान गोष्टीकडे पण अगदी बारीक लक्ष असते. त्यानंतर आपल्या घरातील लक्ष्मी, संपत्ती. पैसा कितीही कमावला तरी तो कमीच पडत असतो. त्यामुळे त्याचा बेजबाबदारपणे वापर न करता भविष्याचा विचार करून त्याचा साठ करणे गरजेचे असते. जे लक्ष्मीची उधळपट्टी करणारे असतात त्यांच्याकडे लक्ष्मी वास्तव्य करत नाही. या अक्षय तृतीयेला लक्ष्मी अक्षय घरात राहावी यासाठी काही उपाययोजना पाहूया.\nवैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यादिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याच्या पहिल्या उपायामध्ये हळद आणि तांदूळाचा हा उपाय उपयुक्त आहे. या उपायामध्ये एका वाटीमध्ये हळद आणि मोहरीचे तेल घ्या, तर दूसऱ्या वाटीत तांदूळ घेऊन ते लक्ष्मी मातेच्या पूजनामध्ये ठेवा. नंतर मनोभावे प्रार्थना करून घराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हळदीने स्वस्तीक काढा आणि मधोमध तांदूळ गोलाकार ठेवा. रात्रभर हे स्वस्तीक आणि तांदूळ आहे त्या स्थितीमध्येच राहू द्या. दूसऱ्या दिवशी हे तांदूळ एकतर पक्ष्यांना खाऊ घालावे किंवा वाहत्या नदीमध्ये पाण्याबरोबर प्रवाहात सोडून द्यावे. हा उपाय केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तिचा आशिर्वाद लाभतो त्यासोबतच उद्योग व्यवसायामध्ये भरभराट होते आणि हातात लक्ष्मी टिकून राहते.\nसाडे तीन मुहूर्तापैकी एक असलेला हा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय्य तृतीयेला सोनं चांदी घेण्याला विशेष महत्व आहे. लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्यावर रहावी याकरीता सोनं चांदी घेतांना नाण किंवा वळ न घेता, सोनं किंवा चांदीच्या लक्ष्मी मातेच्या पावलांची खरेदी करावी आणि आपल्या घरातील धनधान्य, लक्ष्मी आपण जिथे ठेवतो तिथे त्या पावलांनाही तिथे स्थापन करावे. यामुळे लक्ष्मीमातेचे आशीर्वादरूपी चरण व आशिर्वाद नेहमी आपल्या वास्तूत टिकून राहतात आणि आर्थिक वृद्धी होण्यास मदत होते.\nअक्षय्य तृतीयेला कवड्यांचा उपाय केल्यास तो अधीक फलदायी ठरू शकतो. यासाठीचा एक सोपा उपाय म्हणजे असा आहे की एका लाल वस्त्रात ११ कवड्या घ्या आणि त्या बांधून पूजेच्या स्थानी ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून त्या कवड्या आपण जिथे धनधान्य संपत्ती आदी जिथे ठेवतो त्या स्थानी ठेवल्याने धनधान्यात बरकत होउन, आर्थिक मंदी संपुष्टात येते आणि लक्ष्मीच्या कृपेने धनवृद्धी कायम होत राहते.\nअक्षय्य तृतीयेला केलेल्या दानाला सुद्धा विशेष महत्व प्राप्त आहे. पितराना प्रसन्न करण्यासाठी तसेच त्यांना मोक्ष मिळवून देण्यासाठी या दिवशी दान करण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. पितरांच्या निमित्त या दिवशी उपयुक्त वस्तू अशा पंखा, चप्पल, छत्री, काकडी,घागर, डांगर यांचे दान करण्यास महत्व आहे. तसेच या दिवशी ब्राम्हणास फळे, साखर,तूप दान केल्याने शुभ फळप्राप्ती होते, असे पुराणात म्हटले आहे. तसेच दान केल्याने विष्णू देवांसोबत लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहते.\nकोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्रीफळ वाढवून केली जाते, लक्ष्मी मातेला सुद्धा नारळ प्रिय असल्याचे मानले जाते. अक्षय्य तृतीयेला पूजेमध्ये नारळची स्थापना केल्यास धनलाभ होतो असा मानस आहे. तुम्हाला सध्या जर धनधान्याची कमतरता जाणवत असेल तुम्ही काळजी करण्याच कारण नाही, सकारात्मक भाव ठेवून लक्ष्मी मातेच्या चरणी एकाक्षी नारळ स्थापित करून पूजा केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होउन आणि तुम्हाला कधीच धनधान्याची कमतरता जाणवणार नाही. वरील सर्व उपायाने अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही, प्रत्येकाने वैयक्तिकपणे विश्वास असेल तर करून पहावा. कोणताही उपाय करताना सकारात्मकता आणि निस्सीम श्रद्धा महत्वाची.\nपुढील लेखईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nदीर्घ श्वसन एक वरदान\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane/death-of-one-due-to-vehicle-collision-1178948/", "date_download": "2021-09-21T08:45:32Z", "digest": "sha1:OVDKFILYPLI4L5Y7RORWXYFRBS6Q7YIT", "length": 9932, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू – Loksatta", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\nवाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू\nवाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू\nठाण्यात कशेळी पुलावर रघुनाथ साळुंखे या दुचाकीस्वाराला मागून भरधाव येणाऱ्या वाहनाने धडक दिली\nWritten By लोकसत्ता टीम\nठाण्यात कशेळी पुलावर रघुनाथ साळुंखे या दुचाकीस्वाराला मागून भरधाव येणाऱ्या वाहनाने धडक द��ल्याने साळुंखे यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ठाण्याहून भिवंडीकडे जाताना कशेळी पुलावर, दत्त मंदिरासमोर शनिवारी रात्री रघुनाथ साळुंखे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांनी गतिरोधक आल्याने आपल्या वाहनाचा वेग कमी केला. यावेळी मागून भरधाव आलेल्या वाहनाने साळुंखेंच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n“राज्यपाल भाजपाच्या सुरात सूर मिसळत आहेत “, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर\nनितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर चीनी कंपन्यांची भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही\n“यावरुन भविष्यातील राजकारणाची दिशा लक्षात येईल,”; सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचं सूचक विधान\nशिल्पा शेट्टीच्या मुलांबद्दल हायकोर्टाने व्यक्त केली चिंता\n“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल\nपूर्वीच्या सरकारचे ‘मी आणि माझे कुटुंब’ या उद्देशाने काम – योगी आदित्यनाथ\n“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला\n “शरीरातील काकाचं भूत काढतो” सांगत स्वयंघोषित बाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nकरुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून सुटका\nआता न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; इंग्लंडमध्ये सुरक्षेत वाढ\nKBC 13: जॅकी श्रॉफला बिग बींनी दिलं खास गिफ्ट,सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद\n‘आई कुठे काय करते’मधील ‘अविनाश’ची पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री\nलग्नानंतर करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही\nएका मिनिटांत आपण किती वेळा श्वास घेतो माहितीये का\nपरमबीर सिंह यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणात दाऊदचा हस्तक अटकेत\nकोणार्क एक्स्प्रेसमध्ये गांजा जप्त\nअनंत चतुर्दशीनिमित्त चोख बंदोबस्त\nश्रीनगरमधील अधिकृत ३८० इमारतींना दिलासा\nआरोग्य केंद्रांतील योग प्रशिक्षण वर्ग बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/02/blog-post_14.html", "date_download": "2021-09-21T08:34:04Z", "digest": "sha1:WRBDSMRLXWMHFYXR3VHR6XA672GX5KOZ", "length": 4948, "nlines": 54, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाअधिकाऱ्या निवेदन", "raw_content": "\nHomeविनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाअधिकाऱ्या निवेदन\nविनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाअधिकाऱ्या निवेदन\nविनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाअधिकाऱ्या निवेदन\nचंद्रपूर :- विनाअनुदानित घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत केंद्र सरकारने वाढ केल्याचे निषेधात चंद्रपूर येतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांच्या समवेत जिल्हाधिकार्यालयावर केंद्र शासनाच्या 145 रुपयाच्या दरवाढीच्या निषेधार्थ तसेच सलग सरकारकडून सातव्यांदा वाढ करण्यात आली. त्यामुळे सरकारची अच्छे दिन कुठाय असा प्रश्न आता जनता करू लागली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. सर्वांसाठी हा निर्णय धक्कादायक असून या दरवाढीच्या निषेधात आज संपूर्ण महाराष्ट्रातच नवेत देशात याचा निषेध नोंदवला गेला. सरकारने दरवाढ मागे घ्यावी अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाअध्यक्ष सौ बेबीताई उईके यांनी दिला. यावेळी शहराध्यक्षा ज्योतीताई रंगारी, यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/corona-update-15-march-2021/", "date_download": "2021-09-21T09:08:55Z", "digest": "sha1:RYPJAMICHMIRK5LLYZZJA7JQAFLVRY3U", "length": 6523, "nlines": 91, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "सावधान : आज जळगावात ९९२ कोरोना बाधित आढळले; शहरात सर्वाधिक ४३० रुग्ण | Jalgaon Live News", "raw_content": "\nस���वधान : आज जळगावात ९९२ कोरोना बाधित आढळले; शहरात सर्वाधिक ४३० रुग्ण\n जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या काही केल्या कमी होत नाही. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असून आज ९९२ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आजच ७१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nजळगाव जिल्ह्यात आता एकुण ७१ हजार ६१९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६२ हजार ३१८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७ हजार ८५२ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, आज ५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृताच एकूण आकडा १४४९ इतका आहे.\nआज जळगाव शहर- ४३०, जळगाव ग्रामीण-५४, भुसावळ-७३, अमळनेर-१५, चोपडा-९७, पाचोरा-२१, भडगाव-०८, धरणगाव-५०, यावल-३२, एरंडोल-२५, जामनेर-०५, रावेर-२५, पारोळा-१५, चाळीसगाव-९८, मुक्ताईनगर-२०, बोदवड-२६ आणि इतर जिल्ह्यातून १२ असे एकुण ९९२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.\nजळगावकरांनी लवकरात लवकर नियमांचे पालन करून कोरोनाला अटकाव करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. मागील काही दिवसापासून शहरात दररोज तीनशेच्या वर रुग्णांची संख्या येत होती. मात्र आज ४०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहे. शहरात तीन दिवसाचा जनता कॅर्फ्यू लावून देखील कोरोनाला म्हणावे तेवढा रोखण्यात अपयश येत आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nडॉक्टर रावलानींचा एक महिन्याचा पगार कापा ….…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/gold-and-silver-price-rise-today/videoshow/84788750.cms", "date_download": "2021-09-21T09:07:50Z", "digest": "sha1:A5C53RXH2AW2EKDRR6PELUIDROOORCE3", "length": 4792, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्र��ऊजर अपडेट करा.\nसलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदी महागले\nसोने आणि चांदीच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. आज मंगळवारी सोने १३० रुपयांनी महागले आहे. चांदीमध्ये २०० रुपयांची वाढ झाली आहे.सध्या सोन्याचा भाव ४७५६३ रुपये असून त्यात १०२ रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६७३५७ रुपये असून त्यात २४० रुपयांची वाढ झाली आहे. काल सोमवारी सोन्याचा भाव ४७६७१ रुपये असून त्यात १३६ रुपयांची वाढ झाली होती. एक किलो चांदीचा भाव ६७१९९ रुपये असून त्यात १७५ रुपयांची वाढ झाली होती.\nआणखी व्हिडीओ : न्यूज\nअमेरिकेतल्या सत्तांतराचा भारतासोबतच्या संबंधांवर काय पर...\nरुग्णवाहिकेला मार्ग देण्यासाठी पोलिसाची दोन किलोमीटरची ...\nअतुल भातखळकर यांचा मुख्यमंत्र्यांवर संताप; गुन्हा दाखलं...\nतर इंदुरीकर महाराज किर्तन सोडून शेती करणार......\nराष्ट्रवादीचे खड्ड्यांविरोधात आंदोलन; आमदाराच्या फोटोवर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/what-happened-in-the-meeting-of-uddhav-thackeray-and-narendra-modi-big-breakdown-read-detailed-news-3939/", "date_download": "2021-09-21T08:07:39Z", "digest": "sha1:PF66M4TRPAUDFMHO2OD2TOGVDRK7MR23", "length": 12115, "nlines": 122, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "काय घडलं उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या भेटीमध्ये? महाआघाडीत बिघाडी? वाचा सविस्तर वृत्त…", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र काय घडलं उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या भेटीमध्ये महाआघाडीत बिघाडी\nकाय घडलं उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या भेटीमध्ये महाआघाडीत बिघाडी\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची मानण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविध अडचणी व केंद्र-राज्य संबंध याबाबत ही बैठक होती असे आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.\nराज्यांना देण्यात येणारा GST परतावा, पंतप्रधान फसल बिमा योजना, केंद्र रस्ते निधी, बळीराजा संजीवनी योजना, PMC बँक घोटाळा या विषयांवर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात सखोल चर्चा झाली. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पारंपरिक ऊर्जा स्रोत, द्रुतगती मार्गांचे सौरीकरण, प्लास्टिक बंदी या गोष्टींवर चर्चासत्र घडविले.\nभीमा कोरेगाव व एल्गार परिषद प्रकरणातील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यावरून महाआघाडीत फूट पडल्याचे दिसून येत असतांना मुख्यमंत्र्यांची ही भेट काही वेगळी खिचडी तर शिजवत नाही आहे ना याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात परत भाजप शिवसेना एकत्र येतील की काय हा प्रश्न या भेटीनंतर पडणे स्वाभिवक आहे\nआदित्य ठाकरे काय म्हणाले या भेटीतबाबत जाणून घ्या खालील ट्विट वरून :\nPrevious articleरेल्वेचे तिकीट अगदी फुकट पाहिजे\nNext articleCAA ला संपूर्ण पाठिंबा : उद्धव ठाकरे\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/11/blog-post_18.html", "date_download": "2021-09-21T08:22:46Z", "digest": "sha1:CE2JPH4EQAKC532GHZMUV5XMBQVSA2AC", "length": 3330, "nlines": 56, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यानी केली आत्महत्या", "raw_content": "\nHomeसततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यानी केली आत्महत्या\nसततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यानी केली आत्महत्या\nसततच्या नापिकीमुळे व कर्ज बजारीपणामुळे सावळी खुर्द येथील विश्वास चंद्रभानजी कडवे वय ५१ वर्ष या शेतकऱ्याने आज दि.२७/११/१८ रोजी दुपारी १:३० वा त्याच्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.\nपोलिसांना घटनेची माहिती मिळता पंचनामा करून मृतकाचे प्रेत आरोग्य तपासणी करीता कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.\nमृतकाचे मागे पत्नी,मुलगा,मुलगी,आई,वडील असा परिवार आहे. त्यांच्याकडे ३ एकर शेती आहे. कर्ज ७०हजार आहे असे वृत्त आहे. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/article/BOL-when-salman-khan-was-accused-of-beating-katrina-kaif-3475681.html", "date_download": "2021-09-21T09:12:33Z", "digest": "sha1:7LT2DVOLZ53CWBNSVBG7RFATYNZ6Y2LJ", "length": 4397, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "when salman khan was accused of beating katrina kaif | कतरिनाला तोकड्या कपड्यात बघून चिडला सलमान, पहिल्यांदा शिवीगाळ, नंतर केली मारहाण ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकतरिनाला तोकड्या कपड्यात बघून चिडला सलमान, पहिल्यांदा शिवीगाळ, नंतर केली मारहाण \nमुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या सलमान आणि कतरिनाच्या बाबतीत एक वेगळेच गॉसिप सुरु आहे. एका इंग्रजी मासिकाने प्रकाशित केलेल्या बातमीनंतर ही चर्चा सुरु झाली आहे. इंग्रजी मासिकाने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये 'एक था टायगर' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कतरिना तोकड्या कपड्यांमध्ये सेटवर पोहोचली. कतरिनाला इतक्या छोट्या कपड्यात पाहून सलमानचा राग अनावर झाला. इतकचं नाही तर मागेपुढे न बघता सलमानने चक्क कतरिनाला शिवीगाळ करत तिच्या श्रीमुखात लगावली. सलमानचे हे रुप पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.\nही घटना घडली त्यावेळी जवळच करीना कपूर तिच्या आगामी चित्रपटाचे शुटिंग करत होती. कुण्या एका व्यक्तीने घडलेली घटना करीनाच्या कानावर घातली. करीनाने लगेच तिथे येऊन सलमानचा राग शांत केला.\nही बातमी प्रकाशित झाल्यानंतर हे वृत्त चुकीचे असल्याचे सलमान आणि कतरिनाच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. असो, आता खरेखोटे काय हे तर सलमान आणि कतरिनालाच जाणो. मात्र या बातमीमुळे गॉसिपिंगसाठी नवा विषय बॉलिवूडला मिळाला हे नक्की.\nPHOTOS : तीन वर्षांनंतर एवढ्या जवळ आले कॅट-सलमान\nकॅट म्हणते, सलमान आता तरी लवकर लग्न कर \nIN PICS : विदाउट मेकअप काहीशी अशी दिसते कतरिना\nUNSEEN: कतरिना कैफची खाजगी छायाचित्रे झाली लीक \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/cm-thackeray-has-call-a-meetings-on-obc-political-reservations-news-and-live-updates-128920176.html", "date_download": "2021-09-21T08:51:44Z", "digest": "sha1:NW3BYQTH22D3WERHL6WUQYRTZ22POWAN", "length": 8039, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "CM Thackeray has call a meetings on obc political reservations news and live updates | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ओबीसी आरक्षणावर मोठ्या निर्णयाची शक्यता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nओबीसी आरक्षण:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ओबीसी आरक्षणावर मोठ्या निर्णयाची शक्यता\nभाजप नेत्यांकडून हल्लाबोल सुरुच\nओबीसी आरक्षणावरुन राज्यातील राजकीय वातावरण ताप���े आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसीचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात चांगलाच वाद उफाळून आला होता. राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक भुमिकेत आहे. विद्यमान सरकारवर भाजप नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 3 वाजता होणार आहे. या बैठकीमध्ये सर्वच पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत.\nराज्यातील पक्षीय वाद बाजूला ठेवून ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. सदरील बैठकीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता माध्यमांमध्ये वर्तवली जात आहे. यापूर्वीच्या सर्वपक्षीय बैठकीत जोपर्यंत ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य सरकानेही सर्वपक्षीय निर्णयाला मान्यता दिली होती.\nभाजप नेत्यांकडून हल्लाबोल सुरुच\nभाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरुन सरकारवर निशाणा साधला. पडळकरांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहित एक व्हिडिओ शेअर केला आहे. \"आता तरी कामाला लागा, स्वतःच्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका…लवकरात लवकर इंपेरिकल डेटा गोळा करा आणि अध्यादेश काढा नाहीतर, ओबीसी भटका विमुक्त समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल.\"\nमुख्यमंत्र्यांनी वांझोट्या बैठका घेतल्याने ओबीसी आरक्षण गमावण्याची वेळ; बावनकुळेंचा आरोप\nसंविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाला ५ वर्षांनी निवडणुका घ्याव्या लागतात. निवडणूक आयोग वेळेवरच निवडणुका घेणार आहे, पण राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याचे जाहीर करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप भाजप प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांझोट्या बैठका घेतल्या आणि वेळकाढूपणा केला. आता सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झटका दिला असून निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली.\nत्यामुळे आता ओबीसी जनतेला न्याय मिळेल की नाही हा प्रश्न आहे. पण आताही तीन महिन्यांत इम्पिरिकल डेटा गोळा करून ��बीसींना आरक्षण द्यावे. नाही तर ओबीसी समाज या सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. भाजप सरकारविरोधात तीव्र आंदोलन करणार, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही हे या सरकारने पहिल्यापासून ठरवले आहे. तीन महिन्यांत सरकारने डेटा गोळा करून निवडणुका घेतल्या नाही तर ओबीसी समाज सरकारला माफ करणार नाही, असेही ते म्हणाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/marathi-serial-goa-shoot/", "date_download": "2021-09-21T08:29:51Z", "digest": "sha1:FQFU3JRX2XWT6L6JAD2XIQ7FRHTEM2RG", "length": 15427, "nlines": 138, "source_domain": "marathinews.com", "title": "कोरोंनाकाळात मराठी मालिकांचे गोव्यात चित्रीकरण - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeEntertainmentकोरोंनाकाळात मराठी मालिकांचे गोव्यात चित्रीकरण\nकोरोंनाकाळात मराठी मालिकांचे गोव्यात चित्रीकरण\nमहाराष्ट्रामध्ये संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केल्याने मराठी कलाकारांनी मनोरंजनाला ब्रेक न देता, महाराष्ट्रा बाहेर जाऊन शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. बेळगाव, कर्नाटक, गोवा, हैदराबाद, आग्रा इत्यादी ठिकाणी गर्दी पासून लांब अशा ठिकाणी सध्या मराठी मालिकांचे चित्रीकरण करण्यात येत आहे. परंतू, आता महाराष्ट्रासोबत कर्नाटक, गोवा, बेळगाव, दिल्ली, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये सुद्धा कडक निर्बंधित लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मालिकांच्या चित्रीकरण टीमच्या चिंतेत भर पडली आहे.\nसद्य स्थितीमध्ये गोव्यात जरी लॉकडाऊन असला तरी चित्रीकरणास बंदी नाही म्हणून, बऱ्याच हिंदी आणि मराठी मालिकांचं चित्रीकरण तेथे सुरु आहे. तेथील बायो बबल संकल्पनेत सर्व मालिकाचे चित्रीकरण करण्यात येणार आहेत. जसे क्रीकेट मध्ये खेळाडूंच्या सुरक्षितेसाठी बायो बबल संकल्पना राबविलेली असते, तसेच मालिकांच्या चित्रीकरणामध्ये सुद्धा त्या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे, कलाकार आणि संपूर्ण टीमला चित्रीकरणाची जागा आणि संबंधित हॉटेलच्या व्यतिरिक्त बाहेर कुठेही फिरण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्याचप्रमाणे कलाकारांना भेटण्यासाठी बाहेरील कोणतीही व्यक्ती येऊ शकत नाही किंवा सेटवर शुटींग बघण्यासाठी देखील उपस्थित राहू शकत नाही. तसंच संपूर्ण टीमची नियमित आरटीपीसीआर टेस्ट देखील करण्यात येते.\nसध्या गोव्यामध्ये मराठी मालिकांपैकी पाहिले न मी तुला, रंग माझा वेगळा, गुम है किसी के प्यार में, अग्गबाई सुनबाई, सुख म्हणजे नक्की काय असतं, ये हैं चाहतें, आपकी नजरों ने समझा, शौर्य और अनोखी की कहानी, या मालिकांचं शुटींग सुरु आहे तर देवमाणूस मालिकेचं शुटींग बेळगावमध्ये सुरु आहे. सध्या गोवा आणि कर्नाटकमध्ये सुद्धा लॉकडाउन असलं तरी, तेथील राज्य सरकारच्या परवानगीने सर्व कोरोना निर्बंधित नियमांचं पालन करुन, तेवढीच पूर्ण जबाबदारीने चित्रीकरण सुरु आहे.\nसध्या मनोरंजन थांबू नये, आपल्या प्रेक्षकांची करमणूक थांबू नये यासाठी बहुतांश सर्वच मालिकांचं शुटींग महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. प्रत्येक मालिकेचा वेगळा सेट असल्याने मालिकेच्या चित्रीकरणासाठी नेमकं कोणत लोकेशन योग्य ठरू शकेल, कोनात ठिकाण निवडायचं हा गहन प्रश्न निर्मात्यांपुढे होता. कारण कलाकारांच्या तसेच सर्व टीमच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुरक्षित वातावरण, मालिकेच्या पूर्वीच्या कथानकाशी साधारण मिळतंजुळतं असणार आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा परवडणारे लोकेशन निवडणं गरजेचे होतं. चालू मालिकेचा ट्रॅक लक्षात ठेवून, त्यालास साजेसे असे योग्य लोकेशन शोधणं हे एक प्रकारचे आव्हानचं निर्मात्यांपुढे ठाकलेल. मालिकेचा संपूर्ण संसार नव्यानं मांडताना प्रचंड धावपळ झाली, पण तरीही जिद्दीनं, मेहनतीने आणि सर्व टीमच्या सहकार्यानं हे आव्हान ���िर्मात्यांनी यशस्वीरीत्या आपल्या शिरावर पेललं.\nशो मस्ट गो ऑन म्हणत विविध मालिकांच्या दिग्दर्शकांनी आणि सर्व टीमच्या सहकार्याने चित्रीकरण सुरळीत सुरु ठेवले आहे. एवढा पूर्ण सेट अप नव्याने तयार करण्याचा धाडसी निर्णय घेताना संपूर्ण टीमचं सहकार्य खूप गरजेच वाटत. याला दुजोरा देत सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या कार्यकारी प्रमुख माधुरी पाटकर म्हणाल्या, आपण सगळे एकत्रित काम करत आहोत हा विश्वासचं आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतो. ‘माझा होशील ना’ या मालिकेचे सध्या दमण येथे जैवसुरक्षित वातावरणात चित्रीकरण सुरु आहे, त्याचे निर्माते-लेखक सुबोध खानोलकर म्हणतात, सध्या थांबणं हा पर्याय आमच्या समोरचं उपलब्ध नव्हता. या कोरोनाच्या मनस्थितीमध्ये प्रेक्षकांसाठी नवीन भाग सादर करून मायबाप जनतेचे मनोरंजन करायचा निश्चय पक्का आहे. इथल्या एका रिसॉर्टच्या मोठ्या हॉलमध्ये आम्ही ब्रम्हे कुटुंबाच्या घराचा सेटअप तयार केला असून, प्रत्येक गोष्ट जवळपास सेम दिसण्यासाठी काटोकाट प्रयत्न केले गेले आहेत. प्रेक्षकांसाठी दर्जेदार विरंगुळा उपलब्ध करून देणं हेचं आमचं निस्वार्थ ध्येय असून, विशेष करून प्रेक्षकांकडूनही नव्या भागांचं स्वागत मोठ्या उत्साहाने केल जात आहे.\nपूर्वीचा लेखपबजीची नवीन नावाने भारतात एन्ट्री\nपुढील लेखमराठा आरक्षण रद्द\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/kareena-kapoor-you-can-not-sell-your-son-said-kareena-kapoor-to-saif-ali-khan-for-his-idea-to-sell-taimur-for-nappy-ads/", "date_download": "2021-09-21T08:56:07Z", "digest": "sha1:XSGHV5QWOQPVXWEI223DP7ZKTNIXGU4E", "length": 13401, "nlines": 168, "source_domain": "policenama.com", "title": "Kareena Kapoor | 'तू मुलाला विकू शकत नाही'; तैमूरसाठी सैफ अली खानला असं", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भ���ड\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न करत…\nNashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली अखेर…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\nKareena Kapoor | ‘तू मुलाला विकू शकत नाही’; तैमूरसाठी सैफ अली खानला असं काय बोलली करिना कपूर\nKareena Kapoor | ‘तू मुलाला विकू शकत नाही’; तैमूरसाठी सैफ अली खानला असं काय बोलली करिना कपूर\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मुलगा तैमुर (Taimur) हा सर्वात जास्त लोकप्रिय स्टारकिड आहे. चार वर्षाच्या तैमुरचे फोटो सोशल मीडियात लगेच व्हायरल होत असतात. तैमुरच्या स्टारडम मुळे त्याला चित्रपटाच्या प्रमोशनला (Movie promotion) बोलवणाच्या सल्ला अनेक निर्मात्यांनी सैफला दिला होता. यासंदर्भात एका मुलाखतीत बोलताना सैफने सांगितले की, याला करीनाने (Kareena Kapoor) तीव्र विरोध केला.\nतू माझ्या मुलाला विकू शकत नाही\nसैफ अली खानने 2018 मध्ये ही मुलाखत सिद्धार्थ कनन (Siddhartha Kanan) याला दिली होती. यावेळी सैफने सांगितले की, मी ज्या ज्या निर्मात्यांसोबत काम केलंय, त्या प्रत्येक निर्मात्याने तैमुरला प्रमोशनसाठी बोलवण्याचा सल्ला दिला होता. ‘कालाकांडी हंटर’च्या (Kaalakaandi) निर्मात्यांनी तर एक भन्नाट कल्पना सुचवली होती. परंतु करीना त्यावेळी माझ्यावर खूप भडकली. तू माझ्या मुलाला विकू शकत नाही, असं ती म्हणाली. तैमुरसाठी जर चांगल्या जाहिरातीची ऑफर आली तर त्याचा विचार करु असं मी करीनाला म्हणलो. परंतु तिचा याला पूर्णपणे विरोध होता, असे सैफने सांगितले.\nदुसऱ्या मुलाला माध्यमांपासून दूर ठेवलं\nसैफ आणि करीनाचा मुलगा तैमुर याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दुसरीकडे त्यांचा दुसरा मुलगा ‘जे’ (Jeh) याला मात्र माध्यमांपासून दूर ठेवणं करीनानं पसंत केलं आहे.\nया वर्षाच्या सुरुवातीला करीनाने एका मुलाला जन्म दिला आहे.\nपरंतु करीना सोशल मीडियावर पोस्ट करताना त्याचा चेहरा मात्र दाखवत नाही.\nकरीनाने तिच्या गरोदरपणातील अनुभवावर ‘प्रेग्नसी बायबल’ हे पुस्तक लिहलं असून त्याचे नुकतेच प्रकाशन झाले आहे.\nMonsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान,\nआजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या\nPrithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंना ���ंतप्रधान करा’; अनेकांच्या भुवया उंचावल्या (व्हिडीओ)\nBJP MLA Atul Bhatkhalkar | ‘मुंबईत पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत’, भाजपचा हल्लाबोल\nVikhroli landslide | विक्रोळीत पुन्हा एकदा दरड कोसळली, कारचं नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही\n केंद्रीय विद्यापीठांमधील सीईटी परीक्षा रद्द\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nEPFO | ऑनलाइन अशा प्रकारे फाइल करा EPF नॉमिनी डिटेल; फॉलो…\nKirit Somaiya | ‘ही’ ठाकरे सरकारची दडपशाही,…\nPune News | चिंचवडगावतील सुप्रसिद्ध नाना हस्ताक्षर वर्गाचे…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न…\nKirit Somaiya | मंत्री हसन मुश्रीफांच्या तिसर्‍या घोटाळ्याचा देखील…\nPitru Paksha 2021 | उद्यापासून श्राद्धपक्ष सुरू होईल, 16 दिवसापर्यंत…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे अश्लिल…\nEPFO | ऑनलाइन अशा प्रकारे फाइल करा EPF नॉमिनी डिटेल; फॉलो करा…\nNagar Pune Highway Accident | नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; पिता-पुत्रासह 4 जण जागीच ठार\nPune Crime | पिंपरीत स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट, पोलिसांकडून पर्दाफाश, 4 तरुणींची सुटका\nPune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात 237 कोरोना मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/regarding-hand-sanitiser-production-in-marathi/", "date_download": "2021-09-21T08:27:41Z", "digest": "sha1:MMI45H7OJEEHXSBFQ6PI7JUGJ7JSER75", "length": 11986, "nlines": 227, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "अल्कोहोलवर आधारीत सॅनिटाइजर उत्पादन करणाऱ्या साखर कारखान्यांन��� हवी आहे निर्यातीची परवानगी - ChiniMandi", "raw_content": "\nHome Marathi Indian Sugar News in Marathi अल्कोहोलवर आधारीत सॅनिटाइजर उत्पादन करणाऱ्या साखर कारखान्यांना हवी आहे निर्यातीची परवानगी\nअल्कोहोलवर आधारीत सॅनिटाइजर उत्पादन करणाऱ्या साखर कारखान्यांना हवी आहे निर्यातीची परवानगी\nउत्तर प्रदेशामध्ये हॅन्ड सॅनिटाइजर निर्माण क्षमता प्रतिदिन 300,000 लीटर पोचली आहे आणि आता साखर कारखान्यांनी अल्कोहोल वर आधारीत सॅनिटाइजर निर्यातीची परवानगी मागितली आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या फैलावाला नियंत्रीत करण्यासाठी घरगुती बाजारातील उपलब्धता तशीच ठेवण्यासाठी 6 मे ला अल्कोहोल वर आधारीत सॅनिटाइजर च्या निर्यातीवर प्रतिबंध घातला होता. गैर अल्कोहोल वर आधारीत सॅनिटाजर च्या निर्यातीसाठी परवानगी दिली गेली आहे.\nसध्या यूपीमध्ये 87 प्लांट व्यावसायिक रुपात हॅन्ड सॅनिटायजर ची निर्मिती करत आहेत , ज्यापैकी 37 स्टैंडलोन सॅनिटाइजर प्लांट, 27 साखर कारखाने, 12 डिस्टलरी आणि 11 स्वतंत्र प्लांट आहेत. काही प्रमुख खाजगी क्षेत्रातील साखर निर्मॉत्यांनी, ज्यांनी अतिरिक्त हॅन्ड सॅनिटाइजर उत्पादन स्थापित केले आहे, त्यांनी ठोक उत्पादनावर लक्ष ठेवून निर्यात परवानगीसाठी निवेदन केले आहे.\nउत्तर प्रदेशामध्ये हॅन्ड सॅनिटाइजर प्लांटला आता विदेशी खरेदीदारांकडूनही व्यापाराची चौकशी होत आहे. पण निर्यातीवर विचार करण्यापूर्वी सरकार घरगुती बाजारामध्ये पुरेसा पुरवठा निश्‍चित करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे.\nहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.\nचीनी मिल में चोरी, दो गिरफ्तार\nउत्तर प्रदेशमध्ये ऊस उद्योगाचे पुनरुज्जीवन: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nशेतकऱ्यांच्या समस्या राजकारणाशी जोडू नका: उपराष्ट्रपती\nचीनी मिल में चोरी, दो गिरफ्तार\nगोरौल, हाजीपुर: अब चीनी मिल से भी चोरियों की वारदातें सामने आ रही है अब गोरौल चीनी मिल से दो लोगों को चोरी कर...\nउत्तर प्रदेशमध्ये ऊस उद्योगाचे पुनरुज्जीवन: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nलखनौ : राज्य सरकारने उत्तर प्रदेशमधील ऊस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे मिळवून देणे आणि बंद साखर कारखान्यांना पु्न्हा सुरू करणे या दोन...\nशेतकऱ्यांच्या समस्या राजकारणाशी जोडू नका: उपराष्ट्रपती\nगुरुग्राम : मतांसाठी शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण केले जाऊ नये. तसे झा���्यास देशाचे विभाजन होऊ शकते असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. देशाच्या...\nबांगलादेश: साखर कारखाने बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल\nढाका : देशभरात तोट्यामध्ये सुरू असलेल्या पबना शुगर मिल, सेताबगंज शुगर मिल्स, कुश्तिया शुगर मिल्स, पंचगर शुगर मिल्स लिमिटेड, श्यामपुर शुगर मिल आणि रंगपूर...\nईरान: चीनी उत्पादन में 70 प्रतिशत आत्मनिर्भरता\nतेहरान: ईरान द्वारा अपनी महत्वपूर्ण चुकंदर परियोजना के कारण वर्तमान ईरानी वर्ष (मार्च 2021-22) में कुल 1.8 मिलियन टन चीनी का उत्पादन होने की...\nनारायणगड साखर कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न: कुमारी शैलजा\nचंडीगड : हरियाणा सरकारकडून नारायणगड साखर कारखाना बंद पाडण्याचे कारस्थान केले जात आहे असा आरोप हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (एचपीसीसी) अध्यक्षा कुमारी शैलजा यांनी...\nचीनी मिल में चोरी, दो गिरफ्तार\nउत्तर प्रदेशमध्ये ऊस उद्योगाचे पुनरुज्जीवन: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.wpnoobs.in/2021/03/how-to-view-wifi-password-in-windows.html", "date_download": "2021-09-21T09:12:15Z", "digest": "sha1:VQIOCXPRTN2SKX24JAR5EDLU7C3U5ZB7", "length": 5410, "nlines": 103, "source_domain": "www.wpnoobs.in", "title": "How to view wifi Password in Windows 7, Windows 8.1 & Windows 10 in Marathi -->", "raw_content": "\nघरी बसून पैसे कसे कमवावे\nब्लॉग कसा सुरु करावा\nब्लॉगसाठी डोमेन कोठून घ्यावे\nनमस्कार मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा आपल्या WiFi चा Password विसरतो आणि तो WiFi आपल्या Computer ला कनेक्ट असतो किंवा तुम्ही अश्या ठिकाणी काम करता तिथे फक्त तुम्हाला WiFi कनेक्ट करून दिले जाते आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला सांगितलं जात नाही तर आपण तो पासवर्ड कशा प्रकारे शोधावा ते आज पाहणार आहोत चला तर मग सुरु करू.\nसर्वप्रथम आपल्या लॅपटॉप/कॉम्पुटर ला ते WiFi Connect असायला हवे.\nआता Wireless Properties मध्ये Security टॅब वर क्लिक करून त्यात खाली असणारा Show Characters बॉक्स ला टिक करा , तुम्हाला त्या बॉक्स मध्ये wifi चा पासवर्ड दिसेल.\nमागील काही माहितीपूर्वक पोस्ट :- Instagram Reels Video Download\nसर्वप्रथम आपल्या लॅपटॉप/कॉम्पुटर ला ते WiFi Connect असायला हवे.\nसर्च करायचे आहे Network आणि लिस्ट मधून निवडायचे आहे Network and Sharing Center.\nआता Wireless Properties मध्ये Security टॅब वर क्लिक करून त्यात खाली असणारा Show Characters बॉक्स ला टिक करा , तुम्हाला त्या बॉक्स मध्ये wifi चा पासवर्ड दिसेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/drone-technology-training-in-savitribai-phule-pune-university/articleshow/84964628.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2021-09-21T09:25:25Z", "digest": "sha1:5SAH5O7G6NMOGWSBKKBB6Y7RUTGXRN6J", "length": 15908, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरिअरचे नवे दालन; पुणे विद्यापीठात शिका ड्रोन तंत्रज्ञान\nदेशात आणि जगात फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी यांसोबतच विविध क्षेत्रातील कामांसाठी ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याची संधी मिळावी आणि त्यातून रोजगाराचे नवे मार्ग उपलब्ध व्हावेत, या अनुषंगाने पुणे विद्यापीठ ड्रोन तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम सुरु करत आहे.\nकरिअरचे नवे दालन; पुणे विद्यापीठात शिका ड्रोन तंत्रज्ञान\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता ड्रोन तंत्रज्ञान\nविद्यापीठात लवकरच पदवी तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रम\n'फोरफोर्सेस एअरो प्रॉडक्ट इंडिया लिमिटेड' या कंपनीसोबत करार\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nतंत्रज्ञानातील महत्त्वाची क्रांती मानले जाणारे ड्रोन तंत्रज्ञान (Drone Technology) विद्यार्थ्यांना आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) शिकण्याची संधी मिळणार आहे. विद्यापीठात लवकरच याबाबतचे पदवी; तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होत आहे. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून ड्रोनचा व्यावसायिकदृष्टीने वापर करणाऱ्यांनाही तंत्रज्ञानाचे बारकावे शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.\nदेशात आणि जगात फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी यांसोबतच विविध क्षेत्रातील कामांसाठी ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस यंत्रणा आणि लष्कराकडूनही ड्रोनचा वापर होत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचे तंत्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या संस्था फारच कमी आहेत. बहुतांश विद्यापीठांमध्ये अजूनही ही सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याची संधी मिळावी आणि त्यातून रोजगाराचे नवे मार्ग उपलब्ध व्हावेत, या अनुषंगाने विद्यापीठाने 'फोरफोर्सेस एअरो प्रॉडक्ट इंडिया लिमिटेड' या कंपनीसोबत करार केला आहे. या करारानुसार विद्यापीठ���त दोन प्रमाणपत्र; तसेच पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, नवसंशोधन नवोपक्रम आणि साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, 'फोरफोर्सेस'चे पदाधिकारीही ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.\nया अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येईल आणि त्यातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कमी शुल्कात कसे शिकता येईल, याबाबत विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर लवकर उपलब्ध होईल.\nIIST Courses: अवकाश संशोधनातील भरारी\n- 'फोरफोर्सेस' कंपनीकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन.\n- विद्यार्थ्यांना थेअरी अभ्यासक्रमाबरोबर प्रात्यक्षिकाचीही संधी.\n- विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळण्यासाठी मदत.\n- टाटा अॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेड, भारत फोर्ज, महिंद्र डिफेन्स सिस्टीम लिमिटेड आदी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी\nनव्याने सुरू झालेले अभ्यासक्रम\n- इंट्रोडक्शन टू ड्रोन टेक्नॉलॉजी (कालावधी - २ आठवडे)\n- अॅडव्हान्स कोर्स ऑन ड्रोन टेक्नॉलॉजी (कालावधी - १२ आठवडे)\n- ड्रोन पायलट ट्रेनिंग कोर्स (एक ते दोन आठवडे)\n- बॅचलर ऑफ ऑटोनॉमस व्हेइकल (कालावधी - तीन वर्षे)\n- मास्टर ऑफ ऑटोनॉमस व्हेइकल (कालावधी - दोन वर्षे)\nWR Recruitment 2021: पश्चिम रेल्वेत क्रीडा कोट्यांतर्गत विविध पदांवर भरती\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपेटीएम देणार २० हजार नोकऱ्या; ३५ हजार रुपये पगार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल शाओमीचे हे दोन स्मार्टफोन लवकरच भारतात येताहेत, १०८ MP कॅमेरा आणि १२० वॉट फास्ट चार्जिंग मिळणार\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिट�� म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nमोबाइल Redmi Note 10 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, १ हजारांपेक्षा कमी EMI वर घरी घेवून जा\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य २१ सप्टेंबर २०२१ मंगळवार : आज सूर्य आणि चंद्र समोरासमोर, कर्क सोबत 'या' राशींना होईल फायदा\nब्युटी अशा हॉट-बोल्ड अभिनेत्री ज्यांच्या मादकतेवर पूर्ण जग आहे घायाळ, ट्रान्सपरंट ड्रेस व स्कर्टमधील सुंदरींनाही टाकलं मागे\nरिलेशनशिप 'माझी पत्नी मला देव मानते' रितेश व जेनेलियाचा 'हा' व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरेना\nकार-बाइक Ford च्या कर्मचारी-डीलर्ससाठी मोठा दिलासा, Raft Motors देणार संधी\nविज्ञान-तंत्रज्ञान बिझनेस वाढवण्यासाठी सत्या नाडेला आणि जेफ बेझॉस कोणती पुस्तके वाचताहेत, जाणून घ्या\nकरिअर न्यूज राज्यातील वाढीव पदभरतीच्या प्रस्तावासंदर्भात शिक्षणमंत्र्यांची महत्वाची माहिती\nमुंबई अनिल देशमुखांनी दडवले १७ कोटी; प्राप्तीकर विभागाच्या तपासात उघड\nमुंबई गेल्या १८ वर्षांमधील यंदाचा गणेशोत्सव सर्वात शांत\nदेश विरोधकांनो, २.५ कोटी मात्रांवरही बोला, भाजपाध्यक्षांचं विरोधकांना प्रत्यूत्तर\nकोल्हापूर कराडमधील 'ते' ६ तास; सोमय्यांना रोखण्याचा प्लान मध्यरात्रीच ठरला आणि...\nमुंबई 'मुख्यमंत्र्यांनी 'त्या' प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jobmarathi.com/ssc-exam-update-2/", "date_download": "2021-09-21T08:24:49Z", "digest": "sha1:ZYK7YR6VUZ2OOF6KHEWQXGF4OIKV4NIW", "length": 9229, "nlines": 148, "source_domain": "www.jobmarathi.com", "title": "ब्रेकिंग 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा - Job Marathi | MajhiNaukri | Marathi Job | Majhi Naukari I Latest Government Job Alerts", "raw_content": "\nHome10th Jobब्रेकिंग 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार...\nब्रेकिंग 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा\n10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. आधीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत 22 मार्चपर्यंत लेखी स्वरूपात सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सूचनांनुसार हे नवे वेळापत्रक अंतिम करण्यात आलेले आहे.\nनव्या वेळापत्रकानुस���र 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलंय.\nराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.\nकोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागानं दिलीय.\nNext articleNTPC अंतर्गत 230 जागांसाठी भरती\n[BSF Recruitment] सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदाची भरती\n१ ऑगस्टपासून बदलणार हे नियम, नागरिकांच्या जीवनावर होणार परिणाम..\n[Rojgar Melava] महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021\nMaharashtra HSC Result 2021 l बारावीचा निकाल कुठे, कसा चेक कराल संपूर्ण माहिती एका क्लिकवर\nMahagovjobs on ब्रेकिंग 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा\nMahagovjobs on ब्रेकिंग 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा\nOmesh Nagpure on ONGC recruitment 2021 अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी भरती\nGanesh Khedkar on ONGC recruitment 2021 अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी भरती\nNeha on [Indian Navy] भारतीय नौदलात 1159 पदांसाठी बंपरभरती\nadmin on 512 आर्मी बेस वर्कशॉप; 325 जागांसाठी भरती जाहीर jobmarathi.com\nArshad shaikh on 512 आर्मी बेस वर्कशॉप; 325 जागांसाठी भरती जाहीर jobmarathi.com\nUnknown on पोलिस दलात होणार 12500 जागांची जम्बो भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा\nUnknown on पुणे मेट्रोमध्ये ITI, इंजिनिअर, डिप्लोमाधारकांना नोकरीची मोठी संधी; भरती प्रकिया सुरु\n[Rojgar Melava] महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarpalika.co.in/2020/03/", "date_download": "2021-09-21T08:43:47Z", "digest": "sha1:DRYV3KROQO6RQJU3YKBGBLO72WXECBME", "length": 16595, "nlines": 188, "source_domain": "www.nagarpalika.co.in", "title": "March 2020 » नगरपालिका", "raw_content": "\n( नगर विकास विभाग )\nनगर परिषद प्रशासन संचनालय\nनगर परिषद अधिकारी यादी\nतपासणी सूची / कागदपत्रे\nनगरपालिका संबधी पोस्टर व बॅनर नमुना\nसंवर्ग कर्मचारी बदली आदेश\nसंवर्ग आकृतिबंध व पदनिहाय कर्तव्य\nजेष्टता यादी , पदोन्नती यादी , विभागीय परीक्षा\nनगर परिषद संबधी PPT\nPFMS ( EAT ) ��ार्यप्रणाली\nकार्यालय रचना व कार्यपद्धती\nनगर परिषद संपर्क क्रमांक व पत्ता\nराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान\nशासकीय कामासाठी लागणारी कागदपत्रे\nविशेष रस्ता अनुदान योजना\n१४ वा वित्त आयोग\n१५ वा वित्त आयोग\nराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान\nकेंद्रशासन पुरस्कृत लहान व मध्यम शहराकरीता पायाभूत सुविधांच्या विकास कार्यक्रम (UIDSSMT)\nघनकचरा व्यवस्थापन कायदा 2015\nप्लास्टिक पिशव्या नियम 2006\nआपत्ती व्यवस्थापन कायदा 2005\nलोकसेवा हक्क अधिनियम ( RTS ) 2015\nनागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम 1979\nवृक्ष संवर्धन कायदा 2009\nजैव विविधता कायदा 2002\nनगर परिषद सेवा नियम\nमाहिती तंत्रज्ञान कायदा ( IT Act ) 2000\nमहाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व ओद्योगिक नगरी अधिनियम 1965\nशासन निर्णय व अध्यादेश\nमुख्याधिकारी व कार्यालयीन बाबी\nकर व प्रशासकीय सेवा\nसभा कामकाज व निवडणूक विभाग\nजन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभाग\nलेखापाल व लेखापरीक्षक सेवा\nआरोग्य व स्वच्छता मलनिःसारण सेवा\nशासकीय सेवा नियुक्ती बाबत माहिती\nकर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक बाबी\nपरिविक्षाधीन कालावधी पूर्ण करणे\nगोपनीय अहवाल आणि मत्ता व दायीत्वे बाबत\nसेवा जेष्ठता यादी व स्थायित्व प्रमाणपत्र बाबत\nनागरी सेवा ( रजा ) नियम\nप्रश्नोत्तरे – सेवा (रजा) नियम\nनागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्थी ) नियम १९८१\nप्रश्नोत्तरे – सेवा (पदग्रहण, बडतर्फी, निलंबन)\nनागरी सेवा ( वर्तणूक ) नियम १९७९\nनागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९७९\nनागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम १९८२\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS/NPS)\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)\nआश्वासित प्रगती योजना (10,20,30)\nनिवडणुका संबधी शासन आदेश\nस्थानिक स्वराज्य संस्था उमेदवारी अर्ज दाखल करणे\nनगर परिषद निवडणुक प्रश्नावली\nकरोना बाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले आदेश\nकर निर्धारण व प्रशासकीय सेवा\nलेखापाल व लेखापरीक्षक सेवा\nपाणीपुरवठा , मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा\n# महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व ओद्योगिक नगरी अधिनियम -1965\nप्रारंभिक प्रकरण – १ कलम १ संक्षिप्त नाव ,विस्तार व प्रारंभ कलम २ व्याख्या प्रकरण – २ नगरपालिकानगरपालिका क्षेत्र व त्यांचे वर्गीकरण कलम ३ क्षेत्राचा अधिक लहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्देश करणे कलम ४ अधिक लहान नगरी क्षेत्राचे वर्गीकरण करण�� कलम ५ नगरपालिका क्षेत्राचा फेरवर्गीकरणाचा परिणाम कलम ६ नगरपालिका क्षेत्राच्या सिमामध्ये फेरफार करणे नगरपालिका , …\nRead more# महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व ओद्योगिक नगरी अधिनियम -1965\n# E – Auction (ई लिलाव कार्यप्रणाली)\nई लिलाव महानगरपालिका किंवा नगरपरिषद मध्ये गाळे, इमारत ,साहित्य ,जागांचा इत्यादींचे}इत्यादी व्यवहार करताना ई लिलाव पद्धतीचा अवलंब करावा असे संयुक्त धोरण शासनाने निश्चित कलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थानि त्यांच्या मालकीच्या जमिनी भाडे तत्वावर देताना , कायम स्वरूपी देताना तसेच संबधित जमिनीचा विकास करताना करावयाची कार्यपद्धती निश्चित केली आहे. ज्या प्रकरणामध्ये शासनाची मान्यता आवश्यकता तेथे मान्यता …\nRead more# E – Auction (ई लिलाव कार्यप्रणाली)\n# E – Tender (ई निविदा कार्यप्रणाली)\nई-निविदा ई-निविदा प्रणालीसाठी विस्तृत मार्गदर्शक उद्देशाने हे दस्तऐवज तयार करण्यात आले आहे. ज्यामुळे गोंधळ व गैरसोय न होता प्रबोधित, प्रस्तावित,अत्यंत जटिल, स्वयंचलित, वेब-आधारित ई-प्रोक्योरमेंट प्रणाली सहजपणे स्वीकारण्यास सर्व संबंधित विभागांना मदत होईल. दररोजच्या दैनंदिन वापरात आपण महाराष्ट्र शासनाच्या ई-निविदा https://mahatenders.gov.in प्रणालीचा उपयोग करू शकतो. शासनाच्या एनआयसीच्या ई-निविदा प्रणालीसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या आवश्यक त्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार …\nRead more# E – Tender (ई निविदा कार्यप्रणाली)\n# महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -2015\nशासन निर्णय लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ तोंडओळख : महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तीना पारदर्शक , कार्यक्षम व समायोजित लोकसेवा देण्याकरिता आणि त्तसंबंधीत व तदानुषणगीक बाबीकरिता तरतूद करण्यासाठी सदर अधिनियम करण्यात आला. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते, महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता आणि पात्र व्यक्तींना लोकसेवा देणाऱ्या शासकीय विभागांमध्ये व …\nRead more# महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -2015\n# संवर्ग अधिकारी नवीन अपडेट्स\n# करोना बाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले आदेश\nविभागीय परीक्षा Quiz ( प्रश्न व उत्तरे ) August 3, 2021\nप्रश्नोत्तरे – नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा, बडतर्फी, निलंबन) नियम १९८१ August 3, 2021\nप्रश्नोत्तर�� – नागरी सेवा (रजा) नियम – १९८१ August 3, 2021\nनागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्थी ) नियम १९८१ July 31, 2021\nनागरी सेवा ( वर्तणूक ) नियम १९७९ July 31, 2021\nआश्वासित प्रगती योजना (10,20,30) July 5, 2021\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना ( DCPS ) July 2, 2021\nवैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती June 30, 2021\nविषय नुसार शासन निर्णय June 15, 2021\nप्लास्टिक पिशव्या ( उत्पादन व वापर ) नियम २००६ June 4, 2021\n( अग्निशमन सेवा संवर्ग ) ( कर निर्धारण व प्रशासकीय सेवा ) ( पाणीपुरवठा , मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा ) ( लेखापाल व लेखापरीक्षक सेवा ) ( विद्युत अभियांत्रिकी सेवा ) ( संगणक अभियांत्रिकी सेवा ) ( स्थापत्य अभियांत्रिकी सेवा )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pimpri-chinchwad/area-pimpri-closed-five-days-today-55091", "date_download": "2021-09-21T07:34:10Z", "digest": "sha1:LGPGUXMFDC7WN435C7F2KXFKH6OGE3KD", "length": 7537, "nlines": 25, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पिंपरीतील 'हा' परिसर आजपासून पाचदिवस बंद", "raw_content": "\nपिंपरीतील 'हा' परिसर आजपासून पाचदिवस बंद\nशगून चौक, कराची चौक, साई चौक, आर्य समाज चौक, गेलार्ड चौक, माता रमाबाई आंबेडकर चौक, डिलक्स चौक, संत गाडगे महाराज चौक, मेन बाजार लेन, रिव्हर रोड, रेल्वे स्टेशन रोड आदी परिसराचा समावेश होतो.\nपिंपरी : पिंपरी कॅम्प नजिकच्या भाटनगर, बौद्धनगर व वैष्णव देवी मंदिर परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. सोशल डिस्टंसिंग व सम-विषम तारखेनुसार कॅम्पातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, याकडे व्यापा-यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संपूर्ण कॅम्प परिसर 31 हे पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज दिला.\nपिंपरी कॅम्प परिसरात शगून चौक, कराची चौक, साई चौक, आर्य समाज चौक, गेलार्ड चौक, माता रमाबाई आंबेडकर चौक, डिलक्स चौक, संत गाडगे महाराज चौक, मेन बाजार लेन, रिव्हर रोड, रेल्वे स्टेशन रोड आदी परिसराचा समावेश होतो.\nसोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करावे, सम - विषम तारखेनुसार दुकाने सुरू ठेवावे, गर्दी टाळावी या अटीनुसार पिंपरी कॅम्पातील दुकाने उघडण्यास आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. मात्र, कोणीही नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 31 मे पर्यंत पिंपरी कॅम्प बंद ठेवण्यात येत आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात म��हटले आहे.\nपिंपरी कॅम्प ही पिंपरी चिंचवड शहरासह लगतच्या खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, धानोरे, च-होली, केडगाव, चिंबळी, महाळुंगे, निघोजेसह देहू, देहूरोड, सोमाटणे, हिंजवडी, माण, मारुंजी, जांभे, कासारसाई आदी गावांसाठी मोठी बाजारपेठ आहे. अनेक नागरिक येथे खरेदी साठी येत असतात. दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली बाजारपेठ पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे. ती पुन्हा सुरू होण्यासाठी आणखी पाच दिवस वाट पहावी लागणार आहे.\nही बातमी पण वाचा : राज्यात 2091 नवीन रुग्णांचे निदान\nमुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 2091 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 36 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज 1168 रुग्ण बरे होवून घरी गेले असून आतापर्यंत 16 हजार 954 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंतच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 54 हजार 758 एवढी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 90 हजार 170 नमुन्यांपैकी 54 हजार 758 जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 67 हजार 622 लोक होम रंटाईनमध्ये असून 35 हजार 200 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 97 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या 1792 झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी 35 मृत्यू हे मागील दोन दिवसातील आहेत. तर उर्वरित दोन मृत्यू हे 17 एप्रिल ते 23 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 62 मृत्यूपैकी मुंबईचे 19, ठाण्याचे 15, कल्याण-डोंबीवलीचे 9, सोलापूरचे 6, मिरा-भाईंदरचे 5, उल्हासनगरचे 3, मालेगाव मधील 3 तर पुण्यातील एक आणि औंरगाबादमधील 1 मृत्यू झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vinodi-kavita/()-1664/", "date_download": "2021-09-21T07:59:11Z", "digest": "sha1:FVGAD6B7VU3JZ54SFPNVD4TSSIBRFWGP", "length": 7679, "nlines": 123, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vinodi Kavita- वर्‍हाडी ठसका क्र.(६)", "raw_content": "\nप्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...\nमाह्या बाप म्हणे 'किश्या' बाबू लगन करतं काय\nमनात होत हो तर फालतूच नाई म्हणू काय \nन्हावाच्या घरी जाऊन कसा चिकना चोपडा झालो\nआरश्यात पाह्यलं तोंड तवा मीच मले भेलो \nबापासंग राजेहो गेलो पोरगी पावले\nजो-थो रस्त्यात इचारे पाटील कोणच्या गावाले \nमाह्या बाप नेसला फुलपॅंट,मी नेसलो धोतर\nबापाकडे पाहून पोरगी म्हणे हे होय का फोतर \nशिंगल्यामधल्या चहाचा बुढ्यानं घोट फुरकून घेतला\nपाह्��ता पाह्यता लग्नाचा बराच उडून देला \nलगन झालं थाटामाटात मले कसतरीच वाटे\nयेणारा जाणारा मले सोडून बायकोलेच भेटे \nसारा गाव म्हणे किश्याले बायको भेटली राणी\nमी भरतो तिच्यापुढं रात्रंदिवस पाणी \nम्हणते कशी बाजारातून फेरन लव्हली आनजा\nजमत नसन तसं त् दुसरी कोणी पायजा \nगावातले सारे पोट्टे बावा घेतात माही चंगळ\nबायको लावते पावडर लाली आणि मी दिसतो ओंघळ \nदिवसभर बायको राजेहो गाव फिरत बसते\nथोड्या-थोड्या गोष्टीपायी माह्यावारच रुसते \nलग्नाआधी मी कसा पाह्यजे तिथं फिरो\nबायकोपुढं आता बावा मुकाट्यान चरो \nलगन करून मी कसा घाण्याचा बैल झालो\nइचार करतो कोण्या बुवा-याच उष्ट पाणी पेलो \nअशी झाली राजेहो माह्या लगनाची कहाणी\nमाह्यासारखा ह्या आस-यामंधी दुसरा कोणी नाही \nकविता म्हणजे भावनांचं चित्र\nRe: वर्‍हाडी ठसका क्र.(६)\nमाह्या बाप म्हणे 'किश्या' बाबू लगन करतं काय\nमनात होत हो तर फालतूच नाई म्हणू काय \nन्हावाच्या घरी जाऊन कसा चिकना चोपडा झालो\nआरश्यात पाह्यलं तोंड तवा मीच मले भेलो \nबापासंग राजेहो गेलो पोरगी पावले\nजो-थो रस्त्यात इचारे पाटील कोणच्या गावाले \nमाह्या बाप नेसला फुलपॅंट,मी नेसलो धोतर\nबापाकडे पाहून पोरगी म्हणे हे होय का फोतर \nशिंगल्यामधल्या चहाचा बुढ्यानं घोट फुरकून घेतला\nपाह्यता पाह्यता लग्नाचा बराच उडून देला \nलगन झालं थाटामाटात मले कसतरीच वाटे\nयेणारा जाणारा मले सोडून बायकोलेच भेटे \nसारा गाव म्हणे किश्याले बायको भेटली राणी\nमी भरतो तिच्यापुढं रात्रंदिवस पाणी \nम्हणते कशी बाजारातून फेरन लव्हली आनजा\nजमत नसन तसं त् दुसरी कोणी पायजा \nगावातले सारे पोट्टे बावा घेतात माही चंगळ\nबायको लावते पावडर लाली आणि मी दिसतो ओंघळ \nदिवसभर बायको राजेहो गाव फिरत बसते\nथोड्या-थोड्या गोष्टीपायी माह्यावारच रुसते \nलग्नाआधी मी कसा पाह्यजे तिथं फिरो\nबायकोपुढं आता बावा मुकाट्यान चरो \nलगन करून मी कसा घाण्याचा बैल झालो\nइचार करतो कोण्या बुवा-याच उष्ट पाणी पेलो \nअशी झाली राजेहो माह्या लगनाची कहाणी\nमाह्यासारखा ह्या आस-यामंधी दुसरा कोणी नाही \nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/coronavirus/corona-vaccine-why-cova-vaccine-has-not-who-approved-yet-121060200050_1.html", "date_download": "2021-09-21T08:40:12Z", "digest": "sha1:OV6MG33FTBOFBGEN66ZL57OLHV4CWTJV", "length": 21695, "nlines": 151, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "कोरोना लस : '���ोव्हॅक्सिन'ला WHOची मंजुरी अजून का नाही?", "raw_content": "\nकोरोना लस : 'कोव्हॅक्सिन'ला WHOची मंजुरी अजून का नाही\nसंपूर्णत: भारतीय बनावटीची कोव्हिडविरोधी लस 'कोव्हॅक्सिन'ला, देशात आपात्कालीन वापरासाठी सरकारने परवानगी दिली. पण, जगभरात वापरासाठी महत्त्वाची, जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी अजूनही मिळालेली नाही.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, 'कोव्हॅक्सिन' निर्मात्यांचा अर्ज मिळाला आहे. मात्र, याबाबत अधिक माहितीची गरज आहे. जून महिन्यात याबाबत बैठक होण्याची शक्यता आहे.\nदुसरीकडे, चीनमध्ये तयार झालेली कोव्हिड-19 विरोधी लस 'सायनोवॅक'ला, WHO ने आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिलीये. ही लस सुरक्षित असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिलीये.\nत्यामुळे 'कोव्हॅक्सिन'चं घोडं नक्की अडलंय कुठे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.\nलशीला WHOची मंजूरी कशी मिळते\nतज्ज्ञ सांगतात, कोव्हिडविरोधी लशीच्या जगभरात वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी महत्त्वाची आहे.\nलशीचा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खरेदीसाठी WHO च्या आपात्कालीन परवानगीची गरज आहे. जेणेकरून देशांना, लस आयात करणं आणि औषध महानियंत्रकांची मान्यता मिळवणं सोपं होईल.\nWHOच्या माहितीनुसार, कोरोनाविरोधी लशीला आपात्कालीन मान्यता देताना,\nलशीची गुणवत्ता, सुरक्षा आणि प्रभावीपणा तपासून घेण्यात येतो.\nधोके उद्भवल्यास तयारी काय याचा अभ्यास केला जातो\nलस निर्मिती आणि कोल्डचेनबाबत माहिती घेतली जाते\nहा तपास तांत्रिक सल्लागार समिती आणि जगभरातील तज्ज्ञ करतात\nलशीचे संभावित धोके आणि फायदे यांचा अभ्यास झाल्यानंतर लस आपात्कालीन वापरासाठी योग्य आहे का, यावर निर्णय घेतला जातो.\nWHOने आत्तापर्यंत ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेका, फायझर, मॉडेर्नाच्या लशींना मान्यता दिली आहे.\n'कोव्हॅक्सिन'चं घोडं अडलं कुठे\nWHOच्या माहितीनुसार, लस निर्मिती कंपन्यांना तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम आणि लस निर्मितीचं डोसिअर (संपूर्ण माहिती) द्यावं लागतं.\n\"भारत बायोटेकने हे डोसिअर अद्याप दिलेलं नसल्याचं,\" WHOच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाल्या.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार,\n'कोव्हॅक्सिन'ची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकने, लशीच्या आपात्कालीन वा��राच्या परवानगीसाठी 19 मार्च 2021 ला अर्ज केला. पण त्यांनी लशीबद्दल अजूनही जास्त माहितीची गरज आहे. 'कोव्हॅक्सिन'बाबत जून महिन्यात बैठक होण्याची शक्यता आहे.\nतज्ज्ञ सांगतात, WHOच्या लसीकरण सल्लागार समितीने भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनची काही कागदपत्र मागितली आहेत.\nडॉ. अनंत भान आरोग्यविषयक अभ्यासक आहेत आणि आंतरराष्ट्रीय बायोएथिक्स परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत.\nते सांगतात, \"कोव्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल, प्रभावीपणा याची माहिती WHOकडून मागवण्यात आलीये. या माहितीचा अभ्यास केल्याशिवाय मान्यता देण्यात येणार नाही.\"\nमग, कोव्हॅक्सिनची परवानगी नेमकी कुठे अडकली याबाबत बोलताना ते म्हणाले, \"बहुदा कंपनीकडून हवी असलेली माहिती मिळाली नसेल किंवा दिलेल्या माहितीबद्दल काही स्पष्टीकरणं हवं असेल. WHOचे तज्ज्ञ या माहितीची सत्यता पारदर्शकरित्या पडताळून पाहातील.\"\nडॉ. भान पुढे म्हणतात, \"जागतिक आरोग्य संघटनेची आपात्कालीन मान्यता अद्याप मिळाली नाही, याचा अर्थ लस योग्य नाही असा होत नाही.\" लशीबाबत अधिक माहिती किंवा स्पष्टीकरणं हवं असल्यामुळे अद्याप मान्यात देण्यात आली नसेल.\nआपात्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेल्या सर्व लशींना अभ्यास केल्यानंतर WHOकडून परवानगी मिळाली आहे. कोव्हॅक्सिनच्या प्रकरणातही पूर्ण सत्यता पडताळून निर्णय घेतला जाईल.\n'कोव्हॅक्सिन'ला WHOची मान्यता केव्हा मिळण्याची शक्यता\nजागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी, लशीच्या पहिल्या टप्प्यापासून मिळालेली माहिती वेळोवेळी दिली पाहिजे. जेणेकरून लशीची गुणवत्ता, सुरक्षा आणि प्रभावीपणा याचा तपास केला जाऊ शकेल.\n'कोव्हॅक्सिन'ला मान्यता केव्हा मिळण्याची शक्यता आहे या प्रश्नावर एनडीटीव्हीशी बोलताना डॉ. स्वामिनाथन म्हणतात, \"भारत बायोटेकसोबत चर्चा सुरू आहे. लशीच्या मान्यतेसाठी डोसिअर द्यावं लागतं. ज्यात, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम आणि लस निर्मितीची माहिती असते. काही ठिकाणी लस निर्मिती प्लांटची प्रत्यक्ष तपासणीची गरज भासते.\"\n\"कंपनीसोबत येत्या काही दिवसात बैठक होणार आहे. 6 ते 8 आठवड्यात ही प्रक्रिया केली जाईल. सद्यस्थितीत डोसिअर मिळालं नसल्याने किती वेळ लागेल सांगता येणार नाही,\" असं त्या पुढे म्हणाल्या.\n\"लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मान���यता देण्याची एक प्रक्रिया असते. क्लिनिकल ट्रायलनंतर डोसिअर द्यावं लागतं. तज्ज्ञांची कमिटी यावर चर्चा करून निर्णय घेते. काहीवेळा लस निर्मिती करणाऱ्या कंपनीला भेटही दिली जाते,\" असं लसीकरण आणि पब्लिक पॉलिसी तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहारिया यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\"ही प्रक्रिया पूर्ण होण्यास तीन ते सहा महिने लागतात. भारतात कोव्हॅक्सिनला मान्यता मिळाली असली तरी, क्लिनिकल ट्रायलचा डेटा मार्च महिन्यात समोर आली. त्यामुळे याला मिळण्यास वेळ लागेल,\" असं डॉक्टर लहारिया यांना वाटतं.\nलसीकरण तज्ज्ञांच मत काय\nडॉ. संजय मराठे नागपूरचे बालरोगतज्ज्ञ आहेत. लसीकरणावर त्यांनी बरंच संशोधन केलंय. कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता का मिळाली नाही याची प्रमुख दोन कारणं डॉ. मराठे सांगतात.\n1. कोव्हॅक्सिनची देशात चाचणी उशीरा सुरू झाली.\n2 ट्रायलच्या परिणामांची माहिती कंपनीकडून पुरवण्यास वेळ लागला.\n\"लस योग्य नाही म्हणून मान्यता मिळण्यास उशीर होतोय, असं अजिबात नाही. हा टेक्निकल उशीर आहे. काही दिवसातच कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यात यईल,\" डॉ. मराठे सांगतात.\nब्राझीलने उपस्थित केले होते प्रश्न\nब्राझिलच्या औषध महानियंत्रकांनी, मार्च महिन्यात कोव्हॅक्सिन लस देशात आयात करण्यास परवानगी नाकारली होती. ब्राझीलने 20 दशलक्ष लशी आयात करण्याचा निर्णय घेतला होता.\nब्राझील सरकारने, भारत बायोटेकच्या लस निर्मितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कोव्हॅक्सिनला परवानगी नाकारली होती. भारत बायोटेकची लस निर्मिती 'गुणवत्तेची नाही' असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं.\nडॉ. संजय मराठे सांगतात, \"ब्राझीलच्या सरकारने मागितलेली सर्व कागदपत्र भारत बायोटेकने सूपूर्द केली आहेत. लस निर्मितीच्या गुणवत्तेचं प्रमाणपत्र त्यांना हवं होतं.\"\nकोव्हॅक्सिनच्या आपात्कालीन परवानगीवरून उपस्थित झाले होते प्रश्न\nभारताच्या औषध महानियंत्रकांनी जानेवारी महिन्यात कोव्हॅक्सिनच्या आपात्कालीन वापराला मंजूरी दिली होती. \"क्लिनिकल ट्रायल सुरू असताना परवानगी का देण्यात आली\" असा सवाल तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आला होता.\n\"कोव्हॅक्सिनला घाई-घाईत परवानगी मिळाली असं नाही. औषध महानियंत्रकांनी सुरक्षा आणि लस प्रभावी आहे का नाही. याचा अभ्यास करूनच परवानगी दिली,\" असं डॉ. ���राठे पुढे म्हणतात.\nव्हॅक्सिन पासपोर्टमध्ये कोव्हॅक्सिन नाही\nजागतिक आरोग्य संघटनेची मान्यता न मिळाल्याने कोव्हॅक्सिन 'व्हॅक्सिन पासपोर्ट'च्या नियमात बसत नाही. युरोपिअन युनिअनच्या 27 देशांनी लसीकरण पूर्ण झालेल्यांना देशात येण्याची परवानगी दिली आहे.\nयात कोव्हिशिल्डचा समावेश आहे पण कोव्हॅक्सिन नाही.\nसद्यस्थितीत इराण, फिलिपिन्स, मॅक्सिको, नेपाळ, पॅराग्वे, भारत, झिम्बाब्वे आणि गयानामध्ये कोव्हॅक्सिनला मंजूरी देण्यात आली आहे.\n12वीच्या बोर्ड परीक्षांचा निर्णय एक-दोन दिवसात- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड\nकोरोना : सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला सवाल, आतापर्यंत किती लस खरेदी केली\nपरदेशी लसांची भारतात तपासणी करावी लागणार नाही\nहाफकिन बायोफार्माला कोव्हॅक्सिन लस उत्पादनासाठी 159 कोटीचे अनुदान\nराज्यात कोरोनाच्या बालरुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणीय वाढ नाही- आरोग्य विभागाचा खुलासा\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nअदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना रामकृष्ण बजाज पुरस्कार\nPM kisan samman nidhi : 30 सप्टेंबरच्या अगोदर या गोष्टी कराल तर 4000 रुपये खात्यात जमा होतील\n'भला एक प्रेम कथा': नीरज चोप्रा विनोदी टीव्ही जाहिरातींमध्ये दिसला\nराज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही : टोपे\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/4000-companies-in-india-will-have-to-be-locked-up-thousands-of-jobs-in-crisis-nrat-180351/", "date_download": "2021-09-21T09:09:01Z", "digest": "sha1:J3VNEHV5TTTCQNKYILQ36PGW75TGHIIY", "length": 15139, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Employment Crisis | भारतात ०४ हजार कंपन्यांनाही लागणार टाळे! हजारो नोकऱ्या संकटात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nMS Dhoni नंतर CSKचं कर्णधारपदं कोणत्या खेळाडूकडे, ‘या’ चार खेळाडूंची नावं आली समोर\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुव���्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nEmployment Crisisभारतात ०४ हजार कंपन्यांनाही लागणार टाळे\nअनेक वितरकांनी कर्मचारी कपातही सुरू केली आहे. दरम्यान, कंसोर्टियम ऑफ इंडियन असोसिएशन्सचे के. ई. रघुनाथन यांनी केवळ फोर्डच नव्हे तर 4000 पेक्षाही अधिक लहानमोठ्या कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती दिली.\nदिल्ली (Delhi) : अमेरिकेतील ऑटोमोबाईल कंपनी (US based automobile company) फोर्ड मोटर कंपनीने (Ford Motor Company) भारतातील आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कंपनी आणि संबंधित वितरकांकडील हजारो कर्मचाऱ्यांसमोर रोजगारसंकट (an employment crisis) उद्भवले आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (the Federation of Automobile Dealers Association) दिलेल्या माहितीनुसार, फोर्डचे जवळपास 170 वितरक भागीदार (distributor partners) असून त्यांचे देशभरात 400 शोरूम आहेत व येथे हजारो कर्मचारी (employees) कार्यरत आहेत.\nया निर्णयानंतर अनेक वितरकांनी कर्मचारी कपातही सुरू केली आहे. दरम्यान, कंसोर्टियम ऑफ इंडियन असोसिएशन्सचे (Consortium of Indian Associations) के. ई. रघुनाथन (K. E. Raghunathan) यांनी केवळ फोर्डच नव्हे तर 4000 पेक्षाही अधिक लहानमोठ्या कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती दिली.\nवितरकांनी केलेली गुंतवणूकही वांध्यात\nफोर्डने गाशा गुंडाळल्यानंतर सुटे भाग निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांवरही विपरित परिणाम होणार आहे. श्री पेरुम्बुदूरसारख्या ठिकाणी अनेक कंपन्या असून त्या फोर्डसाठी सुटे भाग निर्मितीचे काम करीत असतात. आता या ���िर्णयामुळे त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवरही गदा आली आहे. दुसरीकडे, कर्मचाऱ्यांनाही नवी नोकरी शोधणे अवघड जाणार आहे. फोर्डसाठी सुटे भाग बनविणाऱ्या तब्बल 275 कंपन्या असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.\nफोर्डच्या कर्मचारी प्रशिक्षित असतात त्यामुळे त्यांना एमएसएमईमध्ये नोकरी मिळणे कठीण आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांना अधिक वेतनमानाचीही अपेक्षा असेल ते देणेही एमएसएमईसाठी अशक्य आहे. मेट्रो शहरात वितरकांचे काम भागू शकते; परंतु लहान शहरंमध्ये मात्र महागडी कार विकणे व्यावहारिक पर्याय ठरणार नाही. प्राप्त माहितीनुसार, वितरकांकडे जवळपास 1000 वाहने उपलब्ध आहेत. त्यांची किंमतही जवळपास 150 कोटींच्या आसपास आहे. या वाहनांची विक्री करणेही सोपे नाही. कंपनी बंद होणार असल्यामुळे ग्राहकांमध्येही घबराट आहेच.\nगेल्या चार वर्षात अमेरिकेच्या तीन वाहन कंपन्यांनी भारतातील आपला गाशा गुंडाळला आहे. यापूर्वी जनरल मोटर्स, हर्ले डेव्हिडसन यांनीही मायदेशाची वाट धरली होती.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/10/137-corona-pog.html", "date_download": "2021-09-21T07:17:44Z", "digest": "sha1:HQYTEQUZYH5SHF4W43AGD4IGWDD5AGJK", "length": 9695, "nlines": 72, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "137 नव्याने पॉझिटिव्ह ; एका बाधिताचा मृत्यू", "raw_content": "\nHomeचंद्रपूर137 नव्याने पॉझिटिव्ह ; एका बाधिताचा मृत्यू\n137 नव्याने पॉझिटिव्ह ; एका बाधिताचा मृत्यू\nजिल्ह्यात मागील 24 तासात 148 कोरोनामुक्त\n137 नव्याने पॉझिटिव्ह ; एका बाधिताचा मृत्यू\nØ आतापर्यंत 12670 बाधित झाले बरे\nØ उपचार घेत असलेले बाधित 2870\nचंद्रपूर, दि. 31 ऑक्टोबर: जिल्ह्यात गत 24 तासात 148 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 137 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.\nआज मृत झालेल्या बाधितामध्ये भद्रावती शहरातील सुरक्षा नगर येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 232 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 217, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सहा, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.\nनव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 137 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 15 हजार 772 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 148 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 670 झाली आहे. सध्या 2 हजार 870 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 20 हजार 54 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 2 हजार 827 नमुने निगेटीव्ह आले आहे. नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टंसिंग पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nजिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 137 बाधितांमध्ये 76 पुरुष व 61 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 59, पोंभुर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील 13, चिमूर तालुक्यातील एक, मुल तालुक्यातील 11, कोरपना तालुक्यातील दोन, ब्रह्मपुरी तालुक्यातील 12, वरोरा तालुक्यातील तीन,भद्रावती तालुक्यातील 16, सिंदेवाही तालुक्यातील सात, राजुरा तालुक्यातील सात, गडचिरोली येथील तीन तर यवतमाळ येथील एक असे एकूण 137 बाधित पुढ�� आले आहे.\nया ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:\nचंद्रपूर शहर व परिसरातील सरकार नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, इंदिरानगर, घुटकाळा वार्ड, नगीना बाग, म्हाडा कॉलनी परिसर, हनुमान नगर तुकुम, बाबुपेठ, ऊर्जानगर, मित्र नगर, सिव्हिल लाइन, घुग्घुस, पडोली, चोर खिडकी परिसर, निर्माण नगर, दुर्गापुर, जटपुरा गेट, रामनगर, कृष्णनगर, पंचशील चौक, सिस्टर कॉलनी परिसर, महाकाली वार्ड, नकोडा, सौगात नगर, दादमहल वार्ड, विद्या नगर वार्ड, भिवापूर वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.\nग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:\nपोंभुर्णा तालुक्यातील मोहाळा भागातून बाधित पुढे आले आहे. बल्लारपूर तालुक्यातील बामणी, विवेकानंद वार्ड, विद्या नगर वार्ड, बालाजी वार्ड, राणी लक्ष्मी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.\nचिमूर तालुक्यातील आझाद वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील वॉर्ड नंबर वार्ड नंबर 7, वार्ड नंबर 14, वार्ड नंबर 15, वार्ड नंबर 17 परिसरातून बाधित ठरले आहे.\nकोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील शिवाजी वार्ड, पद्मालय नगर भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गुजरी वार्ड, शेष नगर, विद्यानगर, गांधी नगर, कोरंबी, हनुमान परिसरातून बाधित ठरले आहे.\nभद्रावती तालुक्यातील चंडिका वार्ड, पंचशील नगर, मोहाबळा, गुरु नगर, आंबेडकर वार्ड, शिवाजीनगर, सुरक्षा नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर, नवरगाव परिसरातून बाधित ठरले आहे. राजुरा तालुक्यातील चुनाळा, उपरवाही, गांधी चौक भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/beating-gold-for-dowry-death-threats/", "date_download": "2021-09-21T07:33:07Z", "digest": "sha1:KSZQZBW3S2QVN4BOVXH5TE5MNCXTOCWW", "length": 6800, "nlines": 107, "source_domain": "analysernews.com", "title": "हुंड्यासाठी सुनेला मारहाण; जिवे मारण्याची धमकी", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nहुंड्यासाठी सुनेला मारहाण; जिवे मारण्याची धमकी\nशिक्षिका सासूसह तिघांवर गुन्हे दाखल\nपरभणी : हुंड्यासाठी सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या सासूसह तिघांविरूद्ध अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपरभणी शहरातील वैभवनगर येथील रहिवाशी रेखा अशोक मस्के यांचा मुलगा राजरत्न मस्के याच्याशी अकोला येथील एका तरुणीचा एका वर्षापूर्वी विवाह झाला. विवाहाला घरच्या मंडळींनी सहमती दिली. मात्र काही दिवसांतच सासू रेखा मस्के ही सुनेला माहेराहून चार लाख रूपये आण; अन्यथा तू आम्हाला पसंत नाहीस, असे म्हणून मानसिक त्रास सुरू केला. आईच्या होकारास हो देत उच्चशिक्षित तथा पिडीत महिलेचा पती राजरतन मस्के यानेही पत्नीला शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. विवाहीतेने अकोला येथील खदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.\nतक्रारीवरून अकोला पोलीस ठाण्यात सासू रेखा अशोक मस्के, पती राजरतन अशोक मस्के, सासरा अशोक मस्के यांच्याविरुद्ध कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या नुकसानग्रस्त भागांना भेटी\nगणेशोत्सवाबाबत घातलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी पालन करावे – गृहमंत्री\nचिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी –सामंत\nआलिया भट्ट कन्यादानच्या जाहिरातीमुळे ट्रोल\nतिसऱ्या लाटेसाठी नागपुर प्रशासन सज्ज-राऊत\nभाजप नेत्यांना दिवसाच सत्तेची स्वप्नं पडत आहेत- नाना पटोले\nराज्यसभेसाठी काॅग्रेसकडुन रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा\n'बर्ड फ्लू' हा श्वसन संस्थेचा रोग काळजी घ्या- डॉ.आनंद देशपांडे\nराजकारण तापलं; नारायण राणेंविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल\nभाजप सरचिटणीस मारहाण प्रकरण, सेनेच्या जंजाळ यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE", "date_download": "2021-09-21T07:37:22Z", "digest": "sha1:TBYEEIRNSJCZQWFR5L4BG2VWIOCYBNTC", "length": 22140, "nlines": 251, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाबा कदम - विकिपीडिया", "raw_content": "\n४ मे इ.स. १९२९\n२० ऑक्टोबर, २००९ (वय ८०)\nवीरसेन आनंदराव कदम ऊर्फ बाबा कदम (मे ४, १९२९ : अक्कलकोट, महाराष्ट्र - ऑक्टोबर २०, २००९) हे मराठी लेखक होते.\nप्रलय (१ली कादंबरी- १९६५)\nशाळा सुटली पाटी फुटली\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्ह��द केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nइ.स. २००९ मधील मृत्यू\nइ.स. १९२९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०२१ रोजी २०:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/the-thieves-stole-the-atm-machine-itself/", "date_download": "2021-09-21T08:46:03Z", "digest": "sha1:6G275K7RZACMXI4WCZ6GD7RDR6E4QXAZ", "length": 6000, "nlines": 90, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवून नेले, चाळीसगावातील घटना | Jalgaon Live News", "raw_content": "\nचोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवून नेले, चाळीसगावातील घटना\n आतापर्यंत एटीएम फोडून रक्कम लांबवल्याच्या अनेक घटना घडल्या; मात्र आता एटीएमचे मशीनच गायब करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. चाळीसगावातील टाकळी प्र. चा. भागातील स्वयंवर मंगल कार्यालयाच्या समोर असणारे स्टेट बँकेचे एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवून नेल्याचा प्रकार आज बुधवार पहाटे एक ते दोनच्या सुमारास घडला.\nएटीएम हे अत्यंत गजबजेल्या भागात आहे. चोरट्यांनी काचेचा दरवाजा फोडून मशीन लांबविले आहे. मंगळवारी दुपारी या एटीएममध्ये १७ लाखाची रोकड भरल्याची माहिती मिळाली आहे.\nरात्री गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला चोरीची घटना लक्षात आली. रात्री दोन वाजेपासून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड पथकासह परिसर पिंजून काढला. तसेच काही ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासत असता या चोरीच्‍या प्रकारात दोन चारचाकी गाड्यांचा वापर केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.\nत्यांनी गाळेधारकाला उठवून पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनाही ही घटना कळवली. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्��…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/senior-sports-journalist-mukund-karnik-is-no-more-1551/", "date_download": "2021-09-21T08:54:39Z", "digest": "sha1:XL5WZTB7VUM234K6GSMQKRZ6VIYEV36O", "length": 11683, "nlines": 129, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "सुप्रसिद्ध क्रीडा पत्रकार मुकुंद कर्णिक यांचे दुःखद निधन", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome खेळ स्पर्धा सुप्रसिद्ध क्रीडा पत्रकार मुकुंद कर्णिक यांचे दुःखद निधन\nसुप्रसिद्ध क्रीडा पत्रकार मुकुंद कर्णिक यांचे दुःखद निधन\nरोखठोक पत्रकार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार मुकुंद कर्णिक अर्थात भैय्या यांना आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने देवाज्ञा झाली. आज रात्री ८.३० वाजता त्यांचा अंत्यविधी पार पडला.\nजवळपास साठीच्या वर असणारे मुकुंदजी गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. १९९६ पासून ते क्रीडा पत्रकार म्हणून काम करू लागले. त्यानंतरची १५ वर्षे त्यांनी ‘आपलं महानगर’ या वर्तमानपत्रासाठी क्रीडा क्षेत्राचे लिखाण केले. तसेच काही काळ दैनिक लोकमतसाठी देखील त्यांनी क्रीडा विभागाचे काम पाहिले. क्रिकेटवर त्यांचे विशेष प्रेम होते. अनेक रणजी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे त्यांनी अख्ख्या भारतात वार्तांकन केले. त्यामुळे बऱ्याच क्रिकेटपटूंना ते जवळून ओळखायचे. २००६ साली जेव्हा मराठी क्रीडा पत्रकार संघाचे सचिन तेंडुलकरचा सुवर्ण बॅट देऊन सत्कार केला होता तेव्हा कर्णिक यांनी अध्यक्षपद भूषवले होते. अशा या स्पष्टवक्त्या आणि रोखठोक व्यक्तिमत्त्वाच्या निधनामुळे भारताने एक उत्कृष्ट पत्रकार गमावला.\nPrevious articleमंत्र्यांची भेट न झाल्यामुळे दोन शिक्षकांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nNext articleपंतप्रधान मोदींच्या हस्ते आज महाजानदेश यात्रेची सांगता\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/demanded-rs-60-lakh-as-income-tax-officer-file-a-complaint-from-the-builder/", "date_download": "2021-09-21T08:04:40Z", "digest": "sha1:5M3JRBNLYF3FOKRZS2ZHKOMEQNELEOA4", "length": 7210, "nlines": 106, "source_domain": "analysernews.com", "title": "आयकर अधिकारी असल्याचं सांगत मागितली ६० लाखांची खंडणी; बिल्डरकडून तक्रार दाखल", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nआयकर अधिकारी असल्याचं सांगत मागितली ६० लाखांची खंडणी; बिल्डरकडून तक्रार दाखल\nबिल्डरची पोलीस आयुक्तालयात धाव, संशयित पोलीसांच्या ताब्यात\nऔरंगाबाद : शहरातील जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका बिल्डरला आपण आयकर अधिकारी असल्याचं सांगत तुमच्या ओळखीच्या कोणीतरी १०० कोटींचा व्यवहार केला आहे, आणि त्याचा कर बुडवला असे सांगत ६० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. सुशांत गिरी(वय.३८,रा.शिवशंकर कॉलनी) असे तक्रारदार बिल्डरचे नाव आहे.\nखंडणी मागायला आलेल्या दोघांपैकी एकजण आयकर अधिकारी आणि दुसरा सहाय्यक असल्याचे सांगत बिल्डरकडे खंडणीची मागणी केली. बिल्डरला संशय आल्याने त्यांनी या संबंधीची रेकॉर्डिंग केली. आणि पोलीस आयुक्तालय गाठत या संबंधीची तक्रार दाखल केली. त्यानुसार तपास करीत जवाहर नगर पोलिसानी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी ३ संशयितांना पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आलेले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांपैकी एक हॉटेल व्यावसायिक दुसरा ब्रोकर तर तिसरा एलआयसी एजंट असल्याचं सामोर आलं आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस चौकशी करत असून चौकशी नंतर गुन्हा दाखल केल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nशालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणार\nराज्यातील अधिकाऱ्यांना ठाकरे सरकारांचा मोठा दिलासा\nचिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी –सामंत\nआलिया भट्ट कन्यादानच्या जाहिरातीमुळे ट्रोल\nतिसऱ्या लाटेसाठी नागपुर प्रशासन सज्ज-राऊत\nभाजप नेत्यांना दिवसाच सत्तेची स्वप्नं पडत आहेत- नाना पटोले\nराज्यसभेसाठी काॅग्रेसकडुन रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा\nभूक बळी पेक्षा कोरोना बळी परवडला\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन औरंगाबाद येथे भरणार\nराजकारण तापलं; नारायण राणेंविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल\nभाजप सरचिटणीस मारहाण प्रकरण, सेनेच्या जंजाळ यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल\nमहाराष्ट्रात लॉकडाउन नाही तर कडक निर्बध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/marathi-business-news/a-sharp-fall-in-the-price-of-gold-a-great-opportunity-to-buy-cheap-gold-121061400024_1.html", "date_download": "2021-09-21T07:39:39Z", "digest": "sha1:QZRZAXLZAMTUGXNWJIYVMAPSLJ5PMK4C", "length": 11412, "nlines": 112, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, स्वस्त सोने खरेदी करण्याची उत्तम संधी", "raw_content": "\nसोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, स्वस्त सोने खरेदी करण्याची उत्तम संधी\nआज मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यातही सोन्याच्या किंमती खाली आल्या. सोन्याच्या भावात सलग दुसर्‍या दिवशी घट दिसून येत आहे. एमसीएक्सवरील सोन्याचा अगस्त वायदा 0.61 टक्क्यांनी घसरून 48,588 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यापार करत आहे. मागील व्यापार सत्रात सोन्याच्या वायद्यात 0.65 टक्क्यांची घसरण झाली होती, तर चांदीच्या वायद्यात 0.3 टक्क्यांची वाढ नोंदली गेली. चांदी जुलै वायदा आज प्रति किलो 71,784 रुपयांवर व्यापार करताना दिसले.\nदुसरीकडे, जागतिक बाजारात सोन्याचा भाव 0.6 टक्क्यांनी कमी होऊन 1864.58 डॉलर प्रति औंस झाला. चांदी 0.3 टक्क्यांनी खाली औंस 27.80 डॉलर प्रति औंसवर दिसून आली. या आठवड्याच्या शेवटी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीची बैठक होणार आहे. व्यापारी याबाबतीत खूपच सावध दिसत आहेत.\nआज पुण्यात सोन्या चांदीच्या किंमतीत बदल झाला आहे. पुण्याच्या सराफा बाजारात सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत 50,050.0 रुपये होती. कालच्या तुलनेत आज सोन्याचा दर 300.0 रुपयांनी घसरला. त्याचवेळी, एक किलो चांदीचा दर 73,920.0 रुपये होता. पुण्यात काल सोन्याचा भाव 50,350.0 रुपये तर चांदीचा भाव 73,690.0 रुपये होता.\nसोन्याच्या किंमती उच्च पातळीवरून 7,000 रुपयांनी खाली आल्या\nसध्या सोन्याची किंमत 49,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास आहे. हे दर्शविते की ते 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीपेक्षा 7,000 रुपये कमी मिळत आहे. पण बाजारातील तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की येत्या काळात सोन्याच्या किंमती 10-15 टक्क्यांनी वाढू शकतात. कोरोनाची प्रकरणे पाहिल्यास असे म्हटले जाऊ शकते की सोन्याची किंमत त्याच्या विक्रमी पातळीवर जाऊ शकते. एका अहवालानुसार गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही सोन्याच्या किंमती विक्रमी पातळी गाठू शकतात.\n15 जून से अनिवार्य हो जाएगी हॉलमार्किंग\n15 जूनपासून बाजारात हॉलमार्क केल्याशिवाय विक्री होणार नाही. कोरोनाचे वाढते प्रकरण असूनही सरकारने त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी यासाठी १ जूनची तारीख निश्चित करण्यात आली होती. सोन्याचे शुद्धता हॉलमार्किंगद्वारे निश्चित केले जाऊ शकते.\nसोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता लक्षात घ्या. हॉलमार्क पाहिल्यानंतरच सोन्याचे दागिने खरेदी करणे चांगले होईल. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे आणि भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ही एकमेव एजन्सी आहे जी हॉलमार्क निश्चित करते.\nहॉलमार्किंग योजना भारतीय मानक ब्यूरो अधिनियम, नियम आणि रेग्युलेशन अंतर्गत कार्य करते. दागिने 24 कॅरेट सोन्याने बनविले जात नाहीत. 24 कॅरेट सोनं म्हणजे सर्वात शुद्ध सोनं मानलं जातं पण त्याचे दागिने बनवत नाही कारण ते खूप मऊ असतं.\nसोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या आजचा रेट\nGold price today: सोनं स्वस्त झाले, चांदीचे दरही खाली, दहा ग्रॅमची किंमत तपासा\nसोनं-चांदी स्वस्त Gold Price Today\nGold Price Today: सोन्यासह चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा प्रचंड वाढ\nGold Price Today: एका महिन्याच्या रेकॉर्ड किमतीने सोने घसरले, जाणून घ्या आज किंमती किती खाली आल्या\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nपत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या\n एसटी चालकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/50-teachers-attendance-in-all-schools/", "date_download": "2021-09-21T09:21:16Z", "digest": "sha1:JT7XDPOAF2P6C6V2NLVUJ6FBXRKBJVCB", "length": 5599, "nlines": 88, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "जिल्ह्यामधील सर्व शाळांमध्ये ५० टक्के शिक्षकांना उपस्थितीचे निर्देश | Jalgaon Live News", "raw_content": "\nजिल्ह्यामधील सर्व शाळांमध्ये ५० टक्के शिक्षकांना उपस्थितीचे निर्देश\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Mar 16, 2021\nजळगाव जिल्ह्यात वाढत���या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ५० टक्के शिक्षकांना उपस्थितीचे निर्देश आज १६ मार्च रोजी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भा. शि. अकलाडे यांनी दिले आहे.\nमागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र शिक्षकांना पूर्ण वेळ शाळेत थांबण्याची सक्ती केली जात असून ही सक्ती रद्द करावी, अथवा ही उपस्थिती ५० टक्के करावी, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. आज १६ मार्च रोजी शिक्षणाधिकारी भा. शि. अकलाडे यांनी सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ५० टक्के उपस्थिती देण्याचे निर्देश दिले आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nमिशन अँडमिशन : नूतन मराठा महाविद्यालयात अकरावीच्या विज्ञान…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya/karuna-munde-will-return-parli-sunday-sensational-revelations-against-husband-jp75", "date_download": "2021-09-21T08:07:52Z", "digest": "sha1:AAGNYATR3KBWD3L6KORQBFYGDZXM5T74", "length": 11017, "nlines": 32, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "करुणा मुंडे रविवारी परळीत येणार; पतीविरोधात खळबळजनक खुलाशांचा दावा..", "raw_content": "\nकरुणा मुंडे रविवारी परळीत येणार; पतीविरोधात खळबळजनक खुलाशांचा दावा..\nपंकजा मुंडे यांच्या विरोधात काय काय षडयंत्र रचले जात आहेत, हे देखील मी सांगणार आहे. तसं तर माझ्या पतीने अनेक नेत्यांबद्दल मला बरंच काही सांगितलं आहे.\nमुंबई ः राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला व मुलांना परळीत आल्यास मुलासंह जिंवत जाळण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. (Karuna Munde will return to Parli on Sunday; Sensational revelations against husband) पण अशा धमक्यांना भीक न घालता रविवारी दुपारी बारा वाजता आपण मुलांसह परळीत, आपल्या सासरी येऊन पत्रकार परिषदेत सगळ्या गोष्टींचा खुलासा, त्याचे पुरावे प्रसार माध्यमांना देणार असल्याचा व्हिडिओ करुणा मुंडे यांनी जाहीर केला आहे.\nकरुणा मुंडे यांनी सोशल मिडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये अनेक नेत्यांची नावे घेत गंभीर आरोप, खळबजनक खुलासे केले आहेत. (Karuna Mundes Viral Video) करूणा मुंडे यांचा एक व्हिडिओ दिवसभरापासून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी केलेले आरोप हे गंभीर आणि राजकीय वर्तुळात भूंकप घडवणारे आहेत.\nधनंजय मुंडे यांच्यासोबत २५ वर्षापासून संसार करत असतांना त्यांनी कुणा विरोधात, कसे आणि किती षडयंत्र रचले याचा उलगडा करुणा मुंडे यांनी नावासह या व्हिडिओमध्ये केला आहे.\nया खळबळजनक व्हिडिओमध्ये करुणा मुंडे म्हणतात, काही दिवसांपासून मला धमक्या येत आहेत. (Minister Dhnanjay Munde Maharashtra) माझ्याबद्दल आतापर्यंत ज्या काही चर्चा सोशल मिडियावर किंवा समाजात सुरू होत्या, त्याचा खुलासा मी रविवारी परळीत पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत. मी पहिली पत्नी आहे, दुसरी की पाचवी अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे.\nमला खूप धमक्या दिल्या जात आहेत. माझ्याकडे काही पुरावे आहेत, ते मी फेसबुकवर टाकण्याचा विचार केला. तेव्हा माझ्या पतीच्या मुलाच्या वयाच्या एका मुलीने मला तुझ्यावर केस करील अशी धमकी दिली आहे. पण मी तिच्या धमक्यांना भीक घालत नाही.\nबापाच्या वयाच्या मुलीवर हा पैसे उधळतो आहे, मी लग्नाची बायको आहे. २५ वर्ष मी दिली आहेत. तेव्हा अशा धमक्यांनी मी घाबरणार नाही. माझ्यासोबत २५ वर्षात काय झाले, माझ्या आईचा मृत्यू कसा झाला माझ्या बहीणी सोबत काय झाले माझ्या बहीणी सोबत काय झाले या सर्व गोष्टींचा खुलासा मी परळीत येऊन करणार आहे.\nयाशिवाय मी सीबीआयकडे देखील जाणार आहे. माझ्या पतीचे व इतर सगळ्याचे व्हॅटसेप चाट, काॅल रेकाॅर्डिंग तपासली जावीत, ती सार्वजनिक करावीत. जर सीबीआय हे करणार नसेल तर मी रविवारी पत्रकार परिषदेत हे पुरावे प्रसार माध्यमांना देईल, असेही करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.\nपंचवीस वर्षात माझ्यासोबत काय झाले, कसा अन्याय झाला. माझ्या मुलांनाच आज माझ्या विरोधात उभे केले जात आहे, त्यांना बंदी बनवले जात आहे. माझ्या पतीने फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे आज त्यांच्या मुला-मुलींच्या मागे लागले आहेत.\nकुठलाही नीच माणूस असे कृत्य करणार नाही, असे प्रकार माझ्या व मुलांच्या बाबतीत केले जात आहेत. पंकजा मुंडे यांच्या विरोधात कसे षडयंत्र रचले जात आहे, गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात कसे षडयंत्र रचले गेले होते, या सगळ्या गोष्टी मी रविवारी पत्रकारांना सांगणार आहे.\nमला धमक्या दिल्या जात आहेत. पंचवीस वर्षापासून मी नरक यातना भोगते आहे, त्यामुळे मी घाबरणार नाही. मी परळीत आले तर मला जिंवत जाळले जाईल, अशा धमक्या मला दिल्या जात आहे. पण मला व माझ्या मुलांना जिवंत जाळून दाखवाच, असे आव्हान देखील करुणा मुंडे यांनी दिले आहे. मी हे सगंळ पैशासाठी ब्लॅकमेल करत असल्याचे माझे पती लोकांना सांगत फिरत आहेत.\nपण मी राजकारणात वावरण्यासाठी आणि महागड्या साड्या, दागिने घालण्यासाठी हे सगळं सहन करत नाहीये. मी माझा पॅनकार्ड नंबर जाहीर करते आहे, ज्याला कुणाला मी हे सगळं पैशासाठी करते असे वाटत असेल त्यांनी माझ्या नावावर किती संपत्ती आहे हे तपासून घ्यावे.\nपंकजा मुंडे यांच्या विरोधात काय काय षडयंत्र रचले जात आहेत, हे देखील मी सांगणार आहे. तसं तर माझ्या पतीने अनेक नेत्यांबद्दल मला बरंच काही सांगितलं आहे. अगदी अजितदादांपासून अनेक नेत्यांबद्दल मला माहिती आहे. पण मी त्यात जाणार नाही. पंकजा मुंडे या माझ्या नणंद आहेत, परिवारातल्या आहेत त्यामुळे मी बोलणार आहे.\nआतापर्यंत मी त्यांच्याबद्दल बोलले नाही, पण आता सांगते की येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत मी तुमच्या सोबत उभी राहीन, तुमच्या पाठीशी राहील. कारण गेल्या २५ वर्षात मी माझ्या घरात बघते आहे, की हा माणूस किती षडयंत्रकारी आहे. त्यामुळे मी रविवारी येणार आणि या सगळ्या गोष्टींचा पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचे देखील करुणा मुंडे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.\nहे ही वाचा ः चंद्रकांत पाटील यांच्या नावे बनावट आदेश; दोनशे कोटींचा जमीन घोटाळा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-pimpri-chinchwad/mp-shrirang-barne-criticizes-namdev-dhake-arj90-82650", "date_download": "2021-09-21T07:17:04Z", "digest": "sha1:MJQWMI6H43YHNMWBCPZ5WYO236J4TA6N", "length": 7282, "nlines": 22, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नगरसेवकाच्या प्रतिक्रियेला मी उत्तर देणार नाही; बारणेंनी उडवली भाजप नेत्याची खिल्ली", "raw_content": "\nनगरसेवकाच्या प्रतिक्रियेला मी उत्तर देणार नाही; बारणेंनी उडवली भाजप नेत्याची खिल्ली\nपालिकेची निव���णूक आता जवळ आल्याने या जलपूजनावरुनही राजकारण रंगले आहे.\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण भरले की त्याचे जलपूजन दरवर्षी केले जाते. पालिकेची निवडणूक आता जवळ आल्याने या जलपूजनावरुनही राजकारण रंगले आहे. ते काल (ता.३०) शहरातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी केले. त्यावरून जलपूजनाचा अधिकार हा महापौरांचा असल्याचे सांगत त्यांच्या अगोदर ते बारणेंनी केल्याने प्रसिद्धीलोलूप खासदारांचा हा स्टंट असल्याची टीका पिंपरी पालिकेतील सत्तारुढ भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके (Namdev Dhake) यांनी केली होती. त्याचा खरपूस समाचार बारणे यांनी आज (ता. ३१ ऑगस्ट) घेतला. नगरसेवकाच्या प्रतिक्रियेला उत्तर देत नसतो, असे सांगत त्यांनी ढाके व त्यांची टीका अशा दोन्हींकडे दूर्लक्ष केले. तसेच महापौरानीच हे जलपूजन करावे. असा जीआर आहे का असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. (MP Shrirang Barne criticizes Namdev Dhake)\nहेही वाचा : पोलिसांनी तुरुंगात डांबत उतरवला आमदारकीचा थाट\nपवना धरण १०० टक्के भरल्यावर दरवर्षीप्रमाणे महापौरांच्या हस्ते जलपूजन होते. तशी प्रथाच आहे, असे सांगत बारणे यांनी मात्र, प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी करत जलपुजनाचा कार्यक्रम महापौरांच्या अगोदर काल केला. असा हल्लाबोल ढाकेंनी हे जलपूजन होताच केला होता. महापौरांचा कार्यक्रम ठरलेला असताना खासदारांनी त्यांना डावलून जलपूजन करणे म्हणजे शहराच्या प्रथम नागरिक असणा-या महिला महापौरांचा अवमान आहे. बारणे पिंपरी चिंचवड शहरात एक, तर मावळात गेल्यावर दुसरी भूमिका घेवून दुटप्पीपणा करतात. हे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ प्रतिनिधीला शोभत नाही. अशी कडवट टीका ढाकेंनी केली होती.\nहा महापौरांचा अधिकार असताना आमचा जलपुजनाचा कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर घाई गडबडीत दरवेळी आमच्या अगोदर पवना धरणावर जावून जलपूजन उरकून घेतात, असे ते खेदाने म्हणाले. वाढत्या शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी खासदार म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून शहरासाठी काय मदत मिळावली याचे स्पष्टीकरण शहरवासीयांना द्यावे, असेही आव्हानही ढाके यांनी बारणेंना दिले होते. 'सरकारनामा'शी बोलताना बारणे यांनी पवनेच्या पाण्याचे जलपूजन महापौरांनीच करावे, असा जीआर आहे का असे म्हणत ढाकेंवर शरसंधान साधले.\nखासदार झाल्यापासून गेली सात वर्ष��� ते आपण करीत असून सहा वर्षापासून पवना धरणात साचलेला गाळही काढत आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. माझ्या मतदारसंघात हे धरण असून आता ढाकेंच्या टीकेला मावळातील शेतकरीच उत्तर देतील, असे ते म्हणाले. तसेच महापौरांचा प्रोटोकॉल हा पालिकेत असतो. धरणावर नसतो, असे सांगत मावळचे आमदारही हे जलपूजन करतात. यापूर्वीच्या मावळच्या भाजप आमदारांनीही ते केले आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मावळ तालुका पंचायतीचे सभापती हे जलपूजन करतात. ज्याला वाटेल त्यानेही ते करावे. असेही बारणे यांनी सांगत ढाकेंच्या टीकेतील हवाच काढून घेतली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-top-15-home-remedies-for-weight-loss-5501777-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T07:14:42Z", "digest": "sha1:KAQSERNISFUIEWGVDA2NPA6GOR55OZX3", "length": 3004, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Top 15 Home Remedies For Weight Loss | डायटिंग न करता वजन कमी करायचे असल्यास करा हे 15 सोपे उपाय... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nडायटिंग न करता वजन कमी करायचे असल्यास करा हे 15 सोपे उपाय...\nलठ्ठपणामुळे डायबिटीज, हार्ट डिसिज, हाय ब्लड प्रेशर सारख्या गंभीर समस्या होण्याची शक्यता वाढू शकते. आयुर्वेदात अनेक असे पदार्थ आणि उपायांविषयी सांगितले आहे, जे बॉडी फॅट दूर करुन वजन कमी करण्यात मदत करु शकतात. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. वृशाली डफलापुरकर सांगत आहे अशाच काही सोप्या उपायांविषयी सविस्तर माहिती...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वजन कमी करण्याचे इतर उपाय...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/railway-drm-officers-home-found-15-lakh/", "date_download": "2021-09-21T09:02:19Z", "digest": "sha1:U4YKUOPQTM4PRE3N3PNEIZ4GBPUPDYB2", "length": 10470, "nlines": 95, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "रेल्वेच्या लाचखोर मंडळ अभियंत्यांच्या घरात सापडले १५ लाखांचे घबाड | Jalgaon Live News", "raw_content": "\nरेल्वेच्या लाचखोर मंडळ अभियंत्यांच्या घरात सापडले १५ लाखांचे घबाड\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Aug 17, 2021\n मंजूर झालेल्या दोन निविदांची वर्क ऑर्डर (स्वीकृतीपत्र) देण्यासाठी दोन लाख ४० हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ रेल्वे डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- 1) एम.एल.गुप्ता व अभियांत्रिकी विभागातील कार्यालय अधीक्षक संजय रडे (ओ.एस.) यांना कार्यालयातच नागपूर सीबीआयच्या पथकाने सोमवारी दुपारी अटक केली होती. दरम्यान, सायंकाळी उशिरा गुप्ता यांच्या निवासस्थानातून सीबीआय अधिकार्‍यांना १५ लाखांचे घबाड व काही महत्वपूर्ण कागदपत्रे सापडले आहेत. गुप्ता यांच्या बर्‍हाणपूर, पुणे व मुंबईतील निवासस्थानांवरही छापे टाकण्यात आले आहेत.\nसूत्रांच्या माहितीनुसार, मलकापूर येथील एमएनवाय कन्सल्टिंग प्रा.लि. कंपनीने विविध कामासंदर्भात तीन निविदा भरल्या होत्या. त्यातील एक निविदा रद्द झाली मात्र दोन निविदा सर्वात कमी दराची (लोवेस्ट) असल्याने त्या मंजूर ऑनलाईन करण्यात आल्या होत्या. मंजूर निविदांची वर्कऑर्डर देण्यासाठी संशयीत आरोपी गुप्ता यांनी चार लाख तर संजय रडे यांनी ४० हजारांची लाच मागितल्याने नागपूर सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती. काम होण्यापूर्वी दोन लाख व वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर गुप्ता यांनी दोन लाखांची मागणी केली होती.\nपथक तीन दिवसांपासून भुसावळात तळ ठोकून\nतक्रारदाराच्या तक्रारीनंतर सीबीआयने लाचेची पडताळणी करीत तक्रार दाखल करून घेतल्यानंतर सापळा रचला होता. गेल्या तीन दिवसांपासून भुसावळात सीबीआयचे पथक खाजगी हॉटेलमध्ये तळ ठोकून होते. सोमवारच्या दिवशी संशयीत आरोपींनी लाच स्वीकारण्याचे तक्रारदाराला सांगितल्याने नागपूर सीबीआयचे उपअधीक्षक एस.आर.चौगले व उपअधीक्षक दिनेश तळपे या अधिकार्‍यांच्या नेतृत्वात 16 पुरूष अधिकारी व दोन महिला अधिकार्‍यांनी सापळा रचला. संशयीत आरोपींनी आपापल्या दालनातच लाच स्वीकारल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.\nगुप्तांच्या घरात आढळली लाखोंची रोकड\nगुप्ता व रडे यांना सीबीआय पथकाने अटक केल्यानंतर गुप्ता यांच्या ताप्ती क्लबजवळील ऑफिसर कॉलनीतील निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात पथकाला सुमारे १५ लाखांची रोकड सापडल्याचे सूत्रांनी सांगितले तर गुप्ता यांच्या मुंबईसह पुण्यातील मालमत्तांवरही सीबीआयने एकाचवेळी छापे टाकत झाडा-झडती सुरू केली असून त्यात काय आढळले हे रात्री उशिरापर्यंत कळू शकलेले नाही. दरम्यान, रडे यांच्या श्री स्वामी समर्थ कॉलनीतील निवास्थान��वरही छापा टाकून झडती घेण्यात आली मात्र त्यात काय आढळले हे कळू शकले नाही.\nया निविदांच्या वर्क ऑर्डरसाठी मागितली लाच\nसूत्रांच्या माहितीनुसार, सेंट्रल झोन परीसरातील कर्मचारी क्वार्टर आणि सेवा इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत जुलै २०२१ मध्ये तक्रारदाराची फर्म एल-१ म्हणून शॉर्ट लिस्टेड असल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारदाराने कोचिंग केअर सेंटर अपग्रेडेशन कामासाठी व एचएचबी कोचच्या एसएस-१ देखभालीसाठी निविदा भरल्यानंतर वर्क ऑर्डरसाठी संशयीत आरोपी गुप्ता यांनी चार लाख तर रडे यांनी ४० हजारांची लाच मागितली होती.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nस्मशानभूमीचे लोखंडी अँगल चोरी, 5 जणांवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/railtel-ipo-announce-today/articleshow/80848717.cms", "date_download": "2021-09-21T08:58:09Z", "digest": "sha1:TSDMUVGGVH65XHZZVCZD4CVAHPGG6G7F", "length": 14976, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Railtel IPO Announce Today - सरकारी कंपनीत गुंतवणूक संधी ; जाणून घ्या रेलटेल कॉर्पोरेशनच्या 'आयपीओ'बाबत | Maharashtra Times - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसरकारी कंपनीत गुंतवणूक संधी ; जाणून घ्या रेलटेल कॉर्पोरेशनच्या 'आयपीओ'बाबत\nभांडवली बाजारातील तेजीचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या निर्गुंतवणूक योजनेला प्राधान्य दिले आहे. मिनीरत्न दर्जाच्या रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमधील हिस्सेदारी विक्री करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आज रेलटेलचा आयपीओ जाहीर झाला.\nरेलटेल कॉर्पोरेशन सर्वात मोठी दूरसंचार पायाभूत सुविधा पुरवठादार\n१६ फेब्रुवारी रोजी समभाग विक्री योजना खुली होणार\nप्रती इक्विटी शेअरसाठी ९३ ते ९४ रुपये किंमतपट्टा निश्चित\nमुंबई : देशातील सर्वात मोठी दूरसंचार पायाभूत सुविधा पुरवठादार असलेली केंद्र सरकारच्या मालकीची रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ( RailTel IPO Announced today ) समभाग विक्रीची घोषणा जाहीर केली आहे. रेलटेल हा मिनीरत्न (प्रवर्ग-1) प्राप्त केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम असून त्याचे कामकाज रेल्वे मंत्रालयातंर्गत नियंत्रित होते. समभाग विक्री योजनेसाठी १० दर्शनी मूल्याच्या प्रती इक्विटी शेअरसाठी ९३ ते ९४ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात मंगळवारी १६ फेब्रुवारी रोजी ही योजना खुली होणार आहे. १८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत गुंतवणूकदारांना यासाठी बोली लावता येईल. यातून किमान ८१९ कोटींचा निधी उभारला जाण्याची शक्यता आहे.\nजगाला लस पुरवणारे अदर पुनावालांची आता या कंपनीवर नजर\nया योजनेत 'रेलटेल'चे १० रुपये दर्शनी मूल्याचे ८७,१५३,३६९ पर्यंत इक्विटी शेअर समाविष्ट असतील. केंद्र सरकार या शेअरची विक्री करणार आहे. या व्यवहारातून जमा रक्कम कंपनीला थेट प्राप्त होणार नसून प्रस्तावातून मिळालेली रक्कम विक्रेत्या समभागधारकांना प्राप्त होईल. विक्रेत्या समभागधारकांकडील इक्विटी शेअरची निर्गुंतवणूक करणे हा उद्देश आहे.\nपैसे काढण्यास मनाई ; रिझर्व्ह बँकेचे आणखी एका सहकारी बँकेवर निर्बंध\nएकूण प्रस्तावात क्यूआयबी वाटा ५० टक्क्यांहून अधिक नसेल. तसेच एकूण प्रस्तावापेक्षा ३५ टक्क्यांनी कमी देखील नसेल. त्याचप्रमाणे विक्रेत्या वैयक्तिक बोलीकर्त्याच्या वाटपासाठी उपलब्ध असेल. बिगर-संस्थात्मक बोलीकर्त्यांना गुणोत्तर प्रमाणावर एकूण प्रस्तावाच्या १५ टक्क्यांहून कमी रकमेच्या वाटपाकरिता उपलब्ध नसेल, असे माहितीपत्रकात म्हटले आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (रेलटेल) हा देशातील सर्वात मोठा तटस्थ दूरसंचार पायाभूत सुविधा पुरवठादार आहे. त्यांच्या मालकीचे ऑप्टीक फायबर नेटवर्क देशभरात ५९०९८ किलोमीटर पर्यंत पसरले असून देशातील ५९२९ रेल्वे स्थानकांशी जोडलेले आहेत.\nगृहकर्जात 'एसबीआय'चाच झेंडा; भारतीय स्टेट बॅंकेने केला भीम पराक्रम\nया क्षेत्रात कार्यरत आहे 'रेलटेल'\nएमपीएलएस-व्हीपीएन, भाड्यावरील लाईन सेवा, TPaaS, ई-ऑफिस सेवा आणि डेटा सर्विस, विस्तृत नेटवर्क हार्डवेअर सिस्टीम इंटीग्रेशन, उपक्रमांना सॉफ्टवेअर तसेच डिजीटल से���ा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, संरक्षण संघटना आणि शैक्षणिक संस्था समाविष्ट आहेत. भारतीय रेल्वेसह अन्य ग्राहकांना गुरूग्राम, हरियाणा, सिकंदराबाद आणि तेलंगणा येथील डेटा सेंटरमधून महत्त्वाच्या अॅप्लिकेशनचे कामकाज उपलब्ध करून दिले जाते. 'रेलटेल'ची नियुक्ती भारतीय रेल्वेकडून हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फोर्मेशन सिस्टीमच्या अंमलबजावणीकरिता करण्यात आली आणि 'रेलटेल'ला त्यांचे ई-ऑफिस प्रोजेक्ट फेज ३ प्रकल्प सुपूर्द करण्यात आलेला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nगुंतवणूक होणार करपात्र ; 'युलिप'-'ईपीएफ'वर होणार परिणाम महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई मुंबईतील 'त्या' इमारतींच्या गेटवर क्यूआर कोड; आदित्य ठाकरेंची महत्त्वाची सूचना\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nक्रिकेट न्यूज पाकिस्तानची लाज गेली, आंतरराष्ट्रीय स्तरावर या गोष्टीमुळे पुन्हा एकदा मान झुकली\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nअहमदनगर राज्यातील 'या' जिल्ह्यात नियम कडक करण्याच्या सूचना; कठोर कारवाईचा इशारा\nकोल्हापूर कराडमधील 'ते' ६ तास; सोमय्यांना रोखण्याचा प्लान मध्यरात्रीच ठरला आणि...\nदेश चन्नींची वर्णी लागल्यावर गांधी कुटुंब निवांत\nदेश आखाडा परिषदेच्या अध्यक्षांची आत्महत्या शिष्य उत्तराखंड पोलिसांच्या ताब्यात\nपरभणी परभणीत १६ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार: पीडितेनं केली आत्महत्या\nमोबाइल iPhone 12 आणि 12 mini आयफोनवर मोठा डिस्काउंट, पाहा किंमत आणि फीचर्स\nविज्ञान-तंत्रज्ञान बिझनेस वाढवण्यासाठी सत्या नाडेला आणि जेफ बेझॉस कोणती पुस्तके वाचताहेत, जाणून घ्या\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २१ सप्टेंबर २०२१ : कार्यक्षेत्रात या राशींची होईल प्रगती ,मिळेल धनलाभ\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग अनुष्काला प्रेग्नेंसीनंतर करावा लागला या गंभीर समस्येचा सामना पण न हरता असा काढला तिने मार्ग\nमोबाइल Redmi Note 10 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, १ हजारांपेक्षा कमी EMI वर घरी घेवून जा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या ���व्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/2019-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-09-21T07:56:15Z", "digest": "sha1:4W57DCXL3RYVH4CH764TVUE2YP6E5XEA", "length": 12516, "nlines": 110, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "२०१ Apple मधील Appleपल संगीत ही सर्वात जास्त वापरली जाणारी संगीत सेवा होती | आयफोन बातम्या", "raw_content": "\n२०१ Apple मध्ये Appleपल संगीत ही सर्वात जास्त वापरली जाणारी संगीत सेवा होती\nकरीम ह्मीदान | | ऍपल संगीत\nकाही दिवसांपूर्वी मी ट्विटरवर एक मोहीम पाहिली ज्याने आम्हाला अधिक रेकॉर्ड, शारिरीक स्वरूपात रेकॉर्ड ऐकण्यास प्रोत्साहित केले. आणि हे असे आहे की प्रत्येक वेळी आम्ही कमी शारीरिक स्वरुपाचा वापर करतो आणि प्रत्येक वेळी आम्ही डिजिटल संगीतासह देखील कमी संगीत विकत घेतो. आणि हे आम्ही अधिकाधिक स्ट्रीमिंग संगीत सेवा वापरतो, डेटा म्हणतो आणि आज आम्हाला आधीच माहित आहे 2019 संगीत प्रवाहित सेवांची रँकिंग. Appleपल संगीत स्पॉटिफाईच्या पाठोपाठ अनुसरण करते आणि 2019 मध्ये दुसर्‍या क्रमांकाची वापरली जाणारी संगीत सेवा म्हणून क्रमांकावर आहे.\nकाऊंटरपॉईंट रिसर्चने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार सर्वसाधारणपणे, संगीत स्ट्रीमिंग सेवांमध्ये 32 च्या काळात 2019% वाढ झाली असून तब्बल 358 दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचली आहे. स्पॉटिफाई अद्याप 35% बाजाराचा राजा आहे, परंतु Appleपल म्युझिक मागील वर्षी एकूण बाजारपेठेच्या 19% पर्यंत पोचले आहे. अशी सेवा जी Amazonमेझॉन म्युझिक किंवा यूट्यूब म्युझिकसह त्याच्या पावलावर पाऊल ठेवून दरवर्षी वाढत जाते.\nएस. सारख्या जाहिरातदार उपक्रमांच्या मदतीने स्पोटिफायने त्याचे पहिले स्थान कायम ठेवलेप्रीमियम तीन महिन्यांसाठी विनामूल्य द्या, किंमत कपात, स्पॉटिफाईसारख्या वैयक्तिकृत मोहिमा आणि विशेष सामग्रीवर लक्ष केंद्रित. Amazonमेझॉन, Appleपल, गूगल सारख्या टेक दिग्गजांनी स्पोर्टिफाई कडक स्पर्धा देण्यासाठी स्ट्रीमिंग म्युझिकवर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली आहे आणि त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. Appleपल संगीत त्याच्या अनुप्रयोगात सुधारणा करीत आहे, जसे की नाईट मोडची ओळख, एखाद्या ग्रुपला लक्ष्य करण्य��साठी निवडलेली प्लेलिस्ट इ.. त्याचप्रमाणे Amazonमेझॉन म्युझिक लॉलेसलेस म्युझिकची चाचणी करीत आहे आणि तिचे स्वतःचे कोनाडा तयार करीत आहे जिथे ती समुद्राची भरतीओहोटीशी स्पर्धा करते.\nआणि जर आपण उपभोगातील बदलांकडे परत गेलो तर ते असे म्हणणे आवश्यक आहे 80०% हून अधिक ग्राहकांनी पैसे दिले आहेत, जे असे दर्शवते की शेवटी वापरकर्त्यांनी आवश्यक फी भरणे पसंत केले आहे, बढती असो की नाही, सर्व संगीत कॅटलॉग त्यांच्या बोटांच्या टोकावर ठेवणे आवश्यक आहे.. याव्यतिरिक्त, मनोरंजक गोष्ट म्हणजे ही स्पर्धा प्रत्येक सेवेच्या वैशिष्ट्यांवर आधारित आहे कारण कॅटलॉग स्तरावर ते सर्व समान आहेत. 2020 हे वर्ष कसे प्रगती होते आणि स्ट्रीमिंग म्युझिकच्या कठीण क्षेत्रातील streamingपल म्युझिकने मार्केटमध्ये आपले वर्चस्व कायम राखले तर आम्ही ते पाहू.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » ऍपल उत्पादने » ऍपल संगीत » २०१ Apple मध्ये Appleपल संगीत ही सर्वात जास्त वापरली जाणारी संगीत सेवा होती\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nडार्क स्काय खरेदीमुळे हवामान अॅपवर काय परिणाम होईल\nNURVV रन, इजा समाविष्ट करण्यासाठी एक स्मार्ट टेम्पलेट\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/the-government-took-responsibility-for-the-victims-children-cm-thackeray-news-and-live-updates-128923560.html", "date_download": "2021-09-21T07:21:11Z", "digest": "sha1:MXL6AOXWIULUDGYYGLPARXTPPE553DVW", "length": 7402, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The government took responsibility for the victim's children - cm thackeray news and live updates | ​​​​​​​पीडितेच्या मुलांची जबाबदारी सरकारने घेतली; मुख्यमंत्र्यांची घोषणा, 20 लाखांची आर्थिक मदतही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसाकीनाका बलात्कार प्रकरण:​​​​​​​पीडितेच्या मुलांची जबाबदारी सरकारने घेतली; मुख्यमंत्र्यांची घोषणा, 20 लाखांची आर्थिक मदतही\nसाकीनाका अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबास २० लाखांची मदत आणि तिच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली अाहे. या प्रकरणात पीडित महिला विशिष्ट समाजाची असल्याने आरोपीविरुद्ध अॅट्रॉसिटीचे कलम लावण्यात आले आहे. या खटल्यासाठी प्रसिद्ध वकील राजा ठाकरेंची नियुक्ती करण्यात अाली आहे.\nयाप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी मुंबईला भेट दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हलदार यांना चर्चेसाठी बोलावून घेतले. या वेळी पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. या परिवारास महिला बालकल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेतून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आर्थिक साहाय्य तातडीने दिले जाईल.\nतिच्या मुलांच्या शिक्षण व पालनपोषणातही संबंधित विभागांना वेगाने कार्यवाहीचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी हलदार यांना सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांना २० लाखांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. शक्ती कायद्याबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.\nसाकीनाका येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने शहरातील एका रुग्णालयात उपचारांदरम्यान प्राण सोडले आहे. पीडिता महिला 9 सप्टेंबरला साकीनाका परीसरातील खैरानी रोडवर बलात्कारानंतर बेशुद्धा अवस्थेत सापडली होती. या घटनेत पीडित महिलेसोबत निर्भयासारखे व्यवहार झाल्याचे सम��र आले होते.\nया घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री तीन वाजता घडली होती. आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर महिलेच्या खासगी अवयवात रॉड घुसवला होता. यामुळे पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी पीडित महिलेला खैरानी रस्त्यावरून उचलून आणले होते. पोलिसांनी आतापर्यंत सदरील प्रकरणात आरोपींना अटक केली आहे.\nमहिलेच्या खासगी अवयवात जखम\nडॉक्टरांच्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या अंतर्गत भागात जखम झाली आहे. महिलेचे आॅपरेशन करण्यात आले असून तीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख मोहन चव्हाण अशी झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/rotary-club-work-guides-everyone-says-nitin-doshi-nrka-177648/", "date_download": "2021-09-21T07:29:07Z", "digest": "sha1:R7IAIWWK5PEXJSCZKCJ3JEX45TXE5RK7", "length": 14625, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सातारा | रोटरी क्लबचे काम सर्वांना दिशादर्शक : नितीन दोशी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\n हा तुमचा भ्रम आहे भ्रम; ज्यांना आपण समजतो आहोत पेंग्विन ते आहेत Aliens, मिळालेत अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे; जाणून घ्या नेमकं प्रकरण\nसातारारोटरी क्लबचे काम सर्वांना दिशादर्शक : नितीन दोशी\nम्हसवड : रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्ट यांच्यामार्फत विरकरवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल व म्हसवड येथील ज्ञानवर्धिनी हायस्कूलला डिजिटल क्लासरूमसाठी लागणारा स्मार्ट एलईडी शाळेस भेट देऊन खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील मुलांना डिजिटल शिक्षण देऊन, दिशा देण्याचे काम वैभव पोरे करीत असल्याचे मत म्हसवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी यांनी व्यक्त केले.\nते विरकरवाडी येथे नवीन डिजिटल क्लासरूमच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी रोटरी क्लबचे समन्वयक वैभव पोरे, म्हसवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष युवराज सूर्यवंशी, माजी नगरसेवक कैलास भोरे, मुख्याध्यापक सी.एम.कोकरे, जी. डी. मासाळ, महेश कांबळे, लुनेश विरकर, सुशील त्रिगुणे आदीसह शिक्षक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nहा स्मार्ट एलईडी हा एक लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचा असून, त्यामध्ये सर्व इयत्तांचा अभ्यासक्रम लोड करून आनंददायी शिक्षणाच्या सर्व पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. एवढ्या किंमतीचा हा डिजिटल क्लासरूम शाळेला फक्त पंचवीस हजार रुपयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. यातील काही रक्कम सह्याद्री इंडस्ट्रीज, रोटरी क्लब पुणे व वैभव पोरे यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ वैभव पोरे अशा तिघांच्या माध्यमातून ही रक्कम वैभव पोरे यांनी उभा केली आहे.\nत्यामुळेच एक लाख पंचवीस हजार रुपयांचा डिजिटल क्लासरूम फक्त शाळांना पंचवीस हजार रुपयातच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये विरकरवाडी हायस्कूलचे पंचवीस हजार रूपये शाळेच्या सहशिक्षिका संध्या विरकर यांनी देऊ केले. तर वळई हायस्कूलचे पंचवीस हजार रूपये म्हसवड हायस्कूलचे सहशिक्षक आर. टी. काळेल यांनी देऊ केले.\nवैयक्तिक पंचवीस हजार रुपये शाळेला डिजीटल क्लासरूमसाठी दिल्याबद्दल संध्या विरकर व आर. टी. काळेल यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचदरम्यान पोरे यांनी विरकरवाडी हायस्कूलच्या हाॅल, चार वर्ग खोल्या, व्हरांडा, आदीसाठी लागणारी सर्व फरशी देण्याचे वैभव पोरे शब्द दिला. त्यावेळी त्यांनी विरकरवाडी व म्हसवड हायस्कूल प्रत्येकी पाच हजार किमतीची पुस्तके ग्रंथालयाला भेट दिली.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pune-pimpri-chinchwad/pawna-dam-affected-people-opposed-pcmc-mayor-function-82923", "date_download": "2021-09-21T08:36:53Z", "digest": "sha1:BPBXBJFKCMY3L6P4GCL3UEJ3JHLYEZ4O", "length": 8305, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "धरणग्रस्तांच्या आक्रमकतेमुळे महापौरांनी ऐनवेळी जलपूजन टाळले", "raw_content": "\nधरणग्रस्तांच्या आक्रमकतेमुळे महापौरांनी ऐनवेळी जलपूजन टाळले\nखासदार बारणेंनी हे जलपूजन केल्यामुळे महापौरांचा अपमान झाल्याची टीका केली होती. त्यामुळे मावळातील पवना धरणग्रस्त संतापले होते...\nपिंपरीः पिंपरी-चिंचवड (PCMC) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळातील पवना धरणातील पाण्याचे पूजन करण्याचा हक्क हा फक्त महापौरांचाच (Mayor) असल्याचे सांगत त्यांच्या अगोदर ते करणारे मावळचे प्रसिद्धीलोलूप शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंनी (MP Shrirang Barne) स्टंटबाजी केली,अशी टीका भाजपचे (BJP) पिंपरी-चिंचवड पालिकेतील सभागृहनेते ���ामदेव ढाके यांनी नुकतीच (ता.३१) केली होती. ती सत्ताधारी भाजपच्या आज (ता.४) अंगलट आली.कारण ढाकेंच्या या वादग्रस्त विधानामुळे धरणग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पिंपरीच्या महापौर माई ऊर्फ उषा ढोरे यांनी आज हे जलपूजनच केले नाही. ते स्थगित करण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.\nहेही वाचा : दोन वेळा निवडून येऊनही मला आज संघर्ष करावा लागतोय\nदरम्यान, पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष गेल्या महिन्यात (ता.१८) लाचखोरीत पकडले गेल्यानंतर पंधरवड्यातच भाजप या दुसऱ्या घटनेने पुन्हा काहीसा बॅकफूटवर गेला आहे. दरवर्षी पवना भरले की त्याचे जलपूजन केले जाते. खासदार झाल्यावर बारणे ते गेली सात वर्षे करीत आहेत. यावर्षीही त्यांनी ते ३० ऑगस्टला केले. त्यावरून ढाकेंनी जलपूजनाचा अधिकार महापौरांचा असल्याची हास्यास्पद भूमिका घेत खासदार बारणेंनी हे जलपूजन केल्यामुळे महापौरांचा अपमान झाल्याची टीका केली होती. त्यामुळे मावळातील पवना धरणग्रस्त संतापले.\nपिंपरींच्या महापौरांना मावळतील धरणाच्या जलपूजनाचा अधिकार कोणी दिला धरणग्रस्तांचे कोणते प्रश्न पालिकेने सोडविले धरणग्रस्तांचे कोणते प्रश्न पालिकेने सोडविले असा सवाल करत त्यांनी महापौरांच्या जलपूजनाला तीव्र विरोध केला होता. आपल्या समस्यांचा पाढा वाचण्यासाठी धरणग्रस्त संघटनेचे रवी रसाळ, मुकुंद काळभोर यांच्यासह नागरिक सकाळपासून महापौरांची वाट बघत थांबले. पण,महापौरांनी हा दौराच रद्द केल्याने धरणग्रस्तांनी निषेध सभा घेतली.\nपवना धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. पालिकेने बाधितांना किती नोक-या दिल्यात हे जाहीर करावे. महापालिकेने धरणातील गाळ काढण्यासाठी किती निधी दिला. धरणग्रस्तांना गाळे किती दिले. या सर्व गोष्टी महापौरांनी जाहीर कराव्यात अशी विचारणा या सभेत करण्यात आली. पवना धरण हे पिंपरी-चिंचवडचे नाही. त्याच्यावर धरणग्रस्तांचा अधिकार आहे. पिंपरी महापालिकेचा नाही. याचे पालिकेतील पदाधिका-यांनी भान ठेऊन विधान करावे, असा सल्लाही धरणग्रस्तांनी यावेळी दिला.\nमहापौरांना कामासाठी शहराबाहेर जावे लागले असून वातावरण निवळताच त्या जलपूजन करतील, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. दरम्यान, ढाकेंचे वक्तव्य आणि भुमिकेला पवना धरणग्रस्तांनी तीव्र विरोध केला होता. धरण उभारणीसाठी आम्ही मो���ाची जमीन दिली. बंदिस्त जलवाहिनी योजनेमुळे मावळच्या तीन शेतक-यांचा बळी गेला. अनेकांना बंदुकीच्या गोळ्या खाव्या लागल्या. असे असतानाही महापालिकेने धरण परिसरातील शेतक-यांच्या व्यथा कधी जाणून घेतल्या नाहीत.धरणावर पालिकेचा काडीमात्र अधिकार नाही. आमच्या समस्या अजूनही तशाच असताना पिंपरीच्या महापौर जलपुजनाचे नाटक कशासाठी करतात, त्यांना जलपुजनाचा अधिकार कोणी दिला, त्यांना जलपुजनाचा अधिकार कोणी दिला नामदेव ढाके यांनी जलपूजनाला यावे. धरणग्रस्तांच्या अडी-अडचणी काय आहेत. हे त्यांना दाखवून देऊ. सत्तेच्या खुर्च्या ऊबवणा-यांनी पिंपरीत बसून तारे तोडू नयेत. अन्यथा जशाच तसे उत्तर द्यावे लागले असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-harvester/preet/preet-987/991/", "date_download": "2021-09-21T08:56:54Z", "digest": "sha1:5EI47K7ST667PDNNBGVJQAENTOEL5SZ7", "length": 21629, "nlines": 166, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले प्रीत Preet 987 हार्वेस्टर यात उत्तर प्रदेश, जुने प्रीत हरवेस्टर किंमत", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुने कापणी खरेदी करू शकता. विक्रेता तपशील खाली प्रदान केले आहेत.\nउत्पादन: प्रीत Preet 987\nविक्रेता नाव Kuldeep Yadav\nमैनपुरी , उत्तर प्रदेश\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nमैनपुरी , उत्तर प्रदेश\nप्रीत Preet 987 तपशील\nकटर बार - रुंदी\nआपल्या बजेटमध्ये प्रीत Preet 987 सेकंद हँड हार्वेस्टर विकत घेऊ इच्छिता\nनंतर उत्तम, आम्ही येथे दर्शवित आहोत प्रीत Preet 987 युज हार्वेस्टर जो उत्कृष्ट स्थितीत आहे. हे प्रीत Preet 987 जुना हार्वेस्टर प्रगत वैशिष्ट्यांसह येतो जे आपल्या शेताची उत्पादकता नक्कीच वाढवते. हे मल्टीक्रॉप harvester आणि आहे above 14 feet कटर बार रुंदी. प्रीत Preet 987 युएस्ड हार्वेस्टरकडे एक सेल्फ प्रोपेल्ड उर्जा स्त्रोत आहे. हे जुने प्रीत हार्वेस्टर कामकाजाचे तास आहेत Not Available. या वापरलेली किंमत प्रीत Preet 987 हार्वेस्टर रुपये आहे. 100000. हे जुने हार्वेस्टर संबंधित आहे Kuldeep Yadav पासून मैनपुरी,उत्तर प्रदेश.\nआपण यात स्वारस्य असल्यास प्रीत Preet 987 सेकंड हँड हार्वेस्टर नंतर आपला फॉर्म वरील फॉर्ममध्ये भरा. आपण थेट यावर संपर्क साधू शकता प्रीत Preet 987 वापरलेल्या हार्वेस्टर मालकाशी. यासंदर्भात अधिक अद्यतनांच्या ट्रॅक्टर जंक्शनला भेट द्या प्रीत Preet 987 युज हार्वेस्टर.\n*येथे दिलेला तपशील वापरलेल्या कापणी विक्रेत्याद्वारे अपलोड केला जातो. हा शेतकरी-ते-व्यवसायाचा व्यवसाय आहे. ट्रॅक्टर जंक्शन आपल्याला एक व्यासपीठ प्रदान करते जिथे आपल्याला ऑनलाइन एकत्रित कापणी करणारे आढळतात. सर्व सुरक्षा उपाय चांगले वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत हार्वेस्टर तपशील जुळत नाही हार्वेस्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्र��ाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/byline/ravi-shinde-95/page-4/", "date_download": "2021-09-21T09:13:14Z", "digest": "sha1:RG7GVCFDWWRZTCR2SBSLOWWLMMSTEYAJ", "length": 16668, "nlines": 231, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रवी शिंदे : Exclusive News Stories by रवी शिंदे Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\nYamaha च्या धमाकेदार Sports Bikes भारतात लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स\nकोण आहेत आनंद गिरी यामुळे झाला होता महंत नरेंद्र गिरींशी वाद\nHavana Syndrome: भारतातही हवाना सिंड्रोम आलाय अनोख्या लक्षणांमुळं डॉक्टरही चकित\nपुन्हा 'लेटर वॉर': राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं खरमरीत उत्तर\nकोण आहेत आनंद गिरी यामुळे झाला होता महंत नरेंद्र गिरींशी वाद\nHavana Syndrome: भारतातही हवाना सिंड्रोम आलाय अनोख्या लक्षणांमुळं डॉक्टरही चकित\nरातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी 6 जणं ताब्यात,गनरचीही होणार चौकशी-सूत्र\nअंकिता लोखंडे-विकी जैनचा रोमान्स; KISS करत फोटो केला शेअर\nRaj Kundra Bail:राज कुंद्रा 64 दिवसांनी जेलमधून बाहेर; शिल्पा शेट्टीने पोस्ट करत\nBigg Boss OTT: 'दिव्या अग्रवालमुळे येत होते आत्महत्येचे विचार'; नेहा भसीनची मोठी\nया बॉलिवूड कलाकारांच्या पत्नी कमाईच्या बाबतीत आहेत त्यांच्या पेक्षाही एक पाऊल...\nIPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर\nRCB vs KKR Live Score: कोलकाताचा विराट सेनेवर 'रॉयल' विजय\n न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडनेही केला दौरा रद्द\n'चक्रवर्ती'च्या वादळात विराट सेना भुईसपाट, अवघ्या 92 धावांवर ऑलआऊट\n6.5 कोटी नोकरदारांना दिवाळीआधी मिळणार Good News PF खात्यात येणार व्याजाचे पैसे\nOnline Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट\nPetrol Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर ज��री, काय आहेत महत्त्वाच्या शहरातील भाव\nGold Price Today:आज पुन्हा सोने दरात घसरण,2 आठवड्यात 1200 रुपये स्वस्त झालं सोनं\nHavana Syndrome: भारतातही हवाना सिंड्रोम आलाय अनोख्या लक्षणांमुळं डॉक्टरही चकित\nMakeup And Sleep : तुम्हीही रात्री मेकअप न काढताच झोपता त्वचेवर होतील हे गंभीर\nतूप तसं पौष्टिक, मात्र 'या' पदार्थांसोबत खाल्लं तर आजारापासून राहाल दूर\n भातामुळेही होऊ शकतो कॅन्सर; बचावासाठी बदला शिजवण्याची पद्धत\nआधी विकली गेलेली प्रॉपर्टी तुम्हाला विकण्यात आली अशी मिळेल नुकसान भरपाई\nकाय आहे 'वन नेशन-वन हेल्थ कार्ड' अशाप्रकारे बनवता येईल हा महत्त्वाचा दस्तावेज\nExplainer - 86.64% नागरिकांमध्ये कोरोना अँटिबॉडी; मुंबईला हर्ड इम्युनिटी मिळाली\nExplainer: विराट कोहलीनं टी-20चं कॅप्टनपद का सोडलं\n'Corona Vaccination म्हणजे स्कॅम' म्हणत या अभिनेत्याने नाकारली लस\nराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली; मात्र मृत्यूदराने वाढवली चिंता\nकोरोनामुक्त रुग्णाला काढावी लागली किडनी आणि फुफ्फुस; जगातील पहिलं प्रकरण भारतात\nपुढील महिन्यापासून इतर देशांना भारताकडून लसी, ‘Vaccine Friendship’ ला सुरुवात\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nकारमधून बाहेर आलं अस्वल अन्...; VIDEO मध्ये पाहा कशी झाली महिलेची अवस्था\nरातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब\nपाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nसासरी येताच दिरानं नव्या नवरीला काठीनं बदडलं; सासूनं केला बचाव, VIDEO VIRAL\nहोम » Authors» रवी शिंदे\nहत्यारांचा धाक दाखवून मुंबई-नाशिक महामार्गावर लूट करण्याचा प्रयत्न\nशिक्षा सुनावल्याचा राग आल्याने न्यायाधीशांवरच भिरकावली चप्पल, आता...\n6 वर्षांच्या मुलीसह आई मुलांचा सडलेला अवस्थेत आढळला मृतदेह, भिवंडीतील धक्कादायक\nलेकीला सोडायला गेले अन् घरावर पडला दरोडा, तब्बल दीड कोटींचं सोनं लुटलं\nभिवंडीत नायट्रोजन सिलेंडरचा भीषण स्फोट, 2 जण ठार\n4 महिन्यापूर्वीच झाले होते लग्न, चारित्र्यावर संशय घेऊन आवळला पत्नीचा गळा\nभिवंडी हादरली, 38 वर्षीय न���ाधमाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार\nमुलगी झाली म्हणून पतीने पत्नीकडेच मागितले 30 हजार रुपये, भिवंडीतील संतापजनक घटना\nमुलगी झाली म्हणून पतीनं पत्नीकडेच केली पैशाची डिमांड, आता पोलिसांत गेलं प्रकरण\n'या' शहरात तब्बल 58 लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त ; पोलिसांनी केली कारवाई\nमुंबईजवळील शहरात 'सैराट' हत्याकांड, बहिणीशी प्रेम करणाऱ्या 16 वर्षीय मुलाचा खून\nST बसची वाट पाहत उभा असलेल्या प्रवाशाच्या हातातून मोबाईलची चोरी\n चुलत बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्याला विरोध केल्यामुळे केला गोळीबार\n ड्रायव्हर रस्त्यावर वाहनांना चिरडत सुसाट निघाला, एकाचा मृत्यू, 5 जण जखमी\nपेट्रोल पंपावरच ओमनी व्हॅनला लागली आग, भिवंडीतील घटनेचा थरारक VIDEO\nYamaha च्या धमाकेदार Sports Bikes भारतात लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स\nकोण आहेत आनंद गिरी यामुळे झाला होता महंत नरेंद्र गिरींशी वाद\nHavana Syndrome: भारतातही हवाना सिंड्रोम आलाय अनोख्या लक्षणांमुळं डॉक्टरही चकित\nHBD: 'कहो ना प्यार है' होता करिनाचा पहिला प्रोजेक्ट्; पण या कारणासाठी अर्धवट ..\nया घटनेमुळे मंडपातच बदलला नवरीचा विचार, प्रियकराला सोडून एक्स बॉयफ्रेंडसोबत फरार\nIndian Idol Marathi: नवोदित गायकांना झळकायची मोठी संधी; कसं व्हाल सहभागी\nOracle & Cyient 'या' टॉप IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी नोकरी\nHBD: 'क्यों की' फेम अभिनेत्री रिमी सेननं या कारणामुळे बॉलिवूडला केलं होतं रामराम\nIPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर\nअदानी समूह खरेदी करणार NDTV चर्चा सुरू होताच उसळली शेअर्सची किंमत\nBigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप\n20 सेकंदात तीन मजली इमारत जमीनदोस्त; जळगावातील थरारक घटनेचा LIVE VIDEO\nYamaha च्या धमाकेदार Sports Bikes भारतात लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स\nकोण आहेत आनंद गिरी यामुळे झाला होता महंत नरेंद्र गिरींशी वाद\nHavana Syndrome: भारतातही हवाना सिंड्रोम आलाय अनोख्या लक्षणांमुळं डॉक्टरही चकित\nपुन्हा 'लेटर वॉर': राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं खरमरीत उत्तर\nअंकिता लोखंडे-विकी जैनचा रोमान्स; KISS करत फोटो केला शेअर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-nagar/show-cause-notice-nagar-taluka-bazar-samiti-co-operation-department", "date_download": "2021-09-21T08:49:25Z", "digest": "sha1:L5Q75V6PTITID2QN3TLNAYOCKHU6PX5K", "length": 6779, "nlines": 28, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "सहकार विभागाची नगर तालुका बाजार समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस", "raw_content": "\nसहकार विभागाची नगर तालुका बाजार समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस\nबाजार समितीच्या संचालक मंडळाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असा दावा नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.\nनगर तालुका : नगर तालुक्यातील कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखालील संचालक मंडळाची सत्ता आहे. या संचालक मंडळाला महाविकास आघाडीचा त्यातही शिवसेनेचा जोरदार विरोध आहे. काल शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी पत्रकार परिषद घेत बाजार समितीच्या संचालक मंडळावर हल्लाबोल केला. या संचालक मंडळाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असा दावा नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. हा अपहार मोठा असल्याचा दावा संदेश कार्ले यांनी केला.\nयावेळी पत्रकार परिषदेत बाळासाहेब हराळ, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, गोविंद मोकाटे, उपसभापती दिलीप पवार, केशव बेरड, रामदास भोर, संदीप गुंड, गुलाब शिंदे, विठ्ठल काळे, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत उपस्थित होते.\nतंटामुक्ती समितीच्या निवडीत महिला सरपंचाचा विनयभंग\nकै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, त्यामध्ये बाजार समितीत दोष व अनियमितता आढळून आली. सहकार विभागाच्या चार अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालातही समितीला दोषी ठरविल्याने, त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.\nकार्ले म्हणाले, की ही नोटीस महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम 1963 च्या कलम 45 अन्वये दिली आहे. त्यामुळे 50 कोटींपेक्षा जास्त अपहार मार्केटमध्ये झाला आहे. आम्ही या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सहकार विभागाकडे दाद मागत होतो, ‘कारणे दाखवा’ नोटीस देणे म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचार सिद्ध होणेच आहे. तो अपहार या समितीतील संचालक मंडळाने आणि सचिवाने केला.\nनोकर भरती बोगस केली, प्रॉव्हिडंट फंडची चलने खोटी दिली, सफाईचे टेंडर न काढताच बिले अदा करणे, तसेच व्यापाऱ्यांच्या वसुलीकरात तफावत असून, यासह अनेक कामांमध्ये अनियमितता आणि दोष आढळून आले आहेत, असा दावा कार्ले यांनी केला.\nरोहित पवारांकडे मनाचा मोठेपणा नाही...\nहराळ म्हणाले, की या समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस एक झलक आहे. या समितीतील सर्व कारभाराचे शासनाने ऑडिट करणे गरजेचे आहे. तसे झाले तर हजारो कोटींचा गैरव्यवहार बाहेर येईल. हे संचालक मंडळ शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.\nगोविंद मोकाटे म्हणाले, की या समितीच्या सत्ताधाऱ्यांनी दूध संघाचे वाटोळे केले. आता बाजार समितीचे वाटोळे सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत सावध होणे आवश्यक आहे. बाजार समितीत येणाऱ्या उसाच्या टेम्पोकडूनही अनधिकृतपणे 500 रुपये वसुली केली जाते, असे ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.wpnoobs.in/2021/02/how-to-start-blogging-in-2021-marathi.html", "date_download": "2021-09-21T07:42:19Z", "digest": "sha1:WGDBRSUSMZ32MRTBFSGYD5LQMPATZQ4T", "length": 12342, "nlines": 118, "source_domain": "www.wpnoobs.in", "title": "ब्लॉगिंग ची सुरुवात कशी करावी २०२१ मध्ये . How to start Blogging in 2021 marathi -->", "raw_content": "\nघरी बसून पैसे कसे कमवावे\nब्लॉग कसा सुरु करावा\nब्लॉगसाठी डोमेन कोठून घ्यावे\nब्लॉग कसा सुरु करावा\nब्लॉगसाठी डोमेन कोठून घ्यावे\nब्लॉगिंग ची सुरुवात कशी करावी २०२१ मध्ये . How to start Blogging in 2021 marathi\nVishwajeet Kakade फेब्रुवारी १९, २०२१\nब्लॉग कोणत्या विषयावर लिहिण्याचा आहे तो विषय निवडा.\nब्लॉग चे नाव विषयाशी जुळणारे असावे व त्या नावाने एक डोमेन विकत घेणे .\nब्लॉग साठी एक जास्त स्पीड देणारी होस्टिंग किंवा मोफत मध्ये blogger.com वरती ब्लॉग बनवणे.\nब्लॉगची डिजाइन सुंदर अशी ठेवा.\nब्लॉग लिहायला सुरुवात अशी करा कि तुमचा लेख वाचकांना आवडेल. शक्यतो ब्लॉग लिहिताना आपण वाचक आहेत असे समजून ब्लॉग लिहावा.\nब्लॉग चे डोमेन ठरवणे आणि विकत घेणे . Choosing Domain Name\nआपल्या ब्लॉग चे डोमेन नाव हे खूप महत्वाचे आहे कारण यामुळे आपल्या ब्लॉगचे नाव आपल्याला URL म्हणून ओळखता येते आणि ते वेब वरती एक URL म्हणून उपलब्ध असते. ( उदा. www.wpnoobs.in हे आमच्या ब्लॉगचे नाव आणि URL आहे .)\nडोमेन नाव कोठून घ्यायचे\nतर या वेब वरती खूप अश्या वेबसाईट आहेत ज्या डोमेन विकतात , तर या पोस्ट मध्ये मी एका वेबसाईट बद्दल माहिती देतो त्या वेबसाईट वर डोमेन स्वस्तात मिळेल. तुम्ही सुरुवातीला .site .xyz .website .online .in .tech यापैकी कोणतेही डोमेन नाव एक्सटेंशन घेऊन ब्लॉग सुरु करू शकता कारण यांची किंमत कमी असते आणि रँक करण्यासाठी पण पॉवरफुल आहेत . यांची किमंत ७५ ₹ पासून सुरु होते चला तर मग पाहूया एक डोमेन विकत घेऊन .\nअगोदर hostinger.in/domain-checker या वेबसाईट वरती जाऊन तुमच्या विषयाशी निगडित असणारे डोमेन नाव सर्च करावे .आणि Add to Cart वर क्लिक करून पुढे Checkout वरती जाऊन पेमेन्ट करावे. खाली काही स्क्रीनशॉट देतो त्याप्रमाणे तुम्ही डोमेन घेऊ शकता.\nडोमेन ऍड केल्यानंतर continue to cart वरती क्लिक करा\nआणि मग फायनल किमंत GST सोबत दिसेल , नंतर checkout Now वर क्लिक करा .\nकोणतंही पेमेंट पद्दत सिलेक्ट करा आणि मग तुमचे अकाउंट बनवून तुमची माहिती भरून Continue With Payment वर क्लिक करून पेमेंट करा.\nआता हे सगळे स्टेप करून झाले कि तुमचे डोमेन सफलता पूर्वक खरेदी करून झालेले आहे.\nघेतलेले डोमेन नाव ब्लॉगर ला कसे जोडायचे \nब्लॉगर वर तुम्हाला तुमचे अकाउंट लॉगिन करायचे आहे ज्या ब्लॉग मध्ये डोमेन नाव जोडायचे आहे तो ब्लॉग सिलेक्ट करावा आणि त्याच्या सेटिंग मध्ये जायचे . आणि पुढील स्टेप खालील फोटो मध्ये पहा.\nकस्टम डोमेन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक बॉक्स ओपन होईल त्या बॉक्स मध्ये तुम्ही तुमचे डोमेन नाव टाकायचे आणि Save करायचे.\nनंतर तुम्हाला समोर लाल कलर मध्ये Message दिसेल त्यामध्ये तुम्हाला CNAME रेकॉर्ड दिसतील ते रेकॉर्ड मी पिवळ्या कलर ने आखीत करतो ते रेकॉर्ड कॉपी करून तुमच्या hostinger च्या अकॉउंट मध्ये डोमेन च्या सेटिंग मध्ये टाकायचे आणि मग काही वेळाने ३-५ तासाने नंतर डोमेन ऍड करून सेव्ह करावे मग तुमचे डोमेन ब्लॉगर ला सफलतापूर्वक जोडले जाईल.\nनंतर तुम्हाला तुमच्या hostinger अकॉउंट मध्ये लॉगिन करून डोमेन्स च्या लिस्ट मध्ये जाऊन ते डोमेन सिलेक्ट करायचे . खालील फोटो प्रमाणे .\nDNS/Nameservers या वरती क्लिक करायचे आहे.\nआणि तुम्हाला तुमच्या ब्लॉगर सेटिंग वरून भेटलेली रेकॉर्ड येथे टाकून सेव्ह करायचे आहे . पहिले जुने रेकॉर्ड सगळे delete करायचे आहेत आणि नवीन रेकॉर्ड add करायचे आहेत .\nब्लॉग डिजाइन सुंदर कशी करावी\nब्लॉग ची डिजाइन हू खूप महत्वपूर्ण असते आपल्या ब्लॉगवर वाचक येण्यासाठी . जर तुमच्या ब्लॉग ची डिजाइन छान नसेल आणि Responsive हि नसेल तर तुमच्या ब्लॉग वरती वाचक जास्त वेळ थांबणार नाहीत.ब्लॉगची डिजाइन चांगले प्रकारे ठेवण्यासाठी काही थिम म्हणजेच टेम्प्लेट बनवली जातात तुम्ही तुम्हाला आवडेल अश्या प्रकारचे एक थिम तुमच्या ब्लॉग ला ठेवा.\nब्लॉग लिखाण कसे करावे\nतुम्ही निवडलेल्या विषयावर ब्लॉग चे शीर्षक असायला पाहिजे , आणि ब्लॉग मध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत ���्यांना Heading किंवा Subheading या टॅगने दर्शवावे.\nपोस्ट मध्ये कमीत कमी ३-५ पॅराग्राफ असावेत आणि जमले तर जिथल्या तिथे त्या रिलेटेड फोटोस वापरावे ज्याने वाचकाला आणखीन सोपे जाईल .\nब्लॉग मध्ये वापरलेले शब्द त्यांचे जर काही अर्थ होत असतील तर विकिपीडिया किंवा शब्धकोशाची लिंक द्यावी.\nजर फोटोस दुसऱ्याचे वापरले असतील तर त्यांना क्रेडिट द्यावे .\nअश्या प्रकारे तुम्ही २०२१ मध्ये ब्लॉगिंग ला सुरुवात करू शकता या ब्लॉग वर तुम्हाला खूप काही शिकण्यासाठी भेटणार आहे तर कृपया या ब्लॉग ला तुम्ही बुकमार्क म्हणून तुमच्या ब्राउजर मध्ये जतन करा धन्यवाद एवढा वेळ दिल्याबद्दल .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marbellaphysio.com/elsbeth-schragm-zcs/page.php?e4e810=who-won-janjira-fort-in-marathi", "date_download": "2021-09-21T07:17:27Z", "digest": "sha1:5BZQ6FO2RWG4CEFLKZUHLDNFYPLI6LDB", "length": 44883, "nlines": 7, "source_domain": "marbellaphysio.com", "title": "who won janjira fort in marathi", "raw_content": "\n The Mughals and Marathas owned a lot of lands here and built some beautiful buildings and forts. नंतर ताब्यात घेतलेल्या मेढेकोट वर बुऱ्हान खानची नेमणूक करून त्या ठिकाणी मजबूत असा जंजिरा जलदुर्ग उभारला. बुऱ्हा खानाने निजामाकडून परवानगी घेऊन बांधलेल्या या समुद्री किल्ल्याची जहागीरदारी, १६१७ मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून मिळविली. पीर पंचायतन हे धार्मिक स्थळ देखील या ठिकाणी आहे. The fort is build in the sea 2 km inside of Murud. Most of the forts in Maharashtra were built by Chhatrapati Shivaji Maharaj and his Maratha Empire. जंजिरा किल्ल्यावरून आज आपल्याला हा पद्मदुर्ग दृष्टीस पडतो. This is one of the vital sea-forts in Maharashtra. पुढे 1947 पर्यंत त्याच्याच पिढ्या येथे राज्य करत होत्या. This fort stands apart from the others due to its history and structure. आणि मी म्हणतो की बरंच काही. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील. राजपुरीच्या पश्चिमेला मुरुड-जंजिरा हा जलदुर्ग समुद्रातील एका बेटावर बांधण्यात आला आहे. ई.स. जलदुर्गाच्या तटबंदी वरून दूरवर पसरलेला विस्तीर्ण समुद्र आणि कोकणाचा सुंदर परिसर मनोहारी दिसतो. मुरुड जंजिरा किल्ला Murud Janjira Fort History In Marathi Penulis Vivek Tatkare. Please enter your comment महाराजांनी मुरुड-जंजिरा मिळविण्यासाठी या जलदुर्गाच्या जवळ 5 ते 6 की.मी. Weekend Tourism By Arvind Telkar Murud-Janjira Fort वीकएण्ड पर्यटन : अजिंक्‍य मुरूड, जंजिरा किल्ला अरविंद तेलकर दोन मुस्लिम मोहल्ले आणि एक इतरांसाठी. 1 COMMENT. On 30th January 1948, the Dhariyas and Ghogres won over the Janjira fort and later the whole region was annexed to Free India. Janjira is considered one of the strongest marine forts in India. रायगड जिल्ह्यातील मुरुड हे लहानसे गाव पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्राला जोडलेले गाव असून मुरुड पासून साधारण पाच की.मी. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांना देखील या जलदुर्गाचा सूर गवसला नाही. सिद्धी सरदारांनी कायम या किल्ल्यावर आपले वर्चस्व अबाधित राखत हा किल्ला अजिंक्य राखला. The word Janjira is a corruption of the Arabic word “Jazeera”, which means an island. कोळी लोकांची या ठिकाणी वस्ती होती, त्या लोकांना लुटारूंचा आणि समुद्री चाचे यांचा त्रास होई. मुरुड समुद्र किनाऱ्या पासून जंजिरा हा किल्ला साधारण 3 की.मी. कलालबांगडी, लांडकासम, चावरी या तोफा आज देखील बघायला मिळतात. हा किल्ला अखेरपर्यंत अभेद्य आणि अजिंक्य ठरला. विकेंडला जंजिऱ्याला जाण्याचा प्लॅन करताय, थांबा आधी ही बातमी वाचा महाराजांनी मुरुड-जंजिरा मिळविण्यासाठी या जलदुर्गाच्या जवळ 5 ते 6 की.मी. Weekend Tourism By Arvind Telkar Murud-Janjira Fort वीकएण्ड पर्यटन : अजिंक्‍य मुरूड, जंजिरा किल्ला अरविंद तेलकर दोन मुस्लिम मोहल्ले आणि एक इतरांसाठी. 1 COMMENT. On 30th January 1948, the Dhariyas and Ghogres won over the Janjira fort and later the whole region was annexed to Free India. Janjira is considered one of the strongest marine forts in India. रायगड जिल्ह्यातील मुरुड हे लहानसे गाव पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्राला जोडलेले गाव असून मुरुड पासून साधारण पाच की.मी. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांना देखील या जलदुर्गाचा सूर गवसला नाही. सिद्धी सरदारांनी कायम या किल्ल्यावर आपले वर्चस्व अबाधित राखत हा किल्ला अजिंक्य राखला. The word Janjira is a corruption of the Arabic word “Jazeera”, which means an island. कोळी लोकांची या ठिकाणी वस्ती होती, त्या लोकांना लुटारूंचा आणि समुद्री चाचे यांचा त्रास होई. मुरुड समुद्र किनाऱ्या पासून जंजिरा हा किल्ला साधारण 3 की.मी. कलालबांगडी, लांडकासम, चावरी या तोफा आज देखील बघायला मिळतात. हा किल्ला अखेरपर्यंत अभेद्य आणि अजिंक्य ठरला. विकेंडला जंजिऱ्याला जाण्याचा प्लॅन करताय, थांबा आधी ही बातमी वाचा त्यांनी प्राणपणाने जंजिरा राखला. गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. मग आवर्जून वाचा ह्या काही गोष्टी”, जाणून घ्या 9 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष, जाणून घ्या 8 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष. Uday October 13, 2020 At 2:35 pm. It is famous for being the only fort along India's western coast that remained undefeated despite Maratha, Dutch and English East India Company attacks. जंजिरा किल्ल्यावर खाण्याची सोय – Hotels on Janjira Fort. अनेकांचे जंजिरा जिंकण्याचे स्वप्न अयशस्वी ठरले. जंजिरा जलदुर्गाच्या मध्यभागी पाच मजली भव्य वाडा असून आज तो जीर्ण अवस्थेत उभा असला तरीही बघण्यासारखा आहे. All forts of shivaji maharaj in maharashtra Maharashtra is a state with a rich history. Murud is not a big village but it is famous for the Island Fort of Murud-Janjira. Sunder mahiti. . या किल्ल्यात फार मोठी वस्ती रहात असल्याचे पहाताना लक्षात येते. The Janjira Fort was built by the rulers of the Ahmed Nagar under the patronage of emperor Malik Amber in the 15th century AD. Shivaji was a successful emperor in Maharashtra who has conquered many forts in the state but was ineffective in acquiring the Janjira fort despite many attempts. This Fort is stand in Arabian ocean with great proud of its invincible history. जंजिऱ्याचे सिद्धी मुळचे अबिसीनियाचे शूर आणि काटक होते. कित्येकांनी प्रयत्नांची शर्थ केली परंतु त्यांना हताश व्हावे लागले. Wednesday, 6 January 2016. 1617 मधे बादशहा कडून सिद्धी अंबर ला या किल्ल्याची जहांगिरी मिळाली. 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर 3 एप्रिल 1948 ला हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झालं. The Janjira Fort was built by the rulers of the Ahmed Nagar under the patronage of emperor Malik Amber in the 15th century AD. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा जलदुर्ग बांधला होता. किल्ला पहाताना अरबी भाषेतील शिलालेख दिसतात. The word Janjira is not native to India, and may have originated after the Arabic word Jazeera, which means an island. Places to Visit on Fort: Murud-Janjira Fort is situated on an oval-shaped rock off the Arabian Sea coast near the port town of Murud, 165 km (103 mi) south of Mumbai. janjira-fort . रायगड जिल्ह्यातील ‘मुरुड’ या गावी असलेला मुरुड-जंजिरा हा जलदुर्ग अभेद्य ठरला आहे. जंजिरा हा जलदुर्ग पाहण्यासाठी राजापुरी येथून शिडाच्या होड्या सुटतात. Murud-Janjira Fort is situated on an oval-shaped rock off the Arabian Sea coast near the port city of Murud, 165 km (103 mi) south of Mumbai. तटबंदी वरून पद्मदुर्ग आणि सामराजगड देखील दिसतात. The name of the fort is a concatenation of the Konkani and Arabic words for Island, \"morod\" and \"jazeera\". Raigad Now 400 Tourist Visit Janjira Fort Watch video on 24 Taas, Zee News Marathi Most of the forts in Maharashtra were built by Chhatrapati Shivaji Maharaj and his Maratha Empire. 1567 ते 1571 या दरम्यान या जलदुर्गाचे बांधकाम बुऱ्हानखान याने केले होते. Fort is big and you get one hour to explore as your boat has to return in that time. The palace of the Nawabs of Janjira at Murud is still in good shape. Home Marathi Murud Janjira Fort History In Marathi मुरुड जंजिरा किल्ला Murud Janjira Fort History In Marathi. ई.स. Janjira fort is one of the many forts across Maharashtra situated in Raigad district along the western coast. हा जलदुर्ग बावीस एकर जमिनीवर पसरला असून त्याची तटबंदी तब्बल 40 फुट उंच आहे. आत बांधण्यात आला आहे. How to reach Janjira Fort बुऱ्हा खानाने निजामाकडून परवानगी घेऊन बांधलेल्या या समुद्री किल्ल्याची जहागीरदारी, १६१७ मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून मिळविली. Janjira is Marathi corruption of the Arabic word Jazirah, which means an island. या ठिकाणी त्यांच्य��च पिढ्यांनी राज्य केलं. हे सिद्धी अफ्रिकेतील अतिशय क्रूर हबशी म्हणून ख्याती मिळवून होते. राजाश्रय संपल्या नंतर ही वस्ती येथून उठली. it can be reached only by boat from Rajpuri port. ... he pointed to the fort’s front. आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत, ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप, Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved. शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे पद्मदुर्ग हा किल्ला महाराजांनी जंजिरा जिंकता यावा म्हणून बांधला होता, परंतु छत्रपती शिवरायांना आणि संभाजी महाराजांना देखील या जलदुर्गावर विजय मिळवता आला नाही. अंतरावर राजापुरी गाव आहे. Janjira was … भारतीय चलना विषयी काही न ऐकलेल्या रोचक गोष्टी Murud-Janjira is the local name for a fort situated at the coastal village of Murud, in the Raigad district of Maharashtra, India. Morning time is best to explore the fort. Janjira Fort Information in Marathi June 8, 2020 जाणून घ्या ३ जानेवारी रोजी येणारे दिनविशेष. This website follows the DNPA Code of Ethics. हा जलदुर्ग छत्रपती शिवरायांना आणि संभाजी महाराजांना देखील शेवटपर्यंत जिंकता आला नाही. त्यांचा त्रास होऊ नये म्हणून स्थानिक कोळ्यांनी जमिनीत लाकडाचे ओंडके रोवून मेढेकोट तयार केला होता परंतु निजामांचा पिरमखान गरजवंत व्यापाऱ्याचे सोंग घेऊन आत शिरला आणि सर्व कोळी जमात अमानुषपणे नष्ट केली. Murud Janjira Fort ... अजिंठा लेणीची माहिती मराठी Ajintha leni information in Marathi. Even after the regime of Shivaji, his son Sambhaji failed to conquer the Janjira fort despite of using unique strategy of acquiring the fort. The fort was famous for its three gigantic cannons, weighing over 22 tons each, that were feared for their incredible shooting range. या जलदुर्गावर एकूण 514 तोफा असल्याचे दाखले आढळतात. जंजिरा हा शब्द जझीरा या अरबी भाषेतील शब्दावरून आलेला आहे. जलदुर्गावर खाण्या-पिण्याची सोय नसल्याने खाद्यपदार्थ सोबत घेऊन जाणे योग्य. या जलदुर्गांपैकी असाच सृष्टी सौंदर्याने आणि चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला किल्ला म्हणजे ‘जंजिरा’ Murud-Janjira is the local name for a fort situated at the coastal village of Murud, in the Raigad district of Maharashtra, India. Morning time is best to explore the fort. Janjira Fort Information in Marathi June 8, 2020 जाणून घ्या ३ जानेवारी रोजी येणारे दिनविशेष. This website follows the DNPA Code of Ethics. हा जलदुर्ग छत्रपती शिवरायांना आणि संभाजी महाराजांना देखील शेवटपर्यंत जिंकता आला नाही. त्यांचा त्रास होऊ नये म्हणून स्थानिक कोळ्यांनी जमिनीत लाकडाचे ओंडके रोवून मेढेकोट तयार केला होता परंतु निजामांचा पिरमखान गरजवंत व्यापाऱ्याचे सोंग घेऊन आत शिरला आणि सर्व कोळी जमात अमानुषपणे नष्ट केली. Murud Janjira Fort ... अजिंठा लेणीची माहिती मराठी Ajintha leni information in Marathi. Even after the regime of Shivaji, his son Sambhaji failed to conquer the Janjira fort despite of using unique strategy of acquiring the fort. The fort was famous for its three gigantic cannons, weighing over 22 tons each, that were feared for their incredible shooting range. या जलदुर्गावर एकूण 514 तोफा असल्याचे दाखले आढळतात. जंजिरा हा शब्द जझीरा या अरबी भाषेतील शब्दावरून आलेला आहे. जलदुर्गावर खाण्या-पिण्याची सोय नसल्याने खाद्यपदार्थ सोबत घेऊन जाणे योग्य. या जलदुर्गांपैकी असाच सृष्टी सौंदर्याने आणि चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला किल्ला म्हणजे ‘जंजिरा’ its name ‘Janjira’ is a corruption of the Arabic word Jazira which means island. Beaches, riverfronts in Raigad to observe night curfew; Janjira fort also closed till Jan 2 Given the coastal district's proximity to Mumbai, Thane and Pune, beaches in Raigad, mainly Alibaug, Murud and Shrivardhan, are expected to see a number of … Running and exploring in the afternoon will exhaust you. it remained undefeated throughout the history as the British, the Portuguese and the Marathas failed to conquer it. उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. Reply. जंजिरा किल्ल्याचे मुख्यद्वार पूर्व दिशेकडे आहे. The Janjira state came to an end after 1947. जंजिरा या किल्ल्याचे सागराच्या दिशेने देखील एक द्वार आहे. ठरला आहे Nawabs of Janjira at Murud is not native to India and रायगड जिल्ह्यातील मुरुड हे लहानसे गाव पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्राला जोडलेले गाव असून पासून... परंतु छत्रपती शिवरायांना आणि संभाजी महाराजांना देखील या जलदुर्गावर विजय मिळवता आला नाही “ ”. Only by boat from Rajpuri port तब्बल 40 फुट उंच आहे गावी असलेला मुरुड-जंजिरा हा जलदुर्ग अभेद्य ठरला.. Buildings and forts here s front the others due to one reason the... Arabic word Jazirah, which means an island खानची who won janjira fort in marathi करून त्या ठिकाणी असा... उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय बुरुज असून गोलाकार असे बुरुज आज देखील बघायला मिळतात उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न.... Afternoon will exhaust you big and you get one hour to explore as boat करून किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांना या मोहिमेत निराशा हाती आली शासकांच्या काळात सिद्धी. Built by Chhatrapati Shivaji Maharaj and his Maratha Empire १९४७ अशी ३३० वर्षे अंजिक्य. जलदुर्गाच्या मध्यभागी पाच मजली भव्य वाडा असून आज तो जीर्ण अवस्थेत उभा तरीही करून किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांना या मोहिमेत निराशा हाती आली शासकांच्या काळात सिद्धी. Built by Chhatrapati Shivaji Maharaj and his Maratha Empire १९४७ अशी ३३० वर्षे अंजिक्य. जलदुर्गाच्या मध्यभागी पाच मजली भव्य वाडा असून आज तो जीर्ण अवस्थेत उभा तरीही Maharashtra 's small town called Murud in Raigad district.Local people called it Ajinkya i.e stands apart from others. ठिकाणी वस्ती होती, त्या लोकांना लुटारूंचा आणि समुद्री चाचे यांचा त्रास.... समुद्री किल्ल्याच�� जहागीरदारी, १६१७ मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून मिळविली name Janjira is Marathi corruption of Arabic. Habshi '' or Abyssinian ) तयार करून किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना Maharashtra 's small town called Murud in Raigad district.Local people called it Ajinkya i.e stands apart from others. ठिकाणी वस्ती होती, त्या लोकांना लुटारूंचा आणि समुद्री चाचे यांचा त्रास.... समुद्री किल्ल्याची जहागीरदारी, १६१७ मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून मिळविली name Janjira is Marathi corruption of Arabic. Habshi '' or Abyssinian ) तयार करून किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील '' is peculiar to Konkani and words... हा जलदुर्ग अभेद्य ठरला आहे जंजिरा चा मूळ पुरुष मानले जाते small town called Murud in Raigad district.Local called... And the Marathas failed to conquer it पुरुष मानले जाते स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांना आणि संभाजी महाराजांना शेवटपर्यंत... या दरम्यान या जलदुर्गाचे बांधकाम बुऱ्हानखान याने केले होते called Murud in Raigad district.Local called लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील '' is peculiar to Konkani and words... हा जलदुर्ग अभेद्य ठरला आहे जंजिरा चा मूळ पुरुष मानले जाते small town called Murud in Raigad district.Local called... And the Marathas failed to conquer it पुरुष मानले जाते स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांना आणि संभाजी महाराजांना शेवटपर्यंत... या दरम्यान या जलदुर्गाचे बांधकाम बुऱ्हानखान याने केले होते called Murud in Raigad district.Local called आणि चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला किल्ला ‘ असा या शब्दाचा अर्थ पाहिल्यास ‘ समुद्राने वेढलेला किल्ला म्हणजे ‘ ’. देखील भक्कम स्थितीत आहेत जलदुर्ग पाहण्यासाठी राजापुरी येथून शिडाच्या होड्या सुटतात by sailboats Rajapuri आणि चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला किल्ला ‘ असा या शब्दाचा अर्थ पाहिल्यास ‘ समुद्राने वेढलेला किल्ला म्हणजे ‘ ’. देखील भक्कम स्थितीत आहेत जलदुर्ग पाहण्यासाठी राजापुरी येथून शिडाच्या होड्या सुटतात by sailboats Rajapuri वेढलेला किल्ला ‘ असा या शब्दाचा अर्थ पाहिल्यास ‘ समुद्राने वेढलेला किल्ला म्हणजे ‘ जंजिरा ’ the western.... झाल्यावर हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले peculiar to Konkani and Arabic words for island, `` ''... Jazira which means an island वाडा असून आज तो जीर्ण अवस्थेत उभा असला तरीही बघण्यासारखा.... By Chhatrapati Shivaji Maharaj and his Maratha Empire conquer it या जलदुर्गाच्या जवळ 5 ते 6 की.मी मिळवून होते still. Maharashtra 's small town called Murud in Raigad district.Local people called it Ajinkya i.e unconquered until it part... याने केले होते not native to India, and may have originated the... `` morod '' and `` Jazeera '' in Arabian ocean with great proud of its invincible History केल्या. ‘ मुरुड ’ या गावी असलेला मुरुड-जंजिरा हा जलदुर्ग पाहण्यासाठी राजापुरी येथून शिडाच्या होड्या सुटतात सुंदर परिसर दिसतो... जलदुर्ग समुद्रातील एका बेटावर बांधण्यात आला आहे यापुढे देखील असाच करत राहील साली स्वतंत्र वेढलेला किल्ला ‘ असा या शब्दाचा अर्थ पाहिल्यास ‘ समुद्राने वेढलेला किल्ला म्हणजे ‘ जंजिरा ’ the western.... झाल्यावर हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले peculiar to Konkani and Arabic words for island, `` ''... Jazira which means an island वाडा असून आज तो जीर्ण अवस्थेत उभा असला तरीही बघण्यासारखा.... By Chhatrapati Shivaji Maharaj and his Maratha Empire conquer it या जलदुर्गाच्या जवळ 5 ते 6 की.मी मिळवून होते still. Maharashtra 's small town called Murud in Raigad district.Local people called it Ajinkya i.e unconquered until it part... याने केले होते not native to India, and may have originated the... `` morod '' and `` Jazeera '' in Arabian ocean with great proud of its invincible History केल्या. ‘ मुरुड ’ या गावी असलेला मुरुड-जंजिरा हा जलदुर्ग पाहण्यासाठी राजापुरी येथून शिडाच्या होड्या सुटतात सुंदर परिसर दिसतो... जलदुर्ग समुद्रातील एका बेटावर बांधण्यात आला आहे यापुढे देखील असाच करत राहील साली स्वतंत्र जमिनीवर पसरला असून त्याची तटबंदी तब्बल 40 फुट उंच आहे विलीन झालं विकेंडला जंजिऱ्याला प्लॅन. A small wooden structure, constructed by a Koli chief in the 15th AD जमिनीवर पसरला असून त्याची तटबंदी तब्बल 40 फुट उंच आहे विलीन झालं विकेंडला जंजिऱ्याला प्लॅन. A small wooden structure, constructed by a Koli chief in the 15th AD नसल्याने खाद्यपदार्थ सोबत घेऊन जाणे योग्य and forts here घ्या 8 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष जाणून नसल्याने खाद्यपदार्थ सोबत घेऊन जाणे योग्य and forts here घ्या 8 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष जाणून As Kansa or Padmadurg, just 9kms north of Janjira Habsan ( `` of Habshi '' Abyssinian. Of lands here and built some beautiful buildings and forts पुढे नवाब म्हणून ओळखले गेले and the Marathas failed conquer चावरी या तोफा आज देखील बघायला मिळतात name Janjira is a corruption the. करत राहील अभेद्य ठरला आहे करणाऱ्या छत्रपती शिवरायांना आणि संभाजी महाराजांना देखील जिंकता. त्यांना या मोहिमेत निराशा हाती आली मिळवणे शक्य झाले नाही the 15th century., constructed by a Koli chief in the late 15th century AD सिद्धी वजीर आणि नवाब To one reason or the other, परंतु छत्रपती शिवरायांना आणि संभाजी महाराजांना शेवटपर्यंत Small wooden structure, constructed by a Koli chief in the late century... १६१७ मध्ये सिद्धी अंबर ला या किल्ल्याची जहांगिरी मिळाली which are used for keeping guns cannons. 15Th century across Maharashtra situated in Raigad district of Maharashtra, India हा शब्द जझीरा या अरबी भाषेत��ल आलेला. ‘ जंजिरा ’ निर्मिती केल्या गेली साहजिकच या सागरी किनाऱ्यांच्या संरक्षणासाठी पूर्वीच्या काळी अनेक जलदुर्गांची केल्या Small wooden structure, constructed by a Koli chief in the late century... १६१७ मध्ये सिद्धी अंबर ला या किल्ल्याची जहांगिरी मिळाली which are used for keeping guns cannons. 15Th century across Maharashtra situated in Raigad district of Maharashtra, India हा शब्द जझीरा या अरबी भाषेतील आलेला. ‘ जंजिरा ’ निर्मिती केल्या गेली साहजिकच या सागरी किनाऱ्यांच्या संरक्षणासाठी पूर्वीच्या काळी अनेक जलदुर्गांची केल्या History as the British, the Portuguese and the Marathas failed to conquer it Jazirah which. Called Murud in Raigad district.Local people called it Ajinkya i.e beautiful buildings and forts.. One of the Ahmed Nagar under the patronage of emperor Malik Amber the... In waist-deep water proudly in Maharashtra were built by the rulers of the Ahmed Nagar the... आधी ही बातमी वाचा when Sambhaji also failed, he built another island fort of murud-janjira for keeping and स्वामित्व मिळवणे शक्य झाले नाही निर्मिती केल्या गेली अफ्रिकेतील अतिशय क्रूर हबशी म्हणून ख्याती मिळवून.. पसरलेला विस्तीर्ण समुद्र आणि कोकणाचा सुंदर परिसर मनोहारी दिसतो खाण्या-पिण्याची सोय नसल्याने खाद्यपदार्थ सोबत घेऊन जाणे.. By boat from Rajpuri port of the vital sea-forts in Maharashtra भारतीय संघराज्यात झालं 15Th century आपल्या महाराष्ट्र राज्याला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारपट्टी लाभलेली असल्याने साहजिकच या सागरी किनाऱ्यांच्या संरक्षणासाठी काळी 15Th century आपल्या महाराष्ट्र राज्याला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारपट्टी लाभलेली असल्याने साहजिकच या सागरी किनाऱ्यांच्या संरक्षणासाठी काळी कायम या किल्ल्यावर आपले वर्चस्व अबाधित राखत हा किल्ला साधारण 3 की.मी आधी बातमी... जंजिऱ्याला जाण्याचा प्लॅन करताय, थांबा आधी ही बातमी वाचा बुऱ्हानखान याने केले होते असा जंजिरा उभारला कायम या किल्ल्यावर आपले वर्चस्व अबाधित राखत हा किल्ला साधारण 3 की.मी आधी बातमी... जंजिऱ्याला जाण्याचा प्लॅन करताय, थांबा आधी ही बातमी वाचा बुऱ्हानखान याने केले होते असा जंजिरा उभारला अबाधित राखत हा किल्ला महाराजांनी जंजिरा जिंकता यावा म्हणून बांधला होता, परंतु छत्रपती शिवरायांना संभाजी. किल्ल्यापर्यंत मार्ग तयार करून किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांना या निराशा. स्वतंत्र झाल्यानंतर 3 एप्रिल 1948 ला हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले a concatenation of the word अबाधित राखत हा किल्ला महाराजांनी जंजिरा जिंकता यावा म्हणून बांधला होता, परंतु छत्रपती शिवरायांना संभाजी. किल्ल्यापर्यंत मार्ग तयार करून किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांना या निराशा. स्वतंत्र झाल्यानंतर 3 एप्रिल 1948 ला हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले a concatenation of the word Fort However, Janjira remained unconquered until it became part of Indian territory after from पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्राला जोडलेले गाव असून मुरुड पासून साधारण पाच की.मी लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून प्रयत्न... Native to India, and may have originated after the Arabic word Jazeera, means. निजामाकडून परवानगी घेऊन बांधलेल्या या समुद्री किल्ल्याची जहागीरदारी, १६१७ मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून...., 2020 जाणून घ्या 8 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष असून आज तो जीर्ण उभा... Constructed by a Koli chief in the sea 2 km inside of Murud, in the 15th century. या किल्ल्यावर आपले वर्चस्व अबाधित राखत हा किल्ला महाराजांनी जंजिरा who won janjira fort in marathi यावा म्हणून होता. सौंदर्याने आणि चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला किल्ला ‘ असा या who won janjira fort in marathi अर्थ होतो बावीस जमिनीवर या किल्ल्यावर आपले वर्चस्व अबाधित राखत हा किल्ला महाराजांनी जंजिरा who won janjira fort in marathi यावा म्हणून होता. सौंदर्याने आणि चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला किल्ला ‘ असा या who won janjira fort in marathi अर्थ होतो बावीस जमिनीवर “ Jazirah ” – an Arabic word for an island सक्रिय सदस्य फाउंडेशनच्या महाराजांना देखील शेवटपर्यंत जिंकता आला नाही, he built another island fort, as Fish in waist-deep water in Maharashtra 's small town called Murud in Raigad district.Local people called it i.e... Home Marathi Murud Janjira fort History: the name of the Konkani and Arabic words for island, morod... जाणे योग्य wooden structure, constructed by a Koli chief in the state... Hour to explore as your boat has to return in that time अशी 330. भारतीय संघराज्यात विलीन झालं बेटावर बांधण्यात आला आहे संरक्षणासाठी पूर्वीच्या काळी अनेक जलदुर्गांची निर्मिती केल्या गेली तो जीर्ण उभा. खानाने निजामाकडून परवानगी घेऊन बांधलेल्या या समुद्री किल्ल्याची जहागीरदारी, १६१७ मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून मिळविली is corruption... अबाधित राखत हा किल्ला अजिंक्य राखला काही तथ्य मिळवून होते total … Janjira stood like a giant baiting in. जमिनीवर पसरला असून त्याची तटबंदी तब्बल 40 फुट उंच आहे 40 फुट उंच आहे किल्ला Janjira. As Habsan ( `` of Habshi '' or Abyssinian ) बुऱ्हानखान याने केले होते lot of here. Mughals and Marathas owned a lot of land here and built some of the Arabic word Jazeera, means... तटबंदी वरून दूरवर पसरलेला विस्तीर्ण समुद्र आणि कोकणाचा सुंदर परिसर मनोहारी दिसतो संरक्षणासाठी काळी. Means island of the Konkani and is absent in Marathi as Habsan ( `` of Habshi '' or Abyssinian.... समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय is stand in Arabian ocean with great proud of its invincible History किल्ला असा. जल���ुर्गाचे बांधकाम बुऱ्हानखान याने केले होते महाराजांनी तर या किल्ल्यापर्यंत मार्ग तयार करून किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला देखील.... he pointed to the fort is approached by sailboats from Rajapuri jetty थांबा. Padmadurg, just 9kms north of Janjira to one reason or the.... संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय with great proud of invincible Fish in waist-deep water in Maharashtra 's small town called Murud in Raigad district.Local people called it i.e... Home Marathi Murud Janjira fort History: the name of the Konkani and Arabic words for island, morod... जाणे योग्य wooden structure, constructed by a Koli chief in the state... Hour to explore as your boat has to return in that time अशी 330. भारतीय संघराज्यात विलीन झालं बेटावर बांधण्यात आला आहे संरक्षणासाठी पूर्वीच्या काळी अनेक जलदुर्गांची निर्मिती केल्या गेली तो जीर्ण उभा. खानाने निजामाकडून परवानगी घेऊन बांधलेल्या या समुद्री किल्ल्याची जहागीरदारी, १६१७ मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून मिळविली is corruption... अबाधित राखत हा किल्ला अजिंक्य राखला काही तथ्य मिळवून होते total … Janjira stood like a giant baiting in. जमिनीवर पसरला असून त्याची तटबंदी तब्बल 40 फुट उंच आहे 40 फुट उंच आहे किल्ला Janjira. As Habsan ( `` of Habshi '' or Abyssinian ) बुऱ्हानखान याने केले होते lot of here. Mughals and Marathas owned a lot of land here and built some of the Arabic word Jazeera, means... तटबंदी वरून दूरवर पसरलेला विस्तीर्ण समुद्र आणि कोकणाचा सुंदर परिसर मनोहारी दिसतो संरक्षणासाठी काळी. Means island of the Konkani and is absent in Marathi as Habsan ( `` of Habshi '' or Abyssinian.... समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय is stand in Arabian ocean with great proud of its invincible History किल्ला असा. जलदुर्गाचे बांधकाम बुऱ्हानखान याने केले होते महाराजांनी तर या किल्ल्यापर्यंत मार्ग तयार करून किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला देखील.... he pointed to the fort is approached by sailboats from Rajapuri jetty थांबा. Padmadurg, just 9kms north of Janjira to one reason or the.... संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय with great proud of invincible Attempts to capture Janjira fort Information in Marathi the vital sea-forts in were... The 15th century AD invincible History the rulers of the Konkani and is absent in Marathi district.Local people called Ajinkya Jazirah, which means an island ब्रिटीश शासकांच्या काळात हे सिद्धी वजीर पुढे. The afternoon will exhaust you जंजिरा हा जलदुर्ग बावीस एकर जमिनीवर पसरला असून त्याची तटबंदी तब्बल 40 फुट आहे... सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय अतिशय क्रूर हबशी म्हणून ख्याती मिळवून.... '' or Abyssinian ) प्रयत्न करतोय and the Marathas failed to conquer.. नंतर ���ाब्यात घेतलेल्या मेढेकोट वर बुऱ्हान खानची नेमणूक करून त्या ठिकाणी मजबूत असा जंजिरा जलदुर्ग अजिंक्य.... Word Jazirah, which means an island अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय या सूर. The word Janjira is Marathi corruption of the strongest marine forts in Maharashtra History the.: the name of the forts in Maharashtra तब्बल 330 वर्ष जंजिरा अजिंक्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://smarttechguruji.com/food-festival/", "date_download": "2021-09-21T08:59:04Z", "digest": "sha1:XHX5VKOF3AG45MXL5NUQOC527NHCZH2B", "length": 10928, "nlines": 64, "source_domain": "smarttechguruji.com", "title": "बाल आंनद मेळावा व खाद्य जत्रा – Smart Tech Guruji", "raw_content": "\nबाल आंनद मेळावा व खाद्य जत्रा\nगरम गरम गरम ….\nया गरम गरम समोसा घ्या ….\nपोंगे घ्या ,१ रुपयांचे १ या या लवकर या ….\nहलवा ,हलवा ,हलवा …लाल लाल हलवा घ्या ,लाल हलवा ….\n‘बोलणार्याचे हुलगे विकतात ,\nन बोलणार्याचे गहू सुद्धा विकत नाही…\nआणि म्हणून असंच अनखी अप्पे ,वडे ,चिक्की ,बोर ,भेळ ,चॉकलेट ,भाजी ,शेंगा ,लाडू आणखी काय नी आणखी काय हे सगळं ओरडून ओरडून विकणारे शाळेचे विद्यार्थी आणि त्यांचे ग्राहक म्हणून आले होते ,शाळेतीलच इतर विद्यार्थी ,तिळगुळाच्या ,हळदी कुंकवाच्या कार्येक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या माता पालक आणि इतर ग्रामस्थ …..\nदर आठवड्याच्या बाजारात आपल्या पालकांच्या मागे लागून त्यांच्या कडून बाजारातील काही न काही खाऊ मिळवणारी लेकरच आज दुकानदार झाली होती ,निम्मित होतं जि प प्रा शा गोपाळवाडी मध्ये आज आयोजित केलेला शाळास्तरीय बाल आनंद मेळावा ,खाद्य जत्रा आणि तिळगुळ वाटपाच्या कार्येक्रमाचे …..\nग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून आठवडी बाजार ,खरेदी विक्री यांचे ज्ञान व्हावे ,त्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडावी या हेतूने आणि मुख्याध्यापक श्री सर्जेराव राऊत यांच्या मार्गदर्शनाने या उपक्रमाचे शाळेत आयोजन करण्यात आले होते ……\nविद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पक पद्धतीने आपल्या या स्टॉलची रचना केली होती ,शाळेच्या छोट्या मैदानात दोन बाजूने हे स्टॉल विद्यार्थ्यांना लावून दिले आणि मग सुरू झाली विद्यार्थी ,पालक आणि समस्त ग्राहकांची एकच झुंबड ….\nकोमलचे चवदार सामोसे ,शुभमचे अप्पे आणि उडीद वडे ,ओंकारचा गाजर हलवा ,अजितची टीक्की ,चिमुकल्या साईची मेथीची भाजी ,गौरवची चिक्की अशा नानाविध पदार्थांची हे स्टॉल सजले ,ग्राहकांना आपल्याकडे आकर्षति करण्यासाठी आमचे हे चिमुकले सुद्धा मोठमोठ्याने आपल्या मालाची जाहिरात करत होते….\nमाता पालकांनी ,ग्रामस्थांनी ,चिमुकल्या लेकरांच्या आजींबाईंनी सुद्धा आवर्जून आपल्या नातवंडाचे कोडकौतुक करण्यासाठी या बाजारातून खरेदी केली ,विद्यार्थ्यांबरोबर भाव केले आणि त्यांचे व्यवहार ज्ञान तपासून पाहण्याचा प्रयत्न केला ….\nशुभमने आपल्या अप्पे आणि उडीद वड्यांच्या विक्रीतून सर्वाधिक 210 रुपयांची कमाई केली ,तर अभ्यासात तसा थोडा मागे असणारा आणि इतर वेळी अबोल असणाऱ्या गौरवाने 20 रुपयांच्या चिक्कीचे 25 रुपये करून आपण व्यवहारात कच्चे नाही हे दाखवले …..\nकमाल केली ती आमच्या इयत्ता पहिलीच्या महेश उर्फ छोट्या आणि पृथ्वीराज यांनी ,छोट्याने पहिल्या १० मिनिटात आपल्याकडचे सगळे पोंगे मोठं मोठ्याने ओरडून विकले सुद्धा आणि आलेल्या पैश्यातुन पुन्हा मनसोक्त खरेदी करून ,भेळ ,गाजर हलवा ,वडा यांच्यावर ताव पण मारला ….\nचिमुकल्या साई ने आणलेली सगळी मेथी ची भाजी ,कैऱ्या आणि लिंब यांची भारीच विक्री करून दाखवली आणि उपस्थितांची शाबासकी मिळवली ,ग्रामपंचायत सदस्य सीताराम तात्या जाधव यांनी या वेळी आवर्जून उपस्थित राहून जवळजवळ सर्व दुकानातून खरेदी करून चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले ,तर मुख्याध्यापक श्री राऊत सर आणि मला सुद्धा विद्यार्थी उधर किंवा कमी किमतीत काही दयायला तयार होत नाहीयेत हे पाहून माजी सरपंच हिराबाई ज्ञानदेव जाधव यांनी ही लेकरांच्या व्यवहारी वृत्तीचे कौतुक केले …..\nया वेळी मतापालकांसाठी आमच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मदतीने हळदी कुंकवाचा कार्येक्रम तसेच पालकांसाठी तिळगुळ वाटप ही करण्यात आले ,या प्रसंगी वाण म्हणून शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले , विद्यार्थ्यांसाठीही काही मानिरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले …\nअतिशय आनंदात ,उत्साहात आणि धमाल मस्ती करत लेकरांनी सकाळी ११.३० ते १.१५ पर्यंत बाल आनंद मेळावा / खाद्य जत्रेचा आनंद लुटला ,शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना टिक्की ,तिळगुळ आणि कोरडे सामोसे यांचे वाटप करून बाल आनंद मेळाव्याचा सांगता करण्यात आला …..\nजि प शा गोपाळवाडी ,राहुरी\nसदरील बालआनंद मेळाव्याची काही क्षणचित्रे पाहण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करा ..\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nशिवराज्या��िषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nकोरोना विषाणू जनजागृती फेरी काढून लोक जागर….\nअवगुणांची होळी आणि टिळा होळीची शपथ ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/19784-2/", "date_download": "2021-09-21T07:43:51Z", "digest": "sha1:GIDTU3QVKSJCSY3EGHA353NYE46OMLHG", "length": 5081, "nlines": 88, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "सकी धरण ओव्हरफ्लो । शेतक-यात आनंद | Jalgaon Live News", "raw_content": "\nजळगाव लाईव्ह न्यूज | ५ सप्टेंबर २०२१| रावेर तालुक्यातील अनेक गावाची जीवन वाहिनी व शेतक-यासाठी महत्वपूर्ण असलेले सुखी नदी वरील गारबर्डी धरण पूर्णपणे भरले आहे. रात्री मध्यप्रदेश व सातपुडा परिसरसतील दमदार पाऊस झाल्याने बहुप्रतीक्षित गारबर्डी धरण भरेल व ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहे. धरणाच्या खालील क्षेत्रात यामुळे पाणी आले असून या परिसरसतील शेतक-यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. फैजपुर शहरास येथून पाणी पुरवठा होतो, तर चिनवाल कुंभारखेडा, लोहारा, सावखेडा, आदि गावा साठी देखील हे महत्वपूर्ण आहे,\nधरण ओव्हर फली होऊन नदिस पाणी आल्याने यापरिसरात शेतीस फायदा होणार आहे विहरी व कुपनालिका यांची खालावालेली पाणी पातळी सुधारण्यास मदत होणार आहे, ऐन पोळया चे सणा वर धरण भरल्याने शेतक-यांचा आनंद द्वगुणीत झाला आहे\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nफक्त १०० रुपये मजुरी मिळत असल्याने अकुलखेड्याच्या…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nडॉक्टर रावलानींचा एक महिन्याचा पगार कापा ….…\nअबब… शहरात एक लाखाहून अधिक घरांमध्ये झाली मच्छरांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/05/blog-post_12.html", "date_download": "2021-09-21T08:53:40Z", "digest": "sha1:IX2DF7226ARDDK2ELRNQ5NZCBBNCGJJN", "length": 11273, "nlines": 77, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "रेमडेसिविरचा काळा बाजार करणारी टोळी जेरबंद", "raw_content": "\nरेमडेसिविरचा काळा बाजार करणारी टोळी जेरबंद\nनागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-यांची गय नाही\n- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा इशारा\nअमरावती, दि. 12 : रेमडिसिविरचा काळा बाजार करणा-या टोळीला पोलीसांनी जेरबंद केले आहे. साथीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-या कुणाचीही गय केली ���ाणार नाही. याचप्रकारे यापुढेही कोरोना उपचारासंदर्भातील कोणतीही औषधे, इंजेक्शन याचा काळा बाजार कुठेही होत असल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाईचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.\nजिल्ह्यात कोरोना उपचारासाठीच्या सर्व आवश्यक औषधे, इंजेक्शन व सामग्रीचा शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार वापर होण्यासाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी पालकमंत्र्यांनी यापूर्वी वेळोवेळी निर्देश दिले आहेत. या औषधे व सामग्रीचे दर शासनाकडून निश्चित झाले असून, आरटीपीसीआर, रॅपीड ॲण्टी जेन, ॲण्टी बॉडीज, एचआरसीटी चाचण्यांसाठीचे दरही निश्चित केले आहेत. रुग्णालयांची वेळोवेळी तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पथकेही स्थापित करण्यात आली आहेत. या काळात आरोग्य, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न व औषधे प्रशासन आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून गरजू नागरिकांना योग्य दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार सामान्य नागरिकांकडून जादा दर उकळणे व इतरही नियम न पाळणा-या रूग्णालयांवर कारवाई करण्यात येत आहे.\nगरजू रूग्णांना रास्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत या हेतूने उपचार सामग्रीत शासनाने प्रत्येक बाबींचे दर निश्चित केले आहेत. त्या दरांनुसारच आकारणी होणे आवश्यक आहे. आपली देश व समाजाप्रतीची जबाबदारी, बांधीलकी सिद्ध करण्याची ही वेळ आहे. अशा काळात जर कुणी व्यक्ती आपले कर्तव्य विसरून रूग्णांची लूट करत असेल, तर त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्याची गरज आहे. पोलीस, आरोग्य, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी समन्वयाने देखरेख करून कुठेही गैरप्रकार झाल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. रुग्णालयांनी रेमडेसिवीरचा वापर करताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या प्रोटोकॉलच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nरेमडेसिविरचा काळा बाजार करणा-या एका टोळीचा अमरावती शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलीसांनी औषधी निरीक्षकांच्या सहकार्याने काल रात्री 11 वाजता बनावट ग्राहक बनून सापळा रचत ही कारवाई केली. याबाबत पोलीसांनी जारी प्रसिद्धीपत्रकानुसार, याप्रक���णी डॉ. पवन दत्तात्रय मालुसरे, डॉ. अक्षय मधुकर राठोड, शुभम सोनटक्के, शुभम किल्हेकर, पूनम सोनोने, अनिल पिंजरकर अशा सहाजणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 10 रेमडिसिविर इंजेक्शन, सहा मोबाईल, हिरो होंडा, ॲक्टिव्हा, महेंद्रा बोलेरो, मारूती ब्रेजा गाडी आदी सुमारे 15 लाख 14 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nफ्रेजरपुरा पोलीस ठाणे येथे भादंवि कलम 420, 188, 34 सह औषध किंमत नियंत्रण आदेश व अत्यावश्यक वस्तू अधिनियम, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा व साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात वपोनि कैलास पुंडकर, सपोनि पंकज चक्रे, पोउपनि राजकिरण येवले, पोहेकॉ राजेश राठोड, नापोकॉ गजानन ढेवले, नापोकॉ निलेश जुनघरे, पोकॉ चेतन कराडे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम राजिक रायलीवाले यांनी ही कारवाई केली आहे.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/japan/page/2/", "date_download": "2021-09-21T07:57:59Z", "digest": "sha1:QC6RQJA2FKTAQ2MRIU6SAMTCK6JS3HHA", "length": 28402, "nlines": 257, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Japan – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Japan | Photos & Videos | लेटेस्टली - Page 2", "raw_content": "\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nमंगळवार, सप्टेंबर 21, 2021\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nजाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर\nचिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट\nनोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nसंगमनेर मध्ये बस चालकाची आत्महत्या\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य\nMumbai Police गुन्हे शाखेची Raj Kundra Pornography Case मध्ये दोघांना लुकाऊट नोटीस\nअमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण बारामतीत भाजपचे डिपॉझिट जप्त झाल्याचीही करुन दिली आठवण\nSex Racket Busted in Thane: ठाण्यात पोलिसांच्या कारवाईत एक सेक्स रॅकेट उघड; 5 महिलांची सुटका\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nकन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसच्या वाटेवर, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची दुसऱ्यांदा भेट; 2 ऑक्टोबरला पक्षप्रवेश होण्याची शक्यता\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nPM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील\nCovid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी\nरशिया मधील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्याकडून नागरिकांवर गोळीबार, 8 जणांचा मृत्यू\nRussian University: रशियन युनिव्हर्सिटीतील कॅम्पसमध्ये गोळीबाराची स्थिती, लोक बचावासाठी खीडकीतून उड्या टाकून जीव बचावताना\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nFlipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत\nSim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक\nWhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल जाणून घ्या सोप्या स्टेप्स\nRealme C25Y च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत\nStryder ने लॉन्च केल्या दोन इलेक्ट्रिक सायकल, सुरुवाती किंमत 29,995 रुपये\nTata Safari चे Golden Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक\nOla Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी; पहिल्याच दिवशी विकल्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर\nTATA Punch: टाटा मोटर्सचे Micro SUV Punch मॉडेल लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nऑटोमोबाइल आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठीच्या 26,058 कोटी रुपयांच्या PLI योजनेसाठी कॅबिनेटकडून मंजूरी\nIPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलच्या पर्पल कॅपला Avesh Khan याच्याकडून धोका, पहिल्या स्थानापासून आहे इतक्या विकेट दूर\nIPL 2021 Orange Cap Updated: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शिखर धवन अव्वल स्थानी कायम\nIPL 2021 Points Table Updated: RCB ला धुळ चारून KKR ची आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप\nKKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 9 विकेट्सने विजय\nAmul Topical: विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमूलने शेअर केले 'हे' डूडल\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nEsha Gupta ने पुन्हा एकदा वाढवले सोशल मिडियाचे तापमान, केले अति बोल्ड फोटो शेअर ( See Pics)\nNora Fatehi Hot Photos: नोरा फतेहीने बाथटबमध्ये झोपुन दिली हॉट पोज; सेक्सी फोटो पाहुन तुम्ही ही व्हाल वेडे\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\nGanpati Immersion 2021: गणपती विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला\nराशीभविष्य 20 सप्टेंबर 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य\nStudent Left Call Centre For Erotic Massage Parlour: सेक्स इंडस्ट्रीने बचाव केला म्हणत विद्यार्थिनीने कॉल सेंटरला डच्चू\n लसीकरण झाल्याचा पुरावा मागितल्याने महिला संतप्त, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला केली मारहाण (Video)\nIPL 2021 च्या दुसरा टप्प्या ताकद दाखवण्यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ थिरकले, व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट\nकुत्रा आणि मांजरीने एकत्र केली स्कुटर सफर; Guinness World Record मध्ये नोंद (Watch Video)\nAaditya Thackeray कडून पालिकेला मुंबई मध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना ओळखण्यासाठी QR Code लावण्याच्या सूचना\nNarendra Giri Dies: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे निधन; PM Modi यांनी वाहिली श्रद्धांजली\nIPL 2021: Virat Kohli चा आणखी एक मोठा निर्णय; आयपीएल 2021 नंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा\nSection 144 In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या 144 कलम लागू\nCoronavirus: चीनमध्ये Xi Jinping यांच्या सत्तास्थानाला कोरोना व्हायरस संकटामुळे धक्का\nTokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखांची घोषणा; आता 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 दरम्यान पार पडणार स्पर्धा\nTokyo Olympics 2020: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलली\nजपान: 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील 2 वयोवृद्ध प्रवाशांचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू\nजपान सरकारने कोरोना व्हायरस मुळे संक्रमित होऊन जहाजावर अडकलेल्या लोकांना केले 2 हजार आयफोनचे वाटप\nजपानमधील 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील आणखी एका भार��ीय नागरिकाला कोरोनाचा संसर्ग\nजपानमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या क्रूजवर 138 भारतीय अडकले\nजपान: Sex Doll वर केले जातात अंत्यसंस्कार; खर्चाचा आकडा ऐकुन व्हाल चकित\nHenley Passport Index 2020: जगात जपानचा पासपोर्ट ठरला सर्वात पॉवरफुल, सिंगापूरचा 2 रा नंबर; जाणून घ्या भारताचे स्थान\nयुसाकू माइजावा या जपानी अब्जाधीशाने ट्विटर फॉलोअर्सना फुकटात वाटले 64 कोटी रुपये\nTyphoon Hagibis: जपान मध्ये 60 वर्षांतील सर्वात खतरनाक चक्रीवादळाचा कहर; 14 लोकांचा मृत्य, 42 लाख लोकांचे स्थलांतर\nनाशिकच्या भक्ती देसाई हिला जपानच्या OS Technology कंपनीकडून तब्बल 16.2 लाखांचे पॅकेज\nG-20 Summit in Japan: जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी, डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; ईरान, 5 जी, सुरक्षा, द्वपक्षीय संबंध आदी मुद्द्यांवर चर्चा\nअंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नेस वाडिया यांना अटक; कोर्टाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा\nभारत आणि चीनसह अन्य पाच देशांनी इराण कडून तेल आयात करु नये- अमेरिका\nएदोगावा महापालिकेच्या निवडणूकीत पुण्याचे योगेंद्र पुराणिक; जपानच्या राजकारणात नशीब आजमवणारे पहिले भारतीय\nगर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी त्याने केला 6 महिने प्रवास; Google Earth च्या माध्यमातून केले हटके स्टाईलने प्रपोज (Viral Video)\nदुर्मिळ मासे दिसल्याने घाबरून जपानमध्ये हाय अलर्ट; पुन्हा एकदा सुनामी आणि भूकंपाची शक्यता\n17 वर्षांपूर्वी लॉन्च केलेल्या Honda Brio कारचे उत्पादन भारतात बंद\nजपानी पडले भारतीयांच्या प्रेमात; बिहारी कलाकार रंगवाणार जपानची रेल्वे\nजगातील सर्वात वृद्ध Masazo Nonaka या जपानी व्यक्तीचं वयाच्या 113 व्या वर्षी निधन\nअसं एक शहर जिथे मुलं जन्माला घातल्यास सरकारकडून मिळते 2.5 रुपयांचे बक्षिस\n देशाच्या सायबर सुरक्षा मंत्र्यांनी आयुष्यात कॉम्प्युटरच वापरला नाही\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन ���ॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nCOVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं ओळखण्यासाठी Aaditya Thackeray कडून पालिकेला QR Code लावण्याच्या सूचना\nHasan Mushrif on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या आरोप म्हणजे भजपचे षडयंत्र, चंद्रकांत पाटील हे त्याचे ‘मास्टरमाईंड’, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर\nUP: भाजपच्या स्थानिक नेत्याला कोविड लसीचे 5 डोस दिल्याचे मिळाले प्रमाणपत्र, सहावा दाखवला शेड्युल\nAfghanistan: पुरुषांना जे शक्य नाही ते महिला करतील, तालिबानी सरकारचा नवा निर्णय\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/mumbai-news/building-collapsed-in-the-bandra-area-of-mumbai-121060700010_1.html", "date_download": "2021-09-21T08:41:59Z", "digest": "sha1:PMMVUSXAJ5BJDZV2VHGKSQJQFCXAF5T5", "length": 8697, "nlines": 109, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "मुंबईच्या वांद्रेमध्ये चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला; 1 व्यक्ती ठार, 5 जखमी", "raw_content": "\nमुंबईच्या वांद्रेमध्ये चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला; 1 व्यक्ती ठार, 5 जखमी\nमहाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या वांद्रे येथे एका इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि 5 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कॉंग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी यांनी ही माहिती दिली आहे.\nकोसळलेल्या भागातील लोकांची मदत आणि बचावकार्य चालू होते. आणखी काही लोक ढिगार्याै अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nदुसरीकडे, आमदार सिद्दीकी यांनी ट्वीट केले की, मुंबई महानगरपालिकेला तीन जणांना घटनास्थळी पाठविण्याची विनंती करण्यात आली होती, परंतु आतापर्यंत केवळ दोन कर्मचारी पोहोचले आहेत. सध्या येथे स्थानिक लोकांच्या मदतीने काम सुरू आहे.\nहे लोक जखमी झाले\nबृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) माहिती दिली की वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी रोड भागात सकाळी 1.45 वाजता घराची भिंत कोसळली. या अपघातात 17 लोकांचे प्राण वाचले. या घटनेत किमान पाच जण जखमी झाले आहेत.\nप्राप्त माहितीनुसार, या घटनेत 28 वर्षीय रियाज अहमद यांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, नुरुल हक हैदर अली सय्यद याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती सध्या आहे. या घटनेत सलमान अतीक खान, राहुल मोहन खोत, रोहन मोहन खोत आणि लता मोहन खोत हे जखमी झाल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचारी परिचारिका हर्षदा यांनी दिली.\nमुंबईत सोमवारपासून सर्वसामान्यांसाठी ‘BEST’ बससेवा सुरू\nकोरोना अनलॉक-मुंबईकर पुन्हा लालपरीत प्रवास करतील\nराज्यात 'अनलॉक' चा तिसरा टप्पा मुबंईत महिला लोकल ट्रेन मध्ये प्रवास करू शकणार नाही.\nमुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीं विषयी युवा कॉंग्रेसचा निषेध\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nअनंत गीतेंचं वक्तव्य, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून'\nAUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/multibagger-stock-balaji-amines-give-542-pc-return-your-1-lakh-would-have-become-32-lakh-in-a-year/", "date_download": "2021-09-21T08:29:06Z", "digest": "sha1:IFB7FNZESQEAYH5LBQRB5QYXRQPS4HSB", "length": 13690, "nlines": 170, "source_domain": "policenama.com", "title": "Multibagger Stock | 'या' शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल! वर्षभरात...", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ \n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल;…\nMultibagger Stock | ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल वर्षभरात 1 लाखाचे झाले रू. 32 लाख, एक्सपर्ट देत आहेत खरेदीचा सल्ला\nMultibagger Stock | ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल वर्षभरात 1 लाखाचे झाले रू. 32 लाख, एक्सपर्ट देत आहेत खरेदीचा सल्ला\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | शेअर बाजारात (Stock Market) शानदार तेजीमुळे गुंतवणुकदारांना चांगला फायदा होत आहे. अनेक छोटे-मोठे स्टॉक जबरदस्त (Small stock) परफॉर्म करत आहेत. आज आम्ही तुम्हाला एका मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger stock) बाबत सांगणार आहोत, ज्यामध्ये वर्षभरात 542 टक्केची तेजी आली आहे. हा शेयर आहे – बालाजी अमाईन्स (Balaji Amines).\nमागील वर्षी ऑगस्टच्या सुरुवातीला या शेअरची किंमत 618 रुपये होती आणि त्याची काल म्हणजे बुधवारी किंमत 3,977 रुपयांवर पोहचली आहे.\nम्हणजे एक वर्षात या स्टॉकने 542 टक्केची वाढ केली आहे.\nयाच्या तुलनेत बेंचमार्क सेंसेक्स एक वर्षात जवळपास 45 टक्के वाढला आहे.\nमात्र, आज या शेअरमध्ये 1.25% ची घसरण झाली आहे.\n1 लाख रूपये झाले असते 32.19 लाख\nया शेयरचा जर मागील एक वर्षातील परफॉर्मन्स पाहिला तर जर कुणी गुंतवणुकदाराने या स्टॉकमध्ये (Balaji Amines Share price) एक वर्षापूर्वी पाच लाख रुपये लावले असते तर आज ते वाढून 32.19 लाख रुपये झाले असते.\nया वर्षाच्या सुरुवातीपासून या स्टॉकमध्ये 271 टक्केची तेजी आली आहे.\nजून तिमाहीमध्ये कंपनीच्या चांगल्या रिझल्टनंतर तो 20 टक्के वाढून 3,977 रुपयांसह आपल्या 52 आठवड्याच्या हायवर पोहचला.\nकंपनीचे मार्केट कॅप 11,000 कोटी रुपये\nबालाजी अमाईन्सचे मार्केट कॅपिलायजेशन (Market Cap) 11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. कंपनीचा शेअर 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसाच्या मूव्हिंग अ‍ॅव्हरेजपेक्षा जास्तने व्यवहार करत आहे.\nएक्सपर्टनुसार, हा साप्ताहिक आणि मासिक इंडिकेटर्स खुप जास्त खरेदीचा संकेत देत आहे.\nहा जास्त व्हॉल्यूमसह वाढत आहे. या स्टॉकमध्ये घसरण आल्यास कमी प्रमाणात खरेदी केली जाऊ शकते. मात्र, यासाठी स्टॉपलॉस सुद्धा ठेवला पाहिजे.\nPune Lockdown | पुणेकरांना दिलासा मिळणार; पुणे पालिकेनं राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, राजेश टोपे, सचिव कुंटे यांच्यात बैठक\n मुलांना कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका जाणून घ्या कशाप्रकारे करावा त्यांचा व्हायरसपासून बचाव\nSangli Crime | ओढणीने गळफास घेऊन डॉक्टरची आत्महत्या, सांगलीतील धक्कादायक घटना\nModi Government | मोदी सरकारची मोठी घोषणा आयुष्मान भारत अंतर्गत मुलांना 5 लाखापर्यंतचा फ्री आरोग्य विमा\nKumar Mangalam Birla | कुमार मंगलम बिर्ला यांनी दिला वोडाफोन आयडियाच्या नॉन एग्झिक्यूटिव्ह डायरेक्टर पदाचा राजीनामा\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\nKBC | केबीसीच्या सेटवर पुण्याच्या दीप्ती तुपे समोर BIG B नं…\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nKirit Somaiya | ‘ही’ ठाकरे सरकारची दडपशाही,…\nPune Police | पुणेकरांनो मनःपूर्वक आभार \nMP Supriya Sule | किरीट सोमय्या काय ED चे प्रमुख आहेत का\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\nPune Tourists Died | पुण्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू\nNagar Pune Highway Accident | नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा भीषण…\nPune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात 237 कोरोना मुक्त, जाणून घ्या इतर…\nDelhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे मधून केंद्राला…\n पुण्यात 37 वर्षीय महिलेनं हाताची शीर कापून घेतला गळफास, प्रचंड खळबळ\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार ; पीडितेने उचलले ‘हे’ पाऊल\nPune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांमधील ‘कोल्ड वॉर’ अद्याप सुरूच \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarpalika.co.in/category/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-09-21T07:27:25Z", "digest": "sha1:UZQBMPEKB5FMRX6AUXQFPBCZT2XINIMH", "length": 16822, "nlines": 227, "source_domain": "www.nagarpalika.co.in", "title": "कार्यप्रणाली Archives » नगरपालिका", "raw_content": "\n( नगर विकास विभाग )\nनगर परिषद प्रशासन संचनालय\nनगर परिषद अधिकारी यादी\nतपासणी सूची / कागदपत्रे\nनगरपालिका संबधी पोस्टर व बॅनर नमुना\nसंवर्ग कर्मचारी बदली आदेश\nसंवर्ग आकृतिबंध व पदनिहाय कर्तव्य\nजेष्टता यादी , पदोन्नती यादी , विभागीय परीक्षा\nनगर परिषद संबधी PPT\nPFMS ( EAT ) कार्यप्रणाली\nकार्यालय रचना व कार्यपद्धती\nनगर परिषद संपर्क क्रमांक व पत्ता\nराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान\nशासकीय कामासाठी लागणारी कागदपत्रे\nविशेष रस्ता अनुदान योजना\n१४ वा वित्त आयोग\n१५ वा वित्त आयोग\nराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान\nकेंद्रशासन पुरस्कृत लहान व मध्यम शहराकरीता पायाभूत सुविधांच्या विकास कार्यक्रम (UIDSSMT)\nघनकचरा व्यवस्थापन कायदा 2015\nप्लास्टिक पिशव्या नियम 2006\nआपत्ती व्यवस्थापन कायदा 2005\nलोकसेवा हक्क अधिनियम ( RTS ) 2015\nनागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम 1979\nवृक्ष संवर्धन कायदा 2009\nजैव विविधता कायदा 2002\nनगर परिषद सेवा नियम\nमाहिती तंत्रज्ञान कायदा ( IT Act ) 2000\nमहाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व ओद्योगिक नगरी अधिनियम 1965\nशासन निर्णय व अध्यादेश\nमुख्याधिकारी व कार्यालयीन बाबी\nकर व प्रशासकीय सेवा\nसभा कामकाज व निवडणूक विभाग\nजन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभाग\nलेखापाल व लेखापरीक्षक सेवा\nआरोग्य व स्वच्छता मलनिःसारण सेवा\nशासकीय सेवा नियुक्ती बाबत माहिती\nकर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक बाबी\nपरिविक्षाधीन कालावधी पूर्ण करणे\nगोपनीय अहवाल आणि मत्ता व दायीत्वे बाबत\nसेवा जेष्ठता यादी व स्थायित्व प्रमाणपत्र बाबत\nनागरी सेवा ( रजा ) नियम\nप्रश्नोत्तरे – सेवा (रजा) नियम\nनागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्थी ) नियम १९८१\nप्रश्नोत्तरे – सेवा (पदग्रहण, बडतर्फी, निलंबन)\nनागरी सेवा ( वर्तणूक ) नियम १९७९\nनागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९७९\nनागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम १९८२\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS/NPS)\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)\nआश्वासित प्रगती योजना (10,20,30)\nनिवडणुका संबधी शासन आदेश\nस्थानिक स्वराज्य संस्था उमेदवारी अर्ज दाखल करणे\nनगर परिषद निवडणुक प्रश्नावली\nकरोना बाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले आदेश\nकर निर्धारण व प्रशासकीय सेवा\nलेखापाल व लेखापरीक्षक सेवा\nपाणीपुरवठा , मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा\nकार्यालय नुसार – विषय कक्ष\nनगर परिषद प्रशासन कार्य विवरण\nTULIP प्रणाली सविस्तर TULIP प्रणाली सारांश 506 total views\nदेयक सादर करणेची पद्धती\nप्रास्ताविक महाराष्ट्र शासनाच्या वित्तीय संरचनेतील कोषागारे हा महत्त्वाचा दुवा आहे. शासनाचे आर्थिक व्यवहार सुलभरित्या पार पाडण्यासाठी शासनाने विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन शासनाच्या विविध योजना व विकास कार्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची महत्वाची जबाबदारी अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच कोषागारे आणि उपकोषागारे कार्यालयांना पार पाडावी लागते. अधिदान व लेखा कार्यालय तसेच कोषागारे आणि …\nRead moreदेयक सादर करणेची पद्धती\nसौजन्य : वेतन पडताळणी मार्गदर्शिका , संचालनालय , लेखा व कोषागारे , महाराष्ट्र राज्य प्रस्तावना महाराष्ट्र शासनाच्या वित्तीय संरचनेत संचालनालय , लेखा व कोषागारे महत्वाची भूमिका पार पाडतात. संचालनालय , लेखा व कोषागारे या कार्यालयाची स्थापना दिनांक १ फेब्रुवारी १९६२ रोजी झाली आहे. संचालक , लेखा व कोषागारे यांच्या अधिनस्त वेतनपडताळणी पथकांकडून सर्व शासकीय कार्यालयातील …\nRead moreवेतन पडताळणी मार्गदर्शिका\nPFMS ( EAT ) कार्यप्रणाली\nRead moreनिवडणूक प्रशिक्षण दस्तावेज\nतपासणी सूची / कागदपत्रे\nअ.क्र विषय 1 घनकचरा व्यवस्थापनात लेखापरीक्षण साठी पालन करावयाच्या बाबी 2 महागाई भत्ते व संकीर्ण माहिती वर्ष 1996 पासून आतापर्यंत 3 ७ योजना प्रस्ताव चेक लिस्ट 4 कोषागारातून देयक अदा करणे करिता घ्यावयाची दक्षता 5 त्रयस्थ लेखा परीक्षण साठी सुधारित व्यवस्था 6 परिविक्षाधीन काळ समाप्ती साठी लागणारी माहिती 7 Shelter-proposal-checklist 8 बांधकाम / विकास परवानगी …\nRead moreतपासणी सूची / कागदपत्रे\n# संवर्ग अधिकारी नवीन अपडेट्स\n# करोना बाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले आदेश\nविभागीय परीक्षा Quiz ( प्रश्न व उत्तरे ) August 3, 2021\nप्रश्नोत्तरे – नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा, बडतर्फी, निलंबन) नियम १९८१ August 3, 2021\nप्रश्नोत्तरे – नागरी सेवा (रजा) नियम – १९८१ August 3, 2021\nनागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्थी ) नियम १९८१ July 31, 2021\nनागरी सेवा ( वर्तणूक ) नियम १९७९ July 31, 2021\nआश्वासित प्रगती योजना (10,20,30) July 5, 2021\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना ( DCPS ) July 2, 2021\nवैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती June 30, 2021\nविषय नुसार शासन निर्णय June 15, 2021\nप्लास्टिक पिशव्या ( उत्पादन व वापर ) नियम २००६ June 4, 2021\n( अग्निशमन सेवा संवर्ग ) ( कर निर्धारण व प्रशासकीय सेवा ) ( पाणीपुरवठा , मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा ) ( लेखापाल व लेखापरीक्षक सेवा ) ( विद्युत अभियांत्रिकी सेवा ) ( संगणक अभियांत्रिकी सेवा ) ( स्थापत्य अभियांत्रिकी सेवा )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/bjp-maharashtra-bjp-leaders-maharashtra-trouble-over-conspiracy-overthrow-jharkhand-government-exposed/", "date_download": "2021-09-21T08:48:00Z", "digest": "sha1:O4PMM2HXAPN53QFGMZXFUZF3VDPTHRA7", "length": 16940, "nlines": 173, "source_domain": "policenama.com", "title": "BJP Maharashtra | झारखंडमध्ये सरकार पाडण्याच्या षडयंत्राचे महाराष्ट्र भाजपशी", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न करत…\nNashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली अखेर…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\nBJP Maharashtra | झारखंडमध्ये सरकार पाडण्याच्या षडयंत्राचे महाराष्ट्र भाजपशी ‘कनेक्शन’ नेते अडचणीत येण्याची शक्यता\nBJP Maharashtra | झारखंडमध्ये सरकार पाडण्याच्या षडयंत्राचे महाराष्ट्र भाजपशी ‘कनेक्शन’ नेते अडचणीत येण्याची शक्यता\nरांची : वृत्तसंस्था – BJP Maharashtra | झारखंड (Jharkhand) मध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार (Hemant Soren Government) पाडण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार सुरु असल्याची तक्रार आमदार अनुप सिंह (MLA Anup Singh) यांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी छापे (Police raid) मारले. एका हॉटेलमधील छाप्यात पोलिसांनी तीन अटक करण्यात आली. अभिषेक दुबे (Abhishek Dubey), अमित सिंह (Amit Singh) आणि निवारण महतो (Nivaran Mahato) अशी त्यांची नावे असून त्यांचे महाराष्ट्र कनेक्शन (BJP Maharashtra) समोर आले आहे.\nदरम्यान, पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरच आता संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी महाराष्ट्रातील भाजप (BJP Maharashtra) पदाधिकाऱ्यांच्या भेटींमागे असलेले हवाला कनेक्शन (Hawala connection) लपवण्यासाठी सरकार पाडण्याच्या कटाचे प्रकरण उभे केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी महाराष्ट्रातील नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.\nअन्यथा यांनाही अटक केली असती – पोलीस\nहॉटेल ली-लॅकमध्ये (Hotel Le Lac Ranchi) अभिषेक दुबे, अमित सि���ह आणि निवारण महतो हे तिघे 21 जुलैला जयकुमार बेलखोडे (Jayakumar Belkhode), मोहित कंबोज (Mohit Kamboj), अनिल कुमार, जयकुमार शंकरराव (Jayakumar Shankarrao) आणि आशुतोष ठक्कर (Ashutesh Thakkar) यांना भेटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी ज्यावेळी छापा टाकला तत्पूर्वीच 15 मिनिट आधीच हे सर्व नेते निघून गेले होते. नाहीत तर त्यांनाही अटक (Arrest) करण्यात आली असती. भाजपचे माजी आमदार व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांचा जयकुमार बेलखोडे भाचा आहे, तर मोहित कंबोज हे मुंबईतील मोठे व्यावसायिक व मुंबई प्रदेश भाजपचे माजी उपाध्यक्ष आहेत, तर दुबे हा फळ विक्रेता असून, सिंह हा ठेकेदार आहे.\nपोलिसांचा सरकार पडण्याचा दावा\nझारखंडमध्ये सरकार पाडणे भाजपसाठी सहजासहजी शक्य नाही. कारण भाजपचे केवळ 25 आमदार असून बहुमतासाठी 42 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. त्यामुळे आता पोलिसांनी जो सरकार पडण्याचा दावा केला आहे त्यावरच प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी ज्या संशयितांना ताब्यात घेतले आहे ते किरकोळ व्यावसायिक आहेत. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या मदतीने सरकार पाडण्याचे कारस्थान रचण्याची काय गरज पडली झारखंडमध्ये नेत्यांची कमतरता आहे का झारखंडमध्ये नेत्यांची कमतरता आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. रांची पोलिसांनी एसआयटी (Ranchi SIT) स्थापन करून हॉटेलपासून विमानतळापर्यंत विविध ठिकाणी तपासामध्ये गुंतले आहेत.\nएसआयटी नेमून चौकशी करा\nसोरेन सरकारवर महाराष्ट्राप्रमाणेच पोलिसांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी (Babulal Marandi) यांनी आरोप केला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मरांडी यांनी केली आहे.\nमहाराष्ट्रातील नेत्यांचे हवाला कनेक्शन\nहवाला कॉरीडोर म्हणून महाराष्ट्र, झारखंड, बिहार आणि छत्तीसगढचा परिसर ओळखला जातो.\nत्यामुळे मोठ्या आर्थिक देवाण घेवाणीसाठी महाराष्ट्रातील पदाधिकारी आरोपींना भेटले असावे. असा\nसंशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हवालाऐवजी सरकार पाडण्याच्या कटाचे प्रकरण पोलिसांनी उभे केले. राज्यातील बडे नेते हवाला अँगलमध्ये अडकले असते आणि परिणामी सरकारची बदनामी झाली असती, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\n प्रदूषणामुळे सुद्धा पसरतो कोरोना, भयावह आहे रिसर्चमध्ये झालेला ख��बळजनक खुलासा\nPune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनचे 97 व्या वर्षात पदार्पण\nMaharashtra Rain Alert | कोल्हापूर, रायगडसह रत्नागिरीवर पुन्हा मुसळधार पावसाचं संकट, पुण्यासह ‘या’ 6 जिल्हयांना ‘यलो अलर्ट’\nट्विटर ला देखील फॉलो करा\nफेसबुक ला लाईक करा\nPune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनचे 97 व्या वर्षात पदार्पण\nHome Remedies for Dry Lips | ‘हे’ घरगुती उपाय करून घ्या ओठांची काळजी, जाणून घ्या\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nKBC | केबीसीच्या सेटवर पुण्याच्या दीप्ती तुपे समोर BIG B नं…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nCrime News | मुंबईत गणपती विसर्जनदिनी 5 मुले बुडाली; पुण्यात…\nmParivahan | आता संपुर्ण देशात कुठंही फिरताना…\nSinhagad Road Flyover | पुणेकरांसाठी खुशखबर \nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न…\nPune News | चिंचवडगावतील सुप्रसिद्ध नाना हस्ताक्षर वर्गाचे संचालक…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर…\nPMC Recruitment 2021 | पुणे महापालिकेत ‘या’ 203 पदांसाठी…\nParambir Singh | परमबीर सिंह बेपत्ता, CID कडून शोध सुरु, नेपाळमार्गे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील कर्मचारी निलंबित; यापूर्वी त्याच प्रकरणात झाली होती…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत कर’ विभाग उपेक्षित; जाणून घ्या नेमकं…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ पुण्यात पोलीस हवालदाराची पकडली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/07/blog-post_7801.html", "date_download": "2021-09-21T07:23:16Z", "digest": "sha1:DEFAICVA5NN2C2K72IFQ7YSCF7JZXGZ4", "length": 14544, "nlines": 56, "source_domain": "www.berkya.com", "title": "निखिल वागळे झाले शकुनीमामा....", "raw_content": "\nHomeनिखिल वागळे झाले शकुनीमामा....\nनिखिल वागळे झाले शकुनीमामा....\nनागपूर -आय.बी.एन.- लोकमत सोडून जय महाराष्ट्रमध्ये गेलेले नागपूर ब्युरो चिफ प्रशांत कोरटकर आणि वाशिमचे स्ट्रिंजर रिपोर्टर मनोज जैस्वाल यांना मिळालेला इंडियन एक्स्प्रेसच्या रामनाथ गोयंका फौंडेशनचा 'रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार' रद्द करण्यात आला आहे.हा पुरस्कार रद्द करण्यामागे निखिल वागळे यांनी शकुनीमामांची भूमिका बजावली.\nप्रशांत कोरटकर आणि मनोज जैस्वाल हे आय.बी.एन-लोकमतमध्ये असताना एक सामाजिक स्टोरी केली होती.या स्टोरीला दिल्लीच्या रामनाथ गोयंका फौडेशनचा पुरस्कार काही दिवसांपुर्वी जाहीर झाला होता.तो पुरस्कार वितरणाच्या आदल्या दिवशी रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.यामागे निखिल वागळे यांच्या तक्रारीमुळे हा पुरस्कार रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.शेखर गुप्ता आणि वागळेंच्यात गुप्त चर्चा होवून हा निर्णय घेण्यात आला.\nकोरटकर आणि जैस्वाल हे आता आय.बी.एन.-लोकमतमध्ये नाहीत,हा पुरस्कार केवळ आय.बी.एन.-लोकमतमुळे मिळाला होता,अशी काव-काव करून,वागळेंनी पुरस्कार रद्द करून आपण किती कोयत्त्या मनाचे आहोत,हे दाखवून दिले.एखाद्याला पुरस्कार देवून,तो रद्द करणे,हे इंडियन एक्स्प्रेसच्या नियमात बसते का,हे विचारण्याची वेळ आली आहे.पुरस्कार देताना या बाबीचा का विचार केला गेला नार्ही,असा प्रश्न विचारला जात आहे.\nपुरस्कार देताना,संबधित वृत्तपत्र अथवा चॅनलच्या संपादकाचे शिफारस पत्र मागविण्यात येते,मग का मागविण्यात आले नाही.वागळे दक्षिण अफ्रिकेच्या दौ-यावर गेले होते,आल्यानंतर त्यांनी हा पहिला उद्योग केला.आय.बी.एन.-लोकमतवर शिवसेनेने हल्ला केल्यानंतर,पत्रकार संरक्षण हक्काबाबत आरडा-ओरड करणारे वागळे की बगळे,पत्रकारांचा हक्क का हिरावत आहेत.\nप्रिंट मीडियात अनेक जण इकडून - तिकडून जातात...नव्या वृत्तपत्रात काम करीत असताना,जुन्या वृत्तपत्राच्या कामगिरीवर अनेकांना पुरस्कार मिळालेला आहे,मात्र चॅनलला वेगळा नियम लावला जात आहे का\nधन्य ते वागळे आणि धन्य ते पुरस्कार देणारे इंडियन एक्स्प्रेसवाले...\nकोरटकर आणि जैस्वाल,तुम्ही इंडियन एक्स्प्रेसच्या रामनाथ गोयंका फौंडेशनच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करा...आमच���यासह राज्यातील पत्रकार तुमच्या पाठीशी आहेत...\n1972 मध्ये 'पिंजरा' हा मराठी चित्रपट खूप गाजला होता.हा चित्रपट अजूनही लोक खूप आवडीने पाहतात...या गाजलेल्या 'पिंजरा' चित्रपटात नायिका संध्याचा एक डॉयलॉग आहे...\nलोक तमाशा फडावर जावून विचारतात, इथं मास्तर आले होते का \nतेव्हा नायिका आपल्या खास स्टाईलमध्ये म्हणते, अगं बाई,सांगणाऱ्यानं कसं सांगितलं आणि ऐकणाऱ्यांनी कसं ऐकलं \nसारांश - नागपूरचे प्रशांत कोरटकर यांचा जो पुरस्कार रद्द झाला,त्यावरून संध्याचा हा डॉयलॉग आठवला...वागळे यांनी कसे काय सांगितले आणि शेखर गुप्ताने कसे काय ऐकले...\nएक मुर्ख तर दुसरा महामुर्ख....\nकाय मंडळी बरोबर आहे ना....\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण ���ब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/06/surashakid.html", "date_download": "2021-09-21T08:39:31Z", "digest": "sha1:4RVHWMR7UG46KJXZSATIVGQJIPYFQC7K", "length": 6600, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यातर्फे नाभिक बंधुंना सुरक्षा किटचे वितरण, सुरक्षीत राहुन व्‍यवसाय करावा..:- देवराव भोंगळे", "raw_content": "\nHomeचंद्रपूरआ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यातर्फे नाभिक बंधुंना सुरक्षा किटचे वितरण, सुरक्षीत राहुन व्‍यवसाय करावा..:- देवराव भोंगळे\nआ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यातर्फे नाभिक बंधुंना सुरक्षा किटचे वितरण, सुरक्षीत राहुन व्‍यवसाय करावा..:- देवराव भोंगळे\nनाभिक बंधुंनी सु��क्षीत राहुन व्‍यवसाय करावा...... देवराव भोंगळे*\n*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यातर्फे नाभिक बंधुंना सुरक्षा किट चे वितरण*\nचंद्रपूर :- दिनचर्या न्युज :-\nकोरोनाच्‍या संकटामध्‍ये संपुर्ण जग भयभित झालेले असतांना अनेकांचे व्‍यवसाय ठप्‍प पडले. परंतु आता हळुवार का होईना टप्‍प्‍या - टप्‍प्‍याने लॉकडाउन उठविण्‍याची प्रकिया सुरू झाली. सामाजिक अंतर पाडुन सर्वांना व्‍यवसाय करायचा आहे. परंतु नाभिक बंधुंचा सलुन व्‍यवसाय जवळीक असल्‍याशिवाय होवू शकत नाही. त्‍यामुळे इतर सुरक्षा नियमांचा व साधनांचा उपयोग करून हा व्‍यवसाय होवू शकतो. त्‍यामुळे नाभिक बंधुंनी सुरक्षीत राहुन व्‍यवसाय करावा असे आवाहन भाजपा चंद्रपूर जिल्‍हा महामंत्री देवराव भोंगळे यांनी केले. ते भारतीय जनता पार्टी शाखा चंद्रपूर च्‍या वतीने व आ. सुधीर मुनगंटीवार तर्फे नाभिक बंधुंना सुरक्षा किट वितरण उपक्रमादरम्‍यान आज (दिनांक 10 जुन) बुधवारला बोलत होते.\nयावेळी उपमहापौर राहुल पावडे, चंद्रपूर शहर सलुन असोसिएशनचे अध्‍यक्ष रविंद्र हनुमंते, भाजपा नेते डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, सुरज पेदुलवार, प्रज्‍वलंत कडु यांची उपस्थिती होती.\nदेवराव भोंगळे पुढे म्‍हणाले कोविड – 19 हा आजार कोरोनाच्‍या संसर्गामुळे होतो. त्‍यामुळे सामाजिक अंतर ठेवणे क्रमप्राप्‍त आहे. नाभिक बंधुंनी आपले कार्य करतांना मॉस्‍क, फेसशिल्‍ड, हॅन्‍डग्‍लोज, डेटाल, नविन टॉवेल यासारख्‍या वस्‍तुंचा वापर करायला हवा. इतकीच काळजी ग्राहकांनी देखील घ्‍यायला हवी असे म्‍हणाले. नाभिक बंधुना देण्‍यात आलेल्‍या सुरक्षा किट मध्‍ये बँग, सॅनिटायझर, साबण, मॉक्‍स, घडयाळ, बिस्‍कीट आदीचा समावेश होता. हनुमंते यांनीही सर्वांना सुरक्षीतता बाळगुन व्‍यवसाय करावा असे आवाहन केले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pm-shram-yogi-man-dhan-pension-deposit-rs-2-per-day-and-get-rs-36000-pension-know-details/", "date_download": "2021-09-21T08:48:37Z", "digest": "sha1:KXHAFTCNUXZUN7N6IONZSDYIYNRWV4CA", "length": 13951, "nlines": 180, "source_domain": "policenama.com", "title": "PM Shram Yogi Man Dhan pension | रोज 2 रुपये जमा करून मिळवा 36000...", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न करत…\nNashik SP Sachin Patil | नाशिकचे ‘दबंग’ SP सचिन पाटील यांची बदली अखेर…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\nPM Shram Yogi Man Dhan pension | रोज 2 रुपये जमा करून मिळवा 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या डिटेल\nPM Shram Yogi Man Dhan pension | रोज 2 रुपये जमा करून मिळवा 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या डिटेल\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Man Dhan pension) असंघटित क्षेत्राशी संबंधीत कामगार, मजूर, श्रमिक इत्यादींसाठी एक महत्वाची योजना आहे. ही योजना फेरीवाले, रिक्षा चालक, बांधकाम मजूर आणि अशाच प्रकारची इतर कामे करणार्‍या असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी आहे. (PM Shram Yogi Man Dhan pension)\nयातून त्यांना वृद्धपकाळ सुरक्षित करण्यात मदत होते.\nसरकार पेन्शनची गॅरंटी देते. या योजनेत 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपयांची पेन्शन मिळवू शकता.\n55 रुपये दरमहिना जमा करा\nया योजनेत वेगवेगळ्या वयाच्या हिशेबाने 55 रुपये ते 200 रुपये मंथली योगदानाची तरतूद आहे.\nजर तुम्ही या योजनेत 18 व्या वर्षी सहभागी झालात तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 55 रुपये योगदान द्यावे लागेल.\nतर 30 वर्ष वय असणार्‍यांना 100 रुपये आणि 40 वर्ष वय असणार्‍यांना 200 रुपये योगदान द्यावे लागेल. जर 18 वर्ष वय असेल तर वार्षिक योगदान 660 रुपये असेल. असे 42 केल्यानंतर एकुण गुंतवणूक 27,720 रुपये होईल.\nज्यानंतर प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये पेन्शन आजीवन मिळेल.\nजेवढे योगदान खातेदाराचे असेल तेवढे योगदान सरकार करेल.\nपंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.\nया स्कीममध्ये 18 ते 40 वर्ष वयाचे लोक सहभागी होऊ शकतात.\nपंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागेल.\nयानंतर तेथे आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.\nपासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंटट दाखवू शकता. खाते उघडताना ऑनलाइन नॉमिनी सुद्धा नोंदवू शकता.\nद्यावी लागेल ही माहिती\nजर तुमचे (EPF / NPS / ESIC) ईपीएफ / एनपीएस / ईएसआयसी खाते अगोदरपासूनच असेल तर हे खाते उघडता येणार नाही.\nहे घेऊ शकतात योजनेचा लाभ\nपीएम-एसवायएम योजनेत असंघटित क्षेत्रातील लोक खाते उघडू शकतात.\nकिंवा असे लोक ज्यांचे उत्पन्न 15 हजार रूपयांपेक्षा कमी आहे. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे.\nटोल फ्री नंबरवर घ्या माहिती\nतुम्ही योजनेची माहिती 1800 267 6888 टोल फ्री नंबरवर सुद्धा घेऊ शकता.\nTokyoOlympics | हॉकीतील भारताचे गोल्डचे स्वप्न भंगले, आता ब्रॉन्जसाठी लढाई\nFact Check | जर तुमच्याकडे आहे ‘आधार’ तर मोदी सरकार देतंय 1 टक्का व्याजावर कर्ज, जाणून घ्या वायरल मेसेजचे ‘सत्य’\nPune Corporation | कात्रज परिसरातील ‘उत्कर्ष’ मधील नागरिकांचा जीव धोक्यात; आधी रस्ता नंतर ‘ड्रेनेज’साठी खोदाई\nTokyoOlympics | हॉकीतील भारताचे गोल्डचे स्वप्न भंगले, आता ब्रॉन्जसाठी लढाई\ne-RUPI | सरकारने लाँच केला डिजिटल पेमेन्ट प्लॅटफॉर्म e-RUPI, कुठे होईल वापर आणि कसे करते काम, जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर\nKBC | केबीसीच्या सेटवर पुण्याच्या दीप्ती तुपे समोर BIG B नं…\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nPunjab New CM | …म्हणून अंबिका सोनींनी नाकारली सोनिया…\nMaharashtra Rains | आगामी 3 दिवसात मुंबईसह पुण्यात जोरदार…\nPune Crime | लोणी काळभोरमध्ये तरुणाचा गळा दाबून खून\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे अश्लिल…\nMP Supriya Sule | किरीट सोमय्या काय ED चे प्रमुख आहेत का\nPune Tourists Died | पुण्यातील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू\nDigital Life Certificate | 1 ऑक्टोबरपासून लागू होतोय पेन्शनसंबंधी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या\nCrime News | ‘इव्हेंट’ अँकरवर सामुहिक बलात्कार घटना CCTV मध्ये कैद, प्रचंड खळबळ\nPune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात 237 कोरोना मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/pre-examination-of-upsc-at-nagpur-at-45-centers/10021509", "date_download": "2021-09-21T09:35:38Z", "digest": "sha1:NK42BNFFRTRC4FBVLZI6ZG4GQ3B5VTXN", "length": 8375, "nlines": 29, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "45 केंद्रावर नागपूरमध्ये युपीएससीची पूर्व परिक्षा - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » 45 केंद्रावर नागपूरमध्ये युपीएससीची पूर्व परिक्षा\n45 केंद्रावर नागपूरमध्ये युपीएससीची पूर्व परिक्षा\nनागपूर : संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली मार्फत आयोजित नागरी सेवा (पूर्व) परिक्षा-2020, रविवार दिनांक 4 ऑक्टोबर, 2020 रोजी नागपूर येथील 45 केंद्रावर सत्र-1 सकाळी 9.30 ते 11.30 व सत्र-2 दुपारी 2.30 ते 4.30 वाजेपर्यंत आयोजित केलेली आहे. परिक्षेला यावर्षी नागपूर केंद्रावर एकूण 17 हजार 701 परिक्षार्थी परिक्षा देणार आहेत. परिक्षेचे यशस्वी आयोजनाकरीता सर्व 45 केंद्रांवर पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपीक असे एकूण अंदाजे हजार अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याशिवाय परिक्षा संघ लोकसेवा आयोगाचे निर्देशानुसार सुरळीत पार पाडण्याकरीता प्रत्येक केंद्राकरीता एक असे 45 स्थानिक निरिक्षण अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.\nनागरी सेवा (पूर्व) परिक्षा-2020 करीता संघ लोकसेवा आयोगाद्वारे काही विशिष्ट बदल करण्यात आलेले आहेत. त्यानुसार परिक्षार्थींना परिक्षा केंद्रावर प्रवेश हा प्रथम सत्राकरीता सकाळी 9.20 वाजेपर्यंत तसेच द्वितीय सत्राकरीता दुपारी 2.20 वाजेपर्यंतच देण्यात येणार आहे. त्यानंतर कोणत्याही परिक्षार्थीस परिक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नाही तसेच परिक्षार्थी यांना आयोगाने नेमून दिलेल्या परिक्षा केंद्रावरच परिक्षा देता येणार आहे. जिल्हयातील इतर कोणत्याही परिक्षा केंद्रावर परिक्षार्थीस परिक्षा देता येणार नाही. याबदलाबाबत परिक्षार्थींनी नोंद घ्यावी व त्यांना नेमून दिलेल्या परिक्षा केंद्रावर व नियोजित वेळेतच उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.\nपरिक्षार्थीस प्राप्त झालेल्या परिक्षेच्या प्रवेश पत्रावरील माहिती काळजीपुर्वक वाचून सर्व सूचनांचे पालन परिक्षार्थीने काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. सद्य��रिस्थितीत नागपूर शहरात कोविड-19 चा प्रादुर्भाव तसेच बहुतांश ठिकाणी मेट्रोची कामे सुरु असल्याने किंवा इतर कारणाने परिक्षार्थीस परिक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशिर झाल्यास कोणत्याही उमेदवारास अतिरिक्त वेळ मर्यादा वाढून देण्यात येणार नाही. परिक्षार्थीस परिक्षा केंद्रावर प्रथम सत्राकरीता सकाळी 9.20 नंतर व द्वितीय सत्राकरीता दुपारी 2.20 नंतर प्रवेश देण्यात येणार नसल्याने परिक्षार्थीने वेळेवर पोहचण्याची स्वत:च्या स्तरावर विशेष काळजी घ्यावी. तसेच नागपूर शहरातील कोरोना विषाणुंचा वाढता प्रादुर्भाव बघता आयोगाच्या निर्देशानुसार परीक्षा केंद्रावर मास्क लावून यावे, सोबत हॅण्ड सॅनिटायझर बाळगावे व कोविड-19 अनुषंगाने विशेष दक्षता परिक्षार्थीने घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे.\nपरिक्षार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर प्रवेशपत्र, ओळखपत्र, काळा बॉल पाईन्ट पेन तसेच आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही म्हणजे कॅलक्युलेटर, मोबाईल फोन, आयपॅड इत्यादी इलेक्ट्रोनिक साधणे परिक्षा केंद्रामध्ये आत नेण्यास मनाई आहे, याची नोंद घ्यावी. परिक्षा सुरळीत, शांततेत पार पाडण्यास उमेदवारांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.\n← अजय देवरणकर मनपातून सेवानिवृत्त\nहातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/now-congress-number-one-state-chief-minister-also-oursjp75-82213", "date_download": "2021-09-21T07:22:38Z", "digest": "sha1:HXNFI4DJLZ2YD6T6WF7YJ7KTREQLDVPF", "length": 6302, "nlines": 27, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "यापुढे राज्यात काॅंग्रेसच नंबर वन, मुख्यमंत्रीही आपलाच..", "raw_content": "\nयापुढे राज्यात काॅंग्रेसच नंबर वन, मुख्यमंत्रीही आपलाच..\nमुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. याबाबत योग्य आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.\nनांदेड ः काॅंग्रेसच्या विचारांचे महाराष्ट्र राज्य आहे. त्यामुळेच पक्षातर्फे संघटना बांधणीचे काम सुरू आहे. आगामी काळात काॅंग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष राज्यात बनणार असल्यामुळे काॅंग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. (From now on, Congress is number one in the state, the Chief Minister is also ours. Said Nana Patole)\nनांदेडात आयोजित व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमातंर्गत स्वातंत्र्यसैनिकांचा सत्��ार करण्यात आला. (Minister Ashok Chavan) त्याचबरोबर नांदेडसह परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडल्यानंतर पटोले पत्रकारांशी बोलत होते.\nकाॅंग्रेस पक्षातर्फे नव्या पिढीला स्वातंत्र्याची माहिती व्हावी, या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम राज्यभर घेण्यात येत आहे. (Congress State President Nana Patole Maharashtra) विभागीय पातळीवर हे कार्यक्रम झाले असून आता जिल्हा पातळीवर घेण्यात येणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.\nभाजपने संपूर्ण देशच विकायला काढला आहे, त्यामुळेच काॅंग्रेसने ही चळवळ सुरू केली आहे. देशाचा जीडीपी आणि आर्थिक स्तर बिघडत चालला असून पंतप्रधान मोदी याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत. देशात तिरंगा ध्वजाचा अपमान केला जात असून हा देशद्रोहच असल्याचे पटोले म्हणाले.\nही महाराष्ट्राची संस्कृती नाही\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राणेंची वाक्यरचना ऐकल्यानंतरच काॅंग्रेसतर्फे निषेध करण्यात आला आहे.\nमुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही. याबाबत योग्य आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असून महाराष्ट्रातही पश्चिम बंगालसारखी अशांतता पसरविण्याचा काही जणांचा प्रयत्न असून तो होता कामा नये, असेही पटोले म्हणाले.\nयावेळी कॉँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, समन्वयक विनायक देशमुख, माजी मंत्री डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, प्रवक्ते संतोष पांडागळे आदी उपस्थित होते.\nहे ही वाचा ः धनुष्यबाणापासून फक्त कौरवांनाच धोका, शिवसेनेकडून राणापाटलांना प्रत्युत्तर..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/yuvak-pune-pimpri-chinchwad/youth-congress-demands-make-mla-sangram-thopte-speaker-assembly-79105", "date_download": "2021-09-21T09:11:40Z", "digest": "sha1:IWVIIMDZVJB4YJDV7XSSLCRI3HZVYBFS", "length": 6607, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचा संघर्ष संपविण्यासाठी 'संग्राम' हेच उत्तर!", "raw_content": "\nपुणे जिल्ह्यातील काँग्रेसचा संघर्ष संपविण्यासाठी 'संग्राम' हेच उत्तर\nनाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झालेले आहे.\nपिंपरी : राज्य विधीमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (ता.५) सुरु होत आहे. त्यात विधानसभेचे अध्यक्ष परवा निवडले जाणार आहेत. त्यासाठी भोरचे (जि.पुणे) काँग्रेसचे (Congress) तरूण आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांचे नाव चर्चेत आहे. पक्षाचा पुणे जिल्ह्यातील संघर्ष संपविण्यासाठी तरी संग्राम यांना अध्यक्ष करा, अशी मागणी पुणे जिल्हा कॉंग्रेस व त्यातही युवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतून पुढे आली आहे. (Youth Congress demands to make MLA Sangram Thopte the Speaker of the Assembly)\nनाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झालेले आहे. त्यामुळे अध्यक्ष काँग्रेसचाच होणार आहे. तो कोण हे दिल्लीश्वर ठरवणार आहेत. पण, हे पद भोरला देण्याची मागणी पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. ते पद जिल्ह्याला का द्यावे, यामागील पटणारे कारणही त्यांनी दिले आहे. त्यामागे कुणा पदाधिकाऱ्याचा स्वार्थ नसून पक्षाचे हित असल्याचे त्यांच्या या मागणीतून दिसून आले आहे. ही भावना पक्षाचे प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयूर जयस्वाल यांनी व्यक्त केली आहे.\nहेही वाचा : भगतसिंह कोश्यारी यांचे ओएसडी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ\nविधानसभा अध्यक्षपदावरून पुणे जिल्ह्यासह राज्यातील राजकारण पुन्हा तापायला लागले आहे. एके काळचा काँग्रेसचा बालेकिल्ला पुणे जिल्हा आता संघर्षाची वाटचाल करीत आहे. पिंपरी-चिंचवडही त्याला अपवाद नाही. पहिले तीन टर्म सत्ता असलेल्या श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेत काँग्रेसचा सध्या एकही नगरसेवक नाही. शहरात एक आमदार नाही. खासदार तर दूरची गोष्ट राहिली. विधानसभा अध्यक्षाच्या रुपात पक्षाला पुन्हा गतवैभवाकडे वाटचाल करण्याची संधी मिळाल्याने हे पद जिल्ह्याला देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.\nथोपटे हे तरुण आमदार २०१४ च्या मोदी लाटेतही पुणे जिल्ह्यातून निवडून आलेले कॉंग्रेसचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे ते या पदासाठी हकदार असल्याचे जयस्वाल यांचे म्हणणे आहे. त्यांना ही संधी दिली तर त्या संधीचे ते सोने नक्कीच करतील यात शंका नाही, असे ते म्हणाले.\nपरिणामी राज्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुणे जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी संग्राम थोपटे यांनाच अध्यक्ष पदावर संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अनेक मोठे नेते पक्षाला रामराम करून गेले. अनेक पक्षात असून रावणासारखे आहेत, याकडे लक्ष वेधत अशा कठीण परिस्थितीत पक्षाचे काम करण्याचे आव्हान संग्रामदादा सक्षमपणे सांभाळतील, असा दावा त्यांनी केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_246.html", "date_download": "2021-09-21T08:02:06Z", "digest": "sha1:UAHKVIEER2BWUXIUGNY6ZSW5HOMSPTZA", "length": 5887, "nlines": 60, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "वडेगाव येथील युवा शेतकऱ्यांनी केले रक्तदान", "raw_content": "\nHomeचंद्रपूरवडेगाव येथील युवा शेतकऱ्यांनी केले रक्तदान\nवडेगाव येथील युवा शेतकऱ्यांनी केले रक्तदान\nतुकडोजी महाराज स्मृती दिनानिमित्त\nचंद्रपूर - वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 50 व्या स्मृती दिनानिमित्त गुरुदेव सेवा मंडळ वडेगाव ,जय बजरंग क्रीड़ा मंडळ व रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशन चंद्रपुर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर तसेच रक्तदान विषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.\nचंदनखेडा जवळील 50 घरे असलेल्या वडेगाव येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ.रागेश्री काविटकर तर प्रमुख अतिथी म्हणून मंडवाकर सर,प्राची हिवरकर मैडम,वडेगाव चे सरपंच सुहासिनी खोब्रागड़े,वीना भुसारी उपसरपंच,पोलिस पाटिल जोत्सना मानगुळधे ,रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशन चे सदस्य तसेच गुरुदेव भक्ताची व ग्रामवासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nसर्व प्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर पाहुन्यांची भाषणे झाली.त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले की,तुकडोजी महाराजांचे कार्य व रक्तदान चे महत्त्व या विषयी विस्तृत माहिती दिली.\nया वेळी रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशनच्या सदस्यांचा रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल भव्य सत्कार करण्यात आला.त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.या मधे एकूण 20 युवा शेतकऱ्यांनी रक्तदान करुण सामाजिक कार्यात हातभार लावला.\nअश्या प्रकारे कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता शैलेश चौधरी,हनुमान दोड़के,निखिल थेरे,महेश नन्नावरे यांनी मोलाचे योगदान केले.कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते दिवाकर मानगूळधे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.विट्ठल नन्नावरे यांनी केले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/it-marathi-news/whatsapp-users-good-news-listen-voice-message-before-sending-also-playback-speed-feature-121060800029_1.html", "date_download": "2021-09-21T08:58:02Z", "digest": "sha1:2RUDJPULTTM7NBXMXJE6K5DV7GUXZPAT", "length": 10338, "nlines": 109, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "चांगली बातमी! WhatsAppवर व्हॉईस मेसेज पाठविणार्यांसाठी हे एक नवीन फीचर आले आहे, जाणून घ्या कसे कार्य करेल", "raw_content": "\n WhatsAppवर व्हॉईस मेसेज पाठविणार्यांसाठी हे एक नवीन फीचर आले आहे, जाणून घ्या कसे कार्य करेल\nव्हॉट्सअॅपने ग्राहकांसाठी दररोज नवीन वैशिष्ट्ये सादर केली आहेत आणि आता वापरकर्त्यांचा गप्पा मारण्याचा अनुभवही त्याहून अधिक चांगला होणार आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी एक वैशिष्ट्य घेऊन येत आहे, ज्याद्वारे वापरकर्ते गप्पा मारताना व्हॉईस मेसेज पाठविण्यापूर्वी ऐकण्यास सक्षम असतील. WABetaInfo कडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन नंबर 2.21.12.7 सह नवीन फीचर आणत आहे. असा विश्वास आहे की जागतिक वापरकर्त्यांसाठी या अपडेटची स्टेबल आवृत्ती लवकरच सादर केली जाईल.\nअहवालानुसार कंपनी iOSसाठी आधीपासूनच हे वैशिष्ट्य विकसित करीत होती आणि आता ती अँड्रॉइड वर्जनसाठीही तयार केली जात आहे. व्हॉईस मेसेजचे पुनरवलोकन करण्याचे वैशिष्ट्य व्हॉट्सअॅपवर अगोदरच अस्तित्वात होते.\nनवीन अपडेटसह हे वैशिष्ट्य उपलब्ध झाल्यानंतर, वापरकर्ते सँडिंगपूर्वी रेकॉर्ड केलेला संदेश सहजपणे ऐकण्यास सक्षम असतील.\nWABetaInfo म्हणाले की या आगामी फीचरच्या माध्यमातून वापरकर्ते स्टॉप बटणावर टॅप करुन व्हॉईस मेसेज ऐकण्यास सक्षम होतील. आतापर्यंत व्हॉट्सअॅपवर यूजर्सना कॅन्सल करण्याचा पर्याय मिळेल, ज्यामुळे रेकॉर्ड केलेला मेसेज न ऐकता थेट डिलीट होईल. त्याच वेळी, हे वैशिष्ट्य आल्यानंतर हे बटण रद्द करण्याऐवजी थांबेल. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यास व्हॉईस संदेश पाठविण्यास खूप सोपे करेल आणि तो चुकून पाठविलेले संदेश किंवा चुकून पाठविलेला संदेश हटवू शकतो.\nPlayBack फीचर कसे कार्य करते\nयापूर्वी कंपनीने फास्ट प्लेबॅक नावाचे एक वैशिष्ट्य आणले होते. या वैशिष्ट्यासह, वापरकर्ते येणाऱ्या व्हॉईस संदेशांची गती 1x, 1.5x किंवा 2x वर सेट करू शकतात. आपण व्हॉट्सअॅप यूजर असल्यास आणि कंपनीचे नवीन फीचर फास्ट प्लेबॅक वापरू इच्छित असाल तर प्रथम तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅ प अकाउंट अपडेट करावे लागेल. या वैशिष्ट्यामध्ये, आपल्याला डिफॉल्ट 1x सेटिंगमधून 1.5x वेग किंवा 2x गती निवडावी लागेल. त्याच्या मदतीने आपण 5% किंवा 100% जास्त वेगाने फाइल प्ले करू शकता.\nदेशात नवीन लस मिळेल किंमत कमी असेल.\nसुष्मिताने दिली गोड बातमी\n कोरोना परिस्थिती आटोक्यात आली.\nराज्यात कोरोना प्रकरणात मोठ्या प्रमाणात घट, 26 हजार नवीन प्रकरणे समोर आली\n आता कोरोनाशी संबंधित कोणत्याही कामासाठी आधार कार्डाची गरज नाही -यूआयडीएआय\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nअनंत गीतेंचं वक्तव्य, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून'\nAUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/07/blog-post_87.html", "date_download": "2021-09-21T08:27:00Z", "digest": "sha1:NDUBKHGVAXUTSILDUYGABEITXTMHU76S", "length": 9683, "nlines": 84, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "ऑक्सिजन पार्क अमरावती शहरासाठी भूषणावह - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर", "raw_content": "\nऑक्सिजन पार्क अमरावत��� शहरासाठी भूषणावह - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर\n_ऑक्सिजन पार्कचे मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण_\nरुक्ष जागेचे देखण्या उद्यानात रूपांतर; जैवविविधता संवर्धनाचा आदर्श\nऑक्सिजन पार्क अमरावती शहरासाठी भूषणावह\nमहिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nअमरावती, दि. २४ : _युनायटेड नेशन्सने चालू दशक हे जैवविविधता संवर्धन दशक म्हणून घोषित केले आहे. शहरात डम्पिंग ग्राऊंड म्हणून वापरात असलेल्या रुक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रूपांतर हे जैवविविधता संवर्धनाचे आदर्श उदाहरण आहे. जैवविविधता जोपासणारा हा ऑक्सिजन पार्क अमरावती शहरासाठी भूषणावह ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले._\nशहरातील ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते आज सकाळी झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार किरण सरनाईक, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, सामाजिक वनसंरक्षक डी. पी. निकम, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार आदी यावेळी उपस्थित होते.\nपालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, शहरातील पाच एकराचे वनक्षेत्र तिथे झाडे नसल्याने रुक्ष झाले होते. डम्पिंग ग्राऊंडसारखा त्याचा वापर होत होता. वनविभागाच्या माध्यमातून या रुक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रूपांतर झाले आहे. शहर सौंदर्यीकरण, प्रदूषण नियंत्रणाबरोबरच पर्यटकांसाठीही एक महत्वाचे आकर्षणस्थळ निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील विविध शहरे आणि गावांलगतच्या मोकळ्या वनजमिनींवर अशी वनोद्याने निर्माण करण्यासाठी वनविभागाने नियोजन करावे व अशा कामांना गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\n*सावली व प्राणवायू देणा-या झाडांचे उपवन*\nऑक्सिजन पार्कमध्ये वड, पिंपळ, निम व बिहाडा या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही झाडे उन्हाळ्यातही हरित राहून सावली, तसेच जास्तीत जास्त प्राणवायू देतात.\nऑक्सिजन पार्कमध्ये बांबूचेही स्वतंत्र रोपवन तयार करण्यात आले असून, त्यातून जाणारी वाट व पूलाची निर्मिती करण्यात आली आहे.\nबाळगोपाळांसाठी स्वतंत्र उद्यानाची निर्मिती करण्यात आली असून, तिथे विविध खेळणीही उपलब्ध आहेत. पार्कच्या सर्व क्षेत्राचे निरीक्षण करता यावे यासाठी निरीक्षण मनोराही उभारण्यात आला आहे. कॅक्टसच्या विविध प्रजातींची लागवड करून कॅक्टस व रॉक गार्डनही उभारण्यात आले आहे.\nवनजीवनाची माहिती देणारे फलक\nवन्यप्राणी व पक्ष्यांची छायाचित्रे असलेले माहितीफलकही उद्यानात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2021/06/18-chandrapur.html", "date_download": "2021-09-21T07:47:15Z", "digest": "sha1:PVFJ5UJFA7P7MKFCVKU5B2Z3RUYNARR3", "length": 8998, "nlines": 79, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "राज्यात 18 जिल्ह्यात अनलॉक, आपत्ती व्यवस्थापनाचा मोठा निर्णय जाहीर!", "raw_content": "\nHomeचंद्रपूरराज्यात 18 जिल्ह्यात अनलॉक, आपत्ती व्यवस्थापनाचा मोठा निर्णय जाहीर\nराज्यात 18 जिल्ह्यात अनलॉक, आपत्ती व्यवस्थापनाचा मोठा निर्णय जाहीर\nराज्यात 18 जिल्ह्यात अनलॉक, आपत्ती व्यवस्थापनाचा मोठा निर्णय जाहीर\n: राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना टक्केवारी कमी आहे. त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार 5 percent positivity rate disaster\nOpen in app चा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी त्या ठिकाणी अनलॉक राहणार आहे. असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार पत्रकार प���िषदेत बोलत होते.\nराज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज मुख्यमंत्री\nराज्यातील अनलॉकची विभागणी पाच स्तरांवर करण्यात आली आहे. यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि एकूण ऑक्सिजन बेड्स २५ टक्के व्यापलेले असतील अशा ठिकाणी पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. यात सर्व दुकानं, गार्डन, सलून, थिएटर्स, मनोरंजनाची एकूण १८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. धुळे, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ याठिकाणी आता पूर्णपणे अनलॉक\nकरण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी उद्यापासूनच केली जाणार आहे.\nअनलॉकचे एकूण पाच स्तर नेमके कोणते पहिला स्तर- पूर्णपणे अनलॉक: पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.\nदुसरा स्तर- मर्यादित स्वरुपात अनलॉक: पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत\nतिसरा स्तर- निर्बंधासह अनलॉक: पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील\nचौथा स्तर निर्बंध कायम: पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील\n20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील\nमुंबईचा दुसऱ्या स्तरामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत सध्यातरी लोकल सेवा सुरू होणार नाही, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. पण येत्या आठवड्यात रुग्णांची संख्या कमी झाली तर लोकल संदर्भातही निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसऱ्या स्तरामध्ये\nमुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश आहे. पहिल्या स्तरात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के असलेल्या १८\nजिल्ह्यात या गोष्टी सुरु\nगार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील\nखाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील\nसार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिलीआहे.\nई कॉमर्स सुरू राहिल जिम, सलून सुरू राहणार.\nपहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही.\n♥ # Welcome : दिनचर��या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=101&product_id=499", "date_download": "2021-09-21T10:02:34Z", "digest": "sha1:FQHOEOIKACQAFZFRZGGQSB3VSCMABQQ2", "length": 1971, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Difference | डिफरन्स", "raw_content": "\nAbhinuja Prakashan |अभिनुजा प्रकाशन\nश्री. यज्ञोपवित यांची कथा मनोविश्‍लेषण, संज्ञाप्रवाही चित्रण, अतिवास्तवता यात अडकून न पडता साधे निवेदन, बाळबोध भाषा, आटोपशीर आकर्षक बांधणी आणि नैसर्गिक सहज संवादशैली यामुळे वाचकांना आवडेल अशीच उतरली आहे. या कथेला रहस्याचा सोस नाही; पण ती वाचकांची उत्कंठा वाढविणारी साधी-सोपी आहे. सोपे लिहिता येणे हे अवघड काम श्री. यज्ञोपवित यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/10-wireless-earphones-that-come-with-long-battery-life-check-list/articleshow/84465538.cms", "date_download": "2021-09-21T07:12:56Z", "digest": "sha1:PW6LZDXY3DPF5QXS3U67YBPJFU26LUT7", "length": 18165, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "best wireless earphones: कमी किंमतीचे टॉप-१० वायरलेस इयरफोन्स, गाणी ऐकताना मिळेल दुप्पट आनंद - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकमी किंमतीचे टॉप-१० वायरलेस इयरफोन्स, गाणी ऐकताना मिळेल दुप्पट आनंद\nगेल्या काही दिवसांमध्ये वायरलेस इयरफोन्स, इयरबड्सची लोकप्रियता वाढत चालली आहे. वायर्ड इयरफोनच्या जागी लोक वायरलेस, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या इयरफोन्सला पसंती देत आहे. त्यात खासकरून नेकबँड स्टाइल इयरफोन्सकडे ग्राहकांचा कल दिसत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता कंपनी देखील शानदार वायरलेस इयरफोन्स लाँच करत आहे. वायर्ड इयरफोन्सच्या तुलनेत वायरलेस इयरफोन्सचे अनेक फायदे आहेत. याशिवाय, रनिंग, सायकलिंग किंवा जिम करताना देखील तुम्ही नेकबँड स्टाइल वायरलेस इयरफोन्सचा वापर करू शकता. तुम्ही जर कमी बजेटमध्ये उत्तम वायरलेस इयरफोन श��धत असला तर बाजारात चांगले पर्याय उपलब्ध आहेत. वनपल्स, बोट, सोनी, रियलमी, नॉइस, ओप्पोसह अनेक कंपन्यांचे इयरफोन्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे इयरफोन दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह येतात. अशाच काही कमी किंमतीत दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह येणाऱ्या नेकबँड इयरफोन्सविषयी जाणून घेऊया.\nकमी किंमतीचे टॉप-१० वायरलेस इयरफोन्स, गाणी ऐकताना मिळेल दुप्पट आनंद\nगेल्या काही दिवसांमध्ये वायरलेस इयरफोन्स, इयरबड्सची लोकप्रियता वाढत चालली आहे. वायर्ड इयरफोनच्या जागी लोक वायरलेस, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या इयरफोन्सला पसंती देत आहे. त्यात खासकरून नेकबँड स्टाइल इयरफोन्सकडे ग्राहकांचा कल दिसत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता कंपनी देखील शानदार वायरलेस इयरफोन्स लाँच करत आहे. वायर्ड इयरफोन्सच्या तुलनेत वायरलेस इयरफोन्सचे अनेक फायदे आहेत. याशिवाय, रनिंग, सायकलिंग किंवा जिम करताना देखील तुम्ही नेकबँड स्टाइल वायरलेस इयरफोन्सचा वापर करू शकता. तुम्ही जर कमी बजेटमध्ये उत्तम वायरलेस इयरफोन शोधत असला तर बाजारात चांगले पर्याय उपलब्ध आहेत. वनपल्स, बोट, सोनी, रियलमी, नॉइस, ओप्पोसह अनेक कंपन्यांचे इयरफोन्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे इयरफोन दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह येतात. अशाच काही कमी किंमतीत दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह येणाऱ्या नेकबँड इयरफोन्सविषयी जाणून घेऊया.\nOneplus Bullets wireless Z Bass edition ची बॅटरी तब्बल १७ तास टिकते असा दावा कंपनीने केला आहे. तसेच, इयरफोन Warp Charge फीचरसोबत येतो व कंपनीचा दावा आहे की, १० मिनिटं चार्जिंगमध्ये इयरफोन १० तास वापरू शकता. हा इयरफोन ब्लूटूथ ५.० सह येतो व याला आयपी५५ रेटिंग मिळाले आहे. याची किंमत १,९९९ रुपये आहे.\nSony WI-C200 इयरफोन मॅग्नेटिक इयरबड्ससोबत येतो. यात १५ तासांची बॅटरी लाइफ मिळते. यामध्ये ९एमएमचे ड्राइव्हर यूनिट दिले असून, यात क्विक चार्ज सपोर्ट मिळेल. इयरफोनची किंमत १,७९९ रुपये आहे.\nBoat Rockerz 330 हा इयरफोन यूएसबी टाइ-सी चार्जिंग पोर्टसह येतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० आणि ३० तासांची बॅटरी लाइफ मिळते. इयरफोन मेटल कंट्रोल बोर्डसह येतो व याला आयपीएक्स५ रेटिंग मिळाले. याची किंमत १,४९९ रुपये आहे.\nRealme Buds इयरफोन ११.२एमएम साउंड ड्राइव्हर यूनिटसह येतात. यात तीन कंट्रोल बटन देण्यात आले असून, याची चार्जिंग १२ तास टिकते. Realme Buds इयरफोनला ���ुम्ही १,७९९ रुपयात खरेदी करू शकता.\nBoult Audio ProBass Curve in-ear इयफोन्सची किंमत ९९९ रुपये आहे. यामध्ये १२ तासांची बॅटरी लाइफ मिळते. इयरफोन इन-बिल्ट मायक्रोफन आणि आयपीएक्स ५ रेटिंगसह येतात. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० मिळते.\nNoise Tune Active Plus ब्लूटूथ वायरलेस नेकबँड इयरफोन्स १०एमएम डायनॅमिक ड्राइव्हर्स देण्यात आले आहेत. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला असून, बॅटरी १० तास टिकते, असा दावा कंपनीने केला आहे. इयरफोन्स आयपीएक्स५ रेटेड आहे. म्हणजेच, पाण्यापासून सुरक्षित राहतात. या इयरफोन्सला तुम्ही १,२९९ रुपयात खरेदी करू शकता.\nOppo Enco M31 इयरफोन्स अँड्राइड आणि आयओएस दोन्ही फोनमध्ये चालतात. हे इयरफोन्स सिंगल चार्जमध्ये १२ तास चालतात. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल. यामध्ये ९.२ एमएमचे ड्राइव्हर्स देण्यात आले असून, याची किंमत १,७९९ रुपये आहे.\nRedmi SonicBass wireless earphones कॉलसाठी दोन माइक्ससोबत येतात. यामध्ये ९.२एमएम डायनॅमिक डाइव्हर्स डायनॅमिक ड्राइव्हर्स देण्यात आले आहेत, तसेच एकाच वेळी दोन डिव्हाइसला कनेक्ट करू शकता. याची बॅटरी लाइफ १२ तास आहे. रेडमीच्या या इयरफोन्सला तुम्ही १,२९९ रुपयात खरेदी करू शकता.\nInfinity (JBL) Glide 120 मध्ये १२एमएम ड्राइव्हर देण्यात आले असून, हा इयरफोन वॉटरप्रूफ आहेत. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० देण्यात आले असून, याची बॅटरी लाइफ ७ तास आहे. तुम्ही या इयरफोन्सला १,०९९ रुपयात खरेदी करू शकता.\nPortronics Harmonics 216 HD POR-279 Stereo wireless earphones हे ७ तास प्लेबॅक टाइम ऑफर करते. यामध्ये रॅपिड चार्ज फीचर आणि कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० मिळते. याची किंमत फक्त ७,९९ रुपये आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nजिओने सुरू केली खास सेवा, आता थेट घरबसल्या घ्या अमरनाथचे दर्शन; पाहा डिटेल्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nकार-बाइक फक्त १२,००० रुपयांत घेऊन जा Yamaha ची शानदार स्पोर्ट्स बाइक, बघा EMI किती\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nरिलेशनशिप 'माझी पत्नी मला देव मानते' रितेश व जेनेलियाचा 'हा' व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरेना\nन्यूज एमसीएक्�� आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nमोबाइल Redmi Note 10 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, १ हजारांपेक्षा कमी EMI वर घरी घेवून जा\nमोबाइल iPhone 12 आणि 12 mini आयफोनवर मोठा डिस्काउंट, पाहा किंमत आणि फीचर्स\nकरिअर न्यूज सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅच यंदापासून: उदय सामंत\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य २१ सप्टेंबर २०२१ मंगळवार : आज सूर्य आणि चंद्र समोरासमोर, कर्क सोबत 'या' राशींना होईल फायदा\nब्युटी अशा हॉट-बोल्ड अभिनेत्री ज्यांच्या मादकतेवर पूर्ण जग आहे घायाळ, ट्रान्सपरंट ड्रेस व स्कर्टमधील सुंदरींनाही टाकलं मागे\nविज्ञान-तंत्रज्ञान बिझनेस वाढवण्यासाठी सत्या नाडेला आणि जेफ बेझॉस कोणती पुस्तके वाचताहेत, जाणून घ्या\nमुंबई मुंबईतील 'त्या' इमारतींच्या गेटवर क्यूआर कोड; आदित्य ठाकरेंची महत्त्वाची सूचना\nमुंबई मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या रुंदीकरणावरुन न्यायालाय संतप्त; दिले 'हे' आदेश\nकोल्हापूर 'राणेंचा बंगला अनधिकृत असेल तर तो पाडायला मुख्यमंत्री घाबरतात का\nदेश तरुण साधूंचे मृत्यू नव्हे हत्या, नरेंद्र गिरींशी होता वाद, कोण आहे आनंद गिरी\nअहमदनगर राज्यातील 'या' जिल्ह्यात नियम कडक करण्याच्या सूचना; कठोर कारवाईचा इशारा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/world/female-t-20-india-and-australia-teams-are-the-most-influential-brait-lee-3876/", "date_download": "2021-09-21T09:14:54Z", "digest": "sha1:4D5CVUBWGYTP6S2DYTHKI4G7OV3ZY73S", "length": 10802, "nlines": 121, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "महिला टी-20 क्रिकेट विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सर्वात प्रभावशाली: ब्रेट ली", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome खेळ स्पर्धा महिला टी-20 क्रिकेट विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सर्वात प्रभावशाली: ब्रेट ली\nमहिला टी-20 क्रिकेट विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सर्वात प्रभावशाली: ब्रेट ली\nऑस्त्रलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने ‘भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ हे क्रिकेटचा खेळ वेगळ्या पातळीवर नेण्याचे सामर्थ्य जोपासतात’ असा विश्वास दाखविला आहे.\n२१ तारखेला सुरू होणाऱ्या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सलामी सामन्यावर सर्वांचेच लक्ष राहील, हा सामना सिडनीच्या शोग्राऊंड मैदानावर होणार आहे.\nयंदाच्या टी-20 विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळाले आहे तर तेथील सिडनी, पर्थ, मेलबर्न आणि कॅनबेरा येथील विविध मैदानांवर या विश्वचषकातील सामने खेळले जातील.\nPrevious articleचिनमधील कोरोनामुळे औरंगाबाद मधील उद्योगधंदे मंदावले\nNext article“एकत्र येण्यात उगाच एवढी वर्ष फुकट घालवली”- उद्धव ठाकरे\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची प��वानगी – DGCA\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/lok-sabha-election-news-2019/nitin-gadkari-119031500003_1.html", "date_download": "2021-09-21T09:09:00Z", "digest": "sha1:7QPSJBU2PVOL4ELKKRWKU65XRTBJEEFK", "length": 7725, "nlines": 104, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "पटोले यांना शुभेच्छा मात्र मी निवडून येईल - नितीन गडकरी", "raw_content": "\nपटोले यांना शुभेच्छा मात्र मी निवडून येईल - नितीन गडकरी\nलोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच राज्याची उपराजधानी आणि सत्ता केंद्र असलेल्या नागपुरात राजकीय सामना सुरु झाला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नाना पटोले विरुद्ध भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांची मुख्य आणि अगदी थेट लढत होणार आहे. मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट मतांनी निवडून येईल, असा दावा गडकरींनी केला आहे. तर मागच्या वेळी गडकरी एका लाटेत निवडून आले होते, असं म्हणत यावेळी नाना पटोले तीन लाख मतांनी विजयी होतील, असा दावा काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांनी केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मी 2 लाख 80 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आलो होतो, गेल्या पाच वर्षांत अनेक विकासाची कामं मी केली आहेत. त्यामुळे यावेळी दुप्पट मतांनी निवडून येईल, असा दावा नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी केला आहे. गडकरी पुढे म्हणाले की नाना पटोले माझे मित्र होते आजही आहेत, त्यांना माझ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा, मी व्यक्तीगत द्वेषाचं राजकारण कधीच करत नाही.\nपोहतांना आला हृदयविकाराचा झटका व्यक्तीचा मृत्यू\nअजिक्यने व्यक्त केली शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता\nअसे आहे युतीच्या प्रचाराचे नियोजन\nप्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार\nपुलावामा हल्ल्यानंतर भारतीयांना संतापापेक्षा ही अधिक ‘दुःख’ झाले होते\nरघुराम राजन : 'केंद्र सरक���र महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nअनंत गीतेंचं वक्तव्य, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून'\nAUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarpalika.co.in/15-finance-commission/", "date_download": "2021-09-21T07:25:14Z", "digest": "sha1:6AU4ESLXYUCYACI52KOV44SIXSEBIQZO", "length": 22713, "nlines": 232, "source_domain": "www.nagarpalika.co.in", "title": "१५ वा वित्त आयोग » नगरपालिका", "raw_content": "\n( नगर विकास विभाग )\nनगर परिषद प्रशासन संचनालय\nनगर परिषद अधिकारी यादी\nतपासणी सूची / कागदपत्रे\nनगरपालिका संबधी पोस्टर व बॅनर नमुना\nसंवर्ग कर्मचारी बदली आदेश\nसंवर्ग आकृतिबंध व पदनिहाय कर्तव्य\nजेष्टता यादी , पदोन्नती यादी , विभागीय परीक्षा\nनगर परिषद संबधी PPT\nPFMS ( EAT ) कार्यप्रणाली\nकार्यालय रचना व कार्यपद्धती\nनगर परिषद संपर्क क्रमांक व पत्ता\nराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान\nशासकीय कामासाठी लागणारी कागदपत्रे\nविशेष रस्ता अनुदान योजना\n१४ वा वित्त आयोग\n१५ वा वित्त आयोग\nराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान\nकेंद्रशासन पुरस्कृत लहान व मध्यम शहराकरीता पायाभूत सुविधांच्या विकास कार्यक्रम (UIDSSMT)\nघनकचरा व्यवस्थापन कायदा 2015\nप्लास्टिक पिशव्या नियम 2006\nआपत्ती व्यवस्थापन कायदा 2005\nलोकसेवा हक्क अधिनियम ( RTS ) 2015\nनागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम 1979\nवृक्ष संवर्धन कायदा 2009\nजैव विविधता कायदा 2002\nनगर परिषद सेवा नियम\nमाहिती तंत्रज्ञान कायदा ( IT Act ) 2000\nमहाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व ओद्योगिक नगरी अधिनियम 1965\nशासन निर्णय व अध्यादेश\nमुख्याधिकारी व कार्यालयीन बाबी\nकर व प्रशासकीय सेवा\nसभा कामकाज व निवडणूक विभाग\nजन्म-मृत्यू व विवा��� नोंदणी विभाग\nलेखापाल व लेखापरीक्षक सेवा\nआरोग्य व स्वच्छता मलनिःसारण सेवा\nशासकीय सेवा नियुक्ती बाबत माहिती\nकर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक बाबी\nपरिविक्षाधीन कालावधी पूर्ण करणे\nगोपनीय अहवाल आणि मत्ता व दायीत्वे बाबत\nसेवा जेष्ठता यादी व स्थायित्व प्रमाणपत्र बाबत\nनागरी सेवा ( रजा ) नियम\nप्रश्नोत्तरे – सेवा (रजा) नियम\nनागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्थी ) नियम १९८१\nप्रश्नोत्तरे – सेवा (पदग्रहण, बडतर्फी, निलंबन)\nनागरी सेवा ( वर्तणूक ) नियम १९७९\nनागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९७९\nनागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम १९८२\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS/NPS)\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)\nआश्वासित प्रगती योजना (10,20,30)\nनिवडणुका संबधी शासन आदेश\nस्थानिक स्वराज्य संस्था उमेदवारी अर्ज दाखल करणे\nनगर परिषद निवडणुक प्रश्नावली\nकरोना बाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले आदेश\nकर निर्धारण व प्रशासकीय सेवा\nलेखापाल व लेखापरीक्षक सेवा\nपाणीपुरवठा , मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा\n१५ वा वित्त आयोग\nसन २०२०-२१ या वर्षापासुन १५ वा वित्त आयोग लागु झालेला आहे. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना Million Plus Cities व Non-Million Plus Cities या साठी स्वतंत्र निधी मंजुर करण्यात आला आहे.\nवाचा अनुक्रमांक ४ येथील शासन निर्णयान्वये राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे Million Plus Cities व Non – Million Plus Cities या गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत Million Plus Cities गटासाठी Ambient Air Quality , Improving conservation, supply and management of water and efficient solid waste management measures यासाठी निधी मंजुर करण्यात आलेला आहे.\nवाचा अनुक्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये १५ वित्त आयोगाअंतर्गत राज्यातील Non-Million Plus Cities गटातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाकरिता प्राप्त अनुदानाचे वितरण व विनियोगाबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली असुन Million Plus Cities गटातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाकरिता प्राप्त अनुदानाच्या वितरणची व विनियोगाबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन\n१५ व्या वित्त आयोगाअंतर्गत Million Plus Cities गटातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाकरीता प्राप्त होणाऱ्या अनुदानाच्या वितरणाची व विनियोगाची कार्यपध्दती खालील���्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.\nअ ) निधी वितरणाचे निकष\n१ ) १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत Million Plus Cities घटकासाठी खालील दोन प्रकारासाठी बंधनकारक अनुदान (Tied Grants) प्राप्त होणार आहे.\nअ) वातावरणातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बंधनकारक अनुदान (Tied Grants for Ambient Air Quality)\nब) पाणी पुरवठा व व्यवस्थापनात सुधारणा व प्रभावी घनकचरा व्यवस्थापन यासाठी बंधनकारक अनुदान Tied Grants for\n२ ) Air Quality साठी सन २०२०-२१ साठीच्या अनुदानाचे वितरण नागरी समुहांना करण्यात आलेले असुन नागरी समुहात समावीष्ठ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय वितरणाबाबत केंद्र शासनाच्या सुचनेनुसार वितरण व विनीयोगाची कार्यपद्धती यथावकाश स्वतंत्रपणे निश्चित करण्यात येईल .\n३ ) पाणी पुरवठा व व्यवस्थापनात सुधारणा व प्रभावी घनकचरा व्यवस्थापन यासाठी बंधनकारक अनुदानाचे नागरी समुहात समावीष्ठ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय वितरण सन २०११ च्या लोकसंख्येच्या निकषानुसार करण्यात येईल.\nब ) १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत Million Plus Cities गटासाठी पाणी पुरवठा व व्यवस्थापनात सुधारणा व प्रभावी घनकचरा व्यवस्थापन यासाठी प्राप्त अनुदानातून हाती घ्यावयाची कामे :\nक) वरील ( अ ) व (ब ) या दोन्ही घटकासाठी प्रत्येकी ५०% याप्रमाणे निधीचा विनियोग करता येईल\nड) कोणत्याही एका घटकासाठी गरज पुर्ण झाली असेल तर उर्वरीत निधी दुसऱ्या घटकासाठी वापरता येईल.\nइ) वरील (अ ) व ( ब ) या दोन्ही घटकामध्ये पाणी पुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा प्रकल्पामधील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा हिस्सा उभारण्यासाठी देखील निधीचा वापर करता येईल.\nक ) १५ व्या वित्त आयोगाच्या Million Plus Cities गटासाठी पाणी पुरवठा व व्यवस्थापनात सुधारणा व प्रभावी घनकचरा व्यवस्थापन यासाठी बंधनकारक अनुदानाच्या ( Tied Grants for Improving conservation, supply and management of water and efficient solid waste management )\nप्रशासकीय मंजरीची कार्यपध्दती :\nअ ) महानगरपालिका – १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत Million Plus Cities गटातील उपरोक्त अनुदानातून घेण्यात येणाऱ्या कामांच्या प्रस्तांवाना प्रशासकीय मंजूरी देण्याचे अधिकार महानगरपालिकांच्या बाबतीत संबंधित महानगरपालिकेच्या आयुक्तांना असतील.\nब ) नगर परिषदा / नगरपंचायती –\n१ ) १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत Million Plus Cities गटातील उपरोक्त अनुदानातून घेण्यात येणाऱ्या कामांच्या प्रस्तांवाना प्रशासकीय मंजूरी देण्याचे अधिकार अ वर्ग नगर परिषदेच्या बाबतीत रु.३०`लाख, ब वर्ग नगर परिषदेच्या बाबतीत रु २० लाख व क वर्ग नगर परिषद नगरपंचायतीच्या बाबतीत रु १० लाख या मर्यादेत संबंधित नगर परिषद नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना असतील.\n२ ) या व्यतीरिक्त सर्व कामांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना असतील.\nक ) कटकमंडळे –\n१५ व्या वित्त आयोगाअंतर्गत Million Plus Cities गटातील उपरोक्त अनुदानातून घेण्यात येणाऱ्या कामांच्या प्रस्तांवाना प्रशासकीय मंजूरी देण्याचे अधिकार कटकमंडळांच्या बाबतीत संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतील.\nड ) Air Quality साठी सन २०२०-२१ साठीच्या अनुदानाचे वितरण नागरी समुहांना करण्यात आलेले असुन नागरी समुहात समावीष्ठ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय वितरणाबाबत केंद्र शासनाच्या सुचनेनुसार वितरण व विनीयोगाची कार्यपद्धती यथावकाश स्वतंत्रपणे निश्चित करण्यात येईल.\n03/05/2021 15 वा वित्त आयोग Million Plus City अनुदान कार्यपद्धती\n09/03/2021 15 वा वित्त आयोग अनुदान 2 रा हप्ता\n10/11/2020 15 वा वित्त आयोग अनुदान 1 ला हप्ता\n26/05/2020 15 वा वित्त आयोग मुलभुत अनुदान\n01/11/2019 15 वा वित्त आयोग अहवाल\nशासकीय कर्मचारी GPF माहिती\nऑनलाइन मतदार नोंदणी व दुरुस्ती\n# संवर्ग अधिकारी नवीन अपडेट्स\n# करोना बाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले आदेश\nविभागीय परीक्षा Quiz ( प्रश्न व उत्तरे ) August 3, 2021\nप्रश्नोत्तरे – नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा, बडतर्फी, निलंबन) नियम १९८१ August 3, 2021\nप्रश्नोत्तरे – नागरी सेवा (रजा) नियम – १९८१ August 3, 2021\nनागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्थी ) नियम १९८१ July 31, 2021\nनागरी सेवा ( वर्तणूक ) नियम १९७९ July 31, 2021\nआश्वासित प्रगती योजना (10,20,30) July 5, 2021\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना ( DCPS ) July 2, 2021\nवैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती June 30, 2021\nविषय नुसार शासन निर्णय June 15, 2021\nप्लास्टिक पिशव्या ( उत्पादन व वापर ) नियम २००६ June 4, 2021\n( अग्निशमन सेवा संवर्ग ) ( कर निर्धारण व प्रशासकीय सेवा ) ( पाणीपुरवठा , मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा ) ( लेखापाल व लेखापरीक्षक सेवा ) ( विद्युत अभियांत्रिकी सेवा ) ( संगणक अभियांत्रिकी सेवा ) ( स्थापत्य अभियांत्रिकी सेवा )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/loan-supply-to-flood-hit-traders-at-5-to-6-per-cent-interest-rate-decision-in-a-meeting-chaired-by-deputy-chief-minister-ajit-pawar-nrkk-170642/", "date_download": "2021-09-21T08:48:05Z", "digest": "sha1:GF2HEHRWAHFJ6SEWNAVBIZ37V63XF3LT", "length": 14277, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Deputy Chief Minister Ajit Pawar | अतिवृष्टीसह पुरबाधित व्यावसायिकांना अवघ्या ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा; अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nDeputy Chief Minister Ajit Pawarअतिवृष्टीसह पुरबाधित व्यावसायिकांना अवघ्या ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा; अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय\nपुर आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या आणि पंचनामा झालेल्या पात्र दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना साधारपणे अवघ्या ५ ते ६ टक्के व्याजाच्या दराने कर्ज उपलब्ध होणार आहे.\nराज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार घेतला असून ना-नफा तत्वावर अत���यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला.\nराज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरामुळे अनेक दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांचे मोठे नुकसान झाले. या बाधितांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने त्यांना सावरण्यासाठी तेथील जिल्हा सहकारी बँकांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पुर आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या आणि पंचनामा झालेल्या पात्र दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना साधारपणे अवघ्या ५ ते ६ टक्के व्याजाच्या दराने कर्ज उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातल्या हजारो बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना होणार आहे.\nमंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती व मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिसीव्दारे उपस्थित होते.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झ��ल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://smarttechguruji.com/one-book-donation/", "date_download": "2021-09-21T08:51:00Z", "digest": "sha1:SR2E5L6S7DOAVQN2GS4CQQPLQQDNIBX6", "length": 9206, "nlines": 53, "source_domain": "smarttechguruji.com", "title": "एक वही, एक पेन, पूरग्रस्त मुलांसाठी – Smart Tech Guruji", "raw_content": "\nएक वही, एक पेन, पूरग्रस्त मुलांसाठी\nएक वही ,एक पेन ,पूरग्रस्त मुलांसाठी…\nकोल्हापूर ,सांगली या भागात आलेल्या आस्मानी संकटाने लाखो लोक बाधित झाले ,गावेच्या गावे वाहून गेली. घरे – दारे , शेती – भाती गेली तिथे शाळा ,दप्तर आणि चिमुकल्यांच्या वह्या पुस्तकांची काय गत….\nपूर ओसरून हळू हळू या भागातील जनजीवन सुस्थिर होत असतांना भिजलेले दप्तर ,वह्या आणि पुस्तके ही या चिमुकल्याच्या शिक्षणाच्या वाटेतील सर्वात मोठी समस्या ठरू पहात आहे.शासनाने आपल्या स्तरावरून मोफत पाठ्यपुस्तके पूरवण्याचा निर्णय तर घेतला आहेच पण तरीही वह्या ,पेन आणि दप्तरांची समस्या आहेच ,त्यांची हीच समस्या ओळखून तिथल्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वही देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे ‘एक वही , एक पेन ,पूरग्रस्त मुलांसाठी’ या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.\nपूरग्रस्त भागातील छायाचित्रे ,व्हिडिओ टीव्हीवर ,वर्तमानपत्रात आणि आपल्या पालकांच्या मोबाईलवर मुले पाहताच होती ,त्यांच्या दैनेची चर्चा आज महाराष्ट्राच्या घरा घरात चालू आहे ,अशा या संकट समयी आपल्या देशाचे बांधव म्हणून लाखो हात सारसावल्याचे ही विद्यार्थी एकतायेत पाहतायेत ,मग आपणच का मागे राहावे म्हणून मग विद्यार्थ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्याचा निश्चय मुख्याध्यापक श्री सर्जेराव राऊत सर यांच्याकडे व्यक्त केला ,त्यातून विद्यार्थ्यांना काल परवाच्या रक्षाबंधन सण आणि इतर निमित्ताने काका – मामांकडून मिळालेल्या खाऊच्या पैशातून पूरग्रस्त भागातील आपल्या या चिमुकल्या बांधवांच्या मदतीला धावून जायचे असा निश्चय केला आणि ,\n‘एक वही ,एक पेन पूरग्रस्त विद्यार्थ्यांना देऊ ,\nया चिमुक���्याना शिक्षणाच्या प्रवाहात घेऊ …\nअसे म्हणत ,’ एक हात मदतीचा … एक हात माणुसकीचा ….’ पुढे करत फक्त 38 विद्यार्थी संख्या असणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांनी 100 वह्या आणि 100 पेन हे शैक्षणिक साहित्य पूरग्रस्त भागातील विद्यार्थी मित्रांसाठी मिळवले.आज हे साहित्य विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव ,ग्रामपंचायत सदस्य सीताराम जाधव ,महेश तरवडे ,माजी सरपंच ज्ञानदेव जाधव यांच्या मार्गदर्शनात शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत यांच्या कडे जमा केले. आपल्या मदतीने पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार हे पाहून विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते.जिल्हा परिषदेच्या शाळा या माणूस घडवणाऱ्या शाळा आहेत ,आणि आज या महापुरामुळे माणुसकीचे दर्शन घडवण्याची आवश्यकता आहे म्हणून इतरही शाळांनी याचे अनुकरण करावे व अधिकाधीक मदत या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मिळवून द्यावी…’ पुढे करत फक्त 38 विद्यार्थी संख्या असणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांनी 100 वह्या आणि 100 पेन हे शैक्षणिक साहित्य पूरग्रस्त भागातील विद्यार्थी मित्रांसाठी मिळवले.आज हे साहित्य विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव ,ग्रामपंचायत सदस्य सीताराम जाधव ,महेश तरवडे ,माजी सरपंच ज्ञानदेव जाधव यांच्या मार्गदर्शनात शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत यांच्या कडे जमा केले. आपल्या मदतीने पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार हे पाहून विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते.जिल्हा परिषदेच्या शाळा या माणूस घडवणाऱ्या शाळा आहेत ,आणि आज या महापुरामुळे माणुसकीचे दर्शन घडवण्याची आवश्यकता आहे म्हणून इतरही शाळांनी याचे अनुकरण करावे व अधिकाधीक मदत या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मिळवून द्यावी…’ असे आवाहन आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव राऊत यांनी केले\nविद्यार्थ्यांच्या मधील माणुसकीचा झरा चेतवणारा हा उपक्रम असून ,जमा केलेले हे साहित्य योग्य ठिकाणी पोहोच केले जाईल ,आज या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवूनच नव्हे तर सोबत अशी छोटीशी मदत करून लढ म्हणण्याची वेळ आहे . आपल्या प्रत्येकाचा खारीचा वाटा हा या चिमुकल्यानी उद्याची अशा दाखवणारा असेल …..\nजि प प्रा शा गोपाळवाडी\n��ा राहुरी ,जि अहमदनगर\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nकोरोना विषाणू जनजागृती फेरी काढून लोक जागर….\nअवगुणांची होळी आणि टिळा होळीची शपथ ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.india.com/marathi/india/afghanistan-crisis-update-indian-air-force-plane-arrives-india-168-people-board-4905117/", "date_download": "2021-09-21T09:24:26Z", "digest": "sha1:4DO33MESMUN6YE6SXIJOXWWFI7INJCIB", "length": 8100, "nlines": 56, "source_domain": "www.india.com", "title": "Afghanistan Crisis Update: काबुलमध्ये अडकलेल्या भारतीयांनी मायदेशी परताच सोडला सुटकेचा निश्वास, 168 नागरिक भारतात दाखल", "raw_content": "\nAfghanistan Crisis Update: काबुलमध्ये अडकलेल्या भारतीयांनी मायदेशी परताच सोडला सुटकेचा निश्वास, 168 नागरिक भारतात दाखल\nतालिबान्यांपासून आपला जीव वाचवण्यासाठी हे नागरिक मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत.\nनवी दिल्ली : तालिबानी दहशतवाद्यांमुळे अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता स्थापन केल्यापासून याठिकाणच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तालिबान्यांच्या (Taliban) दहशतीमुळे याठिकाणचे नागरिक देश सोडून जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. तालिबान्यांपासून आपला जीव वाचवण्यासाठी हे नागरिक मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी भारतीय देखील मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. अफगाणिस्तानात असलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेत हवाई दलाला यश देखील आले आहे. काबुलवरुन 168 भारतीय नागरिक आज आपल्या मायदेशी परतले आहेत.Also Read - Taliban Video: तालिबानचा क्रूर चेहरा आधी फाशी दिली, नंतर हेलिकॉप्टरला लटकवून शहरभर फिरवला मृतदेह\nAlso Read - Taliban TV Interview : न्यूज अँकरच्या खांद्यावर बंदुक ठेऊन दिला LIVE इंटरव्ह्यू; लोकशाहीच्या चौथ्या स्थंभावर तालिबानचे वर्चस्व\nभारतीय हवाई दलाच्या सी- 17 ( Indian Air Force C-17) या विमानातून आज सकाळी काबुलवरुन 168 भारतीय नागरिक दाखल झाले. मायदेशी परतल्यानंत या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि आपल्या देशात पोहचताच त्यांनी ‘भारत माता की जय’ असा नारा दिला. गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुदलाचे हे विमान उतरवण्यात आले. याठिकाणी सर्व नागरिकांना सुरक्षित उतरवण्यात ���ले. यामध्ये महिला, पुरुष, लहान मुलं आणि अफगाणिस्तानच्या भारतीय दुतावासात (Indian Embassy) काम करणाऱ्यांचा समावेश आहे. Also Read - Afghanistan Crisis: काबूल स्फोटाचा अमेरिकेने घेतला बदला, ड्रोन स्ट्राईकद्वारे मास्टर माईंडचा केला खात्मा\nकाबुलमध्ये (Kabul) आणखी 87 भारतीय नागरिक अडकले आहेत. त्यांना आणण्यासाठी देखील भारतीय वायुदलाचे दुसरे विमान गेले आहे. वायुदलाच्या या विमानाने काबुमधून उड्डाण घेतले असून ते लवकरच भारतामध्ये पोहचणार आहे. गेल्या 24 तासांत एकूण 390 भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका करत त्यांना मायदेशी आणण्यात आले आहे. उर्वरीत नागरिकांना देखील लवकरच मायदेशी आणण्यात येणार आहे. या सर्व नागरिकांना आणण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून ( Indian Ministry of External Affairs) जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काबुलमध्ये भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि इतर मित्र देशांचे नागरिक अडकले आहेत. त्यांची देखील सुखरुप सुटका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.\nब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://smarttechguruji.com/dahihandi-gopalwadi-2019/", "date_download": "2021-09-21T08:49:13Z", "digest": "sha1:N5QDLZWZUOFAQ6VBD6AXWLGHXHW34G33", "length": 7742, "nlines": 58, "source_domain": "smarttechguruji.com", "title": "गोकुळाष्टमी – गोपाळवाडीची – Smart Tech Guruji", "raw_content": "\nआमच्या गोपाळवाडीच्या ‘गोपाळ’ समाजाचा सगळ्यात मोठा उत्सव ….\nगेल्या आठवड्याभरा पासून इथल्या कृष्ण मंदिरात जन्माष्टमी निमित्त सप्ताह चालूच आहे ,आज ‘काला’ मग आपल्या चिमुकल्यांचा ‘गोकुळाष्टमी ,दहीहंडी’ चा कार्यक्रम घेण्याचा विचार राऊत सरांनी बोलून दाखवला ,तो विद्यार्थ्यांनी अगदी जल्लोषात उचलून धरला ….\nगोकुळाष्टमी ,दहीहंडी साठी आमचे चिमुकले आज अगदी सुरेख सजून धजून आले होते ,इयत्ता पाहिलीच्याच मंजू हापसे ,श्रावणी हापसे ,श्वेता गवांदे ह्या तर अगदी राधेसारख्याच दिसत होत्या ….\nमग आम्ही पण आमच्या पृथ्वीराजला कृष्णाचा मेकप केला ,मोरपीस असलेला मुकुट त्याच्या माथ्यावर चढवला आणि सगळ्यांनी मंजूला राधा करा असा गिल्ला केला ,झाले तयार आमचे राधा कृष्ण …..\nतो पर्यंत राऊत सरांनी चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने फुगे ,हार यांनी सुंदर सजवली दहीहंडी बांधून घेतली ,तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा ���हिला टप्पा केला आणि बारक्या शरीरयष्टीचा निलेश लगेच हंडी फोडायला वर चढला …..\nपुढे ,मागे ,खाली वर करता करता शेवटी निलेश बरोबर हंडी पर्यंत पोहचला पण उंची मुळे त्याचा हात काही हंडीला लागत नव्हता ,मग काय एक लाकडी पट्टीच्या साहाय्याने निलेशने फोडली हंडी आणि लेकरांनी एकच गिल्ला केला ,केल्याचा प्रसाद उधल्यावर तो लोटण्यासाठी लेकरांची मजेशीर धावपळ झाली ….\nया सगळ्यातून कोणाला 2 कोणाला 3 ,कोणाला 4 तर कोणाला 7 चॉकलेट मिळायलाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता ….\nइयत्ता पाहिलीतच असणाऱ्या चिमुकल्या श्वेताने राधा झालेल्या आपल्या मैत्रिणीला मंजूला 3 चॉकलेट देऊन एका वेगळ्याच सहृद्यतेचे दर्शन घडवले…..\nहंडी नंतर राऊत सरांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माची कथा थोडक्यात सांगून ,दहीहंडीच्या उत्सवाचे सांस्कृतिक महत्व सांगितले तसेच आजच्या आधुनिक युगात आपण श्रीकृष्ण उपदेशावर चालतांना विद्यार्थी म्हणून विद्या घेण्याचे आपले कर्तव्य सर्वात निष्ठेने केले पाहिजे हे ही सांगितले ….\nकृष्ण राधेच्या वेशातील आमुच्या चिमुकल्यांच्या रुपात आज गोपाळवाडी शाळेत साक्षात *गोकुळ* अवतरले.आमच्या विद्यार्थ्यांकडे कौतुकानं बघणार्या नजरा बघून मस्त वाटले.कृष्णाकडून दुसऱ्या थरावर दहिहंडी फोडल्यावर एकच जल्लौष झाला.गरबा व पारंपरिक फुगडी व नृत्यावर विद्यार्थी व शिक्षकांनीही ताल धरला. *गोपाळकाल्याचा* प्रसाद सगळ्यांनी घेतला\nजि प प्रा शा गोपाळवाडी\nता राहुरी, जि अहमदनगर\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nकोरोना विषाणू जनजागृती फेरी काढून लोक जागर….\nअवगुणांची होळी आणि टिळा होळीची शपथ ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2021-09-21T09:17:45Z", "digest": "sha1:JWDESKLRHJRO35V7FCL3J7QE6NDFNX2J", "length": 4272, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट ताल - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:माहितीचौकट ताल/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयो�� करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ डिसेंबर २००८ रोजी ०४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/rudra-dhande-makes-record-in-local-cricket-11539", "date_download": "2021-09-21T08:11:41Z", "digest": "sha1:F7J4WVE6P4ZF2WHSNDQYBF6N56CTZTXR", "length": 10184, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Rudra dhande makes record in local cricket | रुद्र धांडेने तडकावले 67 चेंडूत विक्रमी द्विशतक", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nरुद्र धांडेने तडकावले 67 चेंडूत विक्रमी द्विशतक\nरुद्र धांडेने तडकावले 67 चेंडूत विक्रमी द्विशतक\nBy मुंबई लाइव्ह टीम क्रिकेट\nशेवटच्या टप्प्यात अालेल्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये क्रिकेटप्रेमींना अत्यंत अभावानेच शतकी खेळीचा नजराणा अनुभवण्यास मिळत असताना स्थानिक क्रिकेटमध्ये रिझवी महाविद्यालयाच्या फलंदाजाने चक्क 67 चेंडूंमध्येच नाबाद द्विशतक ठोकून नव्या विक्रमाची नोंद केली आहे. रुद्र धांडे असे या 19 वर्षीय धडाकेबाज फलंदाजाचे नाव असून त्याने ही जबरदस्त कामगिरी 'अबीस रिझवी चॅम्पियन्स ट्रॉफी सुपर-8 कॉलेज क्रिकेट टुर्नामेंट' स्पर्धेत पी. दालमिया संघाविरुद्ध केली आहे. रुद्रच्या खेळीचे सर्वच स्तरावरुन कौतुक होत आहे.\nमुंबई विद्यापीठ आयोजित आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने माटुंगा जिमखाना मैदानावर 'अबीस रिझवी चॅम्पियन्स ट्रॉफी सुपर-8 कॉलेज क्रिकेट टुर्नामेंट' स्पर्धा भरविण्यात आली आहे. या स्पर्धेत रिझवी महाविद्यालय विरुद्ध पी. दालमिया महाविद्यालय या सामन्यात नाणेफेक जिंकून रिझवीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.\nसंघाला दमदार धावसंख्या उभारुन देण्याच्या इराद्याने सलामीला उतरलेल्या रुद्र धांडेने खेळपट्टीचा सुरूवातीपासूनच ताबा घेत��ा. जोडीदार लवकर बाद होऊनही रुद्रने आपली धावगती कमी केली नाही. 39 चेंडूंत शतक झळकावल्यानंतर त्याने 67 चेंडूंत आपले द्विशतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान रुद्रने 21 चौकार आणि 15 षटकारांची आतिषबाजी केली. रिझवी महाविद्यालयाने अवघ्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 20 षटकांत 322 धावांचा डोंगर उभारला.\nया धावसंख्येचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दालमिया महाविद्यालय संघाला 10.2 षटकांत केवळ 75 धावांपर्यंत मजल मारता आली. रिझवी महाविद्यालयाने हा सामना 247 धावांच्या मोठ्या फरकाने आरामात खिशात घातला.\nमी माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. तेच माझे प्रशिक्षक आहेत. या विक्रमाची जेव्हा मी त्यांना माहिती दिली, तेव्हा ते खूप खूश झाले. त्यांनी हीच कामगिरी पुढे कायम ठेवून मुंबई निवड चाचणीमध्ये छाप पाडण्याबाबत सांगितले आहे. माझ्या आई - वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ही खेळी केल्याचा मला जास्त आनंद आहे. ही खेळी त्यांच्यासाठी परफेक्ट गिफ्ट आहे. या खेळीनंतर मी नि:शब्द झालो असून माझ्याकडून असा पराक्रम झाल्याचा विश्वासच बसत नाही.\n- रुद्र धांडे, क्रिकेटपटू\nIPL2021 : राहुलची प्रभावी फिरकी आणि रासेलची दमदार गोलंदाजी; बंगळुरूकडून कोलकाता पराभूत\nश्रावण संपताच चिकन, अंडी महागली\n कोरोनाच्या दैनंदिन मृत्युसंख्येत मोठी घट\nपावसामुळं सीएसएमटी येथील हिमालय पुलाचे काम बंद\nपुढच्या महिन्यापासून भारत लस परदेशात निर्यात करणार\nबुधवारी ठाण्यातील 'या' भागात पाणी पुरवठा बंद\nऋतूराजची तुफानी फलंदाजी; पहिल्याच सामन्यात​ मुंबईचा पराभव\nटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहली पायउतार होणार\nIPL 2021 - प्रेक्षकांना आयपीएलचा सामना मैदानात बसून पाहायला मिळणार\nविराट कोहली कर्णधारपद सोडणार\nभारतीय क्रीडा प्राधिकरणात २२० पदांची भरती\nInd vs Eng : तिसऱ्या कसोटीला आजपासून होणार सुरुवात\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/nhrc-team-which-went-to-investigate-alleged-post-poll-violence-in-west-bengal-claims-that-they-were-attacked-in-jadavpur/articleshow/83962489.cms", "date_download": "2021-09-21T08:22:53Z", "digest": "sha1:YDSOV4TTZBXN27PLE3G4QPJLT4KIL36I", "length": 13305, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nNhrc Team Attacked In Jadavpur : पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकावर हल्ला, सदस्याचा दावा\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतनंतर राज्यात राजकीय हिंसाचार उफाळून आला होता. यात अनेकांची हत्या झाली. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पथक जाधवपूरमध्ये गेले होते. पथकावर जमावाने हल्ला केल्याचा दावा, पथकातील एका सदस्याने केला.\nपश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकावर हल्ला\nजाधवपूरः पश्चिम बंगालच्या जाधवपूरमध्ये मंगळवारी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकावर हल्ला झाला. निवडणुकीनंतर उफाळून आलेल्या राजकीय हिंसाचार प्रकरणी आयोगाचे पथक चौकशीसाठी आले होते. चौकशीत ४० हून अधिक घरांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या दरम्यान आमच्या पथकावर हल्लाही झाला, अशी माहिती पथकातील सदस्य आतिफ रशीद ( Nhrc Team Attacked In Jadavpur ) यांनी दिली.\nआतिफ रशीद यांनी या घटनेबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला. यात काही जण रागातून रशीद यांच्याकडे चाल करताना दिसून येत होते. तर सीआयएसएफचे जवान या नागरिकांना रोखत होते. काही नागरिकांनीही या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.\nकोर्टाच्या आदेशानुसार आम्ही इथे तपासासाठी आलो आहोत. या ठिकाणी ४० हून अधिक घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहे. काही गुंडांनी आमच्यावरही हल्ला केला. पोलिसांवरही हल्ला केला. आम्हाला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. ही आमची स्थिती आहे. तर सामान्य माणसाचे काय हाल असतील स्थानिक पोलिसांनी आमच्या येण्याची माहिती आम्ही दिली होती. पण पोलिस आले नाहीत. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे.\nआतिफ रशीद यांनी पोस्ट केला व्हिडिओ\nदुसऱ्या व्हिडिओमध्ये रशीद यांना जमावाने घेरल्याचं दिसतंय. रशीद हे त्यांना समजावताना दिसत आहेत. पश्चिम बंगालच्या जाधवपूरमध्ये दंगेखोर कशा प्रकारे सीआयएसएफच्या जवानांशी कशी हाणामारी करत आहेत. सीआयएसएफच्या जवानांनाही हे जुमानत नसल्याने निवडणुकीत आपल्या इच्छेने मतदान करणाऱ्या सामान्यांचे काय हाल झाले असतील हे स्पष्ट होतं, असं रशीद म्हणाले.\npocso act against twitter : ट्वीटरच्या टीवटीवला चाप चाइल्ड पोर्नोग्राफी कंटेट प्रकरणी दिल्लीत FI\nराज्यसभेचे खासदार स्वपन दासगुप्ता यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य राजीव जैन यांना पत्र लिहिले आहे. राज्यात कायदा - सुव्यवस्था पूर्णपणे संपुष्टात आली आहे. तारकेश्वरमधील नागरिकांना विनाकार त्यांच्या राजकीय पसंतीवरून निवडणुकीनंतर अत्याचारांचा सामना करावा लागतोय, असं स्वपन दासगुप्ता म्हणाले.\nhimanta biswa sarma : 'मुस्लिमांची लोकसंख्या २९ टक्क्यांनी वाढतेय, रोखण्यासाठी उपाययोजना क\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\npocso act against twitter : ट्वीटरच्या टीवटीवला चाप चाइल्ड पोर्नोग्राफी कंटेट प्रकरणी दिल्लीत FIR दाखल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई श्रावण संपला पण खवय्यांची निराशा; चिकन, अंडीच्या दरात वाढ\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nक्रिकेट न्यूज भारतीय क्रिकेटपटूने घेतली पाकिस्तानची बाजू; असे आहे संपूर्ण प्रकरण\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nदेश मृत नरेंद्र गिरींना ब्लॅकमेल करणारी 'ती' व्यक्ती कोण\nदेश 'ईश्वराच्या इच्छेविरुद्ध' जात असल्याचं सांगत भाजपच्या माजी मंत्र्यांची आत्महत्या\n सानपाडा रेल्वे स्थानकावर ४ वर्षाच्या मुलाची हत्या, बापानेच फलाटावर डोकं आपटून संपवलं\nसिनेमॅजिक 'अचानक ते निघून गेले', वडिलांच्या आठवणीत सोनाली पाटील भावुक\nसिनेमॅजिक BBM 3 - स्पर्धक म्हणून आला 'गोल्डमॅन', बादशहाची जादू चालणार का\nमुंबई 'कुठल्याही शिवसैनिकाची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल, तो म्हणजे...'\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\nटिप्स-ट्रिक्स आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nमोबाइल स्वस्तात खरेदी करा Vivo चे 'हे' १० स्मार्टफोन्स, मिळतेय ५,००० रुपयांपर्यंतची मोठी सूट, पाहा ऑफर्स\nमोबाइल ४२५ दिवसांसाठी रोज ३ जीबी डेटा आणि कॉलिंग, BSNL प्लानपुढे जिओही फेल\nधार्मिक पितृपक्ष 2021 महालयारंभ : पितृपक्षातील सर्वांत प्रमुख श्राद्ध तिथी आणि मान्यता\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/entertain/the-secret-behind-savita-bhabhi-poster-in-pune-has-been-disclosed-3805/", "date_download": "2021-09-21T08:57:13Z", "digest": "sha1:5B7KVKGWA6T77LQFVSAMMWC3E2Q75IVX", "length": 13097, "nlines": 125, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "‘सविता भाभी… तू इथेच थांब’ पुण्यातील त्या पोस्टरचे रहस्य उलगडले!", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र पुणे ‘सविता भाभी… तू इथेच थांब’ पु���्यातील त्या पोस्टरचे रहस्य उलगडले\n‘सविता भाभी… तू इथेच थांब’ पुण्यातील त्या पोस्टरचे रहस्य उलगडले\nआजकाल सिनेमांच्या, सिरियल्सच्या प्रमोशनसाठी वेगवेगळे पब्लिसिटी स्टंट्स वापरले जातात. काही वेळा अशा गोष्टींचा अर्थ लवकर उघड होत नाही व त्या चर्चेचे कारण बनतात. पुण्यात नुकतीच अशाच स्वरूपाची एक गोष्ट घडली. कालपासून पुण्यातील चौकांमध्ये ‘सविता भाभी… तू इथेच थांब’ असे लिहिलेले पोस्टर दिसत आहे. या पोस्टरमधील सविता भाभी कोण असेल या उत्सुकतेमुळे हे पोस्टर चर्चेचे कारण बनले होते. ‘पुढारी’च्या मीडिया न्यूजनुसार या पोस्टरचे रहस्य आता उलगडले असून सविता भाभी हे एका आगामी मराठी चित्रपटातील कॅरेक्टरचे नाव असून या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी हे पोस्टर्स लावले गेले आहेत अशी माहिती समोर आली.\nमिळालेल्या अधिक माहितीनुसार अभिनेता आलोक राजवाडे याच्या ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी सदर पोस्टर लावण्यात आले आहे. याबद्दलची माहिती अभिनेत्री सई ताम्हणकरने एका व्हिडीओ मधून दिली आहे. या व्हिडिओमध्ये तिचा फक्त आवाज ऐकायला येत असून ती म्हणते आहे की, “मी सविता, जी तुम्हाला गरजेपेक्षा जास्त माहितीये पण तिला तुम्ही कधीच बघितलेलं नाही.”\nअख्खं शहर वाट बघतंय तुझी\nतसेच या चित्रपटाचे पोस्टर सईने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केले असून ६ मार्चला ट्रेलर रिलीज होणार असल्याची माहिती दिली. या चित्रपटात सई ताम्हणकर आणि अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिका साकारतांना दिसणार असून धर्मकीर्ती सुमंत, अभिनेत्री पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत.\nPrevious articleशेवटी विजय माल्ल्याने भारतासमोर जोडले हात, बँकांना केली ‘ही’ विनंती…\nNext articleकॉलेजमध्ये मुलींना प्रेमविवाह न करण्याची घ्यायला लावली शपथ पंकजा मुंडेंचा सवाल – ‘शपथ मुलींनाच का पंकजा मुंडेंचा सवाल – ‘शपथ मुलींनाच का\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील काय��ा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/finance/gerald-coton-died-with-the-password-and-the-loss-of-145-million-139/", "date_download": "2021-09-21T07:53:31Z", "digest": "sha1:CC3XGFFUDNOXZI45C5BTC6KUGOKLSTFX", "length": 11539, "nlines": 118, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "…आणि १३००कोटी झाले लॉक!", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनि���ांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome अर्थजगत …आणि १३००कोटी झाले लॉक\n…आणि १३००कोटी झाले लॉक\n“मरताना काय पैसे वर घेऊन जाणार आहेस का” असे आपण सर्रास ऐकतो,बोलतोही ” असे आपण सर्रास ऐकतो,बोलतोही अशीच एक घटना घडलेय ३० वर्षीय गेराल्ड कॉटन बाबतीत.\nकॅनडामधील क्रीप्टोकरन्सी कंपनी क्वाड्रीगासीएक्सचे ३० वर्षीय सीईओ गेराल्ड कॉटन भारत दौऱ्यावर आले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे १ नाही २ नाही तर तब्बल १३०० कोटी रुपये लॉक झाले आहेत कारण क्रिप्टोकरंसी लॉकचा पासवर्ड फक्त त्यांनाच माहिती होता. इतकेच काय तर चक्क त्यांच्या पत्नीला देखील पासवर्ड माहिती नाही.\n“शिवाजी-द बॉस” चित्रपट आठवतो का राजनिकांतचे गूढ शोधण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही उपयोग होत नाही, तसेच काहीसे येथील एक्स्पर्ट हॅकर्सच्या बाबतीत झाले पण त्यांच्या पदरीही निराशाच आली. गेरॉल्ड यांचे इन्क्रीप्टिड अकाऊंट असल्याने ते अनलॉक करणे अशक्य आहे.\nअनाथ मुलांसाठी अनाथाश्रमाची स्थापना करण्याच्या दृष्टीने गेराल्ड भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या पोटाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले. बिटकॉइन स्वीकारून प्रत्यक्ष पैसे देण्याचे काम कॉटन करत असत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना डिपॉझिटच्या हिशोबाप्रमाणे ग्राहकांना पैसे द्यायचे आहेत पण अकाऊंट लॉक असल्याने त्यांना असे करणे अशक्य आहे.\nPrevious articleआता आकाशातही पाहायला मिळणार जाहिरात….\nNext article…येथे मिळणार १ रु. किलो तांदूळ अन् नव वधूला १ तोळं सोनं फ्री..\nशेअर्समधील घसरणीमुळे रिलायन्स कंपनीचे एकाच झटक्यात ६८,०९३ कोटींचे नुकसान\nनोव्हेंबर महिन्यात तब्बल इतके दिवस बँका बंद राहणार; त्याआधी उरकून घ्या महत्वाची कामे\nवाढत्या सायबर क्राईम मुळे SBI, ICICI व HDFC बँकेने डेबिट आणि क्रेडिट कार्डचे नियम बदलले…\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थि��� मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t1748/", "date_download": "2021-09-21T08:01:45Z", "digest": "sha1:UZZ7SJWGYHZIEBB5JXTVBKTXNX4JBZVY", "length": 16068, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-ऐसा महानगरीचा आवाका", "raw_content": "\nहत्ती कसा आहे, ते सांगताना ‘दोरीसारखा,’ ‘खांबासारखा,’ ‘सुपासारखा’ अशी वर्णनं करणाऱ्यांसारखीच अवस्था होते मुंबई महानगरीचं वर्णन करणाऱ्यांची. ज्यांनी शहरातली धावपळ अनुभवली त्यांना मुंबई जाणवते ती उपनगरीय लोकल गाडय़ांमधून. गिरणगावातले तेजीचे दिवस अनुभवलेल्यांच्या तोंडून शहराच्या मध्यमवर्गीय सांस्कृतिक रुपाचं वर्णन ऐकायला मिळतं; सिनेक्षेत्रातल्या व्यक्तींना शहराच्या अर्थव्यवस्थेचं अंतरंग भुलवतं; तर भांडवलदारांच्या मुलांच्या नजरेत फक्त पंचतारांकित मुंबई तरळत असते. ‘मुंबई’ खऱ्या अर्थाने समजून घ्यायची तर यापैकी कुठलाही पैलू वगळून चालत नाही, उलट या सर्वाचं सुटं सुटं निरीक्षण करण्याऐवजी त्यांची एकमेकांशी संगती लावता आली तरच या महानगरीचं काही प्रमाणात आकलन होतं. ‘अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिटय़ूट’नं जटिल शहराची रचना समजून घेण्यासाठी असाच प्रयत्न केला आहे. ‘मुंबई रीडर ०६’ हे हिंदी पुस्तक याच नावाच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद असून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सुंदर रचनेची मुंबई साकारण्याच्या स्वप्नापासून ते ‘मुंबई’ म्हणजे केवळ वस्ती आणि जमीन नव्हे, तर तिलाही ‘पर्यावरण’ आहे, याची जाणीव करून देणाऱ्या लेखापर्यंत मोठा आवाका पुस्तकाने घेतला आहे. मुंबईत घडलेले व्यावसायिक, शहरातल्या विविध सामाजिक संस्थांशी निगडित व्यक्ती तसंच शहरातल्या विविध घटकांचं जवळून निरीक्षण करणारे पत्रकार यांच्या सखोल अभ्यासातून यातले २२ लेख साकारले आहेत. यामागची संकल्पना स्पष्ट करताना इन्स्टिटय़ूट म्हणते, ‘केवळ सपाट पृष्ठभाग म्हणून शहररचनेचं निरीक्षण हा मर्यादित परिघातला अभ्यास ठरतो. तर एखाद्या घटकाची सामाजिक, आर्थिक परिस्थिती जवळून पाहून ज्याने विचार मांडले त्याचं लिखाण एकांगी होण्याची शक्यता असते. हे दोन्ही टाळत शहराचं गुंतागुंतीचं रूप उलगडावं, याचा हा प्रयत्न आहे.\nसंस्थेच्या आवाहनाला शक्य तितका न्याय देत, बीना बालकृष्णन, श्याम चयनानी, डेरिल माँटे, पंकज जोशी, मीना मेनन, नीरा आडारकर, कल्पना शर्मा, प्रसाद शेट्टी, राहुल श्रीवास्तव, राहुल मेहरोत्रा आदी तज्ज्ञांनी आपलं लिखाण जास्तीत जास्त माहितीपूर्ण केलं आहे.\nमुंबईची आर्थिक प्रगती आंतरराष्ट्रीय दर्जाची करतानाच शहराच्या सर्वसामान्य माणसाचं राहणीमानही दर्जेदार करण्याबाबतचा मॅकेन्सी अहवाल हे पुस्तकातलं पहिलं प्रकरण. सध्या मुंबई आर्थिक प्रगती आणि राहणीमान या दोन्ही स्तरांवर पिछाडीला जात आहे; यातून मार्ग काढण्यासाठी काय काय करता येईल, ते अहवाल सांगतो आणि त्याकरिता प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची मानसिक बैठक बदलली पाहिजे असा आग्रह धरतो.\nमुंबईचं ‘शहर’ होणं, तिला वेग प्राप्त होणं, प्रगतीबरोबर नोकरदार वर्ग तयार होणं इथपासून वाहनांनी गजबजलेलं तिचं आजचं स्वरूप रेखाटलं आहे बीना बालकृष्णन यांनी. ‘कम्युटिंग’ची जीवघेणी समस्या सोडवायची तर मुंबईतली वाहतूकव्यवस्था आमूलाग्र बदलली पाहिजे, त्यासाठी सुचवण्यात आलेल्या योजनांची अंमलबजावणी निरपेक्षपणे झाली पाहिजे, असं आवाहन त्या करतात.\nझगमगत्या मुंबईला घडविणारे हात आहेत ते गरिबांचे. स्वत: कमालीच्या गैरसोयींत राहून शहर सुशोभित करणाऱ्या या झोपडवासियांना गुंतवणुकीची संधी देणारेही शहरातच निघाले. वेगवेगळे सरकारी, स्वयंसेवी बचतगट मोठय़ा प्रमाणावर हे काम कसं करत आहेत, त्याची माहिती सांगितली आहे सुंदर बुर्रा व देविका महादेवन यांनी.\nकापड गिरण्यांचा उद्योग, त्यानं घडवलेली आणि बिघडवलेली मुंबई हा शहराच्या इतिहासाचा मोठा आणि परिणामकारक भाग. त्याच्याच संदर्भाच्या आधारे वर्तमानही सांगितलं जातं. गिरणगावाचं सांस्कृतिक वातावरण, सामाजिक चळवळी, इथल्या मंचीय कलांचा विकास याविषयी मीना मेनन आणि नीरा आडारकर यांनी लिहिलं आहे. कॉ. मिरजकर, सुकोमल सेन, व्ही. बी. कुलकर्णी, मनोहर कदम आदींच्या ग्रंथांचा आणि निवृत्ती पवार, विजय खातूंसह अनेक गिरणी कामगार, कार्यकर्त्यांच्या मुलाखतींचा आधार त्याला आहे.\nट्रेड युनियन्स, गिरण्यांचे संप, नेत्यांच्या हत्या हेही मुंबईच्या इतिहासातलं प्रमुख पर्व. त्यावर ‘आतापर्यंत न सांगितलेलं घटित’ असं म्हणत डेरिल माँटे यांनी एक सविस्तर प्रकरण लिहिलं आहे.\nशहररचनेची समस्या आणि त्यावर उपाय सुचवणारेही काही लेख आहेत. पण प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व स्वतंत्र असून त्यांत पुनरुक्ती नाही. वास्तुशिल्पीच्या नजरेतून शहराचा विचार करण्यात आला आहे तर घरांची भाडेपट्टी, मालकी व त्या अनुषंगाने होणारे व्यवहार यांवरही दोन अभ्यासपूर्ण प्रकरणं आहेत.\nपर्यावरण रक्षण म्हणजे ‘झाडं लावणं’ नव्हे, असं म्हणत सुरुवात करून प्रसाद शेट्टी या समस्येच्या कॉस्मेटिक स्वरूपाचं वाचकाच्या मनातलं जळमट बाजूला करण्यात यशस्वी झालेत. सर्वाना मानसिकव शारीरिक आरोग्य, उत्साह मिळावा यासाठी पर्यावरण चळवळ आहे, हे ते साध्या शैलीत सांगतात. याशिवाय काही प्रकरणांत एनजीओंचं कार्य दिलं आहे. यातले अहवाल अर्थातच सामाजिक घटकांविषयी बोलतात. एका प्रकरणात चौक, रस्त्यांना दिलेली नावं आणि त्यामागचं राजकारण विशद करण्यात आलं आहे. प्रीती चोपडा यांचा हा लेख रंजक आणि उत्कंठावर्धक आहे.\nपण सरतेशेवटी हा प्रयत्नच आहे, असं संपादक म्हणतात. हत्तीची सोंड पाहून तोंडात बोट घालणाऱ्यांना शेपूटही दाखवायचा, कान पाहणाऱ्यांचं लक्ष पोटाकडे वळवायचा हा प्रयत्न. पुस्तकाच्या आधारे वाचकाला आपलं वाचन आणखी विस्तृत करता यावं, हा, सर रतन टाटा ट्रस्टच्या सौजन्याने साकारलेल्या उपक्रमाचा हेतू, ‘स्तुत्य’ म्हणता येईल. लेखकांनी जितक्या तळमळीनं लिहिलं आहे, तितक्याच आपुलकीनं आणि नेमकेपणानं ज. कु. निर्मल, डॉ. राजम पिल्लै व सरोज वशिष्ठ या अनुवादकांनीही काम केलं आहे. संकल्पना सल्लागार गो. श्री. बाळेकुंद्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपादनाचं काम मात्र चोख झालेलं नाही आणि प्रूफ रीडिंगच्या चुकांमुळे वाचक ठायी ठायी अडखळतो. प्रकरणांच्या सुरुवातीचा परिचय, अवतरणं, ठळक मुद्दे, संदर्भ यांची मांडणी वेगळी व उठावदार न केल्यामुळे लेख सरसकट वाटतात आणि पुस्तक निरस होतं. ‘पानभर फोटो’ ही पुस्तकाची सर्वात प्रभावी बाजू असूनही त्या त्या फोटोखाली (किंवा श्रेयनामावलीतही) फोटोग्राफरचं नाव न देण्यात संपादकांनी काय साधलं ते कळत नाही. पान सातवर ‘खालील व्यक्ती व संस्थांची उपक्रमाला मदत झाली-’ असं म्हटलंय खरं, पण संबंधित यादीच गायब आहे अशा यादीचं संदर्भमूल्य आणि श्रेय पाहता अशी चूक अक्षम्यच म्हणावी लागते.\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1559/", "date_download": "2021-09-21T09:18:48Z", "digest": "sha1:JILTCSRZSCB3CNRNLX2J55YM72F2HJYV", "length": 3444, "nlines": 91, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-आपल्या जवळ जे नाही", "raw_content": "\nआपल्या जवळ जे नाही\nआपल्या जवळ जे नाही\nआपल्या जवळ जे नाही\nत्याचीच मानवी मनाला ओढ असते\nसर्वच मनं सारखी घडत नसतात\nम्हणून वास्तविकतेला स्वप्नाची जोड असते .........\nयेता जाता रडायचं नसतं,\nकाट्यात सुध्दा हसायचं असतं;\nकाळोखात ही फुलायचं असतं;\nरुसुन रुसुन रहायचं नसतं,\nहसुन हसुन हसायचं असतं;\nसवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,\nगुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;\nस्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,\nसदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;\nसंकटात चिखलात बुडायचं नसतं,\nसंकटांना बुडवुन फुलायचं असतं\nआपल्या जवळ जे नाही\nRe: आपल्या जवळ जे नाही\nआपल्या जवळ जे नाही\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/gold-price-today-price-10-gram-gold-will-go-90-thousand-coming-period-find-out-todays-rates/", "date_download": "2021-09-21T07:51:26Z", "digest": "sha1:OZPEOBEITIDTK4USMZUAQEZEQXESSLP2", "length": 12839, "nlines": 165, "source_domain": "policenama.com", "title": "Gold price today | येत्या काळात सोन्याचा भाव तब्बल 90 हजारांवर जाणार?...", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ \n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल;…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार ;…\nGold price today | येत्या काळात सोन्याचा भाव तब्बल 90 हजारांवर जाणार\nGold price today | येत्या काळात सोन्याचा भाव तब्बल 90 हजारांवर जाणार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold price today | देशान्तर्गत बाजारात सोन्याच्या दरात सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसापासून सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे. काही महिन्यापूर्वी पुढील काळात सोन्याचा भाव वाढणार असल्याचं मत तज्ज्ञांनी वर्तवलं होतं. गतवर्षी सोन्याचा भाव जवळपास 56,200 रुपये होता. त्याची तुलना करता सध्या सोन्याचा दर (Gold price) साधारण 50 हजाराच्या आत आहे. मात्र, एका विशेष माहितीनुसार येत्या 5 वर्षात 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल 90 हजारांपर्यंत जाईल असा अंदाज क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आला आहे.\nमल्टी कमोडिटी एक्सेंजमध्ये (MCX) सोन्याच्या दराला (Gold price) 46, 500 रुपयांच्या पातळीवर पोहचला आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा प्रतितोळा भाव 46,615 इतका होता.\nम्हणून सोन्याची किंमत सपोर्ट प्राईसच्या अतिशय जवळ आहे.\nगेल्या दिवसाच्या किंचित घसरणीनंतर सध्या सोन्याचा दर कमी आहे.\nदरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणुकीला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झालेत.\nया दरम्यान, गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात (Gold price) घसरण पाहायला मिळाली.\nमात्र आता येत्या काळात सोन्याचा भाव उच्चांकी पातळी गाठणार असल्याचा अंदाज अनेक जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, सोन्याचा दर जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही.\nकिंमत ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही.\nसोन्याचा दर फक्त आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो.\nBombay High Court | चित्रपट, गाण्यांच्या वाहिन्यांसारखी सरकार शिक्षणासाठी पूर्णवेळ वाहिनी का सुरु करत नाही\nSangola Accident | सांगोला तालुक्यात ट्रक-कारचा भीषण अपघात; कार चालकासह 2 लहान मुलींचा मृत्यू\nSuper Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे\nSangola Accident | सांगोला तालुक्यात ट्रक-कारचा भीषण अपघात; कार चालकासह 2 लहान मुलींचा मृत्यू\nNagpur Crime | फेक कॉल केल्याच्या रागातून पोलिसांची तरुणाला मारहाण, अपमानित झालेल्या तरुणाची आत्महत्या\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nChandrakant Patil | ‘मुश्रीफ यांनी ड्रामा बंद…\nSection 144 In Kolhapur | किरीट सोमय्यांचा कोल्हापूर दौरा \nGoa Accident | गोव्याच्या खाडीत कार बुडून भीषण अपघात \nतुमचे सुद्धा Aadhaar-Pan Card लिंक नाही का, जाणून घ्या काही…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या…\nPune Crime | लोणी काळभोरमध्ये तरुणाचा गळा दाबून खून\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्�� उद्देश आहे.\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या,…\nGold Price | सोनं मिळतंय 11000 रुपयांनी ‘स्वस्त’, पुन्हा…\n पुण्यात 37 वर्षीय महिलेनं हाताची शीर कापून…\nIndian Railway | बेरोजगार सुवर्णसंधी रेल्वेने सुरू केली विशेष योजना,…\nPitru Paksha 2021 | उद्यापासून श्राद्धपक्ष सुरू होईल, 16 दिवसापर्यंत…\nPune News | पुणे शहराच्या ‘या’ भागात मंगळवारी पाणी बंद रहाणार, बुधवारी उशिरा पण कमी दाबाने पुरवठा\nRajesh Tope | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…\nPune Crime | पिंपरीत स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट, पोलिसांकडून पर्दाफाश, 4 तरुणींची सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/premium-article/dnyaneshwari-education-system-may-helpful-for-researchers", "date_download": "2021-09-21T09:02:26Z", "digest": "sha1:2PQPPQUOEZWPZZ75L2QHWSGOR7NVGQPM", "length": 26282, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ज्ञानेश्वरीतील शिक्षण पद्धतीतून घडू शकतील संशोधक", "raw_content": "\nसंत ज्ञानेश्वरांनी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. ज्ञानेश्वरी रचना करताना गुरू श्री निवृत्तीनाथ त्यांच्यासमोर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही रचना केली.\nज्ञानेश्वरीतील शिक्षण पद्धतीतून घडू शकतील संशोधक\nसंत ज्ञानेश्वरांनी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. ज्ञानेश्वरी रचना करताना गुरू श्री निवृत्तीनाथ त्यांच्यासमोर होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही रचना केली. गुरू-शिष्य शिक्षणाचा, अध्ययनाचा प्रकार, तसेच ज्ञानदानाचा प्रकार विचारात घेण्यासारखा आहे. यावर सखोल चिंतन, मनन आणि अभ्यास होण्याची गरज आहे. आपणास ज्ञानेश्वर घडवायचे असतील तर ही अशी शिक्षण पद्धती निश्चितच विकसित करावी लागेल. विशेषतः उच्च शिक्षणामध्ये किंवा एखाद्या विषयातील तज्ज्ञ (पीएचडी) ही पदवी मिळवताना अशी शिक्षण पद्धती अवलंबण्याचा विचार होण्याची गरज आहे. अशाने निश्चितच ज्ञानेश्वर घडतील. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पीएचडीला प्रबंध म्हणून जसे आपण सादर करतो तसाच आहे. ज्ञानेश्वरीच्या ज्ञानदानातून आजही आत्मज्ञानाची गुरू-शिष्य परंपरा मराठीच्या या नगरीत विकसित होत आहे. मराठीचिये नगरीतील हे ज्ञानपीठ अमरत्वाचे सिंहासन आहे.\nपीएचडीमध्ये शिष्याने स्वतः विषय शोधायचा, स्वतः त्या गोष्टीचा अभ्यास करायचा, स्वतःच तो विषय आत्मसात करायचा, अन् स्वतःच त्यावर आपली मते व्यक्त करायची. यात गुरू केवळ एक ���ार्गदर्शक असतात. शिष्य काय सांगतो, काय करतो हे फक्त ऐकत असतात. अशा या शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्याची गरज आहे. शिक्षक सांगतात, शिकवतात व शिष्याने त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचं, अशी शिक्षण पद्धती सध्या आहे. शिक्षकांनी एखादा भाग काहीच शिकवला नाही तर विद्यार्थी तो भाग शिकवला नाही म्हणून त्यांच्या विरोधात ओरड करतात. म्हणजे शिक्षकांनी शिकवला तरच विद्यार्थी तो भाग शिकणार अन्यथा नाही. ही पद्धत आणि हा विचार दोन्हीही चुकीचे आहे. शिक्षक शिकवो अथवा न शिकवो विद्यार्थ्याने तो भाग हा स्वतः शिकायला हवा. स्वतः तो भाग आत्मसात करायला हवा. तरच तो विद्यार्थी घडेल. त्याच्या बुद्धीचा विकास होईल.\nहेही वाचा: उच्च शिक्षणाला व्हावा संत साहित्याचा स्पर्श\nआजची मुले मोबाईल गेम किंवा नवे तंत्रज्ञान पटकन आत्मसात करतात. त्यांना न सांगताही ते त्यात पारंगत असतात. मोबाईलमध्ये गेम दडवून ठेवला किंवा त्याला न दिसेल असे केले तरी मुले ते शोधून काढतात. यात त्या मुलांना काहीही शिकवले गेले नाही, पण ते स्वतःच स्वतः शिकले म्हणजे काय मुलांनी स्वतः आवडीने ते शोधून काढले. मोबाईल गेममध्ये त्यांची आवड आहे. आवडीच्या विषयात ते निश्चितच शोधकार्य करतात. अभ्यासामध्येही असेच त्यांनी करायला हवे. म्हणजे ते स्वतः त्या विषयामध्ये पारंगत होतील. आता अशी शिक्षण पद्धती विकसित करण्यावर भर द्यायला हवा. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. त्यांना त्यांच्या गुरूंनी शिकवले नाही. फक्त आत्मबोधांनी त्यांनी त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून घेतला.\nआणि माझे तवं आघवें \nजे तुम्ही संती होआवें सन्मुख सदा \n-ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा\nओवीचा अर्थ – आणि माझं ग्रंथ रचणे तर याच हेतूने आहे की, तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न होऊन समोर असावे.\nअशा प्रकारच्या या ओव्यातून हे स्पष्ट होते. ग्रंथ रचना करता करता ज्ञानेश्वर हे ब्रह्मसंपन्न झाले. या अशा शिक्षण पद्धतीचा प्रयोग होण्याची गरज आहे. भारतातील गुरुकुल पद्धतीत असे प्रयोग पूर्वी केले जात होते. काही दंतकथांतून याची पुष्टी होते; पण आता असे प्रयोग करून विद्यार्थी घडविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. मोबाईल गेम न शिकवता विद्यार्थी तो आत्मसात करू शकतो, मग शिक्षणात का होऊ शकणार नाही शिक्षणसुद्धा विद्यार्थ्याने स्वतः आत्मसात करायला शिकले पाहिजे.\nहेही वाचा: केवळ महाराष्ट्रात आढळते हे झाड; 170 वर्षांपूर्वी अस्तित्वाचे पुरावे\nविद्यार्थी खऱ्या अर्थाने घडवायचे असतील तर त्यांना मोकळीक ही द्यायला हवी. स्वातंत्र्य द्यायला हवे. म्हणजे विद्यार्थी स्वतःच स्वतःची मते मांडतील. ती मते मांडण्यासाठी साहजिकच त्यांना स्वतः अभ्यास करावा लागेल. यातून आपोआपच तो विद्यार्थी त्या विषयात पारंगत होईल. विद्यार्थ्याला काय समजले, हे त्याला स्वतःला सांगण्यास सांगितले तर तो विद्यार्थी आपोआपच अभ्यास करून येईल. शिक्षण पद्धतीत असे प्रयोग करायला हवेत. अध्यात्मामध्ये सर्व अभ्यास स्वतःच शिष्याला करावा लागतो. सर्वच कृती त्याने स्वतः करायची असते. स्वतःच स्वतःचा शोध घ्यायचा असतो. ज्ञानेश्वरीचे नित्य पारायण स्वतः करून, स्वतः त्याचा अभ्यास करून आत्मज्ञानी व्हायचे असते. स्वतःच प्रत्येक ओवीचा बोध घ्यायचा असतो. बोधातून, अनुभवातून शिकून आत्मज्ञानाची अनुभुती मिळते. हे सर्व मात्र गुरूंच्या मार्गदर्शनाखाली असते याचा विचार मात्र नित्य ठेवायला हवा. ज्ञानप्राप्तीही गुरूंच्याकडून होते. यासाठीच हे ज्ञान त्यांना समर्पित करायचे असते. यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ग्रंथ रचना करताना तुम्ही संतांनी नेहमी प्रसन्न होऊन समोर असावे.\nशालेय किंवा उच्च शिक्षणात असा प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती विकसित करणे शक्य आहे. शिक्षण पद्धतीत बदल करताना असे बदलाचे प्रयोगही करायला काहीच हरकत नाही. अशाने विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. यातून त्यांच्यात संशोधनाची प्रेरणा उत्पन्न झाल्यास तो सहज आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण होईल. स्वतःच स्वतःला विकसित करण्याची वृत्तीही त्याच्यात जागृत होईल. यातून त्याचा व्यक्तिमत्त्व विकासही होईल.\nचीन-भारतातील ‘द लाँग गेम’\nडोकलाम, गलवान खोऱ्यातील संघर्षामुळे भारत-चीनमधील संबंध अलीकडच्या काळात खूप ताणले गेले आहेत. परराष्ट्र सचिव म्हणून डोकलाम तिढा सोडवण्यात विजय गोखले यांनी प्रमुख भूमिका बजावली. तियानमेन चौक नरसंहार, पोखरण अण्वस्त्र चाचणीच्या वेळी ते बीजिंगमध्ये कार्यरत होते. त्यांचे नुकतेच भारत-चीन संबंधावर\nचीन कधीच त्यांच्या मित्रांसोबत वाटाघाटी करत नाही. ज्या देशांबद्दल त्यांना अडचणी वाटतात त्यांच्यासोबत ते वाटाघाटी करतात.\nआप���्या सुरक्षेसाठी ओझोनला वाचवण्याची गरज\nसुर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांना वाचवण्याचं काम ओझोनचा थर करतो. मात्र पृथ्वीवर प्रदुषणामुळे या ओझोनच्या थराला हानी पोहोचत आहे. याच ओझोनच्या थराच्या संरक्षणासाठी प्रबोधनाच्या उद्देशाने जगभरात १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. सजीवांना जगण्यासाठी ऑ\nसिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा - संस्थानच्या चलनात रुपयाचा प्रवेश\nकोणत्याही मुलखात अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार येथील चलन व्यवस्था असते. सावंतवाडी संस्थानच्या चलन व्यवस्थेत अनेक राज्यकर्त्यांच्या चलनांचा प्रभाव दिसतो. १६७९च्या दरम्यान करी दाभोळी या नावाचे एक नाणे चालू असल्याचे उल्लेख आढळतात. चार करी दाभोळी म्हणजे एक पिरखानी रुपया होत असे. याशिवाय होन हे नाण\nअगुंबे : दक्षिण भारताची ‘चेरापुंजी’\n-संजय उपाध्येभारतात सर्वांत जास्त पाऊस मेघालय राज्यातील चेरापुंजी येथे पडतो. त्यानंतर देशात आणखी एक ठिकाण आहे, की जेथे चेरापुंजीच्या तोडीस तोड असा झिम्माड पाऊस कोसळतो. कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे (ता. तीर्थहळ्ळी) येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद झाली आहे. येथे वर्ष\nकर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील अगुंबे (ता. तीर्थहळ्ळी) येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद झाली आहे. येथे वर्षभरात सुमारे ८,००० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.\nकॉफीमुळे तु्म्हाला थकवा येतो का जाणून घ्या कारणे आणि उपाय\n- राजेंद्र कृष्णराव घोरपडेअमेरिकेमध्ये कॉफीचा सर्रास वापर केला जातो. सुमारे ७५ टक्के प्रौढ व्यक्ती कॉफीचा आनंद रोज घेतात. कॉफीमध्ये कॅफिन आणि अन्य घटक असतात. त्यामुळे मन ताजेतवाने होते. जागरूकता वाढते. याचमुळे कॉफीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. झोपेतून जागे होऊन दिवसाची सुरुवात उत्साही होण्\nकॉफीमध्ये कॅफिन आणि अन्य घटक असतात; त्यामुळे मन ताजेतवाने होते. जागरूकता वाढते\nमाय टूर : शानदार पॅलेस इस्टेट, पाक सिमेवरील लखपतचा नजरा\nनेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता आमच्या पुढील प्रवासाला सुरवात केली. वातावरण खूप शांत, आल्हादायक आणि थंड होते. वाटेत एका लहान कॅन्टीनमध्ये गुजराथी चहाचा आस्वाद घेतला. काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर समुद्र खाडीवरील सुरजबरी पुलावर पोहोचलो. येथील वातावरण इतके सुंदर होते की आम्ही या पुलावर काही व\nकाही वेळानंतर मांडवी येथील किल्ला पहिला. मांडवीचा किल्ला १५४९ मध्ये रावश्री भारमलजींनी बांधला आहे.\nहवा कायद्याचा धाक, महिलांना संरक्षण\nमहानगरे ही महासत्ता होवू पाहणाऱ्या भारताची उर्जाकेंद्रे नसून समस्यांची आगरे ठरली आहेत. येथे कधी पाणी तुंबते, कधी रस्ते खचतात. कधी अंगावर झाडे कोसळतात, तर कधी आगी लागतात. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत नुकतीच चीड आणणारी घडली, त्या घटनेने अतिक्रमणकर्त्यांची बेमुर्वतखोरी, कायदा हातात घेण्याची व\nसिंंधुदुर्गच्या पाऊलखुणा : 'सावंतवाडी' गेले ब्रिटिशांच्या हाती\nसावंतवाडी - सावंतवाडीचा कारभार सुधारण्यासाठी ब्रिटिशांनी बरेच प्रयत्न केले. संस्थानच्या विरोधात वारंवार होणारे बंड मोडून काढण्यासाठी मदत केली; (konkan update) मात्र परिस्थिती सुधारत नव्हती. तिजोरीत खडखडाट होता. सरकारच्या मर्जीतील असल्याचे सांगून काही कारभारातील चाकर, सरदार लोकांना त्रास दे\nस्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे\n-सुधा हुजूरबाजार तुंबेपरंपरा, रूढी पुढच्या पिढीसाठी वारसा आहेत, हे मान्य आहे... पण त्यांच्या बेड्यांत अडकून मागासलेल्या विचारांच्या दलदलीत फसता कामा नये. जगभरातील घटना बघून आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती अमूल्य आहे, याचा विचार करावा. मिळालेले स्वातंत्र्य कसे टिकविता येईल, याचाही विचार\nजगभरातील घटना बघून आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य किती अमूल्य आहे, याचा विचार करावा\n200 वर्षांपूर्वीचा मुंबई-पुणे प्रवास\nहर्षल भदाणे-पाटीलपनवेल : सुटीच्या दिवशी लाँग ड्राईव्‍हसाठी अनेक मुंबईकर हल्‍ली सहज एक्‍स्‍प्रेस वेवर चक्‍कर मारून येतात. अवघ्‍या तीन-चार तासांच्या या प्रवासासाठी दोनशे वर्षांपूर्वी तब्‍बल पाच दिवस लागायचे. नागमोडी वळणे, निसर्गाच्या कुशीतील हा प्रवास आज आनंददायी वाटत असला, तरी त्‍या काळीही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.qiannafood.com/mr/brown-rice-rotina-21.html", "date_download": "2021-09-21T08:21:51Z", "digest": "sha1:YYZQBYRMZI3I5LK5BRZWBJMPALWUY5JK", "length": 3271, "nlines": 53, "source_domain": "www.qiannafood.com", "title": "तपकिरी तांदूळ rotina - Qianna", "raw_content": "\nमुक्त बीन पास्ता ग्लूटेन\nमुक्त तांदूळ नूडल्स ग्लूटेन\n• सेंद्रीय तपकिरी तांदूळ rotina 100g\n• 10ग्रॅम लाल कंदील मिरपूड\n• 10ग्रॅम युनियन (चिंध्या चिंध्या)\n• 4 लसूण पाकळ्या\n• 10मिली BBQ सॉस\n①Boil 4 कप (2एल) पाण्याची, पास्ता जोडा आणि 5minutes उकळण्याची, आग बंद. पास्ता बाहेर काढा.\n190 ℃ करण्यासाठी ②Preheat लांब दांडा.\nपातेल्यात थोडे तेल ③Pour , तळणे ओनियन्स,आले आणि लसूण. जोडा ब्रोकोली आणि कंदील मिरपूड, उच्च आग तळणे.\n④ पास्ता आणि पातेल्यात थोडे मीठ घालावे, 2minutes कमी आग तळणे नीट ढवळून घ्यावे, प्लेट आणणे , BBQ सॉस तो जमिनीच्या पृष्ठभागावर खत घालणे आणि ते सर्व्ह .\nमागील : सोयाबीन अल्प पास्ता\nपुढे : हिरव्या मसूर fusilli\nटिॅंजिन QianNa कृषी उत्पादने इंडस्ट्रीज.& ट्रेडिंग कंपनी, लिमिटेड.\nप्रथम आमच्या नवीनतम उत्पादने बद्दल माहित व्हा\nई-मेल पत्ता पहिले नाव\nकॉपीराइट © 2018 टिॅंजिन QianNa कृषी उत्पादने इंडस्ट्रीज.& ट्रेडिंग कंपनी, लिमिटेड.\nमुक्त बीन पास्ता ग्लूटेन\nमुक्त तांदूळ नूडल्स ग्लूटेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1121697", "date_download": "2021-09-21T07:59:03Z", "digest": "sha1:FYEGUS7ZJQT6UHJZXDLPTHECB2MZX2TJ", "length": 2299, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सेल्सियस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सेल्सियस\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:२१, ११ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती\n३२ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ml:സെൽഷ്യസ്\n२०:१३, ३० नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: mwl:Grau Celsius)\n००:२१, ११ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nRazibot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ml:സെൽഷ്യസ്)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/the-annual-family-income-limit-for-educational-loans-for-minority-students-has-now-been-increased-to-rs-8-lakh-121061200036_1.html", "date_download": "2021-09-21T08:56:09Z", "digest": "sha1:DOQBY6ZIOEVCTBWDTEI32I5ABTT2LW2D", "length": 10611, "nlines": 107, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढ", "raw_content": "\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढ\nमौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या ���ौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. आतापर्यंत ही उत्पन्न मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती. आता उत्पन्न मर्यादा वाढविल्याने जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील, असे श्री. मलिक यांनी सांगितले.\nमंत्री श्री. मलिक म्हणाले, राज्य शासनाकडून मिळालेल्या भागभांडवलाच्या निधीतून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन आणि ज्यू समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते. 18 ते 32 वयोगटातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना व्यावसायिक तसेच उच्च शिक्षणासाठी अडीच लाख रुपये मर्यादेपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. 33 टक्के इतक्या व्याजदराने हे कर्ज दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील सहा महिन्यानंतर 5 वर्षे कालावधीमध्ये विद्यार्थ्याने या कर्जाची परतफेड करावयाची असते. या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हास्तरीय कार्यालयाशी किंवा जुने जकातगृह, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा https://malms.maharashtra.gov.in\nया लिंकवर क्लिक करावे. पुढील शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.\nयाशिवाय, केंद्र शासनाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून 5 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यात येते. या योजनेतून लाभासाठी शहरी भागाकरिता विद्यार्थ्याची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख 20 हजार रुपये तर ग्रामीण भागाकरिता कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा 98 हजार रुपये इतकी आहे. यासाठीही विद्यार्थी अर्ज करु शकतात, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.\nआरबीआयने आता या बँकेवर बंदी घातली आहे, 1000 पेक्षा जास्त रुपये काढू शकत नाहीत\nशरद पौर्णिमेला करा कर्ज फेडण्यासाठी सोपा उपाय\nशेतकऱ्यांना उभं करण्यासाठी नवे कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही\nशरद पवारः महाराष्ट्रानं कर्ज घेऊन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावं\nपरीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड\n��घुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nअनंत गीतेंचं वक्तव्य, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून'\nAUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/pimpri-chinchwad-police-commissionerate-has-21-new-police-inspectors-nrpd-170580/", "date_download": "2021-09-21T07:16:31Z", "digest": "sha1:DVE37J4CPBRHQPKFLD7C6FDNWJ3T622S", "length": 13942, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालयात नवीन २१ पोलीस निरीक्षक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\n हा तुमचा भ्रम आहे भ्रम; ज्य��ंना आपण समजतो आहोत पेंग्विन ते आहेत Aliens, मिळालेत अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे; जाणून घ्या नेमकं प्रकरण\nपुणेपिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात नवीन २१ पोलीस निरीक्षक\n२१ पोलीस निरीक्षक बदली होऊन पिंपरी - चिंचवडमध्ये आले आहेत. तर, पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नऊ पोलीस निरीक्षक बदली होऊन बाहेर गेले आहेत.\nपिंपरी: राज्यातील १२३ पोलीस निरीक्षकांच्या विनंती आणि २९४ पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २१ पोलीस निरीक्षक बदली होऊन पिंपरी – चिंचवडमध्ये आले आहेत. तर, पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नऊ पोलीस निरीक्षक बदली होऊन बाहेर गेले आहेत.\nपिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात आलेले नवीन पोलीस निरीक्षक\nरावसाहेब जाधव (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज), विजया करांदे (पुणे शहर), मनोज खंडाळे (लोहमार्ग पुणे), दिलीप शिंदे (पुणे शहर), दिपाली धाडगे (पुणे शहर), मच्छिंद्र पंडीत (पुणे शहर), दीपक साळुंखे (पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज), नितीन लांडगे (गुन्हे अन्वेषण विभाग), रूपाली बोबडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र , अकोला), राजेंद्र बर्गे (गुन्हे अन्वेषण विभाग), वर्षाराणी पाटील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), किशोर पाटील (पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर), रामचंद्र घाडगे (नवी मुंबई), शंकर दामसे (पुणे शहर), रणजित सांवत (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज), ज्ञानेश्वर काटकर (लोहमार्ग, मुंबई), सत्यवान माने (नागपूर शहर), मधुकर सावंत (संभाजीनगर शहर), रमेश पाटील (गुन्हे अन्वेषण विभाग), सुनील तांबे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना), चंद्रकांत भोसले (मिरा-भाईंदर\nपिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातून बदली होऊन बाहेर गेलेले पोलीस निरीक्षक\nअमरनाथ वाघमोडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज), अजय भोसले (नवी मुंबई), सुनील पिंजण (गुन्हे अन्वेषण विभाग), दिलीप भोसले (मुंबई), किशोर म्हसवडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), सुधीर अस्पत (राज्य गुप्तवार्ता विभाग), सुधाकर काटे (गुन्हे अन्वेषण विभाग), विलास सोंडे (पुणे शहर), रंगनाथ उंडे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज).\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुल���च्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/yuva-katta/traditional-indian-beauty-home-remedies-for-beautiful-and-glowing-skin/articleshow/84705295.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2021-09-21T08:24:09Z", "digest": "sha1:FNRL6IUZ4KWQ4JBS2NF6XHVTF7ASVTGG", "length": 21043, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Traditional Indian Beauty Home Remedies For Beautiful And Glowing Skin - Ancient Beauty : प्राचीन भारतीय काळात राण्या-महाराण्या सुंदर व तरुण दिसण्यासाठी वापरत ‘ही’ ५ सिक्रेट्स, ज्यावर प्रत्येक पिढीचा आहे अढळ विश्वास\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAncient Beauty : प्राचीन भारतीय काळात राण्या-महाराण्या सुंदर व तरुण दिसण्यासाठी वापरत ‘ही’ ५ सिक्रेट्स, ज्यावर प्रत्येक पिढीचा आहे अढळ विश्वास\nहल्लीच्या काळातील महिला आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ब्युटी पार्लरचा (beauty parlor) आधार घेतात. पण पूर्वीच्या काळातील स्त्रिया स्वयंपाकघरातीलच काही खास पदार्थ एकत्र करून सौंदर्यप्रसाधने तयार करत असत. पण आताच्या केमिकलयुक्त प्रो���क्ट्सपेक्षा त्यांचे सौंदर्य कित्येक पटीने चांगले व जास्त काळ अबाधित राहणारे होते.\nAncient Beauty : प्राचीन भारतीय काळात राण्या-महाराण्या सुंदर व तरुण दिसण्यासाठी वापरत ‘ही’ ५ सिक्रेट्स, ज्यावर प्रत्येक पिढीचा आहे अढळ विश्वास\nभारतीय सौंदर्यशास्त्राला पूर्ण जगात महत्त्वाचे स्थान आहे. आजही कित्येक देशांमध्ये भारतीय सौंदर्य उपायांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. भारतीय स्त्रिया दिसायला सुद्धा मुळातच सुंदर आणि त्यांना सजण्याची आणि नटण्याची देखील आवड होतीच. त्या आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही विशिष्ट पदार्थांचा आणि त्यांपासून तयार होणाऱ्या उपायांचाच वापर करायच्या. आज आपण या लेखातून हेच जाणून घेणार आहोत की भारतीय सौंदर्यशास्त्रामध्ये असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचा वापर अधिकाधिक केला जायचा.\nतुम्हाला सुद्धा ही माहिती समजल्यास फायदा होईल. कारण तुम्ही जर सध्या आपल्या त्वचेसाठी विविध महागडी उत्पादने वापरत असाल तर हे पदार्थ तुमचा खर्च कमी करू शकतात आणि तुम्हाला हवी तशी चांगली त्वचा मिळवून देऊ शकतात. केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरून त्वचेची वाट लावण्यापेक्षा नैसर्गिकरित्या सौंदर्य मिळवण्याचा व राखण्याचा प्रयत्न करा जो चिरतरुण असेल.\nदुधाला पूर्ण भारतीय जीवनशैली मध्येच खूप महत्त्वाचे स्थान आहे. आजीबाईचा बटवा तुम्हाला माहित असेलच. या आजीबाईच्या बटव्यामध्ये असे सांगितले आहे की नव्या नवरीची त्वचा अधिक उजळावी यासाठी कच्च्या दुधाचा वापर करावा. म्हणूनच आजही नव्या नवरीला कच्च्या दुधाची अंघोळ घातली जाते. तिच्या चेहऱ्यावर कच्च्या दुधाची मालिश केली जाते. ज्यामुळे त्वचेतील बंद रोम छिद्र उघडली जातील आणि नैसर्गिक पद्धतीने स्कीन क्लीन आणि मॉश्‍चराइज्ड होईल. सामान्य स्त्री सुद्धा हा उपाय वापरून आपली त्वचा अधिक उजळवू शकते.\n(वाचा :- World Best Skin Care Home Remedies : वेगवेगळ्या देशांनी शोधलेली ‘ही’ खास सौंदर्यवर्धक सिक्रेट्स, जी आता संपूर्ण जग करतंय फॉलो\nकेसरचा उपयोग हा भारतात खास करून आहारामध्ये होतो. पण तुम्हाला माहित असायला हवे की या केसरला सौंदर्य शास्त्रामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे स्थान आहे. केसरला दुधासह मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा अधिक चमकदार होते. दूध आणि चंदन सह केसर लावल्याने टॅनिंग सुद्धा दूर होते. एवढेच नाही तर पपई मध्ये दूध, केसर आणि मध मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने डेड स्कीन नष्ट होते आणि चेहऱ्यावर शाईन येते. केसरला लिंबू, मध आणि बदामासह लावल्याने स्कीन टाईट राहते.\n(वाचा :- सारा अली खान व वरुण धवन मनमोहक व स्टाइलिश लुकसाठी तरुणाईमध्ये तुफान व्हायरल, दोघांचंही आहे एकच सिक्रेट\nहळद तर आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहे आणि ती आपल्या सौंदर्य शास्त्राचा सुद्धा अविभाज्य भाग आहे. औषधापासून ते सौंदर्य प्रसाधनां पर्यंत प्रत्येक गोष्टीत हळद लाभदायक ठरते. म्हणूनच हळदीचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. पूर्वीच्या काळी लोक चेहऱ्याच्या विविध समस्या ठीक करण्यासाठी त्यावर हळदीचा प्रयोग करायचे. डोळ्यांखालील काळे घेरे सुद्धा हळदीच्या मदतीने दूर केले जायचे. याशिवाय चंदन, दूध, मलई आणि मध एकत्र करून सद्धा या मिश्रणाचा वापर फेसपॅकच्या रुपात केला जायचा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो वाढायचा.\n(वाचा :- Korean beauty : कोरियन मुलींचं वय कितीही वाढलं तरी मादकता मात्र तसुभरही होत नाही कमी, या १० गोष्टींमुळे जगात मिळालीये सौंदर्याची राणी म्हणून ओळख\nमोहरीचा वापर सौंदर्य उपाय म्हणून केला जातो हे फार कमी लोकांना ठावूक आहे. पण सध्या बाजारात अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत ज्यामध्ये मोहरीचा वापर केलेला असतो. मोहरी पावडर आणि मोहरीचे तेल दोन्ही स्कीन साठी खूप चांगले मानले जाते. ते उटण्याच्या रुपात पूर्वीपासून वापरले जाते. एवढेच नाही तर यापासून तयार होणाऱ्या उटण्याने मालिश केल्याने टॅनिंग दूर होते आणि हे वॅक्सिंगसाठी सुद्धा वापरले जाते. स्कीनचा ग्लो वाढवण्याच्या कामात मोहरीचा जास्त वापर होतो असे जाणकार सांगतात.\n(वाचा :- Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनने इंटरव्यूमध्ये सांगितलेली सिक्रेट्स ऐकून व्हाल थक्क, वयाच्या 47शी मध्येही मनमोहक सौंदर्याने करतीये तरुणांना घायाळ\nदेवपुजेच्या कार्यात सर्वात महत्त्वपूर्ण असणारे आणि बाजारात ज्याला अधिक किंमत आहे असे चंदन सुद्धा त्वचेची काळजी घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. याचा वापर दूध आणि हळद यांच्यासह केला जातो आणि फार पूर्वीपासून हा उपाय वापरला जातो. चंदनाचा लेप नॅच्युरल सेंटच्या रुपात सुद्धा केला जातो. याशिवाय चंदन चेहऱ्यावरील मुरुमांवर लावण्याची परंपरा सुद्धा फार जुनी आहे. कारण यामुळे लगेच आराम मिळतो असे म्हणतात. चेहऱ्यावर ��णि हातावर चंदनाचा लेप नियमित लावल्याने एक कुलिंग इफेक्ट निर्माण होतो. तर मैत्रीणींनो असे आहेत हे खास पदार्थ जे तुम्हाला तुमचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासही सहाय्य करू शकतात. तुम्हाला यांच्या वापराबद्दल काही शंका असल्यास एकदा आपल्या डॉक्टरांशी वा कोण जाणकारांशी नक्की चर्चा करा व त्यांचा सल्ला घेऊनच उपाय करा.\n(वाचा - Tara Sutaria Makeup : हॉट स्टाइल ड्रेसमधील तारा सुतारियाला बघून लोकांचं हरपलं होतं भान पण मेकअप बघून हसू आवरेना, म्हणाले तुझ्यापेक्षा भूत बरं\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nWorld Best Skin Care Home Remedies : वेगवेगळ्या देशांनी शोधलेली ‘ही’ खास सौंदर्यवर्धक सिक्रेट्स, जी आता संपूर्ण जग करतंय फॉलो\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nधार्मिक पितृपक्ष 2021 महालयारंभ : पितृपक्षातील सर्वांत प्रमुख श्राद्ध तिथी आणि मान्यता\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nटिप्स-ट्रिक्स आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nमोबाइल स्वस्तात खरेदी करा Vivo चे 'हे' १० स्मार्टफोन्स, मिळतेय ५,००० रुपयांपर्यंतची मोठी सूट, पाहा ऑफर्स\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\n Tata आणणार Nexon CNG आणि Altroz CNG सह ४ सीएनजी कार, पेट्रोलचा खर्च वाचणार\nमोबाइल ४२५ दिवसांसाठी रोज ३ जीबी डेटा आणि कॉलिंग, BSNL प्लानपुढे जिओही फेल\nकरिअर न्यूज गणित कठीण, फिजिक्स, केमिस्ट्री सोपा; पहिल्या दिवसाची परीक्षा सुरळीत\nक्रिकेट न्यूज भारतीय क्रिकेटपटूने घेतली पाकिस्तानची बाजू; असे आहे संपूर्ण प्रकरण\nमुंबई श्रावण संपला पण खवय्यांची निराशा; चिकन, अंडीच्या दरात वाढ\nमुंबई 'कुठल्याही शिवसैनिकाची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल, तो म्हणजे...'\n सानपाडा रेल्वे स्थानकावर ४ वर्षाच्या मुलाची हत्या, बापानेच फलाटावर डोकं आपटून संप���लं\nमुंबई कंगना म्हणते, या न्यायालयावर माझा विश्वास नाही...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-09-21T08:05:42Z", "digest": "sha1:HFLNY673FJQTARA3IRKUJWBXDY2MSIS5", "length": 9164, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युनायटेड बँक ऑफ इंडिया - विकिपीडिया", "raw_content": "युनायटेड बँक ऑफ इंडिया\nयुनायटेड बँक ऑफ इंडिया\nविसर्जित,रद्द केले अथवा पाडले\nएप्रिल १, इ.स. २०२०\nयुनायटेड बॅंक ऑफ इंडिया ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बॅंक आहे. कोलकाता येथे मुख्यालय असलेल्या या बॅंकेची स्थापना १९५० मध्ये झाली. १९६९ साली हीचे राष्ट्रीयीकरण झाले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय रिझर्व्ह बँक · नाबार्ड\nअलाहाबाद बँक · आंध्र बँक · बँक ऑफ बडोदा · बँक ऑफ इंडिया · बँक ऑफ महाराष्ट्र · कॅनरा बँक · भारतीय सेंट्रल बँक · कॉर्पोरेशन बँक · देना बँक · आयडीबीआय बँक · इंडियन बँक · इंडियन ओव्हरसीज बँक · ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स · पंजाब अँड सिंध बँक · पंजाब नॅशनल बँक · सिंडिकेट बँक · युको बँक · यूनियन बँक ऑफ इंडिया · युनायटेड बँक ऑफ इंडिया · विजया बँक\nभारतीय स्टेट बँक · स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर · स्टेट बँक ऑफ हैदराबाद · स्टेट बँक ऑफ इंदोर · स्टेट बँक ऑफ म्हैसूर · स्टेट बँक ऑफ पतियाळा · स्टेट बँक ऑफ त्रावणकोर\nअ‍ॅक्सिस बँक · धनलक्ष्मी बँक · · सिटी यूनियन बँक · फेडरल बँक · एच.डी.एफ.सी. बँक · आयसीआयसीआय बँक · इंडसइंड बँक · जम्मू आणि काश्मीर बँक · कर्नाटका बँक · कोटक महिंद्रा बँक · लक्ष्मी विलास बँक · रत्नाकर बँक · येस बँक · तामीलनाडू मर्कंटाईल बँक · साउथ इंडियन बँक\nसारस्वत बँक · कॉसमास बँक · शामराव विठ्ठल बँक · ठाणे जनता सहकारी बँक\nदॉइशे बँक · बँक ऑफ अमेरीका · स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक · सिटी बँक · एचएसबीसी\nएटीएम · रियल टाइम ग्रॉस सेटल्मेन्ट · डिमॅट खाते\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०२१ रोजी ११:१३ वाजता केला ग���ला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t1269/", "date_download": "2021-09-21T07:20:16Z", "digest": "sha1:OIXFOTEO54XP52MFPSUK7XA46WOOD6B3", "length": 3252, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-तुला मी पाहिले", "raw_content": "\nमेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,\nज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले\nगोरट्या गालावरी का चोरटा हा रक्तिमा,\nतू मला चोरून बघताना तुला मी पाहिले\nएवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फ़ुला,\nरंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले\nलाख नक्षत्रे उराशी नभ तरीही हळहळे,\nहे तुझे नक्षत्र वैभव का धरे वर राहिले \nपाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा\nशल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले\nभर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली,\nपाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले\nमेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,\nज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले\nRe: तुला मी पाहिले\nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/shocking-he-took-the-life-of-a-young-man-for-only-500-rupees-maharashtra-news-121080100019_1.html", "date_download": "2021-09-21T08:22:53Z", "digest": "sha1:5V3D6UXD32KVQL4LL4IR7VEQNF4JEWAP", "length": 10207, "nlines": 108, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "धक्कादायक! फक्त 500 रुपयांसाठी तरुणाचा जीव घेतला", "raw_content": "\n फक्त 500 रुपयांसाठी तरुणाचा जीव घेतला\nऔरंगाबाद येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्यामुळे खळबळ माजला आहे.बँकेच्या परीक्षेसाठी आलेल्या एका दिव्यांग तरुणाची फक्त 500 रुपयांसाठी निर्घृण हत्या केली.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.\nविकास चव्हाण वय वर्ष 23 असे या मयत तरुणाचे नाव आहे.तो अहमदनगरच्या पार्थडीतील हरीचा तांडा येथील रहिवाशी होता.विकासच्या घराची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.त्याचा भाऊ ऊसतोड मजूर आहे.विकास हा बालपणापासून एका पायाने अधू होता.विकास याला सरकारी अधिकारी होण्याची इच्छा होती.त्याची आई सतत आजारी असायची.विकास मेहनती असून त्याने बँकेच्या परीक्षेसाठी खूप मेहनत केली होती.आणि तो बँकेची परीक्षा देण्यासाठी औरंगाबादला आला होता.एसटीने उतरल्यावर रात्र जास्त झाल्यामुळे एसटी बसस्टॅण्ड वर रात्र काढली आणि पहाटे उठून तो परीक्षेच्या सेंटरवर जाण्यासाठी वाहन शोधत असताना त्याने फिरोजखान नावाच्या या व्यक्तीकडून लिफ्ट घेतली.\nतुला केंद्रावर सोडतो असं म्हणत फिरोजने त्याला दुचाकीवर बसविले आणि एका कब्रस्तानात नेऊन फिरोजने विकासच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले. बेसावध असल्याने विकासला काय घडत आहे कळालेच नाही फिरोजने त्याच्या पोटात लागोपाठ वार केल्याने विकासचा जागीच मृत्यू झाला.एवढेच नव्हे तर फिरोजने विकासच्या जवळ असलेले पाचशे रुपये आणि काही वस्तू घेऊन पळ काढला.\nसकाळी कब्रस्तानजवळ हत्या झाल्याची माहिती पोलिसांना काही लोकांनी कळवली.पोलिसांनी घटनेची संपूर्ण चौकशी करत बस स्थानकेवरील सीसीटीव्हीच्या तपासणीत फिरोजच्या दुचाकीवर विकास जाताना आढळला आणि त्याद्वारे पोलीस आरोपी फिरोज पर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली.त्याने खून केल्याचे कबूल केले आहे.\nही बातमी विकासच्या घरी त्याच्या भावाला कळतातच त्याने हंबरडा फोडला आणि गावातील काही लोकांना घेऊन औरंगाबादला आला.परंतु त्याची परिस्थिती आपल्या मयत भावाच्या मृतदेहाला गावाकडे नेण्याची नसल्याने पोलिसांनी ऍम्ब्युलन्सचा खर्च करून विकासच्या गावी मृतदेह पाठविण्याची व्यवस्था केली.\nमुंबईसह महाराष्ट्रातील 25 जिल्हे अनलॉक होतील,11 मध्ये कडक निर्बंध वाढणार,उद्धव सरकार आज निर्णय घेऊ शकते\nवेळ आल्यास शिवसेना भवनही फोडू - प्रसाद लाड\nOBC : केंद्रानं इंपिरिकल डेटा द्यावा, राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केले गडकरींचं तोंड भरुन कौतुक\nयासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nअनंत गीतेंचं वक्तव्य, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून'\nAUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इत���हास रचला\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/pm-modi-addresses-world-sustainable-development-summit-553859", "date_download": "2021-09-21T08:56:18Z", "digest": "sha1:G6U5TO3IPPLMYNNO4QL34WIJRFQG54SP", "length": 36114, "nlines": 274, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "जागतिक शाश्वत विकास परिषद(डब्ल्यूएसडीएस 2018) च्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nजागतिक शाश्वत विकास परिषद(डब्ल्यूएसडीएस 2018) च्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण\nजागतिक शाश्वत विकास परिषद(डब्ल्यूएसडीएस 2018) च्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण\nभारत आणि परदेशातील अतिथी,\nमहिला आणि पुरुष हो ,\nजागतिक निरंतर विकास परिषदेचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. परदेशात आम्हाला सामील होणाऱ्यांचे भारतामध्ये स्वागत आहे. दिल्लीमध्ये स्वागत आहे.\nहि परिषद म्हणजे भारताची स्वतःसाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी, पुनर्रकृतिशीलतेसाठीची वचन बद्धता आहे.\nएक राष्ट्र म्हणून, आम्हाला आपल्या दीर्घ इतिहासावर, निसर्ग आणि मानवा दरम्यान सहानुभूती पूर्ण परंपरेबद्दल अभिमान वाटतो. निसर्गाबद्दल आदर हा आपल्या मूल्य प्रणालीचा अविभाज्य भाग आहे.\nआमच्या पारंपारिक पद्धती या शाश्वत जीवनशैलीसाठी उपयुक्त असून, आमचे ध्येय हे आपल्या प्राचीन ग्रंथांना जीवंत ठेवणे हे आहे. जे सांगतात, “पृथ्वी शुद्ध राहण्यासाठी सतर्क राहा कारण ती आपली आई असून आपण तिचे मुले आहोत”\nसर्वात जुन्या ऐतिहासिक अर्थर्व वेदात सांगितले आहे की,\nआपल्या कृतीतून आम्हाला जगण्याचा आदर्श मिळतो. आम्ही, ईश्वर, सर्व संसाधने आणि नैसर्गिक संपत्तीवर विश्वास ठेवतो आम्ही या संपत्तीचे केवळ विश्वस्त किंवा व्यवस्थापक आहोत. महात्मा गांधींनीही विश्वासाचे हेच तत्त्वज्ञान मांडले.\nनुकत्याच, 2014 च्या नॅशनल जियोग्रॉफिक या ग्रीनडेक्स अहवालामध्ये उपभोक्ता निवडीच्या पर्यावरणीय स्थिरतेचे मूल्यांकन करण्यात आले आहे, ज्याचा भारतात सर्वांत कमी वापर केला जातो. गेली कित्येक वर्षे, जागतिक स्थायी सक्षम ��िकास संघटनेने आपल्या कृतीबद्दल जागरुकता पसरवली आहे.\nवर्ष 2015 मध्ये पॅरिस येथे COP-21 चे प्रदर्शन करण्यात आले ही सर्व राष्ट्रांची सामूहिक इच्छा होती. पृथ्वी या शाश्वत ग्रहाला वाचवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन काम करणे ही या पाठीमागची भूमिका होती. यासाठी आम्ही जागतिक पातळीवर वचनबद्ध होतो आणि हा बदल घडवूनही आणला. जेव्हा जगभर ‘इन कन्व्हीनिंयंट ट्रूथ’ या विषयी चर्चा करण्यात येत होती तेव्हा भारताने विश्वासाने पर्यावरणाला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणीय वृद्धी व्हावी यासाठी ‘कन्व्हीनियंट ॲक्शन’ असे त्याचे भाषांतर केले.\nमित्रांनो, असा विचार आहे की, फ्रान्सबरोबर भारताने ‘आंतरराष्ट्रीय सौर आघाडी’साठी प्राथमिकता घेतली. सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये 121 सदस्य असून त्यांनी पॅरिसनंतर सर्वाधिक महत्त्वाचे जागतिक यश प्राप्त केले आहे. भारताने वर्ष 2005-2030 पर्यंत 33 ते 35 टक्के कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे.\nवर्ष 2030 पर्यंत कार्बन डायऑक्साईडची पातळी ही सध्याच्या उद्दिष्टांच्या बरोबरीने असल्याने सध्या जे 2.5 ते 3 अब्ज टन कार्बन कमी करणे हे आहे ते भविष्यात वाढणार असून यासाठी आपल्याला बऱ्याच कठीण कालावधीला सामोरे जावे लागणार आहे. भारताच्या यूएनईपी गॅस अहवालानुसार वर्ष 2005-2020 या कालावधीत जीडीपीच्या 20 ते 25 टक्के उत्सर्जन कमी करण्यासाठी भारताने कोपेनहॅगन येथे घेतलेल्या शपथेनुसार आपण वाटचाल करीत आहोत.\nआपण 2030 पर्यंत राष्ट्रीय पातळीवर निश्चित योगदान देण्यानुसार वाटचाल करत आहोत. संयुक्त राष्ट्र संघ शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार आपण समानता, समभाग आणि वातावरणाच्या न्यायासाठी व्यवस्थित मार्गक्रमण करीत आहोत. पर्यावरण संतुलनासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व आपण आवश्यकतेनुसार करीत आहोत. दुसऱ्यांनीही आपल्या समान जबाबदाऱ्यांच्या पूर्ततेसाठी सहभागी व्हावे अशी अपेक्षा आहे.\nजिथे जिथे लोकसंख्या जास्त तिथे वातावरणीय न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असणे आपली गरज आहे. सहज जीवनपद्धती यासाठी आपण भारतामध्ये चांगले प्रशासन, शाश्वत जीवनमान आणि स्वच्छ पर्यावरण याद्वारे लक्ष्य देत असून दिल्लीमध्ये प्रत्येक रस्त्यावर, देशातील प्रत्येक भागात आपल्याला स्वच्छता अभियान चळवळ राबवायची आहे. ज्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य, चांगले कार्���स्थळ आणि चांगली जीवनपद्धती मिळणार आहे. आपण मोठ्या प्रमाणावर एका अभियानाची ओळख करून देत आहोत ज्यामध्ये आपले शेतकरी कृषी, टाकाऊ पदार्थ न जाळता त्याचे मूल्यावर्धित पोषक तत्त्वांमध्ये रुपांतर करतील. आपण वर्ष 2018 च्या जागतिक पर्यावरण दिवसाचे यजमानपद घेण्याबाबत आनंदी आहोत. जे जगाला स्वच्छ राखण्यासाठी आपल्या जबाबदाऱ्या आणि निरंतर भागीदारीद्वारे पाठिंबा देतील.\nआपल्याला जल उपलब्धता या समस्येला सामोरे जाण्याची गरज असून हे एक मोठे आव्हान आहे. यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर ‘नमामि गंगे’ या अभियानाची ओळख करून दिली आहे. हा कार्यक्रम जो आधीच चालू झाला असून आता त्याचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. आपण लवकरच गंगा नदी पुनर्जीवित करण्यात यशस्वी होऊ.\nभारत हा कृषीप्रधान देश आहे. निरंतर जल उपलब्धता ही शेतीसाठी महत्त्वाचे असून यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. याद्वारे कुठलेही शेत पाण्याशिवाय राहता कामा नये, हे या पाठिमागचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आमचे ध्येय हे ‘मोअर क्रॉप, पर ड्रॉप’ असे आहे. युनेस्कोच्या मॅन आणि बायोस्पीअर कार्यक्रमांतर्गत 18 पैकी 10 बायोस्पीअर रिझर्व्हसला आंतरराष्ट्रीय ओळख देण्यात भारताला यश मिळाले असून आपला विकास हा हरित आणि वन्यजीवांना मजबुती देत असल्याची साक्ष आहे.\nभारताला नेहमीच असा विश्वास वाटतो की, प्रत्येकापर्यंत चांगले प्रशासन पोहोचवण्यात आम्ही यशस्वी होऊ. आमचे मिशन हे ‘सबका साथ, सबका विकास’ असून याद्वारे आम्ही तत्त्वज्ञानाचा विस्तार करत आहोत. या तत्त्वज्ञानाद्वारे आम्ही प्रत्येकाचा सामाजिक आणि आर्थिक विकास घडविण्याचा अनुभव घेत आहोत.\nआजमितीपर्यंत आम्ही प्रत्येक माणसाच्या प्राथमिक गरजा जसे की, विद्युत पुरवठा, स्वच्छता आणि स्वयंपाकासाठी गॅस पुरवल्या आहेत. हे कुठल्याही देशाच्या आर्थिक विकासाचे यशस्वी प्रारुप आहे.\nभारत आणि देशाबाहेरील अनेक जण या उपायांसाठी लढत आहेत. आरोग्याला अपायकारक असणारे अन्न शिजवण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी अनेक लोकांना सांगितले जाते परंतु त्यामुळे घरातील हवा प्रदूषित होत असते. मी सांगितलेच आहे की ग्रामीण स्वयंपाक घरातून अशा प्रकारचे दूषित वायू आणि हवा प्रदूषित होऊन गंभीर आजार होण्याची शक्यता असते तथापि काही लोक यावर बोलतात सुद्धा. ���ा दृष्टीकोन मनात ठेवून आम्ही उज्ज्वला आणि सौभाग्य अशा दोन योजनांची ओळख करून दिली आहे. या योजनांमुळे दशलक्ष लोकांच्या जीवनपद्धतीवर चांगला परिणाम झाला आहे.\nसौभाग्य योजनेच्या द्वारे आम्ही प्रत्येक घराचे विद्युतीकरण करण्याचे ठरविले आहे. यावर्षाच्या शेवटपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होण्याची आशा आहे. आम्हाला हे माहिती आहे की सुदृढ राष्ट्र विकासाची प्रक्रिया चांगल्या रितीने पेलू शकतो. हे लक्षात ठेवून आम्ही जागतिक पातळीवर सर्वात मोठी असलेली सरकार पुरस्कृत आरोग्य योजना चालू केली असून याद्वारे 10 कोटी ग्रामीण कुटुंबांना यामुळे पाठिंबा मिळणार आहे. सर्वांसाठी घरे आणि सर्वांसाठी ऊर्जा यासाठी आमची प्राथमिकता असून जी लोकं उपरोक्त सोयी घेऊ शकत नाही त्यासाठी आम्ही याद्वारे तरतूद करत आहोत.\nतुम्हाला माहित आहे की भारत हा जागतिक समुदायाच्या एक षष्ठांश आहे. आमच्या विकास गरजा अमाप आहेत. आमच्या गरीबी किंवा समृद्धीचा जागतिक स्तरावरील गरीबी किंवा समृद्धीवर थेट प्रभाव पडतो. आधुनिक सुविधा आणि विकासाची साधने यांचा लाभ मिळण्यासाठी भारतीय जनतेने दीर्घकाळ वाट पाहिली आहे.\nनिर्धारित वेळेपूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि हे सगळे आम्ही स्वच्छ आणि हरित मार्गाने करू असेही आम्ही म्हटले आहे. तुम्हाला काही उदाहरणे देतो. आमचा देश तरुण आहे. आमच्या तरुणांना रोजगार देण्यासाठी आम्ही भारताला जागतिक निर्मिती केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला. यासाठी आम्ही मेक इन इंडिया अभियान सुरू केले. त्याचबरोबर शून्य दोष आणि शून्य परिणाम निर्मितीवर आम्ही भर दिला.\nजागतिक सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आमच्या ऊर्जाबाबतच्या गरजांचे प्रमाण अधिक आहे. मात्र 2022 पर्यंत नवीकरणीय स्रोतांच्या माध्यमातून 175 गिगावॅट ऊर्जा निर्मिती करण्याची आमची योजना आहे. यामध्ये सौरऊर्जेद्वारे 100 गिगावॅट आणि पवन आणि अन्य ऊर्जास्रोतांपासून आणखी 75 गिगावॅटचा समावेश आहे. सौर ऊर्जा निर्मितीत आम्ही 14 गिगावॅटपेक्षा अधिक वाढ केली आहे, जी तीन वर्षांपूर्वी केवळ 3 गिगावॅट होती.\nयाचबरोबर, आम्ही जगात पाचव्या क्रमांकावर सर्वात मोठा सौर ऊर्जा निर्मिती करणारा देश म्हणून कार्यरत आहोत. एवढेच नाही तर आम्ही नवीकरणीय ऊर्जेची निर्मिती करणारा जागतिक पातळीवर सहावा मोठ�� देश आहोत.\nवाढत्या शहरीकरणाबरोबरच, आमच्या वाहतूक विषयक गरजाही वाढल्या आहेत. मात्र आम्ही मेट्रो रेल्वे प्रणालीवर विशेष भर देत आहोत. लांब पल्ल्याच्या माल वाहतुकीसाठी आम्ही राष्ट्रीय जलमार्ग व्यवस्था निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. हवामान बदलाविरोधात आमचे प्रत्येक राज्य कृती आराखडा तयार करत आहे.\nआपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याबरोबरच आमच्या दुर्लक्षित क्षेत्रांचे हित जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राने या दिशेने याआधीच एक योजना हाती घेतली आहे. आमच्या स्व-सामर्थ्यावर शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याची आमची इच्छा असून यासाठी सहकार्य आवश्यक आहे.\nसरकारे, उद्योग आणि जनतेमधील सहकार्य हे जलद गतीने साध्य करण्यासाठी विकसित जग आम्हाला मदत करू शकते.\nहवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आर्थिक संसाधने आणि तंत्रज्ञान आवश्यक आहे. भारतासारख्या देशांना शाश्वत विकास करण्यासाठी तंत्रज्ञान मदत करू शकते आणि गरीबांनाही याचा लाभ मिळेल.\nया पृथ्वीतलासाठी एक मनुष्य म्हणून आपण बरेच काही करू शकतो या विश्वासावर काम करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. आपली पृथ्वी एक आहे हे समजून घेण्याची आपल्याला गरज आहे म्हणूनच तिथे रक्षण करण्यासाठी जात, धर्म आणि सत्ता हे मतभेद विसरुन एकजुटीने काम करायला हवे.\nनिसर्गाबरोबर सह-असित्व आणि एकमेकांशी सह-अस्तित्व या आपल्या मूळ तत्वज्ञानाला अनुसरून मी तुम्हाला ही जीवसृष्टी अधिक सुरक्षित आणि शाश्वत ठिकाण बनवण्याच्या या प्रवासात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.\nया जागतिक शाश्वत विकास परिषदेला मी सुयश चिंतितो.\nसौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री राजपुत्र फैझल बिन फरहान अल सौद यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट (September 20, 2021)\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nसौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री राजपुत्र फैझल बिन फरहान अल सौद यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री राजपुत्र फैझल बिन फरहान अल सौद यांची भेट घेतली. उभय देशांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या धोरणात्मक भागीदारी परिषदेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांसह , सध्या सुरु असलेल्या विविध द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला.\nभारतात उर्जा,माहिती तंत्रज्ञान,संरक्षण उत्पादन यासह महत्वाच्या इतर क्षेत्रामध्ये सौदी अरेबियाकडून मोठ्या गुंतवणूकीची अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.\nअफगाणीस्तानमधल्या परिस्थितीसह प्रादेशिक घडामोडींवर या बैठकीत विचारांचे आदान-प्रदान करण्यात आले.\nकोविड -19 महामारीच्या काळात सौदी अरेबियामधल्या भारतीय समुदायाच्या कल्याणाची काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी, सौदी अरेबियाचे विशेष आभार मानत प्रशंसा केली.\nसौदी अरेबियाचे राजे आणि युवराज यांनाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/corona-i-used-to-dream-after-seeing-the-dead-body-i-used-to-be-scared-121052200018_1.html", "date_download": "2021-09-21T08:56:25Z", "digest": "sha1:XCTG7CPGD4RXUWWB4MSJ4A4LY4Q4KKJF", "length": 15199, "nlines": 119, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "कोरोना: 'मृतदेह पाहिल्यानंतर स्वप्नं पडायची, घाबरायला व्हायचं'", "raw_content": "\nकोरोना: 'मृतदेह पाहिल्यानंतर स्वप्नं पडायची, घाबरायला व्हायचं'\nसकाळचे 11 वाजले असतील. चेंबूरला राहणारे मुंबई पोलीस दलातील हवालदार ज्ञानदेव वारे नेहमीप्रमाणेच ड्युटीला जाण्याची तयारी करत होते.\nतेवढ्यातच फोन खणखणला. \"शिवडीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर पडलाय. तुम्ही येता का\n\"माझ्या गाडीत तीन मृतदेह आहेत, मी प्रायव्हेट गाडी पाठवतो,\" असं म्हणत वारेंनी दुसरी गाडी घटनास्थळी पाठवून दिली.\nज्ञानदेव वारे मुंबई पोलिसांच्या शववाहिनीचे ड्रायव्हर आहेत. अज्ञात मृतहेदांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आज जरा घाई-घाईतच ते घरातून निघाले.\n\"आज पाच बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायचे आहेत,\" बाईकची किक मारताना वारे म्हणाले. या पाच मृत व्यक्तींमधील एका अज्ञात व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.\nगेली 20 वर्ष सलग वारे बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत आहेत आणि कोरोना काळातही हे काम अविरत सुरू आहे.\n\"गेल्या वर्षभरात 500हून जास्त बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलेत. यात 50 मृतदेह कोरोनासंसर्गामुळे झालेल्या अज्ञातांचे होते,\" असं वारे सांगतात.\nदुपारी 12.30 च्या सुमारास वारेंनी ताडदेव पोलीस कॅम्पमधून शववाहिनी घेतली आणि निघाले मुंबईच्या केईएम रुग्णालयाकडे. \"मी पुण्याचं काम करतोय. या मृतांचे नातेवाईक नसतात. मी त्यांचे अंत्यसंस्कार करतो,\" वारे म्हणतात.\nवारेंनी गेल्या 20 वर्षात 50 हजारांहून जास्त बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले आहेत. मुंबई पोलिसांचे सहआयुक्त (कायदा सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी वारेंच्या कामाबद्दल त्यांचं कौतुक करत, त्यांचा प्रशस्तीपत्रकही देऊन सन्मानही केला आहे. या सन्मानानंतर वारे म्हणतात, \"माझ्या कामाचं चीज झालं.\"\nमुंबई पोलिसांच्या शववाहिनीवर वारेंची नेमणूक 2001 साली झाली. पहिल्या दिवसाचा अनुभव वारे सांगतात, \"खूप भीती वाटली होती. मृतदेह कधीच पाहिला नव्हता. एक महिना झोप आली नाही. बेचैन झालो होतो. स्वप्न पडायची. भरपूर घाबरलो होतो.\"\nपोलिसांच्या शववाहिनीवर काम करणाऱ्यांची पाच वर्षानंतर बदली केली जाते. तुम्ही बदली का नाही स्वीकारलीत असं विचारल्यावर ते सांगतात, \"मला हे काम आवडलं. मला पोलीस दलात नोकरी करायची आहे. मग हे काम काय वाईट असं विचारल्यावर ते सांगतात, \"मला हे काम आवडलं. मला पोलीस दलात नोकरी करायची आहे. मग हे काम काय वाईट आपल्या हाताने सत्कार्य होतंय, म्हणून मी बदली नाकारली.\"\nकोरोनाकाळात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना भीती वाटत नाही विचारल्यावर वारे सांगतात, \"भीती तर वाटतेच. कोव्हिडचे मृतदेह घेऊन येताना मला संसर्ग झाला तर विचारल्यावर वारे सांगतात, \"भीती तर वाटतेच. कोव्हिडचे मृतदेह घेऊन येताना मला संसर्ग झाला तर सोबत असलेल्यांना संसर्ग झाला तर सोबत असलेल्यांना संसर्ग झाला तर हा विचार सतत मनात असतो. माझ्यामुळे कुटुंबीयांना होण्याची भीती वाटते.\"\nमुंबई पोलिसांच्या शववाहिनीवर वारेंसोबत मदतीसाठी दोन व्यक्ती मदतीसाठी ठेवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांची ड्युटी धकाधकीची पेट्रोलिंग, गुन्ह्याचा तपास, नाकाबंदी दिवसरात्र फिल्डवरच. पण, वारे म्हणतात, या कामापेक्षा अंत्यसंस्काराच्या कामातच माझं मन रमतं.\nज्ञानदेव वारेंना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. कोरोनासंसर्गात सहव्याधी असलेल्या रुग्णांना जास्त धोका आहे. अशावेळी काळजी कशी घेतात, यावर वारे सांगतात, \"मला मधुमेह आहे. त्यामुळे खास काळजी घ्यावी लागते. हात वारंवार स्वच्छ करतो. मास्क कायम असतं. सॅनिटायझरची बाटली कायम सोबत असते. सर्व काळजी घेऊन मी माझं काम करतो.\"\nवारेंची नेमणूक दक्षिण मुंबईत आहेत. केईएम, सायन, सर जे.जे मार्ग, नायर आणि टीबी रुग्णालयाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे वारेंचा नंबर प्रत्येक पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना तोंडपाठ आहे.\n\"कोव्हिडमध्ये कोणी-कोणाशी बोलत नव्हतं. मी देखील घाबरलो होतो. लोक मरत होते. अज्ञात मृतदेह घेऊन जाणं, खूप जोखमीचं काम होतं.\"\nरस्त्यावर अज्ञात मृतदेह आढळून आला की वारेंना फोन येतो. ते मृतदेह रुग्णालयात पाठतात आणि 15 दिवस नातेवाईक पुढे आले नाहीत तर, काही दिवसांनी मृतदेहावर अत्यंसंस्कार करतात.\n\"मला पोलीस स्टेशनमधून फोन येतो. आत मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे आहेत. मी त्यांच्याकडून मृतदेहाचा हॅंडओव्हर घेतो आणि अज्ञात व्यक्तीच्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करतो,\" असं वारे म्हणाले.\nवारेंना रिटायर होण्यासाठी अजून सहा वर्ष बाकी आहेत. पण, निवृत्त होईपर्यंत हेच काम करण्याचा निर्धार वारे यांनी केलाय.\nवारेंचा फोन सतत वाजत असतो. चेंबूरपासून कुलाब्यापर्यंत त्यांची हद्द आहे. त्यामुळे 35 पोलीस स्टेशन आणि रुग्णालयातून त्यांना मृतदेह नेण्यासाठी फोन येत असतात.\n\"कोव्हिडच्या काळात रविवार सोडून एकही दिवस सुट्टी घेतली नाही. सारखे फोन यायचे. रस्त्यावर मृतदेह पडलाय. डॉक्टरांनी मृत घोषित केलंय. हर्स व्हॅन पाहिजे. लोक, बॉडीला हात लावण्यासाठी घाबरायचे. खासगी गाड्या उपलब्ध नसल्याने खूप वेळ थांबावं लागायचं.\"\nएक दिवस आधीच 16 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचं वारे सांगतात.\nकोरोना लॉकडाऊनः 1 जूनला महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार की संपणार\nनरेंद्र मोदींची काँग्रेसने 'टूलकिट' वापरून बदनामी केल्याचे भाजपचे आरोप खरे की खोटे\nतौक्ते चक्रीवादळ : नरेंद्र मोदींची गुजरातला मदत, मग महाराष्ट्राला का नाही\nम्युकर मायकोसिस: ऑक्सिजनवर आणि ICU मध्ये असणाऱ्यांना काळी बुरशीचा धोका का आहे\nदलित-ओबीसी समाजाला पदोन्नतीत आरक्षण मिळण्यावरून घोळ कुठे झाला\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमुख्यपृष्ठ | आमच���याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/narayangaon-fight-over-maintenance-subscription-of-society-five-people-have-been-charged-srs97", "date_download": "2021-09-21T07:25:59Z", "digest": "sha1:6XCGKV4GFVLYAAM5T4TUKS2TCBWBYA3W", "length": 21703, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नारायणगाव: सोसायटीच्या देखभाल वर्गणीवरून हाणामारी; पाच जणांवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nपुणे: सोसायटीच्या वर्गणीवरून हाणामारी; पाच जणांवर गुन्हा दाखल\nनारायणगाव: येथील सनसिटी को.ऑप.हौसिंग सोसायटीच्या देखभाल वर्गणी वरून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारी प्रकरणी दोन्ही कुटुंबातील पाच जणांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका आरोपीला अटक केली आहे. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक विलास देशपांडे यांनी दिली.\nहेही वाचा: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन\nयाप्रकरणी सनसिटी को ऑप.हौसिंग सोसायटीत राहणारे राजेंद्र बबन भोर, ऋषिकेश राजेंद्र भोर, लता राजेंद्र भोर व नीलेश रोहिदास सरोदे, चैत्राली निलेश सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी राजेंद्र भोर याला अटक केली आहे. याबाबत देशपांडे म्हणाले नीलेश सरोदे हे सनसिटी को ऑप.हौसिंग सोसायटीचे पदाधिकारी आहेत.\nराजेंद्र भोर हे सोसायटीची देखभाल वर्गणी(मेंटेनन्स) देत नाहीत. या बाबतची चर्चा सरोदे हे अन्य व्यक्ती सोबत करत होते. यावरून भोर व सरोदे कुटुंबात झालेल्या बाचाबाचीतुन तुफान हाणामारी झाली. एकमेकांना पाइप व काठीने मारहाण करण्यात आली. या बाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली होती. यावरून पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल केला.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासा��ी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑट��मध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/taraltech-reactor-will-give-you-pure-and-sterile-water-hand-pump-385403", "date_download": "2021-09-21T08:04:07Z", "digest": "sha1:OJ54Y3M5X7GYU5VQFYW7KTSCXSQ2XIR2", "length": 24687, "nlines": 226, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हातपंपाच्या पाण्याला ‘तरलटेक’ची शुद्धता", "raw_content": "\nपाणी शुद्ध करण्यासाठीच्या तांत्रिक बाबींवर पूर्वीपासूनच काम सुरू आहे. मात्र, रिॲक्‍टरसारखे उत्पादन पहिल्यांदाच तयार केले आहे. हे पूर्णता भारतीय बनावटीचे आहे.\nहातपंपाच्या पाण्याला ‘तरलटेक’ची शुद्धता\nसनील गाडेकर - सकाळ वृत्तसेवा\nपुणे - हातपंपाचे पाणी स्वच्छ दिसत असले, तरी त्याच्यात आरोग्याला अपायकारक असे अनेक घटक असतात. पण, तरीही नाइलाजास्तव लोकांना तेच पाणी प्यावे लागते. आता केवळ तळहाताएवढे असलेले ‘तरलटेक रिॲक्‍टर’ हे यंत्र तुम्हाला हातपंपातून शुद्ध आणि निर���जंतुक पाणी देणार आहे.\nपरवडणाऱ्या किमतीत, विनावीज आणि अनेक वर्षे चालणारे हे यंत्र आयआयएम बंगळुरूमधून एमबीए केलेले अंजन मुखर्जी यांनी विकसित केले आहे. त्यांच्या या स्टार्टअपचा बाजारात सध्या बोलबाला सुरू आहे.\nसुंदर तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट, चॅटिंग सुरू, व्हिडिओ कॉल आणि तरुण अलगद ‘हनी ट्रॅप’मध्ये फसतो\nबोअरवेलवर असलेल्या हातपंपातून येणारे पाणी शुद्धतेच्या मापात बसतेच असे नाही. सांडपाणी, मानवी मलमुत्राचे मिश्रण आणि शरीरास अपायकारक असलेले अनेक घटक त्या पाण्यात मिसळतात. त्यामुळे असे पाणी प्यायल्यास जुलाब, कॉलरा, टायफॉईड असे आजार होतात. त्यातून दरवर्षी हजारो बालकांचा मृत्यू होतो. रिॲक्‍टरमुळे या सर्व आजारांना आळा बसत आहे. रिॲक्‍टर असलेल्या बोअरवेलमधून आलेले पाणी पिऊन १० लाखांहून अधिक नागरिकांचे आरोग्य सुदृढ झाले आहे, असा दावा मुखर्जी यांनी केला आहे.\nIAS अधिकाऱ्यानं सुचवला रामबाण उपाय, 'शेतकऱ्यांचं आंदोलन थांबवायचंय तर...'\nपाणी शुद्ध करण्यासाठीच्या तांत्रिक बाबींवर पूर्वीपासूनच काम सुरू आहे. मात्र, रिॲक्‍टरसारखे उत्पादन पहिल्यांदाच तयार केले आहे. हे पूर्णता भारतीय बनावटीचे आहे. देशात एक कोटीहून अधिक हातपंप असून, त्यातून मिळणारे जंतूविरहित पाणी शुद्ध करण्याचे आमचे ध्येय आहे.\n- अंजन मुखर्जी, संस्थापक, तरलटेक\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n६६ कोटींपेक्षा जास्त नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित\n२०५० पर्यंत जगातील ४५ टक्के नागरिकांना शुद्ध पाणी न मिळण्याचा धोका\nदेशात १ कोटी ३० लाख हातपंप\nपाण्यामुळे होणाऱ्या आजारातून दरवर्षी मृत्यू होणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात\nअसे काम करते रिॲक्‍टर\nतळहाताच्या आकाराचे हे रिॲक्‍टर हातपंपाच्या वरील भागात तज्ज्ञ व्यक्तीच्या मदतीविना बसवता येते. त्याचे काम सुरू राहण्यासाठी वीज, रसायने, फिल्टर अशा कोणत्याही बाबींची गरज लागत नाही. त्याची वेळोवेळी देखभाल-दुरुस्तीही करावी लागत नाही. हातपंपातून येणारे पाणी या रिॲक्‍टरमधून शुद्ध होऊन येते.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 ह��ार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे म���र्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/08/blog-post_1.html", "date_download": "2021-09-21T07:54:04Z", "digest": "sha1:LWZVTMV7YUH2OL53HPHTMON7RYFYZRRD", "length": 6700, "nlines": 74, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारोह लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविले पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर", "raw_content": "\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारोह लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविले पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nअमरावती, दि. १: लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना शब्द आणि आवाज देतानाच लोकशाहीरांनी चळवळीत चैतन्य जागवले, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माताखिडकी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्र्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.\nपालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, लोकशाहीर अण्णा भाऊंनी स्वातंत्र्य संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले आहे. त्यांनी श्रमिकांच्या चळवळीत चैतन्य जागवले. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी मनामनात क्रांतीची ठिणगी पेटविली.\nया समारोहाला आयोजक प्रभाकर वाळसे, माजी महापौर विलास इंगोले, माजी जि.प. सभापती जयंतराव देशमुख, महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलूभाऊ शेखवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/metro-rail-will-connect-villages-around-nagpur-city-green-flag-of-central-urban-development-department-nrat-172167/", "date_download": "2021-09-21T07:31:50Z", "digest": "sha1:M42JVJCAVVP64WUNXLKZ6KOZZVQP2UQ7", "length": 14103, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Nagpur Metro Rly | नागपूर शहरालगतची गावे मेट्रो रेल्वेने जोडणार; केंद्रीय नगरविकास खात्याची हिरवी झेंडी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\n हा तुमचा भ्रम आहे भ्रम; ज्यांना आपण समजतो आहोत पेंग्विन ते आहेत Aliens, मिळालेत अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे; जाणून घ्या नेमकं प्रकरण\nNagpur Metro Rlyनागपूर शहरालगतची गावे मेट्रो रेल्वेने जोडणार; केंद्रीय नगरविकास खात्याची हिरवी झेंडी\nनागपूर (Nagpur) : मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम (The first phase of Nagpur Metro) ९० टक्के पूर्ण झाले आहे. आता नागपूर शहरालगतच्या गावांना (the suburban villages of Nagpur) जोडणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यालाही (the second phase of the metro railway) केंद्रीय नगरविकास खात्याने (The Union Urban Development Department) हिरवा कंदील दाखवला आहे. लवकरच हा प्रस्ताव (The proposal) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे (the Union Cabinet meeting) येईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री (Union Transport Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शुक्रवारी येथे सांगितले.\nनागपूर/ मॉल प्रवेशासाठी दोन्ही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची अट; नागरिकांची नाराजी\nनागपुरातील मेट्रोच्या बर्डी ते कस्तुरचंद पार्क या १.६ किलोमीटर मार्गिकेचे तसेच त्यावरील कस्तुरचंद पार्क आणि झिरोमाईल स्थानके व फ्रिडम पार्क��्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतून तर केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी व या खात्याचे सचिव व महामेट्रोचे अध्यक्ष द्वारकाप्रसाद मिश्रा हे आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.\n‘बेवकुफो’ की ‘बहादुरी’ पर पुलिसगिरी भारीकारचालकांची स्टंटबाजी आली अंगलट; पोलिसांकडून दंडुक्यांचा प्रसाद आणि बेड्या; ‘स्टंटबाजी’चे कारण जाणून पोलिसही चक्रावले\nमेट्रो टप्पा दोनचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात तयार करण्यात आला होता. त्यानंतर राज्य शासनाने त्याला मंजुरी देऊन तो केंद्र सरकारकडे पाठवला होता. केंद्र सरकारच्या अर्थखात्यासह इतर तांत्रिक समित्यांच्या मंजुरीनंतर तो केंद्रीय नगरविकास खात्याकडे गेला. या खात्यानेही त्याला मंजुरी दिली असून लवकरच तो केंद्रीय मंत्रिमंडळापुढे सादर केला जाईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग यांचे आभारही मानले.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी य���ंनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/people-name-uddhav-are-brave-appreciation-vice-chancellor-higher-education", "date_download": "2021-09-21T07:59:57Z", "digest": "sha1:TYJNLBQ75KOB6Y6EU5RWL5AF3YB5HEC2", "length": 6813, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "उद्धव नाव असलेल्या व्यक्ती धाडसीच असतात; सामंतांकडून कुलगुरूंचे कौतुक..", "raw_content": "\nउद्धव नाव असलेल्या व्यक्ती धाडसीच असतात; सामंतांकडून कुलगुरूंचे कौतुक..\nकुठल्या कार्यक्रमाची सुरुवात व शेवट हा राष्ट्रगीताने झाली पाहिजे असा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचेही सामंत म्हणाले.\nनवीन नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोविड लॅब ही देशातील आदर्श लॅब झाली आहे. हे धाडस उद्धव नाव असणाऱ्या व्यक्ती करू शकतात मग ते राज्याचे नेतृत्व असो, की विद्यापीठाचे नेतृत्व असे म्हणत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरू डाॅ.उध्दव भोसले यांचे कौतुक केले. (People with the name Uddhav are brave; Appreciation of the Vice-Chancellor from Higher Education Minister) स्वतःच्या जीवाची बाजी लावून कार्य करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना आनंद होत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना कोविड योद्धांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. (Swami Ramanand Tirth Marathwada Univercity, Nanded) यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उद्धव भोसले, आमदार मोहन हंबर्डे,आमदार बालाजी कल्याणकर, प्र. कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, उच्च शिक्षण सह संचालक डॉ. विठल मोरे,कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे,रासेयो संचालक डॉ.शिवराज बोकडे उपस्थित होते.\nज्यांच्या अंगी पालकांनी आपल्या मुलांना संस्कार दिले त्या संस्कारक्षम विद्यार्थ्यांचे कौतुक झालेच पाहिजे. नव्या पिढीसमोर कोरोना योद्धाचा आदर्श ठेवण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करणे महत्वाचे आहे. ( Uday Samant, Higher Education Minister, Maharashtra) कोरोना होऊ नये म्हणून घराच्या बाहेर न पडणारी माणसे होती, अशावेळी याच कोरोना योध्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. आपण समाजाचे देणे लागतो ही भावना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिली. त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप महत्वाची आहे.\nयामुळे अन्य विद्यार्थी या प्रवाहात सामील होतील. यासाठी मी राज्यभर दौरा करणार असून याची सुरुवात स्वारातिम विद्यापीठातून करत आहे. महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर कुठल्या कार्यक्रमाची सुरुवात व शेवट हा राष्ट्रगीताने झाली पाहिजे असा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचेही सामंत म्हणाले. प्रत्येक महाविद्यालयातून शिवज्योत रॅली काढण्याचा आणि शिवराज्य दिवस साजरा करण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.\nयातून छत्रपती शिवरायांचा संदेश राज्यभर पोहोचवला जाईल असे माझे मत आहे. नांदेड विद्यापीठात अण्णाभाऊ साठे अधिवेशन केंद्र लवकरात लवकर सुरू होईल, शिवाय एनसीसीचे युनिट हि विद्यापीठात सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचा अधिकाधिक विकास व्हावा यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही सामंत यांनी यावेळी दिले.\nहे ही वाचा ः आधी मराठा समाजाला मागास ठरवणारा कायदा करा, मगच पन्नास टक्के मर्यादेवर बोला..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/byline/ajit-mandhare-70/videos/", "date_download": "2021-09-21T07:52:02Z", "digest": "sha1:COTESRKCXDEJEG443VZ36AJ7U4QH5FO4", "length": 13961, "nlines": 206, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "AJIT MANDHARE : Exclusive News Stories by AJIT MANDHARE Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\nरातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी 6 जणं ताब्यात, गनरचीही होणार चौकशी-सूत्\nOneplus Nord 2 फुटल्याने थोडक्यात बचावला,नुकसान भरपाईऐवजी कंपनीने दिलं असं उत्तर\nRaj Kundra Bail:राज कुंद्रा 64 दिवसांनी जेलमधून बाहेर; शिल्पा शेट्टीने पोस्ट करत\nरातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी 6 जणं ताब्यात, गनरचीही होणार चौकशी-सूत्\n'नरेंद्र गिरी महाराजांना स्वाक्षरी करणंही कठीण होतं...',सुसाइड केसमध्ये ट्विस्ट\nनाशकातील तरुणाचा 'Money Heist' स्टाइलने बँकेवर दरोडा; लुटलं साडेतीन कोटींचं सोनं\nRaj Kundra Bail:राज कुंद्रा 64 दिवसांनी जेलमधून बाहेर; शिल्पा शेट्टीने पोस्ट करत\nBigg Boss OTT: 'दिव्या अग्रवालमुळे येत होते आत्महत्येचे विचार'; नेहा भसीनची मोठी\nया बॉलिवूड कलाकारांच्या पत्नी कमाईच्या बाबतीत आहेत त्यांच्या पेक्षाही एक पाऊल...\nBigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप\nIPL 2021: शाहरुखच्���ा KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर\nRCB vs KKR Live Score: कोलकाताचा विराट सेनेवर 'रॉयल' विजय\n न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडनेही केला दौरा रद्द\n'चक्रवर्ती'च्या वादळात विराट सेना भुईसपाट, अवघ्या 92 धावांवर ऑलआऊट\nOnline Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट\nPetrol Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत महत्त्वाच्या शहरातील भाव\nGold Price Today:आज पुन्हा सोने दरात घसरण,2 आठवड्यात 1200 रुपये स्वस्त झालं सोनं\nअदानी समूह खरेदी करणार NDTV चर्चा सुरू होताच उसळली शेअर्सची किंमत\nतूप तसं पौष्टिक, मात्र 'या' पदार्थांसोबत खाल्लं तर आजारापासून राहाल दूर\n भातामुळेही होऊ शकतो कॅन्सर; बचावासाठी बदला शिजवण्याची पद्धत\nपितृपंधरवड्यात शुभ कार्य का केली जात नाहीत काय आहे श्राद्धपक्षामागची परंपरा\n 'ही' आहे जगातली सर्वांत उंच महिला बॉडीबिल्डर\nआधी विकली गेलेली प्रॉपर्टी तुम्हाला विकण्यात आली अशी मिळेल नुकसान भरपाई\nकाय आहे 'वन नेशन-वन हेल्थ कार्ड' अशाप्रकारे बनवता येईल हा महत्त्वाचा दस्तावेज\nExplainer - 86.64% नागरिकांमध्ये कोरोना अँटिबॉडी; मुंबईला हर्ड इम्युनिटी मिळाली\nExplainer: विराट कोहलीनं टी-20चं कॅप्टनपद का सोडलं\n'Corona Vaccination म्हणजे स्कॅम' म्हणत या अभिनेत्याने नाकारली लस\nराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली; मात्र मृत्यूदराने वाढवली चिंता\nकोरोनामुक्त रुग्णाला काढावी लागली किडनी आणि फुफ्फुस; जगातील पहिलं प्रकरण भारतात\nपुढील महिन्यापासून इतर देशांना भारताकडून लसी, ‘Vaccine Friendship’ ला सुरुवात\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nरातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब\nपाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nसासरी येताच दिरानं नव्या नवरीला काठीनं बदडलं; सासूनं केला बचाव, VIDEO VIRAL\nहॉटेलमध्ये स्तनपान करणाऱ्या महिलेला स्टाफनं काढलं बाहेर; कारण ऐकून संतापले लोक\nरातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी 6 जणं ताब्यात, गनरचीही होणार चौकशी-सूत्\nOneplus Nord 2 फुटल्याने थोडक्यात बचावला,नुकसान भरपाईऐवजी कंपनीने दिलं असं उत्तर\nHBD: 'कहो ना प्यार है' होता करिनाचा पहिला प्रोजेक्ट्; पण या कारणासाठी अर्धवट ..\nया घटनेमुळे मंडपातच बदलला नवरीचा विचार, प्रियकराला सोडून एक्स बॉयफ्रेंडसोबत फरार\nIndian Idol Marathi: नवोदित गायकांना झळकायची मोठी संधी; कसं व्हाल सहभागी\nOracle & Cyient 'या' टॉप IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी नोकरी\nHBD: 'क्यों की' फेम अभिनेत्री रिमी सेननं या कारणामुळे बॉलिवूडला केलं होतं रामराम\nIPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर\nअदानी समूह खरेदी करणार NDTV चर्चा सुरू होताच उसळली शेअर्सची किंमत\nBigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप\n20 सेकंदात तीन मजली इमारत जमीनदोस्त; जळगावातील थरारक घटनेचा LIVE VIDEO\nरातोरात करोडपती झाला रिक्षाचालक; 12 कोटीच्या लॉटरीनं पालटलं नशीब\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी 6 जणं ताब्यात, गनरचीही होणार चौकशी-सूत्\nOneplus Nord 2 फुटल्याने थोडक्यात बचावला,नुकसान भरपाईऐवजी कंपनीने दिलं असं उत्तर\nRaj Kundra Bail:राज कुंद्रा 64 दिवसांनी जेलमधून बाहेर; शिल्पा शेट्टीने पोस्ट करत\nअनंत गितेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा पलटवार, सुनील तटकरे म्हणाले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/tips-to-avoid-corona/", "date_download": "2021-09-21T08:41:29Z", "digest": "sha1:VDM2VOX3DEK7TLLSTKCO2NJBHUMBNUNN", "length": 12487, "nlines": 139, "source_domain": "marathinews.com", "title": "कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही नुस्के - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्���क\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeLifestyle Newsकोरोनापासून बचाव करण्यासाठी काही नुस्के\nकोरोनापासून बचाव करण्यासाठी काही नुस्के\nकोरोनाचे संक्रमण सर्वत्र वेगाने पसरत आहे. या संक्रमणाचा परिणाम संपूर्ण शरीरावर झालेला दिसून येतो आहे. हे आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर आघात करून मुख्य करून फुफ्फुसांना कमकुवत करत आहे. यामुळेचं जी कोरोनाची स्वाभाविक लक्षणे आहे, जसे श्वास घेण्यास त्रास होणे आणि जीव वाचवण्यासाठी आपल्याला कृत्रिम ऑक्सिजन देण्याची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत, संयम राखून नैसर्गिक गोष्टीचा अवलंब नियमितपणे केल्यास आपण घरच्या घरी शरीराची प्रतिकारशक्ती उत्तम प्रकारे ठेवू शकतो आणि शरीरातील ऑक्सिजन लेवल देखील योग्य राहू शकते. आयुर्वेदामध्ये रासायनिक पदार्थाचे अनन्य साधारण महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. अगदी आपल्या रोजच्या जिन्नसातील पदार्थ त्यामध्ये आले, हळद, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, पिंपळ, तुती, हिरवी फळे येणारे एक झाड जाम इत्यादींबद्दल उपयुक्त माहिती नमूद केली आहे.\nकोरोनाच्या अशा गंभीर परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त निसर्गाने निर्माण केलेल्या गोष्टींचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि खनिज, जीवनसत्व पूर्ण करण्यासाठी पालक, बीटरूटचा जेवणामध्ये वापर करू शकता. या सर्व गोष्टींमध्ये जास्त प्रमाणात लोह, जीवनसत्त्वे आणि पोषक द्रव्ये आढळतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारची शाकाहारी, मांसाहारी सूप सेवनाने सुद्धा अधिक प्रमाणात प्रतिकारशक्ती वाढल्याचे समोर आले आहे, त्यामुळे शरीरास भरपूर प्रमाणात लोह, खनिज आणि जीवनसत्त्वे प्राप्त होतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती लक्षणीयरीत्या वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढत असताना, शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी आपोआप वाढण्यास मदत होते व कृत्रिम ऑक्सिजन लावण्याची आवश्यकता भासत नाही.\nदेशातला कोरोनाचा कहर दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढवतचं आहे. अशातच कोरोनाशी लढण्यासाठी रुग्णांमध्ये उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणे गरजेचे असते. कोरोनाच्या वाढत्या संक्रमण काळ��त या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे गरजेचे आहे. शरीरात प्रथिनं आणि फायबर योग्य प्रमाणात वाढविण्याकरिता आपल्याला योग्य प्रमाणात फायबर आणि प्रथिनंयुक्त आहार घेणे अत्यावश्यक असते.\nहल्ली सगळीकडे कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी अनेक उपायांचे मेसेज व्हायरल होताना दिसतात, आयुर्वेदाचा अपाय कोणताच नसतो परंतु कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरातीलच काही जिन्नस वापरून घरगुती काढा, बाजारात मिळणारी औषधं तसेच आयुर्वेदाचाही आधार घेण्यात येत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, COVID-19 पासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर, सर्वात आधी शासनाने आखून दिलेले सर्व कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचे आहे.\nपूर्वीचा लेखतर होईल व्हॉट्सअ‍ॅप होणार 15 मे पासून बंद\nपुढील लेखयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarpalika.co.in/civil-service-leave-rule-1961/", "date_download": "2021-09-21T07:21:47Z", "digest": "sha1:FURLZR5OWB2WIXMV32L3ARJTPPAM7ZVE", "length": 57188, "nlines": 469, "source_domain": "www.nagarpalika.co.in", "title": "नागरी सेवा रजा नियम १९८१ » नगरपालिका", "raw_content": "\n( नगर विकास विभाग )\nनगर परिषद प्रशासन संचनालय\nनगर परिषद अधिकारी यादी\nतपासणी सूची / कागदपत्रे\nनगरपालिका संबधी पोस्टर व बॅनर नमुना\nसंवर्ग कर्मचारी बदली आदेश\nसंवर्ग आकृतिबंध व पदनिहाय कर्तव्य\nजेष्टता यादी , पदोन्नती यादी , विभागीय परीक्षा\nनगर परिषद संबधी PPT\nPFMS ( EAT ) कार्यप्रणाली\nकार्यालय रचना व कार्यपद्धती\nनगर परिषद संपर्क क्रमांक व पत्ता\nराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान\nशासकीय कामासाठी लागणारी कागदपत्रे\nविशेष रस्ता अनुदान योजना\n१४ वा वित्त आयोग\n१५ वा वित्त आयोग\nराष्ट्रीय नागर�� उपजीविका अभियान\nकेंद्रशासन पुरस्कृत लहान व मध्यम शहराकरीता पायाभूत सुविधांच्या विकास कार्यक्रम (UIDSSMT)\nघनकचरा व्यवस्थापन कायदा 2015\nप्लास्टिक पिशव्या नियम 2006\nआपत्ती व्यवस्थापन कायदा 2005\nलोकसेवा हक्क अधिनियम ( RTS ) 2015\nनागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम 1979\nवृक्ष संवर्धन कायदा 2009\nजैव विविधता कायदा 2002\nनगर परिषद सेवा नियम\nमाहिती तंत्रज्ञान कायदा ( IT Act ) 2000\nमहाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व ओद्योगिक नगरी अधिनियम 1965\nशासन निर्णय व अध्यादेश\nमुख्याधिकारी व कार्यालयीन बाबी\nकर व प्रशासकीय सेवा\nसभा कामकाज व निवडणूक विभाग\nजन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभाग\nलेखापाल व लेखापरीक्षक सेवा\nआरोग्य व स्वच्छता मलनिःसारण सेवा\nशासकीय सेवा नियुक्ती बाबत माहिती\nकर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक बाबी\nपरिविक्षाधीन कालावधी पूर्ण करणे\nगोपनीय अहवाल आणि मत्ता व दायीत्वे बाबत\nसेवा जेष्ठता यादी व स्थायित्व प्रमाणपत्र बाबत\nनागरी सेवा ( रजा ) नियम\nप्रश्नोत्तरे – सेवा (रजा) नियम\nनागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्थी ) नियम १९८१\nप्रश्नोत्तरे – सेवा (पदग्रहण, बडतर्फी, निलंबन)\nनागरी सेवा ( वर्तणूक ) नियम १९७९\nनागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९७९\nनागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम १९८२\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS/NPS)\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)\nआश्वासित प्रगती योजना (10,20,30)\nनिवडणुका संबधी शासन आदेश\nस्थानिक स्वराज्य संस्था उमेदवारी अर्ज दाखल करणे\nनगर परिषद निवडणुक प्रश्नावली\nकरोना बाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले आदेश\nकर निर्धारण व प्रशासकीय सेवा\nलेखापाल व लेखापरीक्षक सेवा\nपाणीपुरवठा , मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा\nनागरी सेवा रजा नियम १९८१\nव्याख्या – ( नियम क्र. १० ) :\nसक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वेच्छा निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यास कार्यालयात अनुपस्थित राहण्याची दिलेली परवानगी म्हणजे रजा होय.\n१) रजा ही कर्मचाऱ्याला ‘हक्क’ म्हणून मागता येत नाही.\n२) रजा मंजूर करणे अथवा न करणे हा सक्षम प्राधिकाऱ्याचा अधिकार आहे.\n३) कर्मचाऱ्याने मागितलेल्या रजेच्या प्रकारात रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याला बदल करता येणार नाही.\nरजा मंजूर करतांना विचारात घ्यावयाच्या बाबी (नियम क्र. ११) :\nरजा मागणीची कारणे :\nवैद्यकीय प्रमाणपत्र कोणाचे (नियम क्र. ३२, ३८ व ४०) :\nरजेला जोडून रजा घेणे (नियम क्र. १५) :\nरजेवरून परत हजर होणे (नियम क्र. ४६ व ४७) :\nअर्जित रजा – नियम ५० व ५१\nअर्धवेतनी रजा – नियम ६०\nपरीवर्तीत रजा – नियम ६१\nअनर्जीत रजा – नियम ६२\nअसाधारण रजा – नियम ६३\nप्रसुती रजा / गर्भपात रजा – नियम ७४\n( अ ) हेतूषुरस्पर झालेल्या इजेबद्दल – नियम ७५\n( ब ) अपघाती – नियम ७६\nरुग्णालयीन रजा – नियम ७७\nश्वानदंशा वरील उपचारासाठी – नियम क्र. ९७\nकर्करोग / कुष्ठरोग / पक्षाघात रजा मंजूरी\nरजा रोखीकरण – नियम ६५,६८,६९\nरजे बाबत एकत्रित शासन आदेश\nरजा मंजूर करतांना विचारात घ्यावयाच्या बाबी (नियम क्र. ११) :\n१) कर्मचाऱ्याने मागितलेली रजा त्याच्या खात्यावर शिल्लक आहे काय \n२) कार्यालयीन कामाची निकड व परिस्थिती लक्षात घेण्यात यावी.\n३) कर्मचाऱ्याला मागील रजेवरून सक्तीने बोलाविले होते काय \n४) पुर्वीच्या रजेवरून परत आल्यानंतर कर्मचाऱ्याने किती व कोंणत्या स्वरुपाची सेवा बजावली \n५) एखाद्या सेवेतील किंवा विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कामासाठी आवश्यक असलेल्या किमान संख्येहून कमी होता कामा नये.\n६) सहजगत्या कोणत्या शासकीय कर्मचाऱ्याला रजा मंजूर करता येईल , हे रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याने ठरवावे.\nरजा मागणीची कारणे :\nखाजगी कारण :- रजेच्या विहीत अर्जासोबत (परिशिष्ट ५ नमुना १) कोणतेही कागदपत्र जोडण्याची आवश्यकता नाही.\nवैद्यकीय कारण :- रजेच्या अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी वैद्यकीय प्राधिकारी (नियम क्र. ४१ व ४२)\nजिल्हा शल्य – चिकीत्सक\nवैद्यकीय प्रमाणपत्र कोणाचे (नियम क्र. ३२, ३८ व ४०) :\n१.) राजपत्रित अधिकारी साठी : – जिल्हा शल्य चिकीत्सक अपवादात्मक परिस्थितीत नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक (प्रतिस्वाक्षरी जिल्हा शल्य चिकीत्सक)\n२.) अराजपत्रित कर्मचारी साठी :- प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक\n३.) वर्ग ४ मधील कर्मचारी साठी :- सक्षम प्राधिकारी त्यास योग्य वाटेल. असे प्रमाणपत्र स्वीकारू शकेल.\nएखादा कर्मचारी आजारीपणाच्या कारणास्तव अल्पमुदतीच्या अंतराने पुन्हा पुन्हा रजेची म्रागणी करीत असेल तर त्याला वैद्यकीय मंडळाकडे तपासणीसाठी पाठविले जाईल.\nरजेला जोडून रजा घेणे (नियम क्र. १५) :\nकोणत्याही प्रकारची रजा दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या रजेला जोडून मंजूर क��ता येईल.\nकिरकोळ रजेला जोडून इतर कोणतीही रजा घेता येणार नाही. कारण किरकोळ रजा ही या नियमाखाली रजा म्हणून धरली जात नाही.\nएक वर्षांची सतत सेवा झालेल्या अस्थायी शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती दुसऱ्या स्थायी किंवा अस्थायी पदावर होंते व पहिल्या पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर दुसऱ्या पदावर हजर होण्याच्या कालावधीतील खंड ६ दिवसांपेक्षा जास्त नसेल तर पुर्वीच्या पदावरील शिल्लक रजा नवीन पदावरील रजेच्या हिशोबात धरली जाते.( नियम क्र. २१)\nयोग्य मार्गाने अर्ज पाठवून कर्मचाऱ्याची दुसऱ्या विभागात निवड झाली असेल व कर्मचाऱ्याने पहिल्या पदाचा राजीनामा दिलेला असेल व दुसऱ्या पदावरती रुजू होई पर्यंतचा खंडीत कालावधी पदग्रहण अवघीपेक्षा जास्त नसेल तर पुर्वीच्या पदावरची रजा नवीन पदावरील सेवे साठी विचारात घेतली जाते. ( नियम क्र. २२)\nशासकीय सेवेतून बडतर्फ केलेल्या, काढून टाकलेल्या किंवा राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याच्या रजेसंबंधीचा कोणताही हक्क त्या तारखेपासून समाप्त होतो. मात्र बडतर्फ किंवा सेवेतून काढून टाकलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास अपिलानंतर पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय झाल्यास त्याचे रजेबाबतचे सर्व हक्क पुर्नस्थापित होतात.\nरजेवरून परत हजर होणे (नियम क्र. ४६ व ४७) :\nरजेवर असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास मंजूर रजा संपण्यापूर्वी रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेशिवाय रजेवरून परत हजर होता येणार नाही.\nखाजगी कारणास्तव रजेवर असणाऱ्या कर्मचाऱ्याने रजा संपल्यानंतर तात्काळ हजर होणे आवश्यक आहे. अन्यथा ते एक गैरशिस्तीचे कारण समजले जाईल. रुजू अहवालासोबत कोणतेही कागदपत्र जोडण्याची आवश्यकता नाही.\nवैद्यकीय कारणास्तव रजा मंजूर करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय कामावर हजर होता येणार नाही.\nरजा संपण्यापूर्वी कर्मचाऱ्यास सक्षम प्राधिकारी कामावर हजर होण्यास सांगू:शकतो. परंतू अशा कर्मचाऱ्याचे कामावर हजर होणे ऐच्छिक की सक्तीचे हे आदेशात नमूद करणे आवश्यक आहे;\nदेय व अनुदेज्ञ रजा विशेष रजा\n१) अर्जित रजा – नियम ५० व ५१ १) प्रसूति / गर्भपात रजा – नियम ७४\n२) अर्धवेतनी रजा – नियम ६० २) विशेष विकलांगता रजा – नियम ७५ ( हेतुपुरस्कर झालेल्या इजेबद्दल )\n३) परीवर्तीत रजा – नियम ६१ ३) विशेष विकलांगता रजा – नियम ७६ ( अपघाती इजेबद्दल )\n४) अनर्जीत रजा – नियम ६२ ४) रुग्णालयीन रजा – नियम ७७\n५) असाधारण रजा – नियम ६३ ५) क्षयरोग / कर्करोग / कुष्ठरोग / पक्षघात रजा – नियम ७९ व परिशिष्ट -३\n६) बालसंगोपण रजा (शा. नि. २३/७/१८)\n७) अध्ययन रजा नियम\nटीप : अनु क्र. ३ व ४ हे ही अर्ध वेतनी रजेचाच उप प्रकार आहे:\nअर्जित रजा – नियम ५० व ५१\nप्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या १ तारखेस प्रत्येकी १५ दिवस याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये ही रजा जमा केली जाते.\nही रजा ३०० दिवसांच्या कमाल मयदिपर्यंत साठविता येते. ३०० दिवस झाल्यावर पुढील सहामाहिच्या सुरुवातीला १५ दिवस अनुज्ञेय असतात पण, ३०० + १५ असे दाखवावे व घेतलेली रजा प्रथम १५ दिवसातुन वजा करावी च ३०० पेक्षा जास्त शिल्लक राहिलले दिवस व्यपगत होतील. मात्र एकाच वेळी सलग १८० दिवसापर्यंत ही रजा मंजूर करता येते.\nप्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याना अडीच दिवस दराने ही रजा जमा केली जाते.\nसेवेचा कॅलेडर महिना पूर्ण नसल्यास तो महिना सोंडावयाचा असतो.\nअसाधारण रजा / अकार्य दिन / निलंबन या कालावधीसाठी १ / ९० या दराने ही रजा कमी केली जाते. मात्र १५ दिवसापेक्षा जास्त कपात करता येणार नाही.\nरजेचे दिवस अपूर्णांकात असल्यास ते पुढील दिवसांशी पूर्णांकात केले जातात.\nही रजा कोणत्याही कारणास्तव घेता येते. शक्‍यतोवर परिशिष्ट – ५ मधील नमुना — १ मध्ये या रजेसाठी अर्ज करावयाचा असतो.\nरजा वेतन :- रजेवर जाण्यापूर्वीच्या दिवशी ज्या दराने वेतन आहरित केलं त्याच दराने संपूर्ण रजा काळात “रजा वेतन” मिळेल. वेतनवाढ जरी रजा काळात आली तर वेतनवाढ मिळते परंतु प्रत्यक्ष लाभ रजा संपवून हजर झाल्यावर मिळेल.\nअर्धवेतनी रजा – नियम ६०\nप्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या १ तारखेस प्रत्येकी १० दिवस याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये ही रजा आगाऊ जमा करण्यात येते.\nही रजा पूर्ण कॅलेंडर महिन्याना ५ / ३ या दराने जमा करण्यात येते.\nकॅलेंडर महिना पूर्ण नसल्यास तो महिना सोडावयाचा असतो.\nअकार्य दिनाच्या कालावधीसाठी ही रजा १ / १८ या दराने कमी केली जाते.\nरजेचे दिवस अपूर्णांकात येत असल्यास ते नजीकच्या दिवसांत पूर्णाकित केले जातात.\nही रजा कोणत्याही कारणास्तव घेता येते.\nया रजेंच्या साठवणुकीवर मर्यादा नाही.\nया रजे साठी विहित नमुन्यात अर्ज कराव��ाचा असतो. ( परिशिष्ट – ५ नमुना – १ )\nरजा वेतन :- या काळात रजेवर जाण्यापूर्वीच्या दिवशी ज्या दराने वेतन आहरित केलं त्याच दराच्या ५० % वेतन व त्यावर आधारित महागाई भत्ता मिळतो मात्र, घरभाडे भत्ता व शहर पुरक भत्ता मागील महिन्याच्या दराने अनुज्ञेय.\nपरीवर्तीत रजा – नियम ६१\nही रजा वैदयकीय प्रमाणपत्रावर खालील अटींच्या अधीन राहून मंजूर केलीं जाते.\nकर्मचारी कामावर परत येण्याची रजा मंजूर करणा-या अधिका-याची खात्री पटली पाहिजे.\nपूर्णवेतनी रजेच्या स्वरूपात मंजूर केली जाते.\nदुप्पट दिवस अर्धवेतनी रजेच्या खाती टाकले जातात.\nकर्मचारी सेवेत परत न आल्यास या रजेचे रुपांतर अर्थवेतनी रजेत केले जाते व अति प्रदानाची रक्‍कम वसूल करण्यात येते.\nखालील प्रकरणी ही रजा मंजूर करण्यासाठी वैदयकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नसते.\nप्रसुती रजेला जोडून ६० दिवसांच्या मयदि पर्यंत बालसंगोपनासाठी\nलोकहितास्तव उच्च अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठीं ९० दिवसांपर्यंत.\nविपश्यनासाठी १४ दिवसांपर्यंत, तीन वर्षातून एकदा / संपूर्ण सेवेत ६ वेळा\nरजा वेतन :- अर्जित रजेवर गेल्यावर मिळते त्याचदराने म्हणजे पूर्ण दराने रजा वेतन अनुज्ञेय राहील.\nअनर्जीत रजा – नियम ६२\nकोणतीच रजा शिल्लक नसल्यास ही रजा मंजूर करता येते. म्हणजेच हा रजेचा Over Draft आहे.\nही रजा अर्थवेतनी स्वरुपात मंजूर करता येते.\nसंपूर्ण सेवेच्या कालावधीत ३६० दिवसांपर्यंत ही रजा मंजूर करता येते.\nएकावेळी वैदयकीय प्रमाणपत्राखेरीज ९० दिवसांपर्यंत व वैदयकीय प्रमाणपत्र धरून जास्तीत जास्त १८० दिवसांपर्यंत ही रजा मंजूर करता येते.\nही रजा मंजूर केल्यानंतर जेवढी अर्धवेतनी रजा अर्जित होते त्या रजे मधून अनर्जीत रजा वजा करता येते.\nही रजा मंजूर केल्यानंतर कामावर परत न आल्यास रजा वेतनाची वसुली केली जाते.\nही रजा फक्त सेवेत कायम असलेल्या कर्मचा-यांनाच मंजूर करता येते.\nरजा वेतन :- अर्धवेतनी रजेंप्रमाणे रजा वेतन या रजेत मिळते.\nअसाधारण रजा – नियम ६३\nकोणतीही रजा अनुज्ञेय नसेल\nदुसऱ्या प्रकारची रजा अनुज्ञेय असेल परंतू कर्मचाऱ्याने असाधारण रजाच मागितलेली असेल तर\nरजा वेतन :- या रजे मध्ये वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय नाही पण रजेवर जाण्यापुर्वी ज्या दराने घरभाडे भत्ता व स्थानिक भत्ता दिला जात होता ते मात्र घरभाडयावर त्या मुख्यालयात कर्मचार��� खर्च करतोय असे प्रमाणपत्र सक्षम अधिका-यांना देणे गरजेचे आहे. शा. नि. दि. ०४/०९/२०००. याबाबतची खात्री सक्षम अधिका-याने करणे गरजेचे असून त्यांचे समाधान झाल्यावर सदर फायदा देता येईल.\nकायम सेवेतील कर्मचा-याला कोणत्याही प्रकारची रजा ५ वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी मंजूर करता येत नाही.\nअस्थाई कर्मचा-यांना ही रजा खालील मर्यादेर्यत मंजूर करता येते.\nकोणताही कर्मचारी – वैदयकीय प्रमाणपत्राशिवाय – ३ महिन्यांपर्यंतं.\n३ वर्षाच्या सेवेनंतर – वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे ६ महिन्यांपर्यंत.\n५ वर्षाच्या सेवेनंतर – वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे १२ महिन्यांपर्यंत.\n१ वर्षाच्या सेवेनंतर – कर्करोग, मानसिक रोग यासाठी – १२ महिन्यांपर्यंत.\n१ वर्षाच्या सेवेनंतर – क्षयरोग, कुष्ठरोग यासाठी – १८ महिन्यांपर्यंत\n३ वर्षाच्या सेवेनंतर – लोकहितार्थ उच्च अभ्यासक्रमासाठी – २४ महिन्यांपर्यंत\nप्रसुती रजा / गर्भपात रजा – नियम ७४\nमहिला शासकीय कर्मचा-यांना प्रसुती रजा खालीलप्रमाणे अनुज्ञेय ठरते.\nमहिला कर्मचा-यांना १८० दिवस. पूर्ण वेतनी रजेच्या स्वरुपात.\nशासन निर्णय दि. १५/०१/२०१६ अन्वये स्थायी /अस्थायी महिला कर्मचा-यांना पुर्ण वेतन अनुज्ञेय.\nअस्थायी महिला कर्मचा-यांकडून सेवा समाप्तीनंतर दोन वर्षे सेवा करण्याची हमीपत्र लिहून घ्यावे.\nयाशिवाय शा. नि. २८/०७/१९९५ प्रमाणे या रजेस बालसंगोपनासाठी ६० दिवसांची परावर्तीत रजा व अनर्जीत रजा किंवा अनुज्ञेय रजा धरुन १ वर्षापर्यंत मंजूर करता येईल.\nविकलांग अपत्य असल्यास महिला कर्मचारी व पत्नी नसलेले पुरुष कर्मचारी हयांना संपुर्ण सेवेत ७३० दिवस विशेष रजा अनुज्ञेय (शा.नि. २२/०९/२०१६)\nप्रसुती रजेच्या वरील अटी ब शतींच्या अधीन राहून संपूर्ण सेवेच्या कालावधीत ४५ दिवस. परंतु दोन पेक्षा कमी हयात अपत्ये ही अट यासाठी लागू नाही.\nदत्तक मुलांसाठी विशेष रजा शा. नि. वित्त विभाग क्रमांक अरजा/२४९५/२६/खेवा ९ दिनांक २६/१०/१९९८\nमुल १ वर्षाचे आत असल्यास १८० दिवस\nमुल १ वर्षाचे पुढे असल्यास ९० दिवस\nस्वतःचे एक अपत्य असतानाही घेता येईल.\nया रजेस जोडून बाल संगोपन अअ ( E.L. सुद्धा ) घेता येईल. शा. नि.वि. वि. १५/३/२०१७\nकोणाला मिळेल – राज्य शासकीय महिला कर्मचारी, पत्नी नसलेले पुरूष शासकीय कर्मचारी, पत्नी असाध्य आजाराने अंथरूनाला खिळलेली आहे अस��� पुरूष कर्मचारी, एक वर्ष शासकीय सेवा पुर्ण झालेला कर्मचारी\nकिती मिळेल – १८० दिवसांची कमाल मर्यादेत\nअटी आणि शर्ती –\n१) मुलांचे वय १८ वर्षे होइपर्यंतच\n२) एका वर्षामध्ये दोन महिन्यांच्या कमाल मर्यादेत\n३) सेवा कालावधीत १/ २/ ३ / ४ टप्यात घेता येते मात्र एका कॅलेंडर वर्षामध्ये तीन टप्प्यातच घेता येते.\n४) पहिल्या दोन हयात आपत्यां करताच लागु राहील.\n५) अर्जीत रजा, अर्धवेतनी रजा व प्रसुती रजेला जोडुन ही रजा घेता येईल.\n६) रजेच्या कालावधीत रजेवर जाण्यापुर्वी ज्या दराने वेतन मिळत होते त्या दराने रजा वेतन मिळेल\n७) परिवीक्षाधीत कालावधीत ही रजा मिळणार नाही\n८) रजा हक्क म्हणुन मागता येणार नाही\n९) रजेचा हिशोब शा. नि. नमुद केलेल्या विहीत नमुन्यात ठेवावा.\nशासन निर्णय वित्त विभाग क्रमांक : संकीर्ण-२०१७/शप्र.क्र.२५/सेवा-६\n( अ ) हेतूषुरस्पर झालेल्या इजेबद्दल – नियम ७५\nपहिल्या १२० दिवसांसाठी — अजित रजा वेतनाइतकी\nउरलेल्या कालावधीसाठी – अर्धवेतनी रजेइतकी.\nस्वेच्छेनुसार कर्मचारी आणखी जास्तीत जास्त १२० दिवसांच्या कालावधींसाठी अर्जित रजा वेतन घेऊ शकतो. अशावेळी रजा अर्धवेतनी रजेच्या खातीं खर्ची होईल .\n( ब ) अपघाती – नियम ७६\nपदाच्या कर्तव्याचे योग्य पालन करताना / त्याच्या परिणामी इजा झाल्यास.\nविकलांगता ही पदाच्या कर्तव्याच्या परिणामी झाल्याचे सक्षम प्राधिका-याने व प्राधिकृत वैदयकीय अधिका-याने प्रमाणित करणे आवश्यक.\nरजेचा कालावधी जास्तीत जास्तं २४ महिने\nपहिल्या १२० दिवसांसाठी – अर्जित रजा वेतनाएवढी\nउरलेल्या कालावधीसाठी – अर्ध वेतनी रजा वेतनाएवढी\nरुग्णालयीन रजा – नियम ७७\nवर्ग-४ चे कर्मचारी व यंत्र सामग्री ,स्फोटके , द्रव्ये , विषारी औषधे हाताळणारे वर्ग -३ चे कर्मचारी यांनाच फक्त अनुज्ञेय असतें.\nपदाची कर्तव्ये पार पाडत असताना रजेचा कालावधी जास्तीत जास्त २८ महिने रजा वेतन\nपहिल्या १२० दिवसांसाठी — अजित रजा वेतनाएवढी\nउरलेल्या कालावधीसाठी — अर्धवेतनी रजा वेतनाएवढी\nश्वानदंशा वरील उपचारासाठी – नियम क्र. ९७\nपिसाळलेला कुत्रा किंवा इतर एखादा प्राणीं एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला चावला व त्याला रेबीज हा रोग झाल्यास त्यावर उपचार घेण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना ३ आठवड्यांची विशेष किरकोळ रजा मिळेल . ही रजा कोणत्याही खर्चखाती टाकली जाणार नाही.\nसेवा पुस्तकात नोंद घेणे.\nकर्मच-यांना स्वतः. वरील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेस\nपहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यास दुस-या वेळेस ६ दिवस.\nपत्नीच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान, देखभालीसाठी पुरुष कर्मचा-यांना ७ दिवस.\nमहिला कर्मचा-यांना प्रसुती व्यतिरिक्त इतर वेळीं किंवा कायदेशीर गर्भपातानंतर शस्त्रक्रिया केल्यास १४ दिवस.\nसंतती प्रतिबंधक उपकरण बसविण्यासाठी एक दिवस\nशासन निर्णय वित्त विभाग क्र. एलव्हिइ/१४८०/सीआर १३९९/एसईआर ९. दिनांक १४/७/१९८१\nकर्तव्यक्षेत्राशी संबंध असलेल्या विषयातील उच्च शिक्षण / पाठयक्रम भारतामध्ये किंवा भारताबाहेर पूर्ण करण्यासाठी\nकमीत कमी पाच वर्षाची सेवा\nरजा संपल्यावर कामावर परत येणे आवश्यक -कमीत कमी ३ वर्षे सेवा करणे गरजेचे आहे.\nहकक म्हणून मागता येत नाही.\nएकाच व्यक्तीला वारंवार मंजूर करता येत नाही.\nभारताबाहेरील अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम भारतात उपलब्ध नसल्याने सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र आवश्यक.\nअभ्यासक्रम/प्रशिक्षण लाकहिताच्या दृष्टीने निश्‍चित लाभदायक असल्याचे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र आवश्यक.\nरजा कालावधी १२ ते २४ महिने.\nकर्करोग / कुष्ठरोग / पक्षाघात रजा मंजूरी\nपुर्ननियुक्ती : वैदयकीय प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्‍ती प्राधिकारी पुर्ननियुक्ती देऊ शकतात. प्रथम नियुक्तीच्या वेळी वैदयकीय तपासणी झाली असल्यास पुर्ननियुक्ती वेळी वैदयकीय तपासणीची आवश्यकता नसते.पूर्वीच्या सेवा व वेतन संरक्षित केले आहे.\nकर्करोग / कुष्ठरोग/पक्षाघात झालेल्या शासकीय कर्मचा-यांना क्षयरोग सवलती लागू आहेत. तसेच शा. नि. दि. २०/०१/२००५ प्रमाणे एड्सग्रस्तांनाही सदर सवलत अनुज्ञेय केली आहे , परंतु एचआयव्ही पॉझिटिव्ह यांना मात्र अनुज्ञेय नाही.\nक्षयरोग सवलती तीन हयात मुलांएवढे मर्यादेत असलेल्या कुटुंबाच्या कर्मचा-यास अनुज्ञेय ठरतात. दि. २०/३/२००९ पासून शासनाने छोटया कुटुंबाची मर्यादा दोन हयात अपत्यांची संख्या विहित केली असल्याने या तारखेनंतर तिसरे अपत्य कुटुंबात वाढल्यास अशा कुटुंबातील कर्मचा-यास सदर सवलत मिळणार नाही.\nसेवानिवृत्त सवलती बंद होतात.\nरजा वेतन : अजित रजेप्रमाणे या रजा काळात पर्ण दराने वेतन अनज्ञेय.\nप्रथम खात्यावर शिल्लक असलेली अर्जित रजा.\nतदनंतर एक वर्षाच्या मर्यादेपर्यंत क्षयरोग रजा\nत��्नंतर वैदयकीय सल्ल्यानुसार असाधारण रजा. सर्व प्रकारच्या रजांच्या कालावधीची मर्यादा तीन वर्ष.\nसक्षम प्राधिकारी – प्रादेशिक अधिकारी / विभाग प्रमुख\nरजेवर असताना उपचार — शासकीय / खाजगी वैदयकीय अधिकार\nकामावर रुजू होण्यासाठी वैदयकीय तपासणी – वैदयकीय मंडळाचे प्रमाणपत्र\nआर्थिक सवलत — विशेष आहार खर्च, विशेष औषधांचा खर्च, आरोग्यधामाचा खर्च\nदुस-या /तिस-या वेळी सवलती मंजूर करण्यास सक्षम प्राधिकारी –\nक्षयरोग/ कर्करोग/ कुष्ठरोग/ पक्षघात रजा – नियम ७९ व परिशिष्ट – ३\nनिलंबनाधीन कर्मचा-यास वरीलप्रमाणे अनुज्ञेय.\nरजेसाठी तषासणी — मुंबई – जी.टी. / जे .जे. रुग्णालय\nअन्यत्र महाराष्ट्रात – जिल्हा शल्य चिकित्सालय किंवा नजीकचे शासकीय रुग्णालय.\nतपासणी खर्च आकारला जात नाही.\nक्षयरोग/ कर्करोग/ कुष्ठरोग/ पक्षघात रजा – नियब ७९ व परिशिष्ट -३\nही रजा मंजूर करण्यासंबंधीचे नियम परिशिष्ट -इ मध्ये नमूद करण्यात आले आहेत.\nनियम : १ व्याप्ती\nरोजंदारी व अंशकालीन कर्मचारी वगळून सर्व कर्मचा-यांना लागू आहेत.\nस्थायी – सर्व सवलती अनूज्ञेय\nतीन वर्षाची सेवा — सवलती अनुज्ञेय\n२ ते ३ वर्ष सेवा – आर्थिक व पूर्ण वेतनी क्षयरोग रजा सोडून\nएक वर्षापेक्षा कमी सेवा — कोणतीही सवलत अनुज्ञेय नाही.\n(शासकीय इस्पितळातील मोफत उपचार सोडून)\nरजेचा प्रकार नाही. पूर्व परवानगी आवश्यक.\nकर्तव्य काळातून दिलेली तात्पुरती सूट.\nकॅलेंडर वर्षात ८ दिवस अनुज्ञेय,\nसार्वजनिक सुट्टीस जोडून सलग ७ दिवसांपेक्षा जास्त काळ घेता येत नाही.\nसेवा पुस्तकात नोंद नाही / स्वतंत्र नोंदवहीत हिशोब ठेवणे.\nशासन निर्णय वित्त विभाग\n१.) एलव्हिइ १४८२ /सीआर ९०/एसईआर ९. दि. २४/०३/१९८२\n२.) ने.मि.र./प्र.क्र.५२/९८ सेवा – ९. दि. २१/१२/१९९८.\nनिम्नश्रेणी कर्मचा-यांनी सार्वजनिक सुट्टी मध्ये केलेल्या कामाचा मोबदला सुट्टी.\nएका कॅलेंडर वर्षात एका वेळी तींन पेक्षा जास्त साठवता येत नाही.\nपुढील कॅलेंडर वर्षात उपयोगात आणता येणार नाही.\nजादा कामाचा आर्थिक फायदा दिल्यास मोबदला सुट्टी अनुज्ञेय\nशासन निर्णय साप्रवि/क्र.यी ९३/२३९७ दि.१६/०७/१९६४\nरजा रोखीकरण – नियम ६५,६८,६९\nटीप :- दिं. १/१/२००६ पासून मूळ वेतन म्हणजे वेतनबँड मधील वेतन अधिक (+) ग्रेड वेतन होय.\nअजित रजेचे रोख सममूल्य = ( मूळ वेतन + म. भ. * शिल्लक अजित रजेचे दिवस ) / ३०\nनियतवयमान / स्वेच्छा / रुग्णत��� निवृत्ती / सेवेत असताना मृत्यू\nराजीनामा दिल्यास शिल्लक रजेपैकी निम्मे जास्तीत शासन वित्त विभाग अधीसुचना दि. २४/६/२०१६ अन्वये राजीनाम्यानंतर शिल्लक अर्जित रजेच्या निम्म्या रजेचे रोखीकरण अट काढून टाकली\nसौजन्य : श्री बाबासाहेब शिंदे , वित्त व लेखा अधिकारी वर्ग -१\nसौजन्य : श्री अमोल इखे , लेखाधिकारी , यशदा प्रबोधनी , अमरावती\nरजे बाबत एकत्रित शासन आदेश\nदेयक सादर करणेची पद्धती\nनागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम १९८२\n4 thoughts on “नागरी सेवा रजा नियम १९८१”\nराजीनामा नदल्यास अर्जजत रजेइतके रजेचे रोखीकरण\nनद.15.01.2001 च्या अनधसूचनेत सुधारणा के ली ( ननयम 68\nअत्यंत उपयुक्त महिती दिलेली आहे या साठी आपले आभारी आहोत 🙏\nगॅजयुएटी बाबत महिती मिळणेस विंनती आहे\nशासकीय कर्मचारी GPF माहिती\nऑनलाइन मतदार नोंदणी व दुरुस्ती\n# संवर्ग अधिकारी नवीन अपडेट्स\n# करोना बाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले आदेश\nविभागीय परीक्षा Quiz ( प्रश्न व उत्तरे ) August 3, 2021\nप्रश्नोत्तरे – नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा, बडतर्फी, निलंबन) नियम १९८१ August 3, 2021\nप्रश्नोत्तरे – नागरी सेवा (रजा) नियम – १९८१ August 3, 2021\nनागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्थी ) नियम १९८१ July 31, 2021\nनागरी सेवा ( वर्तणूक ) नियम १९७९ July 31, 2021\nआश्वासित प्रगती योजना (10,20,30) July 5, 2021\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना ( DCPS ) July 2, 2021\nवैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती June 30, 2021\nविषय नुसार शासन निर्णय June 15, 2021\nप्लास्टिक पिशव्या ( उत्पादन व वापर ) नियम २००६ June 4, 2021\n( अग्निशमन सेवा संवर्ग ) ( कर निर्धारण व प्रशासकीय सेवा ) ( पाणीपुरवठा , मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा ) ( लेखापाल व लेखापरीक्षक सेवा ) ( विद्युत अभियांत्रिकी सेवा ) ( संगणक अभियांत्रिकी सेवा ) ( स्थापत्य अभियांत्रिकी सेवा )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/kalki-koechlin-opens-up-on-her-divorce-with-anurag-kashyap-and-why-should-girl-marry-before-age-of-30/articleshow/84706801.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2021-09-21T08:27:31Z", "digest": "sha1:GO2ESRL5VO3TXGGH2HBCIHG4TTJKV35M", "length": 20744, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकमी वयातच लग्न केलं अन् अभिनेत्रीचा संसार मोडला, नवऱ���यापासून दुरावल्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीला करत होती डेट\nबॉलिवूड अभिनेत्री कल्कि केकलाने (Kalki Koechlin) २०११मध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपबरोबर (Anurag Kashyap) लग्न केलं. पण लग्नाच्या तीन ते चार वर्षाांमध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गला तिने डेट करायला सुरुवात केली.\nकमी वयातच लग्न केलं अन् अभिनेत्रीचा संसार मोडला, नवऱ्यापासून दुरावल्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीला करत होती डेट\nभारतीय संस्कृतीप्रमाणे वयाच्या तीस वर्षाआधीच लग्न केलं पाहिजे असं सतत बोललं जातं. इतकंच नव्हे तर तुम्ही घरातील वडिलधाऱ्या मंडळींकडून देखील लवकर लग्न कर, नाहीतर पुढे कसं होणार वगैरे वगैरे अशा गोष्टी ऐकल्या असतील. पण असं बोलण्यामागे देखील काही कारणं आहेत. तीस वर्षांआधीच लग्न न केल्यास मुलींना काही समस्यांचा सामना करावा लागतो. इतकंच नव्हे तर प्रेग्नेंसीदरम्यान अडथळा देखील निर्माण होतो. काही रिलेशनशिप एक्सपर्टदेखील वयाच्या ३० वर्षांआधीच लग्न करण्याचा सल्ला देतात.\nतसेच मानसोपचारतज्ज्ञांचं हे देखील म्हणणं आहे की वयाच्या ३० वर्षानंतर लग्न करणं काही चुकीचं नाही. कधी-कधी लवकर लग्न केल्यास पती-पत्नीच्या नात्यावर नकारात्मक प्रभाव देखील दिसतो. अभिनेत्री कल्कि केकलाच्या बाबतीतत देखील असंच घडलं. वयाच्या ३० वर्षाआधीच तिने लग्न केलं आणि काही महिन्यांमध्ये तिचा संसार मोडला. जाणून घेऊया या अभिनेत्रीच्या बाबतीत असं का घडलं.\n(फोटो सौजन्य - इंडिया टाइम्स)\n​‘वयाच्या ३० वर्षाआधीच लग्न करा, पण…. ’\nकाही दिवसांपूर्वीच कल्किने एका ऑनलाइन कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामध्ये तिने वैयक्तिक आवड-निवड, सामाजिक रूढी-परंपरा, शारीरिक रचनेवर करण्यात येणारी टिका अशा अनेक विषयांवर खुलेपणाने बोलणं पसंत केलं. वयाच्या ३० वर्षाआधीच लग्न करावं का या मुद्द्यावर देखील तिने भाष्य केलं. कल्कि म्हणाली, ‘आपल्या समाजामध्ये लग्न हेच स्त्रीचं अंतिम लक्ष आहे असं बऱ्याचदा मानलं जातं. काही कुटुंबामध्ये लवकर लग्न कर म्हणून महिलांवर दबाव टाकला जातो. त्यांची स्वप्न पूर्ण झाली आहेत की नाही ते देखील पाहिलं जात नाही. खऱ्या परिस्थितीमध्ये अधिक वय नसतानाच मुलींना लग्न करावं लागतं. पण मुलांवर लग्नाचा कोणताच दबाव आणला जात नाही. वयाच्या ३० वर्षाआधीच मी लग्न के���ं. पण वर्षभरामध्येच माझा घटस्फोट झाला. त्यामुळे लवकर लग्न करा हा सल्ला माझ्या काही उपयोगी पडला नाही.’ कमी वयामध्ये लग्न करत मोठी चूक केली असं या अभिनेत्रीला सतत जाणवत राहिलं.\n(सगळ्यात हॉट मुलीने वरुण धवनला चार वेळा नाकारलं, खरं प्रेम मिळवण्यासाठी अभिनेत्याला फिल्मी स्टाइलनं करावी लागली धडपड)\n​लग्नासाठी वयाचं बंधन का\nएखाद्या मुलीला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अजूनही तिचं लग्न झालं नसेल तर त्या मुलीमध्ये नक्कीच काहीतरी दोष असणार अशा उलट-सुलट चर्चा सुरु होतात. अधिक वय असलेल्या अविवाहित महिलेकडे सकारात्मक नजरेने देखील पाहिलं जात नाही. पण लग्नाच्या वयाचं बंधन हे फक्त मुलींसाठीच का पुरुषांसाठी हे बंधन का नाही पुरुषांसाठी हे बंधन का नाही असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. आताच्या प्रगत काळामध्ये देखील लग्नासाठी मुलींचं २५ वय आणि मुलाचं ३० वय उत्तम मानल जातं. कोणत्याही कुटुंबामध्ये आपल्या मुलाच्या लग्नासाठी वयाने मोठी असलेली मुलगी पसंत केली जात नाही.\n(आत्मसन्मान मिळालाच नाही म्हणत सुप्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला घटस्फोट, एकटीनेच करते मुलाचा सांभाळ)\nकमी वयात लग्न करण्याचे परिणाम\nअगदी कमी वयात लग्न करण्याचा निर्णय जर तुम्ही घेत असाल तर आपण संपूर्ण जबाबदारी पेलण्यास सक्षम आहोत की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. बऱ्याचदा कमी वयामध्ये लग्न केलेल्या लोकांमध्ये घटस्फोट घेण्याची वेळ येते. आणि यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्यच नकारात्मक होऊन जातं. आपल्या मुलांचा संसार उत्तम असला पाहिजे म्हणून कोणत्या वयात त्यांचं लग्न करावं याचा प्रत्येक कुटुंबाने देखील विचार केला पाहिजे. कमी वयात लग्न झालेल्या लोकांमध्ये एकमेकांना सांभाळणं कठीण होऊन बसतं. मग अशावेळी नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो.\n(प्रत्येक रात्री करीनाला घरी सोडायला तयार नव्हता सैफ, ‘मी काही २५ वर्षांचा नाही’ म्हणत बायकोच्या आईलाच विचारला अजब प्रश्न)\nलग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नव्हे तर संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी असते. काही लोकं लग्नानंतर असणाऱ्या जबाबदाऱ्या उत्तम रित्या पेलतात. म्हणूनच त्यांचं नातं दिर्घकाळ टिकतं. पण काही लोकं अचानक आलेली जबाबदारी पेलू शकत नाहीत. अशावेळी याचा परिणाम त्यांच्या नात्यावर पाहायला मिळतो. योग्य वयात लग्न केल्यानंतर आपली जबाब���ारी, समजूतदारपणा तसेच वैयक्तिक विकास अधिक चांगल्या रितीने होतो असे काही लोकांचे म्हणणे आहे. वयाच्या ३० वर्षाआधीच लग्न करणं योग्य नाही असा देखील काही लोकं विचार करतात. पण जर अगदी कमी वयातच लग्न होत असेल तर विचार बदलण्याची खरंच गरज आहे.\n(घटस्फोटानंतर ‘ही’ हॉट अभिनेत्री पुन्हा पडली प्रेमात, ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे’ म्हणत केली नवी सुरुवात)\nलग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामधील महत्त्वपूर्ण निर्णय असतो. यामध्ये कोणतीच घाई न करता प्रत्येकाने विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. जर अगदी कमी वयातच मुली लग्न करत असतील तर यादरम्यान अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. प्रत्येक जबाबदारी पेलण्यास मुलगी सक्षम असेल तरच तिच्या लग्नाचा विचार कुटुंबातील व्यक्तींनी केला पाहिजे. जबाबदार मुली आर्थिक बाजू तसेच प्रत्येक प्रसंगाशी सामना करण्यास अधिक अयशस्वी ठरत नाहीत.\n(‘लग्न केलं तेव्हा देखील पैसे नव्हते’ ‘या’ व्यक्तीने सावरलं आयुष्मान खुराणाचं आयुष्य, आज कमावतो लाखो रुपये)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसगळ्यात हॉट मुलीने वरुण धवनला चार वेळा नाकारलं, खरं प्रेम मिळवण्यासाठी अभिनेत्याला फिल्मी स्टाइलनं करावी लागली धडपड महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nटिप्स-ट्रिक्स आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nमोबाइल स्वस्तात खरेदी करा Vivo चे 'हे' १० स्मार्टफोन्स, मिळतेय ५,००० रुपयांपर्यंतची मोठी सूट, पाहा ऑफर्स\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\n Tata आणणार Nexon CNG आणि Altroz CNG सह ४ सीएनजी कार, पेट्रोलचा खर्च वाचणार\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\nधार्मिक पितृपक्ष 2021 महालयारंभ : पितृपक्षातील सर्वांत प्रमुख श्राद्ध तिथी आणि मान्यता\nमोबाइल ४२५ दिवसांसाठी रोज ३ जीबी डेटा आणि कॉलिंग, BSNL प्लानपुढे जिओही फेल\nब्युटी साउथ अभिन���त्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nकरिअर न्यूज गणित कठीण, फिजिक्स, केमिस्ट्री सोपा; पहिल्या दिवसाची परीक्षा सुरळीत\nसिनेमॅजिक BBM 3 - स्पर्धक म्हणून आला 'गोल्डमॅन', बादशहाची जादू चालणार का\nनागपूर पत्रिका छापल्या, मंडप संजला; मात्र ऐनवेळी नवरदेव मंडपात आलाच नाही\nमुंबई '...तेव्हा अनंत गीतेंनी पवार साहेबांच्या पायाला हात लावून आभार मानले होते'\nमुंबई श्रावण संपला पण खवय्यांची निराशा; चिकन, अंडीच्या दरात वाढ\nमुंबई कंगना म्हणते, या न्यायालयावर माझा विश्वास नाही...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://santsambhajimaharaj.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF/", "date_download": "2021-09-21T07:46:19Z", "digest": "sha1:YPPCK37NDUBOV7SUYHJ3FFXQYHINZHE2", "length": 2223, "nlines": 14, "source_domain": "santsambhajimaharaj.com", "title": "महाराजांचा परिचय – संत संभाजी महाराज संस्थान", "raw_content": "\nउठा जागे व्हारे आता \nसंत संभाजी महाराज हे विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त होते. महाराजांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कामारी गावचा. महाराज विठलाचे भजन करण्यासाठी स्वताच्याच घराचा मठ करून महाराजांनी देवाची भक्ती केली. संभाजी बापूने कामारीकरांना भक्ति मार्गाला लावले. मंदिरात रोज पंचपदी, हरिपाठ, वार्षिक उत्सव, ऐकादशीला हरिकिर्तन त्याच परंपरेमध्ये पुढे हभप गोपीनाथ महाराज यांनी ती परंपरा चालवली त्यांच्या नंतर साधू(संभाजी)महाराज यांनी अखंड ही परंपरा पुढे चालवली पुढे महाराजांचे पुत्र हभप भागवत महाराज पेटकर कामारीकर, हभप कोंडबा महाराज पेटकर हे चालवत आहेत. आता या संस्थानला 150 वर्षे होत आहेत.\nसंत संभाजी महाराज आरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/32320/backlinks", "date_download": "2021-09-21T07:35:21Z", "digest": "sha1:NM3TG4J26XEX67XPMSJJX5RP7ZRSRREZ", "length": 5945, "nlines": 125, "source_domain": "www.misalpav.com", "title": "Pages that link to बिल्ला | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसध्या 20 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/dharm/news/ganesh-utsav-2021-ganesh-puja-vidhi-ganesh-and-shami-tree-128913001.html", "date_download": "2021-09-21T08:30:01Z", "digest": "sha1:GXYD3P2GDH52SELDRMV3452AMXKBMSLI", "length": 5754, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ganesh Utsav 2021, Ganesh Puja Vidhi, Ganesh And Shami tree | शनिदेव आणि महादेवासोबतच श्रीगणेशालाही अर्पण करावे शमीचे पान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपूजा-पाठ:शनिदेव आणि महादेवासोबतच श्रीगणेशालाही अर्पण करावे शमीचे पान\nसध्या गणेश उत्सव सुरु आहे. श्रीगणेश पूजेमध्ये विविध पूजन सामग्री अर्पण केली जाते. यामध्ये दुर्वा तसेच शमीचे पानही अर्पण केले जातात. देवी-देवतांना फुल-पाने अर्पण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.\nउज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार महादेवाला बेलाचे पान, श्रीगणेशाला दुर्वा, विष्णूदेवाला तुळशीचे पान आणि शनिदेवाला शमीचे पान प्रिय आहे. सामान्यतः शमीच्या झाडाची पाने शनिदेवाला अर्पण करतात. परंतु या झाडाचे पान महादेव आणि श्रीगणेशालाही अर्पण करू शकता.\nश्रीगणेश पूजेने घर-कुटुंब आणि धन संबंधित सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात. या झाडाची पाने श्रीगणेशाला दुर्वाप्रमाणेच प्रिय आहेत. मान्यतेनुसार या झाडामध्ये महादेवाचा वास आहे. गणेश उत्सव काळात गणपतीला शमीचे पाने अर्पण केल्याने बुद्धी तल्लख होते आणि सर्व दुःख दूर होतात. मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते. उज्जैनचे ज्��ोतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार श्रीगणेश पूजेमध्ये शमीच्या पानांसोबत तांदुळ, फुल आणि शेंदूरही अर्पण करावा.\nया दरम्यान खालील मंत्राचा उच्चार करावा...\nत्वत्प्रियाणि सुपुष्पाणि कोमलानि शुभानि वै\nशमी दलानि हेरम्ब गृहाण गणनायक\nश्रीगणेशाला शेंदूर अर्पण करावा\nविविध देवी-देवतांच्या पूजेमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये शेंदूराचेही विशेष महत्त्व आहे. विशेषतः शिव कुटुंब आणि महादेवाच्या सर्व अंश अवतारांवर शेंदुर अर्पण करण्याचे महत्त्व आहे. यामागील मान्यता अशी आहे की, शेंदूर महादेवाच्या तेजापासून उत्पन्न झालेल्या पारा धातूपासून बनते. महादेवाचे पुत्र शिगणेशाला शेंदूर अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. खालील मंत्राचा उच्चार करत श्रीगणेशाला शेंदूर अर्पण करावा..\nसिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्\nशुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/best-gift-ideas-for-friendship-day-2021-and-how-to-celebrate-friendship-day-in-covid-19-period/articleshow/84826816.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article18", "date_download": "2021-09-21T09:26:49Z", "digest": "sha1:EEVBMMXHCN7ZAK3VB3DG32QJVW6VN7T6", "length": 19968, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nFriendship Day 2021 : यंदाचा फ्रेंडशिप डे ठरेल खास, घरबसल्या मित्र-मैत्रिणींना द्या ‘या’ ४ खास भेटवस्तू\nफ्रेंडशिप डे निमित्त मित्र-मैत्रिणींना काय भेटवस्तू द्यायची हे तुम्ही अजूनही ठरवलं नसेल तर आम्ही तुमच्यासाछी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.\nFriendship Day 2021 : यंदाचा फ्रेंडशिप डे ठरेल खास, घरबसल्या मित्र-मैत्रिणींना द्या ‘या’ ४ खास भेटवस्तू\nमैत्री या दोन अक्षरी शब्दांमध्ये खूप ताकद आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मित्र परिवार हा असतोच. तसेच एखादी समजून घेणारी मैत्रिण किंवा उपदेश देणारा मित्र देखील तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच असणार. कुटुंबातील व्यक्तींनंतर आपण मित्र-मैत्रीणींकडेच मनमोकळेपणाने बोलतो. प्रत्येक प्रसंगामध्ये स्वतःला कसं सावरायचं हे देखील मैत्री शिकवते. इतकंच नव्हे तर काही कठिण प्रसंगांमध्ये देखी मित्र आपल्याला उत्तम साथ देतात. दु��खाच्या काळात जे आपल्याला साथ देतात तिच खरी मैत्री असं बऱ्याचदा बोललं जातं.\nपण कधी-कधी मैत्रीमध्ये एका बाजूनेच मैत्री असणं अथवा मैत्रीच्या नात्याची किंमत नसणं असं देखील घडतं. मात्र अशावेळी त्या लोकांपासून लांब राहणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. पण खरी मैत्री आणि खऱ्या मैत्रीचं नातं सेलिब्रेट करण्यासाठी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. गेल्यावर्षीप्रमाणेच या वर्षीदेखील करोनाच्या गर्दीमध्ये फ्रेंडशिप डे हरवला आहे. तरीसुद्धा हा दिवस तुम्ही सेलिब्रेट करू शकता. तुम्ही तुमच्या मित्र-मेत्रिणींना खास भेटवस्तू देऊन तुम्ही हा दिवस साजरा करू शकता. यासाठी काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.\n(फोटो सौजन्य - istock)\nकरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि वातावरण यामुळे तुम्ही पहिल्यासारखा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करू शकत नाही. एका ठिकाणी मित्र-मंडळींनी भेटणं, पार्टी करणं अशा गोष्टी सध्याच्या परिस्थितीमध्ये शक्य नाहीत. मग याचा पर्याय म्हणून तुम्ही काही खास भेटवस्तू आपल्या खास मित्र-मैत्रीणीला देऊ शकता. कॉफी मग, टिशर्ट, पेन सेट अशा काही उपयोगी वस्तू तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करू शकता. तसेच या सगळ्या ऑनलाइन ऑर्डर केलेल्या वस्तू तुम्ही एका गिफ्टच्या स्वरुपामध्ये पॅक करू शकता. आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटवस्तू देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.\n(घटस्फोटानंतर ‘ही’ हॉट अभिनेत्री पुन्हा पडली प्रेमात, ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे’ म्हणत केली नवी सुरुवात)\nतुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींचा स्वभाव नेमका कसा आहे हे ओळखून देखील त्यांना तुम्ही गिफ्ट देऊ शकता. जर तुमचा मित्र संगीत प्रेमी असेल तर तुम्ही त्याला एखादा स्पीकर भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तसेच या स्पीकरच्या जोडीने तुम्ही एखादं कार्ड देखील देऊ शकता. कारण संगीत प्रेमी मित्रांसाठी स्पीकर हे सगळ्यात बेस्ट गिफ्ट असू शकतं. तसेच एखाद्या कार्डच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना हे सांगू शकता की त्यांची मैत्री तुमच्यासाठी किती खास आहे. मैत्रीचा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.\n(छोट्या पडद्यावरील ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा लग्न न करण्याचा विचार, बहुचर्चित अभिनेत्याला करतेय डेट)\nमेकअप हा मुलींचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. मुलींना मेकअप करणं तसेच विविध मेकअप प्रॉडक्ट खरेदी करणं खूप आवडतं. तुमच्या देखील एखाद्या मैत्रिणीला मेकअप विषयी अधिक प्रेम असेल तर मेकअप प्रॉडक्ट हे गिफ्टसाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या आवडीचं एखादं मेकअप प्रॉडक्ट तिला गिफ्ट करू शकता. तसेच एखाद्या चांगल्या ब्रँडचा पर्फ्युम, इयररिंग्स अथवा ब्रेसलेट देखील भेटवस्तू देण्यास चांगला पर्याय आहे. सध्या करोनामुळे सगळीकडेच वर्क फ्रॉम होम सुरु आहे. अशावेळी तुम्ही काही आरामदायी ड्रेस देखील मित्रांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता.\n(‘बायकोसाठी रस्त्यावर उभं राहून गाणं गाणार’, विचारलेल्या प्रश्नावर शाहरुख खानने दिलं मजेशीर उत्तर)\nफ्रेंडशिप डेला मित्रांना काय भेटवस्तू द्यायची हे तुम्ही अजूनही पक्कं केलं नसेल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे फोटो फ्रेम. मित्रांबरोबर एकत्रित वेळ घालवलेल्या प्रत्येक क्षणांचे फोटो हे तुमच्याकडे नक्कीच असतील. असे फोटो एकत्रित करून एक फोटो फ्रेम तयार करा. आणि ही फोटो फ्रेम तुम्ही तुमच्या मित्रांना गिफ्ट म्हणून देऊ शकता. तसेच एखादी आठवणीतील डायरी देखील गिफ्टसाठी उत्तम पर्याय आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मित्रांच्या चेहऱ्यावर हास्य उमलावं म्हणून तुम्ही हे काम करू शकता.\n(‘तो त्याच्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेला आहे’ ब्रेकअपनंतर अभिनेत्रीने सोडलं मौन, आजही एक्स बॉयफ्रेंडशी साधते संवाद)\n​फ्रेंडशिप डे ठरेल खास\nकरोनापूर्वी फ्रेंडशिप डे म्हटलं की प्रत्येक कॉलेजचा कट्टा हा भरलेला असायचा. या दिवशी एकत्र मिळून जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा, मस्त धमाल-मस्ती करायची, एखाद्या पार्टीचं आयोजन करायचं हे सगळं चालायचं. पण आता हे काही प्रत्यक्षात शक्य नाही. तरी देखील यंदाचा फ्रेंडशिप डे तुम्ही घरबसल्या सेलिब्रेट करू शकता. तुम्ही तुमच्या मित्रांसाठी वरील दिलेल्या टिप्सप्रमाणे विविध गोष्टी ऑनलाइन खरेदी करून त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकता.\n('लग्नानंतरही एक्स गर्लफ्रेंडला डबल डेट करायचं आहे' प्रेमामध्ये सैराट झालेल्या अभिनेत्याचा अजब कारभार, मुलाखतीमध्ये व्यक्त केली इच्छा)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'लग्नानंतरही एक्स गर्लफ्रेंडला डबल डेट करायचं आहे' प्रेमामध्ये सैराट झालेल्या अभिनेत्याचा अजब कारभार, मुलाखतीमध्ये व्यक्त केली इच्छा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल Samsung पासून Redmi पर्यंत, ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेजसह येतात ‘हे’ शानदार फोन्स; किंमत खूपच कमी\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nधार्मिक पितृपक्ष 2021 महालयारंभ : पितृपक्षातील सर्वांत प्रमुख श्राद्ध तिथी आणि मान्यता\nविज्ञान-तंत्रज्ञान घरालाच बनवा थिएटर, 'या' कंपनीने लाँच केला ५५ इंचाचा जबरदस्त स्मार्ट टीव्ही, स्वस्तात खरेदी करण्याची संधी\nमोबाइल iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max खरेदी करणाऱ्या भारतीय ग्राहकांसाठी बॅड न्यूज\n Tata आणणार Nexon CNG आणि Altroz CNG सह ४ सीएनजी कार, पेट्रोलचा खर्च वाचणार\nकरिअर न्यूज गणित कठीण, फिजिक्स, केमिस्ट्री सोपा; पहिल्या दिवसाची परीक्षा सुरळीत\nमुंबई राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलेल्या उत्तराची देशभर चर्चा; असं काय आहे पत्रात\nसिनेमॅजिक BBM 3 - स्पर्धक म्हणून आला 'गोल्डमॅन', बादशहाची जादू चालणार का\nआयपीएल Video: पराभव झालेल्या सामन्यात विराट कोहलीने सर्वांचे मन जिंकले\nमुंबई महिला सुरक्षेप्रश्नी दोन दिवसांचं अधिवेशन घ्या; राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nअहमदनगर शिर्डीच्या नव्या विश्वस्त मंडळाला स्थगिती, कोर्ट म्हणाले...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/bjp-leader-kirit-somaiya-claimed-on-minister-anil-parabs-news-and-live-updates-128920029.html", "date_download": "2021-09-21T08:42:45Z", "digest": "sha1:JW3UZAMPZ7C4XFVUIA6CUOXPAQKCPCQD", "length": 7545, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BJP leader Kirit Somaiya claimed on Minister Anil Parab's news and live updates | मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; वांद्रे पूर्वचे कार्यालय तोडणार; भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला दावा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलोकायुक्तांचे कारवाईचे न��र्देश:मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; वांद्रे पूर्वचे कार्यालय तोडणार; भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला दावा\nघोटाळेबाज मंत्र्यांना शिक्षा व्हावी - सोमय्या\nपरिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालय तोडण्याचे निर्देश लोकायुक्तांनी दिले आहेत, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. येत्या २ ऑक्टोबर रोजी ही कारवाई होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. अनिल परब यांचे अनधिकृत रिसॉर्ट पाडल्यानंतर आता सोमय्या यांनी परब यांच्या बांद्रा येथील कार्यालयाकडे मोर्चा वळवला आहे. त्यांनी याबाबत नुकतीच पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. मात्र, याबाबत परब यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दोन वर्षांपूर्वीच केला होता. त्यानुसार त्यांनी तेव्हाच लोकायुक्तांकडे तक्रार केली होती.\nपरब यांनी वांद्रे पूर्वकडील गांधीनगर येथील इमारतीच्या मोकळ्या जागा बळकावून अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. तसेच या प्रकरणाची चौकशी करून अनधिकृत बांधकाम पाडून संबंधित जागा नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती करणारी याचिकाही त्यांनी कोर्टात केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली असून त्याचा अहवालही सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे. या सुनावणीमध्ये लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वीही किरीट सोमय्या यांनी या अनधिकृत जागेवर भेट देऊन कारवाईची मागणी केली होती.\nघोटाळेबाज मंत्र्यांना शिक्षा व्हावी ; सोमय्या\nठाकरे सरकार आणि आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्राची वाट लावली. त्यामुळे घोटाळेबाज मंत्र्यांना शिक्षा व्हावी हा उद्देश आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सेटिंगबाजांचे सरकार आहे. या वेळी सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. आता यावर शिवसेना आणि भुजबळ यावर काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.\nकार्यालय परब यांच्या नावावर नाही; म्हाडाचा दावा\nअनिल परब यांचे हे कार्यालय त्यांच्या नावे नसल्याचे म्हाडा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यानुसार म्हाडा अ��िकाऱ्यांनी अनोळखी व्यक्तीच्या नावे ही नोटीस पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने अनधिकृत बांधकामांवर ३० सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार म्हाडा आता केवळ नोटीस बजावत असून सरकारच्या आदेशाप्रमाणे या कार्यालयावर कारवाई होईल, असेही सांगितले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/entertainment/devmanus-fame-actress-neha-khan-looking-very-hot-in-red-outfits-see-photos-mhad-588380.html", "date_download": "2021-09-21T08:47:53Z", "digest": "sha1:DL7Y7XMDEVJLZF2KYFT3HCYYQ7HX4Z7S", "length": 3946, "nlines": 75, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ACP दिव्याने लावला बोल्डनेसचा तडका; 'चला हवा येऊ द्या'मध्ये करणार धम्माल – News18 Lokmat", "raw_content": "\nACP दिव्याने लावला बोल्डनेसचा तडका; 'चला हवा येऊ द्या'मध्ये करणार धम्माल\n'देवमाणूस' या प्रसिद्ध मराठी मालिकेमुळे अभिनेत्री नेहा खान घराघरात पोहोचली आहे. यामध्ये ती ACP दिव्याच्या भूमिकेत दिसत आहे.\n'देवमाणूस' या प्रसिद्ध मराठी मालिकेमुळे अभिनेत्री नेहा खान घराघरात पोहोचली आहे. यामध्ये ती ACP दिव्याच्या भूमिकेत दिसत आहे.\nमालिकेतील दबंग दिव्या आपल्या रियल लाईफमध्ये मात्र अतिशय बोल्ड आणि स्टाईलिश आहे. ती सतत हॉट अंदाजात दिसून येते.\nनुकताच नेहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही हॉट फोटो शेयर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे.\nलाल रंगाच्या या इंडो वेस्टर्न लुकमध्ये नेहा खुपचं बोल्ड दिसत आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून विविध कमेंट्स येत आहेत.\nनेहा लवकरच 'चला हवा येऊ द्या' च्या भागात दिसून येणार आहे. त्यासाठीचं तिने हा बोल्ड आणि ब्युटीफुल अवतार घेतला आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/barack-obama-women-are-more-important-than-men-there-is-no-debate-119121700001_1.html", "date_download": "2021-09-21T07:54:15Z", "digest": "sha1:EAWJRLSWP3VJE54UXPJNFU4J43QECQLK", "length": 9099, "nlines": 105, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "बराक ओबामा: महिला या पुरुषांपेक्षा सरसच, त्यात वादच नाही", "raw_content": "\nबराक ओबामा: महिला या पुरुषांपेक्षा सरसच, त्यात वादच नाही\nजर महिला जगातल्या प्रत्येक देशाचं नेतृत्व करायला लागल्या तर जगभरात लोकांचं राहणीमान उंचावेल, असं मत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केलं आहे.\nसिंगापूरमध्ये बोलत असताना ते म्हणाले की \"महिला संपूर्णपणे दोषरहित नाहीत, पण पुर���षांपेक्षा नक्कीच सरस आहेत, यात वादच नाही. जगातले बहुतांश प्रश्न, पुरुषांनी, खासकरून म्हाताऱ्या पुरुषांनी, आपल्या हातात सत्ता एकवटून ठेवल्याने निर्माण झालेत.\"\nराजकीय धृवीकरण आणि सोशल मीडियाद्वारे पसरत असलेल्या चुकीच्या मतांबद्दलही ते बोलले.\nसिंगापूरमधल्या एका खासगी कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलं की राष्ट्राध्यक्ष असतानाही त्यांनी अनेकदा हा विचार केला की महिलांनी नेतृत्व केलं तर हे जग कसं असेल. \"बायांनो, मला तुम्हाला हे सांगायचंय, तुम्ही परफेक्ट नाही आहात, हे खरंय. पण मी हे खात्रीने सांगू शकतो की आमच्यापेक्षा (पुरुषांपेक्षा) कित्येक पटींनी तुम्ही सरस आहात.\n\"मला पूर्ण विश्वास आहे की पुढची दोन वर्ष पृथ्वीवरच्या प्रत्येक देशाने आपला कारभार महिलेच्या हातात दिला तर चित्र पूर्णपणे बदलून जाईल. जगातल्या अनेक गोष्टी नुसत्या बदलणार नाही तर सुधारतीलही,\" ते म्हणाले.\nतुम्ही परत सक्रिय राजकारणात पुन्हा जाल का, असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, वेळ आली की नेत्यांनी पायउतार होऊन इतरांना मार्ग मोकळा करावा, यावर माझा विश्वास आहे. \"म्हातारे पुरुष सत्ता सोडत नाहीत हाच तर प्रश्न आहे ना,\" ते म्हणाले.\n\"राजकीय नेत्यांनी हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की विशिष्ट कामासाठी तुमच्याकडे सत्तेच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. त्यावर तुमचा आयुष्यभराचा हक्क नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःचं महत्त्व वाढवून घेण्यासाठी त्याचा उपयोग करून घेऊ नका,\" असंही ते पुढे म्हणाले.\n2009 ते 2017 या काळात बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.\nआपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी जगभरातल्या तरुण नेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एका फाऊंडेशनची स्थापना केली आहे.\nपानिपत चित्रपटावरून अफगाणिस्तानामध्ये का रंगला आहे वाद\nशिवाजी महाराज यांचं स्मारक निवडणुकीआधी वादाच्या भोवऱ्यात पुन्हा का अडकलं\n'बिग बॉस'च्या घरात पहिल्याच दिवशी वाद\nनरेंद्र मोदींनी रफाल प्रकरणी माझ्यासोबत डिबेट का केली नाही - राहुल गांधी\nतैवानच्या संसदेकडून समलैंगिक विवाहाला मान्यता\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/08/blog-post_24.html", "date_download": "2021-09-21T07:49:43Z", "digest": "sha1:VITY2I4XJSW373YWT5TMSUSNIDBSF45F", "length": 13290, "nlines": 48, "source_domain": "www.berkya.com", "title": "अत्यंत धक्कादायक! मुंबईतील ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन घुर्ये यांची आत्महत्या", "raw_content": "\n मुंबईतील ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन घुर्ये यांची आत्महत्या\n मुंबईतील ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन घुर्ये यांची आत्महत्या\n 'जीजीपिक्स' (ggpics.com) या नावाने रोजच्या कार्यक्रमांची छायाचित्रे उपलब्ध करून देणारी वेबसाइट चालविणारे, छायाचित्रकार म्हणून दबदबा निर्माण करणारे गजाननराव घुर्ये (वय ५८) गेले; दादरमधील शिवसेना भवनजवळ असलेल्या साईचरण या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर घुर्ये कुटुंबियांसह राहत होते. शनिवारी पहाटे त्यांनी बेडरुममध्ये ओढणी पंख्याला बांधून गळफास घेतला. सकाळी साडेसातला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वत्र हलाहल व्यक्त होत आहे.\n३५ वर्ष त्यांनी छायाचित्रकलेची सेवा केली. त्यांनी राजकीय फोटोग्राफीला उंची मिळवून देतानाच महाराष्ट्रभरातील छोट्या दैनिकांची मोठीच सोय केली होती. अनेक फोटोग्राफर, पत्रकार त्यांनी तयार केले. एखाद्या राजकीय वा शासकीय कार्यक्रमाचा फोटो कुठेही नसला तरी हमखास तो घुर्ये यांच्याकडून त्यांना मिळत होता. सगळ्याच राजकीय नेत्यांशी त्यांचे अगदी जवळचे संबंध राहिले. वसंतदादा पाटील यांच्यापासून ते शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे अशा सर्वच मुख्यमंत्र्यांच्या ते खास मर्जीतले होते.\nघुर्ये गेल्या काही दिवसांपासून निराश होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. काही दिवसांपासून ते अज्ञात कारणांमुळे अस्वस्थ होते आणि त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जाते... राजकारणातील जय-पराजय, आनंद, निराशा, जल्लोषाचे अनेक क्षण अचूक टिपणा-या गजानन घुर्येंच्या मनातील ही अस्वस्थता मात्र कोणालाच टिपता आली नाही...\nकाळाची गरज ओळखून पत्रकारितेत नवे काय केले पाहिजे, याचे ते ए��� उत्तम उदाहरण होते... फोटो म्हटले की, महाराष्ट्राच्या प्रत्येक मोठ्या नेत्यांच्या तोंडात पहिले नाव यायचे ते गजानन घुर्येंचे... मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या राजकीय कार्यक्रमात स्वत: घुर्ये किंवा त्यांचा सहकारी फोटोग्राफर आवर्जून उपस्थित असायचे...\nपत्रकार विश्वाचा चांगला मित्र, धडपड्या आणि धाडसी छायाचित्रकार गजानन घुर्ये यांनी आत्महत्या केल्याची दु:खद बातमी म्हणजे आघात\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी अस��े, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/aurangabad-news-marathi/mother-in-law-broke-head-of-daughter-in-law-after-minor-dispute-nrsr-175925/", "date_download": "2021-09-21T07:19:44Z", "digest": "sha1:UHG5ESP6CJPENVPFHDYTTQEWOLHICBID", "length": 13068, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Aurangabad Crime | अग्गबाई कशी ही सासूबाई ? सून न विचारता माहेरी गेली म्हणून सासूने केला अमानुष प्रकार - बातमीने उडाली खळबळ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\n हा तुमचा भ्रम आहे भ्रम; ज्यांना आपण समजतो आहोत पेंग्विन ते आहेत Aliens, मिळालेत अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे; जाणून घ्या नेमकं प्रकरण\nAurangabad Crimeअग्गबाई कशी ही सासूबाई सून न विचारता माहेरी गेली म्हणून सासूने केला अमानुष प्रकार – बातमीने उडाली खळबळ\nऔरंगाबादमध्ये सासूबाईनं आपल्या सुनेचं डोकं फोडल्याची (Mother In Law Beat Daughter In Law) घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सिडको परिसरातील त्रिवेणीनगरात घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात सासूबाई विरोधात गुन्हा दाखल (Aurangabad Cidco Police) करण्यात आला आहे.\nऔरंगाबाद : आजकाल रागाच्या भरात कोण काय करेल याचा काही नेम नाही. औरंगाबादमध्ये सासूबाईनं आपल्या सुनेचं डोकं फोडल्याची (Mother In Law Beat Daughter In Law) घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सिडको परिसरातील त्रिवेणीनगरात घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात सासूबाई विरोधात गुन्हा दाखल (Aurangabad Cidco Police) करण्यात आला आहे. एका छोट्या कारणामुळे सासूबाईनं सुनबाईला दिलेल्या शिक्षेमुळे(Punishment) परिसरात खळबळ उडाली आहे.\nफिर्यादी सुनेची २२ ऑगस्टला तब्येत बिघडली. त्यामुळे ती सासूला न विचारता, आंबेडकरनगर येथे आपल्या माहेरी गेली. सुनबाई न विचारता माहेरी गेल्यामुळे सासुबाईंचा स्वाभिमान दुखावला. त्यामुळे सुनेबद्दल त्यांच्या मनात राग होता. दरम्यान रविवारी फिर्यादी महिला सासरी परत आली. यावेळी सासूनं ‘मला न विचारता तू माहेरी का गेलीस’ असं विचारत वाद सुरु केला. वाद वाढल्यावर सासूने आपल्या सुनेला शिवीगाळ करत मारहाण केली. तेव्हा सुनेचं डोकं फुटलं आहे. या घटनेनंतर जखमी सुनेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/user/register?destination=node/32320%23comment-form", "date_download": "2021-09-21T09:22:11Z", "digest": "sha1:4T4NLNYDTHXWNWTSJYQGKWZOM524T6WA", "length": 6372, "nlines": 121, "source_domain": "www.misalpav.com", "title": "सदस्य खाते | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nहे कोडं तुम्ही माणुसच आहात हे जाणण्यासाठी आहे. अनेकदा अश्या नोंदणी अर्जांवर संगणकाच्या सहाय्याने हल्ले होत असतात. ते टाळण्यासाठी हा खटाटोप आहे. खाली चित्रात दिसणारी अक्षरे व अंक त्याखालील चौकटीत भरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्य��स किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hindibooks.app/author/84502", "date_download": "2021-09-21T09:02:27Z", "digest": "sha1:OOOSYMHEYNE3JFLD35WXE5BJKK4FRXCF", "length": 2826, "nlines": 51, "source_domain": "hindibooks.app", "title": "Bookstruck.app | Free book in Marathi, Hindi, Telugu, Tamil, Bangla and More.", "raw_content": "\nसाईबाबा ह्यांच्या विषयी साहित्याचा संग्रह मी एकत्रित केला आहे.\nशिर्डीचे साई बाबा यांचे चरित्र, भजन आणि वचन\nश्रीसाईसच्चरित या ग्रंथांत श्रीसाईबाबांच्या अद्भुत लीलांचा व उपदेशांचा संग्रह आहे.\nश्री दासगणु महाराज कृत श्री सांईनाथ स्तवन मंजरी\nश्री साई बाबा आरती संग्रह\nशिर्डी साई बाबांचे स्तोत्र, अभंग, नमन, नामस्मरण\nश्री साई बाबा भजन, अभंग\nश्री साई बाबा भजन, अभंग\nसाई बाबा १०८ नामावली\nसाई बाबा १०८ नामावली\nसाई बाबा ११ वचने, वाक्सुधा\nसाई बाबा ११ वचने, वाक्सुधा\nसाईबाबांची उपासना आठवड्याच्या कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते. परंतु गुरुवार हा गुरुचा वार आहे, यामुळे गुरुवारी साईबाबांची विशेष उपासना केली जाते. साई भक्ती आणि नामस्मरणामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात. गुरूवारी साईबाबा यांची पूजा आणि स्मरण करणे शुभ मानले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-09-21T09:13:11Z", "digest": "sha1:NJBJDZD47FR4N7KDOAADQFEFWZX252K5", "length": 3762, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय कृषीमंत्री - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भारतीय कृषीमंत्री\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आ���े\nया पानातील शेवटचा बदल २ नोव्हेंबर २०१३ रोजी ०७:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/cabinet-meeting", "date_download": "2021-09-21T08:57:58Z", "digest": "sha1:RRSK4XCSZR5AMYMIOWPKLTQMKB7VDQJV", "length": 5705, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nअधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी\nराज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करणार\n, संजय राऊत म्हणाले…\nराज्य सरकारचं मिशन ऑक्सिजन, ३ हजार मेट्रिक टन उत्पादनाचं उद्दिष्ट\n१८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय\n१ मे नंतरही लाॅकडाऊन वाढणार\n“मी निर्णय घेण्याआधी तूच निर्णय घे”, संजय राठोड यांचा राजीनामा निश्चित\nराज्यात मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमाला मान्यता\nराज्यातील गुंठेवारी पद्धत नियमित होणार\nमांगवाडा नव्हे, समता नगर म्हणा.. वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार\nशाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश\nकृषी कायद्याची राज्यात अंमलबजावणी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/sushant-singh-rajput-fans-trend-dilbecharaonbigscreen-as-they-ask-makers-to-release-the-actors-last-film-in-theatres-instead-of-ott-142725.html", "date_download": "2021-09-21T08:11:47Z", "digest": "sha1:2G3ANEUNMQVZUDPPKQERTJHEILKC2O7K", "length": 32756, "nlines": 243, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Dil Bechara On Big Screen: सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा' चित्रपटगृहात प्रदर्शित करा; चाहत्यांची निर्मात्यांकडे मागणी | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्य���कडून अभिवादन\nमंगळवार, सप्टेंबर 21, 2021\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nपुण्यात दीराकडून वहिनीची हत्या; मृतदेह झाडाला लटकवला\nजाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर\nचिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य\nMumbai Police गुन्हे शाखेची Raj Kundra Pornography Case मध्ये दोघांना लुकाऊट नोटीस\nअमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण बारामतीत भाजपचे डिपॉझिट जप्त झाल्याचीही करुन दिली आठवण\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच���या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nPM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील\nCovid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी\nरशिया मधील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्याकडून नागरिकांवर गोळीबार, 8 जणांचा मृत्यू\nRussian University: रशियन युनिव्हर्सिटीतील कॅम्पसमध्ये गोळीबाराची स्थिती, लोक बचावासाठी खीडकीतून उड्या टाकून जीव बचावताना\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nFlipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत\nSim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक\nWhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल जाणून घ्या सोप्या स्टेप्स\nRealme C25Y च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत\nStryder ने लॉन्च केल्या दोन इलेक्ट्रिक सायकल, सुरुवाती किंमत 29,995 रुपये\nTata Safari चे Golden Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक\nOla Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी; पहिल्याच दिवशी विकल्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर\nTATA Punch: टाटा मोटर्सचे Micro SUV Punch मॉडेल लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nऑटोमोबाइल आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठीच्या 26,058 कोटी रुपयांच्या PLI योजनेसाठी कॅबिनेटकडून मंजूरी\nIPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलच्या पर्पल कॅपला Avesh Khan याच्याकडून धोका, पहिल्या स्थानापासून आहे इतक्या विकेट दूर\nIPL 2021 Orange Cap Updated: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शिखर धवन अव्वल स्थानी कायम\nIPL 2021 Points Table Updated: RCB ला धुळ चारून KKR ची आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप\nKKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 9 विकेट्सने विजय\nAmul Topical: विराट कोहलीने आरसी��ीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमूलने शेअर केले 'हे' डूडल\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nEsha Gupta ने पुन्हा एकदा वाढवले सोशल मिडियाचे तापमान, केले अति बोल्ड फोटो शेअर ( See Pics)\nNora Fatehi Hot Photos: नोरा फतेहीने बाथटबमध्ये झोपुन दिली हॉट पोज; सेक्सी फोटो पाहुन तुम्ही ही व्हाल वेडे\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\nGanpati Immersion 2021: गणपती विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला\nराशीभविष्य 20 सप्टेंबर 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य\nStudent Left Call Centre For Erotic Massage Parlour: सेक्स इंडस्ट्रीने बचाव केला म्हणत विद्यार्थिनीने कॉल सेंटरला डच्चू\n लसीकरण झाल्याचा पुरावा मागितल्याने महिला संतप्त, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला केली मारहाण (Video)\nIPL 2021 च्या दुसरा टप्प्या ताकद दाखवण्यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ थिरकले, व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट\nकुत्रा आणि मांजरीने एकत्र केली स्कुटर सफर; Guinness World Record मध्ये नोंद (Watch Video)\nAaditya Thackeray कडून पालिकेला मुंबई मध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना ओळखण्यासाठी QR Code लावण्याच्या सूचना\nNarendra Giri Dies: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे निधन; PM Modi यांनी वाहिली श्रद्धांजली\nIPL 2021: Virat Kohli चा आणखी एक मोठा निर्णय; आयपीएल 2021 नंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा\nSection 144 In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या 144 कलम लागू\nDil Bechara On Big Screen: सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा' चित्रपटगृहात प्रदर्शित करा; चाहत्यांची निर्मात्यांकडे मागणी\nबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने 14 जूनला वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. सुशांतच्या आत्महत्येने सिनेमासृष्टीतील अनेक कलाकारांसह त्यांच��या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.\nबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने 14 जूनला वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. सुशांतच्या आत्महत्येने सिनेमासृष्टीतील अनेक कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सुशांत सिंह याने अनेक चित्रपटात अप्रतिम कामगिरी बजावली आहे. याच पार्श्वभूमीवर सुशांतचा दिल बेचारा (Dil Bechara) हा चित्रपट 8 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, देशात कोरोनाचे संकट वावरत असल्यामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. सुशांतचा अखेरचा दिल बेचारा हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करावे, अशी मागणी त्याच्या चाहत्यांनी निर्मात्यांकडे केली आहे. यामुळे ट्विटरवर 'दिल बेचारा ऑन बिग स्क्रिन' हा टॅग ट्रेन्ड होत आहे. यावर प्रेक्षकांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.\nसुशांत सिंह राजपूतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता. सुरुवातीला मालिकांमधून आपल्या सुरूवात करणाऱ्या सुशांतने 2013 सालच्या काय पोछे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकरल्या होत्या. परंतू, गेल्या रविवारी अचानक त्याच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच त्याचे चाहते धास्तावून गेले आहेत. सुशांत सिंह याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड कलाकार, राजकीय नेत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहली आहे. नैराश्य आल्याने त्याने त्याचे आयुष्य संपवले असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला होता. सोमवारी दुपार दरम्यान त्याच्या मृतदेहावर मुंबईच्या विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput's Demise: सुशांत सिंह राजपूत याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवले; पाहा संपूर्ण व्हिडिओ\nसुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असे म्हटले जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साका��ल्या आहेत. 2009 मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला होता. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होत.\nPavitra Rishta 2.0 चा प्रोमो आऊट; शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video)\nRaksha Bandhan 2021: रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंहने सोशल मीडियावर फोटो केला शेअर, फोटो पाहून चाहते झाले भावूक\nSushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरण हे महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कट होता- नवाब मलिक\nOTT वर Salman Khan नाही करणार Bigg Boss 15 चे होस्टिंग; 'या' अभिनेत्याची लागू शकते वर्णी\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nCOVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं ओळखण्यासाठी Aaditya Thackeray कडून पालिकेला QR Code लावण्याच्या सूचना\nHasan Mushrif on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या आरोप म्हणजे भजपचे षडयंत्र, चंद्रकांत पाटील हे त्याचे ‘मास्टरमाईंड’, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर\nUP: भाजपच्या स्थानिक नेत्याला कोविड लसीचे 5 डोस दिल्याचे मिळाले प्रमाणपत्र, सहावा दाखवला शेड्युल\nAfghanistan: पुरुषांना जे शक्य नाही ते महिला करतील, तालिबानी सरकारचा नवा निर्णय\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर र��िस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nNora Fatehi Hot Photos: नोरा फतेहीने बाथटबमध्ये झोपुन दिली हॉट पोज; सेक्सी फोटो पाहुन तुम्ही ही व्हाल वेडे\nदाक्षिणात्य अभिनेता Thalapathy Vijay ने आपल्या आई-वडिलांच्या विरोधात दाखल केली तक्रार; जाणून घ्या काय आहे कारण\nAlia Bhatt ने बॉयफ्रेंड Ranbir Kapoor सोबत साजरा केला वडील महेश भट्ट यांचा वाढदिवस; पहा Photos\nMonalisa Hot Dance Video: समुद्राच्या किनारी शॉर्ट ड्रेस घालून भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा हिच्या हॉट डान्सचा व्हिडिओ पहाच (Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/z%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2021-09-21T07:49:32Z", "digest": "sha1:2XA6CQMT3FDHZSOZ5IUPUXHPL5SEHR6O", "length": 11478, "nlines": 118, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "शाझम पूर्णपणे |पल संगीत | आयफोन बातम्या", "raw_content": "\nशाझम Appleपल संगीतासह पूर्णपणे समाकलित होते\nआयपॅड बातम्या | | ऍपल संगीत, ऍपल उत्पादने\nशाझम बर्‍याच वर्षांपासून अफाट लोकप्रिय अॅप आहे. आपल्यातील बर्‍याच जणांना हे माहित असेलच की मायक्रोफोन आणि त्याच्या अफाट डेटाबेसचा फायदा घेत शाझम आम्हाला आमच्या डिव्हाइसद्वारे गाणे पटकन ओळखण्याची परवानगी देतो, फॅशन जॉइंटमध्ये किंवा रेडिओवर कोणते गाणे वाजवित आहे हे जाणून घेण्यास सक्षम आहे जेणेकरून नंतर तो घरी ठेवू शकतो आणि प्रत्येक क्षणी त्याचा आनंद घेऊ शकतो. शाझम हा अनुप्रयोगांपैकी एक आहे जो बर्‍याच वेळा iOS सह सर्वात जास्त समाकलित झाला आहे, खरं तर ते सिरीशी पूर्णपणे सुसंगत आहे. बरं आता त्यांना iOS सह आणखी समाकलित करायचं आहे, खरं तर ते ते Appleपल म्युझिकसह करतात, त्याची नवीन वैशिष्ट्ये विलक्षण आहेत.\nशेवटच्या अद्यतनाचे अनुसरण केले ज्यामुळे आम्हाला क्लाऊडमध्ये सामग्री संग्रहित करण्यास अनुमती दिली गेली, त्यामुळे आम्ही आमची सर्व डिव्हाइस ठेवली ज्यामध्ये आम्ही शाझम सिंक्रोनाइझ वापरतो, उदाहरणार्थ, आयफोनवर गाणे कॅप्चर करण्यासाठी आणि नंतर ते आयपॅडवर प्ले करण्यासाठी. हे नवीन अद्यतन Appleपल म्युझिकमध्ये समाकलित केलेल्या काही फंक्शन्सना अनुमती देईल जे कार्य अधिक सुलभ करेल, आम्ही ते सांगू की ते काय आहेतः\nशाझममध्ये काय नवीन आहे\nआपल्या Appleपल संगीत प्लेलिस्टमध्ये शाझम-ओळखीची गाणी जोडा.\nZपल संगीतावरील \"माय शाझम ट्रॅक\" प्लेलिस्टमध्ये शाझमने ओळखलेली आणि जतन केलेली सर्व गाणी शोधा.\nशाझम सोडल्याशिवाय पूर्ण गाणी ऐका.\nकाही वापरकर्त्यांद्वारे अनुभवी निश्चित डिस्कनेक्शन आणि क्रॅश समस्या.\nआता आमचे सर्व शोध याद्यांच्या रूपात संग्रहित केले जातील, आपल्याला यापुढे एक-एक करून ते संग्रहित करावे लागणार नाही आणि ते आश्चर्यकारक आहे. शाझम मधील याने आयओएस 9.3 ला अनुकूल करण्यासाठी काहीच घेतले नाही, म्हणून पुन्हा एकदा आम्हाला वाटते की ही कंपनी Appleपलद्वारे व्हीआयपी मानली गेलेली एक आहे आणि जी आपल्याला पूर्णपणे सर्व बातम्या सांगते जेणेकरून आपण काहीही चुकवणार नाही.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » ऍपल उत्पादने » ऍपल संगीत » शाझम Appleपल संगीतासह पूर्णपणे समाकलित होते\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nAppleपल संगीत + शाझम माझ्यासाठी कार्य करत नाही IOS 9.3 सह मी गाणी जोडू किंवा तयार करू शकत नाही\nAppleपल नूतनीकरणक्षम उर्जा आणि पुनर्वापराचे प्रचार करणार्‍या iOS साठी निधी प्रकाशित करते\nAppleपलने जुन्या आयपॅडवर आयओएस 9.3 अद्यतनित केले\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/byline/prashant-ramdas-47/page-7/", "date_download": "2021-09-21T07:36:46Z", "digest": "sha1:7AXMA4GNC327AWXPT2JW4ZKYMGPMNF33", "length": 17299, "nlines": 231, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रशांत लीला रामदास : Exclusive News Stories by प्रशांत लीला रामदास Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\nअनंत गितेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा पलटवार, सुनील तटकरे म्हणाले...\nपाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nहिंगोलीतील विवाहितेला भयंकर शिक्षा; सासरच्यांनी बेल्टने मारहाण करत दिले गरम चटके\nOnline Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट\n'नरेंद्र गिरी महाराजांना स्वाक्षरी करणंही कठीण होतं...',सुसाइड केसमध्ये ट्विस्ट\nनाशकातील तरुणाचा 'Money Heist' स्टाइलने बँकेवर दरोडा; लुटलं साडेतीन कोटींचं सोनं\nराजस्थानातही राजकीय हालचालींना वेग; गेहलोतांचा सोनिया गांधींशी संवाद\nपावसाच्या थेंबांपासून होणार वीजनिर्मिती; IIT दिल्लीने विकसित केलं खास तंत्रज्ञान\nBigg Boss OTT: 'दिव्या अग्रवालमुळे येत होते आत्महत्येचे विचार'; नेहा भसीनची मोठी\nया बॉलिवूड कलाकारांच्या पत्नी कमाईच्या बाबतीत आहेत त्यांच्या पेक्षाही एक पाऊल...\nBigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप\nHBD: 'क्यों की' फेम अभिनेत्री रिमी सेननं या कारणामुळे बॉलिवूडला केलं होतं रामराम\nIPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर\nRCB vs KKR Live Score: कोलकाताचा विराट सेनेवर 'रॉयल' विजय\n न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडनेही केला दौरा रद्द\n'चक्रवर्ती'च्या वादळात विराट सेना भुईसपाट, अवघ्या 92 धावांवर ऑलआऊट\nOnline Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट\nPetrol Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत महत्त्वाच्या शहरातील भाव\nGold Price Today:आज पुन्हा सोने दरात घसरण,2 आठवड्यात 1200 रुपये स्वस्त झालं सोनं\nअदानी समूह खरेदी करणार NDTV चर्चा सुरू होताच उसळली शेअर्सची किंमत\nतूप तसं पौष्टिक, मात्र 'या' पदार्थांसोबत खाल्लं तर आजारापासून राहाल दूर\n भातामुळेही होऊ शकतो कॅन्सर; बचावासाठी बदला शिजवण्याची पद्धत\nपितृपंधरवड्यात शुभ कार्य का केली जात नाहीत काय आहे श्राद्धपक्षाम��गची परंपरा\n 'ही' आहे जगातली सर्वांत उंच महिला बॉडीबिल्डर\nआधी विकली गेलेली प्रॉपर्टी तुम्हाला विकण्यात आली अशी मिळेल नुकसान भरपाई\nकाय आहे 'वन नेशन-वन हेल्थ कार्ड' अशाप्रकारे बनवता येईल हा महत्त्वाचा दस्तावेज\nExplainer - 86.64% नागरिकांमध्ये कोरोना अँटिबॉडी; मुंबईला हर्ड इम्युनिटी मिळाली\nExplainer: विराट कोहलीनं टी-20चं कॅप्टनपद का सोडलं\n'Corona Vaccination म्हणजे स्कॅम' म्हणत या अभिनेत्याने नाकारली लस\nराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली; मात्र मृत्यूदराने वाढवली चिंता\nकोरोनामुक्त रुग्णाला काढावी लागली किडनी आणि फुफ्फुस; जगातील पहिलं प्रकरण भारतात\nपुढील महिन्यापासून इतर देशांना भारताकडून लसी, ‘Vaccine Friendship’ ला सुरुवात\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nपाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nसासरी येताच दिरानं नव्या नवरीला काठीनं बदडलं; सासूनं केला बचाव, VIDEO VIRAL\nहॉटेलमध्ये स्तनपान करणाऱ्या महिलेला स्टाफनं काढलं बाहेर; कारण ऐकून संतापले लोक\n29 वर्षाआधी तुरुंगातून झाला फरार; आता स्वतःच पोलिसांकडे जात केली अटकेची मागणी\nहोम » Authors» प्रशांत लीला रामदास\n‘महाराष्ट्र सदना’त कोरोनाचा उद्रेक, कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांसह 17 जण बाधित\n'उद्धव ठाकरेंचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता', नारायण राणेंचा जहरी टीका\nकंगनाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोण वार करतेय हे सगळ्यांना ठाऊक-असलम शेख\n निर्यात बंदी उठवण्याबाबत भाजप खासदाराची दिलासादायक माहिती\nसरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा, छत्रपती संभाजी राजेंची टीका\nठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपचं आणखी एक पाऊल\nनवनीत राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या...\nCOVID-19: खासदारांच्या पगारात 30 टक्के होणार कपात, लोकसभेत विधेयक मंजूर\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी संभाजीराजेंना सांगितला नवा फार्म्युला\nअधिवेशनापूर्वी कोरोना चाचणी; 30 टक्के खासदार पॉझिटिव्ह, यात शिवसेनेचे 4 सदस्य\nमराठा आर���्षणासाठी संभाजीराजेंचं सर्व खासदारांना पत्र,पंतप्रधानांबद्दल म्हणाले...\nकोरोनामुक्त झाल्यानंतर या 11 गोष्टींची काळजी घ्या, आयुष मंत्रालयाची सूचना\nमहाराष्ट्रासाठी दिल्लीतून आनंदाची बातमी, स्टार्टअप क्रमवारीत मारली बाजी\nफेरबदल.. राष्ट्रवादीतून आलेल्या नेत्याला सोनियांनी दिली मोठी जबाबदारी\nमराठा आरक्षणावर सत्ताधारी विरोधक पेटले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी गंभीर आरोप\nअनंत गितेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा पलटवार, सुनील तटकरे म्हणाले...\nपाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nहिंगोलीतील विवाहितेला भयंकर शिक्षा; सासरच्यांनी बेल्टने मारहाण करत दिले गरम चटके\nHBD: 'कहो ना प्यार है' होता करिनाचा पहिला प्रोजेक्ट्; पण या कारणासाठी अर्धवट ..\nया घटनेमुळे मंडपातच बदलला नवरीचा विचार, प्रियकराला सोडून एक्स बॉयफ्रेंडसोबत फरार\nIndian Idol Marathi: नवोदित गायकांना झळकायची मोठी संधी; कसं व्हाल सहभागी\nOracle & Cyient 'या' टॉप IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी नोकरी\nHBD: 'क्यों की' फेम अभिनेत्री रिमी सेननं या कारणामुळे बॉलिवूडला केलं होतं रामराम\nIPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर\nअदानी समूह खरेदी करणार NDTV चर्चा सुरू होताच उसळली शेअर्सची किंमत\nBigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप\n20 सेकंदात तीन मजली इमारत जमीनदोस्त; जळगावातील थरारक घटनेचा LIVE VIDEO\nअनंत गितेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा पलटवार, सुनील तटकरे म्हणाले...\nपाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nहिंगोलीतील विवाहितेला भयंकर शिक्षा; सासरच्यांनी बेल्टने मारहाण करत दिले गरम चटके\nOnline Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट\n\"...तर त्या काँग्रेस नेत्याला गाडीतून ओढून दोन लाथा घाला\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/intersting-facts-about-chipi-airport-sindhudurgh-623.html", "date_download": "2021-09-21T07:46:18Z", "digest": "sha1:VZU4W7LKVWXYXWJCWPOS6RTQTI4UL7SP", "length": 28259, "nlines": 237, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "चिपी विमानतळाबद्दल '८' खास इंटरेस्टिंग गोष्टी | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nमंगळवार, सप्टेंबर 21, 2021\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nजाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर\nचिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट\nनोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nसंगमनेर मध्ये बस चालकाची आत्महत्या\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य\nMumbai Police गुन्हे शाखेची Raj Kundra Pornography Case मध्ये दोघांना लुकाऊट नोटीस\nअमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण बारामतीत भाजपचे डिपॉझिट जप्त झाल्याचीही करुन दिली आठवण\nSex Racket Busted in Thane: ठाण्यात पोलिसांच्या कारवाईत एक सेक्स रॅकेट उघड; 5 महिलांची सुटका\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखम���\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nकन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसच्या वाटेवर, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची दुसऱ्यांदा भेट; 2 ऑक्टोबरला पक्षप्रवेश होण्याची शक्यता\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nPM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील\nCovid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी\nरशिया मधील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्याकडून नागरिकांवर गोळीबार, 8 जणांचा मृत्यू\nRussian University: रशियन युनिव्हर्सिटीतील कॅम्पसमध्ये गोळीबाराची स्थिती, लोक बचावासाठी खीडकीतून उड्या टाकून जीव बचावताना\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nFlipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत\nSim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक\nWhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल जाणून घ्या सोप्या स्टेप्स\nRealme C25Y च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत\nStryder ने लॉन्च केल्या दोन इलेक्ट्रिक सायकल, सुरुवाती किंमत 29,995 रुपये\nTata Safari चे Golden Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक\nOla Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी; पहिल्याच दिवशी विकल्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर\nTATA Punch: टाटा मोटर्सचे Micro SUV Punch मॉडेल लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nऑटोमोबाइल आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठीच्या 26,058 कोटी रुपयांच्या PLI योजनेसाठी कॅबिनेटकडून मंजूरी\nIPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलच्या पर्पल कॅपला Avesh Khan याच्याकडून धोका, पहिल्या स्थानापासून आहे इतक्या विकेट दूर\nIPL 2021 Orange Cap Updated: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शिखर धवन अव्वल स्थानी कायम\nIPL 2021 Points Table Updated: RCB ला धुळ चारून KKR ची आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप\nKKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 9 विकेट्सने विजय\nAmul Topical: विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर���णय घेतल्यानंतर अमूलने शेअर केले 'हे' डूडल\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nEsha Gupta ने पुन्हा एकदा वाढवले सोशल मिडियाचे तापमान, केले अति बोल्ड फोटो शेअर ( See Pics)\nNora Fatehi Hot Photos: नोरा फतेहीने बाथटबमध्ये झोपुन दिली हॉट पोज; सेक्सी फोटो पाहुन तुम्ही ही व्हाल वेडे\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\nGanpati Immersion 2021: गणपती विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला\nराशीभविष्य 20 सप्टेंबर 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य\nStudent Left Call Centre For Erotic Massage Parlour: सेक्स इंडस्ट्रीने बचाव केला म्हणत विद्यार्थिनीने कॉल सेंटरला डच्चू\n लसीकरण झाल्याचा पुरावा मागितल्याने महिला संतप्त, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला केली मारहाण (Video)\nIPL 2021 च्या दुसरा टप्प्या ताकद दाखवण्यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ थिरकले, व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट\nकुत्रा आणि मांजरीने एकत्र केली स्कुटर सफर; Guinness World Record मध्ये नोंद (Watch Video)\nAaditya Thackeray कडून पालिकेला मुंबई मध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना ओळखण्यासाठी QR Code लावण्याच्या सूचना\nNarendra Giri Dies: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे निधन; PM Modi यांनी वाहिली श्रद्धांजली\nIPL 2021: Virat Kohli चा आणखी एक मोठा निर्णय; आयपीएल 2021 नंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा\nSection 144 In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या 144 कलम लागू\nचिपी विमानतळाबद्दल '८' खास इंटरेस्टिंग गोष्टी\nअसं पडलं चिपी विमानतळाचं नाव...\nकोकणात विमानसेवा सुरू होणार या कल्पनेनेच कोकणवासीय सुखावले होते. आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर पहिलं यशस्वी लॅन्डिंग झालं आहे. आता दसरा, दिवाळीचा मुहूर्त साधत कोकणामध्ये प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. मग तळ कोकणातील हे विमानतळ कसं आहे त्याबद्दलच्या काही ��ास गोष्टी वाचा आणि भविष्यात नक्की प्रवास कराच...\nचिपी विमानतळाबाबत खास गोष्टी\nचिपी विमानतळाचा रनवे 3170 मीटरचा आहे. यावर सुमारे 175 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.\nचिपी विमानतळाचा रनवे 275 हेक्टर्स भागात पसरला आहे. या विमानतळावर Airbus A320 आणि Boeing 737 सारखी विमानं उतरू शकतात.\nसिंधुदुर्गात सुरू होणारे हे नवे विमान चिपी वाडीमध्ये आहे. परूळे गावातील या चिपी गावाचं नावं विमानतळाला देण्यात आलं आहे. चिपी ही पूर्वी पठार होतं.\nचिपी विमानतळापासून कुडाळ २४ किलोमीटर, तर मालवण १२ किलोमीटर अंतरावर आहे.\nचिपी विमानतळावर देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार आहे.मात्र त्यासोबत आंतरराष्ट्रीय चार्टर्ड विमाने उतरू शकतील.\nलवकरच माल्टावरून आंतरराष्ट्रीय विमान चिपी विमानतळावर उतरवले जाणार आहे. जून महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम पूर्ण होईल.\nचिपी विमानतळावर 200 प्रवासी एकावेळेस ये-जा करू शकतात. भविष्यात ही सोय वाढवली जाऊ शकते.\nचिपी विमानतळाची क्षमता सुमारे 400 प्रवासी हाताळण्याची आहे.\nइंटरेस्टिंग फॅक्ट्स कोकण दर्शन कोकण विमानप्रवास चिपी विमानतळ सिंधुदुर्ग विमानतळ\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य\nअमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण बारामतीत भाजपचे डिपॉझिट जप्त झाल्याचीही करुन दिली आठवण\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nCOVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं ओळखण्यासाठी Aaditya Thackeray कडून पालिकेला QR Code लावण��याच्या सूचना\nHasan Mushrif on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या आरोप म्हणजे भजपचे षडयंत्र, चंद्रकांत पाटील हे त्याचे ‘मास्टरमाईंड’, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर\nUP: भाजपच्या स्थानिक नेत्याला कोविड लसीचे 5 डोस दिल्याचे मिळाले प्रमाणपत्र, सहावा दाखवला शेड्युल\nAfghanistan: पुरुषांना जे शक्य नाही ते महिला करतील, तालिबानी सरकारचा नवा निर्णय\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य\nअमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण बारामतीत भाजपचे डिपॉझिट जप्त झाल्याचीही करुन दिली आठवण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/kalki-koechlin-opens-up-on-her-divorce-with-anurag-kashyap-and-why-should-girl-marry-before-age-of-30/articleshow/84706801.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article16", "date_download": "2021-09-21T08:16:36Z", "digest": "sha1:E6SI6UC277E6QQYWY7WDLKERDAWZLVL2", "length": 20857, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकमी वयातच लग्न केलं अन् अभिनेत्रीचा संसार मोडला, नवऱ्यापासून दुरावल्��ानंतर दुसऱ्याच व्यक्तीला करत होती डेट\nबॉलिवूड अभिनेत्री कल्कि केकलाने (Kalki Koechlin) २०११मध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपबरोबर (Anurag Kashyap) लग्न केलं. पण लग्नाच्या तीन ते चार वर्षाांमध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गला तिने डेट करायला सुरुवात केली.\nकमी वयातच लग्न केलं अन् अभिनेत्रीचा संसार मोडला, नवऱ्यापासून दुरावल्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीला करत होती डेट\nभारतीय संस्कृतीप्रमाणे वयाच्या तीस वर्षाआधीच लग्न केलं पाहिजे असं सतत बोललं जातं. इतकंच नव्हे तर तुम्ही घरातील वडिलधाऱ्या मंडळींकडून देखील लवकर लग्न कर, नाहीतर पुढे कसं होणार वगैरे वगैरे अशा गोष्टी ऐकल्या असतील. पण असं बोलण्यामागे देखील काही कारणं आहेत. तीस वर्षांआधीच लग्न न केल्यास मुलींना काही समस्यांचा सामना करावा लागतो. इतकंच नव्हे तर प्रेग्नेंसीदरम्यान अडथळा देखील निर्माण होतो. काही रिलेशनशिप एक्सपर्टदेखील वयाच्या ३० वर्षांआधीच लग्न करण्याचा सल्ला देतात.\nतसेच मानसोपचारतज्ज्ञांचं हे देखील म्हणणं आहे की वयाच्या ३० वर्षानंतर लग्न करणं काही चुकीचं नाही. कधी-कधी लवकर लग्न केल्यास पती-पत्नीच्या नात्यावर नकारात्मक प्रभाव देखील दिसतो. अभिनेत्री कल्कि केकलाच्या बाबतीतत देखील असंच घडलं. वयाच्या ३० वर्षाआधीच तिने लग्न केलं आणि काही महिन्यांमध्ये तिचा संसार मोडला. जाणून घेऊया या अभिनेत्रीच्या बाबतीत असं का घडलं.\n(फोटो सौजन्य - इंडिया टाइम्स)\n​‘वयाच्या ३० वर्षाआधीच लग्न करा, पण…. ’\nकाही दिवसांपूर्वीच कल्किने एका ऑनलाइन कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामध्ये तिने वैयक्तिक आवड-निवड, सामाजिक रूढी-परंपरा, शारीरिक रचनेवर करण्यात येणारी टिका अशा अनेक विषयांवर खुलेपणाने बोलणं पसंत केलं. वयाच्या ३० वर्षाआधीच लग्न करावं का या मुद्द्यावर देखील तिने भाष्य केलं. कल्कि म्हणाली, ‘आपल्या समाजामध्ये लग्न हेच स्त्रीचं अंतिम लक्ष आहे असं बऱ्याचदा मानलं जातं. काही कुटुंबामध्ये लवकर लग्न कर म्हणून महिलांवर दबाव टाकला जातो. त्यांची स्वप्न पूर्ण झाली आहेत की नाही ते देखील पाहिलं जात नाही. खऱ्या परिस्थितीमध्ये अधिक वय नसतानाच मुलींना लग्न करावं लागतं. पण मुलांवर लग्नाचा कोणताच दबाव आणला जात नाही. वयाच्या ३० वर्षाआधीच मी लग्न केलं. पण वर्षभरामध्येच माझा घटस्फोट झाला. त्यामुळे लवकर लग्न करा हा सल्ला माझ्या काही उपयोगी पडला नाही.’ कमी वयामध्ये लग्न करत मोठी चूक केली असं या अभिनेत्रीला सतत जाणवत राहिलं.\n(सगळ्यात हॉट मुलीने वरुण धवनला चार वेळा नाकारलं, खरं प्रेम मिळवण्यासाठी अभिनेत्याला फिल्मी स्टाइलनं करावी लागली धडपड)\n​लग्नासाठी वयाचं बंधन का\nएखाद्या मुलीला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अजूनही तिचं लग्न झालं नसेल तर त्या मुलीमध्ये नक्कीच काहीतरी दोष असणार अशा उलट-सुलट चर्चा सुरु होतात. अधिक वय असलेल्या अविवाहित महिलेकडे सकारात्मक नजरेने देखील पाहिलं जात नाही. पण लग्नाच्या वयाचं बंधन हे फक्त मुलींसाठीच का पुरुषांसाठी हे बंधन का नाही पुरुषांसाठी हे बंधन का नाही असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. आताच्या प्रगत काळामध्ये देखील लग्नासाठी मुलींचं २५ वय आणि मुलाचं ३० वय उत्तम मानल जातं. कोणत्याही कुटुंबामध्ये आपल्या मुलाच्या लग्नासाठी वयाने मोठी असलेली मुलगी पसंत केली जात नाही.\n(आत्मसन्मान मिळालाच नाही म्हणत सुप्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला घटस्फोट, एकटीनेच करते मुलाचा सांभाळ)\nकमी वयात लग्न करण्याचे परिणाम\nअगदी कमी वयात लग्न करण्याचा निर्णय जर तुम्ही घेत असाल तर आपण संपूर्ण जबाबदारी पेलण्यास सक्षम आहोत की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. बऱ्याचदा कमी वयामध्ये लग्न केलेल्या लोकांमध्ये घटस्फोट घेण्याची वेळ येते. आणि यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्यच नकारात्मक होऊन जातं. आपल्या मुलांचा संसार उत्तम असला पाहिजे म्हणून कोणत्या वयात त्यांचं लग्न करावं याचा प्रत्येक कुटुंबाने देखील विचार केला पाहिजे. कमी वयात लग्न झालेल्या लोकांमध्ये एकमेकांना सांभाळणं कठीण होऊन बसतं. मग अशावेळी नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो.\n(प्रत्येक रात्री करीनाला घरी सोडायला तयार नव्हता सैफ, ‘मी काही २५ वर्षांचा नाही’ म्हणत बायकोच्या आईलाच विचारला अजब प्रश्न)\nलग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नव्हे तर संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी असते. काही लोकं लग्नानंतर असणाऱ्या जबाबदाऱ्या उत्तम रित्या पेलतात. म्हणूनच त्यांचं नातं दिर्घकाळ टिकतं. पण काही लोकं अचानक आलेली जबाबदारी पेलू शकत नाहीत. अशावेळी याचा परिणाम त्यांच्या नात्यावर पाहायला मिळतो. योग्य वयात लग्न केल्यानंतर आपली जबाबदारी, समजूतदारपणा तसेच वैयक्तिक विकास अधिक चांगल्या रितीने होतो असे काही लोकांचे म्हणणे आहे. वयाच्या ३० वर्षाआधीच लग्न करणं योग्य नाही असा देखील काही लोकं विचार करतात. पण जर अगदी कमी वयातच लग्न होत असेल तर विचार बदलण्याची खरंच गरज आहे.\n(घटस्फोटानंतर ‘ही’ हॉट अभिनेत्री पुन्हा पडली प्रेमात, ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे’ म्हणत केली नवी सुरुवात)\nलग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामधील महत्त्वपूर्ण निर्णय असतो. यामध्ये कोणतीच घाई न करता प्रत्येकाने विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. जर अगदी कमी वयातच मुली लग्न करत असतील तर यादरम्यान अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. प्रत्येक जबाबदारी पेलण्यास मुलगी सक्षम असेल तरच तिच्या लग्नाचा विचार कुटुंबातील व्यक्तींनी केला पाहिजे. जबाबदार मुली आर्थिक बाजू तसेच प्रत्येक प्रसंगाशी सामना करण्यास अधिक अयशस्वी ठरत नाहीत.\n(‘लग्न केलं तेव्हा देखील पैसे नव्हते’ ‘या’ व्यक्तीने सावरलं आयुष्मान खुराणाचं आयुष्य, आज कमावतो लाखो रुपये)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसगळ्यात हॉट मुलीने वरुण धवनला चार वेळा नाकारलं, खरं प्रेम मिळवण्यासाठी अभिनेत्याला फिल्मी स्टाइलनं करावी लागली धडपड महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल ४२५ दिवसांसाठी रोज ३ जीबी डेटा आणि कॉलिंग, BSNL प्लानपुढे जिओही फेल\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nटिप्स-ट्रिक्स आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nकंप्युटर Nokia चा धमाका ६ ऑक्टोबरला लाँच करणार Nokia T20 Tablet, फीचर आणि स्मार्टफोनवरुनही उठणार पडदा, पाहा डिटेल्स\nबातम्या या वर्षी नवरात्रीला देवी पालखीतून येत आहे, जाणून घ्या याचे महत्व\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\nकरिअर न���यूज शिवाजी विद्यापीठात विविध पदांची भरती, तपशील जाणून घ्या\nकार-बाइक क्लासिक-350 नाही, अचानक खूप वाढली Royal Enfield च्या 'या' बाइकची डिमांड; विक्रीत थेट ४२२ टक्क्यांची वाढ\nक्रिकेट न्यूज भारतीय क्रिकेटपटूने घेतली पाकिस्तानची बाजू; असे आहे संपूर्ण प्रकरण\nआयपीएल मुंबई इंडियन्सला चौथे स्थान गमवण्याचा धोका; आज पंजाब विरुद्ध राजस्थान\nदेश मृत नरेंद्र गिरींना ब्लॅकमेल करणारी 'ती' व्यक्ती कोण\nमुंबई श्रावण संपला पण खवय्यांची निराशा; चिकन, अंडीच्या दरात वाढ\nविदेश वृत्त PM मोदी-बायडन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार; व्हाइट हाउसची माहिती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/mother-s-day-marathi/mothers-day-121050800057_1.html", "date_download": "2021-09-21T07:55:41Z", "digest": "sha1:NATKOFPTIOH6ACJEIFPK2JOPNP7VFN7Y", "length": 6080, "nlines": 114, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "आईच नसेल तर त्याची किंमतच नाही उरली", "raw_content": "\nआईच नसेल तर त्याची किंमतच नाही उरली\nखरंय देवा, झोळी कित्ती ही असो भरली,\nआईच नसेल तर त्याची किंमतच नाही उरली,\nती असतांना जग तिच्या भोवती फिरे,\nअसण्याची सवय तिची, जग आपलेच सारे,\nघरातील जीवन्त पणा वाटे तिच्यामुळे होता,\nआपण बाहेर असलो तरी, जीव तिच्या भावोती होता,\nन सांगता ही कसें कळे बरं तिला सर्वच,\nतिच्यातला अंश आपण ह्यांतच आलं सर्वच,\nअसो कुठं ही असं तू या ब्रम्हांडात ग माते,\nसदा सुखी तू राहा, असंच देवाकडे मी मागते\nHistory of Mothers Day : मातृदिन साजरा करण्याची परंपरा केव्हा, का आणि कशी सुरू झाली\nWhatsAppने मदर्स डेच्या निमित्ताने वापरकर्त्यांना खास भेट दिली, हे काय आहे ते जाणून घ्या\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nसोनाली नवांगुळ यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर\nप्रेम कविता : नजरेआड तुला होऊच देऊ नये, असं वाटायचं\nजागतिक सफरचंद खाण्याचा दिवस विशेष 2021 :दररोज सफरचंद खा ,आजाराला पळवा\nओसीडी मंत्रचळ : तुम्ही सतत हात धुता का एखाद्या गोष्टीमुळे त्रास होईल अशी भीती वाटते का\nसर्दी पडसाचा त्रास असल्यास हे 5 घरगुती उपाय अवलंबवा\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/what-exactly-did-eknath-shinde-say-about-narayan-ranes-those-allegations-read-detailed-nrdm-172334/", "date_download": "2021-09-21T08:55:17Z", "digest": "sha1:EMORANWMLBJENPJJS43OFVO22OJYSXF4", "length": 15316, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Eknath Shinde | नारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nEknath Shindeनारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले\n‘मातोश्री’ शिवाय एकनाथ शिंदे एक सहीदेखील करु शकत नाहीत. ते जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना आमच्यात घेऊ. आम्ही मनात आणलं तर लवकरच या सरकारचं आम्ही विसर्जन करु, असा दावाही यावेळी नारायण राणे यांनी केला आहे. दरम्यान यावर शिवसेना नेत एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी कंटाळलो व लवकरच निर्णय घेणार’, हा ‘जावईशोध’ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला हे त्यांचे त्यांनाच माहित असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.\nमुंबई : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशिर्वाद यात्रा सुरु आहे. या जन आशिर्वाद यात्रे दरम्यान नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. ‘एकनाथ शिंदे हे फक्त सही पुरतेच मंत्री राहिलेत. आता ते शिवसेनमध्ये कंटाळले आहेत. त्यांना आम्ही आमच्यात घेऊ’, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ‘मातोश्री’ शिवाय एकनाथ शिंदे एक सहीदेखील करु शकत नाहीत. ते जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना आमच्यात घेऊ. आम्ही मनात आणलं तर लवकरच या सरकारचं आम्ही विसर्जन करु, असा दावाही यावेळी नारायण राणे यांनी केला आहे.\nदरम्यान यावर शिवसेना नेत एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी कंटाळलो व लवकरच निर्णय घेणार’, हा ‘जावईशोध’ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला हे त्यांचे त्यांनाच माहित असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आता एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही, असा दावा त्यांनी केला.\nशरीरसुखाची मागणी केल्याच्या प्रकरणात क्लीन चिट दिल्यानंतर संजय राठोडांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले की…\nमाझी निष्ठा केवळ शिवसेनेशी\n‘मी निष्ठावान शिवसैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे. पक्षाने मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडणे एवढेच मला माहित आहे. स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे हे माझ्या रक्तात नाही. नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर जबाबदारी सोपविल्यापासून आजपर्यंत कधीही त्यांनी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला नाही. त्यांच्याच पाठबळामुळे नगरविकास विभागात अनेक चांगले निर्णय घेता आले. नारायण राणे हे आता केंद्रीय मंत्री असून त्यांच्या खात्याचे धोरणात्मक निर्णय हे पंतप्रधानांच्या संमतीशिवाय नक्कीच मंजूर होत नसावेत’, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गो��� दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/taliban-said-women-are-not-safe-in-afhganistan-nrsr-173921/", "date_download": "2021-09-21T07:18:44Z", "digest": "sha1:R54SVT7G7RBDXDBD4JJIZMFYRQ6PDYZM", "length": 13546, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Women Safety In Afghanistan | अफगाणिस्तानमध्ये महिला सुरक्षित नाहीच, घरून काम करण्याचा तालिबानचा सल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\n हा तुमचा भ्रम आहे भ्रम; ज्यांना आपण समजतो आहोत पेंग्विन ते आहेत Aliens, मिळालेत अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे; जाणून घ्या नेमकं प्रकरण\nWomen Safety In Afghanistanअफगाणिस्तानमध्ये महिला सुरक्षित नाहीच, घरून काम करण्याचा तालिबानचा सल्ला\nअफगाणिस्तानमध्ये (Afghanistan)महिलांनी कामावर जाऊ नये, शक्य असेल तर घरूनच काम करावे(Women Should Work From Home) असं तालिबानचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेमध्ये(Press Conference Of Taliban Spokesperson) सांगितलं आहे.\nअफगाणिस्तानमध्ये (Afghanistan)सध्या महिला सुरक्षित(Women Safety) नाहीत, असं तालिबानने(Taliban) मान्य केले आहे. अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan)महिलांनी कामावर जाऊ नये, शक्य असेल तर घरूनच काम करावे(Women Should Work From Home) असं तालिबानचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेमध्ये(Press Conference Of Taliban Spokesperson) सांगितलं आहे. महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घराबाहेर पडू नये.त्याचवेळी महिलांना त्यांचे हक्क आणि अधिकार दिले जातील, असंही सांगण्यात आलं आहे.\nजाणून घ्या कधी आहे गोकुळाष्टमीचा मुहूर्त, असे करा या खास सणाचे व्रत\nयाआधी १९९६ ते २००१ च्या दरम्यान तालिबानची सत्ता होती. त्यावेळी तालिबानने महिलांना कामाच्या ठिकाणी बंदी घातली होती. तसेच त्यांना घरातून बाहेर पडण्यास बंदी घातली होती. बुरखा घालणं बंधनकारक केलं होतं. जागतिक बँकेने अफगाणिस्तानमधील निधी थांबवल्यानंतर, महिलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करून आणि तालिबानच्या ताब्यात आल्यापासून मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या अहवालांची पारदर्शक आणि त्वरित चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर काही तासांच्या आतच तालिबानकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.\nदरम्यान, तालिबानने आश्वासन दिलं की ही नवीन सुरुवात आहे. परंतु तालिबान नेत्यांनी महिलांचे हक्क मागे घेतले जाणार नाहीत याची हमी देण्यास नकार दिला आहे. अनेक महिलांना आधीच हिंसाचाराला सामोरे जावे लागले आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021��ीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/mp-pratap-jadhavs-assets-should-be-investigated-ed-79529", "date_download": "2021-09-21T09:06:19Z", "digest": "sha1:GRRGI5SGNIXO6F3QYIYTZPRGMORDBUKV", "length": 6480, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आमच्याकडे हरामाचा पैसा नाही, पण प्रताप जाधवांच्या संपत्तीची चौकशी ईडीने करावी…", "raw_content": "\nआमच्याकडे हरामाचा पैसा नाही, पण प्रताप जाधवांच्या संपत्तीची चौकशी ईडीने करावी…\nचितोड़ा प्रकरणात खासदार प्रतापराव जाधव यांनी पीडित कुटुंबाकडे पैसा आला कुठून असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी उत्तर देताना प्रतापराव जाधव यांनी कमावलेल्या गडगंज संपत्तीची व आमदार संजय गायकवाड यांच्या संपत्तीचीसुद्धा ईडीमार्फ़त चौकशी करावी, अशी मागणी केलीआहे.\nबुलडाणा : जिल्ह्याच्या खासदारांनी पीडितांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणे, आस्थेने विचारपूस करून चौकशी करणे अपेक्षित आहे. पण खासदार प्रताप जाधव MP Pratap Jadhav पीडितांच्या घरी न जाता आरोपीच्या घरी जातात आणि वर आरोप करतात की, या दलितांकडे येवढा पैसा आला कुठून खरे तर आता खासदार जाधव यांच्या संपत्तीची चौकशी ईडीने केली पाहिजे, mp pratap jadhavs assets should be investigated by the ed असे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्��� प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले. Jogendra Kawade त्यांच्या या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.\nखासदार प्रतापराव जाधव दोन दिवस खामगाव येथे मुक्काम ठोकून होते. ते आरोपीच्या घरी गेले, त्यांची भेट घेतली आणि विचारपूस केली. पण पीडितांच्या घरी जावे, असे त्यांना वाटले नाही. कळस म्हणजे खासदार जाधव म्हणाले की, या दलितांकडे गाड्या, घोड्या अन् येवढा पैसा आला कुठून अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले. खासदार असले तरी त्यांना असे बोलण्याचा अधिकार दिला कुणी अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले. खासदार असले तरी त्यांना असे बोलण्याचा अधिकार दिला कुणी आता ईडीने खासदार जाधवांच्या संपत्तीची चौकशी केली पाहिजे. कारण हा व्यक्ती येवढा धनदांडगा झाला कसा, हे शोधले पाहिजे, अशी मागणी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.\nच्याजवळून लूट, त्याच्याजवळूनही लूट असे धंदे आम्ही केले नाही. यांनी केले म्हणून हे धनदांडगे झाले आणि आता यांना पैशांची मस्ती आली आहेया. आम्ही आणि आमची मंडळी दिवसरात्र कष्ट करते, दोन पैसे कमावते. त्यामुळे आत्ता कुठे थोडेफार चांगले दिवस आले आहेत. शिकले सवरले त्यामुळे चांगले राहण्याचा प्रयत्न आमचे लोक करतात. पण यावरही खासदार प्रताप जाधव यांच्यासारख्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे योग्य नाही. त्यांच्याकडे येवढा पैसा आला कुठून, याची चौकशी आता करण्याची गरज असल्याचे प्रा. कवाडे म्हणाले.\nहेही वाचा : ओबीसी नेते दिशाभूल तर करीत नाहीत ना, समाजात संभ्रमाची स्थिती...\nचितोड़ा प्रकरणात खासदार प्रतापराव जाधव यांनी पीडित कुटुंबाकडे पैसा आला कुठून असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी उत्तर देताना प्रतापराव जाधव यांनी कमावलेल्या गडगंज संपत्तीची व आमदार संजय गायकवाड यांच्या संपत्तीचीसुद्धा ईडीमार्फ़त चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/we-are-getting-ready-third-wave-should-not-come-81668", "date_download": "2021-09-21T08:36:18Z", "digest": "sha1:ASOEB37Q4JDQRXGMO4EJIJVXA7JQX6T3", "length": 12037, "nlines": 27, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आपण सज्ज होत आहोत, पण ही तिसरी लाट येऊच नये...", "raw_content": "\nआपण सज्ज होत आहोत, पण ही तिसरी लाट येऊच नये...\nगेल्या वर्षभरात प्रयत्नपूर्वक ऑक्सिजन पुरवठ्याबाबत परिपूर्णता करून कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आपण सज्ज आहोत. खरेतर ही तिसरी लाट येऊच नये.\nअकोला : कोरोनाच्या काळात लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी, सेवाभावी संस्था यांनी चांगले काम केले. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मोठी जोखीम होती, मात्र गेल्या वर्षभरात प्रयत्नपूर्वक ऑक्सिजन पुरवठ्याबाबत परिपूर्णता करून कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आपण सज्ज आहोत. खरेतर ही तिसरी लाट येऊच नये, अशी प्रार्थनाही आपण करू, असे जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले. Guardian Minister Bacchu Kadu.\nभारतीय स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष हे जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येईल. यानिमित्ताने सामान्य माणसांचे प्रश्न अजेंड्यावर घेऊन त्यांची प्राधान्याने सोडवणूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असेल, अशी घोषणा बच्चू कडू यांनी काल केली. जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ बच्चू कडू यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी श्री कडू बोलत होते.\nही बातमी वाचा : विमानतळावर खासगी प्रयोगशाळांकडून कोरोना चाचणीच्या नावावर प्रवाशांची लूट…\nआगामी वर्ष ‘सेवा वर्ष’\nस्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष हे जिल्ह्यात ‘सेवा वर्ष’, म्हणून साजरे करू. जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावतानाच सामान्य माणसांच्या हिताचे विषय अजेंड्यावर घेऊन मार्गी लावण्यासाठी आपण व आपले प्रशासन कार्य करेल. बेघरांना हक्काचा निवारा देण्यासाठी ‘गाडगेबाबा घरकुल’ हा प्रकल्प कार्यान्वित करु. अनाथांनाही हक्काचे घर देणार. सामान्य नागरिकांपर्यंत प्रशासनाच्या सेवा पोहोचविण्यासाठी ‘पालकमंत्र्यांची राहुटी आपल्या गावात’, हा उपक्रम राबविणार. देशाचा नागरिक हा बलशाली असावा तसेच तो नागरिक तक्रारमुक्त, चिंतामुक्त व आरोग्य युक्त असावा यासाठी प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज राहील,असे पालकमंत्र्यांनी सांगितले.\nही बातमी पण वाचा : राष्ट्रपती देश सोडून पळाले; अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता\nयाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, विधान परिषद सदस्य आ.अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपवनसंरक्षक अर्जूना, ��ति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री तसेच सर्व सदस्य व सर्व यंत्रणा प्रमुख , माजी आमदार तुकाराम बिडकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष संतोष कोरपे, तसेच स्वातंत्र्य सैनिक, शहिदांचे कुटुंबीय, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री ना. कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन पोलीस वाद्यवृंदाने वाजवलेल्या राष्ट्रगीताच्या धुनवर राष्ट्रध्वज वंदना करण्यात आली.पालकमंत्र्यांनी आपल्या संबोधनात सर्वप्रथम देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्य सैनिक, देशाच्या संरक्षाणासाठी प्राणांचे बलिदान देणारे सिमेवरील जवान, शहीद यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. कार्यकमाचे सूत्रसंचालन शेखर गाडगे यांनी केले.\nकार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरणही पालमकंत्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा युवा पुरस्कार सन २०१९-२० जिल्हा युवा पुरस्कार (युवक)- शिवाजी सुखदेव भोसले, एस.बी.आय.कॉलनी न.३, गजानन पेठ, अकोला. जिल्हा युवा पुरस्कार (युवती)- कु.सानिका दशरथ जुमळे, मु.पो.रा. लक्ष्मी नगर मोठी उमरी, जि.अकोला, जिल्हा युवा पुरस्कार (संस्था)- संत कबीर क्रीडा, शिक्षण व बहूउद्देशिय संस्था, कानशिवणी, ता. जि. अकोला.जिल्हा युवा पुरस्कार सन २०२०-२१- जिल्हा युवा पुरस्कार (युवक)- श्री रोहन पन्नालाल बुंदेले,अकबर प्लॉट किसान चौक, अकोला, जिल्हा युवा पुरस्कार (युवती)- कु.वैष्णवी श्यामराव गोतमारे,पहिली लाईन, तापडिया नगर, अकोला. जिल्हा युवा पुरस्कार (संस्था)- स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण, पातुर ता.पातूर, जि.अकोला यांना सन्मानित करण्यात आले. तसेच ड्रोनद्वारे गावठाण जमाबंदी प्रकल्पाअंतर्गत अंतिम झालेल्या ५२ गावांपैकी गाजीपूर व वाघजळी या दोन गावांचे मालमत्ता पत्रक प्रदान करण्यात आले. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे उत्कृष्ट कार्य केलेल्या मुर्तिजापूर तालुका, राज्य पु���स्कृत आवास योजना उत्कृष्ट पुरस्कार पातूर तालुका, उत्कृष्ट ग्रामपंचायत मधापुरी ता. मुर्तिजापूर , राज्य पुरस्कृत आवास योजना उत्कृष्ट ग्रामपंचायत अंधारसांगवी ता. पातूर, कृषी विभागांतर्गत फळबाग लागवड व अन्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत व मिलिंद वानखडे, सुशांत शिंदे, मनोज सारभुकन, इश्वर बैरागी त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/erandol-municipal-elections/", "date_download": "2021-09-21T09:14:03Z", "digest": "sha1:5EAAXS4NVGCV5ANAUSWBU4MVSWC2DQDH", "length": 9150, "nlines": 90, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "एरंडोल नगरपालीकेच्या निवडणूकीचा बिगुल वाजला | Jalgaon Live News", "raw_content": "\nएरंडोल नगरपालीकेच्या निवडणूकीचा बिगुल वाजला\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Aug 22, 2021\n राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिका व नवनिर्मित नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा २३ ऑगस्टपासून तयार करण्याचे आदेश शुक्रवारी दिले.\nएरंडेल नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला प्राप्त झाल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी विकास नवाले यांनी दिली . महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी शुक्रवारी ता . २० रोजी पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाला नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत . ज्या नगर परिषदा व नगर पंचायतींची मुदत डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत संपत आहे तेथे मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक आहे . एरंडोल- नगर पालिकेची मुदत डिसेंम्बर मध्ये संपत असल्याने आगामी निवडणुकीसाठी शहरांचा प्रभागानुसार प्रारूप आराखडा तयार करण्याची सूचना केली असून त्यासाठी सन २०११ ची जनगणना व शहराचा नकाशा विचारात घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकरी यांनी सांगितले .\nएरंडोल-नगर पालिका चे एकूण 20 नगर सेवक आहेत. 2 स्वीकृत नगरसेवक असे एकूण 22 नगर सेवक आहेत.आता या नगरपालिकांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे . त्यामुळे 20 प्रभाग रचना होणार आहेत त्यामुळे आजी माजी नगरसेवकाची तयारी सुरु झाली आहे.मागिल निवडणुक ला राष्ट्��वादी काँग्रेस पार्टीचे सर्वात जास्त 9 शिव सेना चे 6 कांग्रेस चे 1 भाजपचे चे 4 असे नगरसेवक निवडून आले होते.लोकनियुक्त नगर अध्यक्ष भाजपचे होते. आता परत भाजपचे किंग मेकर कडे मोठं आव्हान आहे. यावेळी नगराध्यक्ष लोकनियुक्त होते.तसेच नगराध्यक्ष पदासाठी रमेश परदेशी,मनोज पाटील,दशरथ महाजन , विजय महाजन यांच्या मध्ये लढत होती.\nयावेळी नगरसेवक 1. मोमीन अब्दुल शकुर अलतीफ 2.अभिजीत राजेंद्र पाटील ,3.सौ.वर्षा राजेंद्र शिंदे ,4.सो , दर्शना विजयकुमार ठाकूर ,5.सौ.हर्षाली प्रमोद महाजन ,6.सौ.छाया आनंद दाभाडे, 7.नितीन सदाशिव महाजन नगरसेवक ,8. सौ.कल्पना दशरथ महाजन, 9..कुणाल रमेश महाजन ,10.सौ.जयश्री नरेंद्र पाटील ,11.सुरेश कालेश्वर पाटील,12 सौ.आरती अतुल महाजन ,13.योगेश युवराज देवरे,14 सौ.सुरेखा दशरथ चौधरी,15. शेख जहिरोद्दीन कासम ,16.बानोबी गुलाब बागवान 17.नितीन चैत्राम चौधरी,18 असलम रशिद पिंजारी ,19.सौ.सरलाबाई नथ्थु पाटील,20 सौ.प्रतिभा चिंतामण पाटील.असे नगरसेवक /नगरसेवीका आहेत.स्वीकृत 1. डॉ.नरेंद्र धुडकू ठाकूर २ . श्री.मनोज नथ्थु पाटील स्विकृत नगरसेवक आहेत.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nनिर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी तंत्रज्ञानाची कास धरा- डॉ.…\nगुरांच्या अवैध वाहतुकीवर एरंडोल पोलिसांची कारवाई ; ५ बैलांसह…\nविषारी प्राशन केल्याने एकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/politics/", "date_download": "2021-09-21T07:52:08Z", "digest": "sha1:MVKYLZKECL7PVO4AEQUVFFRAINOP5ECU", "length": 14715, "nlines": 156, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "राजकीय | Prime News Marathi", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nबिहार विधानसभा निवडणूक: शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते\nबिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत झालेल्या मोजणीत भाजप-जेडीयू...\nहे भाजप आमदार निघाले अर्णब गोस्वामीला भेटायला थेट तळोजा कारागृहाकडे; ट्विट करून दिली माहिती\nकाही दिवसांपूर्वी रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात हस्तक्षेप...\nमंदिरे खुली करण्यासाठी तुळजापुरात भाजपचे ठिय्या आंदोलन; कलम १४४ लागू\nसर्व काही पुन्हा सुरु होत असतांना मंदिरे उघडण्याची मागणी राज्यभर सुरु आहे. मात्र सरकार यावर कुठलीच प्रतिक्रिया देत...\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सो���ी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nभाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी सोनी टीव्ही व अमिताभ बच्चन यांच्याविरुद्ध लातूर पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. अभिमन्यू...\nमराठा आरक्षणाचा निकाल लागल्याशिवाय भरती प्रक्रिया होणार नाही: आबासाहेब पाटील\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे मराठा विद्यार्थ्यांना यावर्षी कुठल्याही भरतीत आरक्षण मिळणार नाही. या कारणास्तव अनेक संघटनांनी...\nशरद पवारांप्रमाणेच अमेरिकेच्या जो बायडनने सुद्धा केले भर पावसात भाषण\nमागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील एका सभेत भर पावसात केलेले भाषण चांगलेच...\nराज ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट; या मुद्द्यांवर केली चर्चा\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज २९ ऑक्टोबरला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीचा मूळ...\nमंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरून भाजपचा सरकारला आक्रमकतेचा इशारा\nअनेक दिवसांपासून राज्यातील बंद असलेली मंदिरे खुली करण्याच्या प्रश्नावर वाद सुरु आहेत. गेल्या ७ महिन्यांपासून कोरोनामुळे सर्व प्रार्थनास्थळे बंद आहेत. त्यामुळे काही...\nऊसतोड कामगारांच्या बैठकीतील उपस्थितीबद्दल पंकजा मुंडेंनी केले शरद पवारांचे जाहीर कौतुक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ८० वर्षांचे असूनही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौरे करीत आहेत. तसेच राज्यभर कोरोनाचे...\n‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने केला रामदास आठवलेंच्या रिपब्लिक पार्टीत प्रवेश\nकाही दिवसांपूर्वी अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे अभिनेत्री पायल घोष ही बरीच चर्चेत आली होती. या अभिनेत्रीने...\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://smarttechguruji.com/international-peace-day/", "date_download": "2021-09-21T07:56:00Z", "digest": "sha1:UL5G7IGKI66ENZ6HZWHLHQIODDIIDWSB", "length": 8298, "nlines": 62, "source_domain": "smarttechguruji.com", "title": "जगाला युद्ध नाही ,बुद्ध हवा आहे – अर्थात इंटरनॅशनल पीस डे – Smart Tech Guruji", "raw_content": "\nजगाला युद्ध नाही ,बुद्ध हवा आहे – अर्थात इंटरनॅशनल पीस डे\nजगाला युद्ध नाही ,बुद्ध हवा आहे – अर्थात इंटरनॅशनल पीस डे ,गोपाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला युक्रेनच्या विद्यार्थ्यांन बरोबर ….\nआज शनिवार दिनांक 21 सप्टेंबर हा दिवस जगभरातील शांतताप्रिय देश *”आंतरराष्ट्रीय शांतता दिन ( International Peace Day )”* म्हणून साजरा करतात . जागतिक शांततेसाठीचा प्रयत्न म्हणून हा दिवस सन 1981 पासून युनोच्या वतीने साजरा केला जातो.\nत्यानिमित्ताने आज आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी येथे ‘आंतरराष्ट्रीय शांतता दिन’ साजरा करण्यात आला.\n*अणु हल्ल्यामुळे जपानचा विध्वंस झाला,*\n*त्यावेळी जपान आकाशवाणीवर सतत एक महिना दुखवटा म्हणून फक्त एकच धून वाजविली जात होती .ती म्हणजे ,*\n*“सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा\n*सचित्तपरियोदपनं, एतं बुद्धान सासनं’’ \n*याचा परिणाम असा झाला की, जपान हे बौध्दराष्ट्र असल्यामुळे आपल्या झालेल्या विध्वंसाचा अमेरिकेचा बदला घेऊ शकला नाही. त्यांना बुध्दांच्या शिकवणीची आठवण झाली ,तथागतांनी शाक्य आणि कोलिय यांचे युध्द होऊ दिले नव्हते, त्यासाठी त्यांनी राजवैभव त्यागले आणि सांगितले , “युध्दाने कोणतेही प्रश्न सुटत नाही. युध्द करुन आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युध्दाची बिजे रोवली जातील. जो दुसर्याची हत्त्या करतो, त्याला त्याची हत्त्या करणारा भेटतो.जो दुसर्याला जिंकतो,त्याला जिंकणारा दुसरा भेटतो.जो दुसर्याला लुबाडतो, त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. हा प्रश्न दोन्हीही बाजूचे प्रतिनिधी निवडून सामोपचाराने मिटवावे”.बदला घेण्याचा विचार जर जपानने केला असता तर जगाचा विनाश अटळ होता.*\n*राष्ट्रपिता महात्मा गांधीनीही म्हंटलेच आहे ,*\nभारत ही प्राचीन काळापासून शांतताप्रिय लोकांची भूमी आहे ,जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची भूमी आहे ,अहिंसा शिकवणाऱ्या महात्मा गांधींची भूमी आहे….\nहे सर्व आठवून म्हणावसं वाटतं,\n*जगाला ”युध्द नको बु��्द हवा” आहे*\nशाळेतील शिक्षक नारायण मंगलारम यांनी ही माहिती विद्यार्थ्यांना देऊन शांततेचा संदेश जगाला देण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.\nयुक्रेन च्या कमिआईंक टाऊन कैन्सिल च्या लयकमे नं 1या चेरकसी प्रांतातील शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांबरोबर स्कायपेवरून संपर्क करून ,”हिंद देश के निवासी ” हे गीत सादर केले ,शांततेचा संदेश देणाऱ्या पीस डोव्हचे आदान प्रदान करून आम्ही आजचा आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला…..\nविद्यार्थ्यांनी ‘हम होंगे कामयाब …..’ हे गीत सादर केले ,\nयावेळी ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव ,अंगणवाडी सेविका हिराबाई जाधव ,मदतनीस छाया कुर्हे व विद्यार्थी उपस्थित होते.\nजि प प्रा शा गोपाळवाडी\nता राहुरी ,जि अहमदनगर\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nकोरोना विषाणू जनजागृती फेरी काढून लोक जागर….\nअवगुणांची होळी आणि टिळा होळीची शपथ ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/corona-vaccine-second-dose-available-for-18-to-44-year-olds-in-jalgaon-city/", "date_download": "2021-09-21T08:46:52Z", "digest": "sha1:ZRBMFOUNO7ECUNSIBACCHY3S7PY6JDEE", "length": 5910, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "जळगाव शहरात आजपासून मिळणार १८ ते ४४ वयोगटाला दुसरा डोस | Jalgaon Live News", "raw_content": "\nजळगाव शहरात आजपासून मिळणार १८ ते ४४ वयोगटाला दुसरा डोस\n शहरासह जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या खासगी लसीकरण केंद्रात कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थींची वणवण आता संपली आहे. महापालिकेच्या चेतनदास मेहता रुग्णालयात आज शुक्रवारपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध करण्यात आला आहे.\nया ठिकाणी ४५ वर्षांवरील लाभार्थींसाठीही ही लस उपलब्ध असणार आहे. शहरात शुक्रवारी महापालिकेचे नऊ सिव्हिलचे दोन व खासगी एक अशा १२ केंद्रांवर लसीकरण आहे. त्यासाठी १२ हजार ९२० डोस उपलब्ध आहेत. जिल्ह्याला गुरुवारी २६ हजार काेविशिल्ड तर १८०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस प्राप्त झाले.\nत्यापैकी जळगाव शहरातील केंद्रासाठी १० हजार ९२० कोविशिल्ड व दोन हजार कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या रुग्णालयातील खालच्या मजल्यावर ४५ वर्षांवरील लाभार्थींना लसीकरण करण्यात येणार आहे. तर वरच्या ���जल्यावर १८ ते ४४ वयाेगटातील लाभार्थींना लस देण्यात येणार आहे. दोन्ही गटासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असणार आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nमिशन अँडमिशन : नूतन मराठा महाविद्यालयात अकरावीच्या विज्ञान…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/sandeep-khare-salil-kulkarni-poems/t1722/", "date_download": "2021-09-21T08:53:38Z", "digest": "sha1:YR7EX3E7MEDK4OPHPO5MXLX54NCJ4JUZ", "length": 5879, "nlines": 120, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Sandeep Khare and Salil Kulkarni Poems-हसलो महणजे सुखात आहे ऐसे नाही", "raw_content": "\nहसलो महणजे सुखात आहे ऐसे नाही\nहसलो महणजे सुखात आहे ऐसे नाही\nहसलो महणजे फ़कत िवतःचया फ़िजतीवर\nिनलयजयागत िदिली होती िवतःच टाळी\nहसलो कारण शकयच नवहते दसु रे काही\nडोळयामिे पाणी नवहते ऐसे नाही\nहसतो कारण तुच किी होतीस महणाली\nयाहनु तव चेहर य् ाला काही शोभत नाही\nहसतो कारण तुला िवसरणे िजतके अवघड\nिततके काही गाल पसरणे अवघड नाही\nहसतो कारण दसु र य् ानाही बरे वाटते\nहसतो कारण तुला सुदा ते खरे वाटते\nहसलो महणजे फ़कत डकवली फ़ु ले कागदी\nआतुन आलो होतो बहरन ऐसे नाही\nहसतो कारण जरी बतीशी कु रप आहे\nखाणयाची अन दाखवणयाची एकच आहे\nहसतो कारण सतयाची मज िभती नाही\nहसतो कारण हसणयावाचुन सुटका नाही....\n\"हसलो\" चया जागी \"हसतो\" नकी कुठलया कडवयात सुर होते यामधये confusion आहे....\nहसलो महणजे सुखात आहे ऐसे नाही\nRe: हसलो महणजे सुखात आहे ऐसे नाही\nरडलो म्हणजे सुखात नाही ऐसे नाही\nरडलो की दुःखात बुडालो ऐसे नाही\nरडलो म्हणजे फक्त हाकलले खेद पुराणे\nआशा सगळ्या हरवून बसलो ऐसे नाही\nरडलो म्हणजे भूतकाळाच्या जखमांवरती\nऔषध म्हणुनी वापरले डोळातील पाणी\nरडलो म्हणजे हताश झालो हलके हलके\nपरिस्थितीशी लढलो नाही ऐसे नाही\nरडलो कारण आवश्यक ते मला वाटले\nजणू काही नेत्रांत मनाचे तळे दाटले\nरडलो म्हणजे गवाक्ष उघडले तनामनाचे\nहतबल पुरता होउनी बसलो ऐसे नाही\nरडलो कारण खोटे हसणे पटत नाही\nखोटे हसल्याने परिस्थिती मिटत नाही\nरडलो म्���णजे फक्त ढाळले अशृ थोडे\nदुःखाचे गालिचे ओढले ऐसे नाही\nरडलो म्हणजे संपून गेलो ऐसे नाही\nरडलो म्हणजे दुबळा झालो ऐसे नाही\nरडलो कारण एकेकाळी होतो खंबीर\nआता तितकासा खंबीर मी उरलो नाही\nRe: हसलो महणजे सुखात आहे ऐसे नाही\nहसलो महणजे सुखात आहे ऐसे नाही\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-dedication-of-oxygen-plant-by-the-governor-on-friday-srs97", "date_download": "2021-09-21T07:53:07Z", "digest": "sha1:CV4TMIML2SPMSPNEU3X6KUEFCY5OK3ZV", "length": 22550, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुणे: राज्यपालांच्या हस्ते ऑक्सिजन प्लांटचे शुक्रवारी लोकार्पण", "raw_content": "\nपुणे: राज्यपालांच्या हस्ते ऑक्सिजन प्लांटचे शुक्रवारी लोकार्पण\nअनिल सावळे- सकाळ विशेष\nपुणे: सेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदिक रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्लांटचा लोकार्पण सोहळा येत्या शुक्रवारी (ता. १७) रोजी दुपारी ४.३० वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. भारत विकास परिषदेच्या शिवाजीनगर- पुणे शाखेच्या वतीने हा प्लांट उभारण्यात आला असून, यासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर-पुणे शाखेचे अध्यक्ष मंदार जोग यांनी दिली. हा लोकार्पण सोहळा कोरोना नियमांमुळे फक्त निमंत्रितांसाठी होणार आहे.\nहेही वाचा: पुणे: औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंटची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध\nकोरोना काळात ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल होऊ नयेत, या हेतूने एकावेळी सुमारे शंभर रुग्णांना उपयोगी होईल असा हा प्लांट आहे. कोरोना काळात गेल्या दीड वर्षात भारत विकास परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये तीन रक्तदान शिबिरे, सुमारे दोन हजार डॉक्टरांसाठी फेसशिल्ड, दहा हजारांहून अधिक सॅनिटायझर बाटल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच, गरजूंसाठी सुमारे दोन हजार किराणा किट वाटप, समुपदेशनासाठी आरोग्यमित्र योजना राबविण्यात आली आहे.\nभारत विकास परिषदेच्या वतीने येथे कायमस्वरुपी कृत्रिम पाय रोपण व्यवस्था सुरु असून, सुमारे २० हजार गरजूंनी याचा लाभ घेतला आहे. विकलांग मुक्त भारत हा संकल्प घेवून सेवा, समर्पण आणि सहयोग या त्रिसूत्रीच्या आधारे भारत विकास परिषदेचे काम देशभर सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.\nVideo : #TuesdayMotivation : ���रिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते ���ाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smarttechguruji.com/category/uncategorized/", "date_download": "2021-09-21T08:45:53Z", "digest": "sha1:X3TNRIONKS6SLMRKLRHTLP4EYDIYEHTW", "length": 2086, "nlines": 30, "source_domain": "smarttechguruji.com", "title": "Uncategorized – Smart Tech Guruji", "raw_content": "\nग्लोबल नगरी व्हिडीओ कॉन्फरन्स संवाद – कॅनडा\n*”भारताची रोज आठवण येते आणि कॅनडा आवडतो की नाही पेक्षा मला आपला भारत देशच सर्वात जास्त आवडतो ….”* _श्री. शंकर नामदेव नागरे_ “कॅनडा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला ,अतिशय विस्तीर्ण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असा शीत कटिबंधातील देश आहे , असं...\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nकोरोना विषाणू जनजागृती फेरी काढून लोक जागर….\nअवगुणांची होळी आणि टिळा होळीची शपथ ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/bike-theft-season-continues-in-jalgaon/", "date_download": "2021-09-21T07:52:07Z", "digest": "sha1:G23VUW7ND6G2BOID3CMPXQ365LNCCM3R", "length": 5387, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "जळगावात दुचाकी चोरीचे सत्र थांबता थांबेना | Jalgaon Live News", "raw_content": "\nजळगावात दुचाकी चोरीचे सत्र थांबता थांबेना\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Sep 11, 2021\n जळगाव शहरात सुरु असलेले दुचाकी चोरीचे सत्र अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीय. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल एकवीरा येथून एकाची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांने लांबविल. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nराज सतीश पाटील (वय 23) रा. अहुजा नगर हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. 7 सप्टेंबर रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची (एमएच 19 डीई 2359) क्रमांकाची दुचाकी घरासमोर लावली होती.\nत्यावेळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी राज पाटील यांच्या फिर्यादीनुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nफक्त १०० रुपये मजुरी मिळत असल्याने अकुलखेड्याच्या…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nस्मशानभूमीचे लोखंडी अँगल चोरी, 5 जणांवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/politics/superstar-rajinikanth-says-he-will-contest-tamil-nadu-assembly-elections-32338.html", "date_download": "2021-09-21T09:01:32Z", "digest": "sha1:6HSVHMTTPKD4MH53BJ3BKUBYYJQFQSJY", "length": 33494, "nlines": 235, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Tamil Nadu Assembly Elections: अभिनेता रजनीकांत यांची मोठी घोषणा म्हणाले 'तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज' | 🗳️ LatestLY मराठी", "raw_content": "\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nमंगळवार, सप्टेंबर 21, 2021\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर\nदुहेरी प्रेमकरणातून चार वर्षीय मुलाचा नाहक बळी\nसणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nपुण्यात दीराकडून वहिनीची हत्या; मृतदेह झाडाला लटकवला\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nJanhvi Kapoor हिचा समु��्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nPM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील\nCovid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी\nरशिया मधील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्याकडून नागरिकांवर गोळीबार, 8 जणांचा मृत्यू\nRussian University: रशियन युनिव्हर्सिटीतील कॅम्पसमध्ये गोळीबाराची स्थिती, लोक बचावासाठी खीडकीतून उड्या टाकून जीव बचावताना\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nFlipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत\nSim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक\nWhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेस���ज पुन्हा कसे मिळवाल जाणून घ्या सोप्या स्टेप्स\nRealme C25Y च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत\nStryder ने लॉन्च केल्या दोन इलेक्ट्रिक सायकल, सुरुवाती किंमत 29,995 रुपये\nTata Safari चे Golden Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक\nOla Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी; पहिल्याच दिवशी विकल्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर\nTATA Punch: टाटा मोटर्सचे Micro SUV Punch मॉडेल लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nऑटोमोबाइल आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठीच्या 26,058 कोटी रुपयांच्या PLI योजनेसाठी कॅबिनेटकडून मंजूरी\nIPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलच्या पर्पल कॅपला Avesh Khan याच्याकडून धोका, पहिल्या स्थानापासून आहे इतक्या विकेट दूर\nIPL 2021 Orange Cap Updated: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शिखर धवन अव्वल स्थानी कायम\nIPL 2021 Points Table Updated: RCB ला धुळ चारून KKR ची आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप\nKKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 9 विकेट्सने विजय\nAmul Topical: विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमूलने शेअर केले 'हे' डूडल\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nEsha Gupta ने पुन्हा एकदा वाढवले सोशल मिडियाचे तापमान, केले अति बोल्ड फोटो शेअर ( See Pics)\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\nGanpati Immersion 2021: गणपती विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला\nराशीभविष्य 20 सप्टेंबर 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य\nStudent Left Call Centre For Erotic Massage Parlour: सेक्स इंडस्ट्रीने बचाव केला म्हणत विद्यार्थिनीने कॉल सेंटरला डच्चू\n लसीकरण झाल्याचा पुरावा मागितल्याने महिल�� संतप्त, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला केली मारहाण (Video)\nIPL 2021 च्या दुसरा टप्प्या ताकद दाखवण्यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ थिरकले, व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट\nकुत्रा आणि मांजरीने एकत्र केली स्कुटर सफर; Guinness World Record मध्ये नोंद (Watch Video)\nAaditya Thackeray कडून पालिकेला मुंबई मध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना ओळखण्यासाठी QR Code लावण्याच्या सूचना\nNarendra Giri Dies: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे निधन; PM Modi यांनी वाहिली श्रद्धांजली\nIPL 2021: Virat Kohli चा आणखी एक मोठा निर्णय; आयपीएल 2021 नंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा\nSection 144 In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या 144 कलम लागू\nTamil Nadu Assembly Elections: अभिनेता रजनीकांत यांची मोठी घोषणा म्हणाले 'तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज'\nरजनीकांत यांनी अद्याप आपल्या पक्षाची घोषणा केली नाही. मात्र, त्यांनी आगोदरच स्पष्ट केले आहे की, 2021 मध्ये ते विधानसभेच्या 234 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. तसेच, त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, आपण 2019 ची लोकसभा निवडणूक किंवा 2019 मध्ये तामिळनाडूमध्ये होणारी विधानसभा पोटनिवडणूक लढवणार नाही.\nराजकीय अण्णासाहेब चवरे| Apr 19, 2019 04:04 PM IST\nTamil Nadu Assembly Elections 2021: चित्रपट अभिनेता आणि दक्षिण चित्रपट इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) यांनी शुक्रवारी (19 एप्रिल 2019) आपल्या अभिनय कारकिर्दीच्या बाहेरच्या क्षेत्राबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केली. तामिळनाडू विधानसभा निवडणूक (Tamil Nadu Assembly Elections)लढविण्यास आपण सज्ज असल्याचे सांगत अभिनेता रजनीकांत यांनी आपल्या सक्रिय राजकारण प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले. रजनीकांत यांनी आपल्या निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी पत्रकारांनी त्यांना पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा सत्ता मिळवतील काय असाही प्रश्न विचारला. यावर बोलताना त्यासाठी 23 मे पर्यंत वाट पाहावी लागेल असे ते म्हणाले.\nनिवडणुकीबाबत रजनीकांत यांना विचारले असता ते म्हणाले, जर लोकसभा निवडणुकीसोबत होत असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीनंतर एआयडीएमके या पक्षासमोर अडचणी उभ्या राहात असतील तर आपण निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहोत. रजनीकांत यांनी सांगितले की, राजकारण आणि निवडणुकीच्या मैदानात दोन हात करण्यासाठी मी तयार आहे. मात्र, या निर्णयाबाबतची भूमीका आपण 23 मे नंतरच जाहीर करु असेही रजनीकांत म्हणाले.\n��ामिळनाडू राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या 38 जागांसाठी निवडणूक आणि विधानसभेच्या 18 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. विधानसभेच्या 18 जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीत होणारे मतदान अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. जर या जागांवर एआयडीएमके पराभूत झाली तर, राज्यात या पक्षाच्या सरकारसमोर सत्ता टिकविण्याचे मोटे संकट उभा राहू शकते. तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ संपायला अद्याप बराच अवधी आहे. तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 2021 मध्ये समाप्त होणार आहे. (संदर्भासाठी हेही पाहा: मोठी घोषणा: रजनीकांत आगामी लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत, पक्षाचीही माघार)\nदरम्यान, रजनीकांत यांनी अद्याप आपल्या पक्षाची घोषणा केली नाही. मात्र, त्यांनी आगोदरच स्पष्ट केले आहे की, 2021 मध्ये ते विधानसभेच्या 234 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. तसेच, त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, आपण 2019 ची लोकसभा निवडणूक किंवा 2019 मध्ये तामिळनाडूमध्ये होणारी विधानसभा पोटनिवडणूक लढवणार नाही.\nAIADMK Rajinikanth Rajinikanth Assembly Elections Tamil Nadu Assembly Elections Tamil Nadu bypoll results Tamil Nadu bypolls एआयएडीएमके तमिळनाडू पोटनिवडणूक निकाल तमिळनाडू बायपास तामिळनाडू तामिळनाडू लोकसभा निवडणूक 2019 तामिळनाडू विधानसभा निवडणूक रजनीकांत रजनीकांत राजकीय पक्ष रजनीकांत विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणूक २०१९\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nM.K Stalin यांनी मानले Raj Thackeray यांचे आभार; भाषेची समानता, प्रादेशिक ओळख आणि राजकीय स्वातंत्र्याची दिली ग्वाही\nAssembly Election Results 2021: एम करुणानिधी यांच्या पश्चात तामिळनाडूमध्ये प्रथमच DMK ची सत्ता; जाणून घ्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार MK Stalin यांच्याबाबत खास गोष्टी\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासं��र्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nCOVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं ओळखण्यासाठी Aaditya Thackeray कडून पालिकेला QR Code लावण्याच्या सूचना\nHasan Mushrif on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या आरोप म्हणजे भजपचे षडयंत्र, चंद्रकांत पाटील हे त्याचे ‘मास्टरमाईंड’, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर\nUP: भाजपच्या स्थानिक नेत्याला कोविड लसीचे 5 डोस दिल्याचे मिळाले प्रमाणपत्र, सहावा दाखवला शेड्युल\nAfghanistan: पुरुषांना जे शक्य नाही ते महिला करतील, तालिबानी सरकारचा नवा निर्णय\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/08/blog-post_72.html", "date_download": "2021-09-21T09:22:13Z", "digest": "sha1:UX5UEFCR2CC5KO5PWMS7B6K6OGQ23HY6", "length": 8716, "nlines": 77, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "सदृढ आरोग्यासाठी जीवनशैलीत बदल करा - प्रा.जया काळे", "raw_content": "\nसदृढ आरोग���यासाठी जीवनशैलीत बदल करा - प्रा.जया काळे\nअकोट: येथील श्रद्धासागर येथे आहार व आध्यात्मातून स्वास्थाकडे कार्यशाळा सदृढ शरीर स्वास्थ, शक्ती, आनंद, ज्ञान आणि प्रेम या पाच गोष्टी मनुष्याला सुख प्राप्त करुन देतात.यातील एका गोष्टीचा जरी अभाव असला तर सुख मिळणं दुरापास्त आहे.या सुखासाठी निसर्गाशी जुळवून आपले जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.त्यासाठीआहार प्रणालीचं महत्व जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.असे मौलिक मार्गदर्शन प्रा.जया काळे यांनी श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे केले.\nवारकरी भवनात आयोजित आहार व आध्यात्माकडून संपूर्ण स्वास्थाकडे या एक दिवशीय कार्यशाळेत प्रा.जया काळे बोलत होत्या.रविवारी श्रद्धासागर येथील एक दिवशीय कार्यशाळेला स्थानिकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला.\nनिरोगी आयुष्यासाठी आपला आहार हा संतुलित असायला हवा.जास्तीचा भरपेट आहाराने शरीरात विविध समस्या निर्माण होतात.विविध आजाराने उद्भवतात.या आजारापासून मुक्तता हवी असेल तर नैसर्गिक आहार प्रणालीचा अवलंब करा.फलहार,हिरवा भाजीपाला,फलभाज्यांचा जुस,अंकुरीत कडधान्ये याचा संतुलित आहार घ्या.गहू,ज्वारी,बाजरी चा वापर हा अत्यल्प असावा. फास्टफुड टाळावे. त्यामुळे आपण आहार विषयक सजग रहावे असा सल्ला प्रा.जया काळे यांनी दिला. विविध संशोधीत तथ्य सोदाहरण देवून त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.\nदुपारचे सत्रात दिलिप काळे यांनी विविध पॕथी व औषधोपचाराचे दृष्यपरिणाम यांची शास्त्रोक्त माहीती दिली.शेतकरी नेते ललित बहाळे यांनी आपले मनोगतात आहार आणि आरोग्य यावर मार्गदर्शन केले.भाऊराव बकाल,भैयासाहेब बकाल,स्मिता बकाल,अनुजा गावंडे,योगीता थोटे यांनी विषयांकित महत्वाची जबाबदारी पार पाडली.\nआहार व स्वास्थ विषयक शिबीराचे निशुल्क आयोजन करण्यासाठी जया काळे व कुटुंबीय आपले उत्पन्नाचे १०%हिस्सा खर्च करुन कार्य करीत आहे.या निष्काम सेवे पित्यर्थ त्यांचा संस्थेद्वारा यथोचित सन्मान करण्यात आला.याप्रसंगी संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॕड.गजानन पुंडकर,माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे,प्राचार्य गजानन चोपडे,मोहनराव पु.जायले,नंदकिशोर हिंगणकर ,अनिल कोरपे,अॕड.मनोज खंडारे,अनंत गावंडे,प्रा.गजानन हिंगणकर ,प्रा.पुरुषोत्तम जायले सह महिला पुरुष शिबी��ार्थी हजर होते,\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-vishleshan/karuna-munde-spends-two-nights-beed-jail-five-women-prisoner-83106", "date_download": "2021-09-21T08:48:17Z", "digest": "sha1:RNGWRJA6E74OBHAPHUX7536KM73UA3NZ", "length": 6785, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "करुणा मुंडेंच्या बीडच्या कारागृहात दोन रात्री अशा गेल्या..", "raw_content": "\nकरुणा मुंडेंच्या बीडच्या कारागृहात दोन रात्री अशा गेल्या..\nअंबाजोगाईच्या अपर जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर करुणा शर्मा यांना बीडच्या जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले.\nबीड : न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा मुंडे- शर्मा (Karuna Munde) सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात (Beed District Jail) आहेत. इतर पाच महिला कच्च्या कैद्यांबरोबरच त्यांचाही महिला विभागात मुक्काम आहे. तर, त्यांचे चालक अरुण मोरे यास मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.\nपरळीत येऊन पत्रकार परिषद घेऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह अनेकांचे खुलासे करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी फेसबुकवरुन जाहीर केले होते. त्यानुसार त्या रविवारी परळीत पोचल्या. मात्र, मुंडे समर्थकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी दिली. दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगीनी विशाखा घाडगे यांनी ‘जातीवाचक शिवीगाळ का करतेस’ असा जाब विचारल्याने करुणा शर्मा यांनी बेबी छोटूमियां तांबोळी हिला खाली पाडून जखमी केले. तर, अरुण दत्तात्रय मोरे याने चाकूने पोटावर वार केल्याच��� फिर्याद घाडगे यांनी दिली.\nवाचा ही बातमी : मी देवदर्शनासाठी आले, हा माझा गुन्हा आहे का\nवाचा ही बातमी : करुणा मुंडे यांनी स्वतःच मांडली न्यायालयात बाजू\nयावरुन करुणा शर्मा व दत्तात्रय मोरे या दोघांवर अॅट्रॉसिटीसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला. यावरुन परळी पोलिसांनी दोघांना अटक केली. सोमवारी अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस. स. सापतनेकर यांच्यासमोर शर्मा व मोरे यांना हजर करण्यात आले. न्यायालयाने करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. सोमवारचा त्यांचा मुक्काम कारागृहातच झाला असून मंगळवारही त्यांना कारागृहातच घालवावी लागली. इतर पाच महिला कच्चे कैदी व करुणा शर्मा असे सहा महिला कच्चे कैदी कारागृहात आहेत. त्यांना भेटण्यासाठी दोन दिवसांत कोणीही आले नसल्याचे सूत्रांनी सांगीतले. वास्तविक कोरोनामुळे कारागृहातील भेटीही बंद आहेत. तर एक दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी अरुण मोरे यास न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यालाही न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली.\nदरम्यान, करुणा मुंडे यांच्या जामिनासाठी मुंबईहून वकिल आले असून त्यांनी कारागृहात जाऊन करुणा शर्मा यांच्या वकिलपत्रावर सह्या घेतल्या. आता वकिलामार्फत त्या जामिनासाठी अर्ज करणार आहेत. त्यांना इतर सामान्य कैद्यांप्रमाणेच जेवण देण्यात आले. अनेकदा राजकीय लागेबांधे असलेले कैदी आजारी पडून तुरुंगातून रुग्णालयात जातात. करुणा यांच्याबाबतीत तसेही काही घडले नाही. त्यांनी कोणाचा दूरध्वनी आला ना त्यांनी कोणाला तुरुंगातून संपर्क साधला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/raksha-khadse-on-rohini-khadse/", "date_download": "2021-09-21T08:04:35Z", "digest": "sha1:4THJ53U2QVFSGFZ3TF3OL3ABYL2XI5ZC", "length": 7727, "nlines": 91, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून खडसे नणंद-भावजय आमनेसामने | Jalgaon Live News", "raw_content": "\nओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून खडसे नणंद-भावजय आमनेसामने\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Jun 24, 2021\n राज्यात सध्या ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून ठिणगी पडली आहे. याच मुद्द्यावरून खडसे कुटुंबात खटके उडाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी केलेल्या एका ट्वी���वर खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी टोलेबाजी केली आहे.\nरोहीणी खडसे यांनी, ‘भाजपाला ओबीसींचा कधीपासून कळवळा यायला लागला’ या आशयाचे ट्वीट केले असता त्यावर खासदार रक्षा खडसे यांनी, ‘रोहिणी खडसे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सदस्या असल्याने त्यांना पक्षाने सांगितले म्हणून त्या बोलत असाव्यात’, असा टोला लगावला आहे.\nनुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत खुल्या वर्गातून भाजपतर्फे सर्व ओबीसी उमेदवारांना तिकीट देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ‘भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता आता गळा काढण्यात अर्थ नाही’, असे ट्वीट रोहिणी यांनी केले आहे.\nरोहिणी खडसे यांच्या या टीकेला रक्षा खडसे यांनीही पत्रकारांशी बोलताना जोरदार उत्तर दिलं आहे. रोहिणी खडसे या सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादीच्या सदस्या आहेत. त्यांच्या पक्षाने त्यांना सांगितलं आहे, तसे त्या बोलत आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राजकारण बाजूला ठेऊन सत्ताधारी पक्षाने ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी टीप्पणीही रक्षा खडसे यांनी पुढे जोडली. नाना पटोले हे ओबीसी नेते आहेत, सत्ताधारी पक्षाचे प्रमुख आहेत. ओबीसी समाजाची दिशाभूल न करता त्यांनी राज्य सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणे आवश्यक असल्याचेही खासदार खडसे यांनी सांगितले.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nEknath KhadseRaksha Khadserohini khadseएकनाथ खडसेओबीसीखासदारदेवेंद्र फडणवीसरक्षा खडसे\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nफक्त १०० रुपये मजुरी मिळत असल्याने अकुलखेड्याच्या…\nLIC ची जबरदस्त योजना : 44 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 27.60…\nघर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; ‘या’ 4 बँकांनी…\n…ही जनतेच्या मनातील इच्छा, गिरीश महाजनांचा ठाकरे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagarpalika.co.in/dao/", "date_download": "2021-09-21T08:50:12Z", "digest": "sha1:LMSMB6LWY3KE7I3KNGEAI3JSY73TLDWK", "length": 21122, "nlines": 234, "source_domain": "www.nagarpalika.co.in", "title": "जिल्हा प्रशासन कक्ष » नगरपालिका", "raw_content": "\n( नगर विकास विभाग )\nनगर परिषद प्रशासन संचनालय\nनगर परिषद अधिकारी यादी\nतपासणी सूची / कागदपत्रे\nनगरपालिका संबधी पोस्टर व बॅनर नमुना\nसंवर्ग कर्मचारी बदली आदेश\nसंवर्ग आकृतिबंध व पदनिहाय कर्तव्य\nजेष्टता यादी , पदोन्नती यादी , विभागीय परीक्षा\nनगर परिषद संबधी PPT\nPFMS ( EAT ) कार्यप्रणाली\nकार्यालय रचना व कार्यपद्धती\nनगर परिषद संपर्क क्रमांक व पत्ता\nराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान\nशासकीय कामासाठी लागणारी कागदपत्रे\nविशेष रस्ता अनुदान योजना\n१४ वा वित्त आयोग\n१५ वा वित्त आयोग\nराष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान\nकेंद्रशासन पुरस्कृत लहान व मध्यम शहराकरीता पायाभूत सुविधांच्या विकास कार्यक्रम (UIDSSMT)\nघनकचरा व्यवस्थापन कायदा 2015\nप्लास्टिक पिशव्या नियम 2006\nआपत्ती व्यवस्थापन कायदा 2005\nलोकसेवा हक्क अधिनियम ( RTS ) 2015\nनागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम 1979\nवृक्ष संवर्धन कायदा 2009\nजैव विविधता कायदा 2002\nनगर परिषद सेवा नियम\nमाहिती तंत्रज्ञान कायदा ( IT Act ) 2000\nमहाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व ओद्योगिक नगरी अधिनियम 1965\nशासन निर्णय व अध्यादेश\nमुख्याधिकारी व कार्यालयीन बाबी\nकर व प्रशासकीय सेवा\nसभा कामकाज व निवडणूक विभाग\nजन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभाग\nलेखापाल व लेखापरीक्षक सेवा\nआरोग्य व स्वच्छता मलनिःसारण सेवा\nशासकीय सेवा नियुक्ती बाबत माहिती\nकर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक बाबी\nपरिविक्षाधीन कालावधी पूर्ण करणे\nगोपनीय अहवाल आणि मत्ता व दायीत्वे बाबत\nसेवा जेष्ठता यादी व स्थायित्व प्रमाणपत्र बाबत\nनागरी सेवा ( रजा ) नियम\nप्रश्नोत्तरे – सेवा (रजा) नियम\nनागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर्थी ) नियम १९८१\nप्रश्नोत्तरे – सेवा (पदग्रहण, बडतर्फी, निलंबन)\nनागरी सेवा ( वर्तणूक ) नियम १९७९\nनागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९७९\nनागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम १९८२\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना (DCPS/NPS)\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)\nआश्वासित प्रगती योजना (10,20,30)\nनिवडणुका संबधी शासन आदेश\nस्थानिक स्वराज्य संस्था उमेदवारी अर्ज दाखल करणे\nनगर परिषद निवडणुक प्रश्नावली\nकरोना बाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले आदेश\nकर निर्धारण व प्रशासकीय सेवा\nलेखापाल व लेखापरीक्षक सेवा\nपाणीपुरवठा , मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा\nजिल्हा प्रशासन कक्ष यांची कार्ये\nजिल्हा प्रशासन कक्ष कामकाज\nमहाराष्ट्र राज्यात केंद्र पुरस्कृत सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना कार्यान्वीत झाली त्यावेळी ( डिसेंबर 1997 ) प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रकल्प अधिकारी ( DPO ) या पदाची निर्मिती करण्यात आली होती. 31 मार्च 2014 रोजी SJSRY ही योजना बंद झाली त्या बरोबर सदर योजने करीता कार्यरत असलेले जिल्हा प्रकल्प अधिकारी ( DPO ) हे पद व्यपगत झाले , परंतु तत्पुर्वी राज्य शासनाकडून दि. 10 ऑक्टोंबर 2013 च्या शासन निर्णयान्वये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन अधिकारी ( DAO ) व आवश्यक कर्मचारी वर्ग या पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे.\nजिल्हाधिकारी यांचे वतीने जिल्हयातील सर्व नगरपरिषदा , महानगरपालिका यांचे कामकाजाचे संनियंत्रण करण्याचे काम नगरविकास शाखेतील जिल्हा प्रशासन अधिकारी ( DAO ) व त्यांचे कार्यालयामार्फत होणे अभिप्रेत आहे.\nजिल्हा प्रशासन कक्ष यांची कार्ये\nनगर परिषदांचे निवडणूक विषयक कामकाज.\nशासनाचे विविध योजनांतर्गत प्राप्त प्रस्तावांचे प्रशासकीय मान्यता.\nजिल्हास्तरावर आयोजित बैठकांचे कामकाज\nनगर परिषदांच्या अर्थसंकल्प मंजुरी विषयक कामकाज\nशासनाकडे सादर करावयाचे विविध निधी मागणी विषयक प्रस्ताव.\nनगर परिषदांचे महाराष्ट्र न.प.अधिनियम 1965 चे कलम 308 अंतर्गत प्रकरणे\nमहाराष्ट स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता कायदा 1986 अंतर्गत दाखल होणारी प्रकरणे.\nलोकशाही दिन, माहितीचा अधिकार लोकायुक्त संदर्भ, नागरिकांचे तक्रारी अर्ज, तारांकित / अतारांकित प्रश्न, कपात सुचना, लक्षवेधी सुचना इ.\nटोकन रजिस्टर मधील नोंद शासनाकडून नगर परिषदां करीता अनुदान मंजूर झाल्यानंतर सदर अनुदानाचे देयक तयार करुन कोषागारात सादर करणे.\nकोषागाराकडून देयक मंजूर झालेनंतर सदर अनुदानाचे नगर परिषदांना NEFT व्दारे वितरण करणे.\nदुबार देयक नोंदवहीतील नोंद\nअनुदान वितरणानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पुढीलप्रमाणे नोंदी ठेवणे\nधनादेश नोंद वहीतील नोंद\nकार्यालयातील कर्मचाऱ्यांचे Income Tax Return बाबत कार्यवाही करणे.\nअनुदान वितरण नोंदवहीतील नोंद\nजिल्हा प्रशासन कक्ष कामकाज\nविविध शासकीय योजनांतर्गत प्रशासकीय मान्यतेकरिता प्रस���ताव सादर करणे त्याचप्रमाणे शासनाकडे मंजुरीकरीता पाठविण्याचे प्रस्ताव तयार करणे. नगर परिषदांचे अर्थसंकल्प मंजुरीचे प्रस्ताव, वेतन राखीव निधीतून निधी काढणे करीताचे प्रस्ताव इ.\nलेखाविषयक कामकाज : निधी वितरण आदेश तयार करणे, कोषागारात सादर करावयाचे देयक तयार करणे, देयक पारित झालेनंतर NEFT द्वारे अनुदान न.प.वितरीत करणे, यानंतर कार्यालयातील याबाबतच्या सर्व नोंदी अद्ययावत करणे, U.C.शासनाकडे सादर करणे, विविध लेखाशिर्षांचे Online Reconciliation करुन अहवाल शासनाला व महालेखाकार कार्यालयाला सादर करणे इ.\nआस्थापना व शासनाकडे सादर करावयाचे निधी मागणीचे प्रस्ताव : संवर्गातील पदांचे भरती प्रक्रिया राबविणे, निवड व नियुक्तीनंतर त्यांची अस्थापना ठेवणे, रजा , निलंबन, विभागीय चौकशी, बदली इ.विषयीचे कामकाज आणि मुद्रांक शुल्क, गौण खनिज, करमणूक कर, मुख्याधिकारी वेतन व भत्ते, जमीन महसूल व बिनशेती सारा इ. चे मागणी प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करणे.\nकलम 308 अन्वये दाखल होणारे प्रस्ताव, अनर्हता प्रकरणी दाखल होणारी प्रकरणे इ.\nमासिक – त्रैमासिक बैठका व शासनाला सादर करावयाची सर्व प्रकारची माहिती ( जिल्ह्याची एकत्रित माहिती ) : प्रत्येक महिन्याला जिल्हास्तरावर न.प.च्या सर्व विषयांची आढावा बैठक होते. त्याकरीता बैठकीची विषयपत्रिका तयार करणे , बैठकीची एकत्रित टिपणी तयार करणे , बैठक झालेनंतर त्याचे इतिवृत्त तयार करणे, ते कार्यवाही करीता सर्व न.प.कडे पाठविणे , पुढील बैठकीपूर्वी त्या इतिवृत्तावरील कार्यवाही अहवाल तयार करणे इ.\nनिवडणूक विषयक कामकाज व नागरिकांचे तक्रार अर्ज, लोकशाही दिन, लोकायुक्त संदर्भ, तारांकित अतारांकित प्रश्न, आश्वासने,ठराव, लक्षवेधी सूचना, कपात सूचना , माहितीचा अधिकार इ.\nसार्वत्रिक निवडणूक,पोटनिवडणूक,विषय समिती सभापती निवडणूक,विषय समिती सदस्य निवड इ.\nनगर परिषद कर्मचारी बाबत\n१५ वा वित्त आयोग\nशासकीय कर्मचारी GPF माहिती\nऑनलाइन मतदार नोंदणी व दुरुस्ती\n# संवर्ग अधिकारी नवीन अपडेट्स\n# करोना बाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले आदेश\nविभागीय परीक्षा Quiz ( प्रश्न व उत्तरे ) August 3, 2021\nप्रश्नोत्तरे – नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा, बडतर्फी, निलंबन) नियम १९८१ August 3, 2021\nप्रश्नोत्तरे – नागरी सेवा (रजा) नियम – १९८१ August 3, 2021\nनागरी सेवा ( सेवेच्या सर्वसाधारण शर���थी ) नियम १९८१ July 31, 2021\nनागरी सेवा ( वर्तणूक ) नियम १९७९ July 31, 2021\nआश्वासित प्रगती योजना (10,20,30) July 5, 2021\nपरिभाषित अंशदान ‍ निवृत्तीवेतन योजना ( DCPS ) July 2, 2021\nवैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती June 30, 2021\nविषय नुसार शासन निर्णय June 15, 2021\nप्लास्टिक पिशव्या ( उत्पादन व वापर ) नियम २००६ June 4, 2021\n( अग्निशमन सेवा संवर्ग ) ( कर निर्धारण व प्रशासकीय सेवा ) ( पाणीपुरवठा , मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा ) ( लेखापाल व लेखापरीक्षक सेवा ) ( विद्युत अभियांत्रिकी सेवा ) ( संगणक अभियांत्रिकी सेवा ) ( स्थापत्य अभियांत्रिकी सेवा )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/lonely-adwani-265496.html", "date_download": "2021-09-21T09:07:53Z", "digest": "sha1:QW6IHPLLQH2S7QDAHUGADQNAP26FQEAI", "length": 12296, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बिच्चारे' अडवाणी ? – News18 Lokmat", "raw_content": "\nमंगळवारी लालकृष्ण अडवाणी संसदेबाहेर एकटेच का पडले त्यांना वेळेत का गाडी मिळाली नाही त्यांना वेळेत का गाडी मिळाली नाही त्यावेळी नेमकं काय घडलं त्यावेळी नेमकं काय घडलं \nकौस्तुभ फलटणकर, नवी दिल्ली लालकृष्ण अडवणींना मोदींनी राष्ट्रपती न केल्याने अनेकांना हळहळ वाटली. स्वाभाविक आहे, ज्या व्यक्तिमुळे भाजपाला आज हे सोन्याचे दिवस आले त्यांना राष्ट्रपती करायला हवे होते ही भावना सर्व स्तरात व्यक्त झाली. अडवणींच्या राजकीय जीवनाचा कसा अस्त झाला यावर माध्यमं आणि समाज माध्यमात सहानूभूतीपूर्व अशी चर्चा सुद्धा सुरू आहे. पण बुधवारी अडवणींविषयी आलेली एक बातमी मात्र प्रत्यक्षदर्शी या नात्याने मला अवाक करणारी वाटली. \"संसद परिसरात वृद्ध आडवाणी एकटे गाडी शोधत फिरत होते आणि एकाही भाजपा नेत्याने त्यांची साधी दखल सुद्धा घेतली नाही' अशी ही बातमी होती. पण एक प्रत्यक्षदर्शी या नात्याने ही बातमी मला अन्याय करणारी वाटली म्हणून याची दूसरी बाजू सुद्धा समोर येणे गरजेचे आहे. मंगळवारी संसदेच्या आवारात नेमके काय झाले मंगळवारी सकाळी अकरा वाजता व्यंकया नायडू यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अडवणी यांच्यासह एनडीएचे सर्व प्रमुख नेते एकत्र आले होते, अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदी, अडवाणींसोबतच बाहेर आले, मोदी पंतप्रधानांसाठी राखीव असलेल्या संसदेच्या 5 नंबरच्या गेटमधून आपल्या गाडीत बसले. नेहमी अडवणी संसदेच्या 6 नंबरच्या गेट मधून बाहेर जातात, पंतप्रधान कार्यालयालगतच्या या दरवाज्याचा वापर फक्त अडवाणी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह करतात. इतर कुणाही खासदार किंवा मंत्र्यांचे वाहन या परिसरात आणण्यास मनाई आहे. पत्रकारांना सुद्धा या गेट जवळ जाता येत नाही. पण मंगळवारी अडवाणी 6 क्रमांकाच्या दरवाजातून बाहेर न पडता 4 नंबरच्या गेटमधून बाहेर पडले. संसदेच्या सुरक्षारक्षकांनी लगेच वॉकी टॉकीवरुन याबाबत अडवणींच्या सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. पण त्यावेळी अडवणींचा गाड्यांचा ताफा आणि त्यांचे सुरक्षारक्षक हे संसदेबाहेर असलेल्या विजय चौकात उभे होते (संसदेच्या आवारात कुठल्याही नेत्याच्या सुरक्षारक्षकांना अथवा ताफ्यातील गाड्यांना प्रवेश नसतो, फक्त नेता बसला आहे त्याच गाडीला गेटच्या आत प्रवेश मिळतो पण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याशिवाय आडवाणी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंग हे या नियमाला अपवाद आहेत) पण नेमके त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांच्या गाड्यांचा ताफा संसदेबाहेर निघत असल्याने अडवणींच्या गाड्यांचा ताफा हा विजय चौकातच थांबवण्यात आला होता. पंतप्रधानांच्या सुरक्षा प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या गाड्यांचा ताफा जात असलेल्या मार्गावर इतर कोणत्याही वाहनांना प्रवेशबंदी असते. त्यामुळे साहजिकच अडवाणींना दरवाज्यात थांबावे लागले, (याच 4 नंबर गेटसमोर मीडियासाठी तात्पुरता वातानुकूलित तंबूवजा कक्ष उभारण्यात आला आहे. याच 4 नंबर गेटमधून मंत्री ये-जा करत असल्याने फोटो आणि बाईट घेण्यासाठी बहुतांश पत्रकार आणि कॅमेरामन देखील याच गेटबाहेर उभे असतात) बऱ्याच वर्षांनी अडवाणी या 4 नंबर गेटने संसदेबाहेर पडल्याने पत्रकार मंडळीही आश्चर्यचकीत झाली म्हणूनच सगळे फोटोग्राफर्स अडवणींचा फोटो घ्यायला धावले. फोटो घेऊन झाल्यावर अडवणींच्या गाडीला यायला उशीर होतो आहे आणि बाहेरही प्रचंड गर्मी आहे म्हणून फोटोग्राफर्सनीच अडवणींना पत्रकारांसाठीच्या वातानुकूलित कक्षात येऊन बसण्याची विनंती केली. अडवाणी देखील पायरी उतरून तंबूत येऊन बसले, हीच संधी साधून काही पत्रकारांनी अडवाणींसोबत सेल्फीही घेतले. दरम्यानच्या काळातच अडवणींच्या गाड्यांचा ताफा आला आणि आडवाणी त्यात बसून रवाना झाले. हा सगळा प्रकार साधारणतः 10 मिनीटाच्या कालावधीत घडला. अडवाणी एकटेच का ब���हेर पडले मंगळवारी सकाळी अकरा वाजता व्यंकया नायडू यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अडवणी यांच्यासह एनडीएचे सर्व प्रमुख नेते एकत्र आले होते, अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदी, अडवाणींसोबतच बाहेर आले, मोदी पंतप्रधानांसाठी राखीव असलेल्या संसदेच्या 5 नंबरच्या गेटमधून आपल्या गाडीत बसले. नेहमी अडवणी संसदेच्या 6 नंबरच्या गेट मधून बाहेर जातात, पंतप्रधान कार्यालयालगतच्या या दरवाज्याचा वापर फक्त अडवाणी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह करतात. इतर कुणाही खासदार किंवा मंत्र्यांचे वाहन या परिसरात आणण्यास मनाई आहे. पत्रकारांना सुद्धा या गेट जवळ जाता येत नाही. पण मंगळवारी अडवाणी 6 क्रमांकाच्या दरवाजातून बाहेर न पडता 4 नंबरच्या गेटमधून बाहेर पडले. संसदेच्या सुरक्षारक्षकांनी लगेच वॉकी टॉकीवरुन याबाबत अडवणींच्या सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. पण त्यावेळी अडवणींचा गाड्यांचा ताफा आणि त्यांचे सुरक्षारक्षक हे संसदेबाहेर असलेल्या विजय चौकात उभे होते (संसदेच्या आवारात कुठल्याही नेत्याच्या सुरक्षारक्षकांना अथवा ताफ्यातील गाड्यांना प्रवेश नसतो, फक्त नेता बसला आहे त्याच गाडीला गेटच्या आत प्रवेश मिळतो पण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याशिवाय आडवाणी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंग हे या नियमाला अपवाद आहेत) पण नेमके त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांच्या गाड्यांचा ताफा संसदेबाहेर निघत असल्याने अडवणींच्या गाड्यांचा ताफा हा विजय चौकातच थांबवण्यात आला होता. पंतप्रधानांच्या सुरक्षा प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या गाड्यांचा ताफा जात असलेल्या मार्गावर इतर कोणत्याही वाहनांना प्रवेशबंदी असते. त्यामुळे साहजिकच अडवाणींना दरवाज्यात थांबावे लागले, (याच 4 नंबर गेटसमोर मीडियासाठी तात्पुरता वातानुकूलित तंबूवजा कक्ष उभारण्यात आला आहे. याच 4 नंबर गेटमधून मंत्री ये-जा करत असल्याने फोटो आणि बाईट घेण्यासाठी बहुतांश पत्रकार आणि कॅमेरामन देखील याच गेटबाहेर उभे असतात) बऱ्याच वर्षांनी अडवाणी या 4 नंबर गेटने संसदेबाहेर पडल्याने पत्रकार मंडळीही आश्चर्यचकीत झाली म्हणूनच सगळे फोटोग्राफर्स अडवणींचा फोटो घ्यायला धावले. फोटो घेऊन झाल्यावर अडवणींच्या गाडीला यायला उशीर होतो आहे आणि बाहेर��ी प्रचंड गर्मी आहे म्हणून फोटोग्राफर्सनीच अडवणींना पत्रकारांसाठीच्या वातानुकूलित कक्षात येऊन बसण्याची विनंती केली. अडवाणी देखील पायरी उतरून तंबूत येऊन बसले, हीच संधी साधून काही पत्रकारांनी अडवाणींसोबत सेल्फीही घेतले. दरम्यानच्या काळातच अडवणींच्या गाड्यांचा ताफा आला आणि आडवाणी त्यात बसून रवाना झाले. हा सगळा प्रकार साधारणतः 10 मिनीटाच्या कालावधीत घडला. अडवाणी एकटेच का बाहेर पडले संसदेत दिवसभर नेत्यांची ये-जा होत असते अशावेळी त्यांच्यासोबत फक्त स्वीय सहायक असतात. काल अडवाणींसोबत नेमके त्यांचे स्वीय सहायक दीपक चोपडे हे देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे बुधवारी ते एकटेच संसदेबाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. इतर नेत्याचंं बोलायचं झालं तर अगदी पंतप्रधानाना सोडायला सुद्धा रोज कुणी दरवाज्यात जात नाही. फक्त मायावती, मुलायम सिंह आणि राहुल गांधी यांच्यामागे सहसा त्यांच्या पक्षातील नेते दरवाज्यापर्यंत सोडायला जातात. मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी मात्र, संसदेत जाताना आणि येताना एकट्याच असतात. त्यामुळे जेव्हा एखादा नेता संसदेच्या गेटबाहेर येतो त्यावेळी गेटवरच्या सुरक्षा रक्षकांकडून संबंधीत नेत्याच्या ड्रायव्हरसाठी गाडी घेण्यासाठी माईकवरून रितसर अनाऊसमेंट होते. मगच तो नेता आपल्या गाडीत बसून संसदेबाहेर रवाना होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/11/blog-post_76.html", "date_download": "2021-09-21T08:58:13Z", "digest": "sha1:VRMPPRJAYH3PWPRABBN46DKTOZ4OH5KY", "length": 5601, "nlines": 58, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "धनगर आरक्षणविषयक 'एल्गार महामेळावासाठी सभा", "raw_content": "\nHomeधुळेधनगर आरक्षणविषयक 'एल्गार महामेळावासाठी सभा\nधनगर आरक्षणविषयक 'एल्गार महामेळावासाठी सभा\nधुळे/ गणेश न्याहलदे, खबरबात\nजैताणे गावात मनमाड येथे होत असलेल्या ,एल्गार महामेळाव्याच्या'निजोजन करण्यासाठी व माहिती संदर्भात धनगर समाज आरक्षण कृती समिती जिल्हा नाशिक चे पदाधिकारी मा श्री मच्छिन्द्र जी बिडगर, श्री राजाभाऊ खेमनार,श्री भगवान शेरमाने, तसेच श्री झुलाल आण्णा पाटील यांनी जैताणे येथील समाज बांधवांनी बैठक घेतली या बैठकीचे आयोजन जैताणे ग्रामपालिकेचे माजी उपसरपंच व जैताणे गावातील धनगर समाजाचे नेते श्री अशोक मुजगे यांनी केले\nदि 30/11/2018 रोजी उत्तर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या सर्व लोक���ंसाठी धनगर समाज आरक्षण कृती समिती जिल्हा नाशिक च्या वतीने मनमाड ता नांदगाव जि नाशिक येथे धनगर समाजाचे नेते मा श्री गोपीचंद जी पडळकर व श्री उत्तमराव जी जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार महामेळाव होणार आहे त्या संदर्भात निजोजन करण्यासाठी या महामेळाव्याची माहिती देण्यासाठी विठ्ठल मंदिर जैताणे या ठिकाणी मोठी बैठक पार पडली श्री अशोक मुजगे यांनी प्रास्ताविक करताना जैताणे गावातील समाज बांधवांनी आत्ता पर्यंत आरक्षण अंमलबजावणी साठी केलेल्या विविध आंदोलनाची माहिती प्रमुख उपस्थिताना दिली\nव श्री मच्छिन्द्र बिडगर यांनी सांगितले की धुळे ,जळगाव ,नंदुरबार ,नाशिक,या चारही जिल्ह्यातील सर्वात मोठा धनगर समाज या जैताणे गावात राहतो म्हणून या मेळाव्यात या गावाची उपस्थित सर्वात जास्त प्रमाणात असली पाहिजे, या मेळाव्या प्रसंगी श्री बापू भलकारे,बाजीराव पगारे,पंकज पगारे,सागर बोरसे,किरण पगारे,जितेंद्र पेंढारे ,गणेश न्याहळदे,व सर्व धनगर समाज बांधव उपस्थित होते\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pune-re-imposes-weekend-lockdown-non-essential-shops-not-allowed/articleshow/83646425.cms", "date_download": "2021-09-21T08:59:26Z", "digest": "sha1:KDSSYRHWXA75PFQ4WFUVZFEZXX7Q3ZQ5", "length": 14086, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPune Weekend Lockdown: पुण्यात पुन्हा वीकेंड लॉकडाऊन; काय सुरू, काय बंद राहणार जाणून घ्या\nPune Weekend Lockdown Guidelines: पुणे महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा वीकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.\nपुणे महापालिका हद्दीत पुन्हा वीकेंड लॉकडाऊन.\nशनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून बंद राहणार.\nरात्री १० वाजल्यानंतर शहरात जमावबंदी राहणार लागू.\nपुणे: पुणे महापालिका हद्दीत पुन्हा एकदा वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याबाबत महापालिकेने आदेश जारी केले असून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. शहरात करोना संसर्ग नियंत्रणात राहावा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. वीकेंड लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना मात्र सूट देण्यात आली आहे. ( Pune Weekend Lockdown Guidelines )\nवाचा:अकोला जिल्हा अनलॉक; सोमवारपासून नेमकं काय सुरू होणार पाहा...\nपुणे महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहणार आहेत तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.\nवाचा:राज्यात आज १४,३४७ रुग्णांची करोनावर मात; 'या' शहरांना मोठा दिलासा\nमहापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज याबाबत आदेश जारी केला आहे. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू असणार आहे. यासोबतच प्रतिबंधात्मक आदेशही जारी करण्यात आला आहे. त्यानुसार रात्री १० वाजल्यानंतर वैध कारणाशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही किंवा फिरताही येणार नाही. पुणे महापालिका हद्द, पुणे कँटॉनमेंट बोर्ड आणि खडकी कँटॉनमेंट बोर्ड या संपूर्ण भागासाठी हे आदेश लागू असणार आहेत.\nवाचा: बीडमध्ये करोना रुग्ण का वाढताहेत; अजित पवारांनी घेतली तातडीची बैठक\nनेमका आदेश काय आहे\n- जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आठवड्याचे सर्व दिवस सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली राहतील.\n- इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर शनिवार व रविवार बंद राहणार.\n- रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट ग्राहकांसाठी शनिवार-रविवार बंद राहतील. केवळ पार्सल सेवेची मुभा. रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल देता येईल.\n- रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.\n- वीकेंड वगळता अन्य दिवशी मॉल ५० टक्के ग्राहक क्षमतेने सुरू ठेवता येतील.\nवाचा: मुंबई: बोगस लसीकरण प्रकरणी चौघे अटकेत; तपासात धक्कादायक बाब उघड\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआई आणि लेकाच्या मृत्यूनंतर वडिलांचाही सापडला मृतदेह, तिहेरी हत्याकांडाला वेगळं वळण महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई मुंबईतील 'त्या' इमारतींच्या गेटवर क्यूआर कोड; आदित्य ठाकरेंची महत्त्वाची सूचना\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nकोल्हापूर कराडमधील 'ते' ६ तास; सोमय्यांना रोखण्याचा प्लान मध्यरात्रीच ठरला आणि...\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nमुंबई 'मुख्यमंत्र्यांनी 'त्या' प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी'\nदेश आखाडा परिषदेच्या अध्यक्षांची आत्महत्या शिष्य उत्तराखंड पोलिसांच्या ताब्यात\nअहमदनगर राज्यातील 'या' जिल्ह्यात नियम कडक करण्याच्या सूचना; कठोर कारवाईचा इशारा\nसांगली सांगली: जत शहरात भरदिवसा घडलेल्या 'या' घटनेने सगळेच हादरले\n १२ वर्षीय मुलीला खांद्यावर घेऊन उपचारासाठी तब्बल ३० किलोमीटरची पायपीट\nक्रिकेट न्यूज पाकिस्तानची लाज गेली, आंतरराष्ट्रीय स्तरावर या गोष्टीमुळे पुन्हा एकदा मान झुकली\nविज्ञान-तंत्रज्ञान बिझनेस वाढवण्यासाठी सत्या नाडेला आणि जेफ बेझॉस कोणती पुस्तके वाचताहेत, जाणून घ्या\nअंक ज्योतिष साप्ताहिक अंकज्योतिष २० ते २६ सप्टेंबर २०२१ : मुलांकांवरून आठवडा कसा असेल जाणून घ्या\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग अनुष्काला प्रेग्नेंसीनंतर करावा लागला या गंभीर समस्येचा सामना पण न हरता असा काढला तिने मार्ग\nमोबाइल Redmi Note 10 सीरीजचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा, १ हजारांपेक्षा कमी EMI वर घरी घेवून जा\nकार-बाइक फक्त १२,००० रुपयांत घेऊन जा Yamaha ची शानदार स्पोर्ट्स बाइक, बघा EMI किती\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-jokes-marathi-funny-sms/)-1388/", "date_download": "2021-09-21T07:52:10Z", "digest": "sha1:NAYDOAYW53E4XYAF7FIJXECWFLKXIHN6", "length": 4457, "nlines": 135, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Jokes | SMS | हसा लेको-चुटकुले :-)-1", "raw_content": "\nचिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.\nबंटू : अरेरे बिच्चारी.\nचिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.\nबंटू : तुला कसं रे कळलं.\nचिंटू : अरे ���ी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी चप्पल करकरीत नवीन आहे.\nगणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता\nगणपुले सर : असं का बरं\nमंजू : कारण तो ब्लॅक अण्ड व्हाईट असतो ना\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nप्रेमा साठी जगणे माझे \nतुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..\nका ही पण ह\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2021-09-21T08:47:48Z", "digest": "sha1:YA63P2SE72S73ODDOD5BEU5WGWWRWCWK", "length": 6676, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक\nडॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.\nदूरध्वनी क्र.- +९१-२२- फॅक्स क्र.-+९१-२२- ई-मेल पत्ता- संकेत स्थळ-\nसॅंडहर्स्ट रोड मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य(हार्बर) उत्तरेकडचे पुढचे स्थानक:\nस्थानक क्रमांक:४ मुंबई सीएसटीपासूनचे अंतर {{{अंतर}}} कि.मी.\nमुंबई उपनगरी हार्बर रेल्वेवरची स्थानके\nमुंबई सीएसटी · मस्जिद बंदर · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी\nवडाळा रोड · गुरु तेग बहादूर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळकनगर · चेंबूर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल\nवडाळा रोड · किंग्ज सर्कल · माहीम · वांद्रे · खार रोड · सांताक्रुझ · विले पार्ले · अंधेरी\nसानपाडा · तुर्भे · कोपरखैरणे · घणसोली · रबाळे · ऐरोली · ठाणे\nजिल्हा - धार्मिक स्थळे - प्रेक्षणीय स्थळे - वाहतूक - वृत्तपत्रे\nअंधेरी • कांदिवली • कुर्ला • घाटकोपर • चेंबूर • दादर • नवी मुंबई • परळ • बोरिवली • माहीम • पवई • वांद्रे • विक्रोळी • सांताक्रूझ\nकृपया भारतीय रेल्वे-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय रेल्वे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश क��ा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०२१ रोजी २३:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE,_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2021-09-21T08:10:49Z", "digest": "sha1:PBDBZXL4NVUUUFXNFBI27AG2TZ4S6MJY", "length": 4493, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेबास्टियाव पहिला, पोर्तुगाल - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० एप्रिल २०१४ रोजी ०१:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/renowned-educationist-of-maharashtra-dr-ashish-deshmukh-honored-with-ms-signature-award/08291912", "date_download": "2021-09-21T09:26:00Z", "digest": "sha1:YUC47HWPKUCHKLYQFTYAZDYTTYQFFV3D", "length": 6846, "nlines": 31, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महाराष्ट्राचे प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉ. आशिष देशमुख “एमएस सिग्नेचर” पुरस्काराने सन्मानित - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » महाराष्ट्राचे प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉ. आशिष देशमुख “एमएस सिग्नेचर” पुरस्काराने सन्मानित\nमहाराष्ट्राचे प्रख्यात शिक्षणतज्ञ डॉ. आशिष देशमुख “एमएस सिग्नेचर” पुरस्काराने सन्मानित\nकित्येक दशकांपासून व्यापक दृष्टी असलेल्या डॉ. आशिष देशमुख यांना वैद्यकीय विज्ञान, शैक्षणिक सुधारणा आणि नवकल्पना, आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी, क���षी आणि शेती, भाषा आणि कला, साहित्यामध्ये विशेषतः हिंदी साहित्य / मराठी / इतर प्रादेशिक भाषा, संगीत, नृत्य आणि मनोरंजन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजातील सर्व कानाकोपऱ्यांचे सामाजिक उत्थान या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि सेवांच्या क्षेत्रात “सनसनाटी नेतृत्व” आणि “अतुलनीय योगदानाबद्दल” २०२०चा सर्वात प्रतिष्ठित एमएस सिग्नेचर पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.\nशांतता, समर्पण आणि सर्वांसाठी चांगल्या जीवनशैलीबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक करून जागतिक पुरस्कार समितीने त्यांचे अमुल्य योगदान जागतिक स्तरावर विचारात घेतले. मौनधारण करून शांततेने काम करणे हे गाजावाजा करण्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे, हे डॉ. आशिष देशमुख यांच्या कार्याने सिद्ध केले आहे.\nएमएस सिग्नेचर पुरस्कार हा पूर्णपणे ऐच्छिक पुरस्कार असून “ध्येयवादी नायक, त्यांचे सुप्त कलागुण आणि त्यांचे अतुलनीय कार्य” जागतिक व्यासपीठावर आणणे हे पुरस्कारामागील उद्दीष्ट आहे, जेणेकरून वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांद्वारे जगात सर्वत्र मानवजातीचा फायदा होईल. समाजासाठी आणि वंचितांसाठी उत्कृष्ट काम करणार्‍या लोकांना एमएस सिग्नेचर पुरस्कार देण्यात येतो. आस्क अँड गेट सोल्यूशन्स गेल्या ३ वर्षांपासून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करीत आहे. गेल्या वर्षी भारत आणि परदेशातील अनेक दिग्गजांना लॉर्ड्स ऑफ प्लॅनेट पुरस्कार मिळाला आहे.\nयावर्षीचे पुरस्कार प्राप्त मान्यवर आहेत-\nडॉ. सीमा कपूर, श्री. प्रकाश खारवडकर कानपूर, डॉ. अबोली गोरे पाटणा, डॉ. आशिष देशमुख नागपूर, डॉ. वैदेही मराठे, डॉ. राकेश मिश्रा, डॉ. शोभा, श्री. विनय देशमुख, डॉ. सलीमा भाटीया, श्री. गिरीश भवरे, डॉ. रितू अग्रवाल, डॉ. तरुणसिंग सोढा, डॉ. नरेंदर गोस्वामी, डॉ. तृप्ती नगारीया, डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. रोहिदास चव्हाण, डॉ. शबाना, डॉ. मीना हिवलेकर, डॉ. कालिदास परशुरामकरण, डॉ. सोनू लोहिया.\nविशेष म्हणजे यात विदर्भाचे ७ पुरस्कारप्राप्त मान्यवर आहेत, ज्यांचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे.\n← मेळघाट आदिवासींसाठी पाठविण्यात येणार्‍या मदतीचा…\nअँक्वा लाईन पर ७ वे… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/maharashtra-a-four-storey-building-collapsed-in-the-andheri-area-of-mumbai-272478.html", "date_download": "2021-09-21T09:02:09Z", "digest": "sha1:ATPQZLSIWSLV5AYJMOVIV2RK2NOPFZLN", "length": 32633, "nlines": 233, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Building Collapsed in Mumbai: मुंबईत बांधकामाधीन असलेली इमारत कोसळली, शेजारच्या चार घरातील नागरिक जखमी | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nमंगळवार, सप्टेंबर 21, 2021\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर\nदुहेरी प्रेमकरणातून चार वर्षीय मुलाचा नाहक बळी\nसणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nपुण्यात दीराकडून वहिनीची हत्या; मृतदेह झाडाला लटकवला\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्��ानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nPM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील\nCovid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी\nरशिया मधील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्याकडून नागरिकांवर गोळीबार, 8 जणांचा मृत्यू\nRussian University: रशियन युनिव्हर्सिटीतील कॅम्पसमध्ये गोळीबाराची स्थिती, लोक बचावासाठी खीडकीतून उड्या टाकून जीव बचावताना\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nFlipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत\nSim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक\nWhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल जाणून घ्या सोप्या स्टेप्स\nRealme C25Y च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत\nStryder ने लॉन्च केल्या द��न इलेक्ट्रिक सायकल, सुरुवाती किंमत 29,995 रुपये\nTata Safari चे Golden Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक\nOla Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी; पहिल्याच दिवशी विकल्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर\nTATA Punch: टाटा मोटर्सचे Micro SUV Punch मॉडेल लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nऑटोमोबाइल आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठीच्या 26,058 कोटी रुपयांच्या PLI योजनेसाठी कॅबिनेटकडून मंजूरी\nIPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलच्या पर्पल कॅपला Avesh Khan याच्याकडून धोका, पहिल्या स्थानापासून आहे इतक्या विकेट दूर\nIPL 2021 Orange Cap Updated: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शिखर धवन अव्वल स्थानी कायम\nIPL 2021 Points Table Updated: RCB ला धुळ चारून KKR ची आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप\nKKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 9 विकेट्सने विजय\nAmul Topical: विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमूलने शेअर केले 'हे' डूडल\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nEsha Gupta ने पुन्हा एकदा वाढवले सोशल मिडियाचे तापमान, केले अति बोल्ड फोटो शेअर ( See Pics)\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\nGanpati Immersion 2021: गणपती विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला\nराशीभविष्य 20 सप्टेंबर 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य\nStudent Left Call Centre For Erotic Massage Parlour: सेक्स इंडस्ट्रीने बचाव केला म्हणत विद्यार्थिनीने कॉल सेंटरला डच्चू\n लसीकरण झाल्याचा पुरावा मागितल्याने महिला संतप्त, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला केली मारहाण (Video)\nIPL 2021 च्या दुसरा टप्प्या ताकद दाखवण्यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ थिरकले, व्हिडिओ पाहून व्हा��� लोटपोट\nकुत्रा आणि मांजरीने एकत्र केली स्कुटर सफर; Guinness World Record मध्ये नोंद (Watch Video)\nAaditya Thackeray कडून पालिकेला मुंबई मध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना ओळखण्यासाठी QR Code लावण्याच्या सूचना\nNarendra Giri Dies: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे निधन; PM Modi यांनी वाहिली श्रद्धांजली\nIPL 2021: Virat Kohli चा आणखी एक मोठा निर्णय; आयपीएल 2021 नंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा\nSection 144 In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या 144 कलम लागू\nBuilding Collapsed in Mumbai: मुंबईत बांधकामाधीन असलेली इमारत कोसळली, शेजारच्या चार घरातील नागरिक जखमी\nनिर्माणाधीन असलेली एक इमारत कोसळून (Building Collapsed) शेजारील घरातील काही नागरिक गंभीर जखमी झल्याची घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. मुंबईतील अंधेरी (Andheri) पश्चिम परिसरातील जुहू गल्ली येथील अमर सोसायटीत ही घटना घडली.\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Jul 28, 2021 08:51 AM IST\nनिर्माणाधीन असलेली एक इमारत कोसळून (Building Collapsed) शेजारील घरातील काही नागरिक गंभीर जखमी झल्याची घटना मुंबईत (Mumbai) घडली आहे. मुंबईतील अंधेरी (Andheri) पश्चिम परिसरातील जुहू गल्ली येथील अमर सोसायटीत ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, या सोसायटीत एक 1+3 अशा चारमजली इमारतीचे बांधकाम सुरु होते. हे बांधकाम सुरु असतानाच ही इमारत शेजारील 3 घरांवर कोसळली. त्यामुळे या घरातील 5 नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांची 4 तासात सुटका केली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.\nप्राप्त माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना मुंबई येथील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान कोसळलेल्या इमारतीच्या मातीचा ढिगारा काढत आहेत. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील जुहू गल्ली परिसरात नागरिकांनी मोठ्या स्वरुपात अनधिकृत बांधकामे केली आहेत. अनेक घरमालक वन प्लस थ्री असे मिळून 4 मजल्यांचे अनधिकृत उभारतात. या घरांमुळे धोका अधिक वाढताना दिसतो आहे. (हेही वाचा, Building Collapses in Mahad: रायगड जिल्ह्यात इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेप्रकरणी NDRF च्या पथकाने शक्य तेवढी मदत करावी- अमित शहा)\nमुंबई असो की उर्वरीत महाराष्ट्र. राज्यातील प्रत्येक शहरात अनधिकृत बांधकांमांचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा हा मुद्दा अधिक तीव्रतेने चर्चीला जातो. त्यानंतरत दुर्घटनेला काहीदिवस उलठून जाताच पुन्हा हा विषय मागे पडतो. अनधिकृत बांधकांमांना मोठा वेग येतो. नागरिकर आणि शहर व्यवस्थापन हा आपल्याकडे म्हणावा तितका गांभीर्याने न घेतला गेलेला विषय आहे. त्यामुळे शहरं भयावह पद्धतीने वाढतात. त्यातून नागरिकांच्या निवाऱ्याची सोय होत असली तरी पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापनाचा मोठाच गुंता निर्माण होतो. ज्यामुळे अशा दुर्घटना घडतात.\nAndheri Building Collapsed Maharashtra Mumbai अंधेरी अंधेरी पश्चिम अपघात इमारत अपघात इमारत कोसळली मुंबई\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य\nSex Racket Busted in Thane: ठाण्यात पोलिसांच्या कारवाईत एक सेक्स रॅकेट उघड; 5 महिलांची सुटका\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nCOVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं ओळखण्यासाठी Aaditya Thackeray कडून पालिकेला QR Code लावण्याच्या सूचना\nHasan Mushrif on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या आरोप म्हणजे भजपचे षडयंत्र, चंद्रकांत पाटील हे त्याचे ‘मास्टरमाईंड’, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर\nUP: भाजपच्या स्थानिक नेत्याला कोविड लसीचे 5 डोस दिल्याचे मिळाले प्रमाणपत्र, सहावा दाखवल�� शेड्युल\nAfghanistan: पुरुषांना जे शक्य नाही ते महिला करतील, तालिबानी सरकारचा नवा निर्णय\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/pu-la-deshpande-books/t2001/", "date_download": "2021-09-21T08:54:15Z", "digest": "sha1:6MR6QUCVOLR3A4L7HB7PIJ44SGWULROR", "length": 15680, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "पु ल देशपांडे - P.L. Deshpande-आवाज... आवाज...---- पु ल देशपांडे", "raw_content": "\nAuthors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी »\nआवाज... आवाज...---- पु ल देशपांडे\nआवाज... आवाज...---- पु ल देशपांडे\nगेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात दुनिया बरीच बदलली. पण मला जाणवतो तो बदल मात्र आवाजांच्या दुनियेचा. किती आवाज हरवले. किती नवे आले. तंग तुमानी घालून रस्त्यातून हिंडणाऱ्या पोरींची जशी डोळ्यांना सवय होते तशी नव्या आवाजांची पण होते. पण रस्त्यातून सिगरेट ओढीत जाणाऱ्या कुंकू ���ावलेल्या बाईचं दर्शन जसं अजूनही धक्का देउन जातं तसं भल्या पहाटे ’मुझे बुढ्ढा मिल गया’ चा विलाप कानी आला तरी धक्का बसतो. अर्थात माझी आवाजाची दुनिया संगीतापुरती मर्यादित नाही. हे आवाज. उघडेबंब आवाज. पहाटेशी कुणाचं नातं कोंबड्याच्या आरवण्याने जुळलेलं असेल.. कुणाचं जात्यावरच्या ओव्यांनी असेल.. कुणाचं देवळ्यातल्या सनईने असेल. ही नाती काव्यमय. आमचं अगदी गद्द नात पण म्हणून त्या नात्याची जवळीक कमी नव्हती. दाराची कडी वाजायची. आवाज यायचा \"बाई दो ध\" मग ते दुध भांड्यात ओतल्याचा आवाज. त्या आवाजाबरोबर झोपेचा निरोप घेतला जाई. मग स्टोव्हने सूर धरलेला असायचा. सकाळीच वाटर डिपारमेण मध्ये ड्युटीवर जाणाऱ्या बापू नाबराच्या चपलेची चटक फटक चटक फटक. एक तारखेच्या दिवशी मोटी चटक फटक करीत कामावर जाणारी ती पावलं महिनाखेरीस फसाक फसाक करीत घासत जायची. साऱ्या महिन्याच्या ओढगस्तीचा इतिहास त्या चपलांचा आवाज सांगत असे. तेवढ्यात वर्तमानपत्रवाल्या पोराची ललकारी. इकडे कुठेतरी मोरीत पाण्याच्या बादलीत नळाने धरलेल्या अभिषेकाचा सूर, त्या काळात नळाच्या नरड्यांना इतकी कोरड पडलेली नव्हती. ’बुडभुडभुडभुड फा~~श’... गोंद्याच्या बाबाचं स्नान सुरू. ’खिस खिस खिस फचपूरू’.... अंगाला साबण लावताहेत. ’शू~~ हुश्श फू~~ फ्फ्फ’... म्हणजे पंचाने अंग चोळायला सुरूवात. अणि ’क्ल ~ स्क~~’ म्हणजे \"निऱ्या काढलेलं धोतर घेउन उभ्या रहा~\". \"ईट ज्याडारे क \" ही आरोळी आली की सकाळचे आठ वाजले म्हणून घड्याळ लावून घ्यावे. एका भल्या मोठ्या टोपलीत काळं आणि पांढरंशुभ्र मीठ विकणारे. हे जाडाबारीक मीठवाले हल्ली काय विकतात कोण जाणे. \"ईट ज्याडारे क\" ह्या आणि असल्या आवाजांचा अर्थ कळायला मात्र कान तयार लागतात.\nगाण्यातल्या दर्दी लोकांना जसं गवयानं पहिलं ’ट्यॅ ह्यॅ’ केलं की भीमपलास की भूप किंवा जो कोणता राग असेल तो कळतो त्याचप्रमाणे आवाजाच्या दुनियेतील आरोळ्यांचं आणि नाना तरहेच्या ध्वनीचं होतं. ते ध्वनी नव्हतेच. ती संपृर्ण ध्वनिचित्रंच होती. \"येत्रिउरो~स.\" म्हणजे छत्री दुरुस्त हे कळायला जाणकारीच हवी. \"लायचियल्हिहो\" ही कल्हय वाल्याच्या आगमनावी नांदी होती. \"आयरे प्पो ओ ~स\" म्हणजे पायरी हापूस होता. हे सगळे ध्वनीचित्रकार गेले कुठे.. हापुसवाले आणि कल्हई वाले दिसतात. पण मग ते आपण आलो आहोत असं सांगणारी ती ललकारी का दे��� नाहीत. \"पायरेप्पोहोस\" ची आरोळी प्रथम कानी यायची ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात. परीक्षा तोंडावर आलेल्या असायच्या. चोवीस एप्रिलला जे काही बरे वाईट निकाल लागायचे ते लागले की चाळी ओस. मंडळी पोरांना घेउन आपापल्या गावाला पळायची. कोकणवाल्य़ांना बोटीचा भोंगा केव्हा ऎकीन असं व्हायचं. घाटावरची माणसं अगिनगाडीछी शिट्टी झाली की डोळ्यापुढे आपापल्या गावाकडं वळणारी वाट आणीत गाडीच्या गर्दीत बसायची आणि परवाच मी पाहिलं.. आगगाडीच्या शिट्टीचासुद्धा आवाज बदलला. हल्ली ती पूर्वीसारखी ’कू~ क’ करत नाही. ’भ्या.~’ असा बिभस्त आवाज काढते. विस एक म्हशी एकदम हंबरल्यासारखी संबरते आणि \"नेते रे चांडाळानो तुम्हाला ओढीत\" असं म्हणते. ’भ्यां’ चा अर्थ तो आहे. ’कू~~क’ म्हणजे \"अरे चला चला.. मज्जा येइल आता\" असा होता.\nआगगाडीत तर आवाजाच्या कसल्या एकेक तरहा. बोटीत फक्त इंजीनची धडधड आणि अधुन मधून पूर्वी ट्रामची घंटा असे तसली टण टण टण टण अशी खोल कुठे तरी वाजणारी घंटा. आगगाडी एक तर ठेक्यात जाते. लेझमीत जशी आधी संथपणाने तांग टुक ताकड तुं तुं तांग तुक्क ताकड तुम अशी धीमी लय सुरु होते तसंच इंजिनाचाही. इंजिन.. तबलजी जसा आधी उगीचच डग्याचे ढूं~म करुन तबल्यावर थाप मारतो तसा ’फा~~स.. फ्फू~~स\" असा वाफेचा भलाथोरला निश्वास टाकतं. मग चाकापासून ते कूठे कुठे लोंबणाऱ्या साखळ्या.. पंखे .. हापटणारी दारं ह्या सगल्य़ा वाद्दांसकट लेझमीसारखा तो संथ ठेका सुरू होतो. आणि हळू हळू वाढत्या लयीचा गमतीचा रंग भरायला लागतो. मला वाटतं अनेक तबलजींना आगगाडीच्या ठेक्यांतून तुकडे सुचले असतील. आगगाडीसारखा तालिया नाही. गाडीच्या खिडकीशी बसावं आणि आवाज लावावा. हव्या त्या तालाचं गाणं गाव.. मस्त साथ चालू असते. लांबच्या पल्ल्यांना लय वाढल्यावर तर बघायलाच नको. पण आपण स्वत: न गातादेखील आगगाडीत खास स्वतःची मैफल चाललेली असते. विशेअषत: फर्स्ट क्लासच्या वरच्या बर्थवर झोपावं पंख्याने सुर धरलेले असतात. त्यातून अक्षरक्ष: सतारीसारख्या गती चाललेल्या असतात. बरं हा फर्मायशी प्रोग्राम असतो हे पुष्कळांना ठाउक नसावं. पण खानदानी गाण्याची आपण पंख्याला फर्माइश करावी..\" बेटा चलो भूपही सुनेंगे ..\" मनाशी भूप घोळवावा की पंख्यातून चक्क भूप सुरु होतो.’ज्यांना भूप येतो त्यानी आपल्या जोखमीवर गाउन पहावा’. डब्याखालची चाकं लगेच ठेका पकडतात. अ��्थात पंख्याची एक सवय आहे. सांगणाराला गाण्याची जाणकारी आणि चिजाबीजांची याददास्त चांगली असली तरच ही मैफल ऎकायला मिळते. मात्र खर्‍या खानदानी कलावंताप्रमाणी मी पंख्याची मैफल ड्युटी बजावत असतो. त्याचा सुर लागत नाही. गाडीत पंख्याच्या मैफली मी खूप ऎकल्या आहे. आणि मैफैलींचे इंटर्वलही.सुरेख पडायचे. स्टेशन आलं की एकदम अनेक आवाजांची नुसती कारंजी उडायची. \"च्याय ये रे म\" \"पानी डिग्रेट व्यॅ च्ये ~स\" पासून ते \"रम दो ~ध\" पर्यंत वेदांचे जसे ठाराविक उच्चार आहेत तसे फेरीवाल्यांचेही आहेत. उद्या कोणी \"च्यायेरेम\" ऎवजी \"गरम चहा~\" असं स्वच्छ म्हणाला तर त्याला काढून टाकतील. खानदानी गाण्याला हे असले आवाज काढण्याचं शास्त्र जरा अधिक जवळ आहे. इथे बोलताना अडवणूक करणाऱ्या व्यंजनांना मुळी स्थानच नाही. आवाजची फेक म्हणजे नुसत्या स्वरांची फेक. तिथे \"चहा गरम\" किंवा \"पान विडी सिग्रेट माचीस हे एवढं म्हणून आवाज फेकलाच जात नाही. हि दुनिया आवाजाची आहे. इथे अर्थ आहे तो आवाजाला. \"च्यायरेम\" म्हटलं की एकदम चहाच्या भरलेल्या किटलीतून ’चुळळळळ’ असा आवाज होत कप भरत आला हे दृष्य डोळ्यापुढे आलं पाहिजे.\nआवाज... आवाज...---- पु ल देशपांडे\nAuthors and Poets | महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी »\nआवाज... आवाज...---- पु ल देशपांडे\nपन्नास गुणिले दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%87", "date_download": "2021-09-21T09:15:12Z", "digest": "sha1:2VV4CAFJUWOSGXUVRPZS6RQOPA34ZMBD", "length": 13877, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विठे - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख विठे विषयी आहे. अकोले शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nविठे गावचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान\n१.१ प्राथमिक आरोग्य केंद्र विठे\n१.२ प्राथमिक शाळा आणि सावित्रीआई हायस्कूल\n२ विठे गावाला कसे पोहचाल\n३ विठे : प्रमुख आकर्षण\nविठ्ठल मंदिर विठे गाव\nविठे हे गाव महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये आहे.\nविठे हे निसर्गसंपन्न गाव सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमधून वाहणाऱ्या प्रवरा नदीच्या तीरावर वसलेले आहे. गावात सुंदर असे विठ्ठल मंदिर आहे. गावाचे ग्रामदैवत कळंबा माता असून दर वर्षी तिची यात्रा होते. विठे गावात वेगवेगळ्या जातिधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गावात गाव सोडून एकूण ४ वाड्या आहेत, ठाकरवाडी, चिंचमाळी, भोजदारी आणि निर���ुडेवाडी अशी त्यांची नावे आहेत. ४ वाड्या आणि विठे गावठाण मिळून विठे गाव बनते. गावात ग्रामपंचायत आहे.\nप्राथमिक आरोग्य केंद्र विठे[संपादन]\nविठे गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची सॊय असून १० ते १५ खाटांचा अद्ययावत दवाखाना आहे. ह्या ठिकाणी विठ्यातील आजूबाजूच्या गावांतील रुग्णांना अत्यंत अल्प दरात प्राथमिक आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणार अाली आहे. गरीब गरजू लोकांपर्यंत आरोग्याच्या सोयी सुविधा अल्प दारात पोहचाव्यात यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध प्रकारचे कॅम्पांचे आयोजन केले जाते. आपत्कालीन व्यवस्थेसाठी ॲम्ब्युलन्सही उपलब्ध आहे.\nप्राथमिक शाळा आणि सावित्रीआई हायस्कूल[संपादन]\nविठे गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा असून पुढील शिक्षणासाठी सावित्रीआई हायस्कूल आहे. विठे गाव, विठे गावच्या वाड्या तसेच चिंतळवेढे गाव या ठिकाणावरून मुले शिक्षणासाठी येतात.\nविठे गावाला कसे पोहचाल\nविठे गावाच्या उत्तरेला दीड किमी अंतरावर निब्रळ हे गाव असून पूर्वेला आंबड आणि रुंभोडी ही गावे आहेत. पश्चिमेला चिंतळवेढा आणि जामगाव आहे तर दक्षिणेला पाडाळणे गाव आहे.\nअकोलेपासून विठे १३ किलोमीटरवर आहे, तर राजूर पासून ७ किलोमीटरवर. विठे गाव हे कोल्हार-घोटी राज्य महामार्गावर असून, अकोले आणि राजूर ह्या दोन्ही ठिकाणांवरून विठे येथे जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस आहेत.\nविठे : प्रमुख आकर्षण[संपादन]\nनिसर्गाने भरभरून दिलेल्या विठे गावच्या शिवारात चोहंडी धबधबा आहे. मान्सूनच्या पावसात ह्या धबधब्याला पाणी असते. जवळपास २०० ते २५० फूट उंची असलेला हा धबधबा पर्यटकांचा केंद्रबिंदू आहे. जवळ भंडारदरा धरण असल्याने भंडारदराला जाणाऱ्या पर्यटकांसाठी पहिले आकर्षण म्हणजे चोहंडी धबधबा आहे.\nपर्यटकांच्या कुतूहलाचे आणखी एक ठिकाण म्हणजे विठेघाट. कोल्हार-घोटी महामार्गावर असणारा विठे घाट हा निसर्गसौदर्याने नटलेला आहे विविध प्रकारची गर्द झाडी आणि त्यामधून फिरणारे मोर पाहणे म्हणजे पर्यटकांची पर्वणीच. कधी रात्रीच्या वेळी बिबट्या, तरस किंवा वाघोबाचे दर्शनपण होऊ शकते. विविध प्रकारचे प्राणी तसेच पक्षी या परिसरातये सहज पाहायला मिळतात.\nविठे गावचे आणखी एक आकर्षणाचे ठिकाण म्हणजे प्रवरा नदी. प्रवरा नदी विठे गावात उत्तर दिशेला आहे. डोंगरदऱ्यांमधून खळखळाट करत वाहणाऱ्या प्रवरा नदीचा प्रवाह विठे गावात येऊन स्थिरावतो. प्रवरेचा सुंदर असा हिरवागार किनारा आणि एका स्थिर उंचीवर वाहणारे पाणी पाहून सगळ्यांना पोहण्याचा मोह होतो. प्रवरा नदीवर ठाकर लोक मासेमारी करताना नजरेस पडतात.. विठे गावाचे वैभव असलेली प्रवरा नदी पुढे जाऊन नगर जिल्ह्याची जीवनदायिनी बनते.\nराघोजी भांगरे · नामदेव जाधव\nहरिश्चंद्रगड · रतनगड · कुंजरगड · कलाडगड · मदनगड · अलंग · कुलंग · पट्टागड · कोथळ्याचा भैरवगड\nअमृतेश्वर मंदिर, रतनवाडी · जगदंबामाता मंदिर, टाहाकरी · हरिश्चंद्रेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगड\nअभिनव शिक्षण संस्था, अकोले · अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी\nभंडारदरा धरण · निळवंडे धरण · आढळा प्रकल्प · पिंपळगाव खांड धरण\nराजूर · कोतुळ · विठे · नवलेवाडी · धुमाळवाडी · कळस खु · सुगाव · कळस बु · पिपंळगाव खांड · लहित खुर्द · लिंगदेव · बहिरवाडी · शेंडी · वाघापुर · पानसरवाडी · ढगेवाडी · धामणगाव · आंबड · इंदोरी · रुंभोडी · समशेरपुर · देवठाण · केळी · पिंपळगाव निपाणी · वीरगाव · हिवरगाव · डोंगरगाव · गणोरे · रतनवाडी · भंडारदरा ·\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/childhood-student-are-more-receptive-more-capable-of-acquiring-knowledge-teachers", "date_download": "2021-09-21T07:16:19Z", "digest": "sha1:4J3FNMSLKXQRUW5GZNTOI7URDATAAKSZ", "length": 30134, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आचार्य देवो भव:", "raw_content": "\nबालवयात विद्यार्थी अधिक संस्कारक्षम असतात, शिक्षकांकडून ज्ञान मिळविण्यासाठी अधिक सक्षम असतात. ज्या ज्ञानाच्या जोरावर विद्यार्थ्याला पुढचे सर्व आयुष्य काढायचे असते, तो सुखी जीवन जगणार असतो, पैसे - नावलौकिक मिळविणार असतो, समाजासाठी, देशासाठी काही कार्य करणार असतो, ते ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचे महत्त्व समजून त्यांना किती आदर द्यायला हवा, याचे भान ठेवायलाच हवे.\nशिक्षक, गुरू आणि सद्‌गुरू सर्वांमध्ये गुरुतत्त्व एकच असले तरी शिक्षक भौतिक जीवन जगण्यासाठी विद्या देतात, गुरू व्यक्तीतील अंगभूत गुणांची पारख करून त्या क्षेत्रात संपन्न होण्यासाठी मार्गदर्शन करतात, तर सद्‌गुरू जिवा-शिवाचे द्वैत संपवून परमात्मतत्त्वापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवितात. भारतीय संस्कृतीत ‘आचार्यदेवो भव’ ही संकल्पना खूप श्रेष्ठ आहे. तैत्तरीय उपनिषदातील हे सूत्र, खरे तर प्रार्थना आहे ‘मी आचार्यांना देव मानणारा होवो’ असा याचा शब्दशः अर्थ. भारतात पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शिक्षकांबद्दल मनात आदरभाव बाळगणे आणि स्वतः शिक्षकांनी तसेच समाजाने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे याची जाणीव प्रत्येकाला होवो.\nबोलताना खूप शक्ती खर्च होते. बागेत खणण्याचे काम करताना लागलेली शक्ती ही स्मृतीत असलेला एखादा विचार किंवा एखादे सूत्र उत्खनन करून मेंदूतून बाहेर काढायला लागलेल्या शक्तीपेक्षा खूपच कमी असते. सकाळी १० पासून संध्याकाळी ५ पर्यंत शाळेत शिक्षकांना सारखे बोलावे लागते व त्यासाठी अफाट शक्ती खर्च होत असल्याने शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करत असताना या शक्तिव्ययाचाही विचार करावा लागेल.\nशिकवणे, समोरच्या विद्यार्थ्याला एखादी गोष्ट समजावून सांगणे हे काम सोपे नव्हे, त्यातही एकूण शिक्षणाची प्रवृत्ती कमी झाल्यामुळे म्हणा, मोबाईल, इंटरनेट वगैरे साधनांमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होण्यात वाढ झाल्यामुळे म्हणा, एकंदरच वडीलधाऱ्यांसाठी असणारा आदर कमी झाल्यामुळे म्हणा, सांप्रत काळात शिकविण्याच्या पद्धतीत झालेला अकल्पनीय बदल म्हणा, परंतु शिक्षकांना अधिकच मनस्ताप होतो आहे व मेंदूला अधिक ताण द्यावा लागतो आहे.\nबालवयात विद्यार्थी अधिक संस्कारक्षम असतात, शिक्षकांकडून ज्ञान मिळविण्यासाठी अधिक सक्षम असतात. ज्या ज्ञानाच्या जोरावर विद्यार्थ्याला पुढचे सर्व आयुष्य काढायचे असते, तो सुखी जीवन जगणार असतो, पैसे, नावलौकिक मिळविणार असतो, समाजासाठी, देशासाठी काही कार्य करणार असतो, ते ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचे महत्त्व समजून त्यांना किती आदर द्यायला हवा याचे भान ठेवायलाच हवे. शिक्षकांना कोणत्याही प्रकारे मनस्ताप होणार नाही यासाठी ��िद्यार्थी, पालक, शाळेतील अधिकारी, सरकार वगैरे सर्वांनीच कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. हे न झाल्यास शिक्षकांचे आरोग्य, पर्यायाने समाजाचे सांस्कृतिक आरोग्य चांगले राहणे शक्य नाही.\nया व्यतिरिक्त शिक्षकांच्या आरोग्याच्या विचार करताना त्यांनी सकस आहार घेणे, सतत बोलणे आवश्‍यक असल्यामुळे अधून मधून गरम पाणी, गरम चहा घेणे आवश्‍यक आहे. स्वतःच्या मेंदूची काळजी घेण्यासाठी ब्रह्मलीन घृतासारखे एखादे रसायन सेवन करणे, अधून मधून मध-तुपात मिसळलेले सितोपलादी चूर्ण घेणे हे सुद्धा गरजेचे असते. या सर्व उपायांमुळे घसा, फुफ्फुसे, मेंदू यांवर येणारा ताण कमी झाला की शिक्षकांचे आरोग्य नीट राहायला मदत होईल, त्यांना नवीन नवीन कल्पना सुचतील, शिकविण्याच्या पद्धतीत सुधारणा झाल्यामुळे शिक्षक व विद्यार्थी हे दोन्हीही खऱ्या अर्थाने उत्तम जीवन जगू शकतील.\nअर्थातच शिक्षकांनी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपले काम व्यवस्थित करणे, कुठल्याही तऱ्हेने नंतर मनस्ताप होईल अशा तऱ्हेने नियम न मोडणे, आहार-विहारावर बंधन ठेवणे आवश्‍यक आहे. आपण गुरुपदावर आहोत याचे भान ठेवून स्वतःचा व त्या व्यासपीठाचा मान राहील असे वागणेच त्यांना मनःशांती व आरोग्य देईल.\nशिक्षकांच्या आरोग्यासाठी हितावह अशा काही आरोग्यसवयी याप्रमाणे :\nरोज सकाळी सूर्योदयाच्या आसपास उठावे व थोडा वेळ तरी संतुलन क्रियायोग, प्राणायाम व व्यायाम करावा. यामुळे सर्व दिवसभर ताजेतवाने राहण्यास तसेच शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य नीट चालण्यास, प्राणिक ऊर्जेचे उन्नयन होण्यास, मेंदूला प्राणिक ऊर्जेचा पुरवठा अधिक प्रमाणात होते व पर्यायाने आरोग्य नीट राहण्यास मदत मिळते.\nनाश्‍त्याच्या वेळी रात्री भिजवलेले ३-४ बदाम, कपभर दूध, च्यवनप्राशसारखे एखादे ‘रसायन‘ व एखादा गरम पदार्थ असावा.\nऑफ तासाला किंवा मधल्या सुट्टीत काही मिनिटे स्वस्थ बसून हातापायांना ताण देऊन एखादी भस्रिका किंवा संतुलन अमृत क्रिया करावी. हे सर्व पाच मिनिटात होते.\nरोज कुटुंब व लहान मुले यांच्याबरोबर थोडा तरी वेळ घालवावा.\nदेवावरच्या श्रद्धेनेही मानसिक ताण कमी होण्यास व पर्यायाने आरोग्यप्राप्तीसाठी मदत होते. अधून मधून सत्संगाला जावे, श्रीमद्‌भगवद्‌गीता, रामरक्षा वगैरेंचे पठण करावे व रोज रात्री झोपण्यापूर्वी निदान १० मिन��टे शांत बसून ॐकार म्हणावा.\n(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित.)\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थ���ंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://smarttechguruji.com/bhagat-singh-2019/", "date_download": "2021-09-21T08:14:00Z", "digest": "sha1:FFVV6RI6HOENDZBDJT5NBAPLL6M5ZWCF", "length": 7381, "nlines": 54, "source_domain": "smarttechguruji.com", "title": "भगत सिंग जयंती 2019 – Smart Tech Guruji", "raw_content": "\nभगत सिंग जयंती 2019\n“जिंदगी तो अपने दम परही जी जाती है ,\nदुसरो के कंधो पर तो सिर्फ जनाजे उठते है …\nसरदार भगत सिंग यांचे जीवनाचे तत्वज्ञान सांगणाऱ्या या त्यांच्याच पंक्ती.\n‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है ,\nदेखना है जोर कितना ,बाजूए कातिल मे है…\nरामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या या ओळींसारखे बाणेदार वृत्तीने ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही ,अशा ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देणारे शाहीदे आजम सरदार भगतसिंग यांची आज जयंती…..\nत्यानिमित्त आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी मध्ये जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता , “भगत सिंग यांच्या जन्म तात्कालिक हिंदुस्थानच्या पंजाब प्रांतात आजच्याच दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर 1907 ला एका देशभक्त कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झाले ,त्यातून पुढे चालून त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या बरोबर ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. लाहोर येथे सँडर्स ह्या जुलमी इंग्रज पोलीस अधिकाऱ्याची राजगुरू व सुखदेव यांच्या सहकार्याने हत्या त्यांनी केली ,तसेच आपला आवाज साम्राज्यवादी ब्रिटीशांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी सेंट्रल असेंबलीत कोणालाही दुखापत होणार नाही अशा पद्धतीने बॉम्ब स्फोट घडवून आणला आणि ‘बहिऱ्या साम्राज्यवादी शासनाला आपला आवाज एकवण्यासाठी तिथून पळून जाण्याऐवजी स्वतःला अटक करून घेतली” अशी भगत सिंग यांच्या जीवनाविषयीची थोडक्यात माहिती ,शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत यांनी दिली.\n“भगत सिंग 12 वर्षाचे असतांना अमृतसर जवळ जालियानवाला बाग हत्याकांड घडले ,त्याचा त्यांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडला ,त्यांनी क्रांतीचा मार्ग अवलंबून देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत 23 मार्च 1931ला लाहोर येथे फासावर चढून स्वतंत्र यज्ञात आपल्या प्राणांची आहुती दिली.” असे उपक्रमशील शिक्षक नारायण मंगलारम यांनी सांगितले.\nविद्यार्थ्यांनीही भगत सिंग यांच्या जीवनातील छोट्या प्रसंगातून त्यांचे जीवित कार्य समोर आणण्याचा प्रयत्न केला ,अजित ,प्रियांका ,कृष्णा ,स्वरांजली ,मंजू आदी विद्यार्थ्यांनी भाषणे केली. भगत सिंग यांच्या विचारांवर चालण्याची प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने या थोर क्रांतीकारकाला आदरांजली अर्पण केली आणि कार्यक्रमाची सांगता झाली .\nजि प प्रा शा गोपाळवाडी\nता राहुरी ,जि अहमदनगर\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nकोरोना विषाणू जनजागृती फेरी काढून लोक जागर….\nअवगुणांची होळी आणि टिळा होळीची शपथ ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=83&product_id=299", "date_download": "2021-09-21T09:26:34Z", "digest": "sha1:V3O7HWN34SQBQFFVSHFGVHUSAFHZAL4P", "length": 3364, "nlines": 65, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Anil Vishwas |अनिल विश्वास", "raw_content": "\nLiterary Criticism | समीक्षा आणि साहित्यविचार\nAnil Vishwas |अनिल विश्वास\nAnil Vishwas |अनिल विश्वास\nअनिल विश्वास हे नाव असंख्य सिनेरसिकांच्या डोळ्यात, कानात, मनात आणि हृदयात कायमच अटल स्थानी आहे. पडद्यावर आणि पडद्यामागील सर्व भूमिका आपल्या प्रातिभ आविष्काराने त्यांनी अविस्मरणीय केलेल्या आहेत.\nचित्रपटसृष्टीच्या प्रारंभीच्या काळातील त्यांच्या संगीत, गायन, अभिनय, कथा, पटकथा, दिग्दर्शन, निर्मिती अशा चौफेर व अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास अनिल’दां शिवाय लिहिता येत नाही.\nविद्यार्थिदशेतच ते स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय झाले. कारावासही भोगला. त्या गोष्टींचा आणि त्यांच्या साम्यवादी विचारांचा प्रभाव त्यांच्या सर्व कलानिर्मितीत व व्यक्तिगत जीवनशैलीवर दिसतो. ह्या पार्श्वभूमीवर त्यांचे जीवन चरित्र जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.\nआजही अनिल’दा म्हणजे एक चमत्कारच वाटतो. हे चरित्र म्हणजे केवळ आपल्या स्मृती ताज्या व टवटवीत करण्यापुरते मर्यादित नाही, तर यात त्यांची संगीत आराधना आणि भारतीय फिल्म-संगीताची विकासयात्राही आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/reading-down-uapa-may-have-pan-india-ramifications-says-sc-upholding-bail-of-student-activists-in-riots-case/articleshow/83658683.cms?utm_source=related_article&utm_medium=referral&utm_campaign=article", "date_download": "2021-09-21T09:20:01Z", "digest": "sha1:JUIPFOYPZBQDPJBMTFAZT4XMW3DJDOUF", "length": 13932, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुम���ं ब्राऊजर अपडेट करा.\n'यूएपीए'वरील निकाल उदाहरण ठरू नये : सर्वोच्च न्यायालय\nSupreme Court on UAPA : दिल्ली पोलिसांची याचिका निकाली काढेपर्यंत दिल्ली उच्च न्यायाालयाच्या निकालाचा उदाहरणादाखल वापर करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.\nदिल्ली दंगलीतील तीन विद्यार्थ्यांना जामीन मंजूर\nसर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश\nदिल्ली दंगलीतील तीन विद्यार्थ्यांना जामीन मंजूर\nसर्वोच्च न्यायालयाची तिन्ही आरोपींना नोटीस\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :\nबेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) अटक करण्यात आलेल्या दिल्ली दंगलीतील तीन आरोपी विद्यार्थ्यांचा जामीन मंजूर करणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल इतर प्रकरणांमध्ये उदाहरण ठरणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.\nदिल्लीत गेल्यावर्षी झालेल्या जातीय दंगलीतील आरोपी जेएनयूच्या दोन विद्यार्थिनी नताशा नरवाल आणि देवांगना कालिता तसेच जामिया मिलिया इस्लामियाचा विद्यार्थी आसिफ इकबाल तन्हा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने १५ जून रोजी जामीन मंजूर केला. त्यांची गुरुवारी सुटका करण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देताना दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका निकाली काढेपर्यंत दिल्ली उच्च न्यायाालयाच्या निकालाचा उदाहरणादाखल वापर करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्या.व्ही.रामसुब्रमण्यम यांच्या सुटीकालीन पीठाने स्पष्ट केले. या प्रकरणी चार आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.\nDelhi Riots: 'देशद्रोहा'वरून केंद्राला आणखी एक दणका, 'त्या' तीन विद्यार्थ्यांना जामीन\nदिल्ली दंगल : तीनही विद्यार्थ्यांच्या तत्काळ सुटकेचे न्यायालयाचे आदेश\nहस्तक्षेपास नकार; जामीन कायम\nदिल्ली पोलिसांच्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने या तिन्ही आरोपींना नोटीस बजावली. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मिळालेला जामीन कायम राहणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या तिन्ही आरोपींना तुरुंगातून सोडण्यात आले आहे. 'आंदोलन आणि दहशतवाद यात फरक आहे. आंदोलन करणारे अतिरेकी नसतात', असे नमूद करून दिल्ली उच्च न्यायालयाने या ��्रकरणी दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. विरोध करण्याच्या अधिकारात लोकांना ठार मारण्याच्या अधिकाराचा कसा समावेश झाला, असा सवाल करीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली. आवश्यकता भासल्यास या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी, पण आदेशाला स्थगिती देऊ नये, असा युक्तिवाद कपिल सिबल यांनी केला.\nCoronavirus: एका दिवसात ६०,७५३ करोनाबाधित तर १६४७ मृत्यू\nBaba Ka Dhaba: रेस्टोरन्ट बंद पडल्यानंतर... 'बाबा का ढाबा' मालकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nCoronavirus: एका दिवसात ६०,७५३ करोनाबाधित तर १६४७ मृत्यू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसर्वोच्च न्यायालय यूएपीए नताशा नरवाल देवांगना कालिता दिल्ली दंगल दिल्ली उच्च न्यायालय आसिफ इकबाल तनहा supreme court on uapa Delhi Riots bail of student activists\nविदेश वृत्त भारतात अमेरिकन गुप्तचरांवर रहस्यमय हल्ला; सीआयए प्रमुखांच्या दौऱ्यातील घटना\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nदेश 'ईश्वराच्या इच्छेविरुद्ध' जात असल्याचं सांगत भाजपच्या माजी मंत्र्यांची आत्महत्या\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nक्रिकेट न्यूज Video: थोडक्यात बचावली मिताली राज; धोकादायक चेंडू डोक्याला लागला\nमुंबई महिला सुरक्षेप्रश्नी दोन दिवसांचं अधिवेशन घ्या; राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nसिनेमॅजिक BBM 3 - स्पर्धक म्हणून आला 'गोल्डमॅन', बादशहाची जादू चालणार का\nदेश कन्हय्या कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसचा हात धरण्याची शक्यता\nदेश उधमपूरच्या पटनी टॉप भागात लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात, पायलट जखमी\nमुंबई राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलेल्या उत्तराची देशभर चर्चा; असं काय आहे पत्रात\nमोबाइल Samsung पासून Redmi पर्यंत, ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेजसह येतात ‘हे’ शानदार फोन्स; किंमत खूपच कमी\nविज्ञान-तंत्रज्ञान १७ वर्षीय मुलानं IRCTC च्या सिस्टममध्ये शोधले बग, लाखो प्रवाशांना झाला मोठा फायदा, पाहा डिटेल्स\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nधार्मिक पितृपक्ष 2021 महालयारंभ : पितृपक्षातील सर्वांत प्रमुख श्राद्ध तिथी आणि मान्यता\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/governer-koshyari-helped-a-model-to-reach-uttarakhand-by-an-helicoptor-news-viral-5006/", "date_download": "2021-09-21T09:20:23Z", "digest": "sha1:YLZN5PANFOW2352UQYJAOS2EH4CTNMMH", "length": 13447, "nlines": 118, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "राज्यपाल कोश्यारी यांनी एका मॉडेलला विशेष हेलिकॉप्टरने उत्तराखंडला पाठवल्याची बातमी व्हायरल, वाचा काय आहे सत्य", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं व���ाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र राज्यपाल कोश्यारी यांनी एका मॉडेलला विशेष हेलिकॉप्टरने उत्तराखंडला पाठवल्याची बातमी व्हायरल, वाचा...\nराज्यपाल कोश्यारी यांनी एका मॉडेलला विशेष हेलिकॉप्टरने उत्तराखंडला पाठवल्याची बातमी व्हायरल, वाचा काय आहे सत्य\nदेशभरात लॉकडाउन अतिशय गंभीररित्या सूरु आहे, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विनापरवानगीने जाणे सुद्धा कायद्याचे उल्लंघन आहे असे असताना मात्र, ” महाराष्ट्रातील राज्यपालांनी एका उत्तराखंड मधील मॉडेल ला स्पेशल हेलिकॉप्टर देऊन तिच्या गावी पोचवले आणि तिला घरापर्यंत पोहचवण्यासाठी विशेष सैन्याची गाडी सुद्धा देण्यात आली” असा गंभीर स्वरूपाचा आरोप होत आहे.\nउत्तराखंड मधील प्रसिद्ध दैनिक “पर्वतजन” याने यासंबंधी बातमी काल प्रसिद्ध केली होती, त्यांच्या माहितीनुसार, “जेनी उर्फ जयंती नामक एक मॉडेल मुंबई मध्ये कोरोनामुळे अडकली होती, तिला तिच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी कोशियारी यांनी स्वतः हेलिकॉप्टरची सोय करून दिली, त्यानंतर सैन्यदलाच्या गाडीने तिला इच्छित स्थळी पोचवण्यात आले. एवढी स्पेशल ट्रीटमेंट मिळण्यासाठी ही मॉडेल राज्यपालांची आहे तरी कोण असा प्रश्न पडतो”\nकथित जैनी नामक मॉडेल ही उत्तराखंड मध्ये राहणारी असून कोशियारी हे सुद्धा उत्तराखंड येथील आहेत. जैनी ही एका नवोदय विद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकाची मुलगी आहे. मात्र या दैनिकाच्या म्हणण्यानुसार ही जैनी एवढ्या स्पेशल ट्रीटमेंट देऊन सुद्धा सुरक्षित अंतर पाळत नसून तिचे कुटुंब सर्व नियमांना हरताळ फासत आहेत.\nसदर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर उत्तराखंड मधील भाजप कार्यकर्त्यांनी हे आरोप चुकीचे असल्याचे जाहीर केले तसेच ही मॉडेल प्रसिद्धी साठी कोशियारी यांची प्रतिमा मालिन करत आहे असे सांगण्यात येत आहे. “पर्वतजन” या दैनिकाने ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आज ती बातमी त्यांच्या संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आली आहे. एकंदर या घटनेची सत्यता स्पष्ट होण्यासाठी कोशियारी यांचे वक्तव्य महत्वाचे ठरणार आहे.\nPrevious articleरेल्वेच्या ऑनलाइन ���ुकिंगला सुरुवात, देशात उद्यापासून रेल्वेगाड्या रोज धावणार\nNext article“नारे देशभक्तीचे आणि नागरिकत्व सोडून कॅनडाला जातो”, या प्रश्नाचे दिले अक्षय कुमार ने उत्तर\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/national/ministry-of-defense-claims-that-wing-commander-abhinandan-gets-bad-treatment-from-the-government-1122/", "date_download": "2021-09-21T07:27:48Z", "digest": "sha1:SYAYRZYVQ6TSBQD5EVZYHS7B4MLFOG73", "length": 13065, "nlines": 122, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "विंग कमांडर अभिनंदन यांना पाककडुन वाईट वागणूक मिळत असल्याचा संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा दावा.", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome राष्ट्रीय विंग कमांडर अभिनंदन यांना पाककडुन वाईट वागणूक मिळत असल्याचा संरक्षण मंत्रालयाच्या...\nविंग कमांडर अभिनंदन यांना पाककडुन वाईट वागणूक मिळत असल्याचा संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा दावा.\nप्राईम नेटवर्क : बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केलेल्या बॉम्बफेकीनंतर पाकिस्तानी हवाई दलाची दोन विमाने भारतीय हद्दीत घुसखोरी करून आल्यावर त्यांना पिटाळून लावताना भारतीय हवाई दलाचे मिग २१ बायसन विमान पाक हद्दीत पडून पायलट विंग कमांडर अभिनंदन यांना पाक सेनेने ताब्यात घेतले आहे.\nसंरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासोबत पाकने वाईट व्यवहार केल्याचा दावा केला आहे. प्रथम अभिनंदन यांना तिथल्या रहिवाशांनी वाईट वागणूक देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल केला त्यानंतर अभिनंदन यांना चांगली वागणूक दिल्याचे काही व्हायरल फोटो आणि व्हिडिओंमधून यापूर्वी पाकिस्तानकडून दाखवण्यात आले होते.आणखी एका व्हिडीओ मध्ये ते डोळ्यावर पट्टी बांधलेले आणि चेहऱ्यावर रक्त अश्या अवस्थेत दिसत आहेत. त्यादरम्यान त्याची सत्यता समोर आली नव्हती.\nयाबाबत माहिती देताना संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले,”भारताच्या सैन्य तळांवर पाकिस्तानने हवाई हल्ला केला. त्याचबरोबर जिनिव्हा कराराचे पाकिस्तानी सैन्याने उल्लंघन कर��ाना भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांना वाईट वागणूक दिली आहे.”\nत्याचबरोबर जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानी लष्कर पोसत आहे. तसेच मसूद अजहर सारख्या दहशत पसरवणार्‍या म्होरक्याला पाकिस्तानकडून आपल्या देशात आश्रय दिला जात असल्याचा आमचा ठाम विश्वास आहे, असेही संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.\nPrevious article“आपण भारतीय एकीने जगणार,वाढणार,लढणार आणि जिंकणारही”-नरेंद्र मोदी.\nNext articleम्हणून पायलट अभिनंदन यांना पाकने सोडलं, अभिनंदन यांना सोडणं हि पाकची मजबुरी\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/national/wing-commander-congratulate-send-in-10-days-to-secure-indias-poorly-guarded-caution-1095/", "date_download": "2021-09-21T08:31:10Z", "digest": "sha1:UZUDJXS2QNTBWGL6SWW52EMRBYIG4Q5Y", "length": 14233, "nlines": 123, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "विंग कमांडर अभिनंदनला दहा दिवसात सुरक्षित पाठवा – भारताची पाकला सक्त ताकीद.", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome राष्ट्रीय विंग कमांडर अभिनंदनला दहा दिवसात सुरक्षित पाठवा – भारताची पाकला सक्त ताकीद.\nविंग कमांडर अभिनंदनला दहा दिवसात सुरक्षित पाठवा – भारताची पाकला सक्त ताकीद.\nप्राईम नेटवर्क : पाकिस्तानच्या घुसखोरी विरोधात केलेल्या सडेतोड कारवाईमध्ये काल बुधवारी भारतीय हवाई दलाचे एक मिग-२१ कोसळले. या हल्ल्यानंतर भारताचे फायटर पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान बेपत्ता आहेत. पाकिस्तानने भारतीय पायलट आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे आणि याबाबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानकडून व्हायरल करण्यात आले आहेत. त्यांना सहीसलामत भारतात आण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नात असून हाच मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर आहे. अभिनंदन यांना कोणतीही इजा झाली नाही पाहिजे, अशा सक्त शब्दांत केंद्राने इस्लामाबादला सांगितले असून पाकिस्तानी लष्करानेही त्यांच्याशी योग्य वर्तणूक करण्याची हमी दिल्याचे सांगितले जाते.\nभारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच��या जवळपास ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या कारवाईने हादरलेल्या पाकिस्तानने काल (ता.२७) भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हवाई दलाला सडेतोड प्रत्युत्तर दिले. या कारवाईमध्ये पाकिस्तानचे एफ१६ लढाऊ विमान पाडण्यात आले.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९४९च्या जिनेव्हा परिषदेनुसार युद्धातील लष्करी कैद्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीविषयी एक मार्गदर्शिका करण्यात आली आहे. वैमानिकांसाठीच्या प्रकरणात जिनेव्हा परिषदेत कोणतीही वेळ निश्चित केलेली नाही. अशावेळी दिल्ली आणि इस्लामाबाद दोघेही योग्य कालावधी मान्य करतील. केंद्र सरकारने पाकिस्तानी सरकारला वर्धमान यांना त्वरीत आणि सुरक्षित परत पाठवण्यास सांगितले आहे.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने ठरवले तर अभिनंदन यांना एका आठवड्याच्या आत किंवा १० दिवसांत परत पाठवले जाऊ शकते. सध्या सरकारसमोर वैमानिक अभिनंदन यांना सुरक्षित परत कसे आणि कधी आणायचे हा मोठा प्रश्न आहे.सरासरी दरवर्षी किमान तीन वेळा अशा सीमारेषा ओलांडण्याच्या घटना घडतात. अशावेळी त्या सैनिकाची किंवा कर्मचाऱ्याची ओळख पटली की काही तासांत किंवा काही दिवसांत परत पाठवले जाते. संबंधित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून त्याला हस्तांतरित केले जाते.\nPrevious articleपाकिस्तान घाबरला, आम्हाला युद्ध नको, शांती हवीये, पाकिस्तानचा भारतापुढे प्रस्ताव\nNext articleपाकिस्तानी दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करावी-पाकिस्तानी मिडियाची मागणी.\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA", "date_download": "2021-09-21T09:14:14Z", "digest": "sha1:Y63GFEJLDQAGNEV7ASKYOW3XOLT5ZOEH", "length": 8153, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जिंतारा पूणलाप - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतर भाषा ते मराठी विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशीन ट्रान्सलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयासासंबंधित मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशीन ट्रान्सलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थित अनुवादित वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशीन ट्रान्सलेशन/नीती काय आहे\nहेसुद्धा करा : विकिकरण, शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपास : ऑनलाईन शब्दकोश, अन्य साहाय्य: भाषांतर प्रकल्प.\nजिंतारा पूणलाप (จินตหรา พูนลาภ) एक थाई गायिका आहे). ६ मार्च १९६९ एक थाई महिला गायिका आहे सुपरस्टार पातळी[१][२]\nअंशत: मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nमराठी लेखनात व्याकरणाची गल्लत झालेले लेख\nइ.स. १९६९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१९ रोजी १०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/mother-s-day-marathi/marathi-poem-on-mother-120050900010_1.html", "date_download": "2021-09-21T07:21:00Z", "digest": "sha1:V42GOBBU3JMTSAGRWNWNGV3BFN4ST53C", "length": 6107, "nlines": 112, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "\"ती माऊली\"", "raw_content": "\nत्या घनदाट वृक्षाला बघून आठवली मला ती माउली\nतोच आपुलकीचा गारवा, मायेच�� ऊब, प्रेमाची सावली\nतिच्या त्या हिरव्यागार पदरात निवांत पडून राहाणे,\nभुकेची जाणीव होताच गोड़, पिकलेली फळे खाणे\nपिकलेली पिवळे पानं ती, तिच्या अनुभवांच्या साठवणी\nखोलवर रुतलेल्या जड़ा, तिच्या आयुष्याच्या आठवणी\nउंच आभाळा कडे ताठ मनाने उभी ती तोर्‍यात\nसुखात नांदत असलेली तिची मुले-बाळे दूर दरी खोर्‍यात\nसीमेंट-काँक्रीटच्या जंगलाच्या पलीकडे ते वृक्ष अरण्यात...\nप्रेमळ-मायाळू ती माउली भेटते मला वृद्धाश्रमात.....\nMothers Day 2020: मातृदिना (मदर्स डे)ची सुरुवात कशी झाली, जाणून घ्या त्याचा इतिहास\nआईचा सन्मानाचा दिवस म्हणजे मातृदिन\nअशावेळी येते आई आठवण तुझी\nMother's Day Quotes आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही\nपित्यापेक्षा आईचं महत्तव का\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nक्षण भरांच्या मिलनाची वाट पाहते युगांन पासूनी\nAnti-Cancer Diet: हे सुपर फूड कर्करोगापासून बचाव करू शकतात, जाणून घ्या कसे\nबिंदी केवळ सौंदर्यच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर\n1 चमता तूप, प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत फायदेशीर\nपुणे महापालिकेत ‘या’ 203 पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/national-marathi-news/mukul-roy-back-in-trinamool-congress-goodbye-to-bjp-121061100050_1.html", "date_download": "2021-09-21T08:11:50Z", "digest": "sha1:3HW3MBNMPZ4RINYGWKAXIQ7WXKKJGNXK", "length": 9525, "nlines": 111, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "मुकुल रॉय पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये, भाजपाला रामराम", "raw_content": "\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये, भाजपाला रामराम\nपश्चिम बंगालमधील भाजपचे नेते मुकुल रॉय ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (TMC) कार्यालयात पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा शुभ्रांशुनेसुद्धा तृणमूलमध्ये प्रवेश केला.\nमुकुल रॉय हे एकेकाळी टीएमसीच्या प्रमुख आणि पश्चिम बंगाल���्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत जवळचे मानले जात. मात्र, त्यानंतर ते भारतीय जनता पक्षात गेले.\nपश्चिम बंगालमध्ये भाजपचा विस्तार करण्यात मुकुल रॉय यांचा मोठा हातभार आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर मुकुल रॉय भाजपमध्ये नाराज असल्याचे वृत्त समोर येत होतेच.\nमुकुल रॉय आणि त्यांची पत्नी कोरोनाबाधित झाले होते आणि या काळात भाजपच्या मंडळींनी त्यांची विचारपूसही केली नव्हती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी मुकुल रॉय यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून मुकुल रॉय यांच्याशी चर्चा केली.\nबुधवारी (9 जून) तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सौगत रॉय यांनी मुकुल रॉय यांच्या घरवापसीचे संकेत दिले होते.\nसौगत रॉय म्हणाले होते, \"मुकुल रॉय तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले असतील, पण त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात काहीच म्हटलं नाहीय.\"\nमुकुल रॉय यांनी 2017 साली तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.\nत्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तर अनेक नेत्यांनी पक्षांतर करत भाजपला जवळ केलं होतं. विधानसभा निवडणुकीआधी ज्यांनी तृणमूलला राम राम केलं होतं, त्यांना भाजपमध्ये घेण्यात मुकुल रॉय यांची भूमिका महत्त्वाची होती, असं म्हटलं जातं.\nदेशातील शास्त्रज्ञानं बनवलं 250 ग्रॅम वजनाचं Pocket Ventilator, 20 दिवसात तयार केलं\nमहिलेने पाच मुलींसोबत रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली\nराजस्थान: डॉ. आंबेडकरांचं पोस्टर फाडण्यावरून झालेल्या वादात एका दलित तरुणाचा मृत्यू\n350 फूटाच्या बोरलवेलच्या खड्ड्यात पडला मुलगा\nहाजीपुरात दिवसा उजेडात HDFC बँकेत एक कोटी 19 लाखांची लूट, कर्मचारी व ग्राहकांना ओलीस ठेवले\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्���ू झाला\nगंभीर गुन्ह्यांबाबत पाटणा, लखनऊला नागपूरने मागे टाकले\nMahant Narendra Giri Death: सुसाईड नोट सापडली, शिष्य आनंद गिरी यांचा संदर्भ - पोलीस\nमहाराष्ट्रातून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_845.html", "date_download": "2021-09-21T07:19:51Z", "digest": "sha1:244CHLET2ONB45EYSZXU4D6UXRXEPBOQ", "length": 3900, "nlines": 58, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "निःशुल्क आरोग्य व स्त्री रोग निदान शिबिर", "raw_content": "\nHomeनागपूर निःशुल्क आरोग्य व स्त्री रोग निदान शिबिर\nनिःशुल्क आरोग्य व स्त्री रोग निदान शिबिर\nनागपूर - आज भाजपा प्रभाग क्र.13, महिला समाज राम नगर, आयकॉन हॉस्पिटल व जननी सेहत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने महिला समाज सभागृह, बाजी प्रभू नगर, नागपूर येथे निःशुल्क आरोग्य व स्त्री रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन मा.आमदार डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी नगरसेविका डॉ.परिणीता फुके, नगरसेवक अमर बागडे, डॉ.रोहिणी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.\nया शिबिरामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, स्त्री रोग, हाडांची व सामान्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ.रोहिणी पाटील यांनी कॅन्सर या विषयावर मार्गदर्शन केले.\nया कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अनुराधा कुऱ्हेकर, रश्मी रानाडे, प्रभा देऊस्कर, आसावरी देशमुख, डॉ.वनमाला क्षिरसागर, सई देशपांडे, डॉ.अंजली परंदीकर, व समस्त महिला मंडळ यांनी प्रयत्न केले .\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/05/75-nagpur.html", "date_download": "2021-09-21T09:12:57Z", "digest": "sha1:Q2SSJFFKKJEVNGHQCMZYMI6BCYOZ7E7A", "length": 5796, "nlines": 59, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "75% रिकव्हरी सह नागपुर देशात सर्वात अवल्ल स्थानी", "raw_content": "\nHomeचंद्रपूर75% रिकव्हरी सह नागपुर देशात सर्वात अवल्ल स्थानी\n75% रिकव्हरी सह नागपुर देशात सर्वात अवल���ल स्थानी\n75% रिकव्हरी सह नागपुर देशात सर्वात अवल्ल स्थानी\nनागरिकांना घरात राहण्याचे आव्हान करताना नागपुर आरोग्य विभगाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल\nजगात थैमान घातलेल्या करोना वायरसमुळे सर्वचजण परिस्थीतीशी आपल्या परिने झूंज देत आहेत. नागरिकांना घरात राहण्याचे आव्हान करताना नागपुर आरोग्य विभगाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल तालुक्यातील व प्रत्येक गावातील ग्रामीण रूग्णालयावर बारकाइने लक्ष ठेवुन आहेत. डॉ. संजय जयस्वाल साहेबांचा जन्म व शिक्षण चंद्रपुर ज़िल्हयातील नागभीड येथे झालेले असुन त्यांचे वडील रेल्वे सेवेत नौकरीला होते. मुळचे नागभीडचे असलेले डॉ. जयस्वाल यांनी काही वर्ष गडचिरोली ग्रामीण रूग्णालयात बालरोग तज्ञ म्हनणुन सेवा दिलेली आहे व आज ते नागपुरात आरोग्य उपसंचालक म्हणुन कार्यरत आहे. प्रशासनाशी असलेली कर्तव्याची बांधिलकी अशा परिस्थितीत त्यांनी कर्तव्याला प्राधान्य देत करोना विरुध्दची लढाई जिंकण्यासाठी ते दोन महिन्यापासुन मैदानात ऊतरलेले आहेत. प्रशासनात कर्तव्य बजावताना प्रथम प्राधान्य हे नागरिकांच्या हिताला देण्याची त्यांची स्पष्ट भुमिका आहे. याबद्धल आम्हा नागभीडकरांना त्यांचा सार्थ अभिमान आहे. नागपुर शहरात करोना रूग्नांची संख्या सातत्याने पूढे येत असताना देशात करोना रूग्नांचे बरे होण्याचे प्रमाण 40.4% टक्के आहे. तर राज्यात करोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 26.3% टक्के आहे. तर नागपूरात करोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमान 75% टक्के इतके असुन नागपुर हे देशात सर्वात अव्वल स्थानी आहे. त्याबद्धल डॉ. संजय जयस्वाल साहेब व त्यांच्या सर्व सहकार्यांच मनापासुन अभिनंदन.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/then-the-stunt-horns-made-in-the-face-of-the-election/", "date_download": "2021-09-21T09:13:13Z", "digest": "sha1:LVKIFLNAB2UMZKBD6NZAFD4IERRBM2IH", "length": 13871, "nlines": 109, "source_domain": "analysernews.com", "title": "...तर निवडणूकीच्या तोंडावर केलेली स्टंटबाजी-शिंगाडे", "raw_content": "\nऔ���ंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\n...तर निवडणूकीच्या तोंडावर केलेली स्टंटबाजी-शिंगाडे\nन.प.राज्यात विकास कामात अव्वल\nनिलंगा: नगरपालिका मध्ये नागरिकांच्या नावावर केले ठिय्या आंदोलन कसले हे तर राजकीय पुठा-यांनी द्देषापोटी केलेली स्टंटबाजी होती, असे म्हणत नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी स्पष्टीकरण दिले.\nया स्टंटबाजी बद्दल बोलताना नगराध्यक्ष शिंगाडे म्हणाले की, निलंगा नगरपालिका क वर्गात असून माजी पालकमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी मागील तीन वर्षाच्या काळात राज्यात सर्वात जास्त विकास निधी आणत शहराच्या इतिहासात सर्वाधिक कामे केली आहेत.विकास कामात ही न.पा.राज्यात अव्वल असून यात शंभर कोटीची पाणीपुरवठा योजना आणली व त्यातून शहरवाशीयाना मीटरने पाणी पुरवठा करून दररोज पाणी देण्याचे काम करत आहे.अशोकनगर येथील काही विरोधक मंडळीने सर्व काही सुरळीत चालू असताना केवळ व्देषापोटी आंदोलन केले असून ते अशोकनगर भागातील लोकांना मान्य नाही.जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यानी सांगितले,अशोकनगर भागातील अनेक गोरगरीब जणता स्वस्थ धान्यापासून वंचित होते.त्यांना त्यांच्या हक्काचे रेशनकार्ड नव्हते अशा उपेक्षित लोकांना तब्बल दिडशे कार्ड नगरपालिकेने दिले असून त्यांना वेळेवर धान्य उपलब्ध होत आहे.तसेच या भागातील ८९ लाभार्थ्यांना न.प.ने रमाई घरकुल योजनेतून घरे मिळवून दिले आहेत.तर या नगरात नविन नाल्या पक्के रस्ते बांधकाम करण्यात आले आहे.आणि रस्त्याच्या कडेला संपूर्ण स्र्टेटलाईट उभा करण्यात आली आहे.शासकीय नियमाप्रमाणे शहरातील सहाहजार पाचशे नळजोडणी करण्यात येत आहे.तसेच त्याच नियमाप्रमाणे एका उंब-याला चाडेचार हजार प्रमाणे नविन नळजोडणी मीटर बिल भरणा करून घेतला जात आहे.आणि या नगर मधील जणता भरणा करून कायमस्वरूपी या नविन नळजोडणीसाठी प्रतिसाद देत असताना देखील केवळ नागरिकांची दिशाभूल करून त्यांना नळजोडणी बिलाबाबत संभ्रम निर्माण करून त्यांचे नुकसान करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष शिंगाडे यानी केला आहे.\nशहरातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन भविष्यात कधीही शहरवाशीयांना पाण्यासाठी भटकंती करता येऊ नये म्हणून आ.निलंगेकर यांनी दुरदृष्टी ठेऊन शंभर कोटी रूपयांची नविन पाणीपुरवठा योजना आणली आहे.यामुळे नळाला मुबलक व लागेल तेवढेच पाणी घेता येणार आहे.यातून या भागातील नागरिकांचे महिण्याकाठी ६० लाख रूपयांची बचत होणार आहे.याच लोकांना नळाला मोटार लावून पाणी घेतल्याने अव्वाच्या सव्वा बिल येत होते त्याची मोठी बचत होणार असून महिण्याला पन्नास ते साठ रूपयात मुबलक व भरपूर चोविस तास पाणी मिळणार आहे.माञ निव्वळ नगरपालिका निवडणूका तोंडावर असताना या काही पक्षाच्या राजकीय पुढा-यांनी स्टंटबाजी केली असून ते सफल होणार नाहीत शहरातील जणता विकास कामाबद्दल समाधानी असताना केवाळ त्यांचे नुकसान करण्यासाठी हे आंदोलन होते अशा प्रतिक्रिया शिंगाडे यानी दिल्या.\nनिलंगा शहराच्या इतिहासात आतापर्यंत अशोकनगर हा भाग अनेक मुलभूत सुविधापासून वंचित होता.माञ मागील पाच वर्षाच्या काळात माजी पालकमंञी संभाजी पाटील निलंगेकर यानी या भागाकडे विशेष लक्ष देऊन या भागातील नागरिक कोणत्याही मुलभूत व सार्वजनिक व वैयक्तिक लाभापासून वंचित राहू नये म्हणून सर्वात जास्त विकास निधी दिला आहे.हा आंदोलानाचा प्रयत्न म्हणजे निव्वळ लोकांना दिशाभूल करणे व आपली पोळी भाजून घेणे एवढाच होता.परंतु येथील जणता सुजान व सुज्ञ असून विकास कोण केला हे त्यांना पुरते माहित आहे.अशा स्टंटबाज व जनाधार नसलेल्या पुढाऱ्यांना जणता चांगलीच ओळखून आहे.अशी प्रतिक्रिया सदरील झालेल्या आंदोलनाबद्दल नगरसेवक विष्णू ढेरे यानी दिली आहे.\nआरोग्य आणि स्वच्छता बाबत नगरपालिका वेळोवेळी या भागातील नागरिकांची काळजी घेत असून एकदिसआड धूर फवारणी नाली सफाई वेळोवेळी केली जात असून जणतेच्या आरोग्याची काळजी नगरपालिका घेत आहे.या भागातील लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी होणार नाहीत.अशा सुविधा नगरपालिका पुरवत आहे.अडचणी संदर्भात महिला नगरसेविका म्हणून सुचना करताच नगरपालिका तात्काळ लोकांना सेवा देत आहे.परंतु केवळ राजकारण म्हणून विरोधकांनी काम करता लोकांच्या हिताचे काम करावे अन्यथा जनता हूशार आहे अशा तुमच्या दिशाभूल करण्याला कोणीही बळी पडणार नाही.असे म्हणत नगरसेविका रेखा सुरवसे यानी आंदोलनकर्त्यांवर टीका केली.\nसार्वजनिक गणेश मंडपात गर्दी आढळली तर लगेच निर्बंध लावण्यात येईल- अजित पवार\nभीकेचा धंदा; आईनेच विकली दीड लाखात दोन मुलं\nजाणुन घ्या पितृपक्षाचे महत्वं\nअखेर करुणा शर्मा यांना जमीन ���ंजूर\nचिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी –सामंत\nआलिया भट्ट कन्यादानच्या जाहिरातीमुळे ट्रोल\nतिसऱ्या लाटेसाठी नागपुर प्रशासन सज्ज-राऊत\n'मिस्टर परफेक्शनिस्ट': अरविंद पाटील निलंगेकर...\nमराठवाड्याच्या माळरानावर काजू पिकवणारा अवलिया\nशेतक-यांचा आडमूठपणा चक्क रस्ताच केला गायब\nतळीरामाने पळविली चक्क महामंडळाची बस\nवनक्षेत्रातील झाडांची कर्मचाऱ्यानेच केली कत्तल...\nव्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/banks-will-have-to-give-loan-to-farmers-now-5141/", "date_download": "2021-09-21T09:18:19Z", "digest": "sha1:E2BMOG7GZE45TAPXT6AMHJU23OYUMAEY", "length": 12211, "nlines": 118, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "शेतकरी बंधूंनो चिंता मिटली, आता बँकांना कर्ज द्यावेच लागेल, अध्यादेश जारी", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लि���ांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो चिंता मिटली, आता बँकांना कर्ज द्यावेच लागेल, अध्यादेश जारी\nशेतकरी बंधूंनो चिंता मिटली, आता बँकांना कर्ज द्यावेच लागेल, अध्यादेश जारी\nखरीप हंगाम तोंडापाशी आलेला आहे अशा अवस्थेत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता मागची थकबाकी न देता कर्ज मिळवता येणार आहे.\nकर्जमाफीच्या योजनेत यादीत नाव आलेल्या पण कर्जमाफीचे पैसे न मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांनी नवीन कर्ज देण्यासाठी बँकांनी नाकारले होते. या वर राज्य सरकारने तोडगा काढत असा अध्यादेश जारी केला आहे की जे पैसे थकबाकी आहेत ते सरकारकडून येणे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्जासाठी अडवू नये तर त्यांना तात्काळ कर्ज देण्यात यावे.\nराज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यास सुरुवात झाली. मात्र कोरोनाच्या संकटामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली नव्हती. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीत नाव आहे, पण, लाभ मिळाला नाही.\nपरिणामी सातबारावर कर्जाचा उल्लेख आहे. यामुळे बँकांकडून अशा शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारण्यात आले. अशा शेतकऱ्यांचे कर्ज शासनजमा असल्याचा उल्लेख करुन त्यांना कर्ज देण्याचे आदेश शासनाने काढून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.\nPrevious articleबाबरी मस्जिद, राम जन्मभूमी की बौद्ध स्तूप ‘साकेत’ ती वादग्रस्त जागा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात\nNext articleआरामात घरी बसून काम करणार्यांना आता ऑफिसला जावेच लागणार, IT कंपन्या सुरू करण्यास राज्याची परवानगी\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/why-such-love-for-chinese-bat-sanjay-raut-questions-from-saamna-4768/", "date_download": "2021-09-21T07:14:25Z", "digest": "sha1:QXPL3TK7ZQMSBXIZ7HZCIIK3GTT36W77", "length": 13214, "nlines": 118, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "“चिनी वटवाघुळांवर प्रेम कशासाठी?”, संजय राऊतांचा सामनातून सवाल", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगला��ेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र “चिनी वटवाघुळांवर प्रेम कशासाठी”, संजय राऊतांचा सामनातून सवाल\n“चिनी वटवाघुळांवर प्रेम कशासाठी”, संजय राऊतांचा सामनातून सवाल\nकाँग्रेस आणि समाजवादी पार्टीबरोबरच शिवसेनेने सुद्धा आता रॅपीड टेस्ट कीटवरून भाजपसमोर सवाल उपस्थित केला आहे. आज सामनाच्या अग्रलेखामध्ये रॅपीड टेस्ट कीटवरून मोदी सरकारवर शिवसेनेने टीका केली आहे.\nमोदी सरकारने जी रॅपिड टेस्टिंग किट्सची ऑर्डर चीनला दिलेली आहे, त्या किट्सची पहिली खेप एकदम बिनकामाची निघाली. शेवटी चिनी माल पूर्ण भंगारात गेल्यावर केंद्राला राज्यांना सूचना द्याव्या लागल्या की, झाले ते झाले. सध्याच्या बोगस कीट्सच्या ऐवजी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने बनवलेले कीट्स वापरा’ म्हणजे मेक इन आणि मेड इन इंडियाचा स्वदेशी माल पडलेला असताना आपण चिनी वटवाघळांशी व्यापार करू लागलो. चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचे कशासाठी आणि त्यांना लटकायचे कशाला’ म्हणजे मेक इन आणि मेड इन इंडियाचा स्वदेशी माल पडलेला असताना आपण चिनी वटवाघळांशी व्यापार करू लागलो. चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचे कशासाठी आणि त्यांना लटकायचे कशाला, अशा शब्दात रॅपीड टेस्टवरून शिवसेनेने निशाणा साधला आहे.\nचीन कधी काय करेल याचा काहीएक भरवसा नाही व इतके असूनही भारतासारखे राष्ट्र चीनकडून कोरोना या विषाणूच्या रॅपिड टेस्ट कीट मोठय़ा प्रमाणात घेत आहे व एकप्रकारे चीनच्या अर्थव्यवस्थेस मजबुती देणारे काम करीत आहे. एक वेळ तेही चालले असते, पण चिनी मालाची अवस्था ही चले तो चांद तक, नहीं तो रात तक’ अशी काहीशी असते. त्यामुळेच चीनकडून खरेदी केलेले लाखो रॅपिड टेस्ट कीट भंगारात टाकून देण्याची वेळ आपल्यावर आली आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.\nधारावीसारख्या `कोरोना हॉट स्पॉट’ भागामध्ये रॅपिड टेस्टचे काम सुरू झाले, पण मुंबई महापालिका प्रशासनाने या रॅपिड टेस्ट तत्काळ थांबवायला सांगितल्या. कारण चिनी म���ल हा नेहमीप्रमाणे भंगार निघाला व कोरोनाचा बाजार करून चीनने भारताच्या गळय़ात टाकावू माल मारला. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातून रॅपिड टेस्ट कीटबाबत तक्रारी येऊ लागल्या. हा सर्व गोंधळ कोरोनाबाबतची चिंता वाढवणारा असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.\nPrevious articleरोहित शेट्टीने पोलिसांसाठी सुरू केली ८ हॉटेल्स\nNext articleमहाराष्ट्रातील कोरोनाचे हॉटस्पॉट आता १४ वरून ५ वर, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/weekly-horoscope-12th-september-to-18th-september-pjp78", "date_download": "2021-09-21T08:53:23Z", "digest": "sha1:6NM3XYML5AFRXOZWFVCEDWCXPXQRW5OF", "length": 34069, "nlines": 238, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | साप्ताहिक राशिभविष्य १२ सप्टेंबर २०२१ ते १८ सप्टेंबर २०२१", "raw_content": "\nसाप्ताहिक राशिभविष्य १२ सप्टेंबर २०२१ ते १८ सप्टेंबर २०२१\nसिद्धिविनायकाचा प्रसाद घेऊ या \nशिवशक्तींच्या मीलनातून प्रकटलेले श्रीगणेश हे विश्‍वाचे सौंदर्यच होत. त्रिमात्रांना आणि त्रिगुणांना धरून ठेवणारी धरित्री ही कृपेची धात्रीच आहे. असे हे कृपाछत्र मूर्तीरूपात ज्या वेळी अवतरतं त्या वेळी हे मूर्तिध्यानच प्रसन्नतेतून प्रसाद देते आणि तेच हे श्रीगणेशांचे दर्शन होय\nश्रीगणेश हे पराप्रासाद मंत्राचा उद्‌घोष करणारे एक प्राणस्पंदनच होय आणि हे प्राणस्पंदन जगन्माऊलीचा हुंकारच आहे आणि हा हुंकारच जिवाचा शुद्ध संकल्प सिद्धीस नेत असतो आणि हीच गणेशविद्या\nज्योतिष हे परावाणीशी संबंधित आहे. माणसाचा संकल्प आदिसंक���्पाशीच अनुसंधान साधणारा असला पाहिजे. सत्यसंकल्पाचा दाता नारायण म्हटलं आहे. माणसाचा संकल्प जर शुद्ध नसेल, तर हाच संकल्प माणसाचे वाईट प्रारब्ध घडवतो. जिवाचे प्राणस्पंदन ज्या वेळी ईश्‍वरीभावात नांदू लागतो त्या वेळीच त्याच्या स्पंदनाकडे म्हणा किंवा त्यांच्या संकल्पाकडे भगवंताचे सतत लक्ष राहत असते आणि त्यामुळेच त्याचा संकल्प भगवंत तात्काळ सिद्धीस नेत असतो आणि त्यामुळेच त्याचा संकल्प भगवंत तात्काळ सिद्धीस नेत असतो माणूस हा लबाड आहे. त्यामुळेच त्याच्या मनात दैवी संकल्प आणि राक्षसी संकल्प यांचे घोळ होऊन विकल्प निर्माण होऊन अशुद्ध संकल्पांची स्पंदनं निर्माण होऊन माणूस भरकटत जातो आणि मग त्याची शुद्ध आदिसंकल्पाशी जडलेली नाळ तुटते आणि त्याच्या जीवनात प्रारब्धाचाच वाटेकरी असा ज्योतिषी अवतरतो \nमित्रहो, आपलं प्राणस्पंदन हे भगवंताच्या आदिसंकल्पाच्या अर्थातच श्रीगणेशांच्या स्मरणात नांदू लागलं, की आपला संकल्प शुद्ध संकल्प होत जातो आणि हाच संकल्प श्रीगणेशांच्या परावाणीशी स्पर्धा करत तात्काळ सिद्ध होतो अशा या सिद्धिविनायकाचे शिवपार्वती कौतुकानं लालनपालन करत असतात हे विशेष अशा या सिद्धिविनायकाचे शिवपार्वती कौतुकानं लालनपालन करत असतात हे विशेष सध्या गुरू आणि शनी हे ग्रह एका विशिष्ट अवस्थेतून जात आहेत. विश्‍वप्रारब्ध आणि व्यक्तिप्रारब्ध हे श्रीगणेशच बदलू शकतात. त्यामुळेच श्रीगणेशांच्या प्रसादातून आपण आपल्या जीवनाची प्राणशुद्धी करून घेऊन सत्यसंकल्पाचे धनी होऊ या\nनोकरीत सुवार्ता तसेच धनलाभ होईल\nमेष : सप्ताह संमिश्र स्वरूपाची फळे देणारा. आरोग्यविषयक पथ्ये पाळा. बाकी अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ हे दिवस शुक्रभ्रमणाच्या अखत्यारीतून बोलतील. नोकरीत सुवार्ता. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा शनिवार वैयक्तिक सुवार्तेचा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ होईल.\nसरकारी कामांमध्ये यश मिळेल\nवृषभ : गुरू वक्री स्थितीत भाग्यात येत आहे. ता. १६ ते १८ हे दिवस नावीन्यपूर्ण शुभ फळे देतील. नोकरीचे प्रस्ताव येतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांतून यश. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींचा परदेशी भाग्योदय. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारी सूर्योदयी मोठ्या सुवार्ता. बॅंकेची कामे होतील.\nमिथुन : बुध आणि शुक्र या ग्रहांची उत्तम साथ राहील. सकारात्मक विचार ठेवा. तरुणांच्या नोकरीच्या अंतिम मुलाखती यशस्वी होतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ हे दिवस अतिशय प्रवाही. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा कराच. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात ता. १५ चा बुधवार मोठे चमत्कार घडवेल.\nओळखी-मध्यस्थीतून कामे मार्गी लागतील\nकर्क : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात मोठी यशस्वी राहील. ओळखी - मध्यस्थीतून मोठी कामे शक्य. घरातील स्त्रीचा उत्कर्ष होईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १६ हे दिवस व्यावसायिक प्रदर्शनांतून लाभदायी. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा शनिवार विशिष्ट संकटनिवारण करणारा.\nमोठ्या व्यावसायिक उलाढाली होतील\nसिंह : पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मोठे बॅटिंग फिल्ड राहील. मोठ्या व्यावसायिक उलाढाली. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ हे दिवस अतिशय प्रवाही. काहींना पुत्रोत्कर्षातून धन्यता. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुवार वादग्रस्त प्रकरण मिटवणारा. राजकीय व्यक्तींकडून लाभ. पत्नीचा उत्कर्ष.\nकन्या : सप्ताहात अतिशय सुंदर ग्रहमान राहील. शुभ ग्रहांची लॉबी आणखी बळकट होईल. ता. १४ ते १६ हे दिवस घरगुती वातावरण प्रसन्न ठेवतील. घरात कार्ये ठरतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट सरकारी कनेक्‍टिव्हिटीचा.\nपरदेशगमनाचा योग, कॅम्पसमध्ये नोकरी\nतूळ : सप्ताहात शुक्रभ्रमणाची संवेदनशीलता राहील. ता. १४ ते १६ हे दिवस मोठे नावीन्यपूर्ण. कलाकारांचे भाग्योदय. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी परदेशगमनाचे योग. व्यावसायिकांना परदेशी लिंक मिळेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी कॅम्पसमधून नोकरी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार दैवी प्रचितीचा.\nवृश्‍चिक : अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचा सप्ताह. प्रलोभन टाळा. अर्थातच संशयास्पद व्यवहार टाळा. बाकी ता. १६ व १७ हे दिवस भाग्यसूचक. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट गुप्तचिंता जाईल. शनिवारी मोठी दैवी प्रचिती. तरुणांना स्पर्धात्मक यश. नोकरीचा लाभ.\nशुभ ग्रहांच्या लॉबीची पूर्ण साथ\nधनु : सप्ताहात ग���रूचे वक्री स्थितीत धनस्थानात आगमन होईल. विशिष्ट कौटुंबिक प्रश्‍न मार्गी लागतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभ ग्रहांच्या लॉबीकडून पूर्ण लाभ होतील. ता. १४ व १५ हे दिवस मोठ्या उलाढालींचे. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत पदोन्नती. शनिवार सूर्योदयी सुवार्ताचा.\nव्यावसायिक आडाखे यशस्वी होतील\nमकर : सप्ताह अतिशय गतिमान असा राहील. व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ. ता. १६ ते १८ हे दिवस अतिशय हाय कनेक्‍टिव्हिटीचे. अर्थातच मोठ्या उलाढाली. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींसाठी नोकरीच्या उत्तम संधी. शनिवार मोठ्या दैवी प्रचितीचा. नैराश्‍य जाईल.\nमहत्त्वाच्या निर्णयात सावधानता बाळगा\nकुंभ : सप्ताह वैचारिक गोंधळ करू शकतो. सप्ताहात महत्त्वाचे निर्णय घेताना सावध. बाकी सप्ताहात व्यावसायिक आवकजावक उत्तमच राहील. ता. १५ व १६ हे दिवस शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी वैयक्तिक सुवार्तांचेच. कलाकारांचा उत्कर्ष. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १४ व १५ हे दिवस परदेशात भाग्योदय करतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती.\nमीन : रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात संमिश्र स्वरूपाचे ग्रहमान. सप्ताहात उधार-उसनवारीतून अडचणीत याल. वैद्यकीय तपासणीतून गुप्तचिंता वाढेल. मात्र सप्ताहाचा शेवट चिंतामुक्त करणारा. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तीस ता. १५ व १६ हे दिवस नोकरीतील घडामोडींतून शुभसूचक. बढतीची चाहूल. विलंबीत कर्जवसुली होईल.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब��ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते ���ाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh-pune/state-bank-indias-bad-debt-recovey-only-7-percent-last-eight-years-58216", "date_download": "2021-09-21T09:01:33Z", "digest": "sha1:CH5A5OLMI3MWC6W3D5SJ5WLQD744I7JK", "length": 7864, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पुण्याच्या वेलणकरांनी एसबीआयच्या 1.25 लाख कोटींच्या बुडालेल्या कर्जाचा घेतला हिशोब", "raw_content": "\nपुण्याच्या वेलणकरांनी एसबीआयच्या 1.25 लाख कोटींच्या बुडालेल्या कर्जाचा घेतला हिशोब\nदेशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने राईट ऑफ केलेल्या कर्जाच्या केवळ सात टक्केच वसुली केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.\nपुणे : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) मागील आठ वर्षांत 1 लाख 23 हजार 432 कोटी रुपयांचे कर्ज राईट ऑफ केले असून, यातील केवळ 8 हजार 969 कोटी रुपयांची वसुली केली आहे. ही वसुली एकूण राईट ऑफ केलेल्या कर्जाच्या फक्त 7 टक्के आहे. पुण्यातील सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी ही माहिती उजेडात आणली आहे. सर्वसामान्य खातेदारांना कोरोना संकटाच्या काळात ईएमआयवरील व्याजही माफ न करणारी स्टेट बँक ऑफ इंडिया 100 कोटींच्या वर थकबाकी असलेल्या कर्जदारांनी कशी सवलत देते, असा सवालही त्यांनी केला आहे.\nयाविषयी बोलताना वेलणकर म्हणाले की, बँकांच्या कर्जाचे टेक्निकल राईट ऑफ करण्यावरून मध्यंतरी खूप गदारोळ झाला होता. टेक्निकल राईट ऑफ म्हणजे कर्जमाफी नाही, टेक्निकल राईट ऑफ केलेल्या कर्जाची वसुली सुरूच राहते, असे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर मी स्टेट बँक ऑफ इंडियाला माहिती अधिकारात 2012-13 ते 2019-20 या आठ आर्थिक वर्षांत दरवर्षी 100 कोटी रुपयांच्यावर थकीत कर्ज असलेल्या आणि टेक्निकल राईट ऑफ केलेल्या कर्ज खात्यांची नावे मागितली होती. तसेच, यातील प्रत्येक कर्ज टेक्निकल राईट ऑफ केल्यानंतर त्याची प्रत्येक वर्षात किती वसुली झाली याची माहितीही मी मागितली होती.\nस्टेट बँक ऑफ इंडियाने ही माहिती एकत्रित उपलब्ध नसल्याचे सांगितले. तसेच, ती एकत्रित करण्यासाठी बँकेचे रिसोर्सेस मोठ्या प्रमाणावर वळवावे लागतील, असे कारण सांगून मला माहिती नाकारली. स्टेट बँक ऑफ इंडियाचा भागधारक असल्याने मी आज झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी भागधारक म्हणून हीच माहीती 22 जूनला मागितली होती. त्यांनतर दोन वेळा स्मरणपत्रे पाठवल्यानंतर अखेर आज सकाळी स्टेट बँक ऑफ इंडियाने मला ही माहिती पाठवली, असे वेलणकर यांनी सांगितले.\nस्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेली माहिती धक्कादायक आहे. मागील आठ वर्षांत मिळून स्टेट बँक ऑफ इंडियाने 1 लाख 23 हजार 432 कोटी रुपये ( 100 कोटी रुपयांवर कर्ज थकबाकी असणारेच फक्त) टेक्निकल राईट ऑफ केले. मात्र, यंदा 31 मार्चपर्यंत त्यातील फक्त 8 हजार 969 कोटी रुपयांची वसुली बँक करू शकली. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासह कडक कायदे अमलात येऊन बराच काळ लोटला तरी वसुली नाममात्रच आहे, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे, असे वेलणकर यांनी नमूद केले.\nआज या विषयावर मी सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करणार होतो. याबाबत मी 22 जूनला कळविले होते. माझे नाव प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्या यादीत असल्याचे मला काल तीन वेळा तर आज एकदा फोन करून सांगण्यात आले. मात्र, शेवटपर्यंत माझे नाव पुकारले गेले नाही, कदाचित अडचणीचे ठरले असते म्हणूनही असेल. सामान्य माणसाला कर्जाच्या ईएमआयवरील व्याजसुध्दा कोविड-19च्या पार्श्वभूमीवर माफ न करणार्‍या स्टेट बँक ऑफ इंडियाने 100 कोटी रुपयांच्यावर थकबाकी असलेल्या बड्या कर्जदारांना कशी सवलत देते हे या निमित्ताने समोर आले आहे, असे वेलणकर यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=98&product_id=679", "date_download": "2021-09-21T08:56:46Z", "digest": "sha1:52U6DLJC4RFHVGVF63ZBXLCGI54QUHET", "length": 2705, "nlines": 70, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Gavmohar | गावमोहर", "raw_content": "\nNewly Released | नवीन प्रकाशने\n‘गावमोहर’ ही एक निसर्ग कादंबरी आहे.\nग्रामीण जीवन आणि सौंदर्य त्यात हळूवारपणे उलगडत जाते.\nनिष्पाप आणि निरागस अशी शहरातील पाच मुले आणि खेडेगावातील एक मुलगा अशा सहा खेळकर मुलांभोवती फुललेल्या ह्या कादंबरीत मुलांचे भावविश्व, निसर्गाशी एकरूप होण्याची\nत्यांची तन्मयता आणि नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची आणि त्यांचा आनंद उपभोगण्याची वृत्ती ह्याचे चित्रण लेखकाने\nज्यांना ग्रामीण जीवन आणि निसर्ग ह्याविषयी कुतुहूल आहे,\nत्यांनी ही कादंबरी अवश्य वाचावी.\nमहाराष्ट्र राज्य शासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ह्यांचे 1995 ह्या वर्षातील उत्कृष्ट वाङ्मयासाठीचे पुरस्कार ‘गावमोहर’ला प्राप्त झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/mns-khandesh-send-essential-items-to-flood-konkan/", "date_download": "2021-09-21T09:11:50Z", "digest": "sha1:XIT423PV7UQZ2MEKG5CLUM4O5F27VUOQ", "length": 7916, "nlines": 107, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "पूरग्रस्त कोकणात खान्देशातील मनसे जीवनावश्यक वस्तू पाठविणार ; अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर | Jalgaon Live News", "raw_content": "\nपूरग्रस्त कोकणात खान्देशातील मनसे जीवनावश्यक वस्तू पाठविणार ; अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Jul 27, 2021\n महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसा जळगांव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक जिल्हा स्तराव कोकणातील पूरग्रस्तांना विविध गरजू साहित्य देणार असून समाजातील दानशूर व्यक्त यांनी सुद्धा सढळ हस्ते मदत साहित्य द्यावे अशी विनंती मनसे चे नेते माजी आमदार अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. पुढील प्रमाणे साहित्य देता येईल.\nकृपया पुढील प्रमाणे साहि��्य द्यावे अशी विनंती मनसे तर्फे करण्यात येत आहे. नविन अंतरवस्त्र नविन बर्मुडा व टिशर्ट (नविन अशासाठी प्रचंड ऊबट वातावरण आ लाईट नाही घाम येतो आहे अॅलर्जी सारखे रोग होऊ नयेत म्हणून तथा शहरी भाग उध्वस्त आहे. येथील लोक जुने कपडे सहसा कोणी घेणार नाहीत.) मेणबत्ती काडेपेटी, टॉर्च, सेल फिनाईल, साबणं, खराटे, बारदाने, पाणी जार, कागदी थाळ्या, ग्लास, फूड-पॅकेट्स, ब्लैकेटस पातळ चादर, टॉवेल, मोबाईल चार्जर, बिस्किट पुडे आदी साहित्य संकलनासाठी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा.\nबंटी सोनवणे- मो.नं. ९७६५५२९३५८\nनंदुरबार विजय चौधरी- मो.नं- ९८२२८२१७०५\nअजय सोनवणे- तळोदा- मो.नं- ९३२५८३४०४०\nमो. नं ९३७२००७४६५ –\nआशिष सपकाळे- मो.नं. ९८६०५९७६१५\nतिन्ही जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी, विविध अंगीकृत संघटना, कार्यकर्ते यांनी आपल्या परिसरातुन ऐच्छिक दाते यांच्या कडून साहित्य जमा कार्यात सहकार्य करावे. जमा झालेले साहित्य विशिष्ट वाहनाद्वारे कोकण पूरग्रस्तांना पोहचविण्यात येईल अशी माहिती माजी आमदार मनसे नेते अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी दिली.\nमाजी नेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना\n( मुंबई- जळगांव )\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nडॉक्टर रावलानींचा एक महिन्याचा पगार कापा ….…\nअबब… शहरात एक लाखाहून अधिक घरांमध्ये झाली मच्छरांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/national/good-news-salons-and-beauty-parlours-are-also-going-to-open-4913/", "date_download": "2021-09-21T08:20:25Z", "digest": "sha1:Q2RG3AGXLP346S56YYHXJE3TAMKSH5D5", "length": 13510, "nlines": 118, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "खुशखबर! ब्युटी पार्लर आणि सलून सुद्धा उघडणार", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात अस��ल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\n ब्युटी पार्लर आणि सलून सुद्धा उघडणार\n ब्युटी पार्लर आणि सलून सुद्धा उघडणार\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. येत्या ३ मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान काही गोष्टींवर सूटही देण्यात आली आहे. ४ मेपासून सुरु होणाऱ्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या भागात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून उघडण्यास सशर्त परवानगी असेल, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केलं. त्याशिवाय, इ-कॉमर्स कंपन्या या क्षेत्रात अत्यावश्यक सामांनांव्यतिरिक्त इतर सर्व वस्तूंची विक्री करु शकतील.ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून उघडण्याची परवानगी असेल. येत्या 4 मेपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून चालक त्यांची दुकानं उघडू शकतील, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने दिली. मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य असेल.\nरेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय नाही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नवी नियमावली जारी केली आहे. ही नियमवामली फक्त काही मर्यादित क्षेत्रात लागू असेल. यानुसार, गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात आले आहेत. यासाठी दुकानांवर एकमेकांपासून जवळपास सहा फुटांचं अंतर ठेवावं. दुकानावर एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती नको.या नियमांनुसार, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील दुकानं उघडं ठेवता येणार आहेत.\nदरम्यान महाराष्ट्रात १ मे रोजी एकाच दिवसात १ हजार ८ कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली. या व्यतिरिक्त आज दिवसभरात १०६ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात १ हजार ८७९ रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाच्या एकूण ९ हजार १४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nPrevious articleकोरोना : महाराष्ट्र सरकार आमच्या सोबत खोटं बोलले, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप\nNext articleशहिद कर्नलच्या फोन वरून अतिरेकी म्हणाला, “सलाम वालेकुम”, जवानांनी शोधून केला एन्काऊंटर\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-corporation-you-dont-want-to-rent-an-e-vehicle-the-role-of-shiv-sena-support-to-drivers/", "date_download": "2021-09-21T08:30:33Z", "digest": "sha1:NGT57IOZZIN4MCIK65P5HGA2RS54S3L4", "length": 12875, "nlines": 168, "source_domain": "policenama.com", "title": "Pune Corporation | भाडेतत्वावर नको आपणच खरेदी करू ई-व्हेईकल...", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी बघून घेईन’ \n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल;…\nPune Corporation | भाडेतत्वावर नको आपणच खरेदी करू ई-व्हेईकल; शिवसेनेची भुमिका, वाहनचालकांना पाठींबा\nPune Corporation | भाडेतत्वावर नको आपणच खरेदी करू ई-व्हेईकल; शिवसेनेची भुमिका, वाहनचालकांना पाठींबा\nपुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – महापालिकेने (Pune Corporation) भाडेतत्वावर नाही तर स्वत: ई व्हेईकल (e vehicle) खरेदी कराव्यात आणि त्याकरीता निविदा प्रक्रीया राबवावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तर महापालिकेच्या (Pune Corporation) वाहन चालकांच्या भुमिकेला शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार (Shiv Sena group leader Prithviraj Sutar) यांनी पाठींबा दर्शविला आहे.\nमहापालिका प्रशासनाने टाटा कंपनीची नेक्सॉन या ईलेक्ट्रीक कार भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. साधारण ५० गाडया भाडेतत्वावर चालकासह एका खासगी कंपनीच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहे. यासंदर्भात प्रशासनाने स्थायी समिती पुढे ठेवलेल्या प्रस्तावामुळे महापालिकेचे नुकसान होणार आहे.\nतसेच महापालिकेच्या चालकांवर अन्याय करणारा ठरणार आहे.\nसदरचा प्रस्ताव ठराविक कंपनी डोळ्यासमोर ठेऊन ठेवला असल्याचा आरोप गटनेते सुतार यांनी केला आहे. महापालिकेचे चालक हे प्रामाणिकपणे व महापालिकेवर निष्ठा ठेऊन काम करीत आहेत\nत्यांच्यावर होणारा अन्याय शिवसेना कदापिही सहन करणार नाही.\nआमचा या प्रस्तावाला विरोध आहे. मुंबई मनपाच्या पद्धतीने मनपा प्रशासनाने इलेक्ट्रिक\nगाड्या भाड्याने न घेता निविदा प्रक्रिया राबवून खरेदी कराव्यात सध्याच्या मनपाच्या\nआर्थिक परिस्थितीचा विचार केला\nतर गाड्या खरेदी मुळे मनपाचा आर्थिक फायदाच होणार आहे.\nतरी सदरचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घ्यावा व गाड्या भाड्याने न घेता गाड्यांची खरेदी\nनिविदा प्रक्रिया राबवूनच करावी अशी मागणी शिवसेनेचे गटनेते सुतार यांनी केली आहे.\nAnti-Corruption | नगरपालिकेचे मुख्याधिकारी 28 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्श��च्या जाळयात\nWeather Update | कोकणात पावसाचं पुनरागमन; पुणे, साताऱ्यात हाय अलर्ट जारी\nPune Crime Branch Police | 2 वर्षापासून फरार असलेल्या मारणे टोळीतील दोघांना गुन्हे शाखेकडून अटक\nAnti-Corruption | नगरपालिकेचे मुख्याधिकारी 28 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात\nPollution Certificate बाबत निष्काळजीपणा पडू शकतो महागात, ‘RC’ होईल सस्पेंड, जाणून घ्या मोदी सरकार काय करणार\nFIR On Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांवर गुन्हा दाखल\nSonu Sood Tax Evasion | अभिनेता सोनू सूदचा 20 कोटींपेक्षा…\nKBC | केबीसीच्या सेटवर पुण्याच्या दीप्ती तुपे समोर BIG B नं…\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू…\nBigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर…\nDelhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे मधून…\nGoa Accident | गोव्याच्या खाडीत कार बुडून भीषण अपघात \nPune News | गरुड गणपती आणि गजानन मंडळ पालखीतून विसर्जन…\nMaharashtra Rains | आगामी 3 दिवसात मुंबईसह पुण्यात जोरदार…\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन…\nPune Crime | ‘तू पोलीस असला म्हणून काय झाले, तुला मी…\n सोन्याच्या दरात पुन्हा घसरण;…\n पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे…\nPune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील…\nParbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय…\nPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Corporation | कोट्यवधींचे उत्पन्न मिळवून देणारा पुणे मनपाचा ‘मिळकत…\nPitru Paksha 2021 | उद्यापासून श्राद्धपक्ष सुरू होईल, 16 दिवसापर्यंत…\nPune Crime | लोणी काळभोरमध्ये तरुणाचा गळा दाबून खून\nPune Crime | पिंपरीत स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट, पोलिसांकडून…\n एसटी बसमध्ये गळफास घेऊन चालकाची…\nMaharashtra Rains | आगामी 3 दिवसात मुंबईसह पुण्यात जोरदार पाऊस ‘कोसळणार’ \nDevendra Fadnavis | मुश्रीफांच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार, म्हणाले – ‘आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले…\nGoa Accident | गोव्याच्या खाडीत कार बुडून भीषण अपघात पुण्यातील शुभम देडगे व ईश्वरी देशपांडेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/mumbai-news/appeal-to-the-central-governments-stand-up-india-scheme-for-scheduled-castes-and-the-buddhist-community-121062100042_1.html", "date_download": "2021-09-21T08:31:05Z", "digest": "sha1:5XTZTPF3RM4W4MYDUYYTBQRWNLQ3KCXY", "length": 9674, "nlines": 107, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन", "raw_content": "\nस्टँडअप इंडिया योजनेंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन\nस्टँडअप इंडिया योजनेंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी मुंबई शहर जिल्ह्यामधील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक यांनी परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर कार्यालय, प्रशासकीय इमारत, भाग-१, चौथा मजला, आ.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई- ४०० ०७१ कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत,असे आवाहन सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मुंबई शहर यांनी केले आहे.\nराज्यातील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजक यांना फ्रंट एंड सबसिडी बँकेने स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर व अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजकाने १० टक्के रक्कम स्वहिस्सा भरणा केल्यानंतर १५ टक्के मार्जिन मनी अनुदान रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येते.\nकेंद्र शासनने स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी मंजुर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसुचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थ्यांकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय ८.३.२०१९, ९.१२.२०२० व २६.३.२०२१ अन्वये या योजनेच्या अटी व शर्ती तसेच लाभार्थ्यांनी प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्रांची सुची निर्गमित केलेली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्यांचे सांकेतिक क्रमांक 201903081643216222, 202012101531252722 व 202103261633277622 असे आहेत.\nमुंबई शहर जिल्ह्यामधील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे पत्रक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.\nराज ठाकरे : 'नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहील'\nकोरोना लस: मुंबईत आजपासून तीन दिवस होणार मोफत 'वॉक इन' लसीकरण\nनवी मुंबई विमानतळ नामकरण वाद चिघळणार; कृती समितीची बैठक निष्फळ\nकोरोना लस: मुंबईत उद्यापासून तीन दिवसांसाठी होणार मोफत 'वॉक इन' लसीकरण\nWorld Refugee Day : उल्हासनगरनं सिंधी निर्वासितांची छावणी ते महानगर असा प्रवास कसा केला\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nअनंत गीतेंचं वक्तव्य, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून'\nAUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/sunita-narayan-writes-about-fruit-pjp78", "date_download": "2021-09-21T07:25:07Z", "digest": "sha1:CG2VD2VLF6QMJDVGU7NDNXJYFCQRZGPW", "length": 33568, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जलविवेकी अर्थव्यवस्थेची ‘फळे’", "raw_content": "\nआत्ता बसल्या बसल्या मी सहज बघते आहे, पेर फळाच्या झाडाकडे. हे झाड फळांच्या ओझ्याने अगदी जमिनीलगत वाकलं आहे. पन्नास वर्षांच्या या जुन्या बागेतील प्रत्येक झाडाचं किमान ५०-१०० किलो तरी वजन वाढतंच फळांच्या बहराच्या काळात मग माझी नजर जाते पेरू, प्लम्स (आलूबुखार),किनो, पीच अशा रसयुक्त फळांकडे. आणि हो, खजुराच्या झाडाकडेही. नाही नाही, मी काही इस्राईलला गेले नव्हते.\nपंजाबमधील पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या फाझिलका जिल्ह्यातल्या अबोहार इथं मी गेले होते. आणि त्यानंतर राजस्थानमधील श्री गंगानगर या जिल्ह्यात गेले. राजस्थान कालवा याच प्रदेशात आहे. हाच कालवा ‘इंदिरा गांधी नहर’ म्हणूनही ओळखला जातो. नुसतं पाणी हे संपूर्ण जमिनीचं स्वरूप कसं बदलून टाकू शकतं, हे बघणं खूप आश्चर्यकारक आहे. राजस्थानमधील या वाळवंटी प्रदेशातली हिरवाई टिकवण्यासाठी ज्यांनी आपलं वैज्ञानिक ज्ञान वापरून, प्रसंगी धोका पत्करून मोठं योगदान दिलं, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. इंदिरा गांधी ���हर जवळजवळ ४०० किलोमीटर दूरपर्यंत पसरलेला आहे. सतलज आणि बियास नद्यांचं पाणी याच्याद्वारे बिकानेर आणि जैसलमेरपर्यंत येतं. पण पाण्याचा हा वाहता प्रवास जसजसा लांबत जातो, तशी पाण्याची मागणीही वाढते.\nसमृद्धीबरोबरच पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे होणारे हा कालवा संघर्षही घेऊन येतो.पण त्यासाठी ‘जलविवेकी’ (वॉटर प्रुडन्ट) अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्याऐवजी हा कालवा जिथपर्यंत पोचतो त्या प्रदेशात भाताचं पीक घेतलं जात आहे. शेतीच्या वैविध्य आणि विस्ताराबाबत नुसतं बोललं जातं; पण गहू-तांदुळाच्या पिकांमधून आपण बाहेरच येत नाही.‘जलविवेकी अर्थव्यवस्था’ तयार करण्यासाठी तशी पूरक पिकं घेणंही गरजेचं आहे. पण सध्या तरी हे होताना दिसत नाही. मग या इतक्या मौल्यवान पाण्याचा जास्तीत जास्त आणि सुयोग्य वापर कसा करता येईल\nकृषी वनीकरणाची भूमिका यात महत्त्वाची आहे. हॉर्टीकल्चर बागायती शेतीमुळेदेखील हे साध्य होऊ शकतं. यामुळे सकस शेती करता येते, तसंच प्रभावी ठिबकसिंचनाच्या साहाय्याने पाण्याचा अतिवापर टाळता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आर्थिक प्रगती आणि रोजगारनिर्मितीही करणं सुलभ होऊ शकतं. फळझाडांमध्ये प्रथिनयुक्त रस तर असतोच; पण औषधनिर्मिती आणि सौंदर्यप्रसाधनं तयार करण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. त्यानंतर येतो खजूर. हे झाड क्षारयुक्त भूजलावरही वाढतं, त्याला कालव्याच्या पाण्याची गरज नसते.\nपरंतु माझ्या या दौऱ्यामुळे एक गोष्ट माझ्या लक्षात आली- ती म्हणजे ही `फलक्रांती’. म्हणजे अजूनही एक काल्पनिकाच राहिली आहे. मी सर्वांत पहिली भेट दिली ती पंजाब कृषी विद्यापीठाच्या अबोहार येथील ‘डॉ.जे सी बक्षी रिजनल रिसर्च सेंटर’ला. तिथे फळझाडांची उत्पादकता कशी वाढवता आणि टिकवून ठेवता येईल, यावर वैज्ञानिक अहोरात्र संशोधन आणि मेहनत करत आहेत. फळझाडांच्या क्षारयुक्त आणि कीडरोधक प्रजाती शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी ते ‘टिश्यू कल्चर’चा वापर करत आहेत. येथे वाळवंटी भागांत वाढणारी फळांनी गच्च बहरलेली पेरची झाडं बघून आपण अचंबित होतो. याच ‘टिश्यू कल्चर’चा वापर करून वाढवलेलं खजुराचं झाडही मी पाहिलं. याच्या प्रत्येक रोपाची किंमत सुमारे ४ हजार ५०० रुपये आहे, आणि तरी शेतकऱ्यांना ते खरेदी करण्यास २ वर्षं थांबावं लागतं. राजस्थानात या झ��डांना एवढी मागणी आहे, की शेवटी राज्य सरकारनं एक शेतकरी एकावेळी किती रोपे घेऊ शकतो, यावर बंधनं आणली. त्यानंतर मी भेट दिली ती स्वर्गीय कर्तारसिंग नरुला यांच्या शेताला. नरुला यांनी १९६० मध्ये श्री गंगानगरच्या दुष्काळी कोरड्या भागांत ‘किनो’ हे फळ पहिल्यांदा आणलं. तेव्हा कालवे काढण्याची कल्पना नवीनच होती. असं म्हणतात, की नरुला यांचा हा प्रयोग तत्कालिन पंतप्रधान जवारहरलाल नेहरूंना इतका आवडला होता, नरुला यांच्या ल्यालपूरच्या शेताला भेट द्यायची त्यांची खूप इच्छा होती. परंतु राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या निधनाची बातमी आल्यामुळे दौरा अर्धवट सोडून त्यांना परत जावं लागलं. आज नरुला यांचं हे शेत त्यांचं कुटुंब सक्षमरीत्या सांभाळत आहे. आज त्यांच्या शेतात तुम्ही नाव घ्याल ते लिंबूवर्गीय फळ बघायला मिळतं. साधारण याच काळात मुरब्बी राजकारणी बलराम जाखड यांनीही अबोहार येथे किनो फळांची शेती सुरू केली.\nया सर्व लोकांना एक दूरदृष्टी होती. फक्त जास्तीतजास्त पाणी खर्ची पाडणाऱ्या भातशेतीऐवजी त्यांनी अधिक सकस शेती करता येईल, अशी फळझाडांची पिकं घेतली. यालाच ‘जलविवेकी’ दृष्टी म्हणता येईल. शाश्वत उत्पादकता निर्माण करण्यावर या सगळ्यांचा भर होता, कारण त्याचे फायदे त्यांना कळले होते. आज जाखड यांची शेती त्यांचे नातू, आणि शेतकरी नेते अजय जाखड सांभाळतात. उत्तम आणि विकसित तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर लिंबूवर्गीय फळपिकांची निर्मिती कशी करता येते, हे इथे बघायला मिळालं. जाखड नर्सरी वर्षाला सुमारे दहा हजार रोपांचं उत्पादन करते, आणि मागणी त्याहूनही जास्त आहे.\nबदलाला आणि प्रगतीला आपल्याला या क्षेत्रात भरपूर वाव आहे. आपल्याला माहीत आहे की आज जगाला नैसर्गिक उपायांची आणि पद्धतींची अधिक गरज आहे. नैसर्गिक स्रोतांच्या शाश्वत विकास आणि वापरावर आधारित समृद्धी आपल्याला निर्माण करायची आहे. कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करून आपल्याला वृक्षाधारित संस्कृती निर्माण करायची आहे. परंतु तरीही अनेक अनुत्तरित प्रश्न मला भेडसावत आहेत. या फलक्रांतीसाठी आवश्यक असणारी एकजूट आणि इच्छाशक्ती कुठेतरी हरवली आहे. फळझाडं तर बघायला मिळाली, परंतु उत्पादनातली गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्न कुठेच दिसत नाहीत. रस उत्पादनातही ते दिसून येत नाहीत. दुर्दैव���नं अशी फलाधारित अर्थव्यवस्था उभारण्यासाठी कोणतंच ठोस पाऊल उचललं जात नाहीये. उलट, या कोरड्या वाळवंटी भागांत भातशेतीचंच प्रस्थ अधिक वाढताना दिसून येत आहे. शिवाय शाश्वत विकासाचा प्रश्न आहेच. आपल्याला माहीत आहे, की विविध रसायने आणि कीटकनाशके मोठ्या प्रमाणात वापरून फळझाडं वाढवली जातात. यामुळे जगभरातल्या फळझाडं वाढवणाऱ्या भागांमध्ये ही प्रदूषकं निर्माण होण्याची समस्या कायम आहे. मग यासाठी अजून वेगळ्याप्रकारे काय करता येईल हे प्रश्न जर बाजूला ठेवले, तर अबोहार आणि श्री गंगानगरच्या या भागांना मी दिलेली भेट ही माझ्यासाठी अविस्मरणीय आणि भविष्यातील सकारात्मक बदलांची माझ्या मनात आशा निर्माण करणारी ठरली. या दिशेनं आपली अर्थव्यवस्था जायला हवी आहे, जिथं शेतकरी, निसर्ग आणि पोषकद्रव्य या तीन घटकांना सर्वाधिक प्राधान्य असेल \n(सदराच्या लेखिका ‘सेंटर फॉर सायन्स ॲन्ड एनव्हायर्नमेंट’ च्या प्रमुख आहेत.)\n(अनुवाद : तेजसी आगाशे)\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेर���िकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्र���लचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण ��ेल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/09/blog-post_38.html", "date_download": "2021-09-21T08:45:47Z", "digest": "sha1:672HQZOT2B5AQBQP2NMGJOXDLM6AR4I2", "length": 6395, "nlines": 75, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "शासकीय दूध संकलनात खंड पडू नये - पालकमंत्र्यांनी सोडविल्या दूध पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या समस्या", "raw_content": "\nशासकीय दूध संकलनात खंड पडू नये - पालकमंत्र्यांनी सोडविल्या दूध पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या समस्या\nअमरावती दि 11: शासकीय दूध योजना कार्यालयाने जिल्ह्यातील संस्थांकडून नियमित दूध संकलित करावे. दूध संकलनात खंड पडू नये. दूध संकलनाचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्ह्यातील दूध पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत बैठक घेण्यात आली.\nबैठकीला जिल्हाधिकारी पवनीत कौर, दुग्ध व्यवसाय अधिकारी गिरीष सोनवणे, प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयाचे विकास तावडे आदी उपस्थित होते\nदुधाची रोजची गरज पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांनी प्रत्येकी 50 लिटर दुधाचा शासकीय दूध योजना कार्यालयाला पुरवठा करावा. जिल्हयात सक्रिय सात संस्था शासकीय दुध योजना कार्यालयात दूध पुरवठा करतात. दूध पुरवठा करण्यात नियमीतता असावी. दुधाचा तुटवडा निर्माण होऊ नये याबाबत दक्षता घ्यावी. असे श्रीमती ठाकूर यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना सांगितले.\nयावेळी दूध उत्पादक शेतकरी सुरेश पडोळे, शशिकांत फुलझेले, रोशन गुप्ता, वसंत सातारकर, रंजित राऊत, विनोद चौधरी, आबा वऱ्हाडे उपस्थित होते.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-YOG-infog-10-proven-beauty-benefits-of-sago-or-sabudana-5601648-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T07:33:42Z", "digest": "sha1:2QKMX54VEGTDXTT52QOYCYSOZ4V7RAHI", "length": 3767, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Proven Beauty Benefits Of Sago Or Sabudana | 10 फायदे : फक्त 1 चमचा पांढ-या दान्यांनी चमकेल चेहरा, केस होतील काळे... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n10 फायदे : फक्त 1 चमचा पांढ-या दान्यांनी चमकेल चेहरा, केस होतील काळे...\nसाबुदान्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि आयरन सारखे न्यूट्रिएंट्स असतात. हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. यासोबतच हे इतर हेल्दी फूडसोबत मिसळून चेहरा आणि केसांवर लावल्याने सुंदरता वाढते. ब्यूटी एक्सपर्ट शांति कुशवाह सांगत आहेत साबुदाना अप्लाय करण्याच्या 10 पध्दती...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या जाणुन घ्या याचे असेच काही फायदे...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\nउन्हाळ्यात जलद कमी होते वजन, ट्राय करा या 9 TIPS\nपाणी पिऊन 10 दिवसात कमी करू शकता 4 ते 5 kg वजन, जाणून घ्या कसे\nदुधी भोपळ्याने ग्लो करेल स्किन, जाणुन घ्या याचे 10 खास फायदे...\nतुमची स्किन देते या 7 आजारांचे संकेत, यांना करु नका इग्नोर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/zp-co-pankaj-aashiya-visit-to-chaitanya-tandya/", "date_download": "2021-09-21T08:36:38Z", "digest": "sha1:WKU5RQSI67QV25U6BGR2WRQVJGPLHKAY", "length": 6597, "nlines": 90, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "जि.प.च्या मुख्याधिकाऱ्यांनी चैतन्य तांड्याला दिली सदिच्छा भेट | Jalgaon Live News", "raw_content": "\nजि.प.च्या मुख्याधिकाऱ्यांनी चैतन्य तांड्याला दिली सदिच्छा भेट\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Aug 19, 2021\n चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायत हागणदारीमुक्त व डासमुक्त झाल्याने चाळीसगाव दौऱ्यावर असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सदिच्छा भेट देऊन तांड्याची पाहणी केली.\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया हे गुरूवार रोजी चाळीसगाव दौऱ्यावर होते. दरम्यान तालुक्यातून एकमेव चैतन्य तांडा ग्रामपंचायत हागणदारीमुक्त व डासमुक्त झाल्याने डॉ. पंकज आशिया यांनी सदिच्छा भेट देऊन तांड्याची पाहणी केली. त्याचबरोबर तांड्यात राबविल्या गेलेल्या विविध योजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.\nलोक लोकसहभागातून झालेल्या विकास कामाबाबत डॉ. पंकज आशिया यांनी प्रशंसा केली. उपसरपंच आनंदा राठोड यांनी डॉ. पंकज आशिया यांना फूल देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत केले. दरम्यान मुख्खाधिकाऱ्यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे आचर्य व्यक्त होत आहे.\nयावेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेचे सचिव संजीव कुमार निकम, तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष येवले भाऊसाहेब, विलास आबा, विस्ताराधिकारी कैलास माळी, विस्तार अधिकारी आर. आय. पाटील, माजी चेअरमन दिनकर राठोड, , सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड, मंगेश राठोड, संतोष पवार व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/who-is-sunil-sitap-265927.html", "date_download": "2021-09-21T08:46:58Z", "digest": "sha1:CTNVTRGYOSXJ7B2A7LW4G4HWNPSP2747", "length": 4673, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घाटकोपर इमारत दुर्घटना ; कोण आहे सुनील सितप ? – News18 Lokmat", "raw_content": "\nघाटकोपर इमारत दुर्घटना ; कोण आहे सुनील सितप \nघाटकोपर इमारत दुर्घटना ; कोण आहे सुनील सितप \nघाटकोपर इमारत दुर्घटनेतील 17 लोकांच्या मृत्यूला आरोपी सुनिल सितपच जबाबदार आहे. तळमजल्यावरच्या नर्सिंग होमचं नुतनीकरण करताना त्याने इमारतीच्या मूळ ढाचाला धक्का पोचवलाय. या दुर्घटनेतला आरोपी सुनील सितप हा शिवसेनेचा जुना पदाधिकारी आहे.\nमुंबई, 26जुलै : घाटकोपर इमारत दुर्घटनाप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनील सितपला अटक केलीय त्यानेच नर्सिंग होमचं नुतनीकरण करण्याच्या नादात इमारतीच्या मूळ ढाचाला धक्का पोचवल्याचा आरोप होतोय. इमारतीचे पिलर्स तोडले गेल्यानेच ही इमारत कोसळल्याची माहिती पुढे आलीय. म्हणून प्रशासनाने घाटकोपर इमारत दुर्घटनेतील 17 लोकांच्या मृत्यूला आरोपी सुनिल सितपला जबाबदार धरत रात्रीच त्याच्यावर अटकेची कारवाई केलीय. हा सुनील सितप शिवसेनेचा जुना पदाधिकारी आहे. कोण आहे सुनील सितप - सुनील सितप शिवसेनेचा जुना पदाधिकारी - उद्योग सेनेचा पदाधिकारी - रायगडहून विधानसभेसाठी तिकीट मागितलं - पत्नीचा बीएमसी निवडणुकीत पराभव - बीएमसीचा अर्ज भरताना २८ कोटीची मालमत्तेची नोंद - घाटकोपरच्या अमृत नगरमध्ये राहतो - भूमाफिया म्हणून सर्वश्रृत\nघाटकोपर इमारत दुर्घटना ; कोण आहे सुनील सितप \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/salman-khan-urges-his-fans-to-support-sushant-singh-rajputs-fans-and-understand-their-emotions-view-tweet-144469.html", "date_download": "2021-09-21T09:30:21Z", "digest": "sha1:LX2MMRHM523ZBB5S22SDYR6UD76TXIXN", "length": 32221, "nlines": 239, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "सुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांच्या भावना समजून घ्या; सलमान खान याचे आपल्या फॅन्सना आवाहन (View Tweet) | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nमंगळवार, सप्टेंबर 21, 2021\nAnant Geete यांचे वक्तव्य वैफल्यग्रस्ततेतून, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी त्यांची अवस्था- सुनिल तटकरे\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर\nदुहेरी प्रेमकरणातून चार वर्षीय मुलाचा नाहक बळी\nसणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nपुण्यात दीराकडून वहिनीची हत्या; मृतदेह झाडाला लटकवला\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nAnant Geete यांचे वक्तव्य वैफल्यग्रस्ततेतून, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी त्यांची अवस्था- सुनिल तटकरे\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात म��ाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nPune Rape and Murder Case: नात्याला काळिमा; चुलत दीर आणि त्याच्या मित्राकडून वहिनीवर बलात्कार करून हत्या\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nपुढील महिन्यापासून 'या' बँकांच्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे होणार बंद\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nPM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील\nCovid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी\nरशिया मधील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्याकडून नागरिकांवर गोळीबार, 8 जणांचा मृत्यू\nRussian University: रशियन युनिव्हर्सिटीतील कॅम्पसमध्ये गोळीबाराची स्थिती, लोक बचावासाठी खीडकीतून उड्या टाकून जीव बचावताना\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nFlipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत\nSim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक\nWhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल जाणून घ्या सोप्या स्टेप्स\nRealme C25Y च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत\nStryder ने लॉन्च केल्या दोन इलेक्ट्रिक सायकल, सुरुवाती किंमत 29,995 रुपये\nTata Safari चे Golden Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक\nOla Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी; पहिल्याच दिवशी विकल्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर\nTATA Punch: टाटा मोटर्सचे Micro SUV Punch मॉडेल लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nऑटोमोबाइल आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठीच्या 26,058 कोटी रुपयांच्या PLI योजनेसाठी कॅबिनेटकडून मंजूरी\nIPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलच्या पर्पल कॅपला Avesh Khan याच्याकडून धोका, पहिल्या स्थानापासून आहे इतक्य��� विकेट दूर\nIPL 2021 Orange Cap Updated: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शिखर धवन अव्वल स्थानी कायम\nIPL 2021 Points Table Updated: RCB ला धुळ चारून KKR ची आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप\nKKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 9 विकेट्सने विजय\nAmul Topical: विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमूलने शेअर केले 'हे' डूडल\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nEsha Gupta ने पुन्हा एकदा वाढवले सोशल मिडियाचे तापमान, केले अति बोल्ड फोटो शेअर ( See Pics)\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\nGanpati Immersion 2021: गणपती विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला\nराशीभविष्य 20 सप्टेंबर 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य\nStudent Left Call Centre For Erotic Massage Parlour: सेक्स इंडस्ट्रीने बचाव केला म्हणत विद्यार्थिनीने कॉल सेंटरला डच्चू\n लसीकरण झाल्याचा पुरावा मागितल्याने महिला संतप्त, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला केली मारहाण (Video)\nIPL 2021 च्या दुसरा टप्प्या ताकद दाखवण्यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ थिरकले, व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट\nकुत्रा आणि मांजरीने एकत्र केली स्कुटर सफर; Guinness World Record मध्ये नोंद (Watch Video)\nAaditya Thackeray कडून पालिकेला मुंबई मध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना ओळखण्यासाठी QR Code लावण्याच्या सूचना\nNarendra Giri Dies: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे निधन; PM Modi यांनी वाहिली श्रद्धांजली\nIPL 2021: Virat Kohli चा आणखी एक मोठा निर्णय; आयपीएल 2021 नंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा\nSection 144 In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या 144 कलम लागू\nसुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांच्या भावना समजून घ्या; सलमान खान याचे आपल्या फॅन्सना आवाहन (View Tweet)\nसुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे सलमान खान, करण जोहर यांच्यावर सोशल मीडियाद्वारे टीका होत आहे. दरम्यान सुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांच्या भावना समजून घेण्याचे आवाहन सलमान खान याने आपल्या फॅन्सना केले आहे.\nसुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाने बॉलिवूड सेलिब्रेटींसह चाहत्यांनाही जबर धक्का बसला आहे. सुशांतच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा नेपोटिझमचा मुद्दा वर आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते सातत्याने करण जोहर, सलमान खान (Salman Khan) यांसारख्या सेलिब्रेटींवर निशाणा साधत आहेत. अशा कठीण काळात सलमान खान याने आपल्या फॅन्सना सुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांच्या भावना समजून घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी सलमान खान याने खास ट्विट केले आहे.\nया ट्विटमध्ये सलमानने लिहिले, \"मी माझ्या तमाम चाहत्यांना आवाहन करतो की सध्याच्या काळात सुशांतच्या फॅन्सच्या भावना समजून घ्या आणि त्यांना साथ द्या. त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची चुकीची भाषा वापरु नका. कृपया सुशांतच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना साथ द्या. आपल्या व्यक्तीला गमावणे खूप वेदनादायी असते.\" (सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी करण जोहर, सलमान खान, संजय लीला भन्साळी, एकता कपूर यांच्यासमवेत 8 जणांविरोधात मुजफ्फरपूर कोर्टात तक्रार दाखल)\nसुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर काही लोकांनी वांद्रे येथील Being Human स्टोरबाहेर निदर्शनं केली होती. तसंच स्टोरच्या बॅनरवरुन सलमान खानचा फोटो हटवण्याची मागणीही केली होती.\nदरम्यान दबंग सिनेमाचे दिगदर्शक अभिनव कश्यप यांनी देखील सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमान खानवर टीका केली होती. सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनी आपले करिअर खराब केल्याचे फेसबुक पोस्टद्वारे अभिनव कश्यप यांनी सांगितले होते. तसंच सलमानची चॅरिटी म्हणजे मनी-लॉन्ड्रिंग असल्याचेही त्यांनी म्हटले होते. दरम्यान सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी करण जोहर, सलमान खान, संजय लीला भन्साळी, एकता कपूर यांच्यासमवेत 8 जणांविरोधात मुजफ्फरपूर कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nBigg Boss 15 साठी Salman Khan चे मानधन ऐकून व्हाल थक्क; 14 आठवड्यांसाठी आकारले तब्बल 'इतके' कोटी\nSalman Khan च्या Hit-And-Run प्रक��णावरील 'Selmon Bhoi' गेमवर तात्पुरती बंदी\nसलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांच्यासह एकूण 38 सेलेब्सविरोधात तक्रार दाखल; घडली मोठी चूक, जाणून घ्या काय आहे प्रकरण\nPavitra Rishta 2.0 चा प्रोमो आऊट; शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Video)\nAnant Geete यांचे वक्तव्य वैफल्यग्रस्ततेतून, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी त्यांची अवस्था- सुनिल तटकरे\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nAnant Geete यांच्या वक्तव्यावर सुनिल तटकरे यांचे प्रत्युत्तर; संजय राऊत, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना नेत्यांनी झटकले हात\nNavi Mumbai Shocker: निर्दयी बापाने रागाच्या भरात 4 वर्षीय मुलाचं डोकं जमिनीवर आटपून घेतला जीव; सानपाडा रेल्वे स्थानकातील घटना\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\n7th Pay Commission: सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 वे वेतन आयोगासंदर्भात खुशखबर मिळणार\nCOVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं ओळखण्यासाठी Aaditya Thackeray कडून पालिकेला QR Code लावण्याच्या सूचना\nHasan Mushrif on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या आरोप म्हणजे भजपचे षडयंत्र, चंद्रकांत पाटील हे त्याचे ‘मास्टरमाईंड’, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर\nUP: भाजपच्या स्थानिक नेत्याला कोविड लसीचे 5 डोस दिल्याचे मिळाले प्रमाणपत्र, सहावा दाखवला शेड्युल\nAfghanistan: पुरुषांना जे शक्य नाही ते महिला करतील, तालिबानी सरकारचा नवा निर्णय\nअभिनेत्री माधुरी दीक्षित ने सोशल मिडीयावर शेअर केले मनमोहक फोटो; पाहून तुम्ही ही व्हाल वेडे\nराज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार, देशात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्य���पर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nNora Fatehi Hot Photos: नोरा फतेहीने बाथटबमध्ये झोपुन दिली हॉट पोज; सेक्सी फोटो पाहुन तुम्ही ही व्हाल वेडे\nदाक्षिणात्य अभिनेता Thalapathy Vijay ने आपल्या आई-वडिलांच्या विरोधात दाखल केली तक्रार; जाणून घ्या काय आहे कारण\nAlia Bhatt ने बॉयफ्रेंड Ranbir Kapoor सोबत साजरा केला वडील महेश भट्ट यांचा वाढदिवस; पहा Photos\nMonalisa Hot Dance Video: समुद्राच्या किनारी शॉर्ट ड्रेस घालून भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा हिच्या हॉट डान्सचा व्हिडिओ पहाच (Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/rohit-pawar-slams-bjp-leaders-120021700004_1.html", "date_download": "2021-09-21T07:46:10Z", "digest": "sha1:MC7XRL66SHEUZOKFQ7MMCGOU7II67XUP", "length": 8473, "nlines": 105, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "फेसबुक पोस्टवरून रोहित पवार यांची भाजपवर अप्रत्यक्ष टीका", "raw_content": "\nफेसबुक पोस्टवरून रोहित पवार यांची भाजपवर अप्रत्यक्ष टीका\nसोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (09:53 IST)\n“आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते आपल्याकडे आल्यावर त्यांना काही गोष्टी दिसू नये म्हणून आपल्याकडचे नेते भिंत बांधतात, पण मला तसं करायचं नाही”, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला लगावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अहमदाबादलादेखील भेट देणार आहेत. त्यामुळे अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु आहे. अहमदाबाच्या रोडवर डोनाल्ड ट्रम्प यांची रॅली काढली जाणार आहे. या रोडलगत काही भागात झोपड्या आहेत. त्या झोपड्या दिसू नये म्हणून अहमदाबाद महापालिका 600 मीटर उंचीच्या भींत उभारत आहे.\nरोहित पवार यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत भाजपवर टीका केली. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते आपल्याकडं आल्यावर त्यांना काही गोष्टी दिसू नये म्हणून आपल्याकडचे नेते भिंत बांधतात, पण मला तसं करायचं नाही. उलट भिंतीचा अडसर दूर करून कर्जत-जामखेडमधील नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठेवा सर्वांपर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याचीच ही झलक अवश्य पहा, असं फेसबुक पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले.\nरोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाने समन्स\nशरद पवार 2024 साली पंतप्रधान होऊ शकतात - रोहित पवार\nCAA : सुमित्रा महाजनांसह भाजपचे अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात\nचंदकांत पाटील यांना रोहित पवार यांचा प्रश्न, अहो खड्डे बुजले नाहीत मग पैसे गेले कुठे\nभाजपाच्या पंकजा मुंढे सह निवडणुकीत पक्ष सोडून गेले त्यां भाजपच्या नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जोरदार धक्का\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nराज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत सध्यातरी नाही : टोपे\nगंभीर गुन्ह्यांबाबत पाटणा, लखनऊला नागपूरने मागे टाकले\nअजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा\nठाकरे आणि राणे प्रथमच एकत्र येणार, होणार बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटन\nसणासुदीपूर्वी अमेझॉनने विक्रेत्यांना दिली भेट, आणखी 3 भाषांमध्ये मेनेज करेल व्यवसाय\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ratnagiri-news-marathi/what-about-the-jan-ashirwad-yatra-after-the-arrest-of-narayan-rane-nrms-173288/", "date_download": "2021-09-21T07:11:21Z", "digest": "sha1:WJ3DRM53HALLELZ4ANDYJTXC4NQVIOVS", "length": 14901, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Jan Ashirwad Yatra | नारायण राणेंना अटक केल्यानंतर जन आशीर्वाद यात्रेचं काय ? भाजपाचे 'हे' नेते पुढे सरसावले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\n हा तुमचा भ्रम आहे भ्रम; ज्यांना आपण समजतो आहोत पेंग्विन ते आहेत Aliens, मिळालेत अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे; जाणून घ्या नेमकं प्रकरण\nJan Ashirwad Yatra नारायण राणेंना अटक केल्यानंतर जन आशीर्वाद यात्रेचं काय भाजपाचे ‘हे’ नेते पुढे सरसावले\nविरोधी पक्षनेते प्रविण दरेकर सध्या मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. तसेच जन आशीर्वाद पुढे घेऊन जाण्यासाठी दरेकर आता पुढे सरसावले आहेत.\nरत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुढची जन आशीर्वाद यात्रा ही राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्याकरिता प्रविण दरेकर रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत.\nविरोधी पक्षनेते प्रविण दरेकर सध्या मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. तसेच जन आशीर्वाद पुढे घेऊन जाण्यासाठी दरेकर आता पुढे सरसावले आहेत.\nमहाराष्ट्रात तालिबानी राजवट नाही, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर\nभाजपच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करीत होते. परंतु त्यांना संधी मिळाली नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात बेकायदेशीर पध्दतीने केलेली कारवाई म्हणजे महाविकास आघाडी सरकारची दडपशाही असल्याची प्रतिक्रिया विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करणा-या महाविकास आघाडी सरकारने ध्यानात ठेवावे की ही मुघलशाही किंवा तालिबानी राजवट नाही त्यामुळे महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा प्रयत्न करु नये असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.\nशरद पवारांनीही राणे प्रकरणावर केलं भाष्य\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यात गदारोळाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना आणि राणे समर्थक आमने-सामने आले आहे. दरम्���ान, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांनीही आता राणे प्रकरणावर भाष्य केलं आहे.\nअनिल देशमुख मनी लाँडरिंग प्रकरण : पलांडे आणि शिंदेच्या कोठडीत वाढ\nनारायण राणे यांच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही. ते त्यांच्या पद्धतीने चालत आहेत, कदाचित त्यांच्या संस्कारचा तो भाग असावा, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राणेंवर उपरोधिक टीका केली आहे. शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे आपली प्रतिक्रिया दिली आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/awareness-with-folk-art/", "date_download": "2021-09-21T08:58:36Z", "digest": "sha1:ZFL2IMIU27ZAA3V7LLR7PZHXKXX3XIWS", "length": 13149, "nlines": 137, "source_domain": "marathinews.com", "title": "लोककलेसोबत जनजागृतीचं काम - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeMaharashtra Newsलोककलेसोबत जनजागृतीचं काम\nहातावर पोट असणाऱ्या स्थानिक लोककलावंतांचा प्रश्न कोरोनाच्या या महामारीच्या संकटात पुन्हा एकदा समोर येऊन ठेपला आहे आहे. एकीकडे पहिल्या लाटेनंतर काही काळाने सर्व स्थिरावले आहे असे वाटत असताना पुन्हा सगळं नव्याने सुरू होत असताना पुन्हा अचानक गोष्टी थांबल्याने लोककलावंतांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. आता राज्य सरकारने याच अडचणीवर पर्याय शोधून काढला आहे. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये एवढी भयावह परिस्थिती डोळ्यासमोर दिसत असूनही बेफिकीरपणे वागणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी लोककलावंतांच्या कलेचा उपयोग करून घेतला जाणार आहे. त्याबाबतीतला अध्यादेशही काढण्यात आला आहे. या नव्या योजनेसाठी राज्य सरकारने पाच कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.\nलोककलेनं नेहमीच लोकरंजनासोबत जनजागृतीचं काम केलं. अनिष्ट रूढी, प्रथांविरोधात लोककलेतून आसूड ओढण्यात आला. कोरोनाच्या लढ्यात आता याच लोककला अत्यंत महत्वाची भूमिका म्हणजेच कोरोनाबद्दलची जनजागृती करण्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेत, ती निसंकोचपणे बजावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, माहीती व जनसंपर्क आदींनी मिळून याबाबत विचारपूर्वक निर्णय घेतले आहेत. या बैठकीला अभिनेता सुबोध भावेही उपस्थित होता.\nसुबोध भावेंनी याबद्दल बोलताना सांगितले कि, लोककलावंतासमोर आता चरितार्थ भागवायचा कसा हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यावर विचार करताना वापर जिल्ह्यातल्या छोट्या छोट्या गावांमध्ये, वाड्यांमध्ये कोरोनाबाबत जागृतीसाठी या लोककलावंतांचा वापर येईल यावर सर्वांच म्हणणे एकच झालं. त्यानुसार जे कलावंत एकल आहेत ते हे काम योग्य प्रकारे करतील. हा कलाकार आपली कला गावातल्या चावडीपाशी किंवा वाडीतल्या चौकात जाऊन सादर करू शकतो. त्या कलेच्या माध्यमाने तो कोरोनाशी लढताना घ्याव्या लागणाऱ्या काळजीबद्दल स्पष्ट समजेल अशा भाषेमध्ये माहिती सांगेल. प्रशासनाचा एक माणूसही त्याच्यासोबत दिला जाईल. जीआरमध्ये त्याबाबतीच्या सर्व अटी-नियम दिलेल्या आहेत. तसेच ठराविक वेळाही ठरवून दिलेल्या आहेत. यामध्ये तो ही आपली कला दुपारी 4 ते 6 या वेळेतच सादर करेल. सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे अशा कलावंतांची यादी सुपूर्द केलेली आहे. त्यांची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाला देखील पुरवली जाईल. त्यानंतर त्या त्या एकल कलावंतांनी दिलेला विषयावर सादरीकरण करून जागृती करायची आहे.\nयासाठी काही कडक निर्बंध घालून दिले आहेत. जीआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, सतत मास्क लावणे, तो योग्य पद्धतीने लावणे, हात धुणे, सॅनिटायझर लावणे, अंतर राखणे आदी अनेक विषयावर यात सादरीकरण करण्यात आले आहेत. लहान मुलांची, वयोवृद्धांची घ्यायची काळजी, सरकारची कोरोनाविषयक असलेली नियमावली आदीं विषय यामध्येघेता येणार आहेत. या एकल कलावंतांसोबत ज्या गावामध्ये हा कार्यक्रम नियोजित असेल, त्या गावचा ग्रामसेवक, शाळेचा मुख्याध्यापक हा सोबत राहील. तसेच कार्यक्रम झाल्यावर तो अधिकारी संबंधित कलाकाराला प्रमाणपत्र देईल. आणि याच प्रमाणपत्राच्या आधारे कलाकाराला त्यांच्या मानधनाची मागणी करता येण शक्य होणार आहे.\nपूर्वीचा लेखबजाज-पे नवे पेमेंट अँप\nपुढील लेखआयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संघ जाहीर\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्��ा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/world-yoga-day-121062100027_1.html", "date_download": "2021-09-21T08:49:06Z", "digest": "sha1:U53Y4T46FC7XNMKOIIDQKV2SQXUMCHRS", "length": 6225, "nlines": 116, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "ऋषी मुनींनी सुरू केली योग साधना", "raw_content": "\nऋषी मुनींनी सुरू केली योग साधना\nऋषी मुनींनी सुरू केली योग साधना,\nमनुष्य जातीच्या प्रगतीस मिळाली चालना,\nजपू लागला आरोग्य, अन मनस्वास्थ त्यायोगे,\nसहचाराने अन विचाराने तो सदा वागे,\nकळले मोल त्यास यो गसाधनेचे महान,\nअवलंबिले दिनचर्येत योगास ,दिला मान,\nझाली निरामय काया त्याची योगासने करून,\nपळविले रोगास, नित्य त्याचा अवलंब करून,\nपरदेशीयांनी सुद्धा त्याचे महत्व नीट जाणले,\nविश्व व्यापक होऊनी योग दिसू लागले,\nअशी ही साधना मानवाच्या उद्धारा करीता आहे,\nआव्हान सर्वास, आबाल वृद्धांच्या हितावह आहे\nWorld Yoga Day 2021 :योगाचे 7 प्रमुख प्रकार जाणून घेऊ या\nयोग दिन: डायबिटीज रुग्णांसाठी 5 सोपे व्यायाम\nWorld Yoga Day 2021:योगासन म्हणजे काय, त्याचे किती प्रकार आहे जाणून घ्या\nनौकासन करण्याची योग्य पद्धत आणि लाभ\nमनाला शांती देणारे गोरक्षासन आणि त्याचे फायदे जाणून घ्या\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nVeg Manchurian Recipe बाहेरून ऑर्डर न करता घरीच बनवा व्हेज मंचूरियन, जाणून घ्या सोपी रेसिपी\nसगळं सुरळीत असूनही अपसेट वाटतं असेल तर हे करा\nअल्झायमर हा आजार आहे तरी काय\nजर तुम्हाला व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर उभे राहून फॅट बर्न करा\nखरंय म्हणणं असं, मन चिंती ते वैरी न चिंती\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/fashion/bollywood-actress-kriti-sanon-in-navy-blue-mini-dress-with-white-tank-top-see-her-stylish-look/articleshow/83624929.cms", "date_download": "2021-09-21T09:17:37Z", "digest": "sha1:DXSVYN2TBWCWPUUYP4GYJU6YVFMSERX4", "length": 17449, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाह��� असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअभिनेत्रीचा छोट्या ड्रेसमधील बोल्ड लुक व्हायरल, हॉट अवतार पाहून कोणीही होईल फिदा\nकृति सेनॉनचा (Kriti Sanon) लेटेस्ट लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.\nअभिनेत्रीचा छोट्या ड्रेसमधील बोल्ड लुक व्हायरल, हॉट अवतार पाहून कोणीही होईल फिदा\nबॉलिवूड अभिनेत्री कृति सेनॉन आकर्षक फिगर आणि हटके फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. कृतिच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक सुंदर कपड्यांचं कलेक्शन देखील पाहायला मिळतं. ही अभिनेत्री कोणत्याही पॅटर्नच्या कपड्यांमध्ये मोहक व सुंदरच दिसते. कधी-कधी तिची स्टाइल स्टेटमेंट अन्य अभिनेत्रींवर भारी सुद्धा पडते.\nदरम्यान कृति स्वतःला फिट ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही आणि ही फिटनेस फ्रीक अभिनेत्री सुंदर-सुंदर कपडे परिधान करून आपली टोंड बॉडी सुद्धा फ्लाँट करत असते. याचीच झलक नुकतीच पाहायला मिळाली. (सर्व फोटो : योगेन शाह)\n(पतीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नात नटून थटून पोहोचली मीरा राजपूत, बोल्ड ब्लाउज लुकमुळे होती चर्चेत)\n​कृति सेनॉनचा सुंदर लुक\nकृति सेनॉन मुंबईतील जुहू परिसरातील रोहित धवनच्या ऑफिसमध्ये पोहोचली होती. कामानिमित्त होणाऱ्या या भेटीसाठी अभिनेत्रीने स्टायलिश कपड्यांची निवड केली होती. या ड्रेसमुळे तिला स्पोर्टी आणि कूल लुक मिळाला होता.\n(करीना कपूरच्या लग्नात करिश्माने परिधान केला होता सुंदर ड्रेस, मोहक लुक पाहून चाहते झाले फिदा)\nकृति सेनॉननं निळ्या रंगाचा सॉलिड मिनी ड्रेस परिधान केला होता. बॉडीकॉन फिटिंग ड्रेसमुळे कृतिला टोंड बॉडी फ्लाँट करण्यास मदत मिळाली आहे. तिचा लुक देखील शानदार व जबरदस्त दिसत आहे. या शानदार फिटिंग ड्रेसमध्ये स्ट्रॅप स्लीव्ह्ज, चौकोनी आकारातील नेकलाइन आणि पुढील बाजूस बटण डिटेल डिझाइन होतं.\n(अभिनेत्रीचा बॅकलेस ड्रेसमधील हॉट व बोल्ड लुक, मादक अदा पाहून चाहते झाले घायाळ)\nकृति सेनॉनने आपल्या या ड्रेसमध्ये कॉन्ट्रास्टिंग लुक जोडत कलरब्लॉक इफेक्ट देण्याचा प्रयत्न केल्याचंही दिसतंय. गडद रंगाच्या आउटफिटवर तिनं पांढऱ्या रंगाचा टँक टॉप परिधान केला होता. ही रंगसंगती कमाल दिसत आहे. तिचा हा लुक कम्��र्टेबल व स्टायलिश होता. तरीही कृतिनं परिधान केलेले हे आउटफिट कॅज्युअल कमी आणि बोल्ड लुक पॅटर्नमधीलच अधिक दिसत होतं.\n(सोनम कपूरने बर्थडे पार्टीसाठी घातलं बोल्ड डिझाइनर शर्ट, हॉट लुक पाहून चाहते घायाळ)\nआपल्या लुकला परफेक्ट टच कसा द्यावा, याची चांगलीच माहिती कृतिला ठाऊक आहे. विशेषतः तिच्या कॅज्युअल लुकमध्ये कमतरता शोधून काढणं खरंच अशक्य आहे. याचीच झलक या फोटोच्या माध्यमातून आपण पाहू शकता. कृतिने आपल्या मिनी ड्रेसवर पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स मॅच केले होते. यामुळे तिला कूल लुक मिळाला होता. तिनं मिडल पार्टेड हेअरस्टाइल केली होती. ग्लॅमरस लुक मिळावा म्हणून चेहऱ्यावर काळ्या रंगाच्या गॉगलसह मास्क सुद्धा घातलं होतं.\n(टायगर श्रॉफसह रात्री उशिरा डेटवर निघाली दिशा पाटनी, शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत होती हॉट)\nकृतिच्या लुकमधील एक-एक गोष्ट एकदम परफेक्ट होती. तिनं आपल्या कॅज्युअल लुकनुसार परफेक्ट लुकिंग टोट बॅगची निवड केली होती. कृतिने ही बॅग फ्रेंच फॅशन हाउस Saint Laurentमधून खरेदी केली होती. हा ब्रँड जगभरात प्रसिद्ध आहे.\n(आरपार दिसणारे शॉर्ट्स घालून किराणामाल घ्यायला पोहोचली ‘ही’ अभिनेत्री, फोटो व्हायरल)\n​किती होती बॅगची किंमत\nकृतिच्या हातामध्ये जी बॅग दिसत आहे ती १०० टक्के कॉटनपासून तयार करण्यात आली आहे. या टोट बॅगमध्ये लेदर हँडल्स होते तसंच तीन एनग्रेव्ड स्नॅप बटण डिझाइन सुद्धा आपण पाहू शकता. या मेटल बटणवर सिल्व्हर ब्रशिंग करण्यात आलं होतं. बॅगच्या पुढील बाजूस RIVE GAUCHE SAINT LAURENT असे लिहिण्यात आलं आहे. अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार टोट बॅगची किंमत १ हजार २५० डॉलर एवढी आहे, म्हणजे भारतीय चलनानुसार या बॅगची किंमत जवळपास ९२ हजार १०३ रूपये एवढी होते.\n(अक्षय कुमारच्या सासूचं जबरदस्त फोटोशूट, डिंपल कपाडियांच्या ग्लॅमरस लुकवर खिळून राहील तुमची नजर)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकरीना कपूरच्या लग्नात करिश्माने परिधान केला होता सुंदर ड्रेस, मोहक लुक पाहून चाहते झाले फिदा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\n Tata आणणार Nexon CNG आणि Altroz CNG सह ४ सीएनजी कार, पेट्रोलचा खर्च वाचणार\nकरिअर न���यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nमोबाइल Samsung पासून Redmi पर्यंत, ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेजसह येतात ‘हे’ शानदार फोन्स; किंमत खूपच कमी\nकरिअर न्यूज गणित कठीण, फिजिक्स, केमिस्ट्री सोपा; पहिल्या दिवसाची परीक्षा सुरळीत\nविज्ञान-तंत्रज्ञान १७ वर्षीय मुलानं IRCTC च्या सिस्टममध्ये शोधले बग, लाखो प्रवाशांना झाला मोठा फायदा, पाहा डिटेल्स\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\nविज्ञान-तंत्रज्ञान घरालाच बनवा थिएटर, 'या' कंपनीने लाँच केला ५५ इंचाचा जबरदस्त स्मार्ट टीव्ही, स्वस्तात खरेदी करण्याची संधी\nधार्मिक पितृपक्ष 2021 महालयारंभ : पितृपक्षातील सर्वांत प्रमुख श्राद्ध तिथी आणि मान्यता\nदेश 'ईश्वराच्या इच्छेविरुद्ध' जात असल्याचं सांगत भाजपच्या माजी मंत्र्यांची आत्महत्या\nमुंबई '...तेव्हा अनंत गीतेंनी पवार साहेबांच्या पायाला हात लावून आभार मानले होते'\nसिनेमॅजिक सुरेखा कुडची यांनी रागाने सेटवरून फेकली होती मीराची बॅग\nअहमदनगर शिर्डीच्या नव्या विश्वस्त मंडळाला स्थगिती, कोर्ट म्हणाले...\nदेश उधमपूरच्या पटनी टॉप भागात लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात, पायलट जखमी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t66/", "date_download": "2021-09-21T09:26:40Z", "digest": "sha1:ZAKPQEBUZWFBJBTRX2XQXZQCACZL7HPM", "length": 4700, "nlines": 108, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-सगळ्या प्रेमकथांची अखेर", "raw_content": "\nप्रेमात दोघं असतात तेंव्हा\nसगळं गुलाबी वाटत असतं\nपाणीही शराबी वाटत असतं\nपाण्यानंही झिंगून जाण्यानं होते\n(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते\nप्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा\n'हात' एकमेकांसाठी धरले असतात\nएकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते\nएकमेकांना झब्बू देण्यानं होते\nजे जे काही कळलं असतं\nकळूनही न कळण्यानं होते\nछळून छळून छळण्यानं होते\nआपल्याला फक्त चुका दिसतात\nचाबूक आणि बंदुका दिसतात\nजे जे होणार नाही वाटतं\nते ते सारं घडत जातं\nसारं सारं बिघडत जातं\nमन माझे ��ुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: सगळ्या प्रेमकथांची अखेर\nRe: सगळ्या प्रेमकथांची अखेर\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/burglary-in-ravera/", "date_download": "2021-09-21T08:53:59Z", "digest": "sha1:INMST7TM6XLEHWIBTO47HJ3JSYN36EW5", "length": 6393, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "रावेरात घरफोडी; सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद | Jalgaon Live News", "raw_content": "\nरावेरात घरफोडी; सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Jul 2, 2021\n रावेर शहरातील देवकी नगर भागात एका घरात अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरी करणारे अज्ञात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअधिक माहिती अशी की, राजकुमार देवदास गनवाणी (वय 50, रा. देवकी नगर रावेर) हे शेती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ३० जून रोजी रात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान ते घराला कुलूप लावून कामाच्यानिमित्त बाहेर गेले होते. त्याचवेळी अज्ञात तीन चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे शिक्के, ९ हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के, २ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या लहान मुलांचा खुळखुळा आणि ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख २२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.\nचोरटे चोरी करताना सीसीटीव्ही कैद झाले आहे. यात तीन जण चोरी करताना आढळून आले आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात गुरुन 113/2021 भादवी कलम 457,380 प्रमाणे अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुडील तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल कुमार नाईक करीत आहे\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nस्मशानभूमीचे लोखंडी अँगल चोरी, 5 जणांवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/corona-update-27-march-2021/", "date_download": "2021-09-21T07:51:12Z", "digest": "sha1:5ITEOWTADA4UZASRNT2BSN5JRRGSOSTS", "length": 4587, "nlines": 90, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "आज जळगाव जिल्ह्यात ११२४ नवीन कोरोना रुग्ण; १५ जणांचा मृत्यू | Jalgaon Live News", "raw_content": "\nआज जळगाव जिल्ह्यात ११२४ नवीन कोरोना रुग्ण; १५ जणांचा मृत्यू\n जळगावातील कोरोना बाधितांचा आणि मृतांचा आकडा वाढताच आहे. आज देखील जिल्‍ह्‍यात एकूण ११२४ नवीन बाधित आढळून आले आहेत. तर आज कोरोनामुळे आज देखील १५ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला.\nजळगाव शहर ४००, जळगाव तालुका- २७; भुसावळ १२३, अमळनेर- १५; चोपडा- २५६; पाचोरा २९; भडगाव ०; धरणगाव ४८; यावल ३; एरंडोल २८, जामनेर ४८; रावेर २९, पारोळा ३४; चाळीसगाव ४०; मुक्ताईनगर २०; बोदवड-२२ आणि इतर जिल्ह्यातील २ असे ११२४ रूग्ण आढळून आले आहेत.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nफक्त १०० रुपये मजुरी मिळत असल्याने अकुलखेड्याच्या…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nडॉक्टर रावलानींचा एक महिन्याचा पगार कापा ….…\nअबब… शहरात एक लाखाहून अधिक घरांमध्ये झाली मच्छरांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/07/blog-post_54.html", "date_download": "2021-09-21T08:56:54Z", "digest": "sha1:L6GP5XCZ7Y6XPMG5AM2ZN347ENN5MY5A", "length": 9725, "nlines": 76, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "पंढरपूर पायी दिंडीक-यांचे भावपूर्ण स्वागत", "raw_content": "\nपंढरपूर पायी दिंडीक-यांचे भावपूर्ण स्वागत\nगुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराज यांची पायदळ दिंडी परंपरा कायम ठेवून श्रद्धासागर ते पंढरपूर पायदळ वारीवरुन परतलेल्या वारक-यांचे श्रद्धासागर येथे भावपूर्ण स्वागत पार पडले.\nश्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेद्वारा दरवर्षी गुरुमाऊली पालखी सोहळा पायदळ दिंडीचे आयोजन करण्यात येते.यावर्षी १५ वारक-यांनी आकोट ते पंढरपूर पायदळ वारी पुर्ण केली. पंढरपूर निवासी संस्थेच्या धर्यामशाळेत विधिवत गुरू श्रींच्या पादुकांची स्थापना व तिर्थस्थापना करुन अखंड हरिनाम सप्ताह ,गुरुमाऊली पुण्यतिथी सोहळ्या अंतर्गत ज्ञानेश्वरी पारायण,प्रवचन किर्तनादी कार्यक्रम पार पडले.आषाढी वारी पुर्ण करुन परतलेल्या या वारक-यांचा श्रद्धासागर क्षेत्री सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महल्ले होते.याप्रसंगी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प.गणेश महाराज शेटे व ज्ञानेश प्रसाद पाटील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.\nदरम्यान गुरुवर्य वासुदेव महाराजांचे निवासस्थानी श्री पादुकांचे पुजन व आरती ह.भ.भ.माधवराव मोहोकार ,पुरुषोत्तम मोहोकार यांनी केले.श्री निवासस्थान ते श्रद्धासागर मार्गाने टाळमृदंगाचे स्वरात अभंग गात,\"ॐ नमो वासुदेवा\" च्या गजरात दिंडी सोहळा पार पडला. संत वासुदेव नगर, नरसिंग मंदीर,यात्रा चौक,नंदीपेठ मार्गावर ठिकठीकानी या दिंडीचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले.श्रद्धासागर येथे स्वागत सोहळा पार पडला.पंढरपूर पायदळ दिंडीत सहभागी अंबादास महाराज,महादेवराव ठाकरे,श्रीराम कोरडे, उमेश मोहोकार,किसनराव जोध,श्रीकृष्ण काळे,नागोराव बायस्कार,प्रभाकरराव डोबाळे,बाळकृष्ण वाकोडे,साहेबराव वाघ,विपुल मोहोकार,भाष्करराव म्हसाये,महादेवराव बिहाडे,विलास गीते,मदन मोहोकार आदी वारक-यांचा संस्थाध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महल्ले व विश्वस्थांचे हस्ते गौरव करण्यात आला. या दिंडी सोहळ्याने श्रद्धासागर भक्तीमय वातावरणात न्हाऊन गेले होते.\n*या सोहळ्यात श्री विठ्ठल रुख्ख्मिणी संस्थान कौडण्यपूर चे विश्वस्त सुरेशराव चव्हाण,अशोकराव पवार,विजयराव डहाके,व्यवस्थापक काळे साहेब सहभागी झाले होते त्यांचाही शाल श्रीफळ देवून संस्थेद्वारा सत्कार करण्यात आला कौडण्यपूर निवासी आई रुख्ख्मिणीदेवीच्या समवेत यावर्षी गुरुमाऊलींच्या पादुकांची ऐतिहासिक वारी पुर्ण झाली. यावेळी कौडण्यपूर संस्थानचे सहकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.\nयाप्रसंगी संस्थेचे सचिव रवी वानखडे,सहसचिव मोहन जायले पाटील,अवि गावंडे ,विश्वस्त सदाशिवराव पोटे,अशोकराव पाचडे,नंदकिशोर हिंगणकर ,कानुसेठ राठी तथा नगरसेवक मंगेश चिखले,संदेश रोडे,प्रा. साहेबराव मंगळे,डाॕ सुहास कुलट,अतुल कोरपे,सुधाकरराव हिंगणकर ,प्रदिप हिंगणकर यांचेसह भक्तगण उपस्थित होते.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/human-skull-found-in-womans-bag-while-checking-excitement-at-madhya-pradesh-airport-nrvk-178859/", "date_download": "2021-09-21T09:04:46Z", "digest": "sha1:WZ6FG42BWJY3B7KEWWPIH7WQOZULSD66", "length": 15755, "nlines": 202, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Devi Ahilya Bai Holkar Airport | बापरे ! चेकिंग करताना महिलेच्या बॅगमध्ये आढळली मानवी कवटी; मध्य प्रदेशच्या एअरपोर्टवर खळबळ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nMS Dhoni नंतर CSKचं कर्णधारपदं कोणत्या खेळाडूकडे, ‘या’ चार खेळाडूंची नावं आली समोर\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\n चेकिंग करताना महिलेच्या बॅगमध्ये आढळली मानवी कवटी; मध्य प्रदेशच्या एअरपोर्टवर खळबळ\nही कवटी विसर्जनासाठी हरिद्वारला न्यायची होती, मात्र मला त्यास परवानगी मिळाली नाही, असे महिलेने सांगितले. यानंतर महिलेने आपल्या परिचिताला बोलावून त्याच्याकडे ही कवटी सोपविली आणि दुसऱ्या विमानाने दिल्लीकडे उड्डाण घेतली.\nइंदूर : देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून(Devi Ahilya Bai Holkar Airport) दिल्लीला जाणाऱ्या एका महिलेच्या बॅगमध्ये मानवी कवटी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.\nही कवटी विसर्जनासाठी हरिद्वारला न्यायची होती, मात्र मला त्यास परवानगी मिळाली नाही, असे महिलेने सांगितले. यानंतर महिलेने आपल्या परिचिताला बोलावून त्याच्याकडे ही कवटी सोपविली आणि दुसऱ्या विमानाने दिल्लीकडे उड्डाण घेतली.\nविमानतळ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रवासी महिलेचे नाव योगमाता सचदेवा असे आहे. त्या विस्तारा विमानाने दिल्लीला जाणार होत्या. मात्र, तपासणीदरम्यान त्यांच्या बॅगमध्ये मानवी कवटी आढळून आली.\nकाय म्हणायचं या बाईला कुत्र्याशी SEX केला\nपुण्यात तब्बल दोनशे कोटींचा जमीन घोटाळा; बनावट आदेशावर चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रालयातील अधिकाऱ्याचीही सही\nअनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप; अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला ‘iPhone 12 Pro’ची लाच दिल्याचा दावा\nआई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की... मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले\nमुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार\nमुंबईहून दीड ते पावणे दोन तासांत औरंगाबादला पोहचणार; मुंबई ते नागपूर धावणार बुलेट ट्रेन \nखून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे\n अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत\nआत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम\n‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही\nसायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण\n19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि...\nकिराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण\nविकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्... गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकद��� पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_223.html", "date_download": "2021-09-21T09:12:22Z", "digest": "sha1:KFVSVZR6ZE7XDXTMGCEOAJUEADYAWI7L", "length": 4765, "nlines": 57, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी मुनगंटीवार चंद्रपूर न्यायालयात", "raw_content": "\nHomeचंद्रपूरअवनी वाघीण मृत्यू प्रकरणी मुनगंटीवार चंद्रपूर न्यायालयात\nअवनी वाघीण मृत्यू प्रकरणी मुनगंटीवार चंद्रपूर न्यायालयात\nचंद्रपूर : अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी आज चंद्रपूर न्यायालयात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. यासाठी मुनगंटीवार स्वत: चंद्रपूर न्यायालयात आले होते.\nअवनी वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात निरुपम यांनी मुनगंटीवार यांच्यावर १० नोव्हेंबर २०१८ रोजी एका पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले होते. ते आरोप तेव्हाच मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले होते. मुनगंटीवार ���ांना वाघ मारण्यात अधिक रस असून त्यांच्यात आणि शिकाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप निरुपम यांनी केला होता.\nसंजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवर राजकीय आयुष्यात बघितले नाहीत. सत्याचा निर्घृण खून निरुपम यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर जिल्हा न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तेव्हाच दिली होती. त्यानुसार आज सुधीर मुनगंटीवार यांनी निरुपम यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/pokra-yojana-farmer-immediately-village-committees-should-be-established-ajit-pawar/", "date_download": "2021-09-21T09:17:53Z", "digest": "sha1:CP5BUGFHG42FF55GZMXFIC5JA54SRDRY", "length": 12746, "nlines": 92, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "पोकरा योजनेतील अनुदान शेतकऱ्यांना त्वरित मिळण्यासाठी ग्रामसमित्या स्थापन कराव्यात - उपमुख्यमंत्री | Jalgaon Live News", "raw_content": "\nपोकरा योजनेतील अनुदान शेतकऱ्यांना त्वरित मिळण्यासाठी ग्रामसमित्या स्थापन कराव्यात – उपमुख्यमंत्री\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Aug 3, 2021\n नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना (पोखरा) योजनेत जळगाव व इतर जिल्ह्याचा समावेश असून, केवळ ग्रामसेवक ग्रामसभा घेत नसल्याने ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन करत नसल्या कारणाने या योजनेच्या अनुदानापासून शेतकरी बांधव वंचित असल्याबाबतचे पत्र जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना दि. २९ जुलै रोजी दिले होते. या पत्राची तात्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री ना.पवार यांनी मंत्रालय मुंबई येथे पोकरा योजने संबंधित सर्व अधिकारी यांची (दि.२) आढावा बैठक आयोजित केली होती\nग्रामसेवक व कृषी विभागाच्या समन्वयाअभावी नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेतून मिळणाऱ्या अनुदानापासून शेतकरी बांधवाना वंचित राहावे लागत आहे. शेतकरी बांधवांनी ही अडचण ओळखत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना कृषी व ग्रामविकास विभाग यांच्या समन्वयातून पात्र लाभार्थ्यांना पोकरा योजनेचा लाभ मिळवून देण्यासंबंधी निर्देश देण्यात यावे अशी पत्राद्वारे विनंती केली होती. या पत्राची दखल घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर सहभागी झाल्या होत्या.\nया बैठकीत उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी कृषी व ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडून ही योजना राबविण्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या व ज्या ज्या जिल्ह्यांना पोकरा योजना लागू आहे, त्या सर्व जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या योजनेचा आढावा घेतला. लवकरात लवकर पोकरासाठीच्या ग्राम स्तरावरील ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.\nही योजना राबविण्यात येणारी मुख्य अडचण म्हणजे ग्राम पातळीवर असणाऱ्या ग्राम कृषी संजीवनी समितीचा सचिव म्हणून काम करण्यास ग्रामसेवक संघटनांचा विरोध आहे यावर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी बैठकीत ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी असलेल्या राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सचिव प्रशांत जामोदे यांच्यासमवेत चर्चा करून त्यांचे मत जाणून घेतले व शेतकरी हिताची ही योजना असून कायद्याद्वारे आपण ग्राम पातळीवर असलेल्या समित्यांचे सचिव असतात त्या कारणाने आपल्याला हे काम पार पडावे लागेल, असे निर्देश दिले तुमच्या काही समस्या असतील तर त्या सोडविण्यात येतील असेही यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले.\nयावेळी ग्रामसेवक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपण ग्राम कृषी संजीवनी समितीचा सचिव म्हणून काम करण्यास तयार असल्याचे सांगितले. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी जळगाव व इतर काही जिल्ह्यातील ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन झालेल्या नसल्याकारणाने त्या भागातील शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याचे मत मांडले. यावर अजित दादा पवार यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून त्��ा त्या जिल्हयातील ग्राम कृषी संजीवनी समित्याचा आढावा घेतला व जिथे जिथे या समित्या स्थापन करण्याच्या राहिल्या आहेत त्या तात्काळ स्थापन करण्याचे निर्देश दिले.\nबैठकीत ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यात ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळेसुद्धा अशा योजना राबविण्यात अडचणी असतात ही बाब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिली यावर अजितदादा पवार यांनी येत्या काळात लवकरच रिक्त जागांचा आढावा घेऊन ग्रामसेवकांची भरती करण्यात येईल असे सांगितले. यावर योजनेचे कार्यान्वयन तात्काळ होण्याकरिता रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी ग्रामसेवकांच्या भरतीमध्ये पोकरा योजनेच्या ग्राम कृषी संजीवनी समितीमध्ये कंत्राटी तत्वावर सामुदायक म्हणून काम करणाऱ्या कृषी पदवीधरांना प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना मांडली त्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भरती वेळी या सूचनेचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nडॉक्टर रावलानींचा एक महिन्याचा पगार कापा ….…\nअबब… शहरात एक लाखाहून अधिक घरांमध्ये झाली मच्छरांची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://suntrustblog.com/mr/", "date_download": "2021-09-21T08:01:36Z", "digest": "sha1:2K5WP2G4BNITUYZLLEWCKDE5TBOC7E4G", "length": 12888, "nlines": 81, "source_domain": "suntrustblog.com", "title": "सन ट्रस्ट ब्लॉग - सन ट्रस्ट माहिती ब्लॉग", "raw_content": "\nयूएसए आणि इन्स्टॅन्बुलमध्ये आपल्या जवळच्या ब्रेकफास्टसाठी 25 सर्वोत्तम रेस्टॉरंट्स\nBy व्हिक्टोरिया अकपण टीएमएलटी सप्टेंबर 20, 2021 अन्न 0 टिप्पणी\n- तुमच्या जवळचा नाश्ता - तुम्ही जवळच्या नाश्ता रेस्टॉरंट शोधत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे. तुम्हाला पकडायचे आहे आणि जायचे आहे किंवा थोडा वेळ घालवायचा आहे, तुमच्यासाठी पर्याय आहेत. न्याहारीला सर्वात जास्त मानले जाते ...\n[वाचन सुरू ठेवा ...]\n40 स्वस्त बीच सुट्ट्या आणि भेट देण्यासाठी टॉप 5 सर्व समावेशक रिसॉर्ट्स\nBy व्हिक्टोरिया अकपण टीएमएलटी सप्टेंबर 20, 2021 ��्रवास 0 टिप्पणी\n- सर्वात स्वस्त बीच सुट्ट्या - तुम्हाला बजेट बीच सुट्टीवर जायचे आहे का सुंदर सार्वजनिक किनारे, तसेच बजेट-अनुकूल उपक्रम आणि निवास, या ठिकाणी कमी किमतीच्या एकल किंवा कौटुंबिक बीच सहलीसाठी उपलब्ध आहेत. हे आहेत ...\n[वाचन सुरू ठेवा ...]\nफ्लोरिडामधील वीकेंड गेटवेज जोडप्यांसाठी 20 सर्वोत्तम सुट्टीची ठिकाणे\nBy क्रिस्किंग सप्टेंबर 20, 2021 प्रवास 0 टिप्पणी\n- जोडप्यांसाठी सुट्टीतील सर्वोत्तम ठिकाणे - या सुंदर फ्लोरिडा ठिकाणी आपल्या लक्षणीय इतरांसह काही काळ दूर रहा. फ्लोरिडा पांढऱ्या वाळूचे किनारे, सुखद हवामान आणि आपण कोणाबरोबर रोमँटिक सहलीसाठी आलिशान हॉटेल्सचे उत्तम मिश्रण प्रदान करते ...\n[वाचन सुरू ठेवा ...]\nआठवड्याच्या शेवटी USPS वितरीत करते का ऑफर केलेल्या वितरण सेवांचे प्रकार पहा\nBy व्हिक्टोरिया अकपण टीएमएलटी सप्टेंबर 20, 2021 व्यवसाय 0 टिप्पणी\n- आठवड्याच्या शेवटी USPS वितरीत करते का - टपाल सेवेद्वारे पार्सल पाठवणे हा अजूनही एक व्यवहार्य पर्याय आहे, ग्राहकांच्या सोयीसाठी वितरण वेळापत्रकाला प्राधान्य देण्याची गरज आहे. आणि जर तुम्ही USPS वापरत असाल, तर तुम्ही त्यांना वीकेंडला वितरित कराल. ...\n[वाचन सुरू ठेवा ...]\nआपल्या पुढील मुलींच्या सहलीसाठी जगभरातील 27 सर्वोत्तम मुलींच्या सहलीच्या कल्पना\nBy क्रिस्किंग सप्टेंबर 20, 2021 प्रवास 0 टिप्पणी\n- मुलीच्या सहलीच्या कल्पना - जेव्हा तुम्ही वीकेंडला महिलांबद्दल विचार करता तेव्हा मनात काय असते खरेदी, सूर्य, स्पा, द्राक्षमळा खरेदी, सूर्य, स्पा, द्राक्षमळा अर्थात, मी सुद्धा. नक्कीच. हे नेहमी मित्रांसह आनंददायक सामग्री असतात. तथापि, आपल्याला लोकप्रिय प्रवास करण्याची आवश्यकता नाही ...\n[वाचन सुरू ठेवा ...]\nमाझ्या जवळचा ट्रॅक आणि लॉस एंजेलिस मधील 25 सर्वोत्तम ट्रॅक बीच\nBy क्रिस्किंग सप्टेंबर 16, 2021 जीवनशैली, प्रवास 0 टिप्पणी\n- माझ्या जवळच्या समुद्रकिनाऱ्यांचा मागोवा घ्या - समुद्रकिनारा देखावा (विशेषत: जेव्हा तुमच्याकडे पुरेशी रहदारी असते) लॉस एंजेलिस परिसरातील सर्वात आकर्षक पैलूंपैकी एक आहे. आम्ही काही महान ठिकाणांची यादी मांडली आहे ...\n[वाचन सुरू ठेवा ...]\nमोफत अन्न देणे आज माझ्या जवळ आणि आणीबाणी अन्न बँका\nBy क्रिस्किंग सप्टेंबर 16, 2021 अन्न, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी मोफत गोष्टी 0 टिप्पणी\n- आज माझ्या जवळ मोफत अन्न देणे - आपल्या सर्वांना काही वेळा मदतीची आवश्यकता असते. सध्या, कधीही न करता, अन्न बँकांच्या अमेरिकन संस्थेची काळजी घेणे तुम्हाला अन्न आणि इतर मदतीसाठी मदत मिळवण्यासाठी येथे आहे. म्हणून ...\n[वाचन सुरू ठेवा ...]\n30 जोडप्यांसाठी युनायटेड स्टेट्स मधील सर्वोत्तम सर्वसमावेशक आणि स्की रिसॉर्ट्स\nBy व्हिक्टोरिया अकपण टीएमएलटी सप्टेंबर 16, 2021 कुटुंब, जीवनशैली, प्रवास 0 टिप्पणी\n- तुमच्या जवळील रिसॉर्ट्स - सहलीच्या शोधात आहात जे तुम्हाला पैसे वाचवण्यास मदत करेल आणि तरीही तुम्हाला विश्रांती आणि आनंद घेऊ देईल अमेरिकेतील सर्वोत्तम सर्वसमावेशक रिसॉर्ट्समध्ये, आपण तेच करू शकता, आणि बरेच काही. या पूर्ण ...\n[वाचन सुरू ठेवा ...]\nमाझ्या जवळ करमणूक उद्याने | यूके मधील मुलांसाठी 35 सर्वोत्कृष्ट थीम पार्क\nBy क्रिस्किंग सप्टेंबर 16, 2021 प्रवास 0 टिप्पणी\n- माझ्या जवळची करमणूक उद्याने - शाळेच्या सुट्ट्या जवळ आल्यामुळे, कुटुंबांना विश्रांतीसाठी जागा शोधावी लागेल. म्हणून आम्ही आमच्या आवडत्या थीम पार्कची यादी तयार केली आहे तरुणांसाठी आणि तरुणांनी आनंद घेण्यासाठी. तथापि, काही थीम ...\n[वाचन सुरू ठेवा ...]\nमर्टल बीच आणि यूएस मध्ये माझ्या जवळील 25 सर्वोत्तम सीफूड रेस्टॉरंट्स\nBy व्हिक्टोरिया अकपण टीएमएलटी सप्टेंबर 16, 2021 अन्न, प्रवास 0 टिप्पणी\n- माझ्या जवळील सीफूड रेस्टॉरंट्स - जर तुम्ही सीफूडचा आनंद घेत असाल तर आम्हाला कळवण्यात आनंद होतो की अमेरिका सीफूड रेस्टॉरंट्सची भरपूर ऑफर देते जी कोणत्याही तृष्णा पूर्ण करेल. जरी आपण विनम्र सेवेसह आरामदायक ऑयस्टर बार शोधत असाल किंवा ...\n[वाचन सुरू ठेवा ...]\nयूएसए आणि इन्स्टॅन्बुलमध्ये आपल्या जवळच्या ब्रेकफास्टसाठी 25 सर्वोत्तम रेस्टॉरंट्स\n40 स्वस्त बीच सुट्ट्या आणि भेट देण्यासाठी टॉप 5 सर्व समावेशक रिसॉर्ट्स\nफ्लोरिडामधील वीकेंड गेटवेज जोडप्यांसाठी 20 सर्वोत्तम सुट्टीची ठिकाणे\nआठवड्याच्या शेवटी USPS वितरीत करते का ऑफर केलेल्या वितरण सेवांचे प्रकार पहा\nआपल्या पुढील मुलींच्या सहलीसाठी जगभरातील 27 सर्वोत्तम मुलींच्या सहलीच्या कल्पना\nसनट्रस्ट ब्लॉग कॉपीराइट © 2021.\nथीम द्वारे MyThemeShop.\tशीर्षस्थानी परत जा ↑\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-fyjc-cet-edit-option-in-application-open-till-2nd-august-2021/articleshow/84922398.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2021-09-21T08:35:45Z", "digest": "sha1:VA5NNNMZLBJBFCDMOIZBJHYJDCQTR2RH", "length": 13728, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nFYJC CET अर्जात दुरुस्तीसाठी विंडो खुली, २ ऑगस्टपर्यंत मुदत\nअकरावी प्रवेशांसाठी होणाऱ्या सीईटीच्या अर्जांमध्ये विद्यार्थ्यांना दुरुस्ती करता येणार आहे. ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.\nFYJC CET अर्जात दुरुस्तीसाठी विंडो खुली, २ ऑगस्टपर्यंत मुदत\nFYJC CET अर्जात दुरुस्ती करता येणार\n३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत अर्जात दुरुस्तीची संधी\nएकाहून अधिक अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज डिलीट करता येणार\nराज्यातील अकरावी प्रवेशांसाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा (FYJC CET 2021) अर्जांमध्ये दुरुस्तीसाठी ३१ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून विंडो ओपन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात काही दुरुस्ती करावयाची असेल, तर ती ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत करता येणार आहे.\nकोणत्या प्रकारचा बदल वा दुरुस्ती करता येणार\n- ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक\n- परीक्षेचे माध्यम, सेमी इंग्रजीचा विकल्प, सामाजिक शास्त्रे या विषयाच्या प्रश्नांचे माध्यम\n- विद्यार्थ्यांचा तात्पुरता किंवा कायमच्या निवासस्थानाचा पत्ता, त्यानुसार परीक्षा केंद्रासाठी निवडलेला जिल्हा, तालुका किंवा शहराचा विभाग\nकशी करता येईल दुरुस्ती\n- अकरावी सीईटीच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर आपला अॅप्लिकेशन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक वापरून लॉग इन करावे.\n-नंतर एडिट ऑप्शन (Edit Option) वर क्लिक करून भरलेल्या माहितीत दुरुस्ती करता येईल.\n- आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर दुरुस्तीसह फॉर्म सबमिट करावा.\nएकाहून अधिक अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज डिलीट करता येणार\nकाही विद्यार्थ्यांनी एकाहून अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विद्यार्थ्यांनी योग्य ते एकच आवेदनपत्र ठेवून अन्य अर्ज डिलीट करण्याची सुविधा १ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा देखील २ ऑगस्ट २०२१ पर्यंत उपलब्ध राहील. विद्यार्थ्यांनी हे ध्यानात घ्यावे की संगणक प्रणालीत एकच योग्य अर्ज असल्याची खातरजमा करावी आणि अन्य अधिकचे अर्ज डिलीट करावेत.\nअकरावी सीईटी अर्जातील दुरुस्तीसंदर्भातील मंडळाचे परिपत्रक पुढीलप्रमाणे -\nअकरावी सीईटी अर्ज दुरुस्ती सुविधा\nराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अकरावी सीईटीसाठी अर्ज प्रक्रियेला २० आणि २१ जुलै तसेच २४ जुलै पासून अर्ज स्वीकारायला सुरुवात केली आहे. अर्जात दुरुस्तीची सुविधा द्यावी अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून होत होती. ही मागणी लक्षात घेऊन मंडळाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.\nदहावीच्या गुणपत्रिका नऊ ऑगस्टपासून मिळणार\nMaharashtra HSC Result 2021 Date: बारावीचा निकाल आता ऑगस्टमध्येच\nCBSE 10th Result Date: सीबीएसई दहावी रिझल्ट कधी परीक्षा नियंत्रकांनी दिली माहिती\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'वर्क फ्रॉम होम' पण, थेट अमेरिकेतून नाशिकच्या शिक्षिका करताहेत 'रात्रीचा दिवस' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविज्ञान-तंत्रज्ञान घरालाच बनवा थिएटर, 'या' कंपनीने लाँच केला ५५ इंचाचा जबरदस्त स्मार्ट टीव्ही, स्वस्तात खरेदी करण्याची संधी\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nमोबाइल स्वस्तात खरेदी करा Vivo चे 'हे' १० स्मार्टफोन्स, मिळतेय ५,००० रुपयांपर्यंतची मोठी सूट, पाहा ऑफर्स\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\nधार्मिक पितृपक्ष 2021 महालयारंभ : पितृपक्षातील सर्वांत प्रमुख श्राद्ध तिथी आणि मान्यता\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nटिप्स-ट्रिक्स आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\n Tata आणणार Nexon CNG आणि Altroz CNG सह ४ सीएनजी कार, पेट्रोलचा खर्च वाचणार\nकरिअर न्यूज गणित कठीण, फिजिक्स, केमिस्ट्री सोपा; पहिल्या दिवसाची परीक्षा सुरळीत\nमुंबई '...तेव्हा अनंत गीतेंनी पवार साहेबांच्या पायाल�� हात लावून आभार मानले होते'\nसिनेमॅजिक 'अचानक ते निघून गेले', वडिलांच्या आठवणीत सोनाली पाटील भावुक\nदेश मृत नरेंद्र गिरींना ब्लॅकमेल करणारी 'ती' व्यक्ती कोण\nरायगड आघाडी ही तडजोड; काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आपले नाहीत; अनंत गीतेंचा 'बॉम्बगोळा'\nमुंबई 'कुठल्याही शिवसैनिकाची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल, तो म्हणजे...'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2021-09-21T08:56:13Z", "digest": "sha1:APGNP7NRVFUCZ3ZU2MSNWIVHQXKM4MR6", "length": 8620, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:श्रीनिवास हेमाडे - विकिपीडिया", "raw_content": "\nनमस्कार मित्रहो , मी श्रीनिवास हेमाडे. व्यवसाय : तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक. नोकरीचा काळ : ३० वर्षे. भाषा : मराठी, हिंदी, इंग्लिश. विकिपीडियावर मी माझ्याच प्यारस्तुत नावाने सदस्य झालो आहे. हे विशेष कथन करण्याचे कारण यापूर्वी टोपणनावाने बरेच लेखन आणि संपादने केली आहेत. ११०० पेक्षा अधिक संपादने पूर्ण होत आहेत. मी सर्व सूचनांच्या स्वागतासाठी उत्सुक असेन.\nमुख्यत्वे तत्त्वज्ञान; अनुषंगाने धर्म, स्त्रीवाद, सौंदर्यशास्त्र, दलित अध्ययन, उच्चशिक्षण, माध्यमे, पत्रकारिता, नाटक, सिनेमा आणि इतर काही.\nस्वागत आणि साहाय्य चमूचा सदस्य आहे .\nही व्यक्ती वर्गीकरणासाठी हॉटकॅट वापरते\nmr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.\nmr-3 हे सदस्य मराठी भाषेत प्रवीण आहे.\nhi-3 ही व्यक्ती हिंदी भाषेत प्रवीण आहे.\nयह व्यक्ति हिन्दी भाषा में प्रवीण है\nen-3 हा सदस्य इंग्लिश भाषेत प्रवीण आहे.\n{{[[साचा:मीसाचा:तत्त्वज्ञानचमू|मी श्रीनिवास हेमाडेचमू]]}} साचा:मीश्रीनिवास हेमाडेचमू\n{{सदस्य विकिपिडिया/श्रीनिवास हेमाडे चमू २}} साचा:सदस्यविकिपिडिया/श्रीनिवास हेमाडे चमू २\n{{यजमान/श्रीनिवास हेमाडे चमू}} साचा:यजमान/श्रीनिवास हेमाडे चमू\nमाझे गाणे एकच तुणतुणे[संपादन]\nनिजलें जग; कां आतां इतक्या तारा खिळल्या गगनाला काय म्हणावें त्या देवाला काय म्हणावें त्या देवाला -- वर जाउनि म्हण जा त्याला. ॥1॥\nतेज रवीचें फुकट सांडते उजाड माळावर उघडया उधळणूक ती बघवत नाही -- डोळे फोडुनि घेच गडया ॥2॥\nहिरवी पानें उगाच केली झाडांवर इतकीं कां ही मातिंत त्यांचे काय होतसें मातिंत त्यांचे काय होतसें -- मातिस मिळुनी जा पाही -- मातिस मिळुनी जा पाही \nपुराबरोबर फुकटावारी पाणी हें वाहुनि जात काय करावें जीव तळमळे -- उडी टाक त्या पूरांत ॥4॥\nही जीवांची इतकी गरदी जगांत आहे का रास्त भरत मूर्खांचीच होत ना भरत मूर्खांचीच होत ना एक तूंच होसी जास्त ॥ 5॥\nदेवा, तो विश्वसंसार राहूं द्या राहिला तरी या चिन्तातुर जन्तूंना एकदां मुक्ति द्या परी ॥ 6॥\nगोविंदाग्रज - राम गणेश गडकरी ०९-११-१९०७ पुणे.\n'ही जीवांची इतकी गरदी जगांत आहे का रास्त भरत मूर्खांचीच होत ना भरत मूर्खांचीच होत ना एक तूंच होसी जास्त ॥ देवा, तो विश्वसंसार राहूं द्या राहिला तरी एक तूंच होसी जास्त ॥ देवा, तो विश्वसंसार राहूं द्या राहिला तरी या चिन्तातुर जन्तूंना एकदां मुक्ति द्या परी ॥\nस्वागत आणि साहाय्य चमूतील विकिपीडिया सदस्य\n१००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०२१ रोजी ०१:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/marathi-business-news/uniti-one-car-features-118073000014_1.html", "date_download": "2021-09-21T09:01:16Z", "digest": "sha1:5RFYQMXUH2TFW4FKTRVV4UKDJYZ7TRTY", "length": 9683, "nlines": 111, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "नॅनोहून लहान इलेक्ट्रॉनिक मायक्रो कार, दमदार फीचर्स, जाणून घ्या काय आहे खास", "raw_content": "\nनॅनोहून लहान इलेक्ट्रॉनिक मायक्रो कार, दमदार फीचर्स, जाणून घ्या काय आहे खास\nआपल्याला नॅनो तर आठवत असेल.. टाटाने नॅनो प्रॉडक्शन बंद केले. आता नॅनोहून अधिक लहान इलेक्ट्रॉनिक मायक्रो कार तयार करण्यात आली आहे. स्वीडनच्या इलेक्ट्रॉनिक कार निर्माता कंपनी Uniti ने ही कार तयार केली आहे. Uniti One नावाची ही कार दिसण्यात नॅनोहून लहान असली तरी फीचर्स दमदार आहे. जाणून घ्या काय आहे खास फीचर्स-\n- ही मायक्रो कार लहान गल्ल्यांतून सोपेरीत्या वळू शकते आणि प्रदूषणाविना प्रवास करण्यात मदत करते.\n- युनीटी वन कार कंट्रोल करण्���ासाठी स्टेअरिंग व्हील नाही, ट्विन जॉयस्टिक हँडलबार लावण्यात आले आहे. समोरच्या बाजूला मोठी विंडशील्ड लावलेली आहे. या व्यतिरिक्त एक टॅबलेट सारखे डिस्प्ले ज्यावर स्पीड आणि बॅटरी पावरची माहिती मिळत असते.\n- Uniti One नावाची इलेक्ट्रॉनिक मायक्रो कारला इंडोरमध्ये टेस्टिंग केल्यानंतर अखेर दक्षिणी स्वीडनच्या रस्त्यांवर धावण्यात आले. कंपनीप्रमाणे याची किंमत 17,300 डॉलर (11 लाख 87 हजार रुपये) आहे.\n- कारमध्ये सुरक्षेसाठी याच्या चारीकडे सेंसर्स लागले आहे ज्याला इंटेलीजेंट सेफ्टी टेक्नोलॉजिससह कनेक्ट केले आहे. हे सेंसर्स कोणतीही वस्तू जवळ येण्याच्या आणि कुठेही आदळण्यापूर्वी कारला दुसर्‍या बाजूला वळवतील. याने अपघात टळेल.\n- याला फुल चार्ज करून 150 ते 300 किलोमीटर पर्यंत प्रवास केला जाऊ शकतो.\n- कंपनीप्रमाणे ही मायक्रो इलेक्ट्रॉनिक कार 3.5 सेकंदात 0 ते 80km/h स्पीड पकडते आणि याची टॉप स्पीड 130km/h सांगितली आहे.\n- मायक्रो कारमध्ये 22 kWh क्षमतेचे बॅटरी पॅक लावण्यात आले आहे. तसेच मेन बॅटरी बॅकअपसाठी वेगळ्याने ऑग्झिलरी बॅटरी युनिट लावले आहे ज्याने घरी किंवा ऑफिसमध्ये चार्ज करून मेन बॅटरी संपल्यावर देखील 30 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकता.\n- मायक्रो कारमध्ये ड्रायवरसह एक प्रवाशी प्रवास करू शकतो. या टू सीटर कारची लांबी 2.91 मीटर, रुंदी 1.2 मीटर आणि उंची 1.4 मीटर आहे. याचं वजन 450 किलोग्रॅम आहे अर्थात नॅनो कारच्या तुलनेत खूप कमी आहे.\nकाजोल आणि राणी मुखर्जी पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत दिसणार\nबँकेत कामगिरीवर आधारित वेतनश्रेणी\nइन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली\nजबरदस्त : बीएसएनएलचा 171 रुपयांचा प्लॅन लॉन्च\nबजाज चेतक स्कूटरला पुन्हा मार्केटमध्ये आणणार\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nअनंत गीतेंचं वक्तव्य, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून'\nAUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणा���चा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/nana-patole-starting-work-overthrow-bjp-municipal-corporation-80340", "date_download": "2021-09-21T08:57:26Z", "digest": "sha1:Z6YBDFVJAUMGHDHECB7W4N43T6VOF4G5", "length": 7223, "nlines": 24, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भाजपची महानगरपालिकेतील सत्ता उलथवण्यासाठी नाना पटोले लागले कामाला...", "raw_content": "\nभाजपची महानगरपालिकेतील सत्ता उलथवण्यासाठी नाना पटोले लागले कामाला...\nहवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे खबरदारी घेतली गेली होती. पण १२ तासांत तब्बल ७०० मीमी पाऊस पडेल, हा अंदाज हवामान खात्यानेही वर्तविला नव्हता. ढगफुटी झाल्यावर मोठमोठ्यांचा नाइलाज होतो. पण दुर्घटना घडल्यानंतर सरकारने तातडीने उपाययोजना करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.\nनागपूर : दिल्ली येथे राहुल गांधी Rahul Gandhi यांची भेट घेऊन आल्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांच्या स्वबळाच्या नाऱ्यातील जोर वाढला आहे. आज त्यांनी शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकी घेतल्या. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Former Chief Minister and Opposition Leader Devendra Fadanvis यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांना बैठकांना सुरुवात केली. त्यामुळे महानगरपालिकेतील भाजपची सत्ता हिसकावून घेण्याची कॉंग्रेसची तयारी सुरू झाल्याचे दिसतेय.\nआज सकाळी नागपुरात पोहोचल्यानंतर नाना पटोलेंनी बैठकांचा सपाटा सुरू केला. आत्ताही ते एका बैठकीत व्यस्त आहेत. त्यांनी केलेल्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत त्यांना विचारले असता, कॉंग्रेस स्वबळावर लढणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ते पॉलिसी मॅटर आहे. वारंवार त्याचा उल्लेख करणे योग्य नाही. आपला पक्ष वाढवणे, हे काही गैर नाही. या सर्व त्यातील प्रक्रिया आहेत आणि या प्रक्रिया आता सुरू राहणार आहेत. निवडणुकीच्या वेळी हे सर्व बघायला मिळणारच आहे, असे त्यांनी सांगितले. डिझेल, पेट्रोल, गॅस, जीवनावश्‍यक वस्तू, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न आदींना प्राधान्य देणे हे कॉंग्र���सचे काम आहे आणि आम्ही सरकारकडे त्याचा पाठपुरावा करतो आहे, असेही ते म्हणाले.\nसांभाळली नितीन राउतांची बाजू...\nकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. सर्व विभागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये महावितरणचेही खांब कोसळले, वाहून गेले, तारा तुटल्या. असे असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत कुठे दिसले नाही, असा प्रश्‍न विचारला असता नाना म्हणाले, कुणी दिसले नाही म्हणजे ते कामच करत नाहीत, असा अर्थ होत नाही. आज उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री आपआपली कामे योग्यरीत्या करीत आहे. कुणी कुठे पोहोचले, नाही पोहोचले, हे विषय काढून राजकारण करण्याची ही वेळ निश्‍चित नाही, असे सांगत त्यांनी ऊर्जामंत्री राऊत यांच्याबद्दल अधिक बोलणे खुबीने टाळले.\nहेही वाचा : प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या प्रतीक्षेत गतप्राण झाले सूर्यभान...\nहवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे खबरदारी घेतली गेली होती. पण १२ तासांत तब्बल ७०० मीमी पाऊस पडेल, हा अंदाज हवामान खात्यानेही वर्तविला नव्हता. ढगफुटी झाल्यावर मोठमोठ्यांचा नाइलाज होतो. पण दुर्घटना घडल्यानंतर सरकारने तातडीने उपाययोजना करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. यामध्ये थोडाही वेळ वाया जाऊ दिला नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://smarttechguruji.com/ek-muth-dhanya/", "date_download": "2021-09-21T08:27:41Z", "digest": "sha1:56UJO7BCERUUTIAIXYBA5R4MVI7AA5AX", "length": 11836, "nlines": 61, "source_domain": "smarttechguruji.com", "title": "एक मूठ धान्य…एक ओंजळ पाणी – Smart Tech Guruji", "raw_content": "\nएक मूठ धान्य…एक ओंजळ पाणी\nजि प प्रा शा गोपाळवाडी ,ता राहुरी\nदुष्काळात अन्नपाण्यासाठी पशुपक्षी तडफडत आहेत ,अशा परिस्थितीत काही माणसातील ,मुलांमधील माणुसकी जागी होते , पशुपक्षी यासाठी आपण काहीतरी करू ही मनातील कल्पना जेव्हा सत्यात उतरते तेव्हा मात्र मिळणारा आनंद गगनात मावत नाही.\nराहुरी तालुक्यातील गोपाळवाडी चेडगांव हा तसा पाण्याखालचा भाग ,पण यंदा या परिसरातही दुष्काळाची दाहकता वाढत असून पाण्यासाठी माणसांची भटकंती होत आहे. अशा दिवसात पशुपक्षी तर अन्न पाण्यासाठी तडफडत मरत आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे हा विचार मी आमच्याही शाळेतील मुख्याध्यापक श्री सर्जेराव राऊत सर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव ,मा��ी सरपंच ज्ञानदेव जाधव आणि विद्यार्थ्यांना बोलून दाखवून आवाहन केले की ,एक ओंजळ धान्य व पाण्यासाठी एक रुपया जमा करूयात आणि त्याला या छोट्याशा वस्तीच्या ,आमच्या लहान वयाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मानाने खूपच चांगला प्रतिसाद मिळाला ,मग आम्ही आमच्या युनेस्को क्लब ऑफ गोपाळवाडी शाळेच्या वतीने आयोजित या उपक्रमातंर्गत मात्र 38 विद्यार्थी संख्या असणाऱ्या गोपाळवाडी शाळेमधून जवळजवळ पन्नास किलो धान्य व पाण्यासाठी तीनशे पंचवीस रुपये जमा झाले.\n‘निसर्गाचा ढासळलेला समतोल , दिवसेंदिवस निर्माण होत असलेली दुष्काळी परिस्थिती , पाणीटंचाई ,वृक्षतोड , पक्षांची घटत चाललेली संख्या आणि एकूणच जैवविविधतेवर आलेले संकट ही आपल्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. काळाची पावले ओळखून जर आपण ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले नाही तर आपली पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही सर्वांनी पुढाकार घेऊन निसर्ग, वन्यजीव पशुपक्षी वाचवण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आपल्या जिल्ह्यात निसर्गप्रेमी संघटनेने खूप मोठे काम उभे केले आहे या संघटनेतील निसर्गप्रेमी श्री जयराम सातपुते सर ,श्री लहू बोराटे सर यांच्याकडून प्रेरणा घेऊन ‘एक ओंजळ अन्नधान्य व एक रुपया वन्यजीवांसाठी’ या उपक्रमासाठी गोपाळवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यां , शिक्षक आणि ग्रामस्थांपर्यंत हा संदेश पोहचवा ,असे यावेळी बोलतांना मी म्हणालो.\nअहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटनेच्या सहकार्याने वन्यजीवांच्या संवर्धनसाठीच्या आणि दानापाणी ठेवण्यासंदर्भातील काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना सुद्धा आम्ही यावेळी विद्यार्थ्यांना दिल्या…\nपशु पक्षांसाठी पाणी ठेवताना मातीचेच भांडे वापरावे.प्लॅस्टीकचा वापर पुर्णपणे टाळावा.\nधान्य संकलन करताना त्यात ज्वारी,बाजरी,तांदुळ यांचा समावेश असावा व ते गोळा करतानाच एकञित स्वरूपात गोळा करावे\nपक्षांसाठी धान्य ठेवताना ते शक्यतो शेळ्या खातील असे खाली ठेवु नये,ते उंचावर /टांगलेल्या स्थितीत ठेवावे.पक्षांना त्याच्याजवळ बसणे व खाणे सोईस्कर झाले पाहिजे.धान्य कुठेही फेकु नये ते किडे मुग्यांद्वारे फस्त होवु शकते\nपाणी व धान्याची सोय करताना नियमितपणा हवा..न चुकता नियमित ठेवावे यामुळे दररोज तेच पक्षी पाणवठ्यांवर भेटी देताना व आपल्या इतर नातेवाईक मिञांनाही हळुहळु घेवून आल्याने पाणवठ्यावरील पक्षांची संख्या व प्रजातींची संख्या हळुहळु वाढत जाते.\nनवीन पाणवठे तयार करताना पाण्याचे बाष्पीभवन कमी व्हावे यासाठी ते शक्यतो मोठ्या वृक्षाच्या सावलीखाली बांधावेत..\nजे पाणवठे खुप उन्हात आहेत असे पाणवठ्यांवर तिथल्या स्थानिक लोकांच्या मदतीने एका बाजुने बांबु व पोते/गोण्यांच्या सहाय्याने सावली देण्यासाठी प्रयत्न करावा(वरच्या बाजुने पक्षांना पाणी दिसले पाहिजे याची काळजी घ्यावी.)\nया उपक्रमाच्या माध्यमातून भूतदया ,आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्व विद्यार्थ्यांच्या अंगी बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे , अशा पद्धतीने आपण आपल्या घरच्या परिसरातही वन्यजीवांसाठी पिण्याचे पाणी ठेवून त्यांचे संवर्धन करा असे सांगत ,या उपक्रमात परिसरातील इतर शाळांनीही सहभागी होण्याचे आणि वन्यजीव व पर्यावरण राक्षणातील आपला खारीचा वाट उचलण्याचे आवाहन मुख्याध्यापक श्री राऊत सर यांनी यावेळी बोलताना केले.\nहा आगळा वेगळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव ,उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव ,ग्रामपंचायत सदस्य सीताराम जाधव ,अंगणवाडी सेविका हिराबाई जाधव ,मदतनीस छाया कुऱ्हे यांनी अतिशय मोलाची मदत केली.\nजि प प्रा शा गोपाळवाडी\nता राहुरी ,जि अहमदनगर\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nकोरोना विषाणू जनजागृती फेरी काढून लोक जागर….\nअवगुणांची होळी आणि टिळा होळीची शपथ ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smarttechguruji.com/world-tourism-day/", "date_download": "2021-09-21T07:44:19Z", "digest": "sha1:QEH5MCFD4OUMETOAAE76SL27GW7R3OON", "length": 7813, "nlines": 48, "source_domain": "smarttechguruji.com", "title": "वर्ल्ड टूरिजम डे अर्थात जागतिक पर्यटन दिन – Smart Tech Guruji", "raw_content": "\nवर्ल्ड टूरिजम डे अर्थात जागतिक पर्यटन दिन\nयुनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड टूरीजम ऑर्गनायझेशनच्या वतीने 27 सप्टेंबर हा दिवस जगात ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो .त्या निमित्ताने आमच्या युनेस्को स्कूल क्लब गोपाळवाडी शाळेत आज ‘जागतिक पर्यटन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.\n“1970 साली याच दिवशी स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रच्या सहयोगी संस्था ‘जागतिक पर्यटन संस्थेच्या’ वतीने 1980 साला पासून 27 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो . आपल्या भारतीय संस्कृतीत पर्यटनाला अनन्य साधारण महत्व आहे , “केल्याने देशाटन ,पंडित मैत्री आणि सभेत संचार” ही विद्वानांची लक्षणे भारतीय पुराणात सांगितली आहेत. आपण सुद्धा आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवण्यासाठी देशाटन ,पर्यटन केले पाहिजे.” असे शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव राऊत म्हणाले.\n” निसर्ग सौंदर्य ,वास्तुकला ,ऐतिहासिक ठेवा ,सांस्कृतिक ठेवा या सर्वच बाबतीत भारत हा एक समृद्ध देश आहे ,पर्यटनाच्या निमित्ताने आपण आपल्या मायदेशाच्या या ठेव्याची अनुभूती घेतली पाहिजे आणि त्याचे जतन व संवर्धन यासाठी प्रयत्न केले पाहिजे.”\n“शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने पावन झालेले येथील गडकिल्ले ,अदभुत सौंदर्याने नटलेला कोकण ,आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या अजंठा आणि वेरूळच्या लेण्या या बरोबरच ऐतिहासिक दृष्ट्या आपल्या नगरचे महत्व ही आपण जगाच्या लक्षात आणून दिले पाहिजे ” असे नारायण मंगलारम म्हणाले.\n“अहमदनगरचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा पुढे आणण्यासाठी ‘I लव्ह नगर’ सारख्या परिवाराचे मोठे प्रयत्न चालू आहेत ,स्वतःचा स्थापना दिवस माहीत असणारे आणि तो दर वर्षी साजरा करणारे अहमदनगर हे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातील एकमेव शहर असावे याचा आपल्याला अभिमना असायला हवा ,असे ही ते पुढे म्हणाले.\nया प्रसंगी विद्यार्थ्यांना नगरचा भूईकोट किल्ला ,जिथे पंडित नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला ,चांदबीबी महाल ,फर्याबक्ष महाल ,महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर,भंडारदरा ,सांदण व्हॅली ,साई मंदिर ,घरांना दार नसलेले वैशिष्ट्यपूर्ण शनी शिंगणापूर ,माऊलींचा ‘पैस’ खांब इत्यादी नगर मधील स्थळे तसेच आधुनिक जगातील सात आश्चर्य आणि भारतातही प्रमुख ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा यांची माहिती दिली . जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा नक्की या स्थळांना भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.\nया वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश जाधव ,सीताराम जाधव ,राजू जाधव आदी उपस्थित होते.\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nकोरोना विषाणू जनजागृती फ���री काढून लोक जागर….\nअवगुणांची होळी आणि टिळा होळीची शपथ ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_1.html", "date_download": "2021-09-21T08:49:08Z", "digest": "sha1:5PK7FBINPSHMPKQRYKS6ZCQ6JGJUIR4T", "length": 6913, "nlines": 58, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "मेट्रोच्या एलिव्हेटेड सेक्शनवर इलेक्ट्रीफिकेशन वायर", "raw_content": "\nHomeनागपूरमेट्रोच्या एलिव्हेटेड सेक्शनवर इलेक्ट्रीफिकेशन वायर\nमेट्रोच्या एलिव्हेटेड सेक्शनवर इलेक्ट्रीफिकेशन वायर\n२८ मीटर उंचीवर 'आरआरव्ही'च्या साहयाने कार्य\nनागपूर २४ : एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान ऍट ग्रेड (जमीनस्तरावर) सेक्शनवर मेट्रोच्या जॉय राईड संकल्पनेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतांनाच आता एलिव्हेटेड (जमिनीस्तरावरून उंच) सेक्शनवर देखील मेट्रो गाडीच्या संचालनाच्या दृष्ठीने कार्याला सुरवात झाली आहे. या अंतर्गत एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी मेट्रो जंक्शन दरम्यान मेट्रो ट्रेन चालविण्याच्या दृष्ठीने इलेक्ट्रीफिकेशन कार्याला सुरवात झाली आहे.\nमेट्रो चालविण्यासाठी मेट्रो ट्रॅक वरून ६ मीटर पेक्षा ज्यास्त उंचीवर हे इलेक्ट्रीफिकेशन वायर बसविण्यात येतात. मेट्रो ट्रेन चालविण्यासाठी २५ हजार वोल्ट पुरवठ्याची आवश्यकता असते जी या इलेक्ट्रीफिकेशन वायरच्या माध्यमाने पूर्ण होईल. आज पहिल्या दिवशी एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते उज्वल नगर पर्यंत इलेक्ट्रीफिकेशन वायर जोडण्याचे कार्य मेट्रोच्या अधिकाऱ्याने पूर्ण केले. अगदी बारकाईने हे कार्य पूर्ण केले जात असून याच्याशी संबंधित इतर कार्य देखील निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न मेट्रोचे अधिकारी करीत आहेत. जमिनी पासून २८ मीटर उंचीवर सुरक्षा नियमांचे पालन करून दिवस रात्री हे कार्य सुरु आहे.\nमहत्वाचे म्हणजे एका विशिष्ठ प्रकारच्या वाहनाच्या माध्यमाने हे कार्य केले जात आहे. आरआरव्ही (रेल कम रोड व्हेकल) प्रकारच्या गाडीच्या साहयाने मेट्रोचे इलेक्ट्रीफिकेशन वायर (क्याटनरी कंडक्टर) जोडण्याचे कार्य करण्यात येत आहे. आरआरव्ही (रेल कम रोड व्हेकल) हे वाहन दिसायला जरी साध्या ट्रक सारखे असले तरी यात इलेक्ट्रीफिकेशन वायर लावणारे उपकरण बसविण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे हे वाहन मेट्रो ट्रॅक वर चालू शकेल यासाठी लोखंडी चाके लावण्यात आले आहे. ��ामुळे इलेक्ट्रीफिकेशन वायर लावत असताना हे वाहन सहज एका स्थळावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होते. व या वाहनाला साध्या ट्रकचे चाक लागले असल्याने हे वाहन रोड वर सुद्धा चालण्यास पूर्णपणे सक्षम असते. या वाहनांमुळे इलेक्ट्रीफिकेशन वायर जोडण्याचे कार्य वेगाने आणि वेळेत पूर्ण होते.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-09-21T09:17:39Z", "digest": "sha1:NGBY3R5WAD53O4SECF2EPGKTMQBALFPV", "length": 5950, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:मायक्रोसॉफ्ट संचालन प्रणाल्याला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:मायक्रोसॉफ्ट संचालन प्रणाल्याला जोडलेली पाने\n← साचा:मायक्रोसॉफ्ट संचालन प्रणाल्या\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:मायक्रोसॉफ्ट संचालन प्रणाल्या या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमायक्रोसॉफ्ट विंडोज (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nझेनिक्स (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज २.० (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमायक्रोसॉफ्ट विंडोज १.० (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज ३.० (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nएमएसएक्स-डॉस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nओएस/२ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (�� दुवे | संपादन)\nविंडोज ९क्ष (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज एनटी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज सीई (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविंडोज भ्रमणध्वनी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nडेंजरओएस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसिंग्युलॅरिटी (संचालन प्रणाली) (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमिडोरी (संचालन प्रणाली) (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबॅरलफिश (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nडिस्क ऑपरेटिंग सिस्टीम (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/06/blog-post_72.html", "date_download": "2021-09-21T09:05:49Z", "digest": "sha1:WLC57ZTEBTJA5ZK7OA7NTQPFRHUC4FRE", "length": 10507, "nlines": 84, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "आवास योजनेच्या कामाला गती", "raw_content": "\nआवास योजनेच्या कामाला गती\nसर्वांसाठी घरे' धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ठिकठिकाणी घरकुलांच्या निर्मितीसह अतिक्रमण नियमानुकुल करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकही व्यक्ती बेघर राहू नये, यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. त्यामुळे आवश्यक तिथे शिबिरे घेऊन, तसेच मिशनमोडवर कामे करण्याबाबत निर्देश दिले आहेत_\nपालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\n_आवास योजनेच्या कामाला गती\nअमरावती शहरातील ७८ नझूल अतिक्रमणे नियमानुकूल\nअमरावती, दि. १० : अमरावती शहरातील ७८ नझूल अतिक्रमणधारकांना आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.\n_वंचित व गरीब घटकांना आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी घरकुलांची कामे पूर्ण करण्यासह अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख, नगररचना आदी विविध विभागांच्या समन्वयाने सर्वच तालुक्यांत कामांना वेग देण्यात आला आहे._\n*अमरावतीत ७८ अतिक्रमणधारकांना लाभ*\nप्रधानमंत्री आवास योजनेत लाभ मिळण्यास पात्र ठरत असलेल्या व महसूल विभागाच्या अखत्यारीतील सर्व प्रकारच्या शासकीय जमीनींवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या आदर्श नेहरूनगर परिसरातील नझूल शीट क्र. २९, प्लॉट क्र. २, ३, ५, ६ व ७, तसेच शीट क्र. ३० लॉट क्र. १५/१ मधील पात्र ७८ अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे नियमित करण्यात आली आहेत.\n_*अजा, अज, इमाव प्रवर्गातील अतिक्रमणधारकाला कब्जेहक्क आकारणी नाही*_\nअतिक्रमित भूखंड कमाल १५०० चौ. फूटाच्या मर्यादेत नियमानुकूल होण्यास पात्र असतील. ती नियमानुकूल करताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अतिक्रमणधारकाकडून कब्जेहक्काच्या रकमेची आकारणी करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.\n_*उर्वरित प्रवर्गालाही पहिल्या ५०० फुटांपर्यंत कब्जेहक्क आकारणी नाही*_\nउर्वरित प्रवर्गाच्या बाबतीत पहिल्या ५०० चौ. फू. क्षेत्रापर्यंत कब्जेहक्काच्या रकमेची आकारणी करण्यात येणार नाही. मात्र, उर्वरित प्रवर्गाचे ५०० फुटांहून अधिक व १००० चौ. फु. पर्यंत जमीनीच्या वार्षिक दर मूल्य तक्त्यातील दरानुसार येणा-या किंमतीच्या १० टक्के आणि १००० चौ. फु. पेक्षा अधिकच्या क्षेत्रासाठी अशा जमीनीच्या प्रलचित वार्षिक दर मूल्य तक्त्यातील दरानुसार येणा-या किमतीच्या २५ टक्के एवढी कब्जेहक्काची रक्कम आकारण्यात येणार आहे.\nमहापालिकेतर्फे शहरातील आदर्श नेहरूनगर परिसरात शासकीय जमीनीवरील अतिक्रमणधारकांची यादी तयार करून हे क्षेत्र दर्शविणारा प्रमाणित ले-आऊट नकाशा जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला. अमरावती तहसीलदारांनीही अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत हरकत नसल्याचे नमूद केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, भूमी अभिलेखचे उपअधिक्षक, सहायक नगररचना संचालकांकडून प्राप्त अभिप्रायांनुसार गतीने प्रक्रिया राबवण्यात आली.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा सा��ेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi-rahul.blogspot.com/", "date_download": "2021-09-21T08:40:34Z", "digest": "sha1:URIEOPVVKQKRE2CXRNXCI2FZAM6TUKXN", "length": 15169, "nlines": 184, "source_domain": "marathi-rahul.blogspot.com", "title": "आवडलेली गाणी / कविता", "raw_content": "आवडलेली गाणी / कविता\nगरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस\nसोय म्हणून सहज असं तोडू नकोस..\nरक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस\nभावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..\nआयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं\nजन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..\nतुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस\nव्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..\nमिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा\nदिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..\nसमाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे\n'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..\nविश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस\nजाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस...\nविश्वास ठेवा यात काही पाप नाही...\nसिगरेटचा जेव्हा तुम्ही, मजेत घेता मस्त झुरका,\nआवडलेल्या आमटीचा, आवाज करीत मारता भुरका,\nविश्वास ठेवा यात काही पाप नाही,\nआनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही \nजबरदस्त डुलकी येते, धर्मग्रंथ वाचता वाचता,\nलहान बाळासारखे तुम्ही, खुर्चीतच पेंगू लागता,\nविश्वास ठेवा यात काही पाप नाही,\nआनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही \nदेवळापुढील रांग टाळून, तुम्ही वेगळी वाट धरता,\nगरम कांदाभजी खाऊन, पोटोबाची पूजा करता,\nविश्वास ठेवा यात काही पाप नाही,\nआनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही \nप्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साद देता,\nकवितेच्या ओळी ऐकून, मनापासून दाद देता,\nविश्वास ठेवा यात काही पाप नाही,\nआनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही \nमैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर\nत्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर\nकाहीजण मैत्री कशी करतात\nउबेसाठी शेकोटी पेटवतात अन\nजणू शेकोटीची कसोटी पहातात.\nस्वार्थासाठी मैत्री करतात अन\nकामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.\nशेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय\nमैत्री करणारे खूप भेटतील\nपरंतू निभावणारे कमी असतील\nमग सांगा, खरे मित्र कसे असतील\nकधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात\nकधी प्रेमाची बात, अशी असते\nया मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो\nनेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच\nअडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ\nतो दूर गेल्यावर कळला.\nआपल्यावर जीवापाड प्रेम करणारं\nसुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं\nजीवनाला खरा अर्थ समजावणारं\nकाय चिज असते नाही ही मैत्री\nजीवनात नाती तशी अनेकच असतात,\nपण ती जपणारी लोक फार कमीच असतात......\nकाही नाती असतात रक्ताची,\nकाही नाती असतात जन्मो-जन्मीची,\nतर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......\nपण वेळ आलीच तर वाकणारी.....\nजवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....\nपैशाने विकत घेता येणारी,\nतर काही प्रेमाने आपलेसे करणारी......\nन जोडता सुद्धा टिकणारी,\nतर काही जोडून सुद्धा तुटणारी......\nजीवनात नाती तशी अनेकच असतात....\n\" हे जीवन एक रहस्य आहे,\nतिथे सर्व काही लपवावं लागतं....\nमनात कितीही दुःख असले,\nतरी जगा समोर हसावं लागतं....\"\nबघ माझी आठवण येते का\nबघ माझी आठवण येते का\nमुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा\nबघ माझी आठवण येते का\nहात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी\nइवलसं तळं पिऊन टाक\nबघ माझी आठवण येते का\nवार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे\nडोळे मिटून घे, तल्लीन हो\nनाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये\nतो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा\nवाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का\nमग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे\nचालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये\nसाडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये\nआता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का\nदारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल\nत्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल\nतो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं\nमग चहा कर, तूही घे\nतो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर\nकिशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का\nमग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस\nपण तुही तसचं म्हणं\nविजांचा कडकडात होईल, ढ़��ांचा गडगडाट होईल\nतो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ\nबघ माझी आठवण येते का\nयानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस\nयानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर\nयानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर\nयेत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का\nमी बरसलो आज शब्दांतुन......\nमी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधीमी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.\nसोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीलेमी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.\nतीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्यामी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी.\nआयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याचीमी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.\nसा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्यामी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी.\nआठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठीमी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.\nमी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारीमी जळालो पाखरु बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.\nमी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावीमी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.\nआता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापामी चाललो स्वप्न मोडुन, तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी\nआत्ता इतके जण सोबत (online) आहेत\nकाही मराठी ब्लॉग्स (नक्की बघा)\nदुनियादारी... मी वाचलेली / अनुभवलेली\nगाणी गुनगुनायला कोण आलय्...\nकर्माने : सॉफ्टवेअर कामगार\nशिक्षणाने : इलेक्ट्रॉनिक्स अभियंता\nआवड : फोटोग्राफी, हिंदी/मराठी गाणी, आणि कधी कधी सहजच लिहण्याचा प्रयत्न करतो\nया ब्लोग चे चाहते :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-09-21T07:21:53Z", "digest": "sha1:BTKA2O4XXOOUBQHH5GUMB2I656MCPQHW", "length": 3783, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यात्रा - विकिपीडिया", "raw_content": "\nयात्रा ही एखाद्या व्यक्ती किंवा गटाने केलेला प्रवास. हा सहसा धार्मिक कारणांसाठी केला जातो.\nमहाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रा: पंढरपूर यात्रा\nकित्येक वेळेस यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ / भारतीय रेल्वे यांचेकडून जादा गाड्यांची व्यवस्था केली जाते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मार्च २०१८ रोजी १५:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/maitri-marathi-kavita/t3124/", "date_download": "2021-09-21T09:02:11Z", "digest": "sha1:RUQ667VBABL65R4HEUIBMSYHPJTDQQYQ", "length": 4216, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Friendship Kavita | Maitri kavita-मैत्री म्हणजे.....", "raw_content": "\nमंदार @@ मैत्रीच्या सहवासात\nध्यानी मनी नसताना.... आयुश्यात एका क्षणी.. मैत्री प्रवेशते....\nहिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या ... मेंदी सारखी....\nमैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं.....\nमैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं .....\nघट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....\nहळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं......\nमैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....\n परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोष्ट \nमित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'......\nमैत्रीतुनच फ़ुलतात नाती.... फ़ुलपाखरासारखी........\nइन्द्रधनुश्यी रंग लेवुन.. फ़ुलपाखरु आकाशात झेपावते.....\nहिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....\nमित्राचा [/color]'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'......\nमैत्रीतुनच फ़ुलतात नाती.... फ़ुलपाखरासारखी........\nइन्द्रधनुश्यी रंग लेवुन.. फ़ुलपाखरु आकाशात झेपावते.....\nहिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....[/font][/color]\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/05/blog-post_80.html", "date_download": "2021-09-21T09:08:48Z", "digest": "sha1:LVGKHFFIRHBJMZWAWTVBVQMCTPC7K4SZ", "length": 16427, "nlines": 75, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "आ. सुलभाताई खोडके यांची जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा संभाव्य धोका टाळण्यासाठी ४०० ऑक्सीजन बेडची सुविधा निर्माण होणार", "raw_content": "\nआ. सुलभाताई खोडके यांची जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा संभाव्य धोका टाळण्यासाठी ४०० ऑक्सीजन बेडची सुविधा निर्माण होणार\nजिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक व���ढत असतांना प्रभावी उपाययोजना व संभाव्य धोका टाळण्यासाठी आ. सुलभाताई खोडके यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेशी सुसंवाद साधून प्रयत्नांची मालिकाच राबविली आहे. कोरोना महामारी काळात रुग्णांचे प्राण वाचविण्यालाच सर्वोतोपरी प्राधान्य देऊन ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू ओढवू नये म्हणून जिल्हा कोविड रुग्णालयात प्रतिदिवस ४०० ऑक्सिजन बेडला पुरेल इतक्या क्षमतेचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट साकारण्यात यावा , याबाबत आ. सौ सुलभाताई खोडके यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा केली .\nराज्यासह अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने दीर्घकालीन उपाययोजना करण्याला घेऊन आ. सुलभाताई खोडके यांनी गेल्या ३० एप्रिल २०२१ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सभागृहात आरोग्य प्रशासनासोबत बैठक घेऊन कोरोना उपाययोजना तसेच समस्या व अडचणींबाबत आढावा घेतला होता . याबैठकीत कोवीड विषयक कामाकाजावर मंथन होत असतांना रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजनचा थोडा तुडवडा भासत असून रुग्णसंख्या वाढल्यास ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्याला घेऊन अडचणी जाणवणार असल्याचे मत आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केले होते . यावर आ. सुलभाताई खोडके यांनी जिल्हा कोवीड रुग्णालय व अन्य कोविड सेंटर येथे ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध व्हावा , यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारणी हेच लक्ष असून यासाठी सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी प्राधान्याने सोडविणार असल्याचे आ. सुलभाताई खोडके यांनी सांगितले होते . दरम्यान नुकतीच १४ मे रोजी झालेल्या बैठकीतही पुनःश्च ऑक्सिजन च्या तुटवड्याचा मुद्दा समोर आला होता . ज्यामध्ये कोविड रुग्णालयामध्ये १२५ जम्बो सिलेंडर प्रतिदिवस उत्पादन क्षमतेचे पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांट प्रस्थापित करण्याचे आदेश निर्गमित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ . श्याम सुंदर निकम यांनी दिली . परंतु दररोज ३०० ते ४०० कोविड रुग्ण दाखल होत येथे प्रतिदिवस ४०० क्षमतेचे ऑक्सिजनची आवश्यकता असल्याची निकड बैठकीत वर्तविण्यात आली. कोरोना उपाययोजनांना घेऊन शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्ह्या स्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्लांट असावा , म्हणून अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयात देखील प्रतिदिवस ३०५ ऑ��्सिजन बेडला पुरेल इतक्या क्षमतेचे पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात यावा यासाठी आ. सुलभाताई खोडके यांनी पुढाकार दर्शविला . तसेच या पथदर्शी प्रकल्पासाठी जिल्हा शल्य चिकित्सांनी प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार महोदयांनी यावेळी केली होती . यासंदर्भांतील सर्व प्रक्रिया व तांत्रिक बाबींची पूर्तता करून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ शयाम सुंदर निकम यांनी तसा प्रस्ताव आमदार महोदयांना सादर केला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने आ. सुलभाताई खोडके यांनी शासनाच्या धोरणानुसार कोवीड -१९ आजाराच्या उपाययोजना कारण्यासाठी जिल्हा कोविड रुग्णालय अमरावती येथे पीएसए जनरेशन प्लांट उभारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत यासंबंधीच्या महत्वपूर्ण बाबींवर चर्चा केली .\nअमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूमुळे कोविड -१९ आजारी रुग्णांचे प्रमाण वाढत आहे . कोविड रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण हे आयसीयूबेडवर तसेच वार्डातील कृत्रिम प्राणवायू प्रणालीवर उपचार घेत आहे . मात्र वाढती रुग्णसंख्या व ऑक्सिजनचा अपुरा साठा यामुळे आरोग्य यंत्रणेकडे अडचणी जाणवत आहे . तसेच या कारणाने रुग्णांच्या उपचारामध्ये व्यत्यय येऊन रुग्णसेवा कोलमडण्याची भीतीही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सदर बाब आ. सुलभाताई खोडके यांनी यांनी जिल्हाधिकारी महोदयांना अवगत करून दिली . अमरावती जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन रिफिलिंगचे एकमेव उत्पादक आहे . त्यांना ऑक्सिजनचे टॅंक हे मध्यप्रदेश स्थित भिलाई तसेच अन्य महानगरातून मागवावे लागते . मात्र सद्या सगळीकडेच कोरोनाने वेढा घातला असून त्यांनाही ऑक्सिजनची तितकीच आवश्यकता आहे , अशा काळात मध्यप्रदेश सरकारने जर भिलाईतून अमरावतीला होणारी ऑक्सिजनची वाहतूक थांबविली किंवा लॉकडाउनच्या बंदीमुळे वाहतूक ठप्प झाली , तर अमरावतीत कोरोना रुग्णांना वेळेवर लिक्विड ऑक्सिजन न मिळाल्याने ते दगावण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याची बाब आ. सुलभाताई खोडके यांनी चर्चे दरम्यान स्पष्ट केली .\nकोविड रुग्णालय अमरावती येथे विषाणूच्या उद्रेकामुळे रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे . सद्या येथे दररोज ३०० ते ४०० कोविड रुग्ण भरती असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरची आवश्यकता भासत आहे . कोविड महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता ���ज्ज्ञांनी वर्तविल्यामुळे सदर्हु रुग्णालयात जास्तीत जास्त ४०० लिक्विड ऑक्सिजनची उपलब्धता करणे ही बाब भविष्यासाठी निकडीची ठरू पाहत असल्याने शासनाचे धोरणानुसार जिल्हा कोविड रुग्णालयात प्रतिदिवस ३०५ ऑक्सिजन बेडला पुरेल इतक्या क्षमतेचे पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांट साकारण्यात यावा , अशी मागणी आ .सुलभाताई खोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली. यावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुद्धा सकारात्मकता दर्शविली असून लवकरच याबाबत समिती स्थापन करून कार्यवाही करणार असल्याचे सांगितले . आ. सुलभाताई खोडके यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला घेऊन अमरावतीमध्ये पूर्वतयारी व नियोजन सुरु झाल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख व मयतांचा आकडा कमी होऊन कोरोनावर नियंत्रण मिळविणार असल्याचे सुखद चित्र निर्माण झाले आहे.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/approval-of-promotion-of-132-engineers-in-the-corporation-by-the-corporation-hall-nrms-172108/", "date_download": "2021-09-21T07:44:09Z", "digest": "sha1:U3R7FPCPKLG45PTQV4PGMN7XPDUDVKTK", "length": 15010, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mumbai | पालिकेतील १३२ अभियंत्यांच्या पदोन्नतीला पालिका सभागृहाची मंजूरी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आण��� बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\n हा तुमचा भ्रम आहे भ्रम; ज्यांना आपण समजतो आहोत पेंग्विन ते आहेत Aliens, मिळालेत अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे; जाणून घ्या नेमकं प्रकरण\nMumbai पालिकेतील १३२ अभियंत्यांच्या पदोन्नतीला पालिका सभागृहाची मंजूरी\nसेवाज्येष्ठता डावलून काही अभियंत्यांना पदोन्नती नाकारली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. विरोधी पक्षाने ही बाब लावून धरली होती. त्यामुळे या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. यापूर्वी अभियंत्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यावर त्यावर तात्काळ निर्णय घेतला जात होता. मात्र पहिल्यांदाच हा प्रस्ताव महिनाभर प्रलंबित राहिला होता. दरम्यान या निर्णयाचे अभियंता संघटनांनी स्वागत केले आहे.\nमुंबई – मुंबई महापालिकेतील १३२ अभियंत्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न अखेर सुटला आहे. पदोन्नतीच्या प्रस्तावाला पालिका सभागृहात मंजुरी दिली आहे. पदोन्नतीचा प्रस्ताव गेल्या एक महिन्यापासून मंजुरीसाठी प्रलंबित होता.पालिकेच्या १०५ सहाय्यक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता तर २६ कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंतापदी पदोन्नती देण्याचा प्रस्ताव मागील महिनाभरापासून मंजुरीविना प्रलंबित होता. शुक्रवारी झालेल्या पालिका सभागृहात याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.\nसेवाज्येष्ठता डावलून काही अभियंत्यांना पदोन्नती नाकारली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. विरोधी पक्षाने ही बाब लावून धरली होती. त्���ामुळे या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. यापूर्वी अभियंत्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यावर त्यावर तात्काळ निर्णय घेतला जात होता. मात्र पहिल्यांदाच हा प्रस्ताव महिनाभर प्रलंबित राहिला होता. दरम्यान या निर्णयाचे अभियंता संघटनांनी स्वागत केले आहे.\nतब्बल ११ कोटींचा माल पोटात, कोकेन तस्करी प्रकरणी आफ्रिकन नागरिकाला अटक\nपदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेले अभियंते हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. यातील काही अभियंते वर्षभरात तर काही पुढील दोन ते तीन वर्षात निवृत्त होत आहेत. त्यांचा प्रस्ताव रखडला असता अनेकांना पदोन्नती न मिळताच निवृत्त व्हावे लागले असते. परिणामी या पदाच्या निवृत्तीनंतरच्या लाभांना मुकावे लागले असते, असे संघटनेकडून सांगण्यात आले. या निर्णयाबाबत बृहन्मुंबई महापालिका इंजिनिअर युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष व म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुखदेव काशिद यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/ambenali-ghat-opened-after-a-month-and-a-half-contact-established-with-twenty-two-villages-in-pratapgarh-area-nrab-178775/", "date_download": "2021-09-21T07:27:20Z", "digest": "sha1:5UFSP636JXYBIRJ5IHTSUB2UEBMPOIKM", "length": 14452, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सातारा | आंबेनळी घाट तब्बल दीड महिन्यानंतर खुला ; प्रतापगड परिसरातील बावीस गावांशी संपर्क स्थापित | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\n हा तुमचा भ्रम आहे भ्रम; ज्यांना आपण समजतो आहोत पेंग्विन ते आहेत Aliens, मिळालेत अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे; जाणून घ्या नेमकं प्रकरण\nसाताराआंबेनळी घाट तब्बल दीड महिन्यानंतर खुला ; प्रतापगड परिसरातील बावीस गावांशी संपर्क स्थापित\nजुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे अंबनेळी घाट रस्ता अनेक ठिकाणी तुटून दरीत कोसळला होता. अनेक ठिकाणी या रस्त्यावर दरडी कोसळल्याने २१ जुलैपासुन या घाटातून वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक बंद झाल्याने किल्ले प्रतापगडासह या भागातील २२ गावांचा सातारा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला होता.\nसातारा : तब्बल ४८ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंगळवारपासून अंबेनळी घाट ��ाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पुढील काही दिवस या घाटातून हलक्या चारचाकी वाहनांसाठी हा घाट रस्ता खुला करण्यात आला असून, जड वाहनांना या घाटातून वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेली २२ गावे पुन्हा सातारा जिल्ह्याला जोडली गेल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.\nजुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे अंबनेळी घाट रस्ता अनेक ठिकाणी तुटून दरीत कोसळला होता. अनेक ठिकाणी या रस्त्यावर दरडी कोसळल्याने २१ जुलैपासुन या घाटातून वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक बंद झाल्याने किल्ले प्रतापगडासह या भागातील २२ गावांचा सातारा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला होता. या २२ पूरग्रस्त गावात मदत पोहचविण्यासाठी प्रशासनास कोकणातील दोन जिल्हे पार करून साधारण ३०० कि.मीचा प्रवास करून मदत पोहचविण्याचे काम करावे लागत होते. काही वेळा १४ कि. मी डोंगर उतरून या भागातात पोहचावे लागले. घाटातील वाहतूक बंद झाल्याने सातारा जिह्यातून कोकणात जाणारी भाजीपाल्यांची वाहतूक बंद पडली होती तर किल्ले प्रतापगडावरील पर्यटन बंद पडले होते.\nया घाटातील रस्त्याची दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेऊन मुसळदार पावसात, दाट धुके अशा प्रतिकुल परिस्थितीत शासनाच्या मदती शिवाय हे काम सुरू ठेवले. सदर काम ४५ दिवसात पुर्ण झाले आहे. आज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केल्यानंतर घाट वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर य��णार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/appeal-department-of-agriculture-to-inform-the-farmers-about-the-damaged-fruit-crops/", "date_download": "2021-09-21T07:15:13Z", "digest": "sha1:JQ2M3VMH6MWRAJZK7JPTHACAPCU24K63", "length": 5932, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती कळविण्याचे कृषि विभागाचे आवाहन | Jalgaon Live News", "raw_content": "\nशेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती कळविण्याचे कृषि विभागाचे आवाहन\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On May 31, 2021\n जिल्ह्यात सन 2020-21 करीता पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार करीता अधिसुचित फळपिकांना लागु करण्यात आली आहे. या योजनेत आता अंबिया बहारा करीता मोसंबी, डाळींब, केळी व आंबा यापिकांसाठी अधिसुचित क्षेत्रात राबविण्यात येत आहे.\nपुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (अंबिया बहार) आता केळी व आंबा यापिकांसाठी लागू आहे. तेव्हा नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती विमा कंपनी व कृषि विभागास (तालुकास्तरावर) त्वरीत कळविणे (Intimition) आवश्यक आहे.\nजिल्ह्यात गेल्या दोन/तीन दिवसांपासून वेगाचा वारा/अवेळी पाऊसामुळे फळपिकांचे नुकसान झालेले आहे. अशा नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधीत विमा कंपनी, महसुल विभाग व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तीक पातळीवर नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन घ्यावेत. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nफक्त १०० रुप��े मजुरी मिळत असल्याने अकुलखेड्याच्या…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nजळगावकरांनो मॉलला जाताय तर अगोदर हे वाचा… शासनाचे नवीन…\nजळगाव जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; सतर्क राहण्याच्या…\nस्वस्त धान्य दुकानदाराने परस्पर दुसऱ्यालाच दिले धान्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t1774/", "date_download": "2021-09-21T07:21:13Z", "digest": "sha1:Q46537BDII6M5ULIJCWGSMPUBNCBMBNW", "length": 3804, "nlines": 101, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-थोडा वेळ जावा लागणार आहे", "raw_content": "\nथोडा वेळ जावा लागणार आहे\nथोडा वेळ जावा लागणार आहे\nथोडा वेळ जावा लागणार आहे\nभेट होता तुझी वाटले असे\nजन्मजन्मांतरीचे नाते गवसले जसे\nआज दूर जाताना मन आवरत नाही\nभावनेच्या पुराला बांध घालण्याचा\nफसवा प्रयत्‍नही ते करत नाही\nभेटलीच नसती तू जर\nकाहीच फरक पडला नसता\nभेटून निघून जाण्याने मात्र\nतिळ तिळ काळीज जळणार आहे\nशरीराच्या जखमा लवकर भरतात\nमनाच्या जखमा भरायला मात्र\nवेळ जावा लागणार आहे\nथोडा वेळ जावा लागणार आहे\nथोडा वेळ जावा लागणार आहे\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: थोडा वेळ जावा लागणार आहे\nRe: थोडा वेळ जावा लागणार आहे\nRe: थोडा वेळ जावा लागणार आहे\nशरीराच्या जखमा लवकर भरतात\nमनाच्या जखमा भरायला मात्र\nवेळ जावा लागणार आहे\nथोडा वेळ जावा लागणार आहे\nथोडा वेळ जावा लागणार आहे\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/mumbai-news/good-news-in-the-first-level-including-mumbai-local-train-will-start-121061800047_1.html", "date_download": "2021-09-21T08:18:17Z", "digest": "sha1:YTKD3QR3TJ6IRRWDIZQK3GSWCCW5CJ5E", "length": 8543, "nlines": 107, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "दिलासादायक बातमी ! मुंबईचा समावेश पहिल्या स्तरात,लोकल ट्रेन सुरु होणार?", "raw_content": "\n मुंबईचा समावेश पहिल्या स्तरात,लोकल ट्रेन सुरु होणार\nमुंबईकरांना एक मोठी दिलासादायक बातमी आहे .आता मुंबई कोरोनमुक्त होण्याच्या पातळी वर येत असून तिचा समावेश पहिला स्तरात झाला आहे.सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी आढळत आहे .प्रत्येक ठिकाणी तिथली पॉझिटिव्हिटी दर बघून अनलॉक करण्यात येत आहे. आता मुंबईचा देखील ताज्या आकडेवारीनुसार पहिल्या स्तरात समावेश झाला आहे.मुंबईत काही परिसरात सर्व निर्बंध काढण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरु होणार ��ा असा प्रश्न विचारण्यात येत आहे.\nमुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की,जरी मुंबई पहिल्या स्तरावर आले आहे तरी अद्याप कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे निर्बंध तिसऱ्या स्तरासारखेच पाळण्यात येतील.पुढील आठवड्यात कोरोनाची काय परिस्थिती आहे ते बघूनच पुढील निर्बंध काढण्यात येतील.\nते म्हणाले,सध्या तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे आता आधीपासूनच सतर्कता बाळगण्याची अत्यंत आवश्यकता आहे.त्यामुळे अद्याप लोकल ट्रेन बद्दल काहीच विचार घेण्यात येत नाही.\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटे साठी पूर्व तयारी करून अधिक सजग राहावे लागणार.या साठी मुंबईकरांचा विचार करायला पाहिजे आणि तसेच टप्प्या-टप्याने निर्बंध उघडले तर हे सगळ्यांसाठी बरं होईल. असे ही ते म्हणाले.\nमुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी, मुख्यमंत्र्यांची वॉर रूमला भेट\nमुंबईसह राज्यातील काही शहरांत RT-PCR तपासण्यांमध्येही अडचणी\nमुंबईसह ग्रामीण भागातील महिलांसाठी अद्ययावत फिरता दवाखाना सुरू करणार\nमुंबईसह राज्याच्या सर्वच भागात पाऊस, जनजीवन विस्कळीत, शेतकरी संकटात\nBMC : मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nपत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या\n एसटी चालकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/05/blog-post_90.html", "date_download": "2021-09-21T09:08:12Z", "digest": "sha1:EEIDARCELNLZK7AU23OT2NNMJ3GKIKOS", "length": 11615, "nlines": 88, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "पालकमंत्र्यांकडून तिवसा उपजिल्हा रुग्णालयाला भेट कोविड सेंटरची पाहणी", "raw_content": "\nपालकमंत्र्यांकडून तिवसा उपजिल्हा रुग्णालयाला भेट कोविड सेंटरची पाहणी\nपालकमंत्र्यांकडून तिवसा उपजिल्हा रुग्णालयाला भेट\nतिसऱ्या लाटेचा धोका रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा\nनियमपालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई\nपालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर\nअमरावती, दि. ८ : _ग्रामीण भागात कोविडबाधितांची संख्या वाढत असून, तिसऱ्या लाटेसदृश्य स्थिती निर्माण होऊ लागली आहे. हे वेळीच रोखणे गरजेचे असून, उपचार यंत्रणा अधिक सुसज्ज करतानाच, साथीचे गांभीर्य दुर्लक्षित करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे दिले._\nतिवसा येथील उपजिल्हा रुग्णालय व कोविड केअर सेंटरची, तसेच नियोजित ऑक्सिजन प्लँटच्या जागेची पाहणी पालकमंत्र्यांनी आज केली. त्यानंतर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व विकासकामांचा आढावा घेण्यासाठी तालुका यंत्रणेची बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. तिवस्याचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, तहसीलदार वैभव फरतारे, गटविकास अधिकारी चेतन जाधव, मुख्याधिकारी पल्लवी सोटे, ठाणेदार रिता उईके, तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना पोटपिटे-देशमुख आदी उपस्थित होते.\nपालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत गृह विलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरताना आढळणे, परवानगी नसलेली दुकाने खुली असणे, गर्दी होणे, मास्क व इतर नियम न पाळणे असे प्रकार अजूनही काही बेजबाबदार लोकांकडून घडत असल्याच्या तक्रारी होत आहेत. स्वतःसह इतरांनाही जोखमीत टाकणाऱ्या व्यक्तींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी. *ग्रामस्तरीय समित्यांची काटेकोर देखरेख असावी*. पोलीस यंत्रणेने त्यांना सहकार्य करावे. तिवसा उपजिल्हा रुग्णालयात सध्या ७० खाटा उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार खाटा वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर, रुग्णालयाला आवश्यक ती सर्व सामग्री मिळवून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.\nगृहविलगीकरणातील व्यक्तीकडून नियमभंग होत असल्यास २५ हजार दंडाची तरतूद आहे. ग्रामस्तरीय समित्यांच्या समन्वयाने कारवायांना गती देण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्री. फरतारे यांनी दिली.\nतिवसा नगरपंचायतीचे क्षेत्र ��ंटेन्मेंट क्षेत्र घोषित करण्यात आले असून, आतापर्यंत तालुक्यात २ हजार २०२४ बाधित आढळले व आजमितीला तालुक्यात ४५५ व तिवसा नगरपंचायत क्षेत्रात १०१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत १४ हजार १७९ तपासण्या झाल्या आहेत. तालुक्यात चाचणीसाठी ७० गावांत चाचणी मोहीम राबविण्यात आली. कोविड हेल्थ सेंटरमध्ये जंबो सिलेंडरद्वारे सेंट्रल ऑक्सिजन लाईन उपलब्ध आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती पोटपिटे- देशमुख यांनी सांगितले.\n_पालकमंत्र्यांकडून विविध विकासकामांचाही आढावा_\n*पांदणरस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करावी*\nतालुक्यातील विविध विकासकामांचा आढावाही पालकमंत्र्यांनी तालुका प्रशासनाकडून घेतला.\nपावसाळ्यापूर्वी पांदणरस्त्यांची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. पुढील २० दिवसांत सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत. कुठलीही कारणे खपवून घेणार नाही, असा इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.\nकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत. आपण स्वतः पांदणरस्त्यांची पाहणी करू, असेही त्यांनी सांगितले.\nगरजू नागरिकांना आवासयोजनेत घर मिळवून देण्यासाठी\nअतिक्रमण नियमित करण्याच्या सर्व अर्जांवर तत्काळ कार्यवाही करून संबंधितांना लाभ मिळवून द्यावा, असेही आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.\nपालकमंत्र्यांनी मोझरी येथेही भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/bjp-organizes-essay-competition-on-the-occasion-of-amrit-mahotsav-of-independence-state-president-chandrakant-patil-nrpd-170689/", "date_download": "2021-09-21T08:46:16Z", "digest": "sha1:7CZNBG2BO54YIXZK5IL4GB3JXOQF322R", "length": 16343, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त भाजपातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमुंबईस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त भाजपातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती\nगेल्या ७४ वर्षात देशाने अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर करण्यासारखे बरेच काही राहून गेले आहे. अनेक संधींचा लाभ घेतला तर अनेक संधी गमावल्या. देशाची अर्थव्यवस्था, शेती, सिंचन, शिक्षण, संरक्षण, आरोग्य, पायाभूतसुविधा, सामाजिक सुधारणा अशा अनेक बाबतीत देशाची प्रगती झाली आहे पण त्याचबरोबर अनेक कामे करणे अद्यापही बाकी आहे.\nमुंबई: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या माध्यम विभागातर्फे ‘गेल्या ७५ वर्षात देशाने काय कमावले काय करायचे बाकी आहे काय करायचे बाकी आहे ’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटात���ल नागरिकांसाठी खुली असून पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पंचाहत्तर हजार, पन्नास हजार व पंचवीस हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील तसेच स्पर्धेतील निवडक निबंधांचे संकलन करून एक ग्रंथ प्रकाशित करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.\nचंद्रकांत पाटील म्हणाले की, आपला देश १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण करून अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या ७४ वर्षात देशाने अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर करण्यासारखे बरेच काही राहून गेले आहे. अनेक संधींचा लाभ घेतला तर अनेक संधी गमावल्या. देशाची अर्थव्यवस्था, शेती, सिंचन, शिक्षण, संरक्षण, आरोग्य, पायाभूतसुविधा, सामाजिक सुधारणा अशा अनेक बाबतीत देशाची प्रगती झाली आहे पण त्याचबरोबर अनेक कामे करणे अद्यापही बाकी आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या सर्वाचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. देशासंबंधीच्या महत्त्वाच्या विषयावर अमृतमंथन घडविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.\nनिबंध संशोधनपर असावेत अशी अपेक्षा\nत्यांनी सांगितले की, स्पर्धेसाठीचे निबंध चार हजार ते पाच हजार शब्दांचे असावेत, त्यामधील नोंदींच्या संदर्भांचा स्पष्ट उल्लेख असावा आणि निबंध संशोधनपर असावेत अशी अपेक्षा आहे. या निबंध स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांनी विविध विषयांवर व्यापक वाचन करावे आणि काही निश्चित विश्लेषणात्मक भूमिकेतून लेखन करावे, अशी अपेक्षा आहे.\nप्रत्येक भाषेसाठी स्वतंत्रपणे पारितोषिक\nस्पर्धेसाठीचे निबंध bjpessaycompetition@gmail.com या २५ नोव्हेंबरपर्यंत ई मेलने पाठवावेत. विविध क्षेत्राशी संबंधित २५ विषयांची यादी निश्चित केली असून त्या पैकी कोणत्याही एका विषयावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेत निबंध लिहावा. प्रत्येक भाषेसाठी स्वतंत्रपणे पारितोषिकांची व्यवस्था केली आहे. विषयांची यादी आणि स्पर्धेची नियमावली प्रदेश भाजपाच्या मनोगत या ॲपवर उपलब्ध आहे. गुगल प्लेस्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करून घेता येईल. हे ॲप https://bit.ly/3fhfYRp या लिंकवरही उपलब्ध आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू ���यनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/crocodile-swarms-in-mumbais-powai-lake-area-panic-among-the-devotees-who-came-for-the-immersion-nrvk-181005/", "date_download": "2021-09-21T09:03:38Z", "digest": "sha1:PTAEXNH4TPGRBJSOOGE7AQP3QXLRUHBO", "length": 17026, "nlines": 204, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mumbai Powai Lake | मुंबईच्या पवई तलाव परिसरात मगरीचा वावर; विसर्जनाला आलेल्या भाविकांमध्ये दहशत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nMS Dhoni नंतर CSKचं कर्णधारपदं कोणत्या खेळाडूकडे, ‘या’ चार खेळाडूंची नावं आली समोर\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच क��णार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nMumbai Powai Lakeमुंबईच्या पवई तलाव परिसरात मगरीचा वावर; विसर्जनाला आलेल्या भाविकांमध्ये दहशत\nमुंबईच्या पवई तलाव परिसरात मगरींचा वावर आहे. यामुळे गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भविकांमध्ये दहशत पसरली आहे. गणेश विसर्जनासाठी पवई तलाव परिसरामध्ये पालिका प्रशासनाकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे.\nमुंबई : मुंबईच्या पवई तलाव परिसरात मगरींचा वावर आहे. यामुळे गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या भविकांमध्ये दहशत पसरली आहे. गणेश विसर्जनासाठी पवई तलाव परिसरामध्ये पालिका प्रशासनाकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे.\nपवई तलाव मध्ये असलेला मगरींचा वावर पाहतात पवई तलावात थेट गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पाण्यामध्ये उतरण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आलेली आहे गणेश विसर्जनासाठी या परिसरात स्वयंसेवक नेमण्यात आलेले आहेत.\nज्या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. त्या गणेश घाटावर तारेचे कुंपण तयार करण्यात आलेलं आहे. या कुंपणाच्या बाहेर मगरीचा वावर दिसून येतोय त्यामुळे पवई तलाव परिसरात गणेश विसर्जनासाठी जर तुम्ही येत असाल तर पाण्यात उतरण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका असे आवाहन पालिकडून करण्यात आले आहे.\n ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.\n- संजय राऊत, खासदार, शिवसेना\nकाय म्हणायचं या बाईला कुत्र्याशी SEX केला\nपुण्यात तब्बल दोनशे कोटींचा जमीन घोटाळा; बनावट आदेशावर चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रालयातील अधिकाऱ्याचीही सही\nअनिल देशमुखांवर धक्क���दायक आरोप; अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला ‘iPhone 12 Pro’ची लाच दिल्याचा दावा\nआई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की... मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले\nमुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार\nमुंबईहून दीड ते पावणे दोन तासांत औरंगाबादला पोहचणार; मुंबई ते नागपूर धावणार बुलेट ट्रेन \nखून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे\n अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत\nआत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम\n‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही\nसायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण\n19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि...\nकिराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण\nविकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्... गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल���याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/eknath-shinde-reactionabout-narayan-ranes-statement-about-chief-minister-uddhav-thakre-nrsr-173126/", "date_download": "2021-09-21T07:21:44Z", "digest": "sha1:OAE4ID3HGLEKHLWNZBDSJLS43IINZFCU", "length": 13393, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Eknath shinde Reaction about Narayan Rane | नारायण राणेंनी केलेलं वक्तव्य निंदनीय आणि संतापजनक, एकनाथ शिंदेंनी केली माफीची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\n हा तुमचा भ्रम आहे भ्रम; ज्यांना आपण समजतो आहोत पेंग्विन ते आहेत Aliens, मिळालेत अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे; जाणून घ्या नेमकं प्रकरण\nEknath shinde Reaction about Narayan Raneनारायण राणेंनी केलेलं वक्तव्य निंदनीय आणि संतापजनक, एकनाथ शिंदेंनी केली माफीची मागणी\nनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde Reaction about Narayan Rane) यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde Reaction about Narayan Rane) यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.\nनारायण राणे-शिवसेना संघर्ष वाढणार, राणेंना अटक होणार\nएकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत केलेले वक्तव्य अतिशय संतापजनक आणि निंदनीय आहे. महाराष्ट्राला थोर आणि मोठी परंपरा आहे. आत्तापर्यंत कधीही कुणीही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असं वक्तव्य केलं नव्हतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारे हे वक्तव्य आहे. याचा निषेध करावा तितका कमी आहे. सध्या राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता वाद अधिक चिघळू न देता केलेलं वक्तव्य दुरुस्त करुन राणेंनी महाराष्ट्राची माफी मागावी.\nभाजपाच्या जन आशिर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी आता नाशिक पोलिस आयुक्तांनी करवाईचे आदेश दिले आहेत. या संदर्भात नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून राणे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यात्रे दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘कानाखाली वाजवली असती’ अस वक्तव्य राणे यांनी केलं होतं.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.qiannafood.com/mr/organic-gluten-free-adzuki-bean-spaghetti-29.html", "date_download": "2021-09-21T07:52:29Z", "digest": "sha1:C7EWPX4GVID7M3GPRGFICVJLE7DDONWL", "length": 9939, "nlines": 129, "source_domain": "www.qiannafood.com", "title": "सेंद्रीय ग्लूटेन मुक्त adzuki बीन शेवया - चीन सेंद्रीय ग्लूटेन मुक्त adzuki बीन शेवया पुरवठादार,फॅक्टरी -Qianna", "raw_content": "\nमुक्त बीन पास्ता ग्लूटेन\nमुक्त तांदूळ नूडल्स ग्लूटेन\nघर » उत्पादने » मुक्त बीन पास्ता ग्लूटेन\nसेंद्रीय ग्लूटेन मुक्त adzuki बीन शेवया\n3000 टन / वर्ष\nसेंद्रीय adzuki बीन शेवया adzuki बीन मैद्याचे आहे , पाणी . तो अनेक आरोग्य फायदे आहे.\n1. वजन कमी होणे बूस्टर:\nAdzuki सोयाबीनचे वजन कमी चालना आवश्यक आहेत. ते आपण एक आरोग्यपूर्ण जीवनशैली राखण्यासाठी मदत. हे ते कॅलरीज खूप कमी आहेत आणि आपल्या पोटात भरले जाऊ शकतात याचा अर्थ, ज्यामुळे बनवण्यासाठी आपण कमी खाणे आणि सहाजिकच आपण काही काळ अधिक शरीरातील चरबी कमी करण्यात मदत. adzuki सोयाबीनचे एक कप फक्त आहे 300 कॅलरीज .\nAdzuki सोयाबीनचे भरपूर प्रमाणात असणे हृदय लाभ की पदार्थ असतात. प्रथिने LDL कोलेस्ट्रॉल कमी करता येतो आणि HDL कोलेस्ट्रॉल वाढते. प्रथिने सह, आपण देखील शरीर वस्तुमान वाढवू शकता, शक्ती, आकार आणि स्नायू .\nAdzuki सोयाबीनचे देखील अनेक प्रकारे आपण लाभ घेऊ शकतात की फायबर असतात. फायबर, सर्वात महत्वाचे म्हणजे, तुमच्या आतडी आरोग्य देखभाल मदत करते. काही प्रकरणांमध्ये देखील फायबर घेणे सह शीघ्रकोपी आतडी सिंड्रोम लक्षणे कमी दाखवले आहे .\nजीवनसत्त्वे जुनाट रोग आणि कर्करोग सारख्या इतर मुख्य रोग पासून आपल्या शरीरात संरक्षण अतिशय महत्वपूर्ण भूमिका. हे देखील स्तनाचा कर्करोग विकसित होण्याचा धोका कमी करू शकता कोण सर्व गर्भवती महिलांची अनिवार्य झाले आहे, कोलन कर्करोग आणि हृदय कर्करोग .\n5. एक पांढरा धातू फायदे:\nAdzuki सोयाबीनचे देखील रक्तदाब कमी करण्यास मदत करते पोटॅशियम असू . पुरेसा सेवन देखील बाळांना जन्म दोष मिळत प्रतिबंध करू शकतो.\nAdzuki सोयाबीनचे देखील एक त्वचा exfoliator म्हणून वापरली जाऊ शकते. हे ��र्व चेहरा मुखवटे एक महत्वाचा घटक असतो. येथे आपण निश्चितपणे प्रयत्न करावा काहीतरी आहे. कोरफड Vera एक चमचे adzuki सोयाबीनचे तीन चमचे आणि घ्या. त्यांना एकत्र मिक्स करावे आणि चेहरा सर्व लागू. तो राहू द्या 15 मिनिटे आणि थंड पाणी बंद धुवा. Adzuki सोयाबीनचे त्वचा संक्रमण swellings कमी आणि दर्शविले प्रसिध्द आहेत .\nAdzuki सोयाबीनचे तसेच आपल्या मूत्रपिंड साठी फायदेशीर आहेत. तज्ज्ञांच्या मते, ते मूत्रपिंड काम नियमन आणि ओलावा शिल्लक पुनर्संचयित मदत करते . तो त्याच्या लाभ मिळवणे करण्यासाठी आठवड्यातून दोनदा adzuki सोयाबीनचे घेणे उत्तम आहे.\nएक आठवडा आपल्या आहार adzuki सोयाबीनचे जोडून आहे एकदा आपल्या शरीरात detoxify करण्याचा एक चांगला मार्ग. सोयाबीनचे थकवा कमी आणि त्वचा आणि अवयव दोन्ही detoxify होईल. हे आपल्या त्वचा पोत सुधारणा होईल आणि आपण उघडपणे तेजस्वी आणि वेळ आकर्षक करा.\nसाहित्य: सेंद्रीय adzuki बीन पावडर, पाणी\nसेंद्रीय ग्लूटेन मुक्त काळा बीन fettuccine\nसेंद्रीय ग्लूटेन मुक्त तपकिरी तांदूळ rotina\nसेंद्रीय ग्लूटेन मुक्त काळा बीन अल्प पास्ता(7.0मि.मी.)\nसेंद्रीय ग्लूटेन मुक्त हिरव्या मसूर fusilli\nटिॅंजिन QianNa कृषी उत्पादने इंडस्ट्रीज.& ट्रेडिंग कंपनी, लिमिटेड.\nप्रथम आमच्या नवीनतम उत्पादने बद्दल माहित व्हा\nई-मेल पत्ता पहिले नाव\nकॉपीराइट © 2018 टिॅंजिन QianNa कृषी उत्पादने इंडस्ट्रीज.& ट्रेडिंग कंपनी, लिमिटेड.\nमुक्त बीन पास्ता ग्लूटेन\nमुक्त तांदूळ नूडल्स ग्लूटेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-vishav-hindu-parishad-mahamantri-champat-rai-comment-to-aasam-dangal-3620361-NOR.html", "date_download": "2021-09-21T07:38:44Z", "digest": "sha1:MA4MO53SOFAZ4BWOCN5GRVYHI67RLTPA", "length": 5222, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "vishav hindu parishad mahamantri champat rai comment to aasam dangal | आसाम हिंसाचाराला धार्मिक रंग देणे दुर्दैवी; विहिंपचे महामंत्री चंपतराय यांचे प्रतिपादन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआसाम हिंसाचाराला धार्मिक रंग देणे दुर्दैवी; विहिंपचे महामंत्री चंपतराय यांचे प्रतिपादन\nऔरंगाबाद- आसाममधील वाद हा स्थानिक बोडो नागरिक आणि घुसखोर बांग्लादेशी यांच्यातील आहे. मात्र त्याला जातीय आणि धार्मिक रंग देणे दुर्दैवी असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री चंपतराय यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.\nया वेळी चंपतराय म्हणाले की, केंद्र ��रकार देशात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत आहे. आसाममध्ये घडणार्‍या घटना त्याचे उदाहरण आहे. तेथील स्थानिकांना स्वत:च्या संरक्षणासाठी प्रत्युत्तर द्यावे लागत असल्याचेही ते म्हणाले. हे घुसखोर भारताची भौगोलिक सीमारेषा बदलण्यासाठी येत आहेत. त्यामुळे त्यांचे सर्मथन योग्य ठरणार नसल्याचेही चंपतराय म्हणाले. आगामी काळात आसाममध्ये राहणार्‍या नागरिकांना कपडे, चादरी, भांडे आदी दैनंदिन वस्तूंची गरज भासणार आहे. त्यामुळे देशभरातून मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.\nकाश्मीरप्रश्नी प्रशासनाने नेमलेल्या वार्ताकारांचा अहवाल विभाजनाला पाठिंबा देणारा आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषद या अहवालाचा जाहीर निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले, तर 60 वर्षांपासून रखडलेल्या रामजन्मभूमीच्या प्रश्नावर सरकार आणि संसदने गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. अण्णा हजारेंचा राजकारण प्रवेशाचा निर्णय अजून प्राथमिक अवस्थेत आहे; पण त्यांनी सुरू केलेल्या देशातील तरुणांमध्ये देशसेवा रुजण्यास सुरुवात झाल्याने, त्यांच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. या वेळी औरंगाबाद जिल्ह्याचे प्रमुख राजेश जैन, प्रसिद्धिप्रमुख अखिल जैन आणि भारतीय युवा मोर्चाचे सतीश छापेकर यांची उपस्थिती होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/24-thousand-talibani-and-five-thousand-civilians-were-killed-in-four-months-said-afghanistan-ministry-report/articleshow/84921284.cms", "date_download": "2021-09-21T07:49:31Z", "digest": "sha1:5ZRDM4ZCJ2BVMOF33UIXU473TZTCZC45", "length": 12911, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरक्तरंजित अफगाणिस्तान; २४ हजार तालिबानी आणि ५००० नागरिकांचा मृत्यू\nअफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमकी सुरू आहेत. मागील चार महिन्यात तालिबानींनी जवळपास २२ हजार हल्ले केले. यामध्ये पाच हजार नागरिकांचा मृत्यू झाला.\nकाबूल: अफगाणिस्तानमध्ये मागील काही महिन्यांपासून रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. अमेरिकन सैन्य माघारी जाणार असल्याच्या घोषणेनंतर हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तालिबानी दहशतवा��्यांकडून मागील काही महिन्यांपासून जोरदार हल्ले सुरू आहेत. मागील चार महिन्यात पाच हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, अफगाण सुरक्षा दलाच्या कारवाईत जवळपास २४ हजार तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अफगाणिस्तान सरकारने ही माहिती दिली.\nअफगाणिस्तान सरकारच्या शांतता प्रक्रियेबाबतच्या खात्याच्या अखत्यारीत असलेल्या हिंसाचार पाहणी विभागाने म्हटले की, देशात मागील चार महिन्यात झालेल्या संघर्षात २४ हजार तालिबानी आणि पाच हजार नागरिकांनी प्राण गमावले आहेत. प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जुलै या कालावधीत तालिबानने अफगाणिस्तानमधील विविध भागांमध्ये २२ हजार हल्ले केले. त्याच्या परिणामी २४ हजार तालिबानी ठार झाले तर हजारो जखमी झाले.\nवाचा:अफगाणिस्तान: संयु्क्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयावर हल्ला; एक ठार\nअधिकारी सय्यद अब्दुला हाश्मी यांनी सांगितले की, हिंसाचार घडवण्यासाठी जवळपास १० हजारांहून अधिकजणांनी अफगाणिस्तानमध्ये प्रवेश केला. यामागे परकीय शक्तींचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला.\n 'या' कारणांमुळे तालिबानकडून भारतीय पत्रकाराची हत्या\nमागील काही दिवसांमध्ये तालिबानने आक्रमक भूमिका घेतली असून अफगाणिस्तानमधील बहुतांशी भागावर नियंत्रण मिळवले आहे. अफगाण सुरक्षा दलासोबत तालिबानच्या चकमकी घडत आहेत.\nकाबूल: तालिबानने केली विनोदी अभिनेत्याची हत्या; व्हिडिओ व्हायरल\nदरम्यान, जाबूल प्रांतात मोटार्रने केलेल्या हल्ल्यात पाच नागरिकांचा मृत्यू झाला. तर, १२ जण ठार झाले असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी संध्याकाळी कलातजवळ अफगाण सुरक्षा दल आणि तालिबान दरम्यान संघर्ष झाला. या चकमकीदरम्यान मोटार्र घरावर पडल्याने किमान पाच जण ठार झाले. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. या घटनेत १२ जण जखमी झाले. जखमीपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकरोनाचा विषाणू आणखी घातक होण्याआधी नियंत्रण मिळवा; WHO चा इशारा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई संशयित दहशतवाद्यांची धरपकड सुरुच; ज��गेश्वरी मुंब्रा येथून एकाला अटक\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nसिनेमॅजिक 'अचानक ते निघून गेले', वडिलांच्या आठवणीत सोनाली पाटील भावुक\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nक्रिकेट न्यूज भारतीय क्रिकेटपटूने घेतली पाकिस्तानची बाजू; असे आहे संपूर्ण प्रकरण\nसिनेमॅजिक BBM 3 - स्पर्धक म्हणून आला 'गोल्डमॅन', बादशहाची जादू चालणार का\nमुंबई 'कुठल्याही शिवसैनिकाची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल, तो म्हणजे...'\nविदेश वृत्त भारतात अमेरिकन गुप्तचरांवर रहस्यमय हल्ला; सीआयए प्रमुखांच्या दौऱ्यातील घटना\nपरभणी CCTV मधल्या अज्ञाताने दुकानाबाहेर ठेवलेल्या चिठ्ठीने खळबळ, असं काही लिहलं की व्यापाऱ्यांमध्ये भीती\nसिनेमॅजिक BBM 3 - खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली स्नेहा, पहिला नवराही घरात\nकंप्युटर Nokia चा धमाका ६ ऑक्टोबरला लाँच करणार Nokia T20 Tablet, फीचर आणि स्मार्टफोनवरुनही उठणार पडदा, पाहा डिटेल्स\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून चाहते घायाळ\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\nटिप्स-ट्रिक्स आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nबातम्या या वर्षी नवरात्रीला देवी पालखीतून येत आहे, जाणून घ्या याचे महत्व\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/05/19.html", "date_download": "2021-09-21T09:25:22Z", "digest": "sha1:QSWHEWBIY3CIW5CI4QI3HRFMGH6ZHWJX", "length": 17329, "nlines": 83, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "कोवीड -19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स महिला व बालविकास विभागाचा निर्णय", "raw_content": "\nकोवीड -19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स महिला व बालविकास विभागाचा निर्णय\n_“कोविडमुळे अनाथ बालकांची मोठी समस्या संपूर्ण देशातच निर्माण होत असल्याचे चित्र आहे. ही एक सामाजिक समस्या बनत आहे. मात्र, अशा अनाथ बालकांचे पालन, पोषण, संरक्षण, शिक्षण आदी संपूर्ण जबाबदारी घेण्याचे कर्तव्य आणि जबाबदारी आम्ही राज्य शासन म्हणून पूर्ण क्षमतेने पार पाडू.”_\nमहिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nमुंबई, दि. 10: कोवीड -19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय आज महिला व बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे.\nसद्यस्थितीत कोरोनाचा विषाणूचा वाढलेला संसर्ग आणि त्यामुळे कोवीड-19 बाधीत व्यक्तींचे व मृत्युचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, त्याचा बालकांच्या जीवनावर देखील गंभीर परिणाम होत आहे. काही प्रसंगी कोवीड-19 या रोगामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे.\nसर्वोच्च न्यायालय येथील न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीमार्फत (जे जे कमिटी) कोवीड-19 या रोगाच्या अनुषंगाने राज्यातील बालकांची काळजी व संरक्षणासंबधी कार्य करणाऱ्या संस्थांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये कोवीड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने व इतर मुद्यांबाबत जिल्हा स्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nया निदेर्शानुसार जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या टास्क फोर्समध्ये संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्रातील महानगरपालिकांचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहतील. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत.\nयामध्ये जिल्हाधिकारी हे टास्क फोर्सच्या कामकाजावर संपूर्ण नियंत्रण ठेवतील. तसेच संपूर्ण जिल्ह्यात कोवीड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बा���कांबाबतची तपशिलवार माहिती समन्वयकांना उपलब्ध करुन देण्याबाबत संबधितांस निर्देश देणे; दर पंधरा दिवसातून एकदा टास्क फोर्सची बैठक आयोजित करून कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बालगृहे/निरिक्षण गृहांतील मधील प्रवेशित व तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा तसेच टास्क फोर्सच्या कामकाजाचा आढावा घेतील.\nमहानगरपालिकेचे आयुक्त हे महानगरपालिका क्षेत्रातील कोवीड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबतची तपशीलवार माहिती समन्वय अधिकाऱ्यास उपलब्ध करून देण्याबाबत त्यांच्या नियंत्रणाखालील संबधित अधिकाऱ्यास निर्देश देतील. तसेच महानगरपालिकांचे आयुक्त महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात आणि जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात रुग्ण कोवीड-19 वरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होतेवेळी या कालावधीमध्ये आपल्या बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा ही माहिती रूग्णाकडून भरून घेण्याबाबत कार्यक्षेत्रातील सर्व रूग्णालयांना निर्देश देतील. तसेच चाईल्ड हेल्प लाईन क्र. 1098 चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात येईल याची दक्षता घेतील. याशिवाय कोरोनाच्या पाश्वभूमीवर कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या बालगृहे/ निरीक्षणगृहांकरीता तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकिय पथक नियुक्त करतील.\nदोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे व अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत याची दक्षता घेणे; अशा बालकांच्या दत्तक विधानाबाबत समाजमाध्यमांमध्ये चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम पोलीस आयुक्त/ अधिक्षक (ग्रामीण) यांच्याकडून केले जाईल.\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्यावर या बालकांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देण्याबाबतची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी न्यायिक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करुन देणे; बालकाचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेणे अशी कामे त्यांच्याकडून केली जातील.\nजिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हे अशा बालकांना बाल संगोपन योजनेअं��र्गत लाभ देवून बालकाचा ताबा नातेवाईकाकडे देण्याच्या शक्यतेबाबत पडताळणी करणे; अशा पडताळणी नंतर दत्तक प्रक्रियेची आश्यकता असल्यास प्रचलित ‘कारा’च्या (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी) मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही करणे; आवश्यक असल्यास बालकासाठी समुपदेशनाची व्यवस्था करणे; आवश्यक असल्यास बालगृहामध्ये दाखल करणे.\nतर चाईल्ड हेल्प लाईन 1098 बाबत व्यापक प्रसिद्धी देणे; टास्क फोर्स मार्फत करण्यात येत असलेल्या कामांना व्यापक प्रसिद्धी देण्याचे काम जिल्हा माहिती अधिकारी अधिकारी करतील. करोना कालावधीमध्ये शून्य ते 18 वर्षे वयोगटातील सर्वच मुलांचे हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेण्यासह सदर टास्क फोर्सच्या समन्वयकपदाची जबाबदारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांची जबाबदारी असेल.\nजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव असून ते कोवीड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबतची संबधित यंत्रणेकडून दर आठवड्यास माहिती प्राप्त करुन घेवून महिला व बाल विकास आयुक्तांमार्फत राज्य शासनाला सादर करतील.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/4767-kadhi-tu-rimzim-zarnari-barsat-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-09-21T07:49:42Z", "digest": "sha1:STBS7MR75KU45EDOOPQIEYC33C6NRIUN", "length": 4200, "nlines": 73, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kadhi Tu, Rimzim Zarnari Barsat / कधी तू, रिमझिम झरणारी बरसात - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू चमचम करणारी चांदण्यात\nकधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा\nबिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा\nचिंब पावसाची ओली रात\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू चमचम करणारी चांदण्यात\nकधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी\nकधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा\nबिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा\nचिंब पावसाची ओली रात\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू चमचम करणारी चांदण्यात\nजरी तू कळले तरी ना कळणारे, दिसले तरी ना दिसणारे\nविरणारे मृगजळ एक क्षणात\nतरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा\nबिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा\nचिंब पावसाची ओली रात\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू चमचम करणारी चांदण्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/entertain/one-fan-took-to-the-streets-for-five-days-to-meet-pooja-hegde-the-video-of-the-visit-is-going-viral-3521/", "date_download": "2021-09-21T09:05:52Z", "digest": "sha1:VE4RW4EDF34DLD6P5YI6M3YKI5QNZUGJ", "length": 12154, "nlines": 122, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "पूजा हेगडेला भेटण्यासाठी एका चाहत्याने चक्क पाच दिवस रस्त्यावर काढले; भेटीचा व्हिडीओ होतोय व्हायरल", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome मनोरंजन पूजा हेगडेला भेटण्यासाठी एका चाहत्याने चक्क पाच दिवस रस्त्यावर काढले; भेटीचा व्हिडीओ...\nपूजा हेगडेला भेटण्यासाठी एका चाहत्याने चक्क पाच दिवस रस्त्यावर काढले; भेटीचा व्हिडीओ होतोय व्हायरल\n‘मोहंजदडो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी पूजा हेगडे दाक्षिणात्य चित्रपट ‘महर्षी’ने खूप नावारूपास आली व पुढेही तिने एकापेक्षा एक चित्रपट केले. याच पूजा हेगडेला भेटण्यासाठी एका चाहत्याने चक्क पाच दिवस फुटपाथवर झोपून काढले. या चाहत्याचे नाव भास्कर राव असून पूजाची एक झलक पाहण्यासाठी हा चक्क पाच दिवस तिच्या घराबाहेर वाट पाहत होता.\nकुणीतरी आपल्याला भेटण्यासाठी पाच दिवस रस्त्यावर झोपलं हे पूजाला कळताच तिने ताबडतोब चाहत्याची अर्थात भास्कर रावची भेट घेतली व माफी देखील मागितली. पुजाने आपल्या चाहत्याची विचारपूस करून त्याच्याशी गप्पा मारल्या व शेवटी वाटचालीसाठी शुभेच्छा देत निरोप घेतला. पूजाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर भास्कर या चाहत्याच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओ खालील प्रमाणे…\nPrevious articleझारखंड निवडणुकीत भाजपच्या पदरात अपयश आलं व सत्ता गेली. त्याचाच राग भाजपानं धोनीवर काढला : गौरव पांधी\nNext articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी माझा देखील विरोध आहे; त्याऐवजी….\nभारतातील या वेब सि���ीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/first-death-in-buldana-due-to-corona-people-rushed-for-burial-4454/", "date_download": "2021-09-21T07:21:12Z", "digest": "sha1:NKE2AGZCYOCZY3BZ2QM3OTMEFKRNXP45", "length": 13604, "nlines": 121, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "कोरोनामुळे बुलडाण्यात पहिला मृत्यू; दफनविधीला तुफान गर्दी!", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमि��ाभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome आरोग्य कोरोनामुळे बुलडाण्यात पहिला मृत्यू; दफनविधीला तुफान गर्दी\nकोरोनामुळे बुलडाण्यात पहिला मृत्यू; दफनविधीला तुफान गर्दी\nआत्तापर्यंत एकही पॉसिटीव्ह रुग्ण नसलेला बुलढाणा जिल्हा काल अचानक हादरला. शासकीय रुग्णालयात भरती केल्याच्या तासाभरातच एका रुग्णाचा मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे त्याचा दफनविधी होईपर्यंत त्याच्या कोरोना टेस्ट चे परिणाम येण्याचे बाकी होते. मृत व्यक्ती कोरोना पॉसिटीव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.\nसदर रुग्ण हा गेले ५ दिवस एका खासगी दवाखाण्यात भरती होता. न्यूमोनियाची लक्षणे असल्याने त्यांना भरती ठेवण्यात आले होते. हे गृहस्थ बुलडाणा शहरातील एका शाळेचे प्राचार्य असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी पुष्कळ नगर सेवक व अनेक कार्यकर्ते दवाखान्यात त्यांच्या संपर्कात आले. दरम्यान त्रास जास्ती झाल्याने त्यांना सरकारी रुग्णालयात कोरोना कक्षात दाखल करताच त्यांचा तासाभरातच मृत्यू झाला. त्या वेळी रक्ताचे नमुने नागपूर ला पाठवले होते. दफनविधी ला सुद्धा असंख्य नागरिकांनी हजेरी लावली. पण ज्यावेळी टेस्ट कोरोना पॉसिटीव्ह आली तेव्हा सगळ्यांचेच धाबे दणाणले. कारण तोपर्यंत असंख्य लोकांच्या संपर्कात मृत व्यक्ती आला होता.\nप्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेत बुलडाणा शहराच्या सर्व सीमा बंद केल्या असून पूर्णपणे संचारबंदी लावण्यात आली आहे. ते ज्या खासगी रुग्णायलात होते तेथे असलेल्या प्रत्येक रुग्णाची चौकशी केली जात आहे तसेच त्यांच्या दफनविधीला जिल्हाभरातून हजर असलेल्या लोकांना सुद्धा पोलीस ताब्यात घेत असून त्यातले अनेक लोक फरार आहेत. ह्या एका व्यक्तीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात कोरोना हाहाकार माजवू शकतो त्यामुळे प्रशासन अनेक स्तरांवर खबरदारी घेत आहे.\nबुलडाणा जिल्ह्याचा कलेक्टर सुमन चंद्रा यांनी केलेले ट्विट\nPrevious article“रस्त्यावर उतरून सगळीकडे शिंका, विषाणू सगळीकडे पसरवा, हे जग बुडवूया” इन्फोसिसच्या मुजीब मोहम्मदचे वादग्रस्त पोस्ट, पोलिसांनी केली अटक\nNext article“रस्त्यांवरील गर्दी पहाता लॉकडाउन नंतर सुद्धा कोरोना पसरेलच आपण हे मान्य करून पुढची तयारी करायला हवी”; अर्थशास्त्र नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांचे वक्तव्य\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/how-many-ministers-of-a-party-extend-the-cabinet-some-accounts-empty-3188/", "date_download": "2021-09-21T07:26:18Z", "digest": "sha1:VJMT4B2QDELVXLWVQGVLTOPILL7SMT7O", "length": 11639, "nlines": 117, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या पक्षाचे किती मंत्री? : काही खाती रिक्त!", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच र���हणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या पक्षाचे किती मंत्री : काही खाती रिक्त\nमंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या पक्षाचे किती मंत्री : काही खाती रिक्त\nराज्यात महाविकासआघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी हा मुहूर्त सुनिश्चिंत झाला असून आज दुपारी १ वाजता शपथविधी होणार आहे. राज्यपाल राजभवनात सर्व मंत्र्यांना शपथ देतील. हाती आलेल्या माहितीनुसार सर्व महाविकासआघाडीच्या मंत्र्यांच्या यादी तयार असून कोणत्या पक्षाचे किती मंत्री राहणार आहेत ते खालील प्रमाणे.\nमीडिया रिपोर्ट नुसार मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे एकूण १३ मंत्री शपथ घेणार आहेत, ज्यात १० कॅबिनेट आणि तीन राज्य मंत्र्यांचा समावेश असेल. अशी माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील एकूण १३ मंत्री आज शपथ घेणार असून त्यात १० कॅबिनेट व 3 राज्यमंत्री शपथ घेतील. अशी माहिती मिळत आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसचे १२ मंत्री आज शपथ घेणार असून त्यात १० कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री आहेत. व सरते शेवटी मंत्रिमंडळ विस्तारात काही खाती रिक्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहितीही ‘सकाळ’ च्या एक रिपोर्ट नुसार मिळत आहे.\nPrevious articleराधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जुन खर्गे यांची घेतली भेट: विखे पाटील काँग्रेसमध्ये परतणार अशी चर्चा\nNext article“महाराष्ट्राच्या जनतेने काय करावं, हे शिकवणं अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांचं काम नाही” : प्रियंका यांनी अमृता यांना घेतलं फौलावर\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.berkya.com/2013/05/blog-post_26.html", "date_download": "2021-09-21T07:19:11Z", "digest": "sha1:STPO5YSE6JHNZ67N27HGNQOJ6EMQQW7M", "length": 15181, "nlines": 54, "source_domain": "www.berkya.com", "title": "'जय महाराष्ट्र'ला जनतेचा 'जय महाराष्ट्र'...", "raw_content": "\nHomeताज्या बातम्या 'जय महाराष्ट्र'ला जनतेचा 'जय महाराष्ट्र'...\n'जय महाराष्ट्र'ला जनतेचा 'जय महाराष्ट्र'...\nमोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेले जय महाराष्ट्र न्यूज चॅनल सध्या तरी फ्लॉप झाले आहे. मंदार फणसे, तुळशीदास भोईटे, रवी आंबेकर हे त्रिकुट काही तरी चमत्कार करेल,ही अपेक्षा फोल ठरली आहे.\nजय महाराष्ट्र न्यूज चॅनल सुरू होवून एक महिना होत आहे.हे चॅनल व्हिडीओकॉन डीटीएच सोडून अन्य डिशवर दिसत नाही.तसेच अनेक शहरात केबलवरही दिसत नाही.चॅनल सुरू होण्यापुर्वी सर्व केबल ऑपरेटरशी करार करणे गरजेचे असताना,ते न केल्याने हे चॅनलचे बहुतांश लोकांना अजूनही दर्शन झाले नाही.मार्केटींग आणि वितरणमध्ये हे चॅनल कमी पडले आहे.\nज्यांना चॅनल दिसले तेही समाधानकारक नाहीत.पिच्चर क्लॉलिटी अत्यंत डल्ल आहे.ग्राफीक्स बरोबर नाही.त्यामुळे हे चॅनल लोकांच्या मनात भरत नाही.तसेच मुळ म्हणजे बॅकअप ना���ी.\nपुर्वीचे स्टार माझा आणि आताचे एबीपी माझाला स्टार न्यूजचे आणि आता एबीपी न्यूजचे बॅकअप आहे.झी २४ तासला झी न्यूजचे,आय.बी.एन.लोकमतला आयबीएन ७ चे बॅकअप आहे.मात्र जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला कोणाचेही बॅकअप नाही.त्यामुळे हे चॅनल अडचणीत सापडले आहे.जोपर्यंत एखाद्या नॅशनल चॅनलचे बॅकअप मिळत नाही,तोपर्यंत या चॅनलला मोठा सामना करावा लागणार आहे.\nऑफीसमधील वातावरण वरवर चांगले असले तरी दोन गटांत शीतयुध्द आहे. टीव्ही ९ मधून आलेल्या तुळशीदास भोईटे आणि त्यांच्या समर्थकांना भडक बातम्या तर आय.बी.एन.लोकमतमधून आलेल्या मंदार फणसे, रवी आंबेकर यांना शांत बातम्या हव्या आहेत.नेमक्या कशा बातम्या द्याव्यात,या कात्रित हे चॅनल सापडले आहे.\nटेक्नीकल स्टॉफ अत्यंत रदाड आहे.८ ते १० हजार रूपयांवर काही टेक्नीकल स्टॉफ नियुक्त करण्यात आला आहे.त्यांच्याकडून चांगल्या अपेक्षा कशा पुर्ण होतील.काही कॅमेरामनही चांगले नाहीत.एखाद्या लग्नाची शुटींग करणारे कॅमेरामन भरती करण्यात आले आहेत.रिपोर्टरवी टीम चांगली असली तरी टेक्नीकल स्टॉफ चांगला नसल्यामुळे स्टो-या चांगल्या लागल्या जात नाहीत.\nरात्री ९ वाजता संपादक मंदार फणसे यांचा लक्षवेधी कार्यक्रम असतो.मंदारचे संभाषण कौशल्य चांगले नाही.त्यांचे सारखे - सारखे आं...आं...हे पॉज घेणे लोकांना खटकते. हा कार्यक्रम अत्यंत रटाळ असतो.काही न्यूज अँकर सोडले तर अँकरही चांगले नाहीत.\nया सर्व बाबीमुळे जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये गेलेले अनेकजण नाराज झाले आहेत.अगोदरच चॅनलची मोठी बदनामी झाली आहे.त्यात तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अनेकांची अवस्था धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी झाली आहे.\nजाता - जाता : राज्यात अनेक महत्वाच्या ठिकाणी ब्युरो नेमण्यात आले आहेत.मात्र त्यांना अजूनही ऑफीस करून देण्यात आलेले नाही.तसेच टेलिफोनची लीज लाईन उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.त्यांना फुटेज FTP करून पाठवावे लागतात. गंमत म्हणजे दिल्लीच्या स्टोऱ्या आणि फुटेज तर कुरियरने पाठविले जाते.मग कशा लागतील अर्जंट स्टोऱ्या...\nमुंबई - मंदार फणसे यांनी सुरू केलेल्या भारत 4 इंडिया मधील कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यापासून पगार नाही.\nकर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून फणसे गेले जय महाराष्ट्रात आणि आता भारत 4 इंडिया मधील कर्मचारीही करणार जय महाराष्ट्र...\nPosted by: बेरक्या उर्फ नारद\n* बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांच्या चांगल्या, वाईट बातम्या देणारा पत्रकार आहे.पत्रकारांच्या भावना दु:खविण्याचा बेरक्याचा अजिबात उद्देश नाही. पत्रकार जगतातील घडामोडी देणे, पत्रकारांच्या वैयक्तीक फेसबुकला दाद देणे, टीका - टिपप्पी करणे हे बेरक्याचे काम आहे. (आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर जरूर पाठवा ..आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\n‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com\nसकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..\nअनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्‍या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...\nआम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०���१ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com\nफेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक\nडॉ उदय निरगुडकर यांचे शरद पवार यांच्यासमोर अखेर लोटांगण \nडॉ. उदय निरगुडकर यांचा झी २४ तास मधून अस्त \nDISCLAIMER - बेरक्या ब्लॉग चा कोणत्याही पत्रकार संघटनेशी कसलाही संबंध नाही...\nCopyright © 2011 बेरक्या उर्फ नारद |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/rohit-pawar-post-on-facebook-2230/", "date_download": "2021-09-21T08:54:00Z", "digest": "sha1:QL3P7W4RG7ISG6XGZKCDOGMBH7737XB7", "length": 17284, "nlines": 125, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "“लग्न ठरवण्याच्या बैठकीतच एवढी भांडणं होत आहेत तर मग संसार नीट कसा होईल” रोहित पवार", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन���सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र “लग्न ठरवण्याच्या बैठकीतच एवढी भांडणं होत आहेत तर मग संसार नीट कसा...\n“लग्न ठरवण्याच्या बैठकीतच एवढी भांडणं होत आहेत तर मग संसार नीट कसा होईल” रोहित पवार\nदिवसांमागून दिवस जात आहेत मात्र राज्यात कोणता पक्ष सत्ता स्थापण करणार हे अद्याप ठरलेले नाही. जनता मात्र निर्णयाकडे कान लावून आतुरतेने वाट पाहत आहे. महायुतीच्या निवडणुकांमध्ये बाजी मारली खरी मात्र आता मुख्यमंत्री नक्की होणार कोण याची रस्सीखेच मागील अनेक दिवसांपासून चालू आहे. परिणामी सत्ता स्थापनेचा प्रश्न राहिला बाजूला आणि शिवसेना भाजप यांच्यातील तनावच वेगळं वळण घेत आहे. अशात आतापर्यंत अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी महायुतीवर टोलेबाजी केली. मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लांबलचक फेसबुक पोस्ट लिहून एक आगळा वेगळा पण सणसणीत टोला दिला आहे. यात ते म्हणाले, “लग्न ठरवण्याच्या बैठकीतच एवढी भांडणं होत आहेत तर मग संसार नीट कसा होईल.” त्याचबरोबर “सरकार स्थापनेला होत असलेल्या उशिरामुळे एक नागरिक म्हणून मी चिंतेत आहे” असंही ते या पोस्ट मध्ये म्हणाले. सोशल मीडियावर रोहित पवारांची ही पोस्ट वणव्या प्रमाणे पसरत आहे.\nपहा रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट समोरील लिंक वर….\nरोहित पवार काय म्हणाले वाचा सविस्तर…\n“महाराष्ट्राला असे अनेक नेते लाभले आहेत ज्यांच्याबद्दल संपूर्ण राज्याला नेहमीच आदर राहिला आहे, आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे त्यापैकीच एक. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल आदर असण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे देशाच्या राजकारणात त्यांचं असलेलं वजन. निवडणूकीपूर्वी युती करतांना सत्तेतला वाटा समान असेल असा शब्द शिवसेनेला देऊन देखील सध्या भाजप ज्याप्रकारे आपला शब्द फिरवत आहे हे बघता प्रश्न पडतो की आज जर स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असते तर भाजपचं एवढं धाडस झालं असतं का\nराज्याचा एक नागरिक म्हणून सरकार स्थापनेला होत असणारा उशीर मला चिंताग्रस्त करत आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यातून सावरायच्या आधीच त्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. लवकरात लवकर सरकार स्थापन करून सर्वांनी मिळून जनतेला आधार देण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने आमच्या आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला, आम्ही त्याचा स्वीकार करून कामाला देखील लागलो आहोत मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सध्या सुरू असणारा वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे.\nया वादाची दुसरी बाजू म्हणजे सरकार स्थापन करताना या दोन पक्षात असलेले मतभेद बघता पुढच्या पाच वर्षात खरंच भाजप-शिवसेना राज्याला एक स्थिर सरकार देऊ शकतील का यापुर्वी देखील एकत्र सत्तेत असताना युतीमध्ये होणारा वाद सगळ्या राज्याने बघितला आहे. आतादेखील संख्याबळाच्या जोरावर भाजप ज्याप्रकारे शिवसेनेला अडचणीत आणायचा प्रयत्न करत आहे, त्यातून नवीन वाद उद्भवून पुन्हा एकदा राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत अस दिसतंय. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडण झाली तर पुढं जाऊन संसार कसा नीट होणार\nPrevious articleमोदींना धमकी देणाऱ्या पाकिस्तानी गायिकेचा न्यूड व्हिडीओ व्हायरल…\nNext articleआम्हाला कुणीही पाठींबा मागितला नाही. त्यामुळे शिवसेनेने १७० आमदारांच्या पाठिंब्याचा आकडा कुठून आणला माहीत नाही: शरद पवार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A2_%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-09-21T08:36:16Z", "digest": "sha1:RCGU66G5IZR7NZMWTZLFGESFKA7Q2IB3", "length": 2730, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आषाढ शुद्ध द्वितीया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआषाढ शुद्ध द्वितीया ही आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील दुसरी तिथी आहे.\n१८७१-७२ ची हिंदू दिनदर्शिका\nसाजरे केले जाणारे सण व उत्सवसंपादन करा\nजगन्नाथपुरी येथे कृष्ण,बलराम व सुभद्रा यांचा रथोत्सव असतो.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२१ रोजी १६:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/learn-why-changing-the-color-of-a-sliced-apple-121053100051_1.html", "date_download": "2021-09-21T08:47:18Z", "digest": "sha1:THXSNY5F3JAJXR7PT36OV4UDZASUA42P", "length": 6404, "nlines": 105, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "कापून ठेवलेल्या सफरचंदाचा रंग का बदलत जाणून घ्या", "raw_content": "\nकापून ठेवलेल्या सफरचंदाचा रंग का बदलत जाणून घ्या\nमित्रांनो, आपण बऱ्याचदा घरात बघितले असणार की सफरचंद कापल्यावर काहीच वेळाने त्याचा रंग बदलतो असं का होत हे माहित आहे का, चला तर मग जाणून घेऊ या.\nसफरचंदात विशेष प्रकारचे केटीचीन,पॉलिफिनॉल,केफिटॅनिन अम्‍ल आढळतात आणि फिलोलेझ,क्लोरोजेनिक एंझाइम्स देखील आढळतात. जेव्हा सफरचंदाला कापले जाते तेव्हा त्यात असलेले फिनोलेज आणि क्लोरोजेनीक एसिड हे हवेच्या संपर्कात येऊन केटीचीन आणि क्लोरोजेनिक अम्‍लाचे ऑक्सिडायझिंगमुळे सफरचंद रंग बदलून तपकिरी होतो. हेच कारण आहे ज्यामुळे सफरचंद कापल्��ावर तपकिरी रंगाचा होतो.आणि आपले रंग बदलतो.\nकोणत्या रंगाची कार तुमच्यासाठी लकी ठरेल राशीनुसार जाणून घ्या\nलाफिंग बुद्धा घरात का ठेवतात जाणून घ्या\nयोगा करण्यापूर्वी काय खावे आणि काय नाही जाणून घ्या\nकाळ्या मिठाचे 5 चमत्कारी फायदे जाणून घ्या\nयशाचे मंत्र जाणून घ्या\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nVeg Manchurian Recipe बाहेरून ऑर्डर न करता घरीच बनवा व्हेज मंचूरियन, जाणून घ्या सोपी रेसिपी\nसगळं सुरळीत असूनही अपसेट वाटतं असेल तर हे करा\nअल्झायमर हा आजार आहे तरी काय\nजर तुम्हाला व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर उभे राहून फॅट बर्न करा\nखरंय म्हणणं असं, मन चिंती ते वैरी न चिंती\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/foundation-stone-laying-and-public-dedication-of-11427-crore-highway-projects-in-madhya-pradesh/08252152", "date_download": "2021-09-21T07:52:49Z", "digest": "sha1:LB7QX5CU3YXI4OOLU2AS4AECVOMVRFKL", "length": 10346, "nlines": 38, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मध्यप्रदेशात 11427 कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचा शीलान्यास व लोकार्पण - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » मध्यप्रदेशात 11427 कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचा शीलान्यास व लोकार्पण\nमध्यप्रदेशात 11427 कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचा शीलान्यास व लोकार्पण\nविकासाचे चित्र बदलणार : ना गडकरी\n-1361 किमी लांब 45 महामार्ग परियोजना\n-नवीन महामार्गांसाठी 10 हजार कोटींची घोषणा\nनागपूर: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने आज मध्यप्रदेशात 11427 कोटी रुपये खर्चाच्या 1361 किमी लांबीच्या 45 महामार्ग परियोजनांचा शीलान्यास आणि लोकार्पण भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. मध्यप्रदेशात निर्माण होणार्‍या या महामार्गांच्या जाळ्यामुळे मध्यप्रदेशाच्या विकासाचे चित्र बदलणार असल्याचे मत ना. नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले. मप्रतील नवीन महामार्गांच्या कामासाठी आज 10 हजार कोटींची घोषणाही ना. गडकरी यांनी केली.\nव्हिडिओ कॉन्फरन्सच्या मा���्यमातून झालेल्या या कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण, ना. थावरचंद गहलोद, ना. नरेंद्रसिंग तोमर, ना. गोपाल भार्गव, ना. प्रल्हाद पटेल, ना. फग्गनसिंग कुलस्ते, ना. व्ही. के. सिंग, खासदार आणि आमदार ऑनलाईन उपस्थित होते.\nयाप्रसंगी बोलताना ना. गडकरी यांनी सांगितले की, या महामार्गांमध्ये अनेक महामार्ग असे आहेत की, ज्यामुळे पर्यटनाला अधिक वाव मिळेल. तसेच मागास भागाला जोडण्याचे काम या महामार्गांमुळे झाले आहे. 2609 कोटीच्या खर्चातून 369 किमी रस्ते निर्माणाचे 19 कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. तसेच 8818 कोटीच्या 992 किमी लांबीच्या 26 रस्ते निर्माण कार्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.\nआज शिलान्यास झालेल्या महामार्गांमध्ये ननासा ते बैतूल 117 किमी 4 पदरी मार्ग, 2420 कोटी, हा 270 किमी लांब मार्ग इंदोर, हरदा बैतूल, आर्थिक कॉरिडोरचा हिस्सा आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर इंदोर ते नागपूर सरळ जोडले जाणार आहे. कटनी बायपास चार पदरी मार्ग- 195 कोटी खर्च करून 20 किमीचा चार पदरी बायपास बनवला जात आहे. ओरछा पूल निर्माण कार्य 25 कोटी खर्च येणार असून मार्च 2022 पर्यंत हा पूल पूर्ण होईल. क्षिप्रा नदी पूल- इंदोर बैतुल मार्गावर क्षिप्रा नदीवर पूल नसल्यामुळे अनेक अडचणीं निर्माण होत आहेत. 10 कोटी रुपयांचा दोन पदरी पूलाचे निर्माण काम करण्यात येणार असून सप्टेंबर 2021 पर्यंत हे काम पूर्ण होईल.\nजबलपूर डिंडोरी मार्गावर 26 कोटीचा दोन पदरी दोन लेन पुलाचे निर्माण करण्यात येईल. वनवासी क्षेत्राला हा रस्ता पुलामार्फत जोडला जाणार आहे.\nकेंद्रीय मार्ग निधी अंतर्गत 85 कोटीचे 59 किमी लांबीचे 4 कामे करण्यात येणार आहे. तसेच 700 कोटी रुपये पुन्हा ना. गडकरी यांनी मध्यप्रदेशसाठी देण्याचे आश्वासन दिले असून यापैकी 350 कोटी खासदार आणि 350 कोटी रुपये आमदारांनी सुचविलेल्या कामासाठी देण्यात येतील.\nआजच्या कार्यक्रमात ग्वालियर ते देवास, रिवा जलबपूर लखनादौन मार्ग, भोपाल सांची सागर, छतरपूर, भोपाळमध्ये लालघाटी ते मुबारकपूर मार्ग या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. महामार्गांच्या नवीन कामांसाठी 10 हजार कोटींची घोषणा ना. नितीन गडकरी यांनी आज या कार्यक्रमादरम्यान केली.\nमध्यप्रदेशात राष्ट्री महामार्गांची 2014 मध्ये 5186 किमी लांबी होती, ती आ 13248 किमी झाल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले. तसेच 1 लाख 25 हजार कोटींची मह��मार्गांची कामे सुरु आहेत. 30 हजार कोटींच्या रस्ते निर्माण कार्यक्रमात 70 टक्क्याहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. सन 2023 पर्यंत 50 हजार कोटींची रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.\nसन 2021 मध्ये 17 महामार्गांची कामे पूर्ण हेात असून यात काही उड्डाणपुलांच्या कामांचा समावेश आहे. तसेच 2020-21 मध्ये अपूर्ण असलेल्या महामार्गाची कामेही पूर्ण केली जातील. इंदोर व जबलपूर येथे बीओटीवर लॉजिस्टिक पार्क बनविण्यात येईल. मध्यप्रदेशातील राष्ट्रीय महामार्गांवर 241 अपघातग्रस्त स्थळे शोधण्यात आली असून 157 अपघातस्थळांवर दुर्घटना नियंत्रणाचे काम करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-harvester/balkar/b-525/20/", "date_download": "2021-09-21T07:47:15Z", "digest": "sha1:5HIBW7635QNZRZ6NQHXEKYYON4L57O42", "length": 21336, "nlines": 167, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले Balkar B-525 हार्वेस्टर यात राजस्थान, जुने Balkar हरवेस्टर किंमत", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुने कापणी खरेदी करू शकता. विक्रेता तपशील खाली प्रदान केले आहेत.\nविक्रेता नाव Labh Singh\nश्री गंगानगर , राजस्थान\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दी��� दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nश्री गंगानगर , राजस्थान\nकटर बार - रुंदी\nआपल्या बजेटमध्ये Balkar B-525 सेकंद हँड हार्वेस्टर विकत घेऊ इच्छिता\nनंतर उत्तम, आम्ही येथे दर्शवित आहोत Balkar B-525 युज हार्वेस्टर जो उत्कृष्ट स्थितीत आहे. हे Balkar B-525 जुना हार्वेस्टर प्रगत वैशिष्ट्यांसह येतो जे आपल्या शेताची उत्पादकता नक्कीच वाढवते. हे मल्टीक्रॉप harvester आणि आहे 8-14 feet कटर बार रुंदी. Balkar B-525 युएस्ड हार्वेस्टरकडे एक ट्रॅक्टर चढविला उर्जा स्त्रोत आहे. हे जुने Balkar हार्वेस्टर कामकाजाचे तास आहेत 4001 - 5000. या वापरलेली किंमत Balkar B-525 हार्वेस्टर रुपये आहे. 680000. हे जुने हार्वेस्टर संबंधित आहे Labh Singh पासून श्री गंगानगर,राजस्थान.\nआपण यात स्वारस्य असल्यास Balkar B-525 सेकंड हँड हार्वेस्टर नंतर आपला फॉर्म वरील फॉर्ममध्ये भरा. आपण थेट यावर संपर्क साधू शकता Balkar B-525 वापरलेल्या हार्वेस्टर मालकाशी. यासंदर्भात अधिक अद्यतनांच्या ट्रॅक्टर जंक्शनला भेट द्या Balkar B-525 युज हार्वेस्टर.\n*येथे दिलेला तपशील वापरलेल्या कापणी विक्रेत्याद्वारे अपलोड केला जातो. हा शेतकरी-ते-व्यवसायाचा व्यवसाय आहे. ट्रॅक्टर जंक्शन आपल्याला एक व्यासपीठ प्रदान करते जिथे आपल्याला ऑनलाइन एकत्रित कापणी करणारे आढळतात. सर्व सुरक्षा उपाय चांगले वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत हार्वेस्टर तपशील जुळत नाही हार्वेस्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/what-should-mumbai-pune-people-do-to-go-to-their-homes-read-full-news-4900/", "date_download": "2021-09-21T08:38:11Z", "digest": "sha1:JMU4TEN6POXYM62NXKSGPBPIM5EP74HG", "length": 12545, "nlines": 120, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "मुंबई पुण्यात अडकलेल्यांंनी घरी जाण्यासाठी काय करावे, वाचा सविस्तर बातमी", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्यानंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र पुणे मुंबई पुण्यात अडकलेल्यांंनी घरी जाण्यासाठी काय करावे, वाचा सविस्तर बातमी\nमुंबई पुण्यात अडकलेल्यांंनी घरी जाण्यासाठी काय करावे, वाचा सविस्तर बातमी\nजीवघेण्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातली लॉकडाऊनची मुदत 3 मेला संपणार होती. मात्र ती पुन्हा 17 मेपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन म्हणून वाढवण्यात आली आहे. म्हणजे आता तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला ४ मे पासून सुरूवात होणार आहे. ४ मे ते १७ मे पर्यंत तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईत तसंच राज्यातल्या अनेक भागात लोक अडकून पडले आहेत. आता मुंबईत अडकून पडलेल्या लोकांसाठी सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.\nपर्यटक, तिर्थयात्री, विद्यार्थी आणि कामगार यांना आता आपापल्या राज्यात किंंवा त्यांच्या मूळगावी जाता येणार आहे.\nमुंबईत ९० पेक्षा जास्त पोलिस स्टेशन आहेत.त्यातल्या कोणत्याही एका पोलिस स्टेशनला जाऊन तुम्हाला तिथे एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे. त्या अर्जात तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि पत्ता भरून द्यावा लागणार आहे.\nतसंच तुम्ही कोणत्या वाहनाने प्रवास करणार आहात किती आसन क्षमता असलेलं ते वाहन आहे किती आसन क्षमता असलेलं ते वाहन आहे आणि किती लोक त्या वाहनातून सद्य परिस्थितीत प्रवास करणार आहात आणि किती लोक त्या वाहनातून सद्य परिस्थितीत प्रवास करणार आहात याचे डिटेल्स देखील देणं गरजेचं आहे. नागरिकांना पोलीस स्टेशन्स मध्ये गर्दी न करता पोलिसांना सहकार्य करत सदर प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन केले जात आहे. राज्यातल्या विविध भागात अडकलेल्या लोकांसाठी महाराष्ट्र शासनाने एक SOP पाठवला आहे त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्याची नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे.\nPrevious articleराज्यात रेड झोन सोडून बाकी ठिकाणी दारूची दुकाने सुरू, पानपट्ट्या सुद्धा सुरू\nNext articleतबलि��ी जमात हिरो आहे बोलणाऱ्या IAS अधिकाऱ्याचे निलंबन\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathilekh.com/tag/marathi-nibandh/page/2/?amp", "date_download": "2021-09-21T09:00:44Z", "digest": "sha1:B7RLLYC4WJMB4BEWHPCOWZKF57A335SE", "length": 6823, "nlines": 76, "source_domain": "marathilekh.com", "title": "Marathi Nibandh Archives - Page 2 of 11 - मराठी लेख", "raw_content": "\nगौतम बुद्ध | Marathi Nibandh | मराठी निबंध\nबुद्ध यांचे मूळ नाव सिद्धार्थ गौतम पाली. बुद्ध धर्माचे संस्थापक. सिद्धार्थाचे जन्मस्थळ- लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी, …\nवृक्ष नष्ट झाले तर | Marathi Nibandh | मराठी निबंध\nवृक्षाचे नाव एकताच, एकच गाणे आठवते व ते म्हणजे “वृक्षवल्ली आम्हा सोयरी”. परंतु आज हे फक्त गायनातच शिल्लक राहले आहे. …\nसचिन तेंडुलकर | Marathi Nibandh | मराठी निबंध\nसचिन तेंडुलकरचा जन्म मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे …\n“मुलांनो हे जे १०० मजली सायन्स सेंटर तुम्ही पहात आहात हा विज्ञानाचा आणि मानवाने बनवलेल्या असंख्य अजब यंत्रांचा एक नमुना …\n“सांग मला रे सांग मला, आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला“ शाळेमध्ये आज बाई “ग.दि. माडगूळकरांची” कविता शिकवत …\nफळ्याचे आत्मवृत्त | Marathi Nibandh | मराठी निबंध\n“अपयशाने खचू नका अधिक जिद्दी व्हा”, दोन तासांच्या मधल्या वेळात आम्ही सगळे जण दंगा-मस्ती करत होतो तेंव्हा अचानक आवाज आला. …\nमला पंख असते तर.. | Marathi Nibandh | मराठी निबंध\nसकाळी बाहेरगावी असलेल्या मामेभावाचा फोन आला ह��ता. तो सांगत होता त्यांच्या गावात चालु असलेल्या जत्रे विषयी आणि म्हणत होता तु …\nवडाच्या झाडाचे आत्मवृत्त | Marathi Nibandh | मराठी निबंध\nसुप्रभात मुलांनो, मी वडाचे झाड बोलतोय. आज तुम्हाला मी माझ्याबद्दलची काही माहीती सांगणार आहे. मुलांनो मला पुर्वापासुन ‘वटवृक्ष’ किंवा ‘वडाचे …\nवाड्याचे महत्व | Marathi Nibandh | मराठी निबंध\nमाझे शनिवार पेठेतील काका नविन जागी स्थलांतरीत होणार आहेत कारण त्यांच्या जुन्या वाड्याच्या जागी तो पाडुन नविन मोठ्ठी इमारत उभी …\nसाक्षरतेचे महत्व | Marathi Nibandh | मराठी निबंध\nभारतात, ‘राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या’ अनुसार जर एखादी व्यक्ती आपले नाव लिहु आणि वाचु शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजले …\nDr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती | मराठी निबंध\nGuru Purnima Marathi Nibandh | गुरुपौर्णिमा निबंध मराठी | मराठी निबंध\nजगात आपली किंमत कोणत्या आधारा वर ठरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-nagar/mp-vikhens-chariot-pachpute-82153", "date_download": "2021-09-21T07:51:31Z", "digest": "sha1:S645JWKVEN3FWQKBHTTEOXRVFMRZEPVD", "length": 7919, "nlines": 25, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "खासदार विखेंनी केले पाचपुतेंचे सारथ्य", "raw_content": "\nखासदार विखेंनी केले पाचपुतेंचे सारथ्य\nखासदार डॉ. विखे पाटील यांनी आमदार पाचपुते यांच्या केलेल्या सारथ्याची जोरदार चर्चा होत आहे.\nश्रीगोंदे : जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काल श्रीगोंदे दौरा केला. यावेळी त्यांनी दुचाकीवर आमदार बबनराव पाचपुते यांना बसवून फेरफटका मारला. खासदार डॉ. विखे पाटील यांनी आमदार पाचपुते यांच्या केलेल्या सारथ्याची जोरदार चर्चा होत आहे.\nयावेळी ‘सकाळ’शी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यात सगळ्याच तालुक्यांवर लक्ष आहे. मात्र, श्रीगोंद्यातील राजकारण समजण्यापलीकडचे झाले आहे. तालुक्यात पक्षाला मानणाऱ्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालून जिल्हा परिषदेसह सगळ्याच सार्वत्रिक निवडणुकांत जातीने लक्ष घालून, भाजपाच्या झेंड्याखाली ताकदीने निवडणुका लढविणार आहोत. श्रीगोंदेकरांचे आमच्या कुटुंबावर कायमच प्रेम आहे. आजोबांपासून या तालुक्याची नाळ आमच्याशी जुळलेली असून, त्यानंतरच्या पिढीने ती घट्ट करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. जिल्ह्याच्या राजकारणावर जसे आमचे लक्ष आहे, तसेच श्रीगोंद्यावरही आहे. येथे जुन्यांसह नव्या कार्यकर्त्यांचा संगम असल्याने, सगळ्यांना सोबत घेऊन काम करतोय. आता विखे कुटुंब हा विषय राहिलेला नाही. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करताना जबाबदारी जास्त आहे.’’\nतनपुरे साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे विखेंविरोधात आंदोलन\n‘‘श्रीगोंद्यातील आगामी निवडणुकांत लक्ष घालणार आहे. आमदार बबनराव पाचपुते यांच्यासोबत या निवडणुका ताकदीनिशी करू. भाजपचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी ताकद लावू. त्यासाठी पक्षाशी बांधिलकी असणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्र करून निवडणुका करू. जिल्हा परिषद, पंचायत समितीत जातीने लक्ष घालणार आहे. तालुक्यात दोन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका आहेत. सहकाराच्या निवडणुकांत राजकारण नसते, स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवर त्या लढल्या जात आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा झालेली नाही, मात्र तो निर्णय येथील प्रमुखांवर सोडणार आहे,’’ असे त्यांनी सांगितले.\nश्रीगोंद्यात आपल्या विचारांना मानणारे दुसऱ्या पक्षातील नेतेही आहेत. त्यांचे कसे करणार, असे विचारल्यावर विखे म्हणाले, ‘‘आपले कोणावरही दडपण राहणार नाही. राजकारणविरहित कोणाचे आमच्या कुटुंबावर प्रेम असेल, तर त्याला कोणाचीही हरकत नाही. मात्र, निवडणका या भाजपच्याच चिन्हावर लढणार असल्याने, आमच्यासोबत कोणी यायचे याचा निर्णय त्यांनी घ्यावा.’’\nमहामार्गाबाबत नागरिकांच्या म्हणण्याला प्राधान्य; पण...\nराष्ट्रीय महामार्गाचे काम फुटपाथ व गटारासाठी बंद पाडले आहे. हे काम सुरू होऊन दीड वर्ष झाले. आजपर्यंत कुठेही अडथळा आला नाही, मग आत्ताच का आला, याचा शोध घेतोय. पालिकेने यापूर्वी रस्ते केले. त्यावेळी फुटपाथ व गटारे का केली नाहीत आजच हा प्रश्न पुढे कसा आला आजच हा प्रश्न पुढे कसा आला या दोन्ही कामांबाबत अतिरिक्त निधीची तरतूद केलेली नाही. नागरिकांची इच्छा असल्यास तो निधी येईपर्यंत काम बंद ठेवू. मात्र, ठेकेदाराचे अन्य काम झाल्यावर तो निघून गेला तर जबाबदारी कुणी घ्यायची या दोन्ही कामांबाबत अतिरिक्त निधीची तरतूद केलेली नाही. नागरिकांची इच्छा असल्यास तो निधी येईपर्यंत काम बंद ठेवू. मात्र, ठेकेदाराचे अन्य काम झाल्यावर तो निघून गेला तर जबाबदारी कुणी घ्यायची त्यापेक्षा काम होऊ द्या; बाजूचे अतिक्रमण बांधकाम विभाग व पालिकेने एकत्रित काढावे, नंतर फुटपाथ व गटाराचे काम करू. हा मध्यम मार्ग असून, त्याबाबत नागरिक, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/chase-purdy", "date_download": "2021-09-21T07:42:55Z", "digest": "sha1:XCAGA76PC44HB4L3FDMA3ZH25V5XTK2Y", "length": 2761, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Chase Purdy Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nपेशी शेती तंत्राचा वापर करून मांस निर्मिती\nवातावरण बदलाची समस्या विक्राळ स्वरूप धारण करू लागल्यावर २००६ साली राष्ट्रसंघाच्या अन्न व शेती संघटनेनं एक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानं सांगितल ...\nकंगनाचा थेट न्यायाधीशांवर आरोप\nअसहिष्णूतेची संस्कृती सर्व पक्षांमध्ये\nबॅ.नाथ पै: एक मनोज्ञदर्शन\nसोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nप्रधानमंत्री आवास योजना आणि जनतेच्या आकांक्षा\nजातप्रथा आणि स्त्रीमुक्ती – डॉ. आंबेडकरांचे विचार\nचरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री\nबर्ट्रंड रसेलची लेखनशैली: लोकप्रिय सामाजिक लेखनशैली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/hanuman-photo-vastu-tips-121042500011_1.html", "date_download": "2021-09-21T07:41:51Z", "digest": "sha1:HZZ4J35Y6SELSFS6266VZZ4UZLOPGLLY", "length": 11104, "nlines": 113, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "हनुमानाचं कोणतं चित्र लावल्याने काय फळ मिळतं", "raw_content": "\nहनुमानाचं कोणतं चित्र लावल्याने काय फळ मिळतं\nआपण हनुमानाचे खूप चित्र बघितले असतील. जसे हवेत उडत असताना, पर्वत उचलताना किंवा रामाची भक्ती करताना. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की त्या चित्रांबद्दल जे घरात लावल्याने त्यांची असीम कृपा प्राप्ती होते.\n1. हनुमानाचे डोंगर उंचावतानाचे चित्र - हे चित्र घरात लावल्याने धैर्य, सामर्थ्य, विश्वास आणि जबाबदारी या भावनेची जाणीव होते. आपण कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही. प्रत्येक परिस्थिती आपल्यास लहान दिसेल आणि त्वरित त्याचे निराकरण होईल.\n2. उडाण करणारे हनुमान - हे चित्र प्रगती, विजय आणि यश दर्शवतं. याने आपल्यात पुढे जाण्यासाठी उत्साह आणि धैर्याची भावना निर्माण होते. सतत तुम्ही यशाच्या वाटेवर जाता.\n3. श्रीराम भजन करताना हनुमान - हे चित्र आपल्यात भक्ती आणि विश्वासाचा भाव भरुन देतं. हे चित्र आपल्या जीवनात यशाचा आधार आहे. या चित्राची पूजा केल्याने जीवनाचे ध्येय गाठण्यात येणारे ���डथळे दूर होतात.\n4. दास हनुमान - श्रीरामाच्या चरणात बसलेल्या हनुमानाचे चित्र याला दास हनुमान म्हणतात अर्थात सदैव रामकाज करण्यासाठी तत्पर. दास हनुमानाची आराधना केल्याने व्यक्तीमध्ये सेवा आणि समर्पणाचा भाव विकसित होतो. आपल्या बैठकीत आपण श्रीराम दरबाराचं‍ चित्र लावू शकता ज्यात हनुमान रामाच्या पायाशी बसलेले दिसतात.\n5. ध्यान करत असलेले हनुमान- या मुद्रेत हनुमान आपले डोळे बंद करुन सिद्धासन किंवा पद्मासन मध्ये ध्यान करताना ‍दिसतात. मोक्ष किंवा शांतीची अभिलाषा असल्यास हनुमानाचं हे चित्र लावावं.\n6. शक्ती मुद्रेत हनुमान - जर आपल्याला आपल्या घरात भूत-प्रेत किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव जाणवत असेल तर हनुमानाचं शक्ती प्रदर्शन मुद्रा असलेलं चित्र लावावा. हे चित्र उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावं ज्यात मुख दक्षिण दिशेकडे असेल. यासाठी आपण पंचमुखी हनुमानाचं चित्र देखील लावू शकता.\n7. पंचमुखी हनुमान - वास्तुविज्ञानानुसार ज्या घरात पंचमुखी हनुमानाची मूर्ती असते तेथे प्रगतीच्या मार्गात येणार्‍या अडचणी दूर होतात आणि धन-संपत्तीमध्ये वृद्धी होते. पंचमुखी हनुमानाचं चित्र दाराच्या आत ‍किंवा बाहेरच्या बाजूला लावता येऊ शकतं.\n8. आशीर्वाद मुद्रेत हनुमान - आपल्या उजव्या हाताने आशीर्वाद देत असतील असं हनुमानाचं चित्र घरात लावल्याने हनुमानाची कृपा राहते आणि घरात सुख-शांती आणि समरसता राहते.\n9. लाल हनुमानाचं चित्र - वास्तु शास्त्रानुसार घरात दक्षिण भिंतीवर हनुमानाचं लाल रंगाचं चित्र लावल्याने मंगळ अशुभ असल्यास शुभ परिणाम देतं सोबतच घरात गृह कलह असल्यास दूर होण्यास मदत होते. याने कुटुंबातील लोकांचं आरोग्य चांगलं राहतं.\nसाधेपणाने आपापल्या घरी हनुमान जयंती उत्सव साजरा करा\nहनुमान जयंती 2021 : 27 एप्रिलला Hanuman Jayanti, जाणून घ्या शुभ मुहूर्त\nम्हणून आजही कथाकीर्तनात हनुमंतरायासाठी पाट ठेवला जातो\nमिठाने दूर करा नकारात्मक ऊर्जा\nमटका: मातीचा घडा सुद्धा देतो आनंद, जाणून घ्या 6 कामाच्या गोष्टी\nआज लालबागच्या राजाचे विसर्जन, गणेश विसर्जनासाठी फक्त 10 कार्यकर्त्यांना परवानगी, बाप्पाच्या विसर्जनाचे नियम जाणून घ्या\nसुंदरकांडचे पठण एकाच वेळी पूर्ण करावे का\nअनंत चतुर्दशीच्या या शुभ मुहूर्तावर बाप्पाला निरोप, मुहूर्त आणि विसर्जन पद्धत जाणून घ्या\nपरिवर्तिनी ��कादशीचे महत्व आणि व्रत विधी\nDol Gyaras : का साजरी केली जाते डोल ग्यारस, महत्व जाणून घ्या\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://rupayalogy.com/tag/self-education/", "date_download": "2021-09-21T07:35:37Z", "digest": "sha1:DZ5L26UVHL5CCTIXHVPLOG4YEQJW7JBJ", "length": 1886, "nlines": 36, "source_domain": "rupayalogy.com", "title": "Self Education Archives - रुपयालॉजी", "raw_content": "\nफक्त शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सध्याच्या युगात पुरेसं नाही.\nबऱ्याच जणांनी मानसिकता फक्त शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले की एका नोकरीच्या शोधात राहणे आणि मग आयुष्यभर ती नोकरी करणे एवढीच असते, पण सध्याच्या […]\nCategories Select Categoryउद्योगमंत्र (4)डिजीटल व्यवसाय (1)बिझनेस टिप्स (4)\n“ब्रॅण्ड” हा एका रात्रीत होत नाही.\nव्यवसाय का सुरू करावा\nफक्त हाव च पुरेशी आहे.\nकोणताही अनुभव नसताना व्यवसाय सुरु करताय\nदिखाऊपणा खरचं करावा का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/text-of-pm-s-speech-at-the-dedication-of-jharsuguda-airport-and-other-development-projects-to-the-nation-at-chhattisgarh--541555", "date_download": "2021-09-21T09:34:33Z", "digest": "sha1:IQNHMQEE4KG7SWRC7PFLVPXATU2BXSZD", "length": 25093, "nlines": 232, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "छत्तीसगड येथील झारासुगुडा विमानतळ आणि इतर विकासप्रकल्पांच्या राष्ट्रार्पण समारंभाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nछत्तीसगड येथील झारासुगुडा विमानतळ आणि इतर विकासप्रकल्पांच्या राष्ट्रार्पण समारंभाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण\nछत्तीसगड येथील झारासुगुडा विमानतळ आणि इतर विकासप्रकल्पांच्या राष्ट्रार्पण समारंभाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण\nओदिशाचे राज्यपाल प्राध्यापक श्री गणेशीलाल जी, राज्याचे मुख्यमंत्री श्री नवीन बाबू, केंद्रातील माझे सहकारी जुएल ओराम, धर्मेंद्र प्रधान आणि इथे उपस्थित सगळे मान्यवर,\nमी आज तालचेरवरुन इथे आलोआहे.दीर्घकाळापासून बंद पडलेल्या खतांच्या कारखान्याची पुनर्निमिती करण्याचा शुभारंभ आज तिथे केला गेला. त्यासाठी सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. एका दृष्टीने हा कारखाना त्या भागातील आर्थिक विकासाचे केंद्र बनणार आहे.\nत्याचप्रमाणे, आज मला आधुनिक भारतातील आधुनिक ओदिशामध्ये, ज्यात आधुनिक पायाभूत सुविधा आहेत, अशा सुविधांपैकीच एक, म्हणजे वीर सुरेंद्र साई विमानतळाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे. वीर सुरेंद्र साई यांचे नाव ऐकल्याबरोबर, ओदिशाचे शौर्य,ओदिशाचा त्याग, ओदिशाचे समर्पण या सगळ्याची गाथा आपल्या डोळ्यांसमोर येते, आपण त्याकडे स्वाभाविकपणे आकर्षित होतो.\nआज इथे मला एकाचवेळी इतर अनेक योजनांचा शुभारंभ करण्याचीही संधी मिळाली. हे विमानतळ एकाप्रकारे ओदिशातील दुसरे मोठे विमानतळ ठरणार आहे. आता इतकी वर्षे हे का झाले नाही, याचे उत्तर तुम्हालाच शोधायचे आहे. कदाचित असंही असेल, कि हे विमानतळ माझी प्रतीक्षा करत असेल.\nमी गुजरातचा आहे, आमच्याकडे एक भाग जिल्हा आहे, कच्छ तो जिल्हा म्हणजे वाळवंटच आहे, त्यापलिकडे पाकिस्तान आहे. त्या एका जिल्ह्यात पाच विमानतळे आहेत, एकाच जिल्ह्यात तो जिल्हा म्हणजे वाळवंटच आहे, त्यापलिकडे पाकिस्तान आहे. त्या एका जिल्ह्यात पाच विमानतळे आहेत, एकाच जिल्ह्यात आणि आज इतक्या वर्षानंतर ओदिशात दुसरे विमानतळ तयार होते आहे.\nआता सुरेशजी सांगत होते, कि देशात कशाप्रकारे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात प्रगती होते आहे. तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यत जेवढी एकूण विमाने आहेत, त्यांची संख्या साधारण साडेचारशे इतकी आहे. म्हणजे, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ही संख्या आहे. आणि या एका वर्षात, नवी साडे नऊशे विमाने भारतात येणार आहेत, त्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. कोणी कल्पना करु शकेल काय की आपण कुठून कुठे पोहोचलो आहोत, किती जलद वेगाने प्रगती करतो आहोत.\nवीर सुरेंद्र विमानतळ एका दृष्टीने एक त्रिवेणी संगमच आहे. जे, भुवनेश्वर, रांची आणि रायपूर या तिन्ही शहरांना जोडणाऱ्या मध्यवर्ती ठिकाणी विकसित झाले आहे. तुम्ही कल्पना करु शकता की, या विमानतळामुळे विकासाच्या किती संधी निर्माण होणार आहेत, किती आकांक्षांना पंख फुटणार आहेत. या विमानतळावरुन आपण विकासाची नवी भरारी घेणार आहोत.\nझारसुगुड़ा, संबलपु��� आणि छत्‍तीसगड़च्या जवळपासच्या भागात उद्योगजगतातील ज्या कंपन्यांना गुंतवणूक करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी, पायाभूत सुविधा अत्यंत महत्वाच्या आहेत. जेव्हा त्यांना प्रवासात, दळणवळणात अडचणी येत नाहीत, तेव्हा ते व्यवसायाच्या दृष्टीने थोडा धोका पत्करण्यासाठी अनुकूल विचार करतात, व्यवसाय पुढे नेतात.आमचा मंत्र आहे-“सबका साथ-सबका विकास”, याचा अर्थच असा की विकासात प्रादेशिक समतोल जपला गेला पाहिजे. पश्चिम भारताचा विकास होत राहील, मात्र पूर्वेकडील राज्यांचा नाही, अशी विषम परिस्थिती भारतासाठी संकट निर्माण करु शकेल. आणि म्हणूनच पूर्वेकडील राज्यांचा विकास करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नांचा एक महत्वाचा भाग आहे ओदिशाचा विकास.त्यासोबतच, पूर्वेकडचे भाग, मग ते पूर्वेकडील उत्तर प्रदेश असो, ओदिशा असो, पश्चिम बंगाल असो, आसाम असो, ईशान्य भारत असो, या सगळ्या क्षेत्रांचा विकास देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे.\nजे आज मी येथे एका विमानतळाचे उद्घाटन करतो आहे. दोन दिवसांनी, म्हणजे परवा मी सिक्कीम इथल्या विमानतळाचे उद्घाटन करणार आहे. तुम्ही कल्पना करू शकता किती वेगाने ही कामे सुरु आहेत. आज मला एका कोळसा खाणीचे लोकार्पण करण्याचीही संधी मिळाली आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज आयुष्याच्या सर्व व्यवहारांच्या केंदस्थानी ऊर्जा आहे.आणि याबाबतीत ओदिशा भाग्यवान आहे. त्यांच्याकडे या काळ्या हिऱ्याचा खजिना आहे.मात्र तो आतच दडून राहिला तर नुसताच भार आहे आणि बाहेर निघाला तर प्रकाशमान ऊर्जा आणि म्हणूनच, त्याला बाहेर काढण्याचे काम, त्यातून ऊर्जा निर्माण करण्याचे काम , त्यात विकासाच्या संधी शोधण्याचे काम, या सगळ्याची आज सुरुवात होत आहे. आणि या कोळशाचा जिथे पुरवठा होईल, अशा औष्णिक केंद्राचीही आज सुरुवात होत आहे.\nआज देशात रेल्वे वाहतुकीचे आणि हवाई वाहतुकीचेही महत्व वाढले आहे. आणि या बदलत्या युगात, दळणवळण अत्यंत महत्वाचे, विकासाचे एक अनिवार्य साधन बनले आहे. मग ते महामार्ग असोत, किंवा रेल्वे किंवा जलमार्ग किंवा हवाई मार्ग, सगळ्या प्रकारची वाहतूक, संपर्क अत्यंत महत्वाचा आणि आवश्यक आहे.\nआज पहिल्यांदाच, रेल्वेचे आदिवासी क्षेत्रात पोचणे आणि तिथे दळणवळण सुरु होणे अतिशय महत्वाचे पाऊल आहे.मला विश्वास आहे की येत्या काळात ओदिशातील कानाकोपऱ्यात ही दळणवळण यंत्रणा पोहोचेल आणि ओदिशाच्या विकासाची दारे खुली होतील. आज इथे तुम्हा सर्व नागरिकांना वीर सुरेंद्र साई विमानतळ अर्पण करताना मला अत्यंत अभिमान आणि आनंद होत आहे.\nसौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री राजपुत्र फैझल बिन फरहान अल सौद यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट (September 20, 2021)\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nसौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री राजपुत्र फैझल बिन फरहान अल सौद यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री राजपुत्र फैझल बिन फरहान अल सौद यांची भेट घेतली. उभय देशांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या धोरणात्मक भागीदारी परिषदेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांसह , सध्या सुरु असलेल्या विविध द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला.\nभारतात उर्जा,माहिती तंत्रज्ञान,संरक्षण उत्पादन यासह महत्वाच्या इतर क्षेत्रामध्ये सौदी अरेबियाकडून मोठ्या गुंतवणूकीची अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.\nअफगाणीस्तानमधल्या परिस्थितीसह प्रादेशिक घडामोडींवर या बैठकीत विचारांचे आदान-प्रदान करण्यात आले.\nकोविड -19 महामारीच्या काळात सौदी अरेबियामधल्या भारतीय समुदायाच्या कल्याणाची काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी, सौदी अरेबियाचे विशेष आभार मानत प्रशंसा केली.\nसौदी अरेबियाचे राजे आणि युवराज यांनाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ahmednagar-news-marathi/rakhi-distribution-in-ahmednagar-on-occasion-of-rakshabandhan-nrka-172290/", "date_download": "2021-09-21T08:18:28Z", "digest": "sha1:6KI6HX5B2YVNQWIKUUWFKE5DEREZV2DF", "length": 14632, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अहमदनगर | रक्षाबंधनच्या दिवशी डाक विभागाच्या वतीने राखी वाटपासाठी विशेष मोहीम | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्���ादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\nअहमदनगररक्षाबंधनच्या दिवशी डाक विभागाच्या वतीने राखी वाटपासाठी विशेष मोहीम\nकेडगाव : बहीण भावाच्या अतूट नात्यातील पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन…बहिणीने पाठवलेली राखी भावाच्या हाती वेळेवर पडावी, याकरिता रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी असताना ही डाक विभागाच्या वतीने राखी वाटपासाठी विशेष मोहीम राबवली आहे. आज ५५ राख्या वितरित करण्यात आल्या.\nनोकरी, व्यवसायानिमित्ताने अनेकांना आपल्या घरापासून दूर राहावे लागते. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत आपल्या जिवलगाची प्रत्यक्ष भेट होत नाही. अशावेळी पोस्टाने राखी पाठविण्यास प्राधान्य दिले जाते. कोविड परिस्थितीमुळे पोस्टाने राख्या पाठविण्याच्या प्रमाणात खुप वाढ झाली आहे. या सर्वच राख्या सुरक्षितपणे वेळेत पोहचविण्यासाठी डाक विभाग नेहमीच प्राधान्य देत असते.\nरक्षाबंधन हा सण रविवारी आल्याने, व रविवारची सुट्टी असतानाही, डाक विभागाने राखी वाटप करण्यासाठी विशेष मोहीम राबवली, या मोहिमेद्वारे अहमदनगर विभागातील सर्वच डाकघराकडून रक्षाबंधनाच्या दिवशी आलेल्या सर्व राख्या भाऊरायाकडे पोहच केल्या.\nआज रक्षाबंधनच्या दिवशी केडगाव पोस्ट ऑफिसमध्ये रजिस्टर्ड पोस्ट, स्पीड पोस्ट व सध्या पोस्टाने 55 राख्या वितरणासाठी प्राप्त झालेल्या सर्व राख्या पोस्टमनद्वारे वितरित करण्यात आल्या. रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या लाडक्या बहिणीने पाठवलेली राखी भाऊरायाच्या हाती मिळताच त्याच्या चेहऱ्यावरील आनंद निश्चितच समाधान देणारा होता.\nही विशेष मोहीम अहमदनगर विभ��गात राबवण्यासाठी एस. रामकृष्ण प्रवर अधिक्षक डाकघर अहमदनगर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.\nकेडगाव पोस्ट ऑफिसमध्ये संतोष यादव, उप डाकपाल यांनी सर्वश्री शिवाजी कांबळे, अंबादास सुद्रीक, स्वप्नील पवार, संजीव पवार, अनिल धनावत, सूर्यकांत श्रीमंदिलकर, बाबासाहेब बुट्टे या पोस्टमन बांधवाच्या उस्फुर्त सहकार्यमुळे ही विशेष मोहीम यशस्वी केली.\nबहीण भावाच्या अतूट नात्याला अजून घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन.\nरक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाडक्या बहिणीने, भाऊरायाला पाठवलेली राखी मिळताच भाऊरायाच्या चेहऱ्यावरील समाधान हे निश्चितच आनंद देणारे होते हे माझ्यासाठी परमभाग्यच.\n– संतोष यादव, उप डाकपाल, केडगाव\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-pimpri-chinchwad/driver-purandar-tehsildar-was-found-be-corona-positive-56083", "date_download": "2021-09-21T07:39:19Z", "digest": "sha1:NQWFIET7JVL45EPGKP65UYLGHTXLWF6N", "length": 8362, "nlines": 25, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पुरंदरच्या तहसीलदारांचा चालक निघाला कोरोना पॉझिटिव्ह", "raw_content": "\nपुरंदरच्या तहसीलदारांचा चालक निघाला कोरोना पॉझिटिव्ह\nपुरंदर तालुका तहसील कार्यालयाचे एक कर्मचारी आणि तहसीलदार रुपाली सरनौबत यांच्या शासकीय वाहनाचा चालक म्हणून काम करणाऱ्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यास पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nसासवड : पुरंदर तालुका तहसील कार्यालयाचे एक कर्मचारी आणि तहसीलदार रुपाली सरनौबत यांच्या शासकीय वाहनाचा चालक म्हणून काम करणाऱ्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यास पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र खुद्द तहसीलदार, काही नायब तहसीलदार, तहसील कार्यालयामधील अनेक कर्मचाऱ्यांवर तसेच काही तलाठी, मंडल अधिकारी, चालकाचे सासवडचे कुटुंबातील गावाकडील लोक, काही मित्र यांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. अनेकांवर होम वा संस्थात्मक क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे.\nसासवडचे तहसीलदार कार्यालय हे जुन्या गावठाणलगत नदीपलीकडे आहे. त्यामुळे गावठाण बऱ्यापैकी बंद झाले आहे. हा चालक कधी नायब तहसीलदारांच्या बंगल्यात व कधी हिवरे या त्याच्या गावीही जात होता. तहसीलदार सरनौबत यांच्याबरोबर तो प्रत्येक बाधित गावात व इतरही दौऱ्यात असायचा. ओळखी फार असल्याने व गप्पांची आवड असल्याने त्याचा संपर्क तपासताना मेहनत घ्यावी लागणार आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण पुरंदर तालुका हादरला आहे.\nपुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनौबत यांनीच आज (ता. 11 जून) ही माहिती दिली की. या प्रकरणातील चालक कर्मचारी शनिवारपासून कार्यालयात आलेला नाही. त्यांना सोमवारी लक्षण दिसून आल्याने मंगळवारी स्वॅब तापसनिकरिता पाठविला होता. त्याचा अहवाल बुधवारी रात्री पॉझीटिव्ह स्वरूपात प्राप्त झाला. त्यास पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील प्रक्रिया, संपर्कातील लोक शोधणे, त्यांचे क्वारंटाइन, काहींचे नमुने तपासणीला पाठविणे, परीसर सर्व्हे, कंटेन्मेंट झोन करुन कार्यवाही करणे आदी करण्यात प्रशासन पुढाकार घेत आहे.\nतालुक्‍यात आतापर्यंत एकूण कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण 13 असून त्यापैकी दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. आज दवाखान्यात एकूण 5 रुग्ण आहेत, सहा जण उपचार घेऊन बरे होऊन घरी परत आले आहेत.\nद��म्यान, आमदार संजय जगताप यांनी जनतेला विनंती केली की; कामाशिवाय घराबाहेर पडू नका. कोरोनामुक्तीसाठी त्रिसूत्री वापरा. चुक केली तर भोगायला लागेल. परिवार, कुटुंब आणि गावची काळजी घ्या. प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी तातडीने येथे तहसील कार्यालयाऐवजी प्रांत कार्यालयात बैठक घेऊन पुढील नियोजन केले आहे.\nआळंदीमधील माउली मंदिर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर\nआळंदी : वारकऱ्यांनी आळंदी (ता. खेड) येथे येण्याचा प्रयत्न करू नये. पंढरपूरप्रमाणेच आळंदीतही धर्मशाळा, मठ आणि लॉजमध्ये बाहेरच्या व्यक्तीस राहण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसा प्रयत्न केल्यास संबंधितांवर साथरोख प्रतिबंध अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. सोबत आळंदीत चौदा दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त स्मिता पाटील आणि प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.\nमाऊलींच्या पादुकांचा प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर ज्येष्ठ वद्य अष्टमीला (ता. 13 जून) आळंदीत मोजक्‍याच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मात्र, नुकतेच आळंदीत कोरोनाने एक महिला मृत झाली आहे. पालखी सोहळ्याच्या तोंडावरच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली. माऊली मंदीर व लगतचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_71.html", "date_download": "2021-09-21T09:28:17Z", "digest": "sha1:NJAF62EGW2QLRG5DO6DAGBN7AL3OO6TX", "length": 4908, "nlines": 58, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "वर्ध्यात शेतकऱ्याची आत्महत्या", "raw_content": "\nवर्धा जिल्ह्यातील मौझा बेलगाव तालुका कारंजा(घाडगे) येथे एका शेतकऱ्यांची आत्महत्या हरिदास शामरावजी आमझीरे वय ५० यांनी सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतात जाणाऱ्या रस्त्यांवर असणाऱ्या सागाच्या झाडाला स्वतःच्या पांढऱ्या दुप्पटाने फाशी घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपविली.\nघरच्यांच्या माहितीवरून सततच्या नापिकी व कर्जबाजारी पणामुळे ते नेहमी काळजीत असायचे यंदा पिकी जेमतेम त्यावर बँकेचे कर्ज तसेच कुटुंब कसे चालवायचे हाच विचार त्यांना नेहमी त्रास देत असायचा त्यामुळे त्यांनी आज हा निर्णय घेतला असावा असे सांगण्यात आले.\nत्यांच्या मागे पत्नी दोन मुलं एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे ज���मतेम ५ एकर कोरडवाहू शेती असून ती सामायिक आहे. त्यात बरेच नाव समाविष्ट असून त्यांच्या उदरनिर्वाह करण्याकरिता त्यांना २ एकर शेती दिलेली आहे.परंतु यंदा निसर्ग कोपल्याने,(पावसाने) दळी मारल्याने त्यांना शेतीत बराच मोठा फटका बसला त्यामुळे ते नेहमी काळजीत असायचे म्हणून त्यांनी आज आपले जीवन संपवून टाकण्याचा निर्णय घेऊन आज सकाळी घरून जंगलात जाण्यासाठी निघाले आणि गावालगत असलेल्या कालव्याच्या पुलाच्या जवळ असलेल्या सागाचे झाळाला जवळ असलेल्या दुपट्टा झाडाला बांधून गळ्यात लटकविला आणि आपली जीवनयात्रा संपविली.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathinews.com/international-nurse-day/", "date_download": "2021-09-21T07:34:34Z", "digest": "sha1:ZWXYU63VAOUMG3UAY2UCTGN2KSN52PLR", "length": 15887, "nlines": 139, "source_domain": "marathinews.com", "title": "जागतिक परिचारिका दिन - Marathi News", "raw_content": "\n३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय\nमान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होणार वेळेवर\nगडकरींचा लसीकरण वेगासाठी नवीन फॉर्म्युला\nबेरोजगारांसाठी एक आशेचा किरण\nस्पुतनिक-व्ही लसीची भारतातील किंमत जाहीर\nतज्ज्ञ डॉ.अँथनी फाउची झाले भारताबद्दल व्यक्त\nकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nईदच्या मुहूर्तावर राधे चित्रपट रिलीज\nलोकप्रिय यूट्यूबर राहुल वोहरांचं कोरोनानं निधन\nकोरोनाबाधीताना केली विरुष्काने २ कोटींची मदत\nसूर नवा ध्यास नवा सेटवर गोयन्कराचा राडा\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nक्रिकेटपटू हनुमा विहारी अहोरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेत\nभारतीय महिला संघाला मिळाला नवा प्रशिक्षक\nहार्दिक ऐवजी या खेळाडूची लागणार वर्णी\nएवढ्या स्वस्तामध्ये नाही देणार \nबजाज-पे नवे पेमेंट अँप\nयुजर्सच्या मृत्युनंतर त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलचे काय होत \nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nHomeLifestyle Newsजागतिक परिचारिका दिन\nआंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकारचे दिन साजरे केले जातात, ज्यामध्ये मातृदिन, पितृदिन आणि बरेच काही दिवस वगैरे साजरे केले जातात. तसेच रुग्णांच्या सेवेमध्ये आपले आयुष्य व्यतीत करणाऱ्या आपल्या परिचारिकांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आज १२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मागील वर्षापासून वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसने जगभर हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या या लढ्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून पहिल्या दिवसापासून आपल्या जीवाची पर्वा न करता आपली महत्वाची सेवा बजावत आहेत. आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त जगभरात सुश्रुषा करीत असलेल्या सर्व परिचारिकांना विशेष शुभेच्छाचे विविध इमेज्स सोशाल मिडीयावर पोस्ट केले जात आहेत. आज तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत.\nपण नेमका जागतिक परिचारिका दिन कधी सुरू झाला\nजागतिक परिचारिका परिषदेचे १९७१ मध्ये आयोजन केले गेले होते. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म आजच्या तारखेला म्हणजेच १२ मे ला झाला, तो दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्याचे योजिले गेले.\nनर्सिंग फाउंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल या धनवंत कुटुंबात जन्माला आल्या होत्या. तरीही त्यांनी स्वत:चे सर्व आयुष्य रुग्णसेवेला अर्पण करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती विकसित केल्या. लंडनमध्ये त्यांनी केलेल्या रुग्णसेवे मुळे अनेक सैनिकांचा युद्धादरम्यान होणारा मृत्यू आटोक्यात आला, उपचार मिळाल्याने जीव वाचवणे शक्य होऊ लागले. त्या काळात होणार मृत्यूदर हा ६९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर नेऊन ठेवण्यात आला होता. नायटिंगल या दिवसरात्र रुग्ण सेवेतच व्यतीत करत असत. अनेक रात्री जागून रुग्णांची सेवा करण्यात मग्न असत. रात्री हातात लॅम्प घेऊन त्या प्रत्येक रुग्णाची वैयक्तिकरित्या काळजी घेत असत, त्यामुळे त्यांना लॅम्प लेडी या नावाने सुद्धा संबोधले जात असे.\nकोणत्याही रुग्णालयामधील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या निगराणीखाली बरा होत असतो. परिचारिका या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची दिवसरात्र सेवा करत असतात. रुग्णामध्ये सकारात्मकता निर्माण करून, त्यांना आनंदी ठेवण्याचे महत्त्वाचे का���्य त्या करत असतात. जेणेकरून उपचाराला रुग्णाकडून लवकरात लवकर सकारात्मक रिस्पोन्स मिळून तो बरा होईल. आताच्या घडीलाही कोरोनासारख्या महाभयंकर संकटत परिचारिकांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. परिचारिका कुटुंबांतील सदस्यांची, घरातील वयोवृद्धांची, मुलांची, प्रसंगी स्वत:च्या जीवाचीही पर्वा न करता दिवस-रात्र आपली सेवा अत्यंत प्रामाणिकपणे बजावत आहेत. या कोरोनाच्या काळात तर घरातील सदस्यांना लागण होऊ नये म्हणून अनेक रुग्णालयातील परिचारिका गेले कित्येक दिवस हॉस्पिटलमध्येच वास्तव्य करत आहेत, आपल्या घरी देखील गेल्या नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे. काही वेळेला डॉक्टरांपेक्षा एखाद्या नर्सच्या उपचाराने रुग्ण बरा होण्याची अनेक उदाहरणे आपण ऐकली असतील. त्यांच्या शिवाय वैद्यकीय क्षेत्र अपूर्ण आहे.\nपरिचारिकांना आजही अनेक समस्या भेडसावत आहेत. मात्र, तरीदेखील त्या समस्यांवर मात करून त्यावर पर्याय निर्माण करून, रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य देत आहेत. हजारो परिचारिका वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हैदोस सुरु आहे. या रियल फ्रंटलाईन हिरोच्या कर्तुत्वाला गौरवण्यासाठी विविध प्रकारची पोर्ट्रेट तयार करून तब्बल १४ विश्वविक्रमावर नाव कोरणारे कलाकार चेतन राऊत यांनी आणखी एक पोर्ट्रेट आजच्या खास दिनानिमित्त वेगळ्या प्रकारेच साकारले आहे. चेतन राऊत यांनी कोरोना योद्ध्यांचे मोझेक पोर्ट्रेटच्या माध्यमातून चित्र साकारले असून यामध्ये ६ रंगछटा असलेल्या ३२ हजार पुश पिनचा वापर करण्यात आला आहे. तसेच हे पोर्ट्रेट ४ बाय ६ फूट लांबीचे असून हे तयार करण्यासाठी चेतन राऊत यांच्यासोबत सिद्धेश रबसे, मयूर अंधेर आणि ४ वर्षांचा बाल कलाकार आयुष कांबळे यानेही मोलाचे सहकार्य केले आहे. अवघ्या ४८ तासांमध्ये त्यांनी हे चित्र पूर्ण केलं आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे हे पोर्ट्रेट पवई मधील चेतन यांच्या राहत्या घरीच त्यांनी बनविले आहे.\nपूर्वीचा लेखकोरोना व्हायरस एक जैविक शस्त्र\nपुढील लेखलहान मुलांच्या लसीकरणाला मिळणार मान्यता\nदीर्घ श्वसन एक वरदान\nअक्षय तृतीयेचे विशेष महत्व\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nघरी लावा ही झाडे मच्छर जवळपास पण येणार नाहीत\nभारताने चौथा कसोटी सामना जिंकला\nटाटाची स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV दाखल, एका चार्ज मध्ये धावणार 350 किमी अंतर\nचीनने दिले.. जगाला पुन्हा एकदा टेन्शन\nधोनीच्या अनोख्या निर्णयाचे कौतुक\nईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार राधे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/one-lakh-pity-for-honest-farmers-apn-patil-in-marathi/", "date_download": "2021-09-21T07:28:25Z", "digest": "sha1:RZ53JFOOZYZN3SIMU4B5MKFOWQ3VEUS7", "length": 11937, "nlines": 223, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "सर्वच प्रामाणिक शेतकऱ्याना एक लाख मदत द्यावी: आमदार.पी.एन. पाटील - ChiniMandi", "raw_content": "\nHome Marathi Indian Sugar News in Marathi सर्वच प्रामाणिक शेतकऱ्याना एक लाख मदत द्यावी: आमदार.पी.एन. पाटील\nसर्वच प्रामाणिक शेतकऱ्याना एक लाख मदत द्यावी: आमदार.पी.एन. पाटील\nकोल्हापूर : राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जफेड करूनही कर्जमाफी मिळालेली नाही.अशा सर्वच शेतकऱ्यांना एक लाख रूपये मदत दयावी,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व करवीरचे आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात केली.\nतसेच कर्जमाफी दिल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन केले. अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत. ऊस बिले वेळेत देण्यासाठी बँकाकडून आगाऊ कर्ज उचलावे लागते. त्यामुळे आगामी हंगामात कारखाने सुरु करताना अडचणी येणार आहेत. कारखाने वाचवण्यासाठी राज्य शासनाने मदत दयावी.तसेच साखरेचा विक्री दर वाढवून द्यावा अशी मागणीही आ.पाटील यांनी केली.\nराज्यातील सुतगिरण्याही आर्थिक संकटात आहेत. टफ योजनेचा लाभ फक्त नव्या सुतगिरण्यानाच होतो. मात्र हा लाभ जून्या सुतगिरण्यानाही द्यावा तसेच, धामणी प्रकल्प दिर्घकाळ रखडल्यामुळे धामणी खोऱ्यात दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण होते.त्यामुळे या प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर करून या प्रकल्पाला भरीव निधी द्यावा व तातडीने प्रकल्प पूर्ण करावा, ही मागणी करुन ते म्हणाले, राज्यात बचत गट चळवळीने सर्वसामान्यांना आधार दिला आहे. मात्र बँकांचे व्याज थकल्यामुळे बचत गट अडचणीत आले आहेत. त्यामुळे या गटांना पूर्ण व्याज माफ करावे.\nहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.\nउत्तर प्रदेशमध्ये ऊस उद्योगाचे पुनरुज्जीवन: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nशेतकऱ्यांच्या समस्या राजकारणाशी जोडू नका: उपराष्ट्रपती\nबांगलादेश: साखर कारखाने बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल\nउत्तर प्रदेशमध्ये ऊस उद्योगाचे पुनरुज्जीवन: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nलखनौ : राज्य सरकारने उत्तर प्रदेशमधील ऊस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे मिळवून देणे आणि बंद साखर कारखान्यांना पु्न्हा सुरू करणे या दोन...\nशेतकऱ्यांच्या समस्या राजकारणाशी जोडू नका: उपराष्ट्रपती\nगुरुग्राम : मतांसाठी शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण केले जाऊ नये. तसे झाल्यास देशाचे विभाजन होऊ शकते असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. देशाच्या...\nबांगलादेश: साखर कारखाने बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल\nढाका : देशभरात तोट्यामध्ये सुरू असलेल्या पबना शुगर मिल, सेताबगंज शुगर मिल्स, कुश्तिया शुगर मिल्स, पंचगर शुगर मिल्स लिमिटेड, श्यामपुर शुगर मिल आणि रंगपूर...\nईरान: चीनी उत्पादन में 70 प्रतिशत आत्मनिर्भरता\nतेहरान: ईरान द्वारा अपनी महत्वपूर्ण चुकंदर परियोजना के कारण वर्तमान ईरानी वर्ष (मार्च 2021-22) में कुल 1.8 मिलियन टन चीनी का उत्पादन होने की...\nनारायणगड साखर कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न: कुमारी शैलजा\nचंडीगड : हरियाणा सरकारकडून नारायणगड साखर कारखाना बंद पाडण्याचे कारस्थान केले जात आहे असा आरोप हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (एचपीसीसी) अध्यक्षा कुमारी शैलजा यांनी...\nउत्तर प्रदेशमध्ये ऊस उद्योगाचे पुनरुज्जीवन: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nशेतकऱ्यांच्या समस्या राजकारणाशी जोडू नका: उपराष्ट्रपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang/lekha/articles-in-marathi-on-wada-marathi-drama-1626426/", "date_download": "2021-09-21T09:13:09Z", "digest": "sha1:RUC2D5AYQVMJP7HR7LEXVRUFIFWIH5ZH", "length": 28213, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Wada Marathi Drama | पुढील पिढय़ांसाठीचा नाटय़ठेवा", "raw_content": "मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१\n‘वाडा’ नाटय़त्रयी ही एक अजरामर नाटय़कृती आहे.\nWritten By लोकसत्ता टीम\n‘वाडा’ नाटय़त्रयीच्या तिसऱ्या भागात- ‘युगान्त’मध्ये नाटककार महेश एलकुंचवार यांनी एक वाक्य लिहिलं आहे : ‘मूल असणं आणि त्याचा दायाद त्याला देता न येणं याहून मोठा अपराध नाही.’ ‘दायाद’ म्हणजे इथे ‘वारसा’ हा अर्थ अभिप्रेत आहे. वारसा दोन प्रकारचा असू शकतो. एक म्हणजे वस्तूरूपातला आणि दुसरा म्हणजे मौखिकरू���ातला. ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’ ही नाटय़त्रयी चंद्रकांत कुलकर्णी यांनी सुमारे पंचवीस वर्षांच्या अंतरानं दोनदा रंगभूमीवर आणली. दोन्ही वेळेस तिला अफाट प्रतिसाद मिळाला. आता हा ‘वाडा’रूपी वारसा पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचवताना ‘युगान्त’मधल्या त्याच वाक्याचा विचार चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी यांनी केला असावा. म्हणूनच जिगीषा प्रकाशनच्या माध्यमातून या नाटय़त्रयीवर आधारित ‘दायाद’ हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं आहे. हे केवळ पुस्तक नाही; तर हा आहे एक अनमोल नाटय़ठेवा.. जो पुन:पुन्हा अनुभवावा, मनात ठेवावा आणि पिढय़ान ्पिढय़ा जपावा असा.\n‘वाडा’ नाटय़त्रयी ही एक अजरामर नाटय़कृती आहे. ही नाटय़कृती अजरामर का आहे, हे प्रत्यक्ष ती पाहिल्याशिवाय आणि अनुभवल्याविना कळत नाही. नाटक वाचणं आणि ते प्रत्यक्ष पाहणं, यांत जमीन-अस्मानाचा फरक असतो. चाळीस वर्षांपूर्वीची ही नाटय़कृती आजही सर्वार्थानं समकालीन आहे, हे महेश एलकुंचवार आणि त्यांच्या लेखणीचं मोठेपण. ‘वाडा’ नाटय़त्रयीचा अनुभव केवळ समृद्ध करत नाही, तर अस्वस्थही करतो.. माणूस म्हणून विचार करायला भाग पाडतो. वास्तवातून अमूर्ततेचा प्रवास दाखवतो. आपल्या क्षणभंगुर आयुष्यात मानवी नातेसंबंध, आपुलकी, माणुसकी, प्रेम याच भावना शाश्वत असल्याची पुन्हा प्रकर्षांने जाणीव करून देतो.\nतर, आता या पुस्तकाविषयी.. कुठल्याही (बऱ्याचदा चांगल्या) कामाचं डॉक्युमेंटेशन न करणं, मौखिक परंपरा चालू ठेवणं ही आपली संस्कृती. चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी यांनी मात्र या संस्कृतीला फाटा दिला, हे महत्त्वाचं. त्याशिवाय हा ‘दायाद’ पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचूच शकला नसता. आणि मग ही नाटय़कृती पाहिलेली आताची पिढी पुढच्या पिढय़ांना नुसतीच सांगत राहिली असती, की आम्ही ‘वाडा’ नाटय़त्रयी पाहिली होती आणि ती किती भारी होती, वगैरे. ती का भारी होती, महत्त्वाची होती, हे सविस्तर मांडण्याचं काम ‘दायाद’ या पुस्तकातून झालं आहे. ही नाटय़त्रयी कशी घडली, ती घडवण्यासाठी काय विचार केला गेला, प्रत्यक्ष आखणी कशी झाली, या प्रवासात कोणत्या अडचणी आल्या याची वाचनीय माहिती या पुस्तकात आली आहे. पुस्तकात एकूण पाच विभाग आहेत. त्यातील ‘वाडा उभारताना’ आणि ‘वाडा जगताना’ या दोन विभागांतून प्रत्यक्ष नाटक घडण्याच्या प्रक्रिये��ी माहिती मिळते. समीक्षक या नाटय़कृतीबद्दल काय म्हणतात हे ‘अनुभवमग्न होताना’ या विभागात वाचायला मिळते. तर प्रेक्षकांच्या भावना ‘प्रतिसादाच्या चांदण्यात’ या विभागात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. १९९४ मधल्या त्रिनाटय़धारेबद्दलचा फ्लॅशबॅकही यात अंतर्भूत आहे. सोबत दोन्ही वेळची- म्हणजे १९९४ आणि २०१७ मधील ‘वाडा’ची भरपूर छायाचित्रं, नाटकाला मिळालेले पुरस्कार, नेपथ्याचं रेखाटन, प्रयोगाच्या जाहिराती, कुठे प्रयोग झाले आदी तपशीलही या पुस्तकात देण्यात आला आहे. एका अर्थानं हे पुस्तक म्हणजे एकाच नाटय़कृतीच्या दोन काळाचं दस्तावेजीकरण आहे.. दायाद आहे.\n‘वाडा उभारताना’ आणि ‘वाडा जगताना’ हे विभाग या पुस्तकाचे केंद्रबिंदू आहेत. कारण या विभागांमध्ये नाटकाची निर्मितीकथा आणि घडण्याच्या प्रक्रियेचा विचार आहे. ‘वाडा’ नाटय़त्रयीचं शिवधनुष्य चंद्रकांत कुलकर्णी यांनी दोन वेळा उचललं. ते उचलताना काय कष्ट करावे लागले, याविषयी त्यांनी ‘वाडय़ात माझं आतडं गुंतलंय’ या लेखात मांडलं आहे. त्यांच्या या लेखातून त्यांचा ‘वाडा..’ साकारण्यामागचा विचार व प्रक्रिया स्पष्ट झाली आहेच; शिवाय नाटक या माध्यमाविषयीचं त्यांचं मुक्तचिंतनही त्यात आहे. नाटककाराचे शब्द मंचावर आणताना दिग्दर्शक काय काय करतो, हे त्यातून समजून येते. दिग्दर्शकाच्या नजरेतून वाडय़ाकडे पाहणं खूपच महत्त्वाचं आहे. खरं तर नाटक हे नाटककाराचं माध्यम आहे असं मानलं जातं. पण नाटक ही एक समूहकला आहे. निर्माता, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार, संगीत दिग्दर्शक, विशेषत: अभिनेते हे या कलाकृतीतले महत्त्वाचे घटक असतात. नाटकाविषयी नाटककार आणि दिग्दर्शक जितका विचार करतो, तसाच या सर्वानासुद्धा करावा लागतो. भले तो विचार नाटककार आणि दिग्दर्शकाच्या विचारातूनच पुढे विकसित झाला असेल. मात्र, कलाकृतीच्या घडण्याविषयी या सर्वाना काहीतरी वाटत असतंच.. त्यांचाही काहीएक विचार असतो. या सर्वाच्या विचारांविना कलाकृतीला पूर्णत्व येऊ शकत नाही. ‘वाडा’ नाटय़त्रयीचे संगीतकार राहुल रानडे, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, वेशभूषाकार प्रतिमा जोशी-भाग्यश्री जाधव, प्रकाशयोजनाकार रवी-रसिक, निर्माते दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर या सर्वांनी त्यांच्या भावना मनमोकळेपणानं पुस्तकात व्यक्त केल्या आहेत.\n‘वाडा’ नाटय़त्रयीत खरं तर नाटकाची प���रत्येक बाजू महत्त्वाची आहे. पण विशेषत्वानं उल्लेख करावा लागेल तो नेपथ्याचा. एक मोठा पट नेपथ्याच्या रूपानं प्रेक्षकांना पाहता येतो. नाटकागणिक बदलणारं नेपथ्य प्रेक्षकांचा विचारही बदलतं. प्रदीप मुळ्ये या अवलिया नेपथ्यकारानं उभारलेला हा ‘वाडा’ पुढे तो भग्न होईपर्यंत किती बारकाईनं त्याचा विचार केला आहे, हे वाचून थक्क व्हायला होतं. मुळ्येंना एकाच नाटकाचं दोन वेगळ्या काळांमध्ये नेपथ्य करण्याची संधी या नाटकाच्या रूपानं मिळाली. त्यामुळे दोन्ही वेळा नेपथ्यरचना करताना त्यांनी काय विचार केला, त्याची कशी डिझाइन्स तयार केली, हे यात सचित्र वाचायला मिळतं. अमूर्त ते मूर्ततेचा आणि मूर्त ते अमूर्ततेचा प्रवास त्यांनी नेपथ्यातून किती विचारपूर्वक मांडलाय, हे या लेखातून आकळतं.\nज्यांच्या माध्यमातून ‘वाडा..’तील अस्सल व्यक्तिरेखा उभ्या राहिल्या आहेत, त्या सर्वच कलाकारांची प्रामाणिक मनोगतं ‘दायाद’च्या ‘वाडा जगताना’ या विभागात आहेत. वैभव मांगले, निवेदिता सराफ, चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, सिद्धार्थ चांदेकर, भारती पाटील, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, नेहा जोशी, राम दौंड या सर्वाच्या अनुभवाची जातकुळी एक असली तरीही प्रत्येकाची त्याला भिडण्याची शैली निराळी आहे. त्यामुळे तालीम प्रक्रियेची ही हकिगत अत्यंत रोचक झाली आहे. एखाद्या नाटकानं कलाकार समृद्ध होतो, घडतो म्हणजे नेमकं काय, हे या कलाकारांचे लेख वाचून कळतं. कलाकारांच्या समर्पणातून, समरस होण्यातूनच ही अजरामर कलाकृती उभी राहिली आहे. तसंच महेश एलकुंचवारांची प्रदीर्घ मुलाखतही समृद्ध करते. नाटकाविषयी, साहित्याविषयी आणि एकूणच जगण्याविषयीचा त्यांचा सघन विचार या मुलाखतीतून वाचायला मिळतो. याखेरीज पूर्वीच्या ‘वाडा’च्या नटसंचातील सचिन खेडेकर, त्यावेळचे निर्माते ‘आविष्कार’ नाटय़संस्थेचे अरुण काकडे यांच्यासह अतुल देऊळगावकर, सुधीर पटवर्धन, विजय तापस यांचे लेखही उत्तम आहेत. या पुस्तकातील खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यात दोन्ही काळांतली छायाचित्रं पाहायला मिळतात. तसंच हिंदीमध्ये झालेल्या ‘वाडा’च्या प्रयोगाची दखलही छायाचित्रांच्या रूपानं घेण्यात आली आहे.\nचंद्रकांत कुलकर्णी यांनी नाटक साकारण्याचं शिवधनुष्य जसं पेललं, तसंच प्रशांत दळवी यांनी ‘दायाद’ हे पुस्तक संपादित करण्याचं आव्हान लीलया पेललं आहे. अतिशय तयारीनं, विचारपूर्वक त्यांनी या पुस्तकाचं संपादन केलं आहे. ‘वाडा’ नाटय़त्रयीनं जी गुणवत्ता राखली, त्याच गुणवत्तेचं हे पुस्तक आहे. आताच्या व्यामिश्र काळात भाषेकडे लक्ष दिलं जाणं कठीणच असतं. मात्र, या पुस्तकाबाबतीत तसं झालेलं नाही. भाषेचा दर्जा प्रत्येक लेखात जपला आहे. तसंच पुस्तकाच्या एकूण गुणवत्तेकडेही विशेष लक्ष देण्यात आलं आहे. नेहा मांडलेकर यांनी टिपलेले एक अत्यंत सूचक असे कृष्ण-धवल छायाचित्र चित्रकार दत्तात्रय पाडेकर यांनी मुखपृष्ठासाठी कलात्मकरीत्या योजले आहे. रंगमंचाच्या अवकाशात शून्यात बघणाऱ्या आईची पाठमोरी आकृती जणू पुढच्या काळाकडेच बघतेय असं वाटतं.\nप्रत्येक मराठीप्रेमी, नाटय़प्रेमी अभ्यासक-वाचकांच्या संग्रही असावा असा हा मराठी रंगभूमीला संपन्न करणारा दायाद आहे. रंगभूमीवरील लक्षणीय प्रयोगाच्या दस्तावेजीकरणाचं हे महत्त्वाचं पाऊल आहे. या पुस्तकाच्या निमित्तानं मराठी रंगभूमीला दस्तावेजीकरणाचं महत्त्व पटावं अशी अपेक्षा आहे. कारण संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळाविषयी खूप बोललं जातं, प्रत्यक्षात त्याबद्दल फार काही वाचायला मिळत नाही. या पुस्तकानंतर तरी महत्त्वाच्या मराठी नाटकांच्या दस्तावेजीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत.\nपृष्ठे- २४७, मूल्य- ७५० रुपये.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n“मला जाऊ द्या…आई माझी वाट पाहतेय”, रितेश देशमुखचा जिममधील धमाल व्हिडीओ व्हायरल\n“विराट कोहलीने दोन चौकार मारले असते, पण…”; पार्थिव पटेलने व्यक्त केलं मत\nकौन बनेगा करोडपती : अन् ‘बिग बी’ नीच केली शो थांबवण्याची विनंती, म्हणाले…\nवयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई\nलेटरवॉर : राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर; म्हणाले, “राज्यपाल भाजपाच्या…”\nनितीन गडकरींच्या इशाऱ्यानंतर चीनी कंपन्यांची भारतातील महामार्ग प्रकल्पांमध्ये गुंतवणूक नाही\n“यावरुन भविष्यातील राजकारणाची दिशा लक्षात येईल,”; सुभाष देसाईंच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंचं सूचक विधान\nशिल्पा शेट्टीच्या मुलांबद्दल हायकोर्टाने व्यक्त केली चिंता\n“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल\nपूर्वीचं सरकार म्हणजे “मैं और मेरा खानदान” असाच कारभार – योगी आदित्यनाथ\n“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला\n‘आई कुठे काय करते’मधील ‘अविनाश’ची पत्नी आहे ‘ही’ सुंदर अभिनेत्री\nलग्नानंतर करीनाने इस्लाम धर्म स्वीकारला नाही\nएका मिनिटांत आपण किती वेळा श्वास घेतो माहितीये का\n “शरीरातील काकाचं भूत काढतो” सांगत स्वयंघोषित बाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nकरुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर; २५ हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून सुटका\nआता न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; इंग्लंडमध्ये सुरक्षेत वाढ\nKBC 13: जॅकी श्रॉफला बिग बींनी दिलं खास गिफ्ट,सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद\nजम्मू -काश्मीरच्या उधमपूरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट जखमी\nशॅम्पू योग्यप्रकारे कसा वापरायचा जाणून घ्या ‘या’ पाच उपयुक्त टिप्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/himachal-lok-sabha-elections-2019/", "date_download": "2021-09-21T07:27:10Z", "digest": "sha1:FK53RRPTTUS6QFBUO7NOQOPYN2C3NRN2", "length": 11929, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Himachal Lok Sabha Elections 2019 Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nअनंत गितेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा पलटवार, सुनील तटकरे म्हणाले...\nपाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nहिंगोलीतील विवाहितेला भयंकर शिक्षा; सासरच्यांनी बेल्टने मारहाण करत दिले गरम चटके\nOnline Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट\n'नरेंद्र गिरी महाराजांना स्वाक्षरी करणंही कठीण होतं...',सुसाइड केसमध्ये ट्विस्ट\nनाशकातील तरुणाचा 'Money Heist' स्टाइलने बँकेवर दरोडा; लुटलं साडेतीन कोटींचं सोनं\nराजस्थानातही राजकीय हालचालींना वेग; गेहलोतांचा सोनिया गांधींशी संवाद\nOracle & Cyient 'या' टॉप IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी नोकरी\nBigg Boss OTT: 'दिव्या अग्रवालमुळे येत होते आत्महत्येचे विचार'; नेहा भसीनची मोठी\nया बॉलिवूड कलाकारांच्या पत्नी कमाईच्या बाबतीत आहेत त्यांच्या पेक्षाही एक पाऊल...\nBigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप\nHBD: 'क्यों की' फेम अभिनेत्री रिमी सेननं या कारणामुळे बॉलिवूडला केलं होतं रामराम\nIPL 2021: शाहरुखच्या KKR ला ���िजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर\nRCB vs KKR Live Score: कोलकाताचा विराट सेनेवर 'रॉयल' विजय\n न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडनेही केला दौरा रद्द\n'चक्रवर्ती'च्या वादळात विराट सेना भुईसपाट, अवघ्या 92 धावांवर ऑलआऊट\nOnline Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट\nPetrol Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत महत्त्वाच्या शहरातील भाव\nGold Price Today:आज पुन्हा सोने दरात घसरण,2 आठवड्यात 1200 रुपये स्वस्त झालं सोनं\nअदानी समूह खरेदी करणार NDTV चर्चा सुरू होताच उसळली शेअर्सची किंमत\nतूप तसं पौष्टिक, मात्र 'या' पदार्थांसोबत खाल्लं तर आजारापासून राहाल दूर\n भातामुळेही होऊ शकतो कॅन्सर; बचावासाठी बदला शिजवण्याची पद्धत\nपितृपंधरवड्यात शुभ कार्य का केली जात नाहीत काय आहे श्राद्धपक्षामागची परंपरा\n 'ही' आहे जगातली सर्वांत उंच महिला बॉडीबिल्डर\nआधी विकली गेलेली प्रॉपर्टी तुम्हाला विकण्यात आली अशी मिळेल नुकसान भरपाई\nकाय आहे 'वन नेशन-वन हेल्थ कार्ड' अशाप्रकारे बनवता येईल हा महत्त्वाचा दस्तावेज\nExplainer - 86.64% नागरिकांमध्ये कोरोना अँटिबॉडी; मुंबईला हर्ड इम्युनिटी मिळाली\nExplainer: विराट कोहलीनं टी-20चं कॅप्टनपद का सोडलं\n'Corona Vaccination म्हणजे स्कॅम' म्हणत या अभिनेत्याने नाकारली लस\nराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली; मात्र मृत्यूदराने वाढवली चिंता\nकोरोनामुक्त रुग्णाला काढावी लागली किडनी आणि फुफ्फुस; जगातील पहिलं प्रकरण भारतात\nपुढील महिन्यापासून इतर देशांना भारताकडून लसी, ‘Vaccine Friendship’ ला सुरुवात\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nपाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nसासरी येताच दिरानं नव्या नवरीला काठीनं बदडलं; सासूनं केला बचाव, VIDEO VIRAL\nहॉटेलमध्ये स्तनपान करणाऱ्या महिलेला स्टाफनं काढलं बाहेर; कारण ऐकून संतापले लोक\n29 वर्षाआधी तुरुंगातून झाला फरार; आता स्वतःच पोलिसांकडे जात केली अटकेची मागणी\nअनंत गितेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा पलटवार, सुनील तटकरे म्हणाले...\nपाठवणीवेळी अचानक उड्या मार��� लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nहिंगोलीतील विवाहितेला भयंकर शिक्षा; सासरच्यांनी बेल्टने मारहाण करत दिले गरम चटके\nHBD: 'कहो ना प्यार है' होता करिनाचा पहिला प्रोजेक्ट्; पण या कारणासाठी अर्धवट ..\nया घटनेमुळे मंडपातच बदलला नवरीचा विचार, प्रियकराला सोडून एक्स बॉयफ्रेंडसोबत फरार\nIndian Idol Marathi: नवोदित गायकांना झळकायची मोठी संधी; कसं व्हाल सहभागी\nOracle & Cyient 'या' टॉप IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी नोकरी\nHBD: 'क्यों की' फेम अभिनेत्री रिमी सेननं या कारणामुळे बॉलिवूडला केलं होतं रामराम\nIPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर\nअदानी समूह खरेदी करणार NDTV चर्चा सुरू होताच उसळली शेअर्सची किंमत\nBigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप\n20 सेकंदात तीन मजली इमारत जमीनदोस्त; जळगावातील थरारक घटनेचा LIVE VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/nagpur-corona-update-10-corona-positive-patients-found-in-nagpur-on-sunday-nrat-177996/", "date_download": "2021-09-21T07:22:44Z", "digest": "sha1:FOHZVAKZQO6FFYCCYQNOSHVKDFR4NAW6", "length": 13885, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Nagpur Corona Update | नागपुरात रविवारी आढळले १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\n हा तुमचा भ्रम आहे भ्रम; ज्यांना आपण सम��तो आहोत पेंग्विन ते आहेत Aliens, मिळालेत अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे; जाणून घ्या नेमकं प्रकरण\nNagpur Corona Updateनागपुरात रविवारी आढळले १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण\nविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात १० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले आहेत. यामुळे शहरातील आतापर्यंतची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येची नोंद 03 लाख 40 हजार ११२ इतकी करण्यात आली.\nनागपूर (Nagpur) : कोरोनाची दुसरी लाट (the second wave of corona) ओसरली असली (has subsided) तरी शहरात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळत असल्याने प्रशासन (the administration) चिंतेत आहे. दरम्यान नागपूर मनपाच्या (The Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभागाकडून (the health department) रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात १० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले आहेत. यामुळे शहरातील आतापर्यंतची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येची नोंद 03 लाख 40 हजार ११२ इतकी करण्यात आली. (Today’s Corona Report Of Nagpur)\nनागपूर/ विदर्भात चित्रपट नगरी उभारण्याची तयारी; संजय दत्त आणि नितीन राऊत यांची रामटेक-खिंडसी परिसराला भेट\nनागपूर शहरात रविवारी ४२ कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या नोंदविण्यात आली. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कोरोना टेस्टिंगची संख्या वाढविली आहे. दरम्यान नागपुरात रविवारपर्यंत ३५३१ नागरिकांची कोरोना टेस्टिंग करण्यात आली. यापैकी ३५१६ कोरोना टेस्टिंग निगेटिव्ह आढळून आली. मनपाच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधेमुळे रविवारी शहरातील ०५ कोरोना बाधित रुग्ण् पूर्णपणे रोगमुक्त झाले आहेत.\nकोरोनामुळे आजसुद्धा एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. प्रशासनाने सध्या कोरोना व्हॅक्सिनेशनवर भर दिला आहे. शहरात रविवारपर्यंत १२ लाख २७ हजार ९४६ नागरिकांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. याचप्रमाणे ०५ लाख १९ हजार ७७७ नागरिकांना कोरोनाची दुसरी लस टोचण्यात आली आहे. कोरोना लसीकरणाची रविवारपर्यंतची एकूण आकडेवारी १७ लाख ४७ हजार ७२३ इतकी नोंदविली गेली.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://smarttechguruji.com/tanishqa-birthday-2019/", "date_download": "2021-09-21T08:23:25Z", "digest": "sha1:PPCZPVSOOWEB3UA2IK5POESRE46ARYHF", "length": 15672, "nlines": 62, "source_domain": "smarttechguruji.com", "title": "वाढदिवस माझ्या टूटुनचा…वाढदिवस लाडक्या डुग्गुचा …. – Smart Tech Guruji", "raw_content": "\nवाढदिवस माझ्या टूटुनचा…वाढदिवस लाडक्या डुग्गुचा ….\n#वाढदिवस लाडक्या डुग्गुचा ….\n२५ जानेवारी २००६ ला लक्ष्मीच्या पावलाने तु आमच्या घरात आलीस आणि माझं अवघ जीवनच व्यापून राहिली आहेस त्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली. १३ वर्षांपूर्वी आमच्या आयुष्यतही नसलेली तू , आज तुझ्याशिवाय आमचं आयुष्यच नाही ,अगदी काल परवा आयुष्यत आली अशी वाटणारी तू ,किती भराभर बदलत आहे सगळं… किती लवकर लवकर मोठी होत आहेस … वयानं आणि समजूतीने पण ….. जन्मानंतर दुसऱ्या दिवशी मी तुला पाहिलं ,वास्तविक तू येणार म्हणल्यावर मी तिथे असायला हवा होतो पण ….. पाहिल्यादा तुला पाहिलं आणि कायमचाच तुझ्या प्रेमात पडलो ,आता काही दिवसांपूर्वीपर्यंत सोफ्याच्या एका कोपर्यात मावणारी आणि हॅप्पी मॅन सारखे दोन्ही हात वर करून झोपणारी तू, झोपेत इवल्याशा वळलेल्या बाळ मुठी एका वेगळ्याच लयीत पोटावर फिरवणारी आजून आहेस डोळ्यास���ोर ,काका ला ताता ,करुणा आत्याला तरुणा अत्या असं ‘क’ ला ‘त’ म्हणतानाचे तुझे बोबडे बोल ,त्या बोबड्या मुखातून अगणित वेळा ऐकलेली कित्येक बडबड गीतं …. तुझी कढईची अदा आणि गंगुबाईवर नगरकर कसे झालते फिदा ,आज सगळं सगळं आठवतंय….. गल्लीत तू एकटीच लहान म्हणून लहानपणी एकटीच खेळणारी तु कधी जिवाभावाच्या मैत्रिणींमध्ये ,तुझ्या बहिणींमध्ये रमायला लागली समजलंच नाही ,लुटू लुटू चालतांना ही अडखळणारी ,पाहील्यांदा सायकल चालवतांना पाहून किती आंनद झाला होता मला आणि आताशी लगेच गाडी चालवायचे विचार येतात तुझ्या मनी….,अण्णाची गोटीराम ,मोठ्या पापांची टिंगुबाळ ,सोनू काकांची बुट्या ,मम्मीची चिऊताई ,सिद्धी बाळाची बोचू दीदी आणि अरुष आणि अनुश्रीची ‘त’ दिदी आज बघता बघता १३ वर्षांची झाली….\nबघता बघता आज तुझ्या मम्मीच्या उंचीला आलेली तू आमचीच आई सारखी माया , प्रेम आणि काळजी करतेस… मम्मीला तिच्या कामात मदत करतेस आणि स्वतःच सगळं स्वतःच आवरून घेतेस ,अगदी गुणी बाळ ती…. तसं १३ म्हणजे हे काही फार मोठे वय नाही पण तु तर लहान पणा पासून अशीच खेळकर असली तरी समजूतदार आहेस ,अवखळ असली तरी कधी कोणाला त्रास दिला नाहीस आता पर्यंत कधी हे पाहिजे ते पाहिजे म्हणून हट्ट केलेला आठवत नाही की कधी रड़ा रड ,पडा पड़ केलेले स्मरत नाही ….. तरीही तुझ्याच असण्याने घर भरून जातं ,घरात शिरल्या शिरल्या पहिला प्रश्न मनात येतो ‘माझी टूटुन कुठे आहे…. अभ्यासापेक्षा खेळण्यात ,बागडण्यात ,नृत्यात ,संगीतात, अभिनयात आणि भावंडात रमणारी तू ,एखाघ्या नाट्य छटेतील संवाद मी जसा तुला शिकवला तसा च्या तसा म्हणून दाखवणारी तू …’ आपल्या कुटुंबाची नाट्य परंपरा पुढे घेऊन जाणार असे अण्णा म्हणातात तेव्हा मला तुझं कोण कौतुक वाटतं ,आजही अनेक नगरकर आम्हाला आमच्या नावपेक्षा तुझे पालक म्हणून ओळखतात तेव्हा उर अभिमानाने भरून येतं ,तू सादर केलेली ‘ती फुलराणी’ अजूनही डोळ्यासमोरून हटत नाही ,हे सगळं असतांनाच अभ्यासात ही तू नीटनेटकी ,टापटीप आणि वक्तशीर , शिक्षकांची आणि शाळेतल्या मैत्रिणींची लाडकी …. किती गुणी आणि समंजस आहेस तू….आज हे लिहीत असतांना तुझ्या जन्मापासून ते काल पर्यंतचे काही प्रसंग आठवले….\nनौकरी निम्मित मी बाहेर असल्याने तुला लहानच मोठं होतांना जास्त वेळ देता आला नाही ,आजही कामामुळे मी तुला हवा तेवढा वेळ देत नाही तरीही तुझी आठवण रोज यायची आता ही तू सोबतच असते ,शनिवार ते शनिवारी होणारी तुझी भेट म्हणजे खरंच सांगतो माझा कधी कधी अंत पाहणारी असायची ,दमलेल्या बाबांची कहाणी हे गीत ऐकलं की हृदय भरून यायचं ,डोळ्यातून अश्रू आपसूक गळायला लागायचे आणि हे गीत माझ्यासाठीच लिहिलं आहे की काय असं वाटायचं …. पण इतकं असूनही तुझी नी माझी नाळ आहे ती त्याने कुठे कमी पडली नाही , माझ्यावर जीवापाड़ प्रेम करणारी ही डुग्गु एक दिवस लग्नानंतर आपल्या ‘पप्पू मे भय्यू’ ला सोडून जाणार या साध्या कल्पनेनेच मला असहाय्य होते.मागे तिरुपतीला काही क्षणांसाठी तू आमच्या पासून लांब गेलीस तर आम्ही राडायचेच बाकी होतो ,मागच्या वर्षी पर्यंत नेमक्या तुझ्या वाढदिवसाला मला हजर राहता यायचे नाही , तेंव्हा तुला फोन वर बोलताना विचारले की ‘नाना तुला काय गिफ्ट आणु… पण इतकं असूनही तुझी नी माझी नाळ आहे ती त्याने कुठे कमी पडली नाही , माझ्यावर जीवापाड़ प्रेम करणारी ही डुग्गु एक दिवस लग्नानंतर आपल्या ‘पप्पू मे भय्यू’ ला सोडून जाणार या साध्या कल्पनेनेच मला असहाय्य होते.मागे तिरुपतीला काही क्षणांसाठी तू आमच्या पासून लांब गेलीस तर आम्ही राडायचेच बाकी होतो ,मागच्या वर्षी पर्यंत नेमक्या तुझ्या वाढदिवसाला मला हजर राहता यायचे नाही , तेंव्हा तुला फोन वर बोलताना विचारले की ‘नाना तुला काय गिफ्ट आणु…’ तर तु म्हणायची पप्पा काही नको, तुम्ही उद्या लवकर या मग आपण मज्जा करू, तुझे ते शब्द एकूण डोळ्यात पाणी यायचं…. दुसऱ्या दिवसाची अतुरतेने वाट पाहत ,धावत पळत यायची ,माझ्या साठी आणि सुरवातीच्या पाच वर्षे तर माझ्या मित्रांसाठी ही तो एक महोत्सव असायचा ,आजच्या सारख मोठ्या हॉटेल किंवा हॉल मध्ये नाही केला आम्ही तुझा कोणताच वाढदिवस साजरा पण जो केला तू मनसोक्त केला ,शानदार केला ,जोरदार केला ,अजूनही करत आहोत आणि भविष्यातही करत राहू ,कारण तू आमचा जीव की प्राण आहेस …..\nआई – अण्णा ,आत्या ,काका-काकू ,मावशी ,मामा-मामी आणि सगळ्या बहिणींची तु लाडकी म्हणून तेव्हा ही तू २५ आणि २६ अशा दोनदा आपला वाढदिवस साजरा करायची आणि आजही तू २५ ला मध्यरात्री आणि दिवसा असा दोनदा वाढदिवस साजरा करतेस ,तुझ्यावर जीव ओळवणारे ,तुझे लाड पुरवणारे आणि तुझं सगळं ऐकणारे खूप जण कमावलेस तू – रक्ताच्या नात्या बरोबर स्वतःच्या वर्तनाने तू काही नाती जोडली आहेस ती ��शीच जप ,वाढव ,बहर निर्माण कर….\nएक विशेष आठवण आजही मला तुझ्याशी बोलता यावं यासाठी मोपेड वर पुढच्या बाजूला बसणारी तू ,परवा वैष्णवदेवी च्या आपल्या दर्शनाच्या वेळी माझ्या काळजीने घाबरून रडणाऱ्या मम्मीला मोठ्या समंजसपणे धीर देणारी तू मला पाहिल्यावर मात्र तुझा ही बांध फुटला ,तेव्हा तुझ्या समोर नाही माझ्या डोळ्यातून पाणी आलं पण इतकं जपणारी आणि बापाची काळजी घेणारी लेक परमेश्वराने मला दिली म्हणून मी भरून पावलो, खरंच ‘लाडकी लेक’ म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडाच ,ते कोणी तरी म्हंटल आहे ना ,\nखरंच तू माझी परी आहेस ,जिने माझ्या जीवनात अनोखे रंग भरले आहेत ,तुझ्या वाढण्या बरोबर तुझा बाप म्हणून तुझ्यासोबत वाढणं हे ही खूप आनंददायी, अविस्मरणीय आहे…\nहि एकच माझी इच्छा\nपुन्हा एकदा तुला खूप खूप मनस्वी शुभेच्छा नाना तुला …..💐🎂💐🎂\nपुट्टीन रोजुई शुभकांक्षालु …..💐🎂💐🎂\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nकोरोना विषाणू जनजागृती फेरी काढून लोक जागर….\nअवगुणांची होळी आणि टिळा होळीची शपथ ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/19579-kunya-gavacha-aal-pakharu-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-09-21T08:49:37Z", "digest": "sha1:GXY75I7IGRU73IFOQ2NZSHY2AQBLFMRA", "length": 2361, "nlines": 47, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kunya Gavacha Aal Pakharu / कुन्या गावाचं आलं पाखरू - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nकुन्या गावाचं आलं पाखरू\nबसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात\nकसं लबाड खुदुखुदू हसतंय, कसं कसं बघतंय हं\nआपुल्याच नादात ग बाई बाई आपल्याच नादात\nमान करून जराशी तिरकी, भान हरपून घेतंय गिरकी\nकिती इशारा केला तरी बी, आपुल्याच तालात\nकशी सुबक टंच बांधणी, ही तरुण तनु देखणी\nकशी कामिना चुकून आली, ऐने महालात\nलाल चुटुक डाळींब फुटं, मऊ व्हटाला पाणी सुटं\nही मदनाची नशा माईना, टपोर डोळ्यांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/dr-subhash-salunkhe-writes-about-social-health-system-pjp78", "date_download": "2021-09-21T07:35:19Z", "digest": "sha1:3ZH33DQ5RKNZXBT2ZVTZCPLHXQUBSNQL", "length": 36658, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सक्षम हवी!", "raw_content": "\nसार्वजनिक आरोग्य यंत्रणा सक्षम हवी\nकोणत्या ना कोणत्या मार्गानं विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढणारच आहे. त्यासाठी औषधांची जितकी आवश्यकता आहे, त्यापेक्षा सार्वजनिक आरोग्याचीही आहे. यासाठी सर्वाधिक गरज आहे ती सर्वंकष आरोग्य धोरण निश्चित करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची...\nकोरोना महासाथीमुळं आपण एकदम जागे झालो आहोत. काही काळासाठी कोरोना महासाथीचा विषय बाजूला ठेवू यात. या जागतिक साथीमुळे कोरोना चर्चत आहे, खरेतर पूर्वीपासून विषाणूजन्य आजारांचे प्रमाण आणि त्याद्वारे आजारी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आपले त्याकडे फारसे लक्ष जात नाही. आपण महाराष्ट्राचा विचार केल्यास डेंगी, चिकन गुनिया, मलेरिया याचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात वारंवार होतच असतो. आत्ताच्या भाषेत सांगायचे तर या लाटा येतच असतात. डेंगी, चिकन गुनियाची आठ-दहा वर्षांपूर्वीपर्यत कायम लाट यायची आता ते काही स्थानिक भागातच आढळते. याशिवाय आणखी एक आजार म्हणजे लेप्टोपायरोसिस. कोकण, मुंबईत वारंवार पूर येतात. हा पूर ओसरला की कीटकजन्य आजार डोके वर काढतात. आजारांचे कारण पाणी, कीटक आणि हवा मुख्यतः हे तीन घटक मानले जातात. पाण्याद्वारे पसरणारे, कीटकांच्या माध्यमातून होणारे आणि हवेतून प्रसार होणारे आजार आपल्याला माहीत आहेत.\nमध्यंतरी पुणे, सातारा, सांगली या भागात एच१एन१ म्हणजे फ्ल्यूचा तर कोकण, मुंबई या भागात लेप्टोपायरोसिस तर मराठवाडा, विदर्भ या भागात पाण्याद्वारे पसरणाऱ्या गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव होत असतो. महत्त्वाची बाब म्हणजे आपण सध्या टीबी आणि कांजिण्या, काविळीच्या आजारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवत आहोत. डेंगी फ्ल्यूचे प्रमाण मात्र अजूनही कायम आहे.\nकीटकजन्य आणि विषाणूजन्य आजारावर संशोधन झाल्यामुळे अनेक प्रकारची औषधे उपलब्ध झाली आहेत. टीबी, टायफॉइड आजारांवर औषधांचे संशोधन झाले आहे. त्याचा चांगला परिणामही जाणवत आहे. परंतु अजूनही काही आजारावर परिणामकारक औषध सापडलेले नाही. काही विषाणूजन्य आजारांवर औषधे निर्मितीसाठी व्यापक संशोधनाची आवश्यकता आहे.\nअनेक प्रतिबंधित गोष्टी आहेत, त्याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. प्रसार पावणारे अनेक आजार आहेत. त्याची वारंवार तपासणी (ट्रायल) होत असते. ज्याच्यामुळे आज��र होतो त्याचा विचार केला जातो. मानवी शरीरात जंतू किंवा विषाणूने प्रवेश केल्यावर माणूस आजारी पडतो. यासाठी माशा किंवा अन्य कीटक माध्यम ठरू शकतो. त्यामुळे मनुष्याने आपल्या सभोवतालच्या परिसराचा विचार केला पाहिजे. प्राण्यापासून मानवाला आजार होऊ शकतात. प्राण्यामध्ये असलेला विषाणू मानवाच्या शरीरात प्रवेश करतो आणि एका मानवापासून दुसऱ्या मानवाला त्याचा प्रादुर्भाव होतो. यासाठी आपल्या सभोवतालच्या परिसराचा विचार करणे गरजेचे आहे. प्राणी आणि मनुष्य एकत्रित राहतो तिथे आजार हे येतच राहणार. त्यावर विचार झाला पाहिजे.\nपाणी, हवा यांचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. घरात पुरेशा प्रमाणात हवा खेळती राहत नाही. त्यामुळे केवळ आरोग्य यंत्रणा सक्षम होऊन उपयोग नाही तर पर्यावरणाचाही तितकाच विचार केला पाहिजे. दवाखान्यांची सोय, तसेच त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या म्हणून कोणत्याही आजाराला प्रतिबंध होऊ शकणार नाही. दवाखाने आणि त्या पुरक गोष्टींची आवश्यकता आहेच मात्रर त्यापेक्षा सभोवतालच्या परिसर स्वच्छतेची जास्त निकड आहे. तात्पुरती आरोग्य यंत्रणा उभी करणे म्हणजे वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले शहरीकरण, वातावरणातील बदल याचा विचार केलाच पाहिजे. या ठिकाणी एकमेकांशी निगडित आजारांची बीजे रोवलेली असतात. साथी येतच राहणार. भविष्यात आपल्याला त्याची तयारी ठेवावी लागेल. कोरोनासारखी महासाथ शंभर वर्षांनी आली आता पुढची आणखी कुठली महासाथ कदाचित दशकातही येऊ शकते. ती कोणती आणि कशी असेल याची खात्री देता येणार नाही. त्यापासून किती जीवितहानी होईल, हेही सांगता येत नाही. कोरोनाबरोबर आपल्याला रहावेच लागेल. अन्य आजारांपेक्षा कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे. आपल्याकडे स्थानिक पातळीवर निपाह, बर्ड फ्ल्यू सारखे आजार कमी अधिक प्रमाणात डोके वर काढत असतात.\nसर्वंकष आरोग्य धोरणाची आवश्यकता\nसार्स, कोरोना, एन१एन१ व अन्य विषाणूजन्य आजार भविष्यात त्रासदायकच ठरणार आहेत. यासाठी संशोधन करून लवकरात लवकर लस शोधली पाहिजे. आपल्याकडे आरोग्य धोरण चांगले आहे. परंतु गेल्या आठ-दहा वर्षांपासून केंद्र सरकारकडून त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. आपल्या देशाचे दुर्दैव हे आहे की, संपूर्ण देशात फक्त पुणे, दिल्ली या ठिकाणी व्हॉयरॉलॉजीकल ���ेंटर आहे. केंद्र सरकारने आरोग्य धोरणाबाबत नियम, कायदा आणि निधी या विषयावर काम करण्याची आवश्यकता आहे. देशभरात सार्वजनिक आरोग्य दुर्लक्षितच आहे. देशातील काही राज्ये सोडली तर बहुतांश राज्यांतील आरोग्य यंत्रणा अत्यंत कुचकामी ठरली आहे. सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत आपण खूपच कमी पडलो आहोत. एम्सची निर्मिती केली म्हणजे आरोग्य धोरण राबविले असे होत नाही. डॉक्टर, नर्स, तशी पूरक यंत्रणा निर्माण करणे म्हणजेही आरोग्य धोरण राबविणे नव्हे. आपल्याकडे आरोग्याबाबतीत आजही ब्रिटिश कायदे आपण राबवीत आहोत, हे आपल्यासाठी लाजिरवाणे आहे. आपल्याकडे मॉडेल पब्लिक हेल्थ अॅक्ट नसून, हे दुर्दैवी आहे. गेल्या आठ वर्षांत सार्वजनिक आरोग्याकडील मनुष्यबळाकडे दुर्लक्ष झाले आहे.\nदेशातील बहुतांश राज्यातून या पदांची संख्या कमी झाली आहे. आरोग्य खात्याकडे देशभरात अत्यंत तुटपुंजे मनुष्यबळ आहे. मनुष्यबळा अभावी अनेक योजनांची ठोसपणे अंमलबजावणी होत नाही. आरोग्याच्या बाबतीत कोणतेच सर्व्हेक्षण होत नाही.\nयोग्य पद्धतीने पाहणी (ट्रेसिंग) झाल्यास अनेक आजारांवर मात करता येईल. आरोग्य धोरणांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे. केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे. ओरिसा राज्याचा अपवाद वगळता कोणत्याच राज्याने पब्लिक हेल्थ कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. कोणत्याच सरकारचे, राजकीय पक्षांनी याकडे लक्ष दिलेले नाही. आजार झाल्यावर सगळे जागे होतात. मदतीसाठी प्रयत्न करतात परंतु आजार होऊ नये यासाठी मात्र कोणताच प्रतिबंधक उपाय करत नाहीत.\nदेशासह राज्यात शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे. शहरीकरणाबरोबर त्याच्या समस्याही तोंड वर काढत आहेत. झोपडपट्टीची संख्या वाढत आहे. झोपडपट्टी प्रतिबंधक यंत्रणा केवळ नावालच आहे. शहरीकरण वाढल्याने आरोग्य सुविधांवर आणि यंत्रणेवरही ताण आला आहे. कीटकजन्य आजार होऊ नये यासाठी महानगर, नगरपालिका स्तरावर कोणतीही ठोस कार्यवाही होताना जाणवत नाही. कीटकजन्य आजार होणार नाहीत, यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होत नाही.\nकाय उपाय करता येतील\nकेरळ राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम मानली जाते. आणि ती त्या पद्धतीने कार्यरतही आहे. अर्थात सध्या राजकीय प्रश्न निर्माण झाल्याने आरोग्य यंत्रणेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसते. या��रोबरच महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश याठिकाणी आरोग्य यंत्रणा काही प्रमाणात चांगली आहे. उर्वरित राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करावी लागेल. पूर्वी देशातील काही राज्यांना बिमारू म्हणून ओळखले जायचे. त्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी नॅशनल हेल्थ पॉलिसीची गरज आहे. यासाठी आरोग्य क्षेत्रात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले पाहिजे. तपासणी लॅबची संख्या वाढवत असताना ग्रामीण रुग्णालये अधिक सक्षम केले पाहिजेत. त्याच बरोबर क्लिनिकली एस्ट्याब्लिश अॅक्ट राबवावा. आता कोरोना काळात काही ठिकाणी शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी सहमतीने काम केले. भविष्यातही अशाच पद्धतीने कार्यरत राहिल्यास सर्वसामान्यांना अधिक सक्षमपणे आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. हे सर्व करत असताना वाढत्या शहरीकरणात सार्वजनिक आरोग्याचे भान जपलेच पाहिजे. त्यासाठी यंत्रणा अधिक बळकट होण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देत लक्ष द्यावे लागेल.\n(लेखक राज्याच्या आरोग्य विभागाचे माजी सहसंचालक आहेत.)\n(शब्दांकन : आशिष तागडे)\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कप��रचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसा���ी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/nia-chargesheet-in-antilia-case-investigation-revealed-facetime-app-was-instructed-to-kill-mansukh-suspected-of-making-id-by-a-big-mumbai-authority-news-and-live-updates-128910131.html", "date_download": "2021-09-21T08:57:32Z", "digest": "sha1:JXYOCBQB3ETBAOEGJVKGLCSJ3WA5IITD", "length": 7193, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "NIA Chargesheet In Antilia Case: Investigation Revealed Facetime App Was Instructed To Kill Mansukh, Suspected Of Making ID By A Big Mumbai Authority; news and live updates | मनसुख हिरेनला फेसटाईम अ‍ॅपच्या माध्यमातून मारण्याचे निर्देश - तपासात खुलासा, मुंबईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयडी बनवल्याचा संशय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअँटिलिया प्रकरणात एनआयएची चार्जशीट:मनसुख हिरेनला फेसटाईम अ‍ॅपच्या माध्यमातून मारण्याचे निर्देश - तपासात खुलासा, मुंबईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयडी बनवल्याचा संशय\nपोलिसांच्या विधानामुळे वाढला संशय\nअँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणारी एनआयए दररोज नवनवीन खुलासे करत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी 10 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. मनसुख हिरेनला मारण्यासाठी एका फेसटाईम अ‍ॅपच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले होते, असा आरोपात खुलासा करण्यात आला आहे.\nया चार्जशीटनुसार, या फेसटाईम अ‍ॅपला सक्रिय करण्यासाठी ISE####@gmail.com या जीमेल आयडीचा वापर केला गेला होता. एनआयएने या जीमेल अकाउंटशी कोणाचा मोबाईल नंबर जोडला गेला आहे आणि त्या व्यक्तीचे नाव काय हे जाणून घेण्यासा��ी अ‍ॅलच्या एका लीगल पथकाशी संपर्क साधला. दरम्यान या पथकाने या फेसटाईम खात्याचे पहिले नाव कुरकुरे आणि शेवटचे नाव बालाजी असल्याचे एनआयएला सांगितले.\nमनसुख हिरेनचा मृतदेह 5 मार्च 2021 रोजी मुंब्राच्या खाडीतून सापडला होता.\nपोलिसांच्या विधानामुळे वाढला संशय\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हाताखाली काम करणार्‍या एका पोलिस कर्मचार्‍याने सांगितले की, परमबीर सिंह यांच्या आयफोन आयडीचे पहिले नाव 'कुरकुरे' आणि शेवटचे नाव 'बालाजी' होते. कर्मचाऱ्याच्या या विधानामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेला परमबीर सिंह यांच्यावर संशय वाढत गेला. आयडी तयार करत या दोन्ही ब्रँडचे स्नॅक्स ऑफिसमध्ये होते, त्यामुळे हे नाव तयार करण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.\nतपासाला दिशाभूल करण्यासाठी सायबर तज्ञांना 5 लाख रुपये\nएनआयएने यापूर्वी एका सायबर तज्ञाची चौकशी केली होती. चौकशीदरम्यान, सायबर तज्ञाने म्हटले होते की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटिलिया प्रकरणातील तपासाला दिशाभूल करण्यासाठी जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित अहवालाशी छेडछाड केली होती. ज्यासाठी परमबीर सिंगने 5 लाख रुपये रोख सायबर तज्ञांना दिले होते.\nवाझेजवळ विना IEMI नंबरचे अनेक मोबाईल\nराष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणात आणखी एक खुलासा केला आहे. एनआयएने सांगितले की, सचिन वाझेजवळ विना IEMI नंबरचे दोन मोबाईल होते. IEMI असलेल्या नंबरला मोबाईल ट्रॅक करता येते. परंतु, वाझेच्या मोबाईला IEMI नंबर नसल्याने त्याला ट्रॅक करणे अवघड काम होते. हे फोन सचिन वाझेला एका व्यक्तीने विकले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/couple-got-married-at-jamner-police-station/", "date_download": "2021-09-21T09:25:18Z", "digest": "sha1:BKVSWODTRWONZYO5DR5IX6BE5KYJMNCZ", "length": 5352, "nlines": 89, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "''सुबह के भुले शामको शादी कर लौटे'' | Jalgaon Live News", "raw_content": "\n”सुबह के भुले शामको शादी कर लौटे”\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Jul 20, 2021\n सकाळी घरातून निघालेले प्रेमीयुगुल सायंकाळी जामनेर पोलीस ठाण्यात लग्नगाठ बांधूनच परतल्याचा प्रकार सोमवारी घडला. सुबह के भुले शामको शादी कर लौटे असे म्हण ण्याची वेळ आल्याची चर्चा पोलीस ठाण्यात होत होती.\nजामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुण व तरुणी पहाटे घरच्यांना चकवा देत बाहेर पडले. याची घरात ��ाहिती पडताच संशय वाढला. नातेवाईकांनी शोध सुरु केला. अशातच दुपारी ते दोघे लग्न करुनच पोलिसांसमोर हजर झाले.\nपोलिसांनी दोघांच्या पालकांना बोलावून या शुभमंगल सावधानची माहिती दिली. पण मुलीने आई-वडिलांकडे जाण्यास नकार दिला. मुलीच्या पालकांनी तिला समजाविण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे पालकही हतबल झाले. प्रेमीयुगुल सज्ञान असल्याने पोलिसांचाही नाईलाज झाला. मुलीच्या आई-वडिलांना शेवटी हिरमुसले होऊन परतावे लागले.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nखडकी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये झालेल्या निकृष्ठ दर्जाच्या…\nओबीसींच्या आरक्षणासाठी जामनेरात भाजपचा एल्गार\nभ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जामनेर तालुकाध्यक्ष पदी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.primemedia.tv/maharashtra/mahavikas-aaghadi-releases-their-first-budget-by-praying-to-shivaji-maharaj-4137/", "date_download": "2021-09-21T08:02:23Z", "digest": "sha1:3PRGAET4MSJMWZPB3LLV2M2IILGYVEVO", "length": 11633, "nlines": 125, "source_domain": "marathi.primemedia.tv", "title": "शिवाजी महाराजांना वंदन करून महाविकास आघाडीचा पहिला वहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात", "raw_content": "\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nशिवसेना नेते प्रताप सरनाईक व त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांची ईडी चौकशी होणार\nया बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात येणात असाल तर आत्ताच कोरोना टेस्ट करून घ्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nभारतात 31 डिसेंबरपर्यंत इंटरनॅशनल विमाने बंदच राहणार, केवळ निवडक विमानांना उड्डाणाची परवानगी – DGCA\nभारतात Pubg मोबाईल गेमचा मार्ग मोकळा; लवकरच लॉंच होणार\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nभारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड\nघरात गांजा सापडल्य���नंतर भारती सिंगने दिले गांजा सेवन करत असल्याची कबुली; एनसीबीने केले अटक\nब्रिटिश फॅशन काउन्सिलची अँबेसेडर म्हणून प्रियंका चोप्राची निवड\nकौन बनेगा करोडपतीमधील ‘त्या’ प्रश्नामुळे भाजप आमदाराकडून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चनविरुद्ध तक्रार\nबिग बॉस मराठी फेम वीणा जगताप झळकणार ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत\nVIDEO दिल्ली दंगलीचा पोस्टर बॉय शाहरुख खान याला दिल्ली पोलिसांनी केली अटक.. कसा अडकला सापळ्यात \nVIDEO : राज ठाकरेंच्या बांगलादेशी घुसखोरां विरुद्धच्या मोर्चात मुस्लिमांचा सुद्धा मनसे सहभाग\nजेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, चित्रपट सृष्टी मध्ये शोक\nशिवसेने कडून सोनियांना हवी आहे ‘ही’ गॅरेंटी : शरद पवार यांनी द्यावी हमी\nमोदींचा उद्धव ठाकरेंना टोला, बोल बच्चन लोकांनी थोडा सुप्रीम कोर्टावर पण विश्वास ठेवावा\nHome महाराष्ट्र शिवाजी महाराजांना वंदन करून महाविकास आघाडीचा पहिला वहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात\nशिवाजी महाराजांना वंदन करून महाविकास आघाडीचा पहिला वहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात\nआज महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सुरू झाला. ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत हा अर्थसंकल्प मांडत आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला असून सगळ्या राज्यातील जनतेचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागत असताना एक एक घोषणा समोर येत आहे.\nआत्तापर्यंत जाहिर झालेल्या महत्वाच्या घोषणा:\n(१)प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस ठाणे\n(२) राज्यातील ८०% नोकऱ्या ह्या स्थानिकांना देण्यासाठी कायदा\n(३) कर्जमाफीसाठी २२हजार करोड रुपयांचा निधी मंजूर,\n(४) कर्जमाफीच्या बाकी असलेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना खरीप हंगामा अगोदर कर्जमाफी होणार.\n(५)गोड्या पाण्याच्या मासेमारीला प्रोत्साहन\n(६) २०३०-२१ मध्ये २ लाख रोजगार निर्मिती करणार\n(७) मराठवाडा वॉटरग्रीड साठी २०० कोटी\n(८) राज्य परिवहनच्या बसेस बदलून वायफाय असलेल्या बससेवा सुरू करणार\nPrevious articleमाजी मुख्यमंत्र्यांना हाय कोर्टाचा आणखी एक दणका\nNext articleहार्दीक पांड्याची दमदार कामगिरी, २० षटकार मारत काढल्या ५५ चें��ूत १५८ धावा\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार\nमहाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश\nबाबा आमटेंची नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या\nआजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/palikas-preparation-for-the-immersion-of-ganpati-bappa-chowpatty-almost-for-natural-immersion-facilities-nrms-176430/", "date_download": "2021-09-21T09:01:16Z", "digest": "sha1:SF5WFHNZRQJ3W2TF2IQVBZDIT7PB2UNK", "length": 14320, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Immersion Of Ganpati Bappa | गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी पालिकेची तयारी ; चौपाट्या, नैसर्गिक विसर्जनस्थळी सुविधेसाठी लगबग | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nMS Dhoni नंतर CSKचं कर्णधारपदं कोणत्या खेळाडूकडे, ‘या’ चार खेळाडूंची नावं आली समोर\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nImmersion Of Ganpati Bappa गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी पालिकेची तयारी ; चौपाट्या, नैसर्गिक विसर्जनस्थळी सुविधेसाठी लगबग\nगणेश विसर्जन सोहळ्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिका ‘स्लॉट बूकिंग’ सुविधा सुरू करणार आहे. चौपाट्या आणि नैसर्गिक विसर्जन ठिकाणांसाठी ही सोय उपलब्ध करण्यात येणार असून यानुसार विसर्जनासाठी वेळ मिळाल्यानंतर तासाभरात भाविकांना अपेक्षित ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी नेता येणार आहे, अशी माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.\nमुंबई – सलग दुसर्‍या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी पालिकेची तयारी सुरू असून चौपाट्या, नैसर्गिक विसर्जनस्थळी सुविधेसाठी पालिका प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे.\nगणेश विसर्जन सोहळ्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिका ‘स्लॉट बूकिंग’ सुविधा सुरू करणार आहे. चौपाट्या आणि नैसर्गिक विसर्जन ठिकाणांसाठी ही सोय उपलब्ध करण्यात येणार असून यानुसार विसर्जनासाठी वेळ मिळाल्यानंतर तासाभरात भाविकांना अपेक्षित ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी नेता येणार आहे, अशी माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.\nगेल्या वर्षी कोरोनाचा कहर असताना गर्दी टाळण्यासाठी गोरेगाव चौपाटीवर सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या नियोजनाने स्लॉट बूकिंग सुविधा प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आली. हा उपक्रम यशस्वी ठरल्यामुळे यावर्षी व्यापक प्रमाणात हा सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या माध्यमातून एक सॉफ्टवेअर तयार केले जात आहे.\nया सॉफ्टवेअरवर ऑनलाइन बूकिंग करता येणार असून घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचे विसर्जनही करता येणार आहे. यामुळे शेवटच्या दिवशी विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळता येणार आहे.\nदहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी मुंबईच्या चौपाट्या आणि नैसर्गिक विसर्जनस्थळी मोठी गर्दी होते. मात्र यावर्षीदेखील गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने गणेशभक्तांनी ‘स्लॉट बूकिंग’ करूनच विसर्जनासाठी यावे असे आवाहन मंडळे, भाविकांना पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्ष��� लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/palghar-news-marathi/wife-commited-suicide-after-husband-died-in-virar-nrsr-174444/", "date_download": "2021-09-21T07:56:39Z", "digest": "sha1:OQXRU44UIWTHCKYDT2NJPJ5APWVOYCLD", "length": 14547, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Wife Committed Suicide After Death of Husband | विरारमधील धक्कादायक घटना, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने पंख्याला लटकून केली आत्महत्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक ��ांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबसल्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\nWife Committed Suicide After Death of Husbandविरारमधील धक्कादायक घटना, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने पंख्याला लटकून केली आत्महत्या\nविरार(Virar) पूर्व येथील मनवेलपाडा भागातील दादूस क्लासिक नावाच्या इमारतीमद्ये नरेंद्रसिंग परमार आपली पत्नी संतोष परमारसह राहात होते. दिड वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. काही दिवसांपुर्वीच संतोषचा भाऊ विरारला राहायला आला होता. बुधवारी सकाळी जेव्हा संतोषचा भाऊ कामावरून घरी आला तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. दरवाजा उघडल्यावर त्याला बहिण आणि बहिणीच्या नवऱ्याचा मृतदेह दिसून आला. त्याने विरार पोलिसांना(Virar Police) या घटनेची माहिती दिली.\nविरार : विरारमध्ये(Virar) राहणाऱ्या नवविवाहित दाम्पत्यापैकी पतीचा मंगळवारी मृत्यू(Death of Husband) झाला. त्यानंतर घाबरलेल्या पत्नीने बुधवारी सकाळी घरात पंख्याला लटकून आत्महत्या(Wife Committed Suicide) केल्याचे समोर आले आहे. विरार पोलिसांनी दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना नवापूर भागात घडली होती. नवापूरमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीने आत्महत्या केली होती. आता विरारमध्ये तशीच घटना घडली आहे.\nमी एवढा क्रिमिनल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं नारायण राणेंनी शिवसेनेला विचारला सवाल\nसूत्रांच्या मते, मंगळवारी संध्याकाळी नरेंद्रसिंह यांच्या पोटात अचानक दुखू लागले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ते ११ वाजता परत घरी आल्यावर त्यांच्या पोटामध्ये पुन्हा दुखू लागले. त्यांनी इनो घेतले पण त्याने काही फरक पडला नाही. नरेंद्रसिंग यांचे रात्री निधन झाले. पतीचा मृत्यू झालेला बघून पत्नी खूप घाबरली. तिने घरात पंख्याला लटकून आत्महत्या केली.\nमिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्व येथील मनवेलपाडा भागातील दादूस क्लासिक नावाच्या इमारतीमद्ये नरेंद���रसिंग परमार आपली पत्नी संतोष परमारसह राहात होते. दिड वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. काही दिवसांपुर्वीच संतोषचा भाऊ विरारला राहायला आला होता. बुधवारी सकाळी जेव्हा संतोषचा भाऊ कामावरून घरी आला तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. दरवाजा उघडल्यावर त्याला बहिण आणि बहिणीच्या नवऱ्याचा मृतदेह दिसून आला. त्याने विरार पोलिसांना या घटनेची माहिती दिली.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/anna-hazare-insists-on-continuing-the-movement/", "date_download": "2021-09-21T07:33:23Z", "digest": "sha1:QA64DYPE5NPRTJLAF6ME3A2OCS3GLOV4", "length": 10090, "nlines": 91, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "अण्णा हजारे यांना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन सुरू ठेवण्याचा सदस्यांकडून आग्रह | Jalgaon Live News", "raw_content": "\nअण्णा हजारे यांना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन सुरू ठेवण्याचा सदस्यांकडून आग्रह\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Aug 21, 2021\n भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संस्थापक तथा प्रणेते आदरणीय अण्णा हजारे यांनी आपले जन आंदोलन यापुढे अखंड सुरू ठेवावे आणि आंदोलनात सहभागी सदस्यांना, नागरिकांना,तरुणांना प्रेरणा द्यावी असा आग्रह राज्यातील माजी जिल्हाध्यक्ष,संघटक,निमंत्रक यांनी केल्याने न्यासाची एक आदर्श नवीन घटना तयार करून आंदोलन पुन्हा मोठ्या जोमाने सुरू करण्यात येईल असे आश्‍वासन अण्णा हजारे यांनी उपस्थित माजी सर्व जिल्हाध्यक्ष व सदस्यांना दिल्यामुळे राज्यातील सर्व माजी जिल्हाध्यक्ष यांच्यासह विश्वस्त मंडळात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.\nगेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी अण्णा हजारे यांनी न्यासाच्या राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारण्या बरखास्त केल्या होत्या त्यामुळे आंदोलनाची गती मंदावली होती आणि कामकाज ठप्प झाले होते त्यामुळे अण्णांच्या पुढील आंदोलनाकडे माजी जिल्हाध्यक्ष,सदस्य व ट्रस्टी मंडळी व इतर राज्यातील राजकारण्यांचे समाजसेवकांचे आणि सर्व स्तरातील महिला,पुरुष,तरुण मुले,मुली,विविध संघटना नागरिकांचे लक्ष वेधून होते आणि अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.या सर्व प्रश्नांना फुल स्टॉप मिळाला.\nबुधवार दि.18ऑगस्ट2021रोजी राळेगणसिद्धी येथे आदरणीय अण्णा हजारे आणि विश्वस्त मंडळी यांच्या उपस्थितीत आंदोलन न्यासाचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा निमंत्रक,माजी जिल्हा संघटक यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली समाजातील सामुदायिक जनहितासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास यांची भूमिका,ध्येय,उद्दिष्ट हेच महत्त्वाचे ठरणार असल्याने न्यासाचे काम पुन्हा जोमाने सुरू करण्यासाठी सदस्यांची, जिल्हाध्यक्ष यांची भक्कम फळी ट्रस्टी ऍड.शाम आसावा,ऍड. अजित देशमुख,अशोकजी सब्बन,बालाजी कोपलवार,शेख अलाउद्दीन,अर्ते यांच्यासह इतर ट्रष्टीच्या मार्गदर्शनाखाली लवकरच भक्कम फळी निर्माण करून आदरणीय अण्णा हजारे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली लवकरच भ्र.वि.जनआंदोलन न्यासाचे काम पूर्ववत मोठ्या जोमाने सुरू केले जाईल असे मीटिंगमध्ये जाहीर करण्यात आले. यामुळे सर्व उपस्थितांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले, बैठक यशस्वीतेसाठी दत्ता आवारी,कैलास पठारे,शेख अन्सार यांनी उत्कृष्ट नियोजन पूर्वक परिश्रम घेतले.\nलोकायुक्त कायद्यात सर्वांची चौकशी करण्याचे अधिकार\nलोकायुक्त क���यदा झाल्यास पुरावे असतील तर आमदार, खासदार,मंत्री यांची सुद्धा चौकशी करून शिक्षा करण्याचा अधिकार लोकायुक्तयास राहणार आहे, कोणाकडे जाण्याची गरज राहणार नाही,कारण लोकायुक्तास सत्र न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत,तसेच न्यासाचे माजी जिल्हाध्यक्ष सदस्य यांनी तक्रारअर्जा पर्यंत मर्यादित न राहता समाजाचे इतर अनेक सामुदायिक प्रश्न,समस्यांकडे आपले लक्ष केंद्रित करून आंदोलने करायला पाहिजे असे बैठकीतील उपस्थितांना मार्गदर्शनपर सूचना आदरणीय अण्णा हजारे यांनी दिल्या.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\nफक्त १०० रुपये मजुरी मिळत असल्याने अकुलखेड्याच्या…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच…\nदगडी मनवेल गावात कायदेविषयक मार्गदशन शिबिर संपन्न\nतीन पक्षांच्या सरकारच्या कार्यकाळात कोणीही सुखी नाही ; गिरीश…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2021-09-21T07:49:37Z", "digest": "sha1:YZHDG3GWUOR36GFDIJJE4MDNMHLBSURS", "length": 7219, "nlines": 268, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\n→‎महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\n→‎समाप्ती: आंतरविकी दुवे काढले, विकिडेटावरून थेट दुवे असतील\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ga:900, rue:900\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: wuu:900年\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:900\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lv:900. gads\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:900 жыл\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: tt:900 ел\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mg:900\nr2.7.1) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 900\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:900\nसांगकाम्याने वाढविले: pnb:900, vi:900\nसांगकाम्याने वाढविले: os:900-æм аз\nसांगकाम्याने बदलले: new:सन् ९००\nसांगकाम्याने वाढविले: fa:۹۰۰ (میلادی)\nसांगकाम्याने वाढविले: lt:900 m.\nनवीन लेख; वर्षपेटी, वर्ग व इंग्रजी दुवा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/09/blog-post_31.html", "date_download": "2021-09-21T09:31:45Z", "digest": "sha1:Q22OBRULL74ATUH3OWFELUJCYNB3IGIU", "length": 8696, "nlines": 77, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "साकीनाका घटना अत्यंत वेदनादायी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणार महिला व बालविकास मंत्री - ॲड. यशोमती ठाकूर", "raw_content": "\nसाकीनाका घटना अत्यंत वेदनादायी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणार महिला व बालविकास मंत्री - ॲड. यशोमती ठाकूर\nसाकीनाका घटना अत्यंत वेदनादायी\nगुन्हेगारांना कठोर शिक्षा होणार\nमहिला व बालविकास मंत्री - ॲड. यशोमती ठाकूर\nमुंबई दि ११ - साकीनाका येथील बलात्कार पिडीत महिलेचा उपचारादरम्यान झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी असून महाराष्ट्रात अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना कडक शिक्षा केली जाईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही अशी प्रतिक्रीया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.\nकोविड काळात राज्यातील काही भागांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना घडल्याच्या बातम्या येत आहेत. शासन अशा सर्वच घटनांकडे संवेदनशीलतेने पाहत आहे. महिला अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर महिला आयोगाचे अधिकारी तात्काळ स्थानिक पोलीसांच्या मदतीने मदत-समुपदेशन तसंच SOP प्रमाणे मदत करत असतात. अशा घटनांमध्ये समुपदेशन तसंच मानसिक आधाराची गरज असल्याने सर्वच बाबी प्रसारमाध्यमांसमोर उघड करता येत नाहीत, मात्र स्थानिक स्तरावरही आरोपीला कुठल्याच प्रकारची मदत होणार नाही, आणि कडक शिक्षा व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे.\nअशा घटनांमध्ये पिडीतेचा मृत्यू झाल्यास मनोधैर्य योजने अंतर्गत मृत्यू झालेल्या पीडितेच्या वारसाला दहा लाख रुपयांपर्यंतची मदत देण्याची तरतूद आहे. पीडिता गंभीर जखमी असल्यास १० लाख पर्यंत आर्थिक मदत व सर्व उपचारांचा खर्च शासनाकडून करण्याची तरतूद नियमात आहे. या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या असल्याचे ॲड ठाकूर यांनी सांगितले.\nराज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील, महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर हे जातीने अशा घटनांच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत. पोलीस तपासाचा संपूर्ण आढावा महिला आयोग वारंवार घेतला जातो. अशा गुन्ह्यांचा तपास ही संवेदनशीलतेने व्हावा यासाठी महिला आयोगातील सर्वच अधिकारी सातत्याने तपास अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून असतात. येत्या काळात रखडलेला शक्ती कायदाही सभागृहात मंजूर होईल आणि राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आढळून आलेल्या आरोपींना कडक शिक्षा होईल अशी आशा आहे अशी प्रतिक्रिया ही ॲड यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/it-not-expected-mgnrega-scam-will-be-investigated-during-tenure-these-district", "date_download": "2021-09-21T08:47:07Z", "digest": "sha1:AO5GCOIR2TCWZNBB6CTYZE65SG5W7G7U", "length": 4645, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "..या जिल्हाधिकाऱ्यांच्या काळात घोटाळ्याची चौकशी होईल असे वाटत नाही; त्यांची बदली करा", "raw_content": "\n..या जिल्हाधिकाऱ्यांच्या काळात घोटाळ्याची चौकशी होईल असे वाटत नाही; त्यांची बदली करा\nजिल्हाधिकारी जगताप यांच्या कार्यकाळात चौकशी होईल असे वाटत नाही, म्हणूनच त्यांची मुख्य सचिवांनी तातडीने बदली करावी.\nऔरंगाबाद ः बीड जिल्ह्यात नरेगामध्ये गैरप्रकार झाल्याच्या प्रकरणात खंडपीठाने चौकशीचे आदेश दिले होते. (It is not expected that the MGNREGA scam will be investigated during the tenure of these District Collectors; Replace them) मात्र, त्यानंतरही चौकशीत निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती एस. जी. मेहारे यांनी दिले आहेत.\nबीड जिल्ह्यात वर्ष २०११ ते २०१९ या कालावधीत नरेगामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याप्रकरणी राजकुमार देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. (Bombay High Court Bench Aurangabad) या प्रकरणात २१ जानेव���री २०२१ रोजी खंडपीठाने सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. (Ravindra Jagtap Beed Collector) मात्र प्रत्यक्षात कारवाई झाली नाही.\nत्यानंतर २५ जूनरोजी जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल करून चौकशी समिती नेमल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकारी यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानंतर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी जगताप यांच्या कार्यकाळात चौकशी होईल असे वाटत नाही, म्हणूनच त्यांची मुख्य सचिवांनी तातडीने बदली करावी, असे आदेश दिले.\nया प्रकरणाच्या अनुषंगाने नवीन जिल्हाधिकाऱ्यांना नवीन सूचना देण्यात येतील असेही खंडपीठाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे गिरीश थिगळे (नाईक) यांनी काम पाहिले.\nहे ही वाचा ः राज्यपालांच्या मराठवाडा दौऱ्यावर पालकमंत्र्यांचा बहिष्कार..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-drinking-two-glasses-water-helps-weight-loss-5051207-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-09-21T08:56:59Z", "digest": "sha1:W3L4IU5BD4RRLGHXY7FFGP6IN4GMA4JJ", "length": 4075, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "drinking two glasses water helps weight loss | दोन ग्लास पाणी प्यायल्याने वजन होईल कमी, तुम्ही राहाल फिट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदोन ग्लास पाणी प्यायल्याने वजन होईल कमी, तुम्ही राहाल फिट\nतुमचे वजन वाढले आहे, कळत नाहीये वजन कसे कमी करावे. वजन कमी करण्यासाठी योग्य पध्दती कोणत्या हे माहीत नाही ना.. मग काळजी करु नका. वजन कमी करण्याचा एक सोपा उपाय आपल्याकडे आहे. पैसे खर्च न करता तुम्ही तुमचे वजन कमी करु शकता. फक्त दोन ग्लास पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, कोणत्या पद्धतींने दोन ग्लास पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल.\nपाणी हे आरोग्यापासुन तर सौंदर्यापर्यंत सर्वांत गुणकारी औषध आहे, परंतु पाणी जर कोमट करुन प्यायले तर त्याचा जास्त फायदा तुमच्या आरोग्याला होतो. दोन-चार किलो वजन कमी करण्यासाठी फक्त डायट पुरेसी नाही तर हा प्रयोग करुन पाहणेही आवश्यक आहे. वजन कमी करण्याचा साधा आणि सोपा उपाय म्हणचे दोन ग्लास पाणी प्यायले पाहीजे.\nपुढील स्लाईडवर वाचा... कोणत्या पद्धतीने पाणी प्यायल्याने वजन कमी होते...\nउपाशापोटी पाणी ���िण्याचे 10 फायदे, तुम्ही राहाल निरोगी\nपायांच्या पंज्यांवरुन ओळखा या गोष्टी\nतरुणींची हेयरस्टाइल पाहुन ओळखा स्वभाव आणि सवयी...\nलांब केस हवेय...या पद्धतींचा अवलंब केल्याने वाढतील तुमचे केस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/pune-persistent-system-it-company-opportunity-for-2000-freshers/articleshow/84678159.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2021-09-21T07:46:03Z", "digest": "sha1:VOZCXPBTPIFU2TMY6CFJJE56KOAFNGII", "length": 13608, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'ही' आयटी कंपनी देणार २ हजार फ्रेशर्संना संधी\nआयटी कंपनीत नोकरी शोधणाऱ्या फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी आहे. पुण्याच्या पर्सिस्टंट सिस्टिम कंपनीत २ हजार फ्रेशर्सची पदं भरली जाणार आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.\nपुण्याच्या पर्सिस्टंट सिस्टिम आयटी कंपनीत २ हजार फ्रेशर्सना नोकरीची संधी\nपुण्याच्या पर्सिस्टंट सिस्टिम आयटी कंपनीत भरती\n२ हजार फ्रेशर्सना नोकरीची संधी\nवरिष्ठ अधिकाऱ्याने दिली माहिती\nPune Persistent System IT Company Recruitment: पुण्याची आयटी कंपनी पर्सिस्टंट सिस्टिम २०२१-२२ मध्ये २ हजार फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी यासंदर्भाती माहिती दिली. कंपनीच्या सूचना औद्यागिकमध्ये पुन्हा येण्यावर अधिक भर दिला आहे. डिजीटलायजेशनवर अधिक भर दिल्याने व्यवसायात सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे कंपनीने जून तिमाहीत ६८ टक्के वाढीसह १५१.२ कोटी रुपयांचा नफा नोंदवला.\nकंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी सुनील सप्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही २०२२ या आर्थिक वर्षामध्ये २ हजार फ्रेशर्सना कामावर ठेवणार आहोत. व्यवसाय वाढविण्याच्या हिशोबाने ही भरती होणार आहे. सर्वसाधारणपणे एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी फ्रेशर्सला सहा महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाते असे मुख्य कार्यकारी संदीप कालरा यांनी सांगितले.\nगेल्या तीन महिन्यांमध्ये ४ हजार २०० लोकांना कामावर ठेवण्यात आले आहे. ज्यामध्ये ३ हजार ५०० जणांना नंतर नियुक्त करण्यात आले. फ्रेशर्स ते नंतर नियुक्ती देण्याचे प्रमाण आता पहिल्यासारखे राहीले नाही. जून २०२१ पर्यंत कंपनीमध्ये १४ हजार ९०४ कर्मचारी होते. एक वर्ष आधीच्या तुलनेत ३७ टक्के अधिक असल्याचे सप्रे यांनी सांगितले.\nमुंबई विद्यापीठ आयडॉलच्या परीक्षा पावसामुळे स्थगित\nSBI Apprentice Recruitment: एसबीआय भरती, मुदत लवकरच संपणार\nसप्रे यांनी सांगितले की, सर्व कर्मचाऱ्यांना जुलैपासून त्यांच्या वार्षिक पगारात वाढ दिली जाईल. ज्यामध्ये लाभ मार्जिनवर २.७० टक्के दबाव पडेल. हा प्रभाव ०.७५-१ टक्के कमी करण्यासाठठी विविध प्रकारचे उपाय केले जातील. कंपनीतर्फे पुढच्या दोन तिमाहीमध्ये विविध पाऊले उचलली जाऊन सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे.\nजून तिमाहीमध्ये व्हिसा फाईलिंग पासून संबंधित खर्चामुळे फायद्याची सरासरी कमी झाली. अमेरिकेला वरिष्ठ संसाधन पाठविण्यासाठी एच 1-बी व्हिसासाठी अर्ज करण्यात आला आहे. जो त्यांच्या राजस्वाच्या ८० टक्के हिस्सा आहे. आज बेंचमार्कवर ०.३६ टक्के वाढ होऊन कंपनीचा शेअर बीएसईवर ६.८६ टक्के तेजीसह ३,०२३.३५ रुपयांचा व्यवसाय करत होता असे सप्रे म्हणाले.\nअधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा\nदेशातील १४ केंद्रीय विद्यापीठांमध्ये ४० टक्के शैक्षणिक पदं रिक्त\nआयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल उद्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमुंबई विद्यापीठ आयडॉलच्या परीक्षा पावसामुळे स्थगित महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nफॅशन ऐश्वर्या नववधूसारखी नटून पोहोचली अंबानींच्या भाचीच्या लग्नात, श्रीमंत उद्योगपतीच्या पत्नीचा ग्लॅमरस लुकही पडला फिका\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nटिप्स-ट्रिक्स आता घरबसल्या काढता येईल ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nबातम्या या वर्षी नवरात्रीला देवी पालखीतून येत आहे, जाणून घ्या याचे महत्व\nकंप्युटर Nokia चा धमाका ६ ऑक्टोबरला लाँच करणार Nokia T20 Tablet, फीचर आणि स्मार्टफोनवरुनही उठणार पडदा, पाहा डिटेल्स\nब्युटी साउथ अभिनेत्री सेक्सी ट्रान्सपरंट बिकिनीतील लुक तुफान व्हायरल, मादकता बघून च��हते घायाळ\nमोबाइल ४२५ दिवसांसाठी रोज ३ जीबी डेटा आणि कॉलिंग, BSNL प्लानपुढे जिओही फेल\nकार-बाइक क्लासिक-350 नाही, अचानक खूप वाढली Royal Enfield च्या 'या' बाइकची डिमांड; विक्रीत थेट ४२२ टक्क्यांची वाढ\nकरिअर न्यूज शिवाजी विद्यापीठात विविध पदांची भरती, तपशील जाणून घ्या\nमुंबई संशयित दहशतवाद्यांची धरपकड सुरुच; जोगेश्वरी मुंब्रा येथून एकाला अटक\nमुंबई 'कुठल्याही शिवसैनिकाची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल, तो म्हणजे...'\nपरभणी CCTV मधल्या अज्ञाताने दुकानाबाहेर ठेवलेल्या चिठ्ठीने खळबळ, असं काही लिहलं की व्यापाऱ्यांमध्ये भीती\nक्रिकेट न्यूज भारतीय क्रिकेटपटूने घेतली पाकिस्तानची बाजू; असे आहे संपूर्ण प्रकरण\nरायगड आघाडी ही तडजोड; काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आपले नाहीत; अनंत गीतेंचा 'बॉम्बगोळा'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/t1794/", "date_download": "2021-09-21T09:10:05Z", "digest": "sha1:VHGIMAWYTJDDPJEAR2TBYF7DJMKXM7DR", "length": 4017, "nlines": 96, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-स्त्रीमुक्तीची व्याख्या", "raw_content": "\nAuthor Topic: स्त्रीमुक्तीची व्याख्या (Read 2129 times)\n****** आजची वात्रटिका *****\nआज स्त्रीमुक्ती म्हटले जाते.\nत्रासलेले नवरे भेटले की,\nअनुभवाने अधिक पटले जाते.\nआंदोलने उभी राहू लागली.\nआयती करमणूक होऊ लागली.\nफक्त नवर्‍यालाच नाही तर\nमुक्त होणे म्हणजे तरी काय\nजे चांगले ते स्विकारायचे आहे \nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nआंदोलने उभी राहू लागली.\nआयती करमणूक होऊ लागली.\nफक्त नवर्‍यालाच नाही तर\nमुक्त होणे म्हणजे तरी काय\nजे चांगले ते स्विकारायचे आहे \nएकावन्न अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://smarttechguruji.com/dr-apjkalam-jayanti/", "date_download": "2021-09-21T07:34:17Z", "digest": "sha1:DBAT2XVCRF4XPKV45IG7GQ5W65EOPRR3", "length": 3840, "nlines": 45, "source_domain": "smarttechguruji.com", "title": "भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम जयंती – Smart Tech Guruji", "raw_content": "\nभारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम जयंती\nभारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आयोजित ‘वाचन प्रेरणादिन’ आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तमत्व ‘पु ल देशपांडे’ यांच्या जन्मशताब्दी साजरी करतांना आमच्या जि प प्रा शा गोपाळवाडी, ता राहुरी येथील कृष्णा कैलास कुऱ्हे याने सादर केलेला एकपात्री अभिनय….\nपुलंच्या ‘मी आणि माझा शत्रूपक्ष’ हा एकपात्री कथ���कथानातील – उत्साही नवीन घर मालक हा एकपात्री भाग घेऊन आला आहे मास्टर कृष्णा कैलास कुऱ्हे ,नक्की नक्की पहा ,पाहण्यासाठी वरील लिंक ला स्पर्श करा ….\nकोण म्हणतं ग्रामीण भागात गुणवत्ता नाही ,अशी एक संधी तर द्या त्याचे सोने आमची ही गावरान लेकरं कशी करतात बघाच एकदा .\nआणि आवडल्यास नक्की like करा , comment & share करा , आणि आमचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी channal subscribe करा…..\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nशिवराज्याभिषेक सोहळ्याने आम्हाला काय दिले ….\nएक रंगपंचमी अशी ही\nकोरोना विषाणू जनजागृती फेरी काढून लोक जागर….\nअवगुणांची होळी आणि टिळा होळीची शपथ ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=98&product_id=683", "date_download": "2021-09-21T10:08:13Z", "digest": "sha1:GQTZBFAOIJBV5YHKNQ5QGUYU67SG6OVG", "length": 3353, "nlines": 64, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Daivadnyashreesuryakavivirachitam Ramkrishnavilomakavyam | दैवज्ञश्रीसूर्यकविविरचितम् रामकृष्णविलोमकाव्यम्", "raw_content": "\nNewly Released | नवीन प्रकाशने\nDaivadnyashreesuryakavivirachitam Ramkrishnavilomakavyam | दैवज्ञश्रीसूर्यकविविरचितम् रामकृष्णविलोमकाव्यम्\nDaivadnyashreesuryakavivirachitam Ramkrishnavilomakavyam | दैवज्ञश्रीसूर्यकविविरचितम् रामकृष्णविलोमकाव्यम्\nProduct Code: दैवज्ञश्रीसूर्यकविविरचितम् रामकृष्णविलोमकाव्यम्\nरामकृष्णविलोम काव्याच्या 36 श्लोकातील पहिल्या चरणातील अक्षरे उलटक्रमाने वाचल्यास चौथा चरण मिळतो आणि दुसर्‍या चरणातील अक्षरे उलट्या क्रमाने वाचल्यास तिसरा चरण मिळतो. अशा उलट-सुलट रचनेमुळे या काव्याला ‘विलोमकाव्य’ म्हणतात.\nअशा प्रकारची काव्यरचना करणे हे सामान्यांच्या बुद्धिसामर्थ्यापलिकडे आहे. यामध्ये श्रीरामकथा आणि श्रीकृष्णकथा यातील काही प्रसंगांचे वर्णन आहे.\nपहिल्या आणि दुसर्‍या चरणात श्रीरामकथा सांगताना अशी अक्षरयोजना करावयाची की ती तिसर्‍या व चौथ्या चरणांत अक्षरे उलटक्रमाने घेऊन श्रीकृष्णकथा सिद्ध होईल ते सुद्धा छन्दयोजना अबाधित राहून ते सुद्धा छन्दयोजना अबाधित राहून खरोखर हे सर्व कल्पनेपलीकडचे आहे खरोखर हे सर्व कल्पनेपलीकडचे आहे हे केवळ सरस्वतीचा पुत्रच करू शकतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.saikarbjp.com/marathi/faq-items/", "date_download": "2021-09-21T09:05:23Z", "digest": "sha1:PELUESGV6AQYD2W2ZF5R6GEEWY26QHCM", "length": 9828, "nlines": 57, "source_domain": "www.saikarbjp.com", "title": "FAQs – Saikar", "raw_content": "\nपुणे महानगरपालिकेने नागरिकांची स���द तयार केली आहे का\nहोय, शासकीय कर्तव्य पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अघिनियम 2005 मधील कलम ८ नुसार पुणे महानगरपालिकेने सन २०१० मध्ये नागरिकांची सनद तयार करून ती कार्यान्वित केली आहे. सन 2011 मध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात झालेल्या सुधारणेनुसार या अधिनियमाच्या कलम 72 मध्येही नागरिकांच्या सनदेबाबत तरतूद करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या www.punecorporation.org या संकेतस्थळावर व मनपाच्या माहिती अधिकार ग्रंथालया [...]\nComments Off on पुणे महानगरपालिकेने नागरिकांची सनद तयार केली आहे का\nनागरिकांच्या सनदेमध्ये कोणती माहिती नमूद करण्यात आली आहे\nपुणे महानगरपालिका प्रशासनामार्फत सर्व खात्यांनी त्यांच्या खात्यातील नागरीकांशी संबंधित कामांची यादी तयार करून प्रत्येक कामासाठी कायद्यातील तरतूद, आवश्यक कागदपत्रे, कायद्याने विहित केलेली फी, अर्ज मिळण्याचे ठिकाण, अर्ज सादर करण्याचे ठिकाण, अर्जावरील निर्णयाचे स्तर, अंतिम निर्णय घेण्यास लागणारा कालावधी व अंतिम निर्णय घेणारे अधिकारी इ. माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.\nComments Off on नागरिकांच्या सनदेमध्ये कोणती माहिती नमूद करण्यात आली आहे\nआपत्ती व्यवस्थापनाचे संबंधित विभाग कोणते आहेत\nआपत्ती व्यवस्थापनाशी सर्वच विभागांचा समावेश असतो. तात्काळ मदतीकरीता व आपत्तीच्या स्वरुपानुसार विविध महापालिकचे विभाग व शासनाचे मदतीने उप आयुक्त (परिमंडळ क्र. १ ते ४), सहा. महा. आयुक्त (१ ते १५), बांधकाम विभाग, भवन विभाग, सुरक्षा विभाग, सैन्य दल, नागरी संरक्षण दल, पोलीस, आरोग्य विभाग, शिक्षण मंडळ, सामान्य प्रशासन विभाग, पी.एम.पी.एम.एल., पथ विभाग, पाणीपुरवठ विभाग, मलनिसा:रण विभाग, [...]\nComments Off on आपत्ती व्यवस्थापनाचे संबंधित विभाग कोणते आहेत\nविना परवाना वृक्ष तोड होत असल्यास कोणाकडे तक्रार करावी त्यास काय शिक्षा आहे \nपुणे महानगरपालिकेच्या http://www.punecorporation.org/informpdf/Garden/Garden_Staff.pdf या संकेत स्थळावर संबंधित अधिकारी याचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील, कलम २१ (१) मध्ये, अपराधसिद्धीनंतर प्रत्येक अपराधाकरीत १००० रुपयापेक्षा कमी नसेल व ५००० रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्य दंडाची आणि एक आठवड्यापेक्षा कमी नसेल व एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची शिक्षेची तरतूद [...]\nComments Off on विना परवाना वृक्ष तोड होत असल्यास कोणाकडे तक्रार करावी त्यास काय शिक्षा आहे \nवादळ वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे झाडे पडल्यास कोणाशी संपर्क साधावा\nपुणे महानगरपालिकेच्या http://www.punecorporation.org/informpdf/Garden/Garden_Staff.pdf या संकेत स्थळावर संबंधित अधिकारी याचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील, कलम २१ (१) मध्ये, अपराधसिद्धीनंतर प्रत्येक अपराधाकरीत १००० रुपयापेक्षा कमी नसेल व ५००० रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्य दंडाची आणि एक आठवड्यापेक्षा कमी नसेल व एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची शिक्षेची तरतूद [...]\nComments Off on वादळ वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे झाडे पडल्यास कोणाशी संपर्क साधावा\nनविन बांधकाम परवानगी मिळण्यासाठी प्रक्रिया काय आहे \nलायसेन्स आर्किटेक्ट/ला.इंजिनिअर यांनी प्री-डीसीआर करणे. प्री-डीसीआर पूर्ण झाल्यावर ऑनलाईन पध्दतीने प्रकरण दाखल करणे. प्रकरण ऑनलाईन पध्दतीने दाखल केल्यावर स्क्रुटीनी चलन बांधकाम विकास विभाग पुणे महानगरपालिका येथून प्राप्त करून भरणा करणे. मूळ प्रकरण हार्डकॉपी स्वरूपात बांधकाम विकास विभाग येथे चलन सहित दाखल करणे. हार्डकॉपी फाईलची तपासणी संबंधित विभागाचे इमारत निरिक्षक यांचेमार्फत करणेत येते. तसेच प्रत्यक्ष जागा पाहणी [...]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/37100", "date_download": "2021-09-21T08:42:07Z", "digest": "sha1:5YGNJEA5HAB6MULNZABKNNELLM2GTXT5", "length": 24196, "nlines": 92, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "एस्केप फ्रॉम डाऊन अंडर | प्रकरण १२| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nदरम्यान नेरॉवन्स्कीला एक महत्वाचा शोध लागला होता. मॉमसेन लंग्जमध्ये ऑक्सीजन भरण्याची जरूर नव्हती. उच्छ्वासावाटे बाहेर पडणारा कार्बन डाय ऑक्साईडपासून सोडालाईमद्वारे पुरेसा ऑक्सीजन वेगळा होत होता \nहेस ट्रकची ताकद हळूहळू कमी पडत चालली होती. स्वत:ला कसंबसं सावरत तो एस्केप ट्रंकमधून बाहेर पडला. सुदैवाने डेक्करने बाहेरच्या शिडीला बांधलेली वर जाणारी दोरी त्याच्या नजरेस पडली सावधपणे दोरीचा आधार घेत ट्रक बाहेर पडला. त्याला आता लाईफ जॅकेटची गरज नव्हती, परंतु तरीही त्याने ते धरुन ठेवलं होतं.\nलाईफ जॅकेटमुळे ट्रक वरच्या दिशेने ढकलला जात होता. परंतु दोराचा आधार घेत सावधपणे तो वर निघाला होता.\nएस्केप ट्रंक��ध्ये असलेल्या नेरॉवन्स्कीची दोरीला बसणा-या हिसक्यांमुळे ट्रक खूपच घाईत वर जातो आहे अशी समजूत झाली. ट्रकला वेग कमी कमी करण्यासाठी सुचवावं म्हणून त्याने दोरीला हिसका दिला. परंतु त्यामुळे ट्रकचं मॉमसेन लंग्ज त्याच्यापासून सुटं झालं आणि पाण्यात दिसेनासं झालं \nट्रक टँगपासून वीस फूट उंचीवर होता. अद्याप त्याला १६० फूट वर जाणं आवश्यक होतं. धीर न सोडता हळूहळू तो वरच्या दिशेने जात होता. हळूहळू पाण्याचा दाब कमी कमी होत गेला आणि एका क्षणी तो पाण्याच्या पृष्ठभागावर पोहोचला \nसुदैवाने त्याला कोणताही त्रास झाला नव्हता क्षणभर आपण बेशुध्द पडणार असं त्याला वाटलं, परंतु धीर धरुन तो लाईफ जॅकेटच्या सहाय्याने तरंगत राहीला.\nकाही मिनीटांनी ट्रकला हाक ऐकू आली. आजूबाजूला पाहताच त्याला डेक्कर दिसला. पन्नास यार्डांवर तो पिवळ्या रंगाच्या बुऑयला धरून तरंगत होता. ट्रक डेक्करपाशी पोहोचला. दोघांनी मिळून लाईफजॅकेट बुऑयला बांधलं.\nडेक्कर आणि ट्रकने आपल्या जवळील जास्तीचं सर्व सामान खाली फेकून देण्याचा निर्णय घेतला. आपल्या जवळील रिव्हॉल्वर आणि खाद्यपदार्थ त्यांनी खाली सोडून दिले.\n१८० फूट खाली एस्केप ट्रंकमध्ये जॉन फ्लूकरची सहनशक्ती संपली. पाणबुडीतून निसटण्याचा विचार सोडून मरण पत्करण्याचा त्याचा पक्का निश्चय झाला होता. त्याने बाहेरील हॅच बंद केली आणि नेरॉवन्स्कीने टॉर्पेडो रुमच्या दारावर दणादणा आघात करुन ते उघडण्याची सूचना केली.\nकाही वेळाने टॉर्पेडो रुमची हॅच उघडली गेली. फ्लूकर खाली उतरुन एका बंकमध्ये शिरला.\nनेरॉवन्स्की अद्याप एस्केप ट्रंकमध्ये होता. कोणत्याही परिस्थीतीत बाहेर पडण्याचा त्याचा ठाम निश्चय होता. त्याने टॉर्पेडो रुममध्ये हाका मारण्याचा सपाटा लावला होता. बाहेर पडण्यासाठी मॉमसेन लंग्जमध्ये ऑक्सीजन भरण्यासाठी शेवटचा ऑक्सीजन व्हॉल्व उघडण्याची त्याने सूचना दिली.\nदरम्यान हँक फ्लॅगनन शुध्दीवर आला होता. नेरॉवन्स्कीचा आवाज येताच त्याने त्याच्याबरोबर पाणबुडीबाहेर पडण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. एव्हाना टॉर्पेडो रुममध्ये धूर पसरण्यास सुरवात झाली होती. काही वेळातच बॅटरीतून येणारा क्लोरीन टॉर्पेडो रुममध्ये शिरुन सर्वाचा जीव घेणार होता.\nफ्लॅगनन एस्केप ट्रंकमध्ये पोहोचला.\n\" अजून कोणीतरी चला आमच्याबरोबर \" फ्लॅग���नने आवाज दिला.\nजेसी डी'सिल्वा टॉर्पेडो ट्यूबजवळ उभा होता. फ्लॅगननचा आवाज ऐकताच तो आपल्या मित्राकडे ग्लेन हॉजकडे वळला. हॉ़ज विवाहीत होता. त्याची पत्नी गरोदर होती.\nफ्लॅगननने पुन्हा आवाज दिला. हॉजला प्रयत्न करण्याचीही धास्ती वाटत होती.\n\" मी जातो आहे \" अखेर डी'सिल्वाने शिडी चढण्यास सुरवात केली, \" कम ऑन् \" अखेर डी'सिल्वाने शिडी चढण्यास सुरवात केली, \" कम ऑन् \nहॉजने खालूनच हात हलवला आणि मागे फिरुन तो एका बंकमधे शिरला \nएव्हाना सकाळचे ८.०० वाजले होते. टँगने सागरतळ गाठल्यास पाच तास उलटून गेले होते.\nपाणबुडीतील इतरांनी मृत्यूला सामोरं जाण्याची मानसिक तयारी केली. आपापल्या बंकमध्ये पडून ते आपली वेळ येण्याची वाट पाहत होते. पॉल लार्सन त्यांना शक्यं ती सर्व मदत करत होता. पाणबुडीतून बाहेर पडणा-या शेवटच्या तुकडीबरोबर बाहेर पडण्याचा लार्सनने विचार केला होता.\nएस्केप ट्रंकमध्ये नेरॉवन्स्कीने पाणी भरण्याची यंत्रणा सुरु केली. पाण्याचा दाब असह्य होत होता, परंतु तरीही बाहेर पडायचंच या तीव्र इच्छेने ते तिघं तग धरुन होते. अखेरीस एस्केप ट्रंकमधील पाण्याचा दाब समुद्राच्या दाबापेक्षा वाढला.\nनेरॉवन्स्कीने एस्केप ट्रंकची हॅच उघडली आणि बुऑयकडे जाणा-या दोरीच्या सहाय्याने तो पाणबुडीतून बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ हँक फ्लॅगनन आणि जेसी डी'सिल्वा बाहेर पडले होते. हळूहळू एकेक फूट पार करत ते वरच्या दिशेने निघाले होते.\nपाणबुडीपासून सुमारे ऐशी फूट वर आल्यावर डी'सिल्वाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याने आपला वेग कमी केला. तो आवश्यकतेपेक्षा वेगाने वर निघाला होता. स्वतःला सावरत त्याने एकेक फूट अंतर कापण्यास सुरवात केली. हळूहळू पाण्याचा दाब कमी झाला आणि एका क्षणी तो पृष्ठभागावर पोहोचला \nडी'सिल्वाने आजूबाजूला नजर टाकली. काही अंतरावर त्याला पीट नेरॉवन्स्की आणि हँक फ्लॅगनन दिसले. ते ब-यापैकी सुस्थीतीत होते. काही अंतरावर त्याला पिवळा बुऑय आणि त्याच्या सहाय्याने तरंगणारे ट्रक आणि डेक्कर दिसले. डी'सिल्वाने बुऑय गाठला. त्याच्या पाठोपाठ नेरॉवन्स्की आणि फ्लॅगननही तिथे पोहोचले.\nदुर दहा मैलांवर चीनचा समुद्रकिनारा दिसत होता. सध्याच्या आपल्या परिस्थीत आपण तिथे पोहोचू शकणार नाही याची डेक्करला कल्पना होती. पाण्याचा तीव्र प्रवाह खुल्या सागराच्या दिशेने वाह��� होता. ट्रक आणि नेरॉवन्स्कीने मात्र चीनच्या दिशेने मार्ग काढण्यास सुरवात केली. मात्रं अवघ्या काही मिनीटांतच ते माघारी परतले.\nटँगच्या टॉर्पेडो रुममध्ये पॉल लार्सनने शेवटचा प्रयत्न करण्याचा निश्चय केला होता. त्याच्याबरोबर ओ'केनचा केबीन बॉय असलेला हॉवर्ड वॉकर होता. टॉर्पेडो रुममध्ये मॉमसेन लंग्जविना उभं राहणंही अशक्यं झालं होतं. उष्णतेमुळे पाणबुडीच्या आतील भागातला रंग वितळण्यास सुरवात झाली होती \nलार्सन आणि नाक फुटलेल्या वॉकरने एस्केप ट्रंकमध्ये पाणी भरण्यास सुरवात केली होती. वाढत जाणा-या पाण्याचा दाब कसाबसा सहन करुन दोघं पाणबुडीतून बाहेर पडले होते, परंतु ढासळत्या मानसिक अवस्थेत सावधपणे हालचाली करणं त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं.\nपॉल लार्सन प्रथम पृष्ठभागावर पोहोचला. परंतु त्याची अवस्था भयंकर झाली होती. तो जेमतेम जिवंत होता इतकंच. त्याचे हात-पाय आकडीमुळे वेडे-वाकडे झाले होते. त्याला श्वसनाला त्रास होत होता. त्याची फुफ्फुसं कामातून गेली असावीत अशी डेक्करला शंका आली.\nडी'सिल्वा आणि नेरॉवन्स्कीने लार्सनला बुऑयपाशी आणलं. लार्सनला आपलं डोकं पाण्यावर ठेवणंही जमत नव्हतं. डी'सिल्वाने लार्सनचे हात बुऑयच्या खाचेत ठेवले, परंतु लार्सनला बुऑय धरण्याइतकीही ताकद उरली नव्हती. तो मृत्यूपंथाला लागला होता.\nलार्सन पाठोपाठ बुऑयपासून सुमारे पस्तीसेक फूट अंतरावर हॉवर्ड वॉकर पृष्ठभागावर प्रगटला त्याने मॉमसेन लंग्जचा वापर केलेला दिसत नव्हता. कदाचित त्याच्या फुटलेल्या नाकामुळे त्याला मास्क चढवता आला नसावा. वर येताच तो पोहता येत नसलेल्या माणसाप्रमाणे हात-पाय झाडू लागला.\nजेसी डी'सिल्वाने वॉकरच्या दिशेने सूर मारला परंतु डी'सिल्वा त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच वॉकर पाण्याखाली गेला होता. काही क्षण त्याचं शरीर दिसत होतं, परंतु खोल समुद्रात जाणा-या प्रवाहाबरोबर तो इतरांपासून दूर खेचला गेला.\nजेसी डी'सिल्वाला पुन्हा बुऑय गाठण्यासाठी प्रचंड धडपड करावी लागली.\nबुऑयपाशी सर्वजण लार्सनचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. त्याने बरंच पाणी गिळलं होतं. योग्य वैद्यकीय मदत मिळाली असती तर लार्सनचा जीव वाचण्याची शक्यता होती. परंतु भर समुद्रात कोणती मदत मिळणार होती \nसकाळचे नऊ वाजून गेले होते.\nटँगमधून आपले आणखीन सहकारी वर येतील या अपेक्षेने सर्वजण आजूबाजूला नजर ठेवून होते, परंतु कोणाचाही मागमूस लागला नाही. टँगमधून बाहेर पडलेले लार्सन आणि वॉकर हे शेवटचे नौसेनीक होते.\nटँगपासून काही मैल अंतरावर पी-३४ ही जपानी पेट्रोल बोट गस्त घालत होती. रात्रभरात टँगच्या हल्ल्याला बळी पडलेल्या बोटीतील नौसेनीकांची सुटका करण्याचं काम पी-३४ करत होती. टँगने उडवलेल्या ऑईल टँकरमधील वाचलेले अनेक नौसेनीक पी-३४ च्या डेकवर विव्हळत पडले होते. बॉयलरचा स्फोट झाल्याने ते वाईट रितीने भाजलेले होते.\nपी-३४ च्या डेकवरुन एक लाईफबोट समुद्रात सोडण्यात आली. हातात भरलेल्या रायफली घेतलेले दोन जपानी नौसेनीक त्या बोटीत होते. आदल्या रात्री टँगने बुडवलेल्या एका बोटीच्या अद्याप समुद्रावर असलेल्या पुढील भागाकडे ती लाईफबोट निघाली.\nबिल लेबॉल्ड आणि फ्लॉईड कॅव्हर्ली बुडालेल्या बोटीच्या पुढील भागाकडे निघाले होते. लाईफबोटीतील जपानी सैनीकांच्या ते दृष्टीस पडले.\n\" आपण त्या बोटीकडे जाऊ \" बुडालेल्या बोटीच्या पुढच्या भागाकडे हात करत कॅव्हली लेबॉल्डला म्हणाला, \" तिथे एखादी लाईफबोट मिळाली तर आपल्याला चीनचा किनारा गाठता येईल \" बुडालेल्या बोटीच्या पुढच्या भागाकडे हात करत कॅव्हली लेबॉल्डला म्हणाला, \" तिथे एखादी लाईफबोट मिळाली तर आपल्याला चीनचा किनारा गाठता येईल \nत्याचवेळी कॅव्हर्ली आणि लेबॉल्डला जपानी लाईफबोट दिसली. दोघांनी त्यांना हाका मारण्याचा सपाटा लावला, पण जपान्यांना त्यांची भाषा समजत नव्हती. त्यांच्या युरोपीय तोंडावळ्यामुळे जपानी गोंधळले होते.\n ( तुम्ही जर्मन आहात का )\" दोघांपैकी एका जपान्याने त्यांना विचारलं.\nदोघा जपान्यांनी कॅव्हर्ली आणि लेबॉल्डला लाईफबोटीवर ओढून घेतलं. टँगने बुडवलेल्या बोटींपैकी एका बोटीवर जर्मन नौसेनीक होते. हे दोघे त्यांच्यापैकीच असावेत अशी त्यांची कल्पना झाली होती.\n\" जपान्यांनी पुन्हा प्रश्न केला.\nकॅव्हर्लीने लेबॉल्डला डोळा मारला आणि जपान्यांकडे वळून त्याने खाडकन जर्मन पध्द्तीने सॅल्यूट ठोकला.\nजपानी दोघांसह पी-३४ कडे परत फिरले. काही अंतरावर त्यांना पाण्यावर तरंगणा-या एका माणसाचं डोकं दिसलं. एका लाकडी फळीच्या आधाराने तो तरंगत होता.\nटँगचा कमांडर रिचर्ड 'डिक' ओ'केन \nलेबॉल्ड आणि कॅव्हर्लीने ओ'केनला वर ओढून घेतलं.\n\" गुड मॉर्नींग कॅप्टन तुम्हांला लिफ्ट हवी आहे तुम्���ांला लिफ्ट हवी आहे \" लेबॉल्डने मजेत प्रश्न केला.\nलेबॉल्डच्या तोंडून ' कॅप्टन ' हा शब्द ऐकताच जपान्यांची ट्यूब पेटली. त्यांनी समुद्रातून वाचवलेले नौसेनीक जर्मन नसून अमेरिकन होते दोघांपैकी एकाने रायफलच्या धाकाखाली तिघांना लाईफबोटीच्या मागच्या भागात बसवलं आणि त्यांच्यावर नजर ठेवून ती लाईफबोट पी-३४ वर परतली.\nसकाळचे १०.३० वाजले होते. टँगमधून वाचलेल्या तिघा नौसेनीकांना घेऊन ती लाईफबोट पी-३४ वर पोहोचली. शिडीवरुन डेकवर पाऊल ठेवताच कॅव्हर्लीच्या तोंडावर एक सणसणीत ठोसा बसला \nजपानी पाहुणचाराची ती सुरवात होती \nएस्केप फ्रॉम डाऊन अंडर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2115-toch-chandrama-nabhat-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-09-21T07:56:37Z", "digest": "sha1:GLUVA6KCY2WLR66D76OVZHCGQN4MT33X", "length": 2635, "nlines": 50, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Toch Chandrama Nabhat / तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nToch Chandrama Nabhat / तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी\nतोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी\nएकांती मज समीप, तीच तूही कामिनी\nनीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे\nछायांनी रेखियले चित्र तेच देखणे\nजाईचा कुंज तोच, तीच गंधमोहीनी\nएकांती मज समीप, तीच तूही कामिनी\nसारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे\nमी ही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे\nती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी\nएकांती मज समीप, तीच तूही कामिनी\nत्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा\nवाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा\nगीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी\nएकांती मज समीप, तीच तूही कामिनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://hearingsolution.in/health-forum/hea/", "date_download": "2021-09-21T09:00:56Z", "digest": "sha1:YSPJWHG3NNQ5ZASDO2DBKI2XSCOXEBK3", "length": 12188, "nlines": 87, "source_domain": "hearingsolution.in", "title": "श्रवण यंत्र ऑनलाईन एवढे स्वस्त असून, किमती मध्ये एवढी तफावत कशी? » Hearing Solution Care", "raw_content": "\nश्रवण यंत्र ऑनलाईन एवढे स्वस्त असून, किमती मध्ये एवढी तफावत कशी\nकानाचे मशीन Hearing Aid online सर्च केले असता 2000 ते 10000 च्या आत येतात, व त्यावर सूट सुद्धा मिळते. तरीही कानाच्या मशीन जे स्पेशालिस्ट (श्रवण तज्ञ) असतात ते एवढे महाग का बरं देतात, व त्यांना भेटल्यास ते कानाची तपासणी करावी लागते असे सांगतात\nतुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. कारण आजच युग हे कॉम्पुटर व इंटरनेटच आहे. अगदी आपल्याला काही विकत घ्यायचं असेल, कुठे जायचे असेल किंवा एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर आपण ऑनलाईन सर्च करतो, त्यांचे feedback, views, service बघतो नंतर ते घेण्यासाठी, भेटण्यासाठी पुढचं पाउल टाकतो.\nखर तर हे techno जग, हेअरिंग सोल्युशन केअर हे माध्यम, आमच्या श्रवण तज्ञांकरिता खूप फायद्यांचं ठरलं आहे, कारण या माध्यमातून आम्ही खरी माहिती आपना पर्यंत पोहचवू शकतो व श्रवण यंत्र दुकानदारांना आपण पासून दूर ठेऊ शकतो.\nआता आपण मूळ विषयाकडे वळू,\nतर आपला प्रश्न होता, श्रवण यंत्राच्या किमती मध्ये एवढी तफावत कशी,\nतर मी आपणास सांगू इच्छुतो की,\nतुम्ही जेव्हा एखादी वस्तू ऑनलाईन सर्च करता तेव्हा त्या वस्तू बद्दल दुकानदारांनी जी माहिती feed केली आहे, किंवा जे review टाकले आहे अर्थात paid view तेच तुम्हाला दिसतील. ते एक विज्ञापनाचे म्हणजे advertisement चे साधन आहे. हे तुमच्यासाठी प्रलोभणाचे काम करते.\nआणि कानाचे मशीन ही काही वस्तू नाही. तर हे मेडिकल (वैद्यकीय) यंत्र आहे, जे ENT तज्ञ किंवा श्रवण तज्ञ यांच्या सल्ल्या नुसार घ्यायचे असते\nश्रवण यंत्र हे ज्या व्यक्तीचा वैद्यकीय, शस्त्रक्रिया उपचार होऊ शकत नाही. अर्थात ज्यांना ऐकण्यासाठी अतिरिक्त उपकरणाची गरज पडते त्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार खरेदी करावे.\nजर आपण चुकीचे उपकरण वापरले तर आपल्या ऐकण्याच्या शक्तीवर दुष्परिणाम होऊ शकतो, स्वतःच्या मनानी श्रवण यंत्र खरेदी केल्यास हे तुम्हाला महागात पडू शकते\nतुम्ही जे उपकरण ऑनलाईन बघितले ते नवीन की जुने आहे, technology, warranty, servicing बद्दल काहीही माहिती नाही.\nतर आम्ही जे उपकरण आपणास देतो, त्याची servicing, maintanance, warranty बद्दल आम्ही आपणास सांगतो, तसेच ते उपकरण उत्कृष्ठ कंपनी द्वारे, Calibrated, well tested असते, याची ग्वाही आपणास देतो\nश्रवण यंत्र कुणाकडून, किंवा कुणाच्या सल्ल्यानी घ्यायचे\nतर सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या कानाची तपासणी ही ENT डॉक्टर किंवा ऑडिओलॉजिस्ट यांच्या कडून केली पाहिजे.\nजर तुम्हाला Hearing aid फिट होत असेल तर ते तुम्हाला Hearing Aid trial अर्थात श्रवण यंत्र परीक्षण करून दाखवेल, या मध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या चॅनेल्स, style, technology बद्दल माहिती सांगितली जाईल, जे उपकरण आपणास सोईस्कर वाटेल ते तुम्हाला खरेदी करायचे आहे. श्रवण यंत्र एकदा घेतले आणि सर्व काही पार पडलं असे नाही तर आपणास त्याच्या tunning साठी, servicing करिता, दुरुस्ती करिता वारंवार श्रवण तज्ञांना भेटावे लागते, त्यांना दर सहा महिन्यांनी तुमच्या श्रवण शक्ती प्रमाणे tune करावे लागते, म्हणजे आपणास यंत्राचा योग्य उपयोग करता येईल.\nम्हणून आम्ही म्हणतो की श्रवण यंत्र, तत्सम सेवा ही नेहमी नजदिकच्या श्रवण तज्ञा कडून घ्यावी म्हणजे आपणास योग्य सोयीचं लाभ घेता येईल\nआपल्या नजदिकच्या ऑडिओलॉजिस्ट भेटीसाठी आजच आमच्या संकेत स्थळाला भेट द्या https://hearingsolution.in/about/\nहेडफोन्स, इअरबड्समुळे मुलांमधील ऐकण्यावर परिणाम होऊ शकतो\nहेडफोन्स, इअरबड्समुळे मुलांमधील ऐकण्यावर परिणाम होऊ शकतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/hospitals-that-charge-extra-bills-should-be-curbed/", "date_download": "2021-09-21T09:08:24Z", "digest": "sha1:PEJLPHNS7S2T37BUP2G3TH2ZYNDH6GQH", "length": 10561, "nlines": 93, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "अवाजवी बील आकारणाऱ्या रुग्णालयांवर अंकुश ठेवावा ; महापौरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी | Jalgaon Live News", "raw_content": "\nअवाजवी बील आकारणाऱ्या रुग्णालयांवर अंकुश ठेवावा ; महापौरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी\nरेमेडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून घ्यावे\nBy टीम जळगाव लाईव्ह न्यूज On Apr 9, 2021\n जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून खाजगी रुग्णालये देखील फूल झाले आहेत. काही खासगी रुग्णालयांकडून अवाजवी बिल आकारणी केली जात असून या रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून एक समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले आहे.\nकोरोना संदर्भातील विविध विषयांबाबत शुक्रवारी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली.\nजळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जळगावात अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णांवर उपचार करताना शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार बिलाची आकारणी न करता लाखोंची बिल काढले जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. रुग्णालयांच्या मनमानीमुळे गोरगरीब रुग्णांचे कंबरडे मोडले जात असून त्यांना पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेता रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासंदर्भात लवकरच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व मनपा अधिकारी यांची एकत्रित समिती गठित करण्यात येऊन रुग्णालयांची तपासणी करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच जर कुणाकडून अधिकचे बील आकारणी केले असल्यास त्याची बिले आमच्याकडे सादर केल्यास आकारणी केलेली अतिरिक्त रक्कम देखील परत मिळवून देऊ असेही जिल्हाधिकारी म्हणाले.\nस्वयंसेवी संस्थांना रेमेडीसीवर उपलब्ध करून द्या\nजळगाव शहर जिल्हा औषधी अधिकारी यांनी रेमेडीसीवर इंजेक्शन कोविड रूग्णालयांमध्ये उपलब्ध होईल असे सांगितले आहे परंतु तरीही नागरिकांची इंजेक्शनसाठी फिरफिर होत आहे. नागरिकांचा त्रास वाचावा यासाठी एखादी समिती नेमून त्यामाध्यमातून इंजेक्शन वितरित करण्यात यावे. तसेच जळगावात काही सामाजिक संस्था अल्पदराने रेमेडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देत आहे अशा संस्थांना रेमेडीसीवर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देत विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी देखील महापौर जयश्री महाजन यांनी केली आहे.\nगृह विलगीकरणाबाबत फेरविचार करावा जळगाव शहरात कोरोना बाधित रुग्णाला गृह विलगीकरणाची परवानगी देताना त्या अर्जावर उपचार करणाऱ्या खाजगी डॉक्टरांची स्वाक्षरी आवश्यक असते. डॉक्टरने उपचार करताना रुग्णाची दररोज घरी जाऊन काळजी घेणे आणि उपचार करणे गरजेचे असते परंतु सध्या शहरात असे काही होत असल्याचे दिसून येत नाही. नागरिकांचे हित आणि कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता गृहविलगीकरणाची परवानगी देण्याबाबत फेरविचार करावा अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nमिशन अँडमिशन : नूतन मराठा महाविद्यालयात अकरावीच्या विज्ञान…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/college/", "date_download": "2021-09-21T07:22:12Z", "digest": "sha1:PN32CQMHB6XNJFMDGV24U7E2L2LH4KXL", "length": 11892, "nlines": 189, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-संपू नयेत कधीही दिवस ते college चे", "raw_content": "\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nआयुष्याच्या पुस्तकातील अविस्मरणीय page ते\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nआपल हे college, college चे क्याम्पस\nक्याम्पस मध्ये मित्र मित्रांची ती भंकस\nत्या मुलींच्या खोडी पटवण्याच्या चढाओढी\nतो जोश तो जल्लोष आपल नव्हे असतात दोष त्या age चे\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nनव्या मित्रांची संगत त्या दिवसांची रंगत\nकधी Friendsheep कधी chocolate असे निरनिराळे मौज Day\nरोज रोज यावा असा वाटे तो Rose Day\nरंगमंच हा असतो आपण नायक इथल्या stage चे\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nनवे फुटलेले ते पंख ती लेक्चरला बंक\nकाही शिक्षकांशी लपंडाव तो कॅन्टीन चा वडापाव\nगैरहजेरी किती मग black list ची भीती\nपडणारे प्रश्न मग parents च्या emage चे\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nती अभ्यासाची जाण तो अभ्यासाचा ताण\nते परीक्षेचे क्षण ते मनाचे दडपण\nमग Result ची वेळ सुख दूखाचा खेळ\nसुटल्याने साथ जुन्या मित्रांचा होणारे अश्रुंचे Leakage ते\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nआयुष्याच्या पुस्तकातील अविस्मरणीय page ते\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nआयुष्याच्या पुस्तकातील अविस्मरणीय page ते\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nआपल हे college, college चे क्याम्पस\nक्याम्पस मध्ये मित्र मित्रांची ती भंकस\nत्या मुलींच्या खोडी पटवण्याच्या चढाओढी\nतो जोश तो जल्लोष आपल नव्हे असतात दोष त्या age चे\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nनव्या मित्रांची संगत त्या दिवसांची रंगत\nकधी Friendsheep कधी chocolate असे निरनिराळे मौज Day\nरोज रोज यावा असा वाटे तो Rose Day\nरंगमंच हा असतो आपण नायक इथल्या stage चे\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nनवे फुटलेले ते पंख ती लेक्चरला बंक\nकाही शिक्षकांशी लपंडाव तो कॅन्टीन चा वडापाव\nगैरहजेरी किती मग black list ची भीती\nपडणारे प्रश्न मग parents च्या emage चे\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nती अभ्यासाची जाण तो अभ्यासाचा ताण\nते परीक्षेचे क्षण ते मनाचे दडपण\nमग Result ची वेळ सुख दूखाचा खेळ\nसुटल्याने साथ जुन्या मित्रांचा होणारे अश्रुंचे Leakage ते\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nआयुष्याच्या पुस्तकातील अविस्मरणीय page ते\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nRe: संपू नयेत कधीही दिवस ते college चे\nRe: संपू नयेत कधीही दिवस ते college चे\nRe: संपू नयेत कधीही दिवस ते college चे\nसंपू नयेत कधीही दिवस हे college चे\nआयुष्याच्या पुस्तकातील अविस्मरणीय page ते\nसंपू नयेत कधीही दिवस हे college चे\nकॅम्पस मध्ये मित्र मित्रांची ती भंकस,\nत्या मुलींच्या खोडी पटवण्याच्या चढाओढी\nतो जोश तो जल्लोष आपला नसून, दोष त्या age चे\nसंपू नयेत कधीही दिवस हे college चे\nनव्या मित्रांची संगत त्या दिवसांची रंगत\nकधी Friendsheep कधी chocolate असे निरनिराळे मौज Day\nरोज रोज यावा असा वाटे तो Rose Day\nरंगमंच हा असतो आपण नायक इथल्या stage चे\nसंपू नयेत कधीही दिवसं ते college चे\nनवे फुटलेले ते पंख ती लेक्चरला सुट्टी\nकाही शिक्षकांशी लपंडाव तो कॅन्टीन मध्ये मस्ती\nगैरहजेरी किती मग black list ची भीती,\nपडणारे प्रश्न मग parents च्या emage चे\nसंपू नयेत कधीही दिवस हे college चे\nती अभ्यासाची जाण तो अभ्यासाचा ताण\nते परीक्षेचे क्षण, ते मनाचे दडपण\nमग Result ची वेळ, सुख दूखाचा खेळ\nसुटल्याने साथ जुन्या मित्रांचा होणारे अश्रुंचे Leakage ते\nसंपू नयेत कधीही दिवस हे college चे\nRe: संपू नयेत कधीही दिवस ते college चे\nसंपू नयेत कधीही दिवस हे college चे\nआयुष्याच्या पुस्तकातील अविस्मरणीय page ते\nसंपू नयेत कधीही दिवस हे college चे. [1] }\nकॅम्पस मध्ये मित्र मित्रांची ती भंकस,\nत्या मुलींच्या खोडी पटवण्याच्या चढाओढी\nतो जोश तो जल्लोष आपला नसून, दोष त्या age चे\nसंपू नयेत कधीही दिवस हे college चे.[2]}\nनव्या मित्रांची संगत त्या दिवसांची रंगत\nकधी Friendsheep कधी chocolate असे निरनिराळे मौज Day\nरोज रोज यावा असा वाटे तो Rose Day\nरंगमंच हा असतो आपण नायक इथल्या stage चे\nसंपू नयेत कधीही दिवसं ते college चे.[3]}\nनवे फुटलेले ते पंख ती लेक्चरला सुट्टी\nकाही शिक्षकांशी लपंडाव तो कॅन्टीन मध्ये मस्ती\nगैरहजेरी किती मग black list ची भीती,\nपडणारे प्रश्न मग parents च्या emage चे\nसंपू नयेत कधीही दिवस हे college चे..[4]}\nती अभ्यासाची जाण तो अभ्यासाचा ताण\nते परीक्षेचे क्षण, ते मनाचे दडपण\nमग Result ची वेळ, सुख दूखाचा खेळ\nसुटल्याने साथ जुन्या मित्रांचा होणारे अश्रुंचे Leakage ते\nसंपू नयेत कधीही दिवस हे college चे..{5}\nसंपू नयेत कधीही दिवस ते college चे\nअकरा वजा दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/37101", "date_download": "2021-09-21T08:07:03Z", "digest": "sha1:ZVW2YNEQURNXRBLFWJRTPUTFZW3Z4FUW", "length": 22175, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "एस्केप फ्रॉम डाऊन अंडर | प्रकरण १३| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nलॅरी सॅव्ह्डकीन गेल्या आठ तासांपासून पाण्याशी झगडत होता. दूर अंतरावर त्याला चीनचा समुद्रकिनारा दिसत होता. दूर अंतरावर त्याला गस्त घालणा-या जपानी बोटी दिसत होत्या. सुरवातीला जपान्यांना टाळण्याचा त्याने विचार केला, परंतु खुल्या समुद्रात आपण बुडून मरू याची त्याला कल्पना होती. पी-३४ वरील एका लाईफबोटीवरील खलाशांचं लक्षं वेधून घेण्यात अखेर तो यशस्वी झाला. सॅव्ह्डकीनची पी-३४ वर रवानगी करुन ती लाईफबोट पुन्हा तिथे परतली.\nपाण्याखाली गेलेल्या टँगमधून निसटलेले पाच नौसेनीक अद्याप बुऑयला धरुन होते. टँगची शेवटची शिकार ठरलेल्या बोटीचा अद्यापही पाण्यावर असलेला भाग त्यांना दिसत होता. प्रवाहात अनुकूल बदल झाल्यावर त्या दिशेने जाण्याचा प्रयत्नं करण्याचं त्यांनी एकमताने ठरवलं.\nकाही वेळाने जपानी लाईफबोट त्यांच्या दृष्टीस पडली. लाईफबोट जवळ आल्यावर एका जपानी नौसेनीकाने त्यांच्या दिशेने आपल्या रायफलचा नेम धरला \n' जेसी डी'सिल्वाच्या मनात आलं, ' ते आपल्याला गोळ्या घालणार \nपरंतु जपान्यानी गोळी झाडली नाही. रायफलच्या धाकाखाली त्यांना लाईफबोटीत चढण्याचा हुकूम देण्यात आला. सर्वात प्रथम त्यांनी पॉल लार्सनला लाईफबोटीत चढवलं. सर्वजण वर आल्यावर त्यांनी लार्सनला शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न करण्यास सुरवात केली. लार्सनचा श्वास मंदपणे चालू होता, परंतु तो वाचण्याची शक्यता फारच कमी होती.\nदोन जपानी नौसेनीकांनी तो बुऑय ओढण्यास सुरवात केली. परंतु तो बुऑय त्यांना ओढता येईना. तळाशी असलेल्या पाणबुडीला तो बुऑय बांधलेला आहे हे जपान्यांना सांगण्याची कोणाचीही हिंमत नव्हती.\nलाईफबोट पी-३४ कडे परतली. दोराच्या शिडीवरुन एकेक जण डेकवर पोहोचला. जेसी डि'सिल्वाने शेवटच्या क्षणी मागे दृष्टीक्षेप टाकला.\nमृत्यूपंथाला लागलेल्या बेशुध्द पॉल लार्सनला दोघा जपान्यांनी समुद्रात फेकलं होतं \nवाचलेले नऊ अमेरिकन हे पाणबुडीवरील नौसेनीक आहेत याची लवकरच जपानी अधिका-यांना कल्पना आली. त्यांनी या सर्वांचा अघोरी छळ आरंभला.\nटँगच्या शेवटच्या मोहीमेत बुडवलेल्या बोटींवरील वाचलेले जपानी नौसेनीक पी-३४ वर होते. त्यापैकी अनेकजण गंभीररित्या जखमी झालेले होते. कित्येकजण भाजलेले होते. आपल्या या अवस्थेला कारणीभूत असलेले अमेरिकन समोर दिसताच त्यांनी त्यांना तुडवून काढण्यास सुरवात केली. आपल्याच हल्ल्यातून वाचलेले जपानी सैनीक आपल्याला मारत असल्याची कल्पना आल्यावर ओ'केन सह सर्वांनी हसतहसत मार खाणं पसंत केलं \nटँगवरील ८७ नौसेनीकांपैकी फक्त ९ जण वाचले होते. ७८ जणांना जलसमाधी मिळाली होती.\nशेवटचा टॉर्पेडो टँगवर आदळल्यावर ब्रिजवर असलेले कमांडर डिक ओ'केन आणि बिल लेबॉल्ड आणि कोनींग टॉवरमधून ब्रिजवर आलेला फ्लॉईड कॅव्हर्ली हे टँग बुडाल्यापासून समुद्रशी झगडत वाचले होते.\nलॅरी सॅव्ह्डकीन पन्नास फूट खोल पाण्यातून कोणत्याही ऑक्सीजन उपकरणाविना वर येण्यात यशस्वी झाला होता.\nसिडने जोन्स आणि डॅरील रेक्टर लेबॉल्डच्या नजरेसमोर सागरात गडप झाले होते. चीनच्या दिशेने पोहत निघालेला जॉन ह्यूबेक कधीच चीनला पोहोचला नाही \nक्लेटन डेक्कर, बिल बेलींजर, हेस ट्रक, पीट नेरॉवन्स्की, हँक फ्लॅगनन, जेसी डी'सिल्वा, पॉल लार्सन आणि हॉवर्ड वॉकर १८० फूट खोलीवर बुडालेल्या टँगमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते, परंतु दुर्दैवाने बेलींजर, लार्सन आणि वॉकरला मृत्यूने गाठलं होतं.\nदुस-या महायुध्दात सुमारे ३५०० अमेरिकन नौसेनीक बुडालेल्या पाणबुड्यांत सागरतळाशी गेले होते. कोणत्याही मदतीविना बुडालेल्या पाणबुडीतून बाहेर पडण्यात फक्तं टँगवरील नौसेनीकांना यश आलं होतं.\nमॉमसेन लंग्जचा यशस्वी उपयोग फक्त टँगवरील नौसेनीकांनी केला होता.\nटँगवरील वाचलेले नऊजण आता जपान्यांचे युध्दकैदी होते. त्यांच्या भविष्यात काय वाढून ठेवलेलं होतं \nपी-३४ च्या डेकवर पाच दिवस त्यांना रोज मारहाणीला सामोरं जावं लागत होतं. त्यांच्या पाणबुडीची माहीती काढून घेण्यासाठी त्यांचे अनन्वीत हाल करण्यात येत होते. रिचर्ड ओ'केनच्या सूचनेवरुन त्यांनी फक्तं पाणबुडीचं नाव जपानी अधीका-यांना सांगीतलं, परंतु पाणबुडीवरील शस्त्रास्त्रं, कोड संदेश आणि पाणबुडी बुडालेली नेमकी जागा जपान्यांना सांगण्यास त्यांनी साफ नकार दिला.\nपाच दिवसांनी पी-३४ तैवान बंदरात पोहो��ली. बंदरात उतरल्यावर सर्वांना एका ट्रकवर चढवण्यात आलं आणि सर्व शहरातून त्यांची धिंड काढण्यात आली. आजूबाजूचे जपानी सैनीक आणि नागरिक त्यांना उद्देशून कुत्सीत भाषेत ओरडा-आरडा करत होते. मधूनच एकादा सैनीक त्यांना ठोसे लगावत होता.\nदिवसभर शहरातून धिंड काढल्यावर रात्री त्यांना एका तुरुंगात नेण्यात आलं. तिथल्या जपानी अधिका-यांनी त्यांची उलटतपासणी घेण्यास सुरवात केली. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही की लाथांचा प्रसाद ठरलेलाच होता. अधून-मधून एक जपानी अधिकारी आपली तलवार उपसून त्यांना शिरच्छेद करण्याची धमकी देत होता. रात्रभर त्यांची चौकशी आणि मारहाण सुरू होती.\nसकाळ होताच त्यांना एका ट्रकमध्ये भरुन रेल्वे स्टेशनवर नेण्यात आलं आणि रेल्वेने फार्मोसा बेटाच्या पार दुस-या टोकाला असलेल्या किरुन बंदरात नेण्यात आलं. संध्याकाळी उशीरा तिथे असलेल्या जुन्या पोर्तुगीज तुरूंगात त्यांची रवानगी करण्यात आली.\nकाही दिवस त्या तुरूंगात काढल्यावर त्यांची रवानगी जपानच्या मुख्य भूमीवर करण्यात आली. तिथे अ‍ॅडमिरल दर्जाच्या एका अधिका-याने त्यांची चौकशी केली, परंतु त्यांना अत्यावश्यक असलेले कोरडे कपडे आणि बूट देण्याची विनंती त्याने धुडकावून लावली. त्यानंतर जपानमधील प्रमुख औद्योगीक शहर असलेल्या योकोहामाच्या दिशेने पुन्हा रेल्वेचा प्रवास सुरु झाला.\nयोकोहामाला पोहोचल्यावर एका धुळीने माखलेल्या रस्त्यावरुन एका बसने त्यांची रवानगी एका खास तुरूंगात करण्यात आली.\nजपानी मिलीटरी इंटेलीजन्सचा हा खास तुरूंग होता. जिनेव्हा करारातील सर्व तरतुदी धाब्यावर बसवून जपान्यांनी या तुरुंगाची निर्मीती केलेली होती. युध्दकैद्यांना मिळणा-या कोणत्याही सवलती या तुरूंगातील कैद्यांना देण्यात येत नव्हत्या.\nजपानी अधिका-यांच्या मतानुसार जपानी नौदलातील ९०% सैनीक हे सामान्य नागरीक होते, त्यामुळे त्यांच्याविरुध्द लढताना पकडलेल्या अमेरिकनांना जपानी युध्दकैदी मानतच नव्हते त्यांच्यादृष्टीने पकडलेले सैनीक हे घातकी गुन्हेगार होते. त्यातच टँगवरील वाचलेल्या नौसेनीकांचा जीव अधिकच धोक्यात होता. जपानी अधीकारी त्यांना उघडपणे सांगत,\n\" समुद्रात बुडालेल्या पाणबुडीतून कोणीच कधी वाचत नाही. आम्ही तुम्हांला खलास करून फेकून देऊ कोणाला पत्ताही लागणार नाही कोणाला पत्ताही लागणार नाही \nटँगमधून वाचलेल्यांनी पाणबुडीविषयी बेधडक थापा मारण्याचं सत्रं आरंभलं होतं. परंतु त्यांची थापेबाजी एकदा त्यांच्या अंगाशी आली.\nरिचर्ड ओ'केनची चौकशी सुरू होती. ओ'केन पाणबुडीचा कमांडर असल्याने त्याला पाणबुडीच्या एकंदर संरचनेची आणि शस्त्रास्त्रांची संपूर्ण माहीती असणार याची जपानी अधिका-यांना पक्की खात्री होती.\n\" तू किती वेळा पाणबुडी घेऊन मोहीमेवर गेला होतास \" चौकशी अधिका-याने ओ'केनला विचारलं.\n\" किती जपानी बोटी बुडवल्यास \n\" पाच मोहीमांत मिळून एकूण पाच \" ओ'केनने दडपून सांगीतलं.\n\" जपानी अधिकारी कुत्सीतपणे हसला, \" कमांडर ओ'केन फक्त पाच बोटी बुडवल्यावर अमेरिकन अध्यक्षांचं खास पदक ( प्रेसीडेन्शीयल युनिट साईटेशन ) मिळतं वाटतं \nजपान्यांचं सर्वात जास्तं नुकसान करणारी पाणबुडी म्हणून टँगला अमेरिकन अध्यक्षांचं खास पदक ( प्रेसीडेन्शीयल युनिट साईटेशन ) जाहीर झालं होतं. जपान्यांना त्याचा नेमका पत्ता लागला होता.\nरिचर्ड ओ'केनला बेशुध्द पडेपर्यंत मारहाण करण्यात आली \nअमेरिकन नौदलाने टँग युध्दात गमावल्याचं १९४४ च्या नोव्हेंबर महिन्यात जाहीर केलं.\nटँगमधील नौसेनीकांच्या कुटुंबियांवर दु:खाची कु-हाड कोसळली \nटँगच्या पहिल्या चार मोहीमांत एक्झीक्युटीव्ह ऑफीसर असलेल्या मरे फ्रेजीला टँग बुडाल्याची बातमी मिळाली तेव्हा तो हवाईत पर्ल हार्बर इथे कार्यरत होता. जपानी संदेशांची फोड करणा-या एका गुप्तहेराकडून टँग सागरतळाला गेल्याची खात्रीलायक बातमी त्याला मिळाली होती. त्याचवेळी टँगवरील रिचर्ड ओ'केनसह नऊ नौसेनीक वाचल्याचं आणि जपान्यांचे युध्दकैदी असल्याचंही त्याला खात्रीपूर्वक कळलं होतं \nफ्रेजीने ओ'केनच्या पत्नीला ही बातमी द्यावी असा विचार केला, परंतु पूर्ण विचाराअंती अखेर त्याने युध्द संपेपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला. टँगवरील वाचलेल्या नौसेनीकांची बातमी अमेरिकेत पोहोचल्याचं जपान्यांना समजल्यास ते आपले गुप्त संदेश देणारे कोड बदलण्याची शक्यत होती. युध्दाच्या अंतिम टप्प्यात तसं होऊ देणं हे अमेरिकेला परवडणारं नव्हतं. त्यामुळे मनावर ताबा ठेवून फ्रेजीने आपलं तोंड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.\nटँगमधील वाचलेल्या नऊजणांना आपल्या कुटुंबियांच्या काळजीने ग्रासलं होतं. वाचलेल्या नऊपैकी सात जण विवाहीत होते. पीट नेरॉवन्स्कीचा घटस्फोट झाला होता. त्याला चार वर्षांची मुलगी होती.\n६ ऑगस्ट १९४५ ला जपानला हादरवणारा पहिला अणुबाँब हिरोशीमावर पडला पाठोपाठ ९ ऑगस्टला दुस-या अणुबाँबने नागासाकीची राखरांगोळी केली.\nदोन अणुबाँबने झालेल्या मनुष्यहानीमुळे हादरलेल्या जपानने अखेर शरणागती पत्करली.\n२ सप्टेंबर १९४५ रोजी टोकीयो बे मध्ये यूएस्एस् मिसूरी या बोटीच्या डेकवर दोस्त सैन्याचा पॅसिफीकमधील सर्वोच्च सेनापती जनरल डग्लस मॅकआर्थरने जपान सरकारची शरणागती स्वीकारली.\nएस्केप फ्रॉम डाऊन अंडर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/03/blog-post_51.html", "date_download": "2021-09-21T07:18:49Z", "digest": "sha1:VZP5ZDIFFIDQ6YNFVMXFZ52R26QFIODN", "length": 5902, "nlines": 56, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "नागभीड तालुक्‍यातील हमाल बांधवांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने सुरक्षा कीटचे वितरण.", "raw_content": "\nHomeनागभीड तालुक्‍यातील हमाल बांधवांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने सुरक्षा कीटचे वितरण.\nनागभीड तालुक्‍यातील हमाल बांधवांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने सुरक्षा कीटचे वितरण.\nनागभीड तालुक्‍यातील हमाल बांधवांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने सुरक्षा कीटचे वितरण.\nचंद्रपूर :- दिनचर्या न्युज :-\nभाजपा नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री व आम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत नागभीड तालुक्यातील शासकीय गोदामात अहोरात्र काम करणा-या हमाल बांधवांना कोरोना व्हायरस पासुन सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षा किट चे वाटप करण्यात आले\nकोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी या सुरक्षा किट च्या माध्यमातुन जागृती करण्यात येत आहे. या किट मध्ये हमाल बांधवांसाठी मास्क, सॅनिटायझर व हॅण्डवाश लिक्विड चा समावेश आहे. या गोडावुन मध्ये सातत्याने सार्वजनिक वितरण प्रणाली साठी आवश्यक अन्नधान्याची साठवणुक करणे व गावागावात वितरण करणे सुरु असते. ही बाब लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेतर्फे या सुरक्षा किट चे वितरण सुरु केलेले आहे. आज तालुक्यातील नागभीड व तळोधी (बाळा.) च्या शासकीय गोदामामध्‍ये या सुरक्षा किटचे वाटप भाजपा चंद्रपुर जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य तसेच जिल्हा अन्न ,��ागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य संजय गजपुरे व नागभीड नगरपरिषद चे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रपुर जिल्हा हमाल माथाडी लेबर युनियन चे उपाध्यक्ष जीवन प्रधान, गोडावुन किपर अविनाश गेडाम,संगणक चालक सुमित खोब्रागडे , नागभीडचे माजी ग्रा.पं. सदस्य मनोज कोहाड, विनोद गिरडकर यांची उपस्थिती होती.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=98&product_id=685", "date_download": "2021-09-21T09:37:27Z", "digest": "sha1:ZFREODPQYJ6FBIHKXGGMV2VCURKRYEMY", "length": 4482, "nlines": 67, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Hinsecha Pratirodh | हिंसेचा प्रतिरोध", "raw_content": "\nNewly Released | नवीन प्रकाशने\nHinsecha Pratirodh | हिंसेचा प्रतिरोध\nHinsecha Pratirodh | हिंसेचा प्रतिरोध\nऔद्योगिक क्रांती आणि तिच्यामुळे निर्माण झालेले यंत्रावलंबित्व, यांमुळे मोठ्या प्रमाणात माणसांचा हिंसेकडे कल वाढू लागला. यंत्रावलंबी युद्धे, वसाहतीकरण आणि वैश्वीकरण यांमुळे हिंसा आणि लालसा यांना इतिहासात कधी नव्हे एवढा आश्रय मानवी आचार-विचारात मिळाला. एके काळी भयावह समजली गेलेली हिंसा आजकाल सर्वसामान्य जीवनाचा भागच समजली जाऊ लागलेली आहे.\nप्रस्तुत लेखांतून लेखकाने आपले विचार, अनुभव आणि कृती यांविषयीचे सखोल चिंतन समाविष्ट केलेले आहे. हिंसेविषयीचे\nएक महत्त्वाचे भाष्य आणि हिंसेविरुद्ध असणारी ‘रचनात्मक कृती,’ यांमुळे प्रस्तुत लेखसंग्रह प्रेरक झाला असून त्याच्या वाचनाने या जगातली हिंसा कमी करता येऊ शकेल, हा विश्वास वाचकाच्या मनात नक्की जागृत होईल.\nहिंसेचा प्रतिरोध या ग्रंथातील लेखन हिंसेच्या स्रोतांचे तात्त्विक विश्लेषण करते. वेळोवेळी लिहिलेल्या लेखांतून लेखकाने पश्चिम भारतातील आदिवासी जमातींमधील तंटेबखेडे, दंगेधोपे आणि अलीकडे लेखक-कलावंतांनी उभारलेले विद्रोहाचे निशाण, यांविषयीचे विचार प्रस्तुत लेखसंग्रहात संकलित केलेले आहेत. विद्वेष, दहशत आणि हिंसा यांना निर्भयपणे करावयाचा विरोध, यांचे आग्रही प्रतिपादन या लेखनात समाविष्ट आहे.\nसमाजशास्त्र, राज्यशास्त्र, भाषाशास्त्र, तत्त्वज्ञान, महात्मा गांधींच्या अहिंसावादी कृती यांचे आचरण करणार्‍यांना या ग्रंथाद्वारे अनमोल विचारधन प्राप्त होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/discount-offers-on-redmi-smartphones-in-flipkart-big-saving-days-and-amazon-prime-day-sale/articleshow/84750924.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article17", "date_download": "2021-09-21T07:57:05Z", "digest": "sha1:YG24DVADXWHRMMAL7TK7ZMQRYY45FKZD", "length": 16407, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "flipkart big saving days: दोन सेल एक फोन, रेडमीचे ८ स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा, पाहा बंपर ऑफर्स - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदोन सेल एक फोन, रेडमीचे ८ स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा, पाहा बंपर ऑफर्स\nFlipkart Big Saving Days सेलला २५ जुलै पासून सुरुवात झाली आहे. तर Amazon Prime Day Sale ला आजपासून सुरूवात झाली आहे. या दोन्ही सेलमध्ये रेडमीच्या स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. Flipkart Sale आणि Amazon Sale मध्ये रेडमीच्या स्मार्टफोन्सची लिस्ट पाहा. या लिस्ट मध्ये रेडमीचे ८ स्मार्टफोन आहेत. या सर्व स्मार्टफोन्वसर डिस्काउंट दिला जात आहे. जाणून घ्या डिटेल्स. तुम्ही जर रेडमी स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुम्हाला फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल आणि अॅमेझॉन प्राइम डे सेल मध्ये रेडमीचे स्मार्टफोन स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. रेडमीच्या आजपर्यंतच्या सर्व फोनला भारतात चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. कोणत्या फोनवर किती डिस्काउंट दिला जात आहे. जाणून घ्या डिटेल्स.\nदोन सेल एक फोन, रेडमीचे ८ स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा, पाहा बंपर ऑफर्स\nFlipkart Big Saving Days सेलला २५ जुलै पासून सुरुवात झाली आहे. तर Amazon Prime Day Sale ला आजपासून सुरूवात झाली आहे. या दोन्ही सेलमध्ये रेडमीच्या स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. Flipkart Sale आणि Amazon Sale मध्ये रेडमीच्या स्मार्टफोन्सची लिस्ट पाहा. या लिस्ट मध्ये रेडमीचे ८ स्मार्टफोन आहेत. या सर्व स्मार्टफोन्वसर डिस्काउंट दिला जात आहे. जाणून घ्या डिटेल्स. तुम्ही जर रेडमी स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुम्हाला फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल आणि अॅमेझॉन प्राइम डे सेल मध्ये रेडमीचे स्मार्टफोन स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. रेडमीच्या आजपर्यंतच्या सर्व फोनला भारतात चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. कोणत्या फोनवर किती डिस्काउंट दिला जात आहे. जाणून घ्या डिटेल्स.\nया बजेट स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी दिली आहे. मीडियाटेक हीलियो जी २५ चिपसेट दिला आहे. फ्लिपकार्ट सेल मध्ये स्मार्टफोनला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनला सूट नंतर ८ हजार २९९ रुपयांत विकले जात आहे. आयसीआयसीआय बँक ऑफर सोबत हा फोन ७ हजार ५४९ रुपयात खरेदी करू शकता.\n४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि 6000 एमएएचची दमदार बॅटरी असलेला हा स्मार्टफोन सूट नंतर १० हजार ९९९ रुपयात मिळतो. परंतु, आयसीआयसीआय बँक ऑफर सोबत या फोनला १० हजार २४९ रुपयात खरेदी करू शकता.\n5020 एमएएचची बॅटरी आणि १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा सूट नंतर ११ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकता. परंतु, फ्लिपकार्ट सेलमध्ये आयसीआयसीआय बँक ऑफर सोबत खरेदी केल्यास हा फोन १० हजार ७४९ रुपयात मिळू शकतो.\nमीडियाटेल हीलियो जी २५ प्रोसेसर आणि 5000 एमएएचची दमदार बॅटरी सोबत ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले सोबत अॅमेझॉन सेल मध्ये सूट नंतर ६ हजार ७९९ रुपयात खरेदी करू शकता. ही किंमत २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची आहे.\nमीडियाटेक हीलियो जी ९५ प्रोसेसर आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनला क्वॉड रियर कॅमेरा सोबत येणाऱ्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. परंतु, या फोनवर १ हजार रुपयांचा अॅमेझॉन पे बॅलेन्स दिला जात आहे.\nजर तुमचे बजेट ९ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर आणि 5000 एमएएच बॅटरीचा स्मार्टफोन खरेदी करू शकता. अॅमेझॉन प्राइम डे मध्ये हा फोन सूट नंतर ८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. सोबत २०० रुपयांचा एक्स्ट्रा अॅमेझॉन बॅलेन्स कॅशबॅक मिळू शकतो.\n48MP Sony Sensor IMX582 कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन ६७८ प्रोसेसर सोबत येणाऱ्या या रेडमीचा स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा सूट नंतर १२ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता.\n१० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मीडियाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर आणि 5020 एमएएचची बॅटरी या फोनमध्ये मिळेल. डिस्���ाउंट नंतर या फोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनला २ हजार रुपयांच्या सूट नंतर ९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\niPhone 12 वर १२ हजारांचा डिस्काउंट, आत्तापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइल ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन फक्त ६९९ रुपयात खरेदीची संधी, कमी किंमतीत मिळतात शानदार फीचर्स\nकरिअर न्यूज न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय मुलाच्या शिकण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका\nविज्ञान-तंत्रज्ञान ३,५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत Zebronics ZEB-FIT7220CH स्मार्टवॉच लाँच, फीचर्स आहे जबरदस्त\nन्यूज एमसीएक्स आयपीएफ सादर करत आहे डेलिव्हरी सेंटर\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य २१ सप्टेंबर २०२१ मंगळवार : आज सूर्य आणि चंद्र समोरासमोर, कर्क सोबत 'या' राशींना होईल फायदा\nकार-बाइक Ford च्या कर्मचारी-डीलर्ससाठी मोठा दिलासा, Raft Motors देणार संधी\nब्युटी अशा हॉट-बोल्ड अभिनेत्री ज्यांच्या मादकतेवर पूर्ण जग आहे घायाळ, ट्रान्सपरंट ड्रेस व स्कर्टमधील सुंदरींनाही टाकलं मागे\nरिलेशनशिप 'माझी पत्नी मला देव मानते' रितेश व जेनेलियाचा 'हा' व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरेना\nमोबाइल शाओमीचे हे दोन स्मार्टफोन लवकरच भारतात येताहेत, १०८ MP कॅमेरा आणि १२० वॉट फास्ट चार्जिंग मिळणार\nकरिअर न्यूज राज्यातील वाढीव पदभरतीच्या प्रस्तावासंदर्भात शिक्षणमंत्र्यांची महत्वाची माहिती\nमुंबई 'चंद्रकांत पाटील यांना ईडीचा इतका अनुभव कधीपासून आला\nमुंबई पावसामुळे थांबले हिमालय पुलाचे काम\nमुंबई 'मुख्यमंत्र्यांनी 'त्या' प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी'\nमुंबई अनिल देशमुखांनी दडवले १७ कोटी; प्राप्तीकर विभागाच्या तपासात उघड\nमुंबई गेल्या १८ वर्षांमधील यंदाचा गणेशोत्सव सर्वात शांत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2021-09-21T07:51:48Z", "digest": "sha1:Z5R45LA6MLIIVWPXT325VB5REBCBP24M", "length": 22788, "nlines": 207, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "ताक पिण्याचे फायदे – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on ताक पिण्याचे फायदे | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nमंगळवार, सप्टेंबर 21, 2021\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nजाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर\nचिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट\nनोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nसंगमनेर मध्ये बस चालकाची आत्महत्या\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य\nMumbai Police गुन्हे शाखेची Raj Kundra Pornography Case मध्ये दोघांना लुकाऊट नोटीस\nअमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण बारामतीत भाजपचे डिपॉझिट जप्त झाल्याचीही करुन दिली आठवण\nSex Racket Busted in Thane: ठाण्यात पोलिसांच्या कारवाईत एक सेक्स रॅकेट उघड; 5 महिलांची सुटका\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nकन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसच्या वाटेवर, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची दुसऱ्यांदा भेट; 2 ऑक्टोबरला पक्षप्रवेश होण्याची शक्यता\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nPM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील\nCovid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी\nरशिया मधील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्याकडून नागरिकांवर गोळीबार, 8 जणांचा मृत्यू\nRussian University: रशियन युनिव्हर्सिटीतील कॅम्पसमध्ये गोळीबाराची स्थिती, लोक बचावासाठी खीडकीतून उड्या टाकून जीव बचावताना\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nFlipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत\nSim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक\nWhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल जाणून घ्या सोप्या स्टेप्स\nRealme C25Y च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत\nStryder ने लॉन्च केल्या दोन इलेक्ट्रिक सायकल, सुरुवाती किंमत 29,995 रुपये\nTata Safari चे Golden Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक\nOla Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी; पहिल्याच दिवशी विकल्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर\nTATA Punch: टाटा मोटर्सचे Micro SUV Punch मॉडेल लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nऑटोमोबाइल आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठीच्या 26,058 कोटी रुपयांच्या PLI योजनेसाठी कॅबिनेटकडून मंजूरी\nIPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलच्या पर्पल कॅपला Avesh Khan याच्याकडून धोका, पहिल्या स्थानापासून आहे इतक्या विकेट दूर\nIPL 2021 Orange Cap Updated: ऑरेंज ��ॅपच्या शर्यतीत शिखर धवन अव्वल स्थानी कायम\nIPL 2021 Points Table Updated: RCB ला धुळ चारून KKR ची आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप\nKKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 9 विकेट्सने विजय\nAmul Topical: विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमूलने शेअर केले 'हे' डूडल\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nEsha Gupta ने पुन्हा एकदा वाढवले सोशल मिडियाचे तापमान, केले अति बोल्ड फोटो शेअर ( See Pics)\nNora Fatehi Hot Photos: नोरा फतेहीने बाथटबमध्ये झोपुन दिली हॉट पोज; सेक्सी फोटो पाहुन तुम्ही ही व्हाल वेडे\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\nGanpati Immersion 2021: गणपती विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला\nराशीभविष्य 20 सप्टेंबर 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य\nStudent Left Call Centre For Erotic Massage Parlour: सेक्स इंडस्ट्रीने बचाव केला म्हणत विद्यार्थिनीने कॉल सेंटरला डच्चू\n लसीकरण झाल्याचा पुरावा मागितल्याने महिला संतप्त, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला केली मारहाण (Video)\nIPL 2021 च्या दुसरा टप्प्या ताकद दाखवण्यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ थिरकले, व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट\nकुत्रा आणि मांजरीने एकत्र केली स्कुटर सफर; Guinness World Record मध्ये नोंद (Watch Video)\nAaditya Thackeray कडून पालिकेला मुंबई मध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना ओळखण्यासाठी QR Code लावण्याच्या सूचना\nNarendra Giri Dies: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे निधन; PM Modi यांनी वाहिली श्रद्धांजली\nIPL 2021: Virat Kohli चा आणखी एक मोठा निर्णय; आयपीएल 2021 नंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा\nSection 144 In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या 144 कलम लागू\nSummer Health Tips: उन्हाळ्यात ताक कधी आणि कसे प्यावे\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ ���क्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nCOVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं ओळखण्यासाठी Aaditya Thackeray कडून पालिकेला QR Code लावण्याच्या सूचना\nHasan Mushrif on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या आरोप म्हणजे भजपचे षडयंत्र, चंद्रकांत पाटील हे त्याचे ‘मास्टरमाईंड’, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर\nUP: भाजपच्या स्थानिक नेत्याला कोविड लसीचे 5 डोस दिल्याचे मिळाले प्रमाणपत्र, सहावा दाखवला शेड्युल\nAfghanistan: पुरुषांना जे शक्य नाही ते महिला करतील, तालिबानी सरकारचा नवा निर्णय\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-nagar/anna-hazares-ultimatum-state-government-83287", "date_download": "2021-09-21T07:32:39Z", "digest": "sha1:RWNKHHCUWJ3BBSHFYB7YNNQKP6NYPKL2", "length": 11731, "nlines": 35, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अण्णा हजारेंचा राज्य सरकारला अल्टिमेटम", "raw_content": "\nअण्णा हजारेंचा राज्य सरकारला अल्टिमेटम\nआज अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायदा लागू करण्यासाठी ठाकरे सरकारला तीन म���िन्यांचा कालावधी दिला आहे.\nराळेगणसिध्दी : राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करत आहेत. या संदर्भात त्यांनी राज्य सरकारला इशारा देणारे महत्त्वाचे वक्तव्य करणारे प्रसिध्दीपत्रक अण्णा हजारे यांनी काल काढले आहे. त्यानंतर आज अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायदा लागू करण्यासाठी ठाकरे सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.\nसरकारनामा प्रतिनिधीशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले, जनतेकडे सर्वाधिकार मिळाल्याने भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर लोकपाल व लोकायुक्त कायदा खुप प्रभावी व सक्षम असा कायदा आहे. जनतेने जर मुख्यमंत्री, आमदार,अधिकारी यांच्याविरोधात सक्षम लोकायुक्ताकडे पुरावे दिले तर त्यांची चौकशी करून कारवाई करतील इतका प्रभावी व सक्षम असा हा कायदा आहे. परंतु राज्य सरकार त्याकडे चालढकल करीत असल्याने त्यांना तीन महिन्याचा कालावधी देत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात वयाच्या ८५ व्या वर्षी सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी राज्य सरकार विरोधात उपोषण करेल असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला.\nरोहित पवारांकडे मनाचा मोठेपणा नाही...\nहजारे म्हणाले की, देशातल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल आणि लोकायुक्त अत्यंत महत्त्वाचे आहेत. एकच कायदा आहे केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त हा कायदा संसदेत पास झाला. संसदेत लोकपाल कायद्यासाठी विशेष संसदीय अधिवेशन बोलावून कायदा पास झाला.\nलोकपाल कायदा केंद्रासाठी झाला त्याचप्रमाणे लोकायुक्त कायद्या हा राज्यासाठी आहे. अशी या कायद्याची तरतूद आहे. लोकपाल कायद्या आल्यानंतर एक वर्षाच्या आत राज्याने लोकायुक्त कायदा करायचा. पण हे सरकार करायलाच तयार नाही.\nदेवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत असताना ३० जानेवारी २०१९ रोजी मी सात दिवस उपोषण केलं होत त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिलं की आम्ही ताबडतोब मसुदा समिती तयार करून समितीच्या मदतीने कायद्याचे काम पूर्ण करून मसुदा विधानसभेत ठेऊ. त्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात काही बैठका झाल्या.\nतंटामुक्ती समितीच्या निवडीत महिला सरपंचाचा विनयभंग\nठाकरे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांना मी सांगितले की लोकायुक्तसाठी मसुदा समिती तयार आहे त्या कायद्याच्या संदर्भाने काही बैठका देखील झाल्या आहेत. कमिटीच्या माध्यमातून तो कायदा पूर्ण करा. ठाकरे सरकारने देखील लेखी आश्वासन दिलं की आम्ही हा कायदा करू.\nफडणवीस सरकारच्या काळात राज्य सरकारच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चार सरकारी प्रतिनिधी म्हणून प्रधान सचिव व अण्णा हजारे यांच्याकडून पाच जण अशा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती.या समितीच्या लोकायुक्त कायद्यासाठी मंत्रालय व यशदा पुणे याठिकाणी बैठकाही पार पडल्या आहेत. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यावर मसुदा समिती आहे तीच ठेवत त्या समितीच्या परत बैठका झाल्या. यापुढे आता एक किंवा दोन बैठका बाकी आहेत. पण हे सरकार टाळाटाळ करत आहे.\nलोकायुक्तचा मसुदा पूर्ण करायला तयार नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना अनेक पत्र लिहिली मात्र ते टाळाटाळ करत आहेत. म्हणून आता मी या निर्णयावर आलो आहे की तुम्ही लोकायुक्त कायदा करण्यासंदर्भात तुम्ही लेखी आश्वासन दिलंय आणि आता तुम्ही कायदा करायला टाळाटाळ करत आहे त्याच्यामुळे मला आता उपोषण आंदोलनाशिवाय मार्ग नाही असं राज्य सरकारला मी पत्र दिल्याची माहिती हजारे यांनी यावेळी दिली.\nसरकारची लोकायुक्त कायदा करण्याची इच्छा दिसत नाही. एका बाजूला मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड होत असतानाच राज्यातला भ्रष्टाचार वाढत आहे तर दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सक्षम असा लोकायुक्त कायदा आणायला सरकार तयार नाही. आता जो लोकायुक्त राज्यात आहे त्यांना मुख्यमंत्र्यांनी नेमलेला आहे. त्यांना अधिकार नाहीत मग सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जी काही कामं सांगतात तेच हा लोकायुक्त करत राहतो.\nलोकपालचे कार्यालय पंचतारांकीत हॉटेलमध्ये\nकेंद्रात लोकपालचे कार्यालय सुरू झाल आहे. मात्र नरेंद्र मोदी सरकारकडून देखील लोकपाल कायद्याची अपेक्षेप्रमाणे अंमलबजावणी सुरू नाही. लोकपालसाठी कार्यालय सुरू केलं मात्र ते पंचतारांकीत हॉटेलमध्ये अरे गरीब माणूस कसा जाणार तिथे. नरेंद्र मोदी सरकारमध्ये देखील इच्छा शक्तीचा अभाव दिसत आहे. पण आता जो कायदा तयार झालाय लोकपाल कायद्यात खूप शक्ती आहे. आता फक्त लोकं जागी झाली पाहिजेत. त्याचा वापर खूप कमी होतो. सरकारकडून त्या कायद्यासंदर्भात लोकशिक्षण, लोकजागृती नाही अशी खंतही हजारे यांनी यावेळी व्यक्त केली.\nलोकायुक्त हा लोकपालच्या धर्तीवर निवड समितीने निवड केल्यानंतर तो कायदा तयार होणार लोकायुक्ताचे मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी या सर्वांच्यावर नियंत्रण राहणार आहे. त्यामुळेच ठाकरे सरकारला हा कायदा नको आहे असा आरोप हजारे यांनी यावेळी केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_55.html", "date_download": "2021-09-21T09:26:30Z", "digest": "sha1:YKIQ4LF523QF5DDA7FA6LVUWCJWXAUBS", "length": 8534, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "विद्यार्थिनींनी जाणले वक्तृत्व कलेचे तंत्र", "raw_content": "\nHomeनागपूरविद्यार्थिनींनी जाणले वक्तृत्व कलेचे तंत्र\nविद्यार्थिनींनी जाणले वक्तृत्व कलेचे तंत्र\n'स्वयम'तर्फे पब्लिक स्पीकिंग कार्यशाळा\nसॉफ्ट स्किल्स ट्रेनर पारुल आर्य यांनी दिल्या टिप्स\nनागपूर : प्रभावी वक्तृत्वासाठी वक्त्याजवळ काही विशेष गुणकौशल्ये असावी लागतात. काही गुणांची वक्त्याला निसर्गतः देणगी मिळालेली असते, तर काही गुण प्रयत्न करून विकसित करावे लागतात. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे आवश्यक गुण आत्मसात करून आपले भाषण अधिकाधिक रंजक आणि प्रभावी करावे, असा सल्ला सॉफ्ट स्किल्स ट्रेनर पारुल आर्य यांनी विद्यार्थिनींना दिला. स्वयम् सामाजिक संस्था आणि माय करिअर क्लबतर्फे रविवारी (ता. २३) कमला नेहरू महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी आयोजित स्टेज डेअरिंग-पब्लिक स्पीकिंग कार्यशाळेत त्या मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी नगरसेवक संजय महाकाळकर प्रामुख्याने उपस्थित होते.\nपारुल आर्य म्हणाल्या, वक्तृत्व कला ही व्यक्तिमत्त्वाचे भूषण आहे. कोणत्याही क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करायची असेल तर उत्तम भाषण देता येणे गरजेचे आहे. शिक्षण, राजकारण, समाजकारण, साहित्य, कला, क्रीडा, अध्यात्म, प्रसारमाध्यमे यासह प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वाचा पाया हा वक्तृत्व आहे. आजचा वक्ता हा उद्याचा शिक्षक, नेता, विचारवंत, वकील, समाजसुधारक बनू शकतो. आपल्या प्रभावी भाषणाने तो समाजाचे, राज्याचे, राष्ट्राचे नेतृत्व करून इतरांना कार्यप्रेरणा देऊ शकतो. प्रभावी भाषणासाठी वाचन, लेखन, आत्मविश्वास, हजरजबाबीपणा, निर्भयता, विनोदबुद्धी, विषयाचे ज्ञान, श्रोत्यांचा अंदाज घेण्याचे कसब, भाषाशैली, आवाजाचा स्तर, उच्चारातील गती आणि अभिनयक्षमता इत्यादी महत्त्चाचे गुण वक्त्याकडे आवश्यक असल्याचे आर्य ���ांनी सांगितले.\nक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीला स्पर्धेचे बक्षीस वितरण :\nया कार्यशाळेत नागपुरातील २४ शाळा/महाविद्यालयांमधील २३० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यशाळेनंतर 'स्त्रीशिक्षणाचे महत्त्व' या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ३ जानेवारी २०१९ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित ‘न्यू इयर - न्यू व्हिजन' कार्यक्रमात या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पुरस्कारासह उत्कृष्ट देहबोली, माहितीचे विश्लेषण, आवाजाचा चढ-उतार, सादरीकरण, हावभाव, विनोदबुद्धी आणि आत्मविश्वास अशा विविध श्रेणींनुसार प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येतील. सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.\nस्वतःचे विचार प्रभावीपणे मांडण्याची कला मुलींमध्ये विकसित होऊन त्यांच्यामध्ये नेतृत्वक्षमता निर्माण व्हावी, या हेतूने 'स्वयम'चे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दैनंदिन व्यवहारासह विविध स्पर्धा परीक्षांतील गटचर्चा किंवा मुलाखतीमध्ये संवादकौशल्याचे महत्त्व असल्याने विविध शाळांतील प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी या कार्यशाळेसाठी सहकार्य केले.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/03/blog-post_1.html", "date_download": "2021-09-21T08:47:48Z", "digest": "sha1:OZVZOJU7UQS3Y3XFKRN7J32TAI3F5V5E", "length": 9989, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "मुजोर डॉक्टर चे निलंबनासहित विभागीय चौकशी व तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा बदलीचे आदेश :- उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर", "raw_content": "\nHomeमुजोर डॉक्टर चे निलंबनासहित विभागीय चौकशी व तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा बदलीचे आदेश :- उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर\nमुजोर डॉक्टर चे निलंबनासहित विभागीय चौकशी व तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा बदलीचे आदेश :- उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर\nमु��ोर डॉक्टर चे निलंबनासहित विभागीय चौकशी व तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा बदलीचे आदेश :-\nउपसंचालक आरोग्य विभाग नागपूर\nगंभीर स्वरूपाच्या फौजदारी गुन्ह्यात जमानतीवर असलेल्या एका जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणे चांगलेच महागात पडले असून अखेर या मुजोर डॉक्टर चे निलंबनासहित विभागीय चौकशी व तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा बदलीचे आदेश उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर यांनी दिले आहेत.\nसविस्तर माहिती नुसार डॉ आकाश रामदास जीवने, वौद्यकीय अधिकारी, गट -अ (वर्ग -2)प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा, जि. चंद्रपूर यांना एका महिलेला अंघोळ करताना गुप्तपणे नग्न अवस्थेतील मोबाईलवर फोटो काढून व फिर्यादी मुलीला ब्लॅकमेल करून जबरदस्तीने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले व बदनामी करून सदर महिलेचे जुडलेले लग्न मोडले आशा आशयाची 28/ 13/2019 ला पोलीस स्टेशन कोरपना येथे भादंवि कलम 276,376(2)(n) व माहिती तंत्रज्ञान( सुधारणा ) अधिनियम 2008 अंतर्गत कलम 68 अन्वय 48 तासापेक्षा अधिक काल पोलीस कोठडीत स्थानबद्ध करण्यात आले होते.\nत्यानंतर डॉ. जीवने यांनी आपल्या विरुद्ध या फौजदारी गुन्ह्याबतचे प्रकरण न्यायाधीन असून या 15/01/2020 पासून जमानतीवर असून 17 /01/2020 पासून रुजू होण्यास प्रकरणाबाबत 17/01/2020 लाच वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र देऊन विनंती अर्ज सादर केला होता.\nपरंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री.राहूल कर्डीले यांनी महाराष्ट्र नागरी सेवा( शिस्त व अपील ) नियम 1979 मधील भाग 1 सवसाधारण (4) निलंबन (2) (अ) या शासन निर्णयातील तरतुदीनुसार डॉ. जिवने यांचे गैरशिस्त वर्तणूक संबंधाने त्यांचेविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करत त्यांची नारंडा येथून पदस्थापना आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे तात्काळ अंमलबजावणी स्वरूपाने आदेश क्रमांक /आरोग्य /स्था-1/1213/2020 दिनांक 12/02/2020 रोजी आदेश पारित केले होते.\nपरंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत डॉ. जीवने यांनी आदेश मिळाला नसल्याची बतावणी करीत अधिकाऱ्यांविरुद्ध मुजोरी सत्र सुरु केले होते. सादर गैरवर्तणुकीची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री.राहूल कर्डीले यांनी प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, (सेवा -4ब ),मंत्रालय मुंबई यांना पत्र देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्यानंतर डॉ. एस. के. जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ यांच्या मार्फत डॉ. जीवने यांच्या 28/12/2020 पासून निलंबनाचे आदेश पारित केले असून विभागीय चौकशी चालू करण्यात येऊन चौकशी सुरु असेपर्यंत त्यांची नारंडा येथून थेट जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे बदली करण्यात आली आहे.\nतात्काळ स्वरूपात डॉ. जिवने यांच्यावर विभागीय चौकशी बसविण्यात आली असून या संबंधात संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेशही आरोग्य सेवा आयुक्त श्री. विश्वास कुमावत यांनी उपसंचालक, नागपूर यांना दिले आहेत.\nत्यानतंर विषेश म्हणजे उपसंचालकांनी दिलेल्या निलंबन व बदली याही आदेशाची अहवेलना होऊ नये म्हणून आदेश पोहोचताच आदेशाची पोचपावती लेखी स्वरूपात 3 प्रतीत जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर यांचेमार्फत कार्यालयात सादर करण्याचेही वेगळे पत्र काढून उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर यांनी दिले आहेत.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/sakinaka-rape-case-file-an-indictment-within-a-month-chief-ministers-instructions-important-instructions-to-police-officers-for-the-safety-of-women-in-mumbai-128916507.html", "date_download": "2021-09-21T08:58:44Z", "digest": "sha1:DSXYA4TO7BQ7PN4MCXZWPSUPTASBQXPX", "length": 6823, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sakinaka rape case : File an indictment within a month; Chief Minister's instructions, important instructions to police officers for the safety of women in Mumbai | एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र दाखल करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या महत्त्वपूर्ण सूचना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसाकिनाका बलात्कार प्रकरण:एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र दाखल करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या महत्त्वपूर्ण सूचना\nहॉटस्पॉट निश्चित करून नियमित गस्त वाढवावी\nसाकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घृण बलात्कार आणि त्यानंतर ���िचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना असून एक महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे, जेणेकरून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने याप्रकरणी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी, असे स्पष्ट निर्देश शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.\nसाकीनाका येथील घटनेबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांत त्या ठिकाणी पोहोचून जखमी महिलेस राजावाडी रुग्णालयात दाखल केले. कुठेही वेळ दवडला नाही तसेच तातडीने संशयितास पकडले याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक संजय पांडे, पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी या वेळी उपस्थित होते.\nहॉटस्पॉट निश्चित करून नियमित गस्त वाढवावी\nमहिलांची वर्दळ असलेली ठिकाणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरांतील हॉटस्पॉट निश्चित करून पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी.\nप्रत्येक पोलिस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करून अशा हॉटस्पॉटना त्या पथकांनी दिवस-रात्र वेळोवेळी भेटी द्याव्यात.\nस्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे व अशा ठिकाणीदेखील पोलिसांनी बारकाईने नजर ठेवावी.\nमहिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे.\nगुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कॅमेरे शहरात उर्वरित महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्याची कार्यवाही लगेच सुरू करावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/byline/ravi-shinde-95/page-6/", "date_download": "2021-09-21T07:26:13Z", "digest": "sha1:QBRRLUQMGEZQC2EWJQQI2AJQVKFRN7VM", "length": 17095, "nlines": 231, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रवी शिंदे : Exclusive News Stories by रवी शिंदे Current Affairs, Events at News18 Lokmat", "raw_content": "\nअनंत गितेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा पलटवार, सुनील तटकरे म्हणाले...\nपाठवणीवेळी ��चानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nहिंगोलीतील विवाहितेला भयंकर शिक्षा; सासरच्यांनी बेल्टने मारहाण करत दिले गरम चटके\nOnline Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट\n'नरेंद्र गिरी महाराजांना स्वाक्षरी करणंही कठीण होतं...',सुसाइड केसमध्ये ट्विस्ट\nनाशकातील तरुणाचा 'Money Heist' स्टाइलने बँकेवर दरोडा; लुटलं साडेतीन कोटींचं सोनं\nराजस्थानातही राजकीय हालचालींना वेग; गेहलोतांचा सोनिया गांधींशी संवाद\nOracle & Cyient 'या' टॉप IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी नोकरी\nBigg Boss OTT: 'दिव्या अग्रवालमुळे येत होते आत्महत्येचे विचार'; नेहा भसीनची मोठी\nया बॉलिवूड कलाकारांच्या पत्नी कमाईच्या बाबतीत आहेत त्यांच्या पेक्षाही एक पाऊल...\nBigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप\nHBD: 'क्यों की' फेम अभिनेत्री रिमी सेननं या कारणामुळे बॉलिवूडला केलं होतं रामराम\nIPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर\nRCB vs KKR Live Score: कोलकाताचा विराट सेनेवर 'रॉयल' विजय\n न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडनेही केला दौरा रद्द\n'चक्रवर्ती'च्या वादळात विराट सेना भुईसपाट, अवघ्या 92 धावांवर ऑलआऊट\nOnline Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट\nPetrol Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत महत्त्वाच्या शहरातील भाव\nGold Price Today:आज पुन्हा सोने दरात घसरण,2 आठवड्यात 1200 रुपये स्वस्त झालं सोनं\nअदानी समूह खरेदी करणार NDTV चर्चा सुरू होताच उसळली शेअर्सची किंमत\nतूप तसं पौष्टिक, मात्र 'या' पदार्थांसोबत खाल्लं तर आजारापासून राहाल दूर\n भातामुळेही होऊ शकतो कॅन्सर; बचावासाठी बदला शिजवण्याची पद्धत\nपितृपंधरवड्यात शुभ कार्य का केली जात नाहीत काय आहे श्राद्धपक्षामागची परंपरा\n 'ही' आहे जगातली सर्वांत उंच महिला बॉडीबिल्डर\nआधी विकली गेलेली प्रॉपर्टी तुम्हाला विकण्यात आली अशी मिळेल नुकसान भरपाई\nकाय आहे 'वन नेशन-वन हेल्थ कार्ड' अशाप्रकारे बनवता येईल हा महत्त्वाचा दस्तावेज\nExplainer - 86.64% नागरिकांमध्ये कोरोना अँटिबॉडी; मुंबईला हर्ड इम्युनिटी मिळाली\nExplainer: विराट कोहलीनं टी-20चं कॅप्टनपद का सोडलं\n'Corona Vaccination म्हणजे स्कॅम' म्हणत या अभिनेत्याने नाकारली लस\nराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली; मात्र मृत्यूदराने वाढवली चिंता\nकोरोनामुक्त रुग्णा���ा काढावी लागली किडनी आणि फुफ्फुस; जगातील पहिलं प्रकरण भारतात\nपुढील महिन्यापासून इतर देशांना भारताकडून लसी, ‘Vaccine Friendship’ ला सुरुवात\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nपाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nसासरी येताच दिरानं नव्या नवरीला काठीनं बदडलं; सासूनं केला बचाव, VIDEO VIRAL\nहॉटेलमध्ये स्तनपान करणाऱ्या महिलेला स्टाफनं काढलं बाहेर; कारण ऐकून संतापले लोक\n29 वर्षाआधी तुरुंगातून झाला फरार; आता स्वतःच पोलिसांकडे जात केली अटकेची मागणी\nहोम » Authors» रवी शिंदे\nमुंबईजवळच्या शहरात सापडल्या ऐतिहासिक तोफा; शिवप्रेमींमध्ये उत्साह\nमुंबईजवळच्या शहरातील घटना; महिलेनं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, घरी बोलावलं आणि...\nभिवंडीत ओबीसी समाजाचा तहसीलदार कार्यालयाबाहेर आक्रोश\nभिवंडीत या कारणामुळे भात पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा\nभिवंडीतील 28 गावातील शेकडो टेम्पो चालक-मालकांवर उपासमारीचे संकट, मनसेचा एल्गार\nपैसे नव्हते खर्चाला म्हणून शेजाऱ्याचे फोडले घरं, अडीच लाखांचे दागिने पळवले, पण..\nभिवंडीत मॉन्जिनीस केक कारखान्याची इमारत कोसळली, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना\nयाला म्हणतात परिवर्तन.. 20 वर्षांपासून सुरु असलेल्या बिअर बारचं झालं हॉस्पिटल\nभिवंडीत बायपास रस्त्यावरील लॉजवर छापा; 3 महिलांची सुटका, दलालांविरोधात कारवाई\n भिवंडीत कामगाराच्या जीवाशी खेळ, गोदाम मालकाविरोधात गुन्हा दाखल\nलातूर येथील हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला भिवंडीत अटक\nकाँग्रेसला धक्का, भिवंडीत पदाधिकाऱ्यांसह 21 नगरसेवकांचा राजीनामा\nगरिबीमुळे भीक मागणाऱ्या बेपत्ता मुलींचा शोध, पोलिसांनी टाकला अपहरण नाट्यावर पडदा\nभीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, ट्रकखाली चिरडले गेले\nबेदम मारहाणीत चोराने सोडले प्राण, गोदाम मालकासह कामगारांवर खूनाचा गुन्हा दाखल\nअनंत गितेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा पलटवार, सुनील तटकरे म्हणाले...\nपाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली न��री; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nहिंगोलीतील विवाहितेला भयंकर शिक्षा; सासरच्यांनी बेल्टने मारहाण करत दिले गरम चटके\nHBD: 'कहो ना प्यार है' होता करिनाचा पहिला प्रोजेक्ट्; पण या कारणासाठी अर्धवट ..\nया घटनेमुळे मंडपातच बदलला नवरीचा विचार, प्रियकराला सोडून एक्स बॉयफ्रेंडसोबत फरार\nIndian Idol Marathi: नवोदित गायकांना झळकायची मोठी संधी; कसं व्हाल सहभागी\nOracle & Cyient 'या' टॉप IT कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांसाठी नोकरी\nHBD: 'क्यों की' फेम अभिनेत्री रिमी सेननं या कारणामुळे बॉलिवूडला केलं होतं रामराम\nIPL 2021: शाहरुखच्या KKR ला विजय मिळवून देणारा कोण आहे व्यंकटेश अय्यर\nअदानी समूह खरेदी करणार NDTV चर्चा सुरू होताच उसळली शेअर्सची किंमत\nBigg Boss Mratahi: बिग बॉसच्या घरात पहिला धमाका; मीराच्या बोलण्यावर जयचा संताप\n20 सेकंदात तीन मजली इमारत जमीनदोस्त; जळगावातील थरारक घटनेचा LIVE VIDEO\nअनंत गितेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा पलटवार, सुनील तटकरे म्हणाले...\nपाठवणीवेळी अचानक उड्या मारू लागली नवरी; पाहून नवरदेवही हैराण, लग्नातील Video\nहिंगोलीतील विवाहितेला भयंकर शिक्षा; सासरच्यांनी बेल्टने मारहाण करत दिले गरम चटके\nOnline Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट\n\"...तर त्या काँग्रेस नेत्याला गाडीतून ओढून दोन लाथा घाला\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-09-21T08:28:09Z", "digest": "sha1:FLBVD7NX4SH4HRFKBTOJZFKJ2MJ22LA5", "length": 5033, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रेनेइ स्टब्स - विकिपीडिया", "raw_content": "\nशेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nरेनेइ स्टब्स (इंग्लिश: Rennae Stubbs; जन्मः २६ मार्च १९७१) ही एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे. स्टब्सने अनेक दुहेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.\nटेनिस खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १९७१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/coronavirus/immediate-suspension-of-vaccination-of-citizens-above-18-to-44-years-of-age-in-the-state-121051300006_1.html", "date_download": "2021-09-21T09:06:56Z", "digest": "sha1:GBGXR3RZGWJKQIO4EPD74RSUJHGY6IAA", "length": 8255, "nlines": 105, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "राज्यात १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती", "raw_content": "\nराज्यात १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती\nराज्याच्या कॅबिनेटच्या बैठकीत १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.\nझालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातलं १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरणही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचं लसीकऱण करणं गरजेचं असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात य़ेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वात आधी ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण आधी पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करु नये असंही त्यांनी सांगितलं. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.\nज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण केंद्र\nलसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देण्यात महाराष्ट्र अव्वल\nदुसऱ्या दिवशी टोकन दिलेल्या नागरिकांना प्रथम प्राधान्य द्या\nमहसूलमंत्र्यांचा तालुक्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र\nअवाजवी बिले आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करावी; रूग्णांच्या नातेवाईकांसह नागरिकांची मागणी\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाट��� नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nअनंत गीतेंचं वक्तव्य, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून'\nAUS W vs IND W:मिताली राजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत ,कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण करून इतिहास रचला\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahaclicknews.com/2021/05/blog-post_38.html", "date_download": "2021-09-21T07:52:33Z", "digest": "sha1:263WQYN576OXQGFPEISF5OKPVHRX6MHI", "length": 13144, "nlines": 81, "source_domain": "www.mahaclicknews.com", "title": "ग्राम कृषी विकास समित्या तातडीने गावोगाव स्थापन करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर", "raw_content": "\nग्राम कृषी विकास समित्या तातडीने गावोगाव स्थापन करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nअमरावती, दि. 13 : ग्रामविकास, कृषी व महसूल विभागांच्या समन्वयाने शेती क्षेत्राचा विकास साधण्याचे उद्दिष्ट ठेवून ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी विकास समिती गठन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या तिन्ही यंत्रणेच्या क्षेत्रीय कर्मचा-यांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे या समित्या गावोगाव तातडीने स्थापन करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.\nखरीप हंगाम नियोजन व आढाव्यासाठी ऑनलाईन बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार ॲड. किरण सरनाईक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, कृषी सहसंचालक तोटावार, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे आदी यावेळी उपस्थित होते.\nखरीप हंगामाच्या नियो��नाबाबत सविस्तर आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी घेतला. त्या म्हणाल्या की, जिल्ह्यात खरीपासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. यंदा महाबीजच्या माध्यमातून अधिकाधिक पुरवठा व्हावा आणि या प्रमाणित बियाण्यांची पेरणी जे शेतकरी करतील, त्यांना कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेने पुढील वर्षी आवश्यक ती काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित करावे जेणेकरून सर्वत्र बियाणे उपलब्ध राहील. सोयाबीन बियाण्याची मागणी, शेतक-यांकडील उपलब्धता, सोयाबीनचा बाजारभाव व बियाण्याची किंमत यांचा विचार करता शेतक-यांनी सोयाबीनसारखे स्वपरागसिंचित पिकामध्ये स्वत:क़डील बियाणे राखून ठेवणे आवश्यक आहे.\n*योग्य देखरेख नसेल तर भरारी पथकावरही कारवाई*\nबियाणे, खते, कीटकनाशके यांची उपलब्धता, पुरवठा याबाबत योग्य देखरेख ठेवून संनियंत्रण करावे जेणेकरून गैरप्रकार होणार नाही व शेतक-यांची फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. भरारी पथकाने याबाबत दक्ष राहून काम करावे अन्यथा, ज्या तालुक्यासाठी तक्रारी प्राप्त झाल्या, तेथे नियुक्त भरारी पथकावरही कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी यंत्रणेला दिला. पीक कर्जवाटपाबाबत सहकारी बँकांचे अधिकारी व राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिका-यांची संयुक्त बैठक ऑनलाईन आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.\n*लोकप्रतिनिधींच्या सूचना व सहभाग मिळवावा*\nपीक कापणी प्रयोगाच्या वेळेस लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घ्यावे. त्याचप्रमाणे, सर्व लोकप्रतिनिधींचा सहभाग मिळवून व्हाटसॲप ग्रुप तयार करावा जेणेकरून वेळोवेळी चर्चेद्वारे शेतकरी बांधवांच्या अडचणींचे निराकरण करणे सुलभ होईल. प्रत्येक तालुका स्तरावर आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य यांची खरीप नियोजनाबाबत, तसेच विस्तार कार्यक्रमाबाबत अष्टसूत्री, उत्पादकता वाढ व उत्पादन खर्च कमी करणे आदींबाबत ऑनलाईन सभा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.\nजिल्ह्यात शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचे गठन व त्यांच्यामार्फत कार्यक्रम राबविण्यासाठी मोठा वाव आहे. त्यात शासकीय यंत्रणेबरोबरच लोकप्रतिनिधींचा सहभाग मिळवून शेतक-यांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांग��तले.\n*नियोजन कृतीत येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक*\n‘मनरेगा’मध्ये जिल्ह्यात शेतक-यांवर शेतावर व बांधावर फळबाग व वृक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आले आहे. ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेने व संलग्न इतर यंत्रणांनीही जाणीवपूर्वक नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे. खरीप हंगामात करावयाच्या कामासंदर्भात व पीक उत्पादकता वाढ, खर्च कमी करणे याबाबत कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचा-यांनी शेतक-यांपर्यंत पोहोचून जनजागृती करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.\nनाविन्यपूर्ण व बाजारात मागणी असलेल्या पीकाखालचे जसे ज्वारी, तीळ, ओवा, जवस, कारळे यासारख्या नाविन्यपूर्ण पीकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतक-यांना प्रवृत्त करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आल\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nअप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे आज निलंबन\nअमरावती : पालकमंत्र्यांचा साधेपणा महिलां समवेत घेतला पोळ्या लाटण्याचा आनंद\nअकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन\nमहा क्लीक न्युज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे, समाजातील तळागाळातील जनतेच्या समस्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या न्युज पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे, आपल्या बातम्या, जाहिराती, सूचना, तक्रारी आम्हाला कळवा. संपादक : मनीष विरेंद्र जगताप - 9850320041\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/pimpri-chinchwad/pcmc-commissioner-rajesh-patil-suspends-4-employees-sj84-81997", "date_download": "2021-09-21T08:07:07Z", "digest": "sha1:2KOS3ENCV3DFNHEYDNY6YYBGTGSVKH7K", "length": 8765, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "लाचखोर कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी घरी पाठवलं पण भाजपकडून स्थायी अध्यक्षांवर कारवाई कधी?", "raw_content": "\nलाचखोर कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी घरी पाठवलं पण भाजपकडून स्थायी अध्यक्षांवर कारवाई कधी\nस्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्यावर महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून कारवाई झालेली नाही.\nपिंपरी : लाचखोरीत अटक झालेल्या पिंपरी महापालिकेच्या (PCMC) चार कर्मचाऱ��यांना आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी निलंबित केले असून, त्यांची खातेनिहाय चौकशीही सुरु केली आहे. दुसरीकडे, याच गुन्ह्यात पकडलेले स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे (Nitin Landge) यांच्यावर,मात्र अद्याप अशी कारवाई महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून (BJP) झालेली नाही.\nगेल्या बुधवारी (ता.१८) एका जाहिरात ठेकेदाराकडून एक लाख १८ हजार रुपयांची लाच घेताना पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली. त्यांना आजपर्यंत (ता.२१) पोलीस कोठडी मिळाल्याने दोन लिपिक तथा कारकून (क्लार्क), एक संगणक चालक (कॉ़म्पुटर ऑपरेटर) आणि एक शिपाई अशा चार महापालिका कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी लगेचच दणका देत निलंबित केले. त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशीही लावली आहे. दुसरीकडे भाजपने लांडगे यांच्याविरुद्ध अद्याप कसलीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणातील दोषींवर योग्य ती करू, असे आश्वासन फक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. त्यासाठी त्यांनी सत्यशोधन समिती नेमली. तिचा अहवालही त्यांना काल देण्यात आला. त्यानुसार ते कारवाई करणार आहेत. मात्र,अद्याप ती झालेली नाही.\nएसीबीचा अहवाल काल (ता.२०) प्राप्त होताच आयुक्तांनी लगेच कालच त्यावर कारवाई केली. लाच प्रकरणात पकडल्या गेलेल्या चार कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेची बदनामी झाल्याने ४८ तास कोठडीत राहिलेल्या या चौकडीला त्यांनी निलंबित केले. स्थायी समिती कार्यालयातील मुख्य लिपिक ज्ञानेश्वर किसन पिंगळे, लिपिक विजय शंभूलाल चावरिया, संगणकचालक राजेंद्र जयवंतराव शिंदे आणि शिपाई अरविंद भीमराव कांबळे अशी त्यांची नावे आहेत. निलंबनकाळात त्यांना शहर सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, आज त्यांना न्यायालय पुन्हा कोठडी वाढवून देते की न्यायालयीन कोठडी देऊन त्यांना जामिनावर सुटण्याचा मार्ग मोकळा करते, याकडे लक्ष लागले आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही नवे आरोपी एसीबीच्या तपासात निष्पन्न होतात का हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लांडगे व पिंगळे यांच्या घरझडतीत घबाड मिळाले आहे का तेही आज कळून येणार आहे.\nदरम्यान, या स्थायी अध्यक्षांसह चौघा कर्मचाऱ्यांचा बळी स्थायीतील रुढ टक्केवारी पद्धतीने घेतल्याची महापालिकेत चर्चा सुरु आहे. या पदावर सज्जन व्यक्ती बसली, तरी तिला या खुर्चीचा गुण नाही, पण वाण लाग���ो आणि त्यालाही या रुळलेल्या टक्केवारीच्या वाटेवरून नाईलाजाने चालणे भाग पडते. त्यातील मुख्य लिपिक व शिपाई हे,तर स्थायी अध्यक्षांसारखेच मितभाषी व कोणाच्या अध्यातमध्यात न पडणारी व्यक्तीमत्वे आहेत. मात्र, टक्केवारीच्या सिस्टीमचा ती बळी ठरली. या पायंडा पडलेल्या सिस्टीमनुसार अध्यक्षांना वागावे लागले आणि नाईलाजाने त्यांचा कित्ता त्यांचे पीए व इतर कर्मचाऱ्यांना गिरवावा लागला.\nहेही वाचा : कोल्हे, आढळराव हे कावीळ झालेले लोक\nकोहली अॅडव्हरटायझिंग या जाहिरातदार संस्थेच्या मंजूर सहा निविदांची वर्कऑर्डर काढण्यासाठी निविदेच्या दोन टक्के रक्कम लाच म्हणून त्यांनी स्वीकारली. एसीबीने थेट स्थायी समितीच्या कार्यालयावरच धाड टाकून ही कारवाई केली. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पालिकेच्या स्थायी समितीवर छापा पडल्याने शहरातच नाही,तर राज्यात या कारवाईची मोठी चर्चा झाली. महापालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या समितीचा अध्यक्ष हा मोठा पदाधिकारी मासा त्यात गळाला लागल्याने मोठी खळबळ उडाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-harvester/vishal/439/46/", "date_download": "2021-09-21T08:10:21Z", "digest": "sha1:XO7FJSTK3VIA6HRC6ZLDFYMEHL7AVJEB", "length": 21436, "nlines": 167, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले विशाल 439 हार्वेस्टर यात राजस्थान, जुने विशाल हरवेस्टर किंमत", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुने कापणी खरेदी करू शकता. विक्रेता तपशील खाली प्रदान केले आहेत.\nविक्रेता नाव Sushil Babu\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nकटर बार - रुंदी\nआपल्या बजेटमध्ये विशाल 439 सेकंद हँड हार्वेस्टर विकत घेऊ इच्छिता\nनंतर उत्तम, आम्ही येथे दर्शवित आहोत विशाल 439 युज हार्वेस्टर जो उत्कृष्ट स्थितीत आहे. हे विशाल 439 जुना हार्वेस्टर प्रगत वैशिष्ट्यांसह येतो जे आपल्या शेताची उत्पादकता नक्कीच वाढवते. हे मल्टीक्रॉप harvester आणि आहे 8-14 feet कटर बार रुंदी. विशाल 439 युएस्ड हार्वेस्टरकडे एक सेल्फ प्रोपेल्ड उर्जा स्त्रोत आहे. हे जुने विशाल हार्वेस्टर कामकाजाचे तास आहेत 3001 - 4000. या वापरलेली किंमत विशाल 439 हार्वेस्टर रुपये आहे. 1450000. हे जुने हार्वेस्टर संबंधित आहे Sushil Babu पासून हनुमानगढ़,राजस्थान.\nआपण यात स्वारस्य असल्यास विशाल 439 सेकंड हँड हार्वेस्टर नंतर आपला फॉर्म वरील फॉर्ममध्ये भरा. आपण थेट यावर संपर्क साधू शकता विशाल 439 वापरलेल्या हार्वेस्टर मालकाशी. यासंदर्भात अधिक अद्यतनांच्या ट्रॅक्टर जंक्शनला भेट द्या विशाल 439 युज हार्वेस्टर.\n*येथे दिलेला तपशील वापरलेल्या कापणी विक्रेत्याद्वारे अपलोड केला जातो. हा शेतकरी-ते-व्यवसायाचा व्यवसाय आहे. ट्रॅक्टर जंक्शन आपल्याला एक व्यासपीठ प्रदान करते जिथे आपल्याला ऑनलाइन एकत्रित कापणी करणारे आढळतात. सर्व सुरक्षा उपाय चांगले वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत हार्वेस्टर तपशील जुळत नाही हार्वेस्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिप���रा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2021/06/chandrapur_3.html", "date_download": "2021-09-21T07:53:23Z", "digest": "sha1:AA7ZS63PIBS44CGVP7LMGV5WT7T73P2I", "length": 8734, "nlines": 62, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "जिल्हाधिका-यांनी घेतला रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा आढावा chandrapur", "raw_content": "\nHomeजिल्हाधिका-यांनी घेतला रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा आढावा chandrapur\nजिल्हाधिका-यांनी घेतला रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा आढावा chandrapur\nजिल्हाधिका-यांनी घेतला रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा आढावा\nचंद्रपूर,दि.3 जून : शहरातील रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. जांभुळे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळे, ईको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे, स्टेशन मास्टर श्री. मूर्ती आदी उपस्थित होते.\nयावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, नागरी वस्तीचे सांडपाणी तलावात येणार नाही, यासाठी दक्षता घ्यावी. तलावात येणार मच्छीनाल्याचा प्रवाह वळता करावा. तसेच मच्छीनाला जेथे तलावास येऊन मिळतो, तेथे वॉटर ट्रिटमेंट प्लाँट बसविणे आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये खोलीकरण करणे शक्य नसल्यामुळे या कालावधीत निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश आदी कामे निकाली काढा. जेणेकरून पावसाळा संपल्यानंतर त्��रीत खोलीकरणाच्या कामाला लगेच सुरवात करता येईल. याशिवाय तलावाच्या पश्चिम दिशेला संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, गणेश व दूर्गा मूर्ती विसर्जन कायमचे बंद करून त्याची व्यवस्था इरई नदी पात्रालगत करणे आदी सुचना त्यांनी केल्या.\nबैठकीला वेस्टर्न कोल्ड फिल्ड, वनविभाग, पाटबंधारे, भुमी-अभिलेख व रोजगार हमी योजनेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\n*जिल्हाधिका-यांनी घेतला रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा आढावा*\nचंद्रपूर,दि.3 जून : शहरातील रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. जांभुळे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळे, ईको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे, स्टेशन मास्टर श्री. मूर्ती आदी उपस्थित होते.\nयावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, नागरी वस्तीचे सांडपाणी तलावात येणार नाही, यासाठी दक्षता घ्यावी. तलावात येणार मच्छीनाल्याचा प्रवाह वळता करावा. तसेच मच्छीनाला जेथे तलावास येऊन मिळतो, तेथे वॉटर ट्रिटमेंट प्लाँट बसविणे आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये खोलीकरण करणे शक्य नसल्यामुळे या कालावधीत निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश आदी कामे निकाली काढा. जेणेकरून पावसाळा संपल्यानंतर त्वरीत खोलीकरणाच्या कामाला लगेच सुरवात करता येईल. याशिवाय तलावाच्या पश्चिम दिशेला संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, गणेश व दूर्गा मूर्ती विसर्जन कायमचे बंद करून त्याची व्यवस्था इरई नदी पात्रालगत करणे आदी सुचना त्यांनी केल्या.\nबैठकीला वेस्टर्न कोल्ड फिल्ड, वनविभाग, पाटबंधारे, भुमी-अभिलेख व रोजगार हमी योजनेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://p-marathi.webdunia.com/article/marathi-business-news/maharashtra-govt-reduces-rt-pcr-test-price-to-rs-500-as-covid-cases-rise-121040100002_1.html", "date_download": "2021-09-21T07:56:23Z", "digest": "sha1:5USEIFZKHRK5IFR5XOSW4FAHLW2AGH2B", "length": 11346, "nlines": 107, "source_domain": "p-marathi.webdunia.com", "title": "आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार", "raw_content": "\nआरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार\nराज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहेत. तसेच रॅपिड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले आहेत. अँटीजेन टेस्ट आता १५० रुपयांत करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nकोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. आता नव्या सुधारित दरानुसार आरटीपीसीआर चाचणी ४५०० रुपयांवरुन केवळ ५०० रुपयांत करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याचे टोपे यांनी सांगितले.यापूर्वी राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये सातत्याने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करत अनुक्रमे १२००, ९८० आणि ७०० रुपये असे दर करण्यात आले होते.\nनिर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी ५००, ६०० आणि ८०० असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. संकलन केंद्रावरुन नमुना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून ५०० रुपये आकारले जातील.रुग्णालय, कोविड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून नमुना तपासणी आणि अहवाल यासाठी ६०० रुपये, तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमुना घेऊन त्याचा अहवाल देण्यासाठी ८०० रुपये आकारण्यात येणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.\nआरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपिड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, ���पासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी २५०, ३०० आणि ४०० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी ३५०, ४५० आणि ५५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १५०, २०० आणि ३०० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.\nकोरोना लशीमुळे 80 वर्षांवरील व्यक्तींमध्ये तीव्र आजाराची शक्यता 80 टक्क्यांनी कमी होते\nआता BSNLची ही खास योजना वर्षभरापेक्षा अधिक काळ चालेल, जाणून घ्या डिटेल\nराज्यातला लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवला\nब्रिटनमधील कोरोनाचा नवीन स्ट्रेन : उद्यापासून महाराष्ट्रात नाइट कर्फ्यू लागू, युरोपमधून येणार्‍यांना क्वारंटाइन राहावे लागेल\nऑक्टोबरपासून रेस्टॉरंटही खुली होण्याची शक्यता\nरघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'\nप्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय\nकोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का\nराहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय\nकोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम\nमोठा अपघात: बिहारमध्ये कार खड्ड्यात पडून 5 जणांचा मृत्यू\nआयकर विभागाच्या तपासात खुलासा - अनिल देशमुख यांनी 17 कोटींचे उत्पन्न लपवले\nGold Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले, आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या\nपत्नीशी वाद झाल्यामुळे बापाकडून 4 वर्षांच्या मुलाची डोके आपटून हत्या\n एसटी चालकाने बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केली\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/profile/xncj14os/archana-rahurkar/poem", "date_download": "2021-09-21T09:46:12Z", "digest": "sha1:OGHHQJRIZU3MG3WSA4X2EWV7DOHH6LK5", "length": 3546, "nlines": 124, "source_domain": "storymirror.com", "title": "Poems Submitted by Literary Captain Archana Rahurkar | StoryMirror", "raw_content": "\nस्त्री स्वतंत्र आहे का\nस्त्रियांच्या समाजातील विदारक अवस्थेचे चित्रण स्त्रियांच्या समाजातील विदारक अवस्थेचे चित्रण\nचटके सोसले शब्दांचे चटके सोसले शब्दांचे\nराया माझी हौस हो पुरवा बाई बाई झोंबतो ��ारवा... उजेड पडला असा पुनवंच्या चंद्राचा... राया मास हा आल... राया माझी हौस हो पुरवा बाई बाई झोंबतो गारवा... उजेड पडला असा पुनवंच्या चंद्राच...\nमी चवळीची शेंग ही कवळी पाव्हणा म्हणून येतो हा जवळी पारवाळ घुमतंय जसं डहाळी पाती हले हळूवार लव्हाळ... मी चवळीची शेंग ही कवळी पाव्हणा म्हणून येतो हा जवळी पारवाळ घुमतंय जसं डहाळी पा...\nभुलून प्रेमात पुरता फसतो भुलून प्रेमात पुरता फसतो\nदगडांस पाझर फुटणार कसे दगडांस पाझर फुटणार कसे\nनयन स्वप्न पाहती नयन स्वप्न पाहती\nन रुजे मनी तर फटकारे न रुजे मनी तर फटकारे\nगार गार मंद वारा अंगावरी आला शहारा सावरु कशी तोल सारा नटखट छळे सुसाट वारा गार गार मंद वारा अंगावरी आला शहारा सावरु कशी तोल सारा नटखट छळे सुसाट वारा\nहाल हि माझेच होणार हाल हि माझेच होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/the-sugar-factory-office-caught-fire-in-a-one-sided-frp-dispute-in-marathi/", "date_download": "2021-09-21T09:13:07Z", "digest": "sha1:QZTLLSDKBIEQMNQVNQJBCJPKXPZTIQDD", "length": 12328, "nlines": 226, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "एकरकमी एफआरपीच्या वादात साखर कारखान्याचे कार्यालय पेटले - ChiniMandi", "raw_content": "\nHome Marathi Indian Sugar News in Marathi एकरकमी एफआरपीच्या वादात साखर कारखान्याचे कार्यालय पेटले\nएकरकमी एफआरपीच्या वादात साखर कारखान्याचे कार्यालय पेटले\nउसाची एफआरपी टप्प्यात न मिळता एकरकमी मिळावी यासाठी स्वाभिमानी संघटनेने साखर कारखान्यांना निवेदन दिले, आंदोलन केले. पण तरीही साखर कारखान्यांनी एफआरपी एकरकमी दिली नाही. याला उत्तर म्हणून संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेळेत एफआरपी न दिल्याच्या निषेधार्थ क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव (ता. पलूस) येथील कार्यालय पेटवले.\nमंगळवारी रात्री एफआरपी चा वाद चिघळल्याने हा प्रकार घडून आला. या आगीत कार्यालयातील कागदपत्रे आणि फर्निचर जळाले. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यानीं एकरकमी एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे भविष्यात हा वाद अजून वाढण्याची शक्यता आहे.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीचा आग्रह बर्‍याच काळापासून धरला होता. तसे कारखान्यांनी कबूलही केले होते. पण हंगाम सुरु होवून अडीच तीन महिन झाले तरी थकबाकी शेतकर्‍यांना दिली गेली नाही. त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतापले. आणि त्यामुळे आक्रमक बनलेल्या कार्यकर्त्यांनी कारखान्यांच��या विरोंधात आंदोलन तिव्र केले आहे.\nया आंदोलनाचे पर्यावसान म्हणून पलूस तालुक्यातील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे विभागीय कार्यालय पेटवण्यात झाले. पदवीधर निवडणुकीपूर्वी कारखान्याचे चेअरमन अरुण लाड यांनी एकरकमी एफआरपी द्यायचे कबूल करुनही, निवडणुकीत जिंकल्यानंतर त्यांनी शद्ब पाळला नाही. असा आरोप शेतकर्‍यांनी केला. त्याचबरोबर जिल्ह्यात बर्‍याच कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा शद्ब पाळलेला नाही, त्यामुळे कदाचित हे आंदोलन अधिक तिव्र होण्याची शक्यता आहे.\nकेंद्र सरकार द्वारा अब तक 1,800 करोड़ रूपये की चीनी निर्यात सब्सिडी को मंजूरी: रिपोर्ट\nकेंद्र सरकार निर्यातकों के लिए जल्द ही 24X7 हेल्पलाइन शुरू करेगी: मंत्री पीयूष गोयल\nकेंद्र सरकार द्वारा अब तक 1,800 करोड़ रूपये की चीनी निर्यात सब्सिडी को मंजूरी:...\nनई दिल्ली: केंद्र सरकार ने 2020-21 सीजन में 6 मिलियन टन चीनी निर्यात के लिए अब तक मिलो को सब्सिडी में 1,800 करोड़ रूपये...\nकेंद्र सरकार निर्यातकों के लिए जल्द ही 24X7 हेल्पलाइन शुरू करेगी: मंत्री पीयूष गोयल\nनई दिल्ली : वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल ने नोएडा स्पेशल इकनोमिक जोन में 'नेशनल वाणिज्य सप्ताह' (National Vanijya Saptah) का शुभारंभ करते...\nचीनी मिल में चोरी, दो गिरफ्तार\nगोरौल, हाजीपुर: अब चीनी मिल से भी चोरियों की वारदातें सामने आ रही है अब गोरौल चीनी मिल से दो लोगों को चोरी कर...\nउत्तर प्रदेशमध्ये ऊस उद्योगाचे पुनरुज्जीवन: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nलखनौ : राज्य सरकारने उत्तर प्रदेशमधील ऊस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे मिळवून देणे आणि बंद साखर कारखान्यांना पु्न्हा सुरू करणे या दोन...\nशेतकऱ्यांच्या समस्या राजकारणाशी जोडू नका: उपराष्ट्रपती\nगुरुग्राम : मतांसाठी शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण केले जाऊ नये. तसे झाल्यास देशाचे विभाजन होऊ शकते असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. देशाच्या...\nबांगलादेश: साखर कारखाने बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल\nढाका : देशभरात तोट्यामध्ये सुरू असलेल्या पबना शुगर मिल, सेताबगंज शुगर मिल्स, कुश्तिया शुगर मिल्स, पंचगर शुगर मिल्स लिमिटेड, श्यामपुर शुगर मिल आणि रंगपूर...\nकेंद्र सरकार द्वारा अब तक 1,800 करोड़ रूपये की चीनी निर्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/towards-skill-development-of-students-for-employment-srs97", "date_download": "2021-09-21T08:33:25Z", "digest": "sha1:AUSUZ34J6I7OKNZUM4DQNETM4PZ4SCOJ", "length": 24393, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रोजगारासाठी विद्यार्थ्यांचा कौशल्य विकासाकडे ओढा", "raw_content": "\nरोजगारासाठी विद्यार्थ्यांचा कौशल्य विकासाकडे ओढा\nपुणे: आयटीआय, डिप्लोमाबरोबरच विद्यार्थ्यांचा आता कौशल्यविकास अभ्यासक्रमांकडे ओढा वाढला आहे. हमखास रोजगाराची हमी आणि परवडणाऱ्या दरातील शिक्षण म्हणून विद्यार्थी आता कौशल्य आधारित प्रमाणपत्र किंवा पदविका व्यावसायिक अभ्यासक्रमाला पसंती दर्शवत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या वाढल्याचे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल जाधव यांनी सांगितले.\nहेही वाचा: पिंपरी: आरटीईच्या हजारो जागा रिक्त\nराज्यातील दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागल्याने अकरावी, पदविका आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल असा कयास होता. मात्र या प्रवेशांना नेहमीप्रमाणेच प्रतिसाद मिळाला आहे. पारंपारिक अभ्यासक्रमांबरोबरच विद्यार्थी आता कौशल्याधारीत नव्या अभ्यासक्रमांचे मार्गही अवलंबिताना दिसत आहे. कौशल्य विकास महामंडळाबरोबरच कौशल्य विकास, रोजगार आणि विकास आयुक्तालयामार्फतही कमी कालावधीचे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.\nव्यावसायिक अभ्यासक्रमांना पसंती का\n- कौशल्याधारित व्यावसायिक अभ्यासक्रमांतून रोजगाराची हमी\n- कमी कालावधीचे अभ्यासक्रम\n- नोकरीबरोबरच स्वयंरोजगाराचा पर्याय उपलब्ध\n- तुलनेने परवडणाऱ्या दरात शिक्षण\nकौशल्य विकास अभ्यासक्रमांचा कालावधी\n- सहा महिन्यांचा प्रमाणपत्र\n- एक वर्षाचा प्रमाणपत्र\n- दोन वर्षांचा पदविका\n- संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर\n- डाटा एन्ट्री, नेटवर्क टेक्निशियन\nकौशल्य विकास महामंडळाची व्याप्ती\n- शैक्षणिक संस्था : १२७५\n- प्रवेश क्षमता : ७५३००\n- अभ्यासक्रमांची संख्या : २९४\n- शैक्षणिक संस्थांसाठी नवे प्रस्ताव : १२०\n- वाढणारी प्रवेश संख्या (अंदाजे) : १२०००\n\"लवकर नोकरी मिळावी किंवा रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून मी आयटीआयला प्रवेश घेत आहे. इलेक्ट्रिकचे प्रशिक्षण घेऊन कंपनीत नोकरी मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आमच्या वर्गातील मुलांनीपण आता अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचे ठरविले आहे.\"- ओमक��र जाधव, परभणी\n\"मागच्या वर्षीच्या तुलनेत कौशल्य विकास अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून कौशल्य विकास महामंडळाकडे अभ्यासक्रमांसाठी विचारणा होत आहे. असे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यंदा १२० संस्थांनी अर्ज केले आहेत.\"- डॉ.अनिल जाधव, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थ��यी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील ���हुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पद��ी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/how-to-keep-history-in-google-search-history-in-chrome-tips-and-tricks-akb84", "date_download": "2021-09-21T08:58:38Z", "digest": "sha1:QKSBISPIY4BZFQE4J3UYARDSLZBIPGQN", "length": 23420, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आता कोणालाच दिसणार नाही Google सर्च हिस्ट्री; जाणून घ्या खास टिप्स", "raw_content": "\nतुमची Google सर्च हिस्ट्री कोणाही पाहू नये, असे वाटत असेल तर येथे काही ट्रिक्स देणार आहोत. ज्याच्या मदतीने सर्च हिस्ट्री सुरक्षित राहिल.\nआता कोणालाच दिसणार नाही Google सर्च हिस्ट्री; जाणून घ्या टिप्स\nगुगल सर्च: आपण सगळेजणच गुगल (Google) सेवा वापरतो. गुगलच्या प्लॅटफॉर्मवर सर्च हिस्ट्री आणि गुगल असिस्टंट कमांड सारखी संवेदनशील माहिती उपलब्ध आहे. अशाप्रकारचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी गुगल पासवर्डची सुविधा आहे. Google सर्च हिस्ट्री (Google Search History) कोणी पाहू नये, असे वाटत असेल तर येथे काही ट्रिक्स देणार आहोत. ज्याच्या मदतीने सर्च हिस्ट्री सुरक्षित राहिल. चला तर जाणून घेऊया.\nगुगल सर्च हिस्ट्री पासवर्ड\nगुगल सर्च हिस्ट्रीला सुरक्षित करण्यासाठी तुमच्या वेब ब्राउजर वर activity.google.com ओपन करा.\nयेथे Manage My Activity Verification ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.\nत्यानंतर Require Extra Verification ला क्लिक करा. आणि Save ऑप्शनला टॅप करा.\nयानंतर आपल्या गुगल अकाउंटचा पासवर्ड एंटर करा. एवढे केल्याने तुमची गुगल सर्च हिस्ट्री पासवर्ड सुरक्षित होईल.\nतुम्हाला जर सर्च हिस्ट्री पासून पासवर्ड काढायचा असेल तर ही प्रोसेस पुन्हा करा.\nगुगलने अलीकडेच गुगल सर्चच्या अपडेटची घोषणा केली आहे. वापरकर्त्यांना आता स्थानिक क्षेत्राभोवती इतर वेबसाइट तसेच 'जुळवणारे कीवर्ड' आणि 'संबंधित शब्द का पाहत आहेत. हे आधीच कळेल. Mashable इंडियाच्या बातमीनुसार गुगलने सर्च अल्गोरिदमच्या मागील तंत्रज्ञान उघड केले आहे. कंपनीच्या मते, सर्च पॅनल अशाप्रकारे अपग्रेड केले गेले आहे की, वापरकर्त्यांना चांगले परिणाम मिळतील. इतकेच नाही तर पॅनेलच्या माध्यमातून वापरकर्त्यांना चांगले परिणाम शोधण्यासाठी टिप्स दिल्या जातील.\nजेव्हा युजर्स गुगलवर काही शोधण्यासाठी सर्च करतील. तेव्हा त्यांना सर्च रिजल्टच्या उजव्या कोपर्‍यात तीन डॉट दिसतील. त्यांच्यावर क्लिक करून, युजर्स About this result पॅनेलमध्ये जातील. जिथे त्यांना निकालाच्या स्त्रोताविषयी माहिती मिळेल. याचा वापरकर्त्यांना खुप फायदा होईल असा कंपनीचा विश्वास आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्��ायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्य���र्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/covid-19-vaccination-in-tarak-mehta-ka-ulta-chashma-gokuldham-socity-nrst-171215/", "date_download": "2021-09-21T08:37:31Z", "digest": "sha1:YXHELNY3QXAUIDGWI2E2V67OSAURCYIK", "length": 14960, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "'तारक मेहता का उल्टा चष्मा' | गोकुळधाम सोसायटीत होणार कोविड-19 लसीकरण! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nIPL-2021 मध्ये आज राजस्थान आणि पंजाबमध्ये होणार जंगी सामना, मुंबईशी बरोबरी साधण्यासाठी दोन्ही संघाला सुवर्णसंधी\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\n'तारक मेहता का उल्टा चष्मा'गोकुळधाम सोसायटीत होणार कोविड-19 लसीकरण\nकोविड-19 लसीबाबत अनेकांना अनेक शंका आणि भीती आहे ज्यावर हा शो आपल्या कथेद्वारे मात करण्याचा प्रयत्न करेल आणि कोविड-19 लसीकरणाबद्दल लोकांच्या मनात सकारात्मकता निर्माण करेल.\nनीला फिल्म प्रोडक्शंस प्राइवेट लिमिटेड प्रस्तुत तारक मेहता का उल्टा चष्मा शो आपल्या कथेद्वारे कोविड-19 लसीकरणाचे महत्त्व प्रेक्षकांपर्यंत पोहचवणार आहे. कोविड-19 लसीकरणाचे महत्व प्रेक्षकांपर्यंत पोहचले पाहिजे, म्हणून तारक मेहता का उल्टा चष्मा ने आपल्या शोद्वारे कोविड -19 लसीकरणावर एक विशेष भाग तयार केला आहे. लवकरच गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी भिडे सोसायटीमध्ये सर्व गोकुळधाम रहिवाशांसाठी लसीकरण मोहिमेची व्यवस्था करणार आहेत.\nकोविड-19 साथीच्या रोगाने केवळ भारतीय अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर लोकांच्या जीवनमानावर आणि व्यवसायावरही परिणाम केला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा आपल्या विशेष भागाद्वारे दर्शकांना सूचित करू इच्छितो कि लसीकरण हा कोविड-19 महामारीशी केवळ लढायला नाही तर त्याला पराभूत करायला मदद करू शकतो. कोविड-19 लसीबाबत अनेकांना अनेक शंका आणि भीती आहे ज्यावर हा शो आपल्या कथेद्वारे मात करण्याचा प्रयत्न करेल आणि कोविड-19 लसीकरणाबद्दल लोकांच्या मनात सकारात्मकता निर्माण करेल.\nगेल्या पंधरा महिन्यांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो आपल्या कथांद्वारे कोरोना-19 बद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी कोरोना-19 च्या सुरुवातीच्या काळापासून मास्क, स्वच्छता आणि सामाजिक अंतराचे महत्त्व कथांद्वारे प्रेक्षकांना सांगितले आहे. एवढेच नाही तर, शोमध्ये कोरोना काळात होत असलेल्या औषधांची होर्डिंग, काळाबाजार आणि भेसळ या विषयांवर ही जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा शो ने प्रेक्षकांना हसवताना नेहमीच त्यांची सामाजिक मूल्ये आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा त्याच्या कथेसह पुन्हा एकदा लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनुभवांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे.\nतारक मेहता का उल्टा चष्मा हा जगातील सर्वात जास्त काळ चालणारा हिंदी डेली कॉमेडी शो आहे आणि शो चे बहुतेक पात्र भारत आणि इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. 2008 पासून प्रसारित होणारा शो, तारक मेहता का उल्टा चष्मा 14 व्या वर्षात आहे आणि त्याचे 3200 पेक्षा अधिक भाग प्रसारित झाले आहेत.\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणी��ुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/there-is-no-immediate-hearing-on-the-petition-of-deepak-kochhar-husband-of-former-icici-bank-ceo-chanda-kochhar-high-court-refuses-to-hear-side-nrvk-179151/", "date_download": "2021-09-21T07:50:44Z", "digest": "sha1:DZJKSX6WTC2G4CONXQZKYGYGYQLT2Y4M", "length": 18616, "nlines": 203, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mumbai | ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी नाही; बाजू ऐकण्यास उच्च न्यायालयचा नकार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nकर्णधारपद सोडल्यानंतर विराटच्या अडचणीत वाढ, ५ धावा काढून माघारी फिरल्यानंतर झाला ट्रोल\nसोमय्या आज हसन मुश्रीफांविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार\n“खरंच प्रसिध्द गायक बप्पी लहरींचा आवाज गेलाय का” अखेर बप्पी लहरी यांनीच दिलं स्पस्टीकरण\nAmazon.in मराठी आणि बंगाली भाषांच्या समावेशाने करत आहे प्रादेशिक भाषेतील ऑफरिंगचा विस्तार; लवकरच हिंदीमध्ये व्हॉइस शॉपिंग लाँच करणार\nमुंबईतील ६७% पालकांचा मुलांना परत शाळेमध्‍ये पाठवण्‍याला होकार : लीड सर्वेक्षण\nमहाराष्ट्रातील 58% स्मार्टफोन युझर्सना स्मार्टफोनमध्ये अधिक चांगल्या आवाजाचा (Best Voice) अनुभव घेण्याची इच्छा आहे : सीएमआर (CMR) सर्वेक्षण\nब्रिटनच्या महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले स्पर्म आणि झाली आई, जाणून घ्या कारण\n“संजय राऊतांच्या अंगात आलं अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झालं”\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चरणजित सिंह चन्नी म्हणतात ‘किसानों पर आंच आई तो गला काटकर दे दूंगा’\nमोबाइल सिमकार्डचे बदलले नियम, अवघ्या 1 रुपयांत घरबस���्या प्रिपेडचे पोस्टपेड होणार सिम; जाणून घ्या कामाच्या गोष्टी\nMumbaiICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी नाही; बाजू ऐकण्यास उच्च न्यायालयचा नकार\nआयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी का घेण्यात यावी, असा सवाल उपस्थित करत बुधवारी न्यायालयाने त्यांची बाजू ऐकण्यास नकार दिला. सन २०२० मध्ये पीएमएलए कायद्याच्या एका लवादाने दिलेल्या निकालानुसार कोचर यांची संबंधित मालमत्ता गुन्हेगारी मार्गातून आलेली नसल्याचे म्हटले मात्र, ही बाब ईडी दडवून ठेवत आहे, असे कोचर यांच म्हणणे आहे. जून २००९ ते २०११ या दरम्यान सुमारे १५०० कोटी रुपयांची कर्जे बेकायदेशीरपणे कंपनीला दिली असा आरोप सीबीआयने ठेवला आहे.\nमुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी का घेण्यात यावी, असा सवाल उपस्थित करत बुधवारी न्यायालयाने त्यांची बाजू ऐकण्यास नकार दिला.\nसन २०२० मध्ये पीएमएलए कायद्याच्या एका लवादाने दिलेल्या निकालानुसार कोचर यांची संबंधित मालमत्ता गुन्हेगारी मार्गातून आलेली नसल्याचे म्हटले मात्र, ही बाब ईडी दडवून ठेवत आहे, असे कोचर यांच म्हणणे आहे. जून २००९ ते २०११ या दरम्यान सुमारे १५०० कोटी रुपयांची कर्जे बेकायदेशीरपणे कंपनीला दिली असा आरोप सीबीआयने ठेवला आहे.\nविशेष न्यायालयाने खटल्याची कारवाई सुरू केली असून विशेष पीएमएलए न्यायालयात १ ऑक्टोबर रोजी आरोप निश्चित केले जाणार आहेत. त्या विरोधात दिपक कोचर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून संबंधित गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्या याचिकेवर बुधवारी न्या. संदीप शिंदे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली.\nविशेष न्यायालय आरोप निश्चित करण्यापूर्वी याचिकेवर सुनावणी घ्यावी, अशी मागणी कोचर यांच्यावतीने न्यायालयात करण्यात आली. मात्र, केवळ आरोप निश्चित करणार आहेत म्हणून सुनावणी लवकर का घ्यावी , यात तातडीने सुनावणी घेण्यासारखे काय आहे, यात तातडीने सुनावणी घेण्यासारखे काय आहे, कोणत्या कारणासाठी सुनावणी लवकर घ्यावी, कोणत्या कारणासाठी सुनावणी लवकर घ्यावी, असे प्र���्न न्यायालयाने उपस्थित केले. आरोप निश्चित होणार असतील तर होऊ दे, प्रत्येक प्रकरणात तसे होते, असेही न्यायालय स्पष्ट करत कोचर यांची मागणी फेटाळून लावली.\nकाय म्हणायचं या बाईला कुत्र्याशी SEX केला\nपुण्यात तब्बल दोनशे कोटींचा जमीन घोटाळा; बनावट आदेशावर चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रालयातील अधिकाऱ्याचीही सही\nअनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप; अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला ‘iPhone 12 Pro’ची लाच दिल्याचा दावा\nआई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की... मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले\nमुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार\nमुंबईहून दीड ते पावणे दोन तासांत औरंगाबादला पोहचणार; मुंबई ते नागपूर धावणार बुलेट ट्रेन \nखून करणाऱ्यांना फाशी तर चोरी करणाऱ्यांचे अवयव कापले जातात; सगळ्यात डेंजर आहेत ताबिवानी कायदे\n अफू लागवडीसह आणखी काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत\nआत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम\n‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही\nसायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण\n19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि...\nकिराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण\nविकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्... गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार\nBig Boss Marathi Season 3Photo Gallery: 'बिग बॉस मराठी सिझन ३'चे आलिशान घर आतून एकदा पहाच\nGanpati Immersion In Kokan‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ - गौरी गणपतीला कोकणात साश्रू नयनांनी निरोप, पाहा खास Photos\nNaina Ganguly's Hot Photosनैना गांगुलीच्या घायाळ अदांवर चाहते झालेत फिदा, सनी लियोनला सुद्धा पडतेय भारी\nGaneshotsav 2021दीड दिवसाची पाहुणी गौराई Gauri Poojan निघाली सासुराला ग...\nLudhiyana`s Chocolate GaneshaVideo - माझा बाप्पा किती गोड दिसतो, लुधियानामधील बेकरीत तयार करण्यात आला चॉकलेटचा गणपती\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nमंगळवार, सप्टेंबर २१, २०२१\nपंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/administration-and-peoples-representatives-corporations-two-wheels/08282030", "date_download": "2021-09-21T08:53:23Z", "digest": "sha1:737OR337LKKI5R5LWLJEUX4CBWYN3R2O", "length": 8040, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "प्रशासन व लोकप्रतिनिधी मनपाची दोन चाके - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » प्रशासन व लोकप्रतिनिधी मनपाची दोन चाके\nप्रशासन व लोकप्रतिनिधी मनपाची दोन चाके\nआयुक्त राधाकृष्णन बी.; पदाची सूत्रे स्वीकारली\nनागपूर– ः जनतेसह जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन महापालिकेची दोन चाके आहेत, असे नमूद करीत नगरसेवक, आमदार यांच्यासोबत समन्वयाने काम करण्याचे स्पष्ट संकेत नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. लोकाभिमुख व गतिमान प्रशासनावर भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nनवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन यांनी आज सकाळी महापालिकेत पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर दिवसभर त्यांनी प्रामुख्याने कोरोनासंदर्भात शहरातील स्थितीचा आढावा घेतला. सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. थेट नागरिकांसोबत संवादासाठी नेमके काय करता येईल, याचा नक्कीच विचार केला जाईल. प्रशासनात काम करताना सर्वांच्या मताचा आदर केला जाईल. जनता आणि जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी महत्त्वाचे असून त्यांच्या समन्वयानेच शहराच्या विकासाचा गाडा पुढे हाकण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महापालिका निश्चितच आर्थिक संकटात असून त्यासाठी काटकसर करण्यात येईल. महापालिकेचा महिन्याचा खर्च, त्यानंतर कमी महत्त्वाचे, त्यानंतर अत्यंत कमी महत्त्वाचे, असा क्रम निश्चित करून आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न करणार आहे. याशिवाय उत्पन्न वाढविण्यासाठी कुठलीही कसर ठेवणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा उपस्थित होते.\nकोरोनापासून जीव वाचविण्यावर भर\nशहरात कोरोनाचे रुग्ण आणि बळी वाढत आहे. नागरिकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे असून यासाठी यंत्रणा कामाला लावणार आहे. वेळप्रसंगी २४ तास काम करण्याची तयारी आहे. येथील कोरोनाबाधित, बळींचा डाटा बघितल्यानंतर नागरिक उपचारासाठी विलंब करीत असल्याचे लक्षात आले. नागरिकांना जवळच्याच ठिकाणी उपचारासाठी हॉस्पिटल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. गृहविलगीकरणात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष देणार आहे. गंभीर रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा, बेड उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न राहणार आहे. खाजगी रुग्णालयात सरकारी दर तसेच बेड आरक्षणाचा ८०-२० फॉर्म्युल्याची अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवले जाईल, असे त्यांनी सांगितले.\nतपासणी करणाऱ्याकडून चुकीचे मोबाईल नंबर\nअनेक नागरिक एकदा चाचणी केल्यानंतर पुन्हा चाचणी करीत आहेत. ते चुकीचे आहे. एकदा पॉझिटिव्ह अहवाल आला तर त्यानुसार उपचार घेणे योग्य आहे. एवढेच नव्हे अनेक नागरिक कदाचित समाजाच्या भीतीपोटी चाचणी करताना चुकीच्या मोबाईल क्रमांकाची नोंद करीत आहे. एखादवेळी ते नागरिक गंभीर झाले तर कुठे संपर्क करायचा असा सवाल करीत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी योग्य मोबाईल क्रमांकाची नोंद करण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या कोरोना तपासणी केंद्रावर तेथील तपासणी क्षमतेचे फलक लावण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना जास्त वेळ उभे राहण्याची गरज राहणार नाही, असेही ते म्हणाले.\nप्रधानमंत्री आवास की किस्त को… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thefastners.com/mr/about-us/", "date_download": "2021-09-21T07:12:36Z", "digest": "sha1:V5XZKUWZ7QULH3HNXAXHBBIZ6TO5EE77", "length": 5426, "nlines": 147, "source_domain": "www.thefastners.com", "title": "आमच्याबद्दल - फास्टनर्स डॉट कॉम", "raw_content": "\nहेक्स बोल्ट आणि नट्स\nहेक्स हेड सेल्फ ड्रिलिंग स्क्रू\nहेक्स फ्लेंज हेड सेल्फ ड्रिलिंग स्क्रू\nसीएसक हेड सेल्फ ड्रिलिंग स्क्रू\nसीएसक / ट्रस / पॅन हेड सेल्फ ड्रिलिंग स्क्रू\nहेक्स हेड वुड लॅग स्क्रू\nफास्टनर्स डॉट कॉम मध्ये आपले स्वागत आहे\nफास्टनर्स डॉट कॉम ही एक कंपनी आहे जी वेज ��ँकर, 3/4 पीसीएस शिल्ड अँकर, फ्रेम अँकर, अँटीस्किड शार्क फिन अँकर, कमाल मर्यादा अँकर, थ्रेडेड रॉड, बोल्ट आणि नट सारख्या सर्व प्रकारचे फास्टनर्स तयार करते. ही एक शक्तिशाली कंपनी आहे जी प्रगत उत्पादन उपकरणे, व्यावसायिक तंत्रज्ञान, परिपूर्ण व्यवस्थापन आणि अनुभवी टीमची मालकीची आहे. आग्नेय आशिया, दक्षिण कोरिया, आफ्रिका, रशिया, युरोपियन आणि अमेरिकन देशांसारख्या अशा ठिकाणी आमच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आपल्या भेटीची अपेक्षा आहे\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=100&product_id=54", "date_download": "2021-09-21T09:33:51Z", "digest": "sha1:KHIXKIJSODP2Y4WUWPMIV6BAOTCWO4E6", "length": 3185, "nlines": 67, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Amrita-Imroz:Ek Premkahani |अमृता इमरोझ : एक प्रेमकहाणी", "raw_content": "\nMust Reads | अवश्य वाचावे असे काही\nAmrita-Imroz:Ek Premkahani |अमृता इमरोझ : एक प्रेमकहाणी\nAmrita-Imroz:Ek Premkahani |अमृता इमरोझ : एक प्रेमकहाणी\nअमृता-इमरोझ ह्यांची प्रेमकथा ही एक मोठी आख्यायिकाच बनून गेली आहे.\nअमृता एक थोर साहित्यकार, ज्ञानपीठासह विविध पुरस्कारांनी सन्मानित अशी प्रतिष्ठित कवयित्री. केवळ पंजाबीच नव्हे, तर सर्वच भारतीय भाषांमध्ये तिची नाममुद्रा ठळक अशी आहे.\nइमरोझ एक प्रतिभावान चित्रकार. ते अमृता यांना चाळिशीच्या उंबरठ्यावर भेटले. अमृताजींच्या अखेरच्या श्‍वासापर्यंत ते दोघे एकत्र राहिले.\nअमृता-इमरोझ यांच्या ह्या नात्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य उमा त्रिलोक यांना प्राप्त झाले.\nअमृताजींच्या साहित्यप्रवासाबद्दल लिहितानाच त्या दोघांनी हे नाते सर्वांर्थांने कसे जपले याचाही मागोवा त्या समर्थपणे घेतात.\nही निव्वळ प्रेमकथाच नाही; तर प्रतिभा आणि प्रतिमेचा, मैत्री आणि प्रेमाचा एकत्र आविष्कार येथे साकार झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/maharashtra-state-mayor-conclave/", "date_download": "2021-09-21T08:57:30Z", "digest": "sha1:HHEKSF7NRWSLCKROPBMH4FYNKDMBLU4H", "length": 6364, "nlines": 92, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेत वाजला जळगावचा डंका | Jalgaon Live News", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य महापौर परिषदेत वाजला जळगावचा डंका\n जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील सव्वा लाखहुन अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जळगाव शहरातील नागरिक मोठ्या उत्साहात लसीकरण करून घेत आहेत. यामुळे ���हापालिकेला जास्तीत जास्त लसी मिळवून देण्याची मागणी महापौर जयश्री महाजन यांनी महाराष्ट्र राज्य महापौर परिषदेमध्ये केली.\nमहाराष्ट्र राज्य महापौर परिषदेचे आयोजन गुरुवारी बृहन मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेढणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.महानगरपालिकेने कोरोना काळात बजावलेल्या कामगिरी बद्दलचा आढावा घेण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.\nजळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेनदिवस कमी होत आहे. सलग २ दिवस जळगाव शहरात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाहीये. असे यावेळी जयश्री महाजन यांनी सांगितले. कोरोना आता आटोक्यात आला असून यापुढे होणाऱ्या महासभा या ऑफलाईन स्वरूपाच्या व्हाव्यात अशी मागणीही यावेळी यांनी केली.\nनिमोनिया लसीकरणाचा केला विषेश उल्लेख.\nमहापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, जळगाव शहरात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आणि शासकीय रुग्णालयांमध्ये नवजात शिशुंना मोफत निमोनियाची लस देण्यात येणार आहे.यामुळे त्या कुटुंबाचे मोठे पैसे वाचणार आहेत.असे त्यांनी सांगितले.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nचाळीसगावात २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या\nश्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nजळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार ; हवामान खात्याचा…\nअखेर जळगाव तहसीलदारपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती\nवरणगावात शिक्षक उतरले रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/pm-narendra-modi-wishes-happy-gudi-padwa-to-maharashtrians-on-marathi-new-year-113833.html", "date_download": "2021-09-21T07:48:09Z", "digest": "sha1:VUJ3V7GGZNNGOZ43SOC6MS5M2YLYEVKI", "length": 32783, "nlines": 238, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळं ट्वीट; कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी चैत्र नवरात्रीनिमित्त देवीकडे खास प्रार्थना! | 🇮🇳 LatestLY मराठी", "raw_content": "\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nमंगळवार, सप्टेंबर 21, 2021\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nजाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर\nचिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट\nनोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nसंगमनेर मध्ये बस चालकाची आत्महत्या\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य\nMumbai Police गुन्हे शाखेची Raj Kundra Pornography Case मध्ये दोघांना लुकाऊट नोटीस\nअमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले दबंग कोण बारामतीत भाजपचे डिपॉझिट जप्त झाल्याचीही करुन दिली आठवण\nSex Racket Busted in Thane: ठाण्यात पोलिसांच्या कारवाईत एक सेक्स रॅकेट उघड; 5 महिलांची सुटका\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nगणेश मिरवणुकीदरम्यान YSRCP आणि TDP गटात संघर्ष, 7 जण जखमी\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nकन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसच्या वाटेवर, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची दुसऱ्यांदा भेट; 2 ऑक्टोबरला पक्षप्रवेश होण्याची शक्यता\nUS: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर\nPM Narendra Modi and Joe Biden Meet: राष्ट्रपती जो बिडेन 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील\nCovid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी\nरशिया मधील युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्याकडून नागरिकांवर गोळीबार, 8 जणांचा मृत्यू\nRussian University: रशियन युनिव्हर्सिटीतील कॅम्पसमध्ये गोळीबाराची स्थिती, लोक बचावासाठी खीडकीतून उड्या टाकून जीव बचावताना\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nFlipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत\nSim Card संबंधित 'या' नियमात बदल, जाणून घ्या अधिक\nWhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल जाणून घ्या सोप्या स्टेप्स\nRealme C25Y च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत\nStryder ने लॉन्च केल्या दोन इलेक्ट्रिक सायकल, सुरुवाती किंमत 29,995 रुपये\nTata Safari चे Golden Edition लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक\nOla Electric Scooter: ओलाची मोठी कामगिरी; पहिल्याच दिवशी विकल्या 600 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक स्कूटर\nTATA Punch: टाटा मोटर्सचे Micro SUV Punch मॉडेल लवकरच येणार बाजारात, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये\nऑटोमोबाइल आणि ड्रोन इंडस्ट्रीसाठीच्या 26,058 कोटी रुपयांच्या PLI योजनेसाठी कॅबिनेटकडून मंजूरी\nIPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलच्या पर्पल कॅपला Avesh Khan याच्याकडून धोका, पहिल्या स्थानापासून आहे इतक्या विकेट दूर\nIPL 2021 Orange Cap Updated: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शिखर धवन अव्वल स्थानी कायम\nIPL 2021 Points Table Updated: RCB ला धुळ चारून KKR ची आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप\nKKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 9 विकेट्सने विजय\nAmul Topical: विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमूलने शेअर केले 'हे' डूडल\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्���ी पहाच\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nEsha Gupta ने पुन्हा एकदा वाढवले सोशल मिडियाचे तापमान, केले अति बोल्ड फोटो शेअर ( See Pics)\nNora Fatehi Hot Photos: नोरा फतेहीने बाथटबमध्ये झोपुन दिली हॉट पोज; सेक्सी फोटो पाहुन तुम्ही ही व्हाल वेडे\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\nGanpati Immersion 2021: गणपती विसर्जनावेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला\nराशीभविष्य 20 सप्टेंबर 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र Vaccine मध्ये ग्राफिन ऑक्साईड असल्याचा दावा, जाणून घ्या Viral Audio Message मागील सत्य\nStudent Left Call Centre For Erotic Massage Parlour: सेक्स इंडस्ट्रीने बचाव केला म्हणत विद्यार्थिनीने कॉल सेंटरला डच्चू\n लसीकरण झाल्याचा पुरावा मागितल्याने महिला संतप्त, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला केली मारहाण (Video)\nIPL 2021 च्या दुसरा टप्प्या ताकद दाखवण्यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ थिरकले, व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट\nकुत्रा आणि मांजरीने एकत्र केली स्कुटर सफर; Guinness World Record मध्ये नोंद (Watch Video)\nAaditya Thackeray कडून पालिकेला मुंबई मध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांना ओळखण्यासाठी QR Code लावण्याच्या सूचना\nNarendra Giri Dies: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे निधन; PM Modi यांनी वाहिली श्रद्धांजली\nIPL 2021: Virat Kohli चा आणखी एक मोठा निर्णय; आयपीएल 2021 नंतर देणार RCB कर्णधारपदाचा राजीनामा\nSection 144 In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या 144 कलम लागू\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळं ट्वीट; कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी चैत्र नवरात्रीनिमित्त देवीकडे खास प्रार्थना\nदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्वीटरच्या माध्यमातून गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देत सार्‍यांना एकजुटीने कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्याचं आवाहन केलं आहे\nसाडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा आजचा दिवस आहे. दरम्यान यंदा या मराठमोळ्या नववर्षावर कोरोना व्हायरसचं संकट असल्याने प्रत्येकाने घरात राहून साधेपणाने सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान आज (25 मार्च) नागरिकांनी सोशल मीडियातून गुढी पाडवा सणाचा आनंद द्विगुणित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्वीटरच्या माध्यमातून गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा देत सार्‍यांना एकजुटीने कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान महाराष्ट्रात चैत्र पाडवा हा नववर्षाचा पहिला म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून शालिवाहन शकाचा प्रारंभ होतो. त्यामुळे घराघरात आनंदाचं वातावरण असतं. गुढ्या उभारून, शोभायात्रा काढून हा सण साजरा केला जातो. मात्र यंदा देश आजपासून लॉकडाऊन असल्याने सारे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नववर्षाच्या शुभेच्छा\nमहाराष्ट्रातील लोक आज गुढी पाडवा साजरा करत आहेत. मी त्यांना यश, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो.\nया वर्षी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.\n'महाराष्ट्रातील लोक आज गुढी पाडवा साजरा करत आहेत. मी त्यांना यश, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो. या वर्षी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.' असं खास ट्वीट करत नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Gudi Padwa 2020 Messages: गुढी पाडव्याच्या शुभेच्छा मराठमोळ्या Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून जल्लोषात करा नववर्षाचं स्वागत\nआज से नवरात्रि शुरू हो रही है वर्षों से मैं मां की आराधना करता आ रहा हूं वर्षों से मैं मां की आराधना करता आ रहा हूं इस बार की साधना मैं मानवता की उपासना करने वाले सभी नर्स, डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पुलिसकर्मी और मीडियाकर्मी, जो कोरोना के खिलाफ लड़ाई में जुटे हैं, के उत्तम स्वास्थ्य, सुरक्षा एवं सिद्धि को समर्पित करता हूं\nचैत्र नवरात्रीची सुरूवात देखील गुढीपाडव्यापासून होते. गुढी पाडव्यासोबतच या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा देताना त्यांनी मी आईकडे प्रार्थना करतो की यंदा कोरोना व्हायरस संकटाशी सामना करणार्‍या सार्‍या नर्स, डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पोलिस आणि मीडिया कर्मचारी यांना उत्तम आरोग्य, संरक्षण आणि सिद्धी मिळो. Happy Chaitra Navratri 2020 Images: चैत्र नवरात्र निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा.\nदरम्यान यंदा नववर्षाची सुरूवात असली तरीही जगभरात थैमान घालणार्‍या कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी आता सार्‍यांच्याच संयमाची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार सह आरोग्य प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे.\nChaitra Navratri Chaitra Navratri 2020 Gudi Padwa 2020 Gudi Padwa Wishes Happy Gudi Padwa गुढी पाडवा 2020 गुढी पाडव्याच्या शुभेच्छा चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी\nRam Navami 2021: आजच्या दिवशी करा 'या' सोप्या गोष्टी , तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन, तुम्हाला मिळेल श्री रामचा आशीर्वाद जाणून घ्या काय आहेत या टिप्स\nChaitra Navratri 2021 Messages: चैत्र नवरात्र निमित्त मराठी HD Images, Wallpapers, Wishes शेअर करुन भक्तीमय करा नवरात्रोत्सव\nHappy Gudi Padwa 2021 Simple Rangoli Designs: गुढी पाडव्याच्या दिवशी दारासमोर काढा 'या' सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाइन\nHappy Gudi Padwa Wishes 2021: गुढीपाडव्याच्या पवित्र दिनी खास मराठी Images, Wallpapers, Messages, HD Images, Greetings च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा हिंदू नववर्ष दिन\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nराज्यपाल Bhagat Singh Koshyari यांची राज्य सरकारला पत्र; राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याच्या सूचना\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nChicken, Egg Price Hike: चिकन, अंडी दरात वाढ, खवय्यांच्या खिशाला भार; पाहा पर किलो कितीने वाढले दर\nAmazon India ला लवकरच मिळणार हिंदी भाषेचा सपोर्ट, ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी येणार मजा\nCOVID 19 In Mumbai: मुंबई मध्ये लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं ओळखण्यासाठी Aaditya Thackeray कडून पालिकेला QR Code लावण्याच्या सूचना\nHasan Mushrif on Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांच्या आरोप म्हणजे भजपचे षडयंत्र, चंद्रकांत पाटील हे त्याचे ‘मास्टरमाईंड’, हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर\nUP: भाजपच्या स्थानिक नेत्याला कोविड लसीचे 5 डोस दिल्याचे मिळाले प्रमाणपत्र, सहावा दाखवला शेड्युल\nAfghanistan: पुरुषांना जे शक्य नाही ते महिला करतील, तालिबानी सरकारचा नवा निर्णय\nJanhvi Kapoor हिचा समुद्र किनाऱ्याजवळील बिकिनी मधला Sexy व्हिडिओ नक्की पहाच\nRajeev Satav Jayanti: काँग्रेस नेते राजीव सातव जयंती निमित्त नाना पटोले यांच्याकडून अभिवादन\nRaj Kundra जामीन मिळाल्यानंतर आज Arthur Road Jail मधून बाहेर\nबिग बॉस फेम Sonali Raut ने सोशल मिडीयावर शेअर केला ब्लॅक ड्रेस मधला हॉट फोटो\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nGold Silver Rates Today: सोन्याच्या दरात घसरण कायम; सोनं खरेदीचा जाणून घ्या आजचे दर काय\nमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी, उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा गळा घोटला जातोय- शिवसेना\nJunk Food मुळे मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या, FSSAI ने घेतला 'हा' मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_778.html", "date_download": "2021-09-21T07:54:09Z", "digest": "sha1:SNANPA27F4PVXMZBZLDJOJ2NIR2COS6L", "length": 4618, "nlines": 57, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "गाळे बांधकाम लोकार्पण सोहळा", "raw_content": "\nHomeचंद्रपूरगाळे बांधकाम लोकार्पण सोहळा\nगाळे बांधकाम लोकार्पण सोहळा\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ., चंद्रपूर 20% मूलभूत सुविधे अंतर्गत\nतालुक्यातील ४कि.मी असलेला लाडबोरी या गावात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर 20% मूलभूत सुविधा अंतर्गत गाळे बांधकाम लोकार्पण सोहळा दिनांक ११-१२- २०१८ मंगळवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा.श्री . नागराज गेडाम जिल्हा परिषद सदस्य चंद्रपुर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा . श्री. मधुकर जी मडावी सभापती पंचायत समिती सिंदेवाही प्रमुख पाहुणे होते मा. श्री. रितेश अलमस्त पंचायत समिती सदस्य सिंदेवाही , मा. श्री . अशोकजी ईल्लुकर साहेब सवर्ग विकास अधिकारी सिदेंवाही , यांच्या हस्ते व मार्गदर्शनाने कार्यक्रम साजरा झाला.तसेच लाडबोरी गावा मधील ग्रामपंचायत चे ,सरपंच सौ. रजनीताई राजू नन्नावरे हे होते तसेच श्री.निखिल डांगे सचिव (ग्रामसेवक) हे होते. सदस्य प्रकाश नंन्नेवार, श्री.प्रदीप कारमीेंगे ,दिवाक��� चहांदे,सौ. प्रज्ञा नागदेवते , सौ. सुगंधा नगराळे, सौ. साधना नन्नेवार , सौ. मंदा नागदेवते , व लाडबोरी ग्रामपंचायत चे कर्मचारी संजय नागदेवते , छत्रपाल डांगे या गावातील जेष्ठ नागरिक तसेच गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nमाजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट\n'काठवल' अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी रामबाण औषध\nसहाय्यक आयुक्त सुनिल जांभुळे यांना मत्स्यव्यवसाय विभागातील कर्मचा-याकडून निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057199.49/wet/CC-MAIN-20210921070944-20210921100944-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}